मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्व. श्री. गोपाळ बोधे - तरुणपणीच्या मित्राला निधनानिमित्त अभिवादन

शशिकांत ओक ·

राही 18/05/2014 - 18:57
छायचित्रणाद्वारे (विशेषतः हवाई) त्यांनी निर्माण करून ठेवलेले दस्त-ऐवज इतिहास, भूगोल, पर्यावरण, नगररचना यांच्या अभ्यासासाठी अगदी अमूल्य आहेत. आणि असा ध्यास घेणारे ते एकमेव आहेत हे विशेष. श्रद्धांजली आणि या शास्त्रांच्या अभ्यासात त्यांना त्यांचे योग्य ते स्थान भविष्यात मिळो ही प्रार्थना.

In reply to by राही

एस 20/05/2014 - 19:18
छायचित्रणाद्वारे (विशेषतः हवाई) त्यांनी निर्माण करून ठेवलेले दस्त-ऐवज इतिहास, भूगोल, पर्यावरण, नगररचना यांच्या अभ्यासासाठी अगदी अमूल्य आहेत. आणि असा ध्यास घेणारे ते एकमेव आहेत हे विशेष. श्रद्धांजली आणि या शास्त्रांच्या अभ्यासात त्यांना त्यांचे योग्य ते स्थान भविष्यात मिळो ही प्रार्थना.
भारतात मुळात छायाचित्रणाच्या कलेला तितकेसे मूल्य नाही. भारतीय छायाचित्रकारांच्या छोट्याश्या दुनियेतही त्यांची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही. 'बेटर फोटोग्राफी' आणि''सॅन्क्च्युअरी एशिया' ने तेवढी त्यांच्या कार्याला श्रद्धांजली वाहिली. सरकारी कारभाराबद्दल तर काही बोलायलाच नको. असोत. बाळासाहेबांना विनम्र श्रद्धांजली... :(

आत्मशून्य 19/05/2014 - 23:27
त्याच्या पाठीमागे बाळचे विविध अपभ्रंश बोलले जात ते त्याला त्रास देत नसत....
:) असो, बाळासाहेबांना अभिवादन आणी भावपुर्ण श्रध्दांजली. काळापुढे कोणीच अस्तित्वात नाही.

बोधे सर अफलातून छायाचित्रकार होते , त्याना भावपूर्ण आदरांजली
कालांतराने त्यांनी नेव्हीत सिव्हिलियन कर्मचारी म्हणून करियर सुरू केले
ह्यामुळेच माझ्याही वडिलांचे मित्र होते

इतक्या महत्त्वाच्या कलाकाराची अंधारात राहते हे आपले दु:खच आहे. क्रिकेट आणि सिनेकलाकार ह्या पलिकडेही कांही कला आहेत ज्यांचा उल्लेख, ओळख आणि प्रोत्साहन ह्यातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली पाहीजे. त्यांची, ह्या विषयावरील, कांही पुस्तके उपलब्ध आहेत का?

राही 18/05/2014 - 18:57
छायचित्रणाद्वारे (विशेषतः हवाई) त्यांनी निर्माण करून ठेवलेले दस्त-ऐवज इतिहास, भूगोल, पर्यावरण, नगररचना यांच्या अभ्यासासाठी अगदी अमूल्य आहेत. आणि असा ध्यास घेणारे ते एकमेव आहेत हे विशेष. श्रद्धांजली आणि या शास्त्रांच्या अभ्यासात त्यांना त्यांचे योग्य ते स्थान भविष्यात मिळो ही प्रार्थना.

In reply to by राही

एस 20/05/2014 - 19:18
छायचित्रणाद्वारे (विशेषतः हवाई) त्यांनी निर्माण करून ठेवलेले दस्त-ऐवज इतिहास, भूगोल, पर्यावरण, नगररचना यांच्या अभ्यासासाठी अगदी अमूल्य आहेत. आणि असा ध्यास घेणारे ते एकमेव आहेत हे विशेष. श्रद्धांजली आणि या शास्त्रांच्या अभ्यासात त्यांना त्यांचे योग्य ते स्थान भविष्यात मिळो ही प्रार्थना.
भारतात मुळात छायाचित्रणाच्या कलेला तितकेसे मूल्य नाही. भारतीय छायाचित्रकारांच्या छोट्याश्या दुनियेतही त्यांची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही. 'बेटर फोटोग्राफी' आणि''सॅन्क्च्युअरी एशिया' ने तेवढी त्यांच्या कार्याला श्रद्धांजली वाहिली. सरकारी कारभाराबद्दल तर काही बोलायलाच नको. असोत. बाळासाहेबांना विनम्र श्रद्धांजली... :(

आत्मशून्य 19/05/2014 - 23:27
त्याच्या पाठीमागे बाळचे विविध अपभ्रंश बोलले जात ते त्याला त्रास देत नसत....
:) असो, बाळासाहेबांना अभिवादन आणी भावपुर्ण श्रध्दांजली. काळापुढे कोणीच अस्तित्वात नाही.

बोधे सर अफलातून छायाचित्रकार होते , त्याना भावपूर्ण आदरांजली
कालांतराने त्यांनी नेव्हीत सिव्हिलियन कर्मचारी म्हणून करियर सुरू केले
ह्यामुळेच माझ्याही वडिलांचे मित्र होते

इतक्या महत्त्वाच्या कलाकाराची अंधारात राहते हे आपले दु:खच आहे. क्रिकेट आणि सिनेकलाकार ह्या पलिकडेही कांही कला आहेत ज्यांचा उल्लेख, ओळख आणि प्रोत्साहन ह्यातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली पाहीजे. त्यांची, ह्या विषयावरील, कांही पुस्तके उपलब्ध आहेत का?
लेखनविषय:
लेखनप्रकार
1 हवाई छायाचित्रकार - श्री गोपाळ बोधे. सांगलीच्या चिंतामणराव कॉमर्स कॉलेजमधून शिकत असताना एक टंगाळे व्यक्तिमत्व धीटपणे उभे राहून आपल्या शंका, माहिती देत असे. सडपातळ अंगकाठी, दातांची पंगत पुढच्या रांगेत, हसून आपली ओळख बाळ बोधे म्हणून करून देई. त्याच्या पाठीमागे बाळचे विविध अपभ्रंश बोलले जात ते त्याला त्रास देत नसत. कालांतराने त्यांनी नेव्हीत सिव्हिलियन कर्मचारी म्हणून करियर सुरू केले.

निवडणूक २०१४: अनुभव ६: दण्डकारण्य (२)

आतिवास ·
दण्डकारण्य (१) काही कारणांमुळे १६ मे पूर्वी "दण्डकारण्य"चे पुढचे भाग लिहायला जमलं नाही. आता त्या अनुभवांबद्दल सविस्तर लिहिणं संदर्भहीन ठरेल. म्हणून हा धावता आढावा. १० एप्रिल रोजी बस्तर लोकसभा मतदारसंघात ५२% मतदान झालं - जे अंदाजापेक्षा जास्त होतं. बस्तर जिल्ह्यात ६७% मतदान झालं तर सुकमा आणि बिजापूरमध्ये प्रत्येकी २५% इतकं ते कमी झालं.

"कैद्यांचे खटले तीन-चार वर्ष चालतही नाहीत. विशेष म्हणजे गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण केवळ दोन ते तीन टक्के आहे. पण दरम्यान काही वर्ष तुरुंगात हवा खावी लागण्यामुळे लोकांची जीवनं उध्वस्त होत राहतात, त्यांचं पुनर्वसन अवघड होऊन जातं. हा एक वेगळ्या लेखाचा विषय आहे; पुन्हा कधीतरी!" पुन्हा कधीतरी , कशाला? जमल्यास लगेच लिहा. तुमचे लेख नुसतेच वाचनीय नसतात, तर मनांत कुठेतरी, काही तरी खळबळ माजवून जातात..

In reply to by मुक्त विहारि

आतिवास 18/05/2014 - 19:48
या विषयाच्या खोलात जावं लागेल - अनेक गोष्टी तपासून बघाव्या लागतील, या विषयाचे दुसरे पैलू आहेत; तेही समजून घ्यायला लागतील ... 'माओवादा'सारखा संवेदनशील विषय आहे ... म्हणून 'नंतर कधीतरी'!!

ज्या शब्दांत दीपक कर्मा यांनी स्वतःची ओळख करून दिली जवळपास त्याच शब्दांमध्ये त्यांच्या वडिलांनी स्वतःच्या हत्येपूर्वी बंदूकधारी माओवाद्यांना स्वतःची ओळख करून दिली होती - 'जी मैं हूं महेंद्र कर्मा'. त्या भीषण हत्याकांडाला अजून वर्षही झालेले नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

आतिवास 19/05/2014 - 10:29
प्रचंड गुंतागुंत आहे या राज्यात. अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे. तूर्त त्याबद्दल जास्त लिहिणार नाही. पण 'सलवा जुडुम' बद्दल खूप काही उपलब्ध आहे आंतरजालावर. महेंद्र कर्मा हे 'सलवा जुडुम'चे संस्थापक होते.

आतिवास 23/05/2014 - 13:18
सर्व वाचकांचे आभार. मुक्त विहारी, पैसा, चाणक्य आणि श्रीरंग जोशी - तुम्हा सर्वांचे आभार.

"कैद्यांचे खटले तीन-चार वर्ष चालतही नाहीत. विशेष म्हणजे गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण केवळ दोन ते तीन टक्के आहे. पण दरम्यान काही वर्ष तुरुंगात हवा खावी लागण्यामुळे लोकांची जीवनं उध्वस्त होत राहतात, त्यांचं पुनर्वसन अवघड होऊन जातं. हा एक वेगळ्या लेखाचा विषय आहे; पुन्हा कधीतरी!" पुन्हा कधीतरी , कशाला? जमल्यास लगेच लिहा. तुमचे लेख नुसतेच वाचनीय नसतात, तर मनांत कुठेतरी, काही तरी खळबळ माजवून जातात..

In reply to by मुक्त विहारि

आतिवास 18/05/2014 - 19:48
या विषयाच्या खोलात जावं लागेल - अनेक गोष्टी तपासून बघाव्या लागतील, या विषयाचे दुसरे पैलू आहेत; तेही समजून घ्यायला लागतील ... 'माओवादा'सारखा संवेदनशील विषय आहे ... म्हणून 'नंतर कधीतरी'!!

ज्या शब्दांत दीपक कर्मा यांनी स्वतःची ओळख करून दिली जवळपास त्याच शब्दांमध्ये त्यांच्या वडिलांनी स्वतःच्या हत्येपूर्वी बंदूकधारी माओवाद्यांना स्वतःची ओळख करून दिली होती - 'जी मैं हूं महेंद्र कर्मा'. त्या भीषण हत्याकांडाला अजून वर्षही झालेले नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

आतिवास 19/05/2014 - 10:29
प्रचंड गुंतागुंत आहे या राज्यात. अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे. तूर्त त्याबद्दल जास्त लिहिणार नाही. पण 'सलवा जुडुम' बद्दल खूप काही उपलब्ध आहे आंतरजालावर. महेंद्र कर्मा हे 'सलवा जुडुम'चे संस्थापक होते.

आतिवास 23/05/2014 - 13:18
सर्व वाचकांचे आभार. मुक्त विहारी, पैसा, चाणक्य आणि श्रीरंग जोशी - तुम्हा सर्वांचे आभार.

हितगुज नातवाचे

देशपांडे विनायक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आबा उठा आबाचा नातू आबाला म्हणाला आबा उठा . SMS बघा आज तुमची MARRIAGE ANNEVERSARY आजीने नवीन कपडे घाला म्हणून सांगितले आहे आईने त्याला SUPPORT केले आहे माझ्या आवडीचा केक मी कालच BOOK केला होता तो आता येईल बाबा OFFICE ला जायच्या आधी तो कापा आपण लंचला बाहेर जायचे आहे आई बाबा DISCUSSING . कुठल्या हॉटेलात जायचे ? आजीला आणि तुम्हाला EVENING फ्री ठेवली आहे --देवळात जाण्यासाठी

NDE बद्दलच्या किरकोळ शंका

शुचि ·

आत्मशून्य 18/05/2014 - 08:01
प्लँचेट करुन नेहरुला प्रश्न विचारला होता मी पास होणार का ? असे काही बाही सांगणारे भेटले की हेच म्हणावे वाटते, माताय नेहरुसारख्याला बोलवुन होमरुल का बंद केली विचारायचे सोडुन मी पास होणार का असले टुकार प्रश्न कसे काय सुचतात तुम्हाला ? मग मी विचार करतो... नको. यावर लेख पाडायला नको. इतर कोणी येइलच...

In reply to by आत्मशून्य

शुचि 18/05/2014 - 18:47
माताय नेहरुसारख्याला बोलवुन होमरुल का बंद केली विचारायचे सोडुन मी पास होणार का असले टुकार प्रश्न कसे काय सुचतात तुम्हाला ?
हाहाहा अगदी अगदी. अन त्यात ते नेहरू म्हणून आलेले कोणी बिनधास्त त्या टुकार प्रश्नांना उत्तर देतात. हे अजून वरताण.

ती हत्ती आणि पाच आंधळ्यांची गोष्ट माहित आहे का? त्यातला प्रत्येक आंधळा त्या हत्तीचे वर्णन वेगवेगळे करतो. तसेच काहीसे आपले सगळ्यांचे आहे. डोळे दाखवतील तेवढेच आपण पाहु शकतो, कान ऐकवतील तेवढेच ऐकु शकतो. पण त्या पलिकडेही काहीतरी आहे. ज्याची तुलना कदाचीच या जगात आपल्याला येणार्‍या अनुभवांशी करता येत नसेल. त्याच मुळे त्याचे वर्णन करायलाही खुपच मर्यादा येत असतील. जसे वेदना, सुगंध इत्यादिंचे वर्णन करता येत नाही. पण त्यांचा अनुभव मात्र सगळ्यांनाच येतो. तसेच काहीसे या निअर डेथ अनुभवाचे असावे. पण हा अनुभव घेतल्यावर या जगातले अनुभव फारच क्षुद्र वगेरे वाटत असावे. म्हणुन मग तो मनुष्य जरा हाय लेव्हलचे बोलायला लागत असावा. समजा एखाद्या सिनेमाच्या शुटींग साठी एखाद्या स्पॉट बॉयला स्विझरलँडला जायचा चान्स मिळाला तर तो भारतात परत आल्यावर आपल्या मित्रांशी जरा वेगळा वागायला लागेलच ना? तसेच काहीसे या लोकांचे होत असावे. किंवा हे अनुभव खरोखरचे नियर डेथ एक्सपीरीअन्स नसतीलही कदाचीत. खोर्शेद भावनगरी यांचे जिवात्म जगाचे कायदे या नावाचे असेच एक मजेदार पुस्तक मी काही दिवसांपूर्वी वाचले होते. त्यात एका मेलेल्या माणसाने त्याचा आईशी संपर्क केलेला असतो आणि मग तिकडे काय चालते, स्वर्गात जाण्यासाठी आपण इकडे काय काळजी घेतली पाहिजे याचे तपशीलवार वर्णन होते. अर्थात मला काही असला निअर डेथ अनुभव आलेला नाही किंवा माझा त्या विषयावरचा अभ्यास देखील नाही. त्यामुळे सगळेच तर्क आणि सगळ्याच गप्पा. जेव्हा मला त्याचा अनुभव येईल तेव्हा पाहु.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

शुचि 18/05/2014 - 18:46
समजा एखाद्या सिनेमाच्या शुटींग साठी एखाद्या स्पॉट बॉयला स्विझरलँडला जायचा चान्स मिळाला तर तो भारतात परत आल्यावर आपल्या मित्रांशी जरा वेगळा वागायला लागेलच ना? तसेच काहीसे या लोकांचे होत असावे.
उपमा आवडली.

आतिवास 18/05/2014 - 10:01
चुकून NDA वाचलं म्हणून धागा उघडला ;-) मी नुकतंच स्वामी अभेदानंद यांचं "Life Beyond Death" वाचलं. तेव्हा मला पुन्हा एकदा लक्षात आलं की: मरण अटळ आहे , ते येईल तेव्हा येईल - पण 'आपणास आहे मरण म्हणोन राखावे बरेपण' हे केंद्रस्थानी ठेवून चांगलं जगावं यात मला जास्त रस आहे.

In reply to by आतिवास

शुचि 18/05/2014 - 18:45
पण 'आपणास आहे मरण म्हणोन राखावे बरेपण' हे केंद्रस्थानी ठेवून चांगलं जगावं यात मला जास्त रस आहे.
सहमत आहे.

In reply to by मित्रहो

बॅटमॅन 18/05/2014 - 23:09
जे ज्ञान दिले जाते ते नेहमी अध्यात्मिक किंवा metaphysical प्रान्तातालेच का असते?
कारण याच प्रांतातल्या ज्ञानाबद्दल भप्पार्‍या मारता येतात, पुड्या सोडता येतात. 'अमेरिकेची आर्थिक घडी बसवण्याचा खरा मार्ग कोणता' किंवा 'न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टर कसा चालवावा' किंवा गेलाबाजार एखादा सी प्रोग्रॅम कसा ल्याहावा याची माहिती नीट असली तरच सांगता येते. या प्रांताचं तसं नै, कैपण बरळलं तरी गोलगोल बोलून सावरता येतं. शिवाञ चेक करायचा संबंधच नस्तो, सबब सेफच सेफ.

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य 19/05/2014 - 09:11
म्हणजे सी प्रोग्रामिंग न्यूक्लिअर रिएक्टर वगैरे प्योर एनर्जी लेव्ल्वर अप्रस्तुत ठरतात. बाकी प्र्तिसादाशी सहमत.

मेनी लाईव्स मेनी मास्टर्स नावाचं पुस्तक वाचा. लै भारीये. बाकी एन.डी.ई. हा अ‍ॅड्रानालिन रश चा एक भाग असावा असं मला वाटतय. डिसेंबर २०१३ ला मी जवळ जवळ १८-२० फुट उंचीवरुन जमिनीवर कोसळलो होतो. (टी-१२ ला बर्स्ट फ्रॅकचर आणि पाठीला टेलर्स ब्रेस आहे अजुन ३-४ महीने वापरायला :( ). त्यावेळी मला माझ्या २२ वर्षांपुर्वी गेलेल्या आज्जीचं आणि काही वर्षांपुर्वी गेलेल्या कुत्र्याचं अस्तित्व जाणवलं होतं. पण भानावर आल्यावर सगळं नॉर्मलला होतं. बाकी एन.डी.ई. हे एक्स्ट्रिम अनुभव असतात त्यामुळे कदाचित लोकांचे मेंदु बेशुद्धावस्थेत किंवा हायपरअ‍ॅक्टीव्ह स्टेज मधे जात असावेत असा अंदाज आहे. मी बेशुद्ध झालो नव्हतो एवढं नक्की.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

शुचि 18/05/2014 - 18:44
बरेच NDEers त्यांच्या तात्पुरत्या मृत्युसमयी लोकं काय बोलत होते त्याचे Actual डिटेल्स देउ शकतात. यावरून ही फक्त मेंदूशी संबंधित घटना वाटत नाही. आपला अनुभवही रोचक आहे.

प्यारे१ 18/05/2014 - 14:00
शुचि मामी, जरा कायतरी चांगलं चुंगलं वाच, उड्या मार, खेळ. उगा का नको त्या फंदात पडायली? आज ना उद्या मरायचंय की सगळ्यांनाच. ठीके, समजा तरंगलीस तू, फुडं? (संपादित)

In reply to by शुचि

कवितानागेश 19/05/2014 - 13:06
हेहे. अगं आपल्याला मजाच येणार. तो अनुभव घेणार्‍याबद्दल विचारतेय. आपण तर युद्ध्कथा पण वाचतो चवीनी.. तो अनुभव लोकांना भितीदायक वाटतो की आनंददायक?

शप्पथ घेऊन सांगतो, विश्वास ठेवा वा नका ठेऊ .. आजचाच अनुभव नाही तर गेले ५-६ वर्षांत अधूनमधून येणारा .. ऑफिसहून संध्याकाळी उशीराचे परतताना बहुतांश वेळा ट्रेन रिकामीच असते. त्यातून फर्स्टक्लासचा डबा म्हणाल तर खिडकीवर बसावे आणि समोर तंगड्या पसराव्यात असा असतो. ट्रेनच्या प्रवासात पेपर वाचल्याने माझे डोके गरगरते, आणि मोबाईलवर चाळा डोळ्याना त्रास देतो, त्यामुळे मी झोपणेच पसंद करतो. अर्थात सकाळी हमखास झोपूनच जातो मात्र संध्याकाळी नेहमीच झोपेल असे नाही, कारण झोपण्यासाठी मुळात ती यावी लागते. त्यामुळे मग लोकांचे निरीक्षण करणे हा छंद जोपासत जातो. पण उशीरा घरी परतताना शरीर आणि मन दोन्ही थकले असते, काम करून मेंदूलाही विश्रांतीची गरज असते, अश्यावेळी मग डोळे जड होतात आणि आपोआपच मिटतात. खिडकीची जागा, तितून सुसाटपणे येणारा आणि रिकाम्या डब्यात खेळणारा वारा... ठार बेशुद्ध पडल्यासारखी झोप लागते. कैकदा या झोपेच्या नादात छत्रपती शिवाजी टर्मिनस जाऊन पुन्हा परत आलोय. असो, तर अश्या या गाढ झोपेत असताना बरेचदा मला एक वेगळीच स्थिती अनुभवायला मिळते. माझे शरीर हलके झाले आहे आणि त्यातून माझा मीच, कदाचित ज्यालाच आत्मा म्हणत असावेत असा मी, बाहेर पडतो आणि माझ्या समोरच्या वा बाजूच्या सीटवर जाऊन बसतो आणि तिथून नेहमीसारखे लोकांचे निरीक्षण करू लागतो. माझ्या त्या आत्म्याचा बाजूला माझे शरीर गाढ झोपेत असते त्यालाही तो माझा आत्मा एकवार न्याहाळून घेतो, तो माझाच आत्मा असल्याने मलाही ते जाणवत असते की मी माझे मलाच बघतोय, पण मी माझी स्वताची झोपमोड न करता बाजूला आपलाच एखादा मित्र झोपलाय या थाटात आजूबाजुंच्या लोकांचे निरीक्षण चालू ठेवतो. अर्थात हा खेळ थोड्यावेळाने संपतो, माझा आत्मा माझ्यात पुन्हा काय कधी कसा परत येतो हे मला आठवत नाही, पण जाग आल्यावर मी झोपेत असताना माझ्या आत्म्याने केलेले निरीक्षण सारे आठवत राहते. ईथे मात्र ते खरेखोटे कसे करायचे हे मला समजत नाही, कारण आजूबाजुच्या डब्यातील लोकांना मी झोपायच्या आधीही पाहिलेले असतेच, तेव्हाही सवयीनेच त्यांचे निरीक्षण केलेले असतेच, त्यामुळे तेच नजरेसमोर असताना मी झोपेत गेलो आणि तेच दृष्य़ पुढे स्वप्नात घेऊन गेलो की खरेच हे असे काही अदभुत अविश्वसनीय असे काही माझ्याशी घडते देवासच ठाऊक.

In reply to by तुमचा अभिषेक

आनन्दा 19/05/2014 - 10:29
ईथे मात्र ते खरेखोटे कसे करायचे हे मला समजत नाही,
सोप्पय - डब्याच्या त्या कोपर्‍यात जाऊन बघा. नायतर जरा शेजारच्या लेडिज च्या डब्यात जऊन बघा, जाता येतेय का ते. पण तसे तुम्हाला ठरवावे लागेल झोपण्याच्या अगोदर, तरी देखील जमेल का ते माहीत नाही. काही महिने र्रोज ठरवाल, तेव्हा झोपेत आठवण राहील. बाकी तुम्हाला उठल्यावर अत्यंत ताजेतवाने वाटत असेल. अगदी ४ तास झोप झाल्यासारखे, नाहे का? ते देखील एक व्यवच्छेदक लक्षण आहे.

In reply to by आनन्दा

खरा अनुभव आहे, काल्पनिकता नाहीये, कदाचित मी नेमका अर्थ काढायला गंडत असेल, हे काही अनैसर्गिक वा अमनवीय नसून मनाचाही खेळ असू शकतो. मात्र हे नेहमीचे स्वप्नाप्रमाणे नाही आहे. कारण मला आलमोस्ट रोजच रात्री एकापेक्षा जास्त स्वप्ने पडतात त्यातील ९० टक्के स्वप्ने मी विसरून जातो आणि इतर १० टक्केही मला स्वप्नच होते हे जाग आल्याआल्या पटते. अर्थात घाणेरडे असेल तर भिती वाटत राहते मात्र पडले होते ते स्वप्नच होते हे पक्के ठाऊक असते. तर, यावरून एक सांगता येईल की माझे मन असे इतके कमजोर नाही की एखादे स्वप्न त्याचा ताबा घेईल, वा स्वप्नातून बाहेर आल्यावर देखील ते सत्यच आहे असे भसत राहील. अपवाद या ट्रेनमध्ये पडणार्‍या विशिष्ट स्वप्नाचा. आणि हे विशिष्ट स्वप्न संध्याकाळीच पडते, अन्यथा मी रोज सकाळी ट्रेनमध्ये झोपून जातो पण हे काय कुठलेच स्वप्न पडले नाही. फक्त माझे स्टेशन गेले आणि पुढे आलो हे एकच स्वप्न पडते. @ आनंदा - नाही हो, तो माझा आत्माराम माझ्या बाजूलाच बसून राहतो. आणि शेजारच्या लेडीज डब्यात म्हणजे आत्मा जाळीतून आरपार, ईंटरेस्टींग. पण मला ठरवून मनी वसवून स्वप्नी दिसेल असे नाही करता येत. बरेचदा छान छान स्वप्ने बघायची असे ठरवून झोपलोय पण नाही जमले. तसेच तुम्ही म्हणता तसे ताजेतवाने असे विषेश काही जाणवले नाही बहुधा, दरवेळी जागे झाल्यावर दचकून खरेखोटेच करत असतो.

In reply to by मंदार कात्रे

ओह्ह, म्हणजे असा मान्यताप्राप्त फंडा आहे तर.. ASTRAL PROJECTION ओह्के.. गूगाळून बघतो उद्या हे काय असते.. आणि माझ्या अनुभवाशी कितपत साम्य राखते.

In reply to by तुमचा अभिषेक

आत्मशून्य 20/05/2014 - 01:25
आपला मेंदु शट डाउन व्हायला तयार नाहीये, हे सकृत दर्शनी जाणवते. म्हणुनच बरेच विचारप्रवाह व त्यासोबत हिंदकळत राहणे अथवा झोपच येत नाही म्हणून एखादे पुस्तक वाचत बसावेसे वाटणे हे रोजचे आहे. सुखी माणसाला मेंदुची ही स्थीती अक्षरशः वरदान आहे आनंद द्विगुणीत बनवणारी आहे. चिंताग्रस्त व्यक्तीला मात्र.... नरक! असो, मुद्दा हा आहे की आपला मेंदु त्वरीत शट ऑफ व्हायची वृत्ती राखत नाही परीणामी तो बरेचदा अर्धवट ग्लानीत जातो, पण पुर्ण झोपी नाही. अशा स्थितीमधे शरीराचे भान देणारी केंद्रे निद्रीस्त आहेत पण "विचार" (अथवा स्वभान) निर्माण करणारी केंद्रे अजुन संपुर्ण निद्रेमधे नाहीत अशावेळी मनाला तरंगणे या स्थीतीचा अनुभव येतो. हा भास होय. राहीला मुद्दा सुक्ष्म देह संचाराचा. काही दिवस गुगलु नका. एक काम करा हातात/गळ्यात घड्याळ घाला, समोर्च्या व्यक्तीला ते दिसले पाहिजे ही प्रमुख अट आहे. अन झोपुन जा. जर खरच देह संचार होत असेल तर... घड्याचा सेकंद्काटा फिरताना दिसतो. अधुन मधुन वेळ बघत चला. इफ इट इज करेक्ट्ली सिंक्रोनाइस्ड (जसे की ८.३० वाजले आहेत थोड्या वेळाने ८.३५ वाजलेले दिसतील ७.४० न्हवे) घडले तर येस यु रॉक. मला व्यनी करा :)

In reply to by आत्मशून्य

घड्याचा सेकंद्काटा फिरताना दिसतो. अधुन मधुन वेळ बघत चला. इफ इट इज करेक्ट्ली सिंक्रोनाइस्ड (जसे की ८.३० वाजले आहेत थोड्या वेळाने ८.३५ वाजलेले दिसतील ७.४० न्हवे) घडले तर येस यु रॉक. >>>>>>> बापरे, एवढे कंट्रोल नाहीये माझे माझ्या या अवस्थेवर. किंबहुना माझे कंट्रोलच नाहीये मुळात. म्हणून तर स्वप्न की भास की आणखी काही या गोंधळात आहे. असो, मला वाटते याच कारणास्तव मी यात जास्त खोलात शिरू नये, जोपर्यंत मला याचा काही फायदा नुकसान होत नाही वा दिसत नाही. तसेही या अनुभवाची वारंवारता साधारण दोनेक महिन्यातून एकदा, आणि आतापर्यंत टोटल १०-१२ वेळा ईतकीच आहे.

In reply to by आत्मशून्य

मेंदू शट डाऊन व्हायला तयार नाही हे मात्र पटते. असा प्रकार असू शकेल. कारण माझी मुळात मानसिकता अशी आहे की मला काही न करता (म्हणजे अगदी विचारही न करता) गाढ झोपणे म्हणजे आयुष्यातील वेस्ट ऑफ टाईम वाटतो. पण आपल्या शरीराला पुन्हा उर्जा मिळावी म्हणून झोपावे लागते हा आपला नाईलाजच असे वाटते.

In reply to by तुमचा अभिषेक

थॉर माणूस 20/05/2014 - 15:39
असे असण्याची शक्यताच जास्त... मागे एकदा अशा प्रकारा विषयी एका ब्लॉगमधे वाचले होते. या ब्लॉगवर या विषयी इंटरेस्टींग माहिती आहे. यातल्या काही गोष्टी तुमच्या स्वप्नाच्या प्रकाराशी जुळतात? तिथे दिलेल्या लाईटचे स्विच चालू बंद करणे किंवा आत्मशून्यनी सांगितलेले टाईम सिंक पहाणे वगैरे प्रयत्नांनी कंफर्म करता येईल. अ‍ॅस्ट्रल प्रोजेक्शन वगैरे काही नाही अर्धवट झोपेत आहात असे माझेही मत... फक्त तुम्ही ते फार पॉजिटीव्हली घेत असल्याने तुम्हाला त्यात आनंद मिळतोय.

In reply to by थॉर माणूस

ब्लॉगवरची माहिती वाचली, छान लेख आहे. पैकी स्लीप प्यारालिसिस वगऐरे त्यात जे दिले आहे ते मी सुद्धा अनुभवले आहे बरेचदा. छातीवर कोणीतरी येऊन बसलेय, दडपण जाणवणे, उठता न येणे, ओरडता न येणे, अश्यावेळी स्वप्नात नसून अगदी जागेच आहे असे वाटणे (का खरोखरीच जागे असणे?) .. त्यातही मला हा अनुभव घरातल्या एका विशिष्ट जागी झोपल्यावरच नेहमी यायचा हे विशेष. सध्या बायको माहेरी आहे, त्यामुळे बेडरूममध्ये एकटाच झोपतोय, ते देखील उकाड्याचे दिवस असल्याने खिडक्या छानपैकी सताड उघड्या टाकून समोरच्या बांधकाम चालू असलेल्या रात्रीच्या अंधारात भयाण दिसणार्‍या निर्जन टॉवरकडे बघत... त्यामुळे या विषयावर जास्त बोलावे की नाही या विचारात ;)

In reply to by तुमचा अभिषेक

टवाळ कार्टा 22/05/2014 - 12:30
छातीवर कोणीतरी येऊन बसलेय, दडपण जाणवणे, उठता न येणे, ओरडता न येणे, अश्यावेळी स्वप्नात नसून अगदी जागेच आहे असे वाटणे (का खरोखरीच जागे असणे?) .. त्यातही मला हा अनुभव घरातल्या एका विशिष्ट जागी झोपल्यावरच नेहमी यायचा हे विशेष.
हे सगळे मी सुध्धा अनुभवले आहे... मी बेडवर एकटा झोपलेलो असताना बेडवर कोणीतरी चालत असल्यासारखे वाटणे... अगदी लगतचा गादीचा भाग पाउल टाकून उचलल्यावर होतो तसा खाली वर होणे

In reply to by टवाळ कार्टा

अगदी असे नाही पण थोडेफार असे मी पण अनुभवले आहे. आणि ते अनुभवले तेव्हा मी झोपेत आहे हे मला जाणवत नव्हते. मला मी जागृत आहे असे वाटत होते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

टवाळ कार्टा 22/05/2014 - 15:23
ते अनुभवले तेव्हा मी झोपेत आहे हे मला जाणवत नव्हते. मला मी जागृत आहे असे वाटत होते.
येक्झ्याक्टली सेम

In reply to by टवाळ कार्टा

कारण यातून जाग आल्यावर आपण स्वप्नातून उठलोय असे वाटत नाही. एखादी अद्रुश्य शक्ती आपल्या आजूबाजुला होती जी आता गेली आणि आपण सुटलो असे जाणवते. किंबहुना ती अवस्था म्हणजे स्वप्न नसतेच, नसावेच.

In reply to by तुमचा अभिषेक

थॉर माणूस 23/05/2014 - 09:24
जागेपणीचे स्वप्न असते असं काहीसं म्हणू शकतो. कारण स्वप्न पडण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते आणि मेंदू मात्र झोपायचं विसरतो. स्वप्नात जाण्याच्या स्थिती मध्ये आपला जागृत मेंदू आधीच काम बंद करतो, ज्यामुळे त्याला या स्थितीमधे काय काय घडते याची फारशी कल्पना नसते. पण काही कारणाने जर त्याने काम बंद केले नाही तर आपल्याला ही अवस्था अनुभवावी लागते, अर्थातच मेंदूला याविषयी काही माहिती नसल्यामुळे तो याची कारणीमिमांसा शोधण्याचा प्रयत्न करू लागतो आणि त्यातुन असे अनुभव निर्माण होऊ शकतात. जर या स्लिपींग पॅरॅलिसिस ला घाबरण्याची रिअ‍ॅक्शन आली असेल तर नाईटमेअर्स जन्माला येऊ शकतात आणि जर तेच पॉजिटीव्हली घेतलं गेलं असेल तर मग आऊट ऑफ बॉडी एक्स्पिरीअन्स वगैरे येऊ शकतात. हे अनुभव व्यक्ती आणि त्याच्या पालनपोषणानुसार वेगवेगळे असु शकतात. अर्थात एकदा हे लक्षात आलं आणि नीट समजावून घेतलंत तर याची तीव्रता हळूहळू कमी सुद्धा होते. मला सुद्धा काही वेळा असा अनुभव आला होता (हे प्रकार बहुदा कॉमन आहेत, प्राण्यांमधे सुद्धा पहायला मिळतात.) पण स्वप्नांची प्रक्रिया एकूण कशी चालते हे समजल्यावर मला हे कंट्रोल करता आलं आणि आता स्वप्नामधे OME किंवा नाईटमेअर्स येत नाहीत.

In reply to by थॉर माणूस

हे मेंदूचं फंक्शनिंग वगैरे ठीक. पण एकदा एक भयानक अनुभव आला होता. मी ७ वी मधे असताना झोपेत मला स्वप्न पडले. अर्थात स्वप्न आहे हे कळत नव्हते ते मी प्रत्यक्ष अनुभवत होतो. ते असे की मी सायकलवरून चाललो होतो. संध्याकाळी ७:३०- ८:०० ची वेळ, शाळकरी मुले जशी वेगाने सायकल हाकण्यासाठी उभ्याने पेडल मारतात तसे मी जोराने मारत होतो आणि अचानक धाडकन कोसळलो. म्हणजे अक्षरशः आपटलो पडताना एका बाजूवर पडल्यामुळे उजवी बाजू रस्त्याला घासत होती तसेच उजवा कान देखील रस्त्याला घासला. सायकलचा बार (जेन्टस सायकलची मधली दांडी) दोन पायांच्या मधल्या भागाला लागल्याचे चांगलेच जाणवत होते. वेगात पडल्यामुळे हात देखील रस्त्यावर आपटला होता. खरचटलेल्या कानाची वेदना मान वाकडी करून खांदा त्यावर दाबून आवरण्याचा प्रयत्न त्याही स्थिति मधे मी करत होतो. आणि मान वाकडी केलेली असताना रस्त्याकडेच्या अबोली सोसायटीच्या कोपर्‍यावरची ट्यूब, त्याभोवती घोंगावणारे किडे आणि त्याला खायला आलेली पाल मी स्पष्ट पाहीली. आणि मग भानावर आलो (किंवा जागा झालो)तेव्हा प्रत्यक्षात मी अंथरुणावर झोपलो होतो. डोके उशीवर होते तरीही खांदा कानावर दाबायचा प्रयत्न करत होतो हात अंथरुणाच्या बाहेर फरशीवर थोडासा आपटल्यासारखा हुळहुळत होता. म्हणलं चायला फालतू स्वप्न मला वाटले खरंच पडलो आहे. त्यानंतर त्याच वर्षी या तंतोतत वर्णनाप्रमाणेच पडलो आणि जेव्हा अबोली सोसायटी, त्याची कोपर्‍यावरची ट्यूब, पाल, कीडे पाहीले आणि अक्षरशः फाटली. हेच मी प्रत्यक्षात अनुभवले होते. साधारण ८-१० महीन्यापूर्वी. पण स्वप्नात मला पडल्याचे कारण कळले नव्हते जे प्रत्यक्षात पडल्यावर कळले ते असे की 'उभ्याने सायकल मारताना सायकली चेन पडली आणि त्यामुळे पायडलचा रोध संपला व त्यासरशी जोराने पुढे रेटलेला पाय हिसडा बसून पुढे गेला आणि संपूर्ण तोल जाऊन वेगात उजव्या बाजूला मी पडलो. मनसोक्त खरचटले होते. खिशातल्या किल्लीने खिशातून मांडीला खरवड्याचा पराक्रम केला होता. पण याव्यतिरिक्त मोडतोड किंवा गंभीर काही झाले नव्हते. पण त्यानंतर मी देवास प्रार्थना करू लागलो की असे परत मला आधी दाखवू नको. मला त्याचा ताण घेऊन नाही जगायचे आहे. यातून ज्याना जे काही अर्थ काढायचे ते काढावे. कोणी देजावू म्हणून सोडून दिले तरी चालेल. पण माझा अनुभव माझ्यासाठि १०० टक्के सत्य आणि १०१ टक्के **फाडू होता. ४-५ वर्षांपूर्वी मिपावर मी एका अन्य धाग्यावरही हा अनुभव नमूद केला होता.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आत्मशून्य 23/05/2014 - 10:25
फायनल डेस्टिनेशन होता होता वाचले की ? :) मला एकदा लोक धडाधड उंचावरन उड्या मारून आत्महत्या करताना दिसत होते. काय कारण कळेना... 6 महिन्यांनी The Invasion रिलीज झाला ध्यानी मणि नसताना मी स्वप्नात पाहिलेले नेमके तेच दृश्य जसे च्या तसे चित्रपटातही चित्रीत झालेले/केलेले होते. गम्मत म्हणजे हे स्वप्न पाहिल्या पाहिल्या ज्या व्यक्तिला प्रथम सांगितले त्या व्यक्ती सोबतच चित्रपट पहात होतो :)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

ईंटरेस्टींग आहे, पण शक्यतो म्हणजे माझा तरी अनुभव, स्वप्नात जेव्हा तुम्ही पडता तेव्हाच त्याक्षणीच दचकून जाग येते, उदाहरणार्थ मला कड्यावरून कोसळल्याचे स्वप्न पडले आहे, तर मी खाली पडून माझा फुटून चेंदामेंदा व्हायच्या आधीच दचकून जागा होतो. अर्थात आपल्या केसमध्ये नियतीला आपल्याला जे घडणार ते आधी दाखवायचे असल्यास हे असे होऊ शकते, मग याला सामान्य स्वप्न म्हणता येणार नाही. तसेच हे असे खरेच पोसिबल आहे की नाही यावर स्वताला अनुभव आल्याशिवाय विश्वास ठेवणे जडच.

गेल्या वर्षी नेटफ्लिक्सवर नॅशनल जिऑग्राफिकची सायन्स ऑफ डेथ डॉक्युमेंटरी पाहिली होती. सदर धाग्यातल्या बर्‍याच शंकांचे उत्तर देण्याचा प्रयत्न त्यात करण्यात आला आहे.

चौकटराजा 19/05/2014 - 09:27
एकूणच इमेज फाईल करप्ट असेल किंवा मॉनिटर ची फाईल करप्ट असेल तर मुळातले सत्य चित्र दिसणे कठीणच तसे सर्वच प्रकारच्या आकलनाचे असते .आकलन या शब्दाला जीवसृष्टीपलीकडे काहीही अर्थ नाही.वर जीवसुष्टीपलीकडे खूप मोठे विश्व आहे. ( मला आज प्रत्यक्ष स्वामीनी दर्शन दिले हा एक भ्रम तरी असतो किंवा दुसर्यास न पटवून देता येणारे सत्य ! )

Rajesh K 25/05/2014 - 15:01
माझ्या वाचनात आलेल्या एका मानस-शास्त्रावरील पुस्तकात या मृत्यू-नजीक अनुभवांचे असे स्पष्टीकरण आहे. - प्राणवायूच्या कमतरतेमुळे होणारे भ्रम (hallucination) हवी असेल तर मी त्या पुस्तकाचा आंतरजालावरील दुवा शोधून देवू शकतो .

आत्मशून्य 18/05/2014 - 08:01
प्लँचेट करुन नेहरुला प्रश्न विचारला होता मी पास होणार का ? असे काही बाही सांगणारे भेटले की हेच म्हणावे वाटते, माताय नेहरुसारख्याला बोलवुन होमरुल का बंद केली विचारायचे सोडुन मी पास होणार का असले टुकार प्रश्न कसे काय सुचतात तुम्हाला ? मग मी विचार करतो... नको. यावर लेख पाडायला नको. इतर कोणी येइलच...

In reply to by आत्मशून्य

शुचि 18/05/2014 - 18:47
माताय नेहरुसारख्याला बोलवुन होमरुल का बंद केली विचारायचे सोडुन मी पास होणार का असले टुकार प्रश्न कसे काय सुचतात तुम्हाला ?
हाहाहा अगदी अगदी. अन त्यात ते नेहरू म्हणून आलेले कोणी बिनधास्त त्या टुकार प्रश्नांना उत्तर देतात. हे अजून वरताण.

ती हत्ती आणि पाच आंधळ्यांची गोष्ट माहित आहे का? त्यातला प्रत्येक आंधळा त्या हत्तीचे वर्णन वेगवेगळे करतो. तसेच काहीसे आपले सगळ्यांचे आहे. डोळे दाखवतील तेवढेच आपण पाहु शकतो, कान ऐकवतील तेवढेच ऐकु शकतो. पण त्या पलिकडेही काहीतरी आहे. ज्याची तुलना कदाचीच या जगात आपल्याला येणार्‍या अनुभवांशी करता येत नसेल. त्याच मुळे त्याचे वर्णन करायलाही खुपच मर्यादा येत असतील. जसे वेदना, सुगंध इत्यादिंचे वर्णन करता येत नाही. पण त्यांचा अनुभव मात्र सगळ्यांनाच येतो. तसेच काहीसे या निअर डेथ अनुभवाचे असावे. पण हा अनुभव घेतल्यावर या जगातले अनुभव फारच क्षुद्र वगेरे वाटत असावे. म्हणुन मग तो मनुष्य जरा हाय लेव्हलचे बोलायला लागत असावा. समजा एखाद्या सिनेमाच्या शुटींग साठी एखाद्या स्पॉट बॉयला स्विझरलँडला जायचा चान्स मिळाला तर तो भारतात परत आल्यावर आपल्या मित्रांशी जरा वेगळा वागायला लागेलच ना? तसेच काहीसे या लोकांचे होत असावे. किंवा हे अनुभव खरोखरचे नियर डेथ एक्सपीरीअन्स नसतीलही कदाचीत. खोर्शेद भावनगरी यांचे जिवात्म जगाचे कायदे या नावाचे असेच एक मजेदार पुस्तक मी काही दिवसांपूर्वी वाचले होते. त्यात एका मेलेल्या माणसाने त्याचा आईशी संपर्क केलेला असतो आणि मग तिकडे काय चालते, स्वर्गात जाण्यासाठी आपण इकडे काय काळजी घेतली पाहिजे याचे तपशीलवार वर्णन होते. अर्थात मला काही असला निअर डेथ अनुभव आलेला नाही किंवा माझा त्या विषयावरचा अभ्यास देखील नाही. त्यामुळे सगळेच तर्क आणि सगळ्याच गप्पा. जेव्हा मला त्याचा अनुभव येईल तेव्हा पाहु.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

शुचि 18/05/2014 - 18:46
समजा एखाद्या सिनेमाच्या शुटींग साठी एखाद्या स्पॉट बॉयला स्विझरलँडला जायचा चान्स मिळाला तर तो भारतात परत आल्यावर आपल्या मित्रांशी जरा वेगळा वागायला लागेलच ना? तसेच काहीसे या लोकांचे होत असावे.
उपमा आवडली.

आतिवास 18/05/2014 - 10:01
चुकून NDA वाचलं म्हणून धागा उघडला ;-) मी नुकतंच स्वामी अभेदानंद यांचं "Life Beyond Death" वाचलं. तेव्हा मला पुन्हा एकदा लक्षात आलं की: मरण अटळ आहे , ते येईल तेव्हा येईल - पण 'आपणास आहे मरण म्हणोन राखावे बरेपण' हे केंद्रस्थानी ठेवून चांगलं जगावं यात मला जास्त रस आहे.

In reply to by आतिवास

शुचि 18/05/2014 - 18:45
पण 'आपणास आहे मरण म्हणोन राखावे बरेपण' हे केंद्रस्थानी ठेवून चांगलं जगावं यात मला जास्त रस आहे.
सहमत आहे.

In reply to by मित्रहो

बॅटमॅन 18/05/2014 - 23:09
जे ज्ञान दिले जाते ते नेहमी अध्यात्मिक किंवा metaphysical प्रान्तातालेच का असते?
कारण याच प्रांतातल्या ज्ञानाबद्दल भप्पार्‍या मारता येतात, पुड्या सोडता येतात. 'अमेरिकेची आर्थिक घडी बसवण्याचा खरा मार्ग कोणता' किंवा 'न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टर कसा चालवावा' किंवा गेलाबाजार एखादा सी प्रोग्रॅम कसा ल्याहावा याची माहिती नीट असली तरच सांगता येते. या प्रांताचं तसं नै, कैपण बरळलं तरी गोलगोल बोलून सावरता येतं. शिवाञ चेक करायचा संबंधच नस्तो, सबब सेफच सेफ.

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य 19/05/2014 - 09:11
म्हणजे सी प्रोग्रामिंग न्यूक्लिअर रिएक्टर वगैरे प्योर एनर्जी लेव्ल्वर अप्रस्तुत ठरतात. बाकी प्र्तिसादाशी सहमत.

मेनी लाईव्स मेनी मास्टर्स नावाचं पुस्तक वाचा. लै भारीये. बाकी एन.डी.ई. हा अ‍ॅड्रानालिन रश चा एक भाग असावा असं मला वाटतय. डिसेंबर २०१३ ला मी जवळ जवळ १८-२० फुट उंचीवरुन जमिनीवर कोसळलो होतो. (टी-१२ ला बर्स्ट फ्रॅकचर आणि पाठीला टेलर्स ब्रेस आहे अजुन ३-४ महीने वापरायला :( ). त्यावेळी मला माझ्या २२ वर्षांपुर्वी गेलेल्या आज्जीचं आणि काही वर्षांपुर्वी गेलेल्या कुत्र्याचं अस्तित्व जाणवलं होतं. पण भानावर आल्यावर सगळं नॉर्मलला होतं. बाकी एन.डी.ई. हे एक्स्ट्रिम अनुभव असतात त्यामुळे कदाचित लोकांचे मेंदु बेशुद्धावस्थेत किंवा हायपरअ‍ॅक्टीव्ह स्टेज मधे जात असावेत असा अंदाज आहे. मी बेशुद्ध झालो नव्हतो एवढं नक्की.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

शुचि 18/05/2014 - 18:44
बरेच NDEers त्यांच्या तात्पुरत्या मृत्युसमयी लोकं काय बोलत होते त्याचे Actual डिटेल्स देउ शकतात. यावरून ही फक्त मेंदूशी संबंधित घटना वाटत नाही. आपला अनुभवही रोचक आहे.

प्यारे१ 18/05/2014 - 14:00
शुचि मामी, जरा कायतरी चांगलं चुंगलं वाच, उड्या मार, खेळ. उगा का नको त्या फंदात पडायली? आज ना उद्या मरायचंय की सगळ्यांनाच. ठीके, समजा तरंगलीस तू, फुडं? (संपादित)

In reply to by शुचि

कवितानागेश 19/05/2014 - 13:06
हेहे. अगं आपल्याला मजाच येणार. तो अनुभव घेणार्‍याबद्दल विचारतेय. आपण तर युद्ध्कथा पण वाचतो चवीनी.. तो अनुभव लोकांना भितीदायक वाटतो की आनंददायक?

शप्पथ घेऊन सांगतो, विश्वास ठेवा वा नका ठेऊ .. आजचाच अनुभव नाही तर गेले ५-६ वर्षांत अधूनमधून येणारा .. ऑफिसहून संध्याकाळी उशीराचे परतताना बहुतांश वेळा ट्रेन रिकामीच असते. त्यातून फर्स्टक्लासचा डबा म्हणाल तर खिडकीवर बसावे आणि समोर तंगड्या पसराव्यात असा असतो. ट्रेनच्या प्रवासात पेपर वाचल्याने माझे डोके गरगरते, आणि मोबाईलवर चाळा डोळ्याना त्रास देतो, त्यामुळे मी झोपणेच पसंद करतो. अर्थात सकाळी हमखास झोपूनच जातो मात्र संध्याकाळी नेहमीच झोपेल असे नाही, कारण झोपण्यासाठी मुळात ती यावी लागते. त्यामुळे मग लोकांचे निरीक्षण करणे हा छंद जोपासत जातो. पण उशीरा घरी परतताना शरीर आणि मन दोन्ही थकले असते, काम करून मेंदूलाही विश्रांतीची गरज असते, अश्यावेळी मग डोळे जड होतात आणि आपोआपच मिटतात. खिडकीची जागा, तितून सुसाटपणे येणारा आणि रिकाम्या डब्यात खेळणारा वारा... ठार बेशुद्ध पडल्यासारखी झोप लागते. कैकदा या झोपेच्या नादात छत्रपती शिवाजी टर्मिनस जाऊन पुन्हा परत आलोय. असो, तर अश्या या गाढ झोपेत असताना बरेचदा मला एक वेगळीच स्थिती अनुभवायला मिळते. माझे शरीर हलके झाले आहे आणि त्यातून माझा मीच, कदाचित ज्यालाच आत्मा म्हणत असावेत असा मी, बाहेर पडतो आणि माझ्या समोरच्या वा बाजूच्या सीटवर जाऊन बसतो आणि तिथून नेहमीसारखे लोकांचे निरीक्षण करू लागतो. माझ्या त्या आत्म्याचा बाजूला माझे शरीर गाढ झोपेत असते त्यालाही तो माझा आत्मा एकवार न्याहाळून घेतो, तो माझाच आत्मा असल्याने मलाही ते जाणवत असते की मी माझे मलाच बघतोय, पण मी माझी स्वताची झोपमोड न करता बाजूला आपलाच एखादा मित्र झोपलाय या थाटात आजूबाजुंच्या लोकांचे निरीक्षण चालू ठेवतो. अर्थात हा खेळ थोड्यावेळाने संपतो, माझा आत्मा माझ्यात पुन्हा काय कधी कसा परत येतो हे मला आठवत नाही, पण जाग आल्यावर मी झोपेत असताना माझ्या आत्म्याने केलेले निरीक्षण सारे आठवत राहते. ईथे मात्र ते खरेखोटे कसे करायचे हे मला समजत नाही, कारण आजूबाजुच्या डब्यातील लोकांना मी झोपायच्या आधीही पाहिलेले असतेच, तेव्हाही सवयीनेच त्यांचे निरीक्षण केलेले असतेच, त्यामुळे तेच नजरेसमोर असताना मी झोपेत गेलो आणि तेच दृष्य़ पुढे स्वप्नात घेऊन गेलो की खरेच हे असे काही अदभुत अविश्वसनीय असे काही माझ्याशी घडते देवासच ठाऊक.

In reply to by तुमचा अभिषेक

आनन्दा 19/05/2014 - 10:29
ईथे मात्र ते खरेखोटे कसे करायचे हे मला समजत नाही,
सोप्पय - डब्याच्या त्या कोपर्‍यात जाऊन बघा. नायतर जरा शेजारच्या लेडिज च्या डब्यात जऊन बघा, जाता येतेय का ते. पण तसे तुम्हाला ठरवावे लागेल झोपण्याच्या अगोदर, तरी देखील जमेल का ते माहीत नाही. काही महिने र्रोज ठरवाल, तेव्हा झोपेत आठवण राहील. बाकी तुम्हाला उठल्यावर अत्यंत ताजेतवाने वाटत असेल. अगदी ४ तास झोप झाल्यासारखे, नाहे का? ते देखील एक व्यवच्छेदक लक्षण आहे.

In reply to by आनन्दा

खरा अनुभव आहे, काल्पनिकता नाहीये, कदाचित मी नेमका अर्थ काढायला गंडत असेल, हे काही अनैसर्गिक वा अमनवीय नसून मनाचाही खेळ असू शकतो. मात्र हे नेहमीचे स्वप्नाप्रमाणे नाही आहे. कारण मला आलमोस्ट रोजच रात्री एकापेक्षा जास्त स्वप्ने पडतात त्यातील ९० टक्के स्वप्ने मी विसरून जातो आणि इतर १० टक्केही मला स्वप्नच होते हे जाग आल्याआल्या पटते. अर्थात घाणेरडे असेल तर भिती वाटत राहते मात्र पडले होते ते स्वप्नच होते हे पक्के ठाऊक असते. तर, यावरून एक सांगता येईल की माझे मन असे इतके कमजोर नाही की एखादे स्वप्न त्याचा ताबा घेईल, वा स्वप्नातून बाहेर आल्यावर देखील ते सत्यच आहे असे भसत राहील. अपवाद या ट्रेनमध्ये पडणार्‍या विशिष्ट स्वप्नाचा. आणि हे विशिष्ट स्वप्न संध्याकाळीच पडते, अन्यथा मी रोज सकाळी ट्रेनमध्ये झोपून जातो पण हे काय कुठलेच स्वप्न पडले नाही. फक्त माझे स्टेशन गेले आणि पुढे आलो हे एकच स्वप्न पडते. @ आनंदा - नाही हो, तो माझा आत्माराम माझ्या बाजूलाच बसून राहतो. आणि शेजारच्या लेडीज डब्यात म्हणजे आत्मा जाळीतून आरपार, ईंटरेस्टींग. पण मला ठरवून मनी वसवून स्वप्नी दिसेल असे नाही करता येत. बरेचदा छान छान स्वप्ने बघायची असे ठरवून झोपलोय पण नाही जमले. तसेच तुम्ही म्हणता तसे ताजेतवाने असे विषेश काही जाणवले नाही बहुधा, दरवेळी जागे झाल्यावर दचकून खरेखोटेच करत असतो.

In reply to by मंदार कात्रे

ओह्ह, म्हणजे असा मान्यताप्राप्त फंडा आहे तर.. ASTRAL PROJECTION ओह्के.. गूगाळून बघतो उद्या हे काय असते.. आणि माझ्या अनुभवाशी कितपत साम्य राखते.

In reply to by तुमचा अभिषेक

आत्मशून्य 20/05/2014 - 01:25
आपला मेंदु शट डाउन व्हायला तयार नाहीये, हे सकृत दर्शनी जाणवते. म्हणुनच बरेच विचारप्रवाह व त्यासोबत हिंदकळत राहणे अथवा झोपच येत नाही म्हणून एखादे पुस्तक वाचत बसावेसे वाटणे हे रोजचे आहे. सुखी माणसाला मेंदुची ही स्थीती अक्षरशः वरदान आहे आनंद द्विगुणीत बनवणारी आहे. चिंताग्रस्त व्यक्तीला मात्र.... नरक! असो, मुद्दा हा आहे की आपला मेंदु त्वरीत शट ऑफ व्हायची वृत्ती राखत नाही परीणामी तो बरेचदा अर्धवट ग्लानीत जातो, पण पुर्ण झोपी नाही. अशा स्थितीमधे शरीराचे भान देणारी केंद्रे निद्रीस्त आहेत पण "विचार" (अथवा स्वभान) निर्माण करणारी केंद्रे अजुन संपुर्ण निद्रेमधे नाहीत अशावेळी मनाला तरंगणे या स्थीतीचा अनुभव येतो. हा भास होय. राहीला मुद्दा सुक्ष्म देह संचाराचा. काही दिवस गुगलु नका. एक काम करा हातात/गळ्यात घड्याळ घाला, समोर्च्या व्यक्तीला ते दिसले पाहिजे ही प्रमुख अट आहे. अन झोपुन जा. जर खरच देह संचार होत असेल तर... घड्याचा सेकंद्काटा फिरताना दिसतो. अधुन मधुन वेळ बघत चला. इफ इट इज करेक्ट्ली सिंक्रोनाइस्ड (जसे की ८.३० वाजले आहेत थोड्या वेळाने ८.३५ वाजलेले दिसतील ७.४० न्हवे) घडले तर येस यु रॉक. मला व्यनी करा :)

In reply to by आत्मशून्य

घड्याचा सेकंद्काटा फिरताना दिसतो. अधुन मधुन वेळ बघत चला. इफ इट इज करेक्ट्ली सिंक्रोनाइस्ड (जसे की ८.३० वाजले आहेत थोड्या वेळाने ८.३५ वाजलेले दिसतील ७.४० न्हवे) घडले तर येस यु रॉक. >>>>>>> बापरे, एवढे कंट्रोल नाहीये माझे माझ्या या अवस्थेवर. किंबहुना माझे कंट्रोलच नाहीये मुळात. म्हणून तर स्वप्न की भास की आणखी काही या गोंधळात आहे. असो, मला वाटते याच कारणास्तव मी यात जास्त खोलात शिरू नये, जोपर्यंत मला याचा काही फायदा नुकसान होत नाही वा दिसत नाही. तसेही या अनुभवाची वारंवारता साधारण दोनेक महिन्यातून एकदा, आणि आतापर्यंत टोटल १०-१२ वेळा ईतकीच आहे.

In reply to by आत्मशून्य

मेंदू शट डाऊन व्हायला तयार नाही हे मात्र पटते. असा प्रकार असू शकेल. कारण माझी मुळात मानसिकता अशी आहे की मला काही न करता (म्हणजे अगदी विचारही न करता) गाढ झोपणे म्हणजे आयुष्यातील वेस्ट ऑफ टाईम वाटतो. पण आपल्या शरीराला पुन्हा उर्जा मिळावी म्हणून झोपावे लागते हा आपला नाईलाजच असे वाटते.

In reply to by तुमचा अभिषेक

थॉर माणूस 20/05/2014 - 15:39
असे असण्याची शक्यताच जास्त... मागे एकदा अशा प्रकारा विषयी एका ब्लॉगमधे वाचले होते. या ब्लॉगवर या विषयी इंटरेस्टींग माहिती आहे. यातल्या काही गोष्टी तुमच्या स्वप्नाच्या प्रकाराशी जुळतात? तिथे दिलेल्या लाईटचे स्विच चालू बंद करणे किंवा आत्मशून्यनी सांगितलेले टाईम सिंक पहाणे वगैरे प्रयत्नांनी कंफर्म करता येईल. अ‍ॅस्ट्रल प्रोजेक्शन वगैरे काही नाही अर्धवट झोपेत आहात असे माझेही मत... फक्त तुम्ही ते फार पॉजिटीव्हली घेत असल्याने तुम्हाला त्यात आनंद मिळतोय.

In reply to by थॉर माणूस

ब्लॉगवरची माहिती वाचली, छान लेख आहे. पैकी स्लीप प्यारालिसिस वगऐरे त्यात जे दिले आहे ते मी सुद्धा अनुभवले आहे बरेचदा. छातीवर कोणीतरी येऊन बसलेय, दडपण जाणवणे, उठता न येणे, ओरडता न येणे, अश्यावेळी स्वप्नात नसून अगदी जागेच आहे असे वाटणे (का खरोखरीच जागे असणे?) .. त्यातही मला हा अनुभव घरातल्या एका विशिष्ट जागी झोपल्यावरच नेहमी यायचा हे विशेष. सध्या बायको माहेरी आहे, त्यामुळे बेडरूममध्ये एकटाच झोपतोय, ते देखील उकाड्याचे दिवस असल्याने खिडक्या छानपैकी सताड उघड्या टाकून समोरच्या बांधकाम चालू असलेल्या रात्रीच्या अंधारात भयाण दिसणार्‍या निर्जन टॉवरकडे बघत... त्यामुळे या विषयावर जास्त बोलावे की नाही या विचारात ;)

In reply to by तुमचा अभिषेक

टवाळ कार्टा 22/05/2014 - 12:30
छातीवर कोणीतरी येऊन बसलेय, दडपण जाणवणे, उठता न येणे, ओरडता न येणे, अश्यावेळी स्वप्नात नसून अगदी जागेच आहे असे वाटणे (का खरोखरीच जागे असणे?) .. त्यातही मला हा अनुभव घरातल्या एका विशिष्ट जागी झोपल्यावरच नेहमी यायचा हे विशेष.
हे सगळे मी सुध्धा अनुभवले आहे... मी बेडवर एकटा झोपलेलो असताना बेडवर कोणीतरी चालत असल्यासारखे वाटणे... अगदी लगतचा गादीचा भाग पाउल टाकून उचलल्यावर होतो तसा खाली वर होणे

In reply to by टवाळ कार्टा

अगदी असे नाही पण थोडेफार असे मी पण अनुभवले आहे. आणि ते अनुभवले तेव्हा मी झोपेत आहे हे मला जाणवत नव्हते. मला मी जागृत आहे असे वाटत होते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

टवाळ कार्टा 22/05/2014 - 15:23
ते अनुभवले तेव्हा मी झोपेत आहे हे मला जाणवत नव्हते. मला मी जागृत आहे असे वाटत होते.
येक्झ्याक्टली सेम

In reply to by टवाळ कार्टा

कारण यातून जाग आल्यावर आपण स्वप्नातून उठलोय असे वाटत नाही. एखादी अद्रुश्य शक्ती आपल्या आजूबाजुला होती जी आता गेली आणि आपण सुटलो असे जाणवते. किंबहुना ती अवस्था म्हणजे स्वप्न नसतेच, नसावेच.

In reply to by तुमचा अभिषेक

थॉर माणूस 23/05/2014 - 09:24
जागेपणीचे स्वप्न असते असं काहीसं म्हणू शकतो. कारण स्वप्न पडण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते आणि मेंदू मात्र झोपायचं विसरतो. स्वप्नात जाण्याच्या स्थिती मध्ये आपला जागृत मेंदू आधीच काम बंद करतो, ज्यामुळे त्याला या स्थितीमधे काय काय घडते याची फारशी कल्पना नसते. पण काही कारणाने जर त्याने काम बंद केले नाही तर आपल्याला ही अवस्था अनुभवावी लागते, अर्थातच मेंदूला याविषयी काही माहिती नसल्यामुळे तो याची कारणीमिमांसा शोधण्याचा प्रयत्न करू लागतो आणि त्यातुन असे अनुभव निर्माण होऊ शकतात. जर या स्लिपींग पॅरॅलिसिस ला घाबरण्याची रिअ‍ॅक्शन आली असेल तर नाईटमेअर्स जन्माला येऊ शकतात आणि जर तेच पॉजिटीव्हली घेतलं गेलं असेल तर मग आऊट ऑफ बॉडी एक्स्पिरीअन्स वगैरे येऊ शकतात. हे अनुभव व्यक्ती आणि त्याच्या पालनपोषणानुसार वेगवेगळे असु शकतात. अर्थात एकदा हे लक्षात आलं आणि नीट समजावून घेतलंत तर याची तीव्रता हळूहळू कमी सुद्धा होते. मला सुद्धा काही वेळा असा अनुभव आला होता (हे प्रकार बहुदा कॉमन आहेत, प्राण्यांमधे सुद्धा पहायला मिळतात.) पण स्वप्नांची प्रक्रिया एकूण कशी चालते हे समजल्यावर मला हे कंट्रोल करता आलं आणि आता स्वप्नामधे OME किंवा नाईटमेअर्स येत नाहीत.

In reply to by थॉर माणूस

हे मेंदूचं फंक्शनिंग वगैरे ठीक. पण एकदा एक भयानक अनुभव आला होता. मी ७ वी मधे असताना झोपेत मला स्वप्न पडले. अर्थात स्वप्न आहे हे कळत नव्हते ते मी प्रत्यक्ष अनुभवत होतो. ते असे की मी सायकलवरून चाललो होतो. संध्याकाळी ७:३०- ८:०० ची वेळ, शाळकरी मुले जशी वेगाने सायकल हाकण्यासाठी उभ्याने पेडल मारतात तसे मी जोराने मारत होतो आणि अचानक धाडकन कोसळलो. म्हणजे अक्षरशः आपटलो पडताना एका बाजूवर पडल्यामुळे उजवी बाजू रस्त्याला घासत होती तसेच उजवा कान देखील रस्त्याला घासला. सायकलचा बार (जेन्टस सायकलची मधली दांडी) दोन पायांच्या मधल्या भागाला लागल्याचे चांगलेच जाणवत होते. वेगात पडल्यामुळे हात देखील रस्त्यावर आपटला होता. खरचटलेल्या कानाची वेदना मान वाकडी करून खांदा त्यावर दाबून आवरण्याचा प्रयत्न त्याही स्थिति मधे मी करत होतो. आणि मान वाकडी केलेली असताना रस्त्याकडेच्या अबोली सोसायटीच्या कोपर्‍यावरची ट्यूब, त्याभोवती घोंगावणारे किडे आणि त्याला खायला आलेली पाल मी स्पष्ट पाहीली. आणि मग भानावर आलो (किंवा जागा झालो)तेव्हा प्रत्यक्षात मी अंथरुणावर झोपलो होतो. डोके उशीवर होते तरीही खांदा कानावर दाबायचा प्रयत्न करत होतो हात अंथरुणाच्या बाहेर फरशीवर थोडासा आपटल्यासारखा हुळहुळत होता. म्हणलं चायला फालतू स्वप्न मला वाटले खरंच पडलो आहे. त्यानंतर त्याच वर्षी या तंतोतत वर्णनाप्रमाणेच पडलो आणि जेव्हा अबोली सोसायटी, त्याची कोपर्‍यावरची ट्यूब, पाल, कीडे पाहीले आणि अक्षरशः फाटली. हेच मी प्रत्यक्षात अनुभवले होते. साधारण ८-१० महीन्यापूर्वी. पण स्वप्नात मला पडल्याचे कारण कळले नव्हते जे प्रत्यक्षात पडल्यावर कळले ते असे की 'उभ्याने सायकल मारताना सायकली चेन पडली आणि त्यामुळे पायडलचा रोध संपला व त्यासरशी जोराने पुढे रेटलेला पाय हिसडा बसून पुढे गेला आणि संपूर्ण तोल जाऊन वेगात उजव्या बाजूला मी पडलो. मनसोक्त खरचटले होते. खिशातल्या किल्लीने खिशातून मांडीला खरवड्याचा पराक्रम केला होता. पण याव्यतिरिक्त मोडतोड किंवा गंभीर काही झाले नव्हते. पण त्यानंतर मी देवास प्रार्थना करू लागलो की असे परत मला आधी दाखवू नको. मला त्याचा ताण घेऊन नाही जगायचे आहे. यातून ज्याना जे काही अर्थ काढायचे ते काढावे. कोणी देजावू म्हणून सोडून दिले तरी चालेल. पण माझा अनुभव माझ्यासाठि १०० टक्के सत्य आणि १०१ टक्के **फाडू होता. ४-५ वर्षांपूर्वी मिपावर मी एका अन्य धाग्यावरही हा अनुभव नमूद केला होता.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आत्मशून्य 23/05/2014 - 10:25
फायनल डेस्टिनेशन होता होता वाचले की ? :) मला एकदा लोक धडाधड उंचावरन उड्या मारून आत्महत्या करताना दिसत होते. काय कारण कळेना... 6 महिन्यांनी The Invasion रिलीज झाला ध्यानी मणि नसताना मी स्वप्नात पाहिलेले नेमके तेच दृश्य जसे च्या तसे चित्रपटातही चित्रीत झालेले/केलेले होते. गम्मत म्हणजे हे स्वप्न पाहिल्या पाहिल्या ज्या व्यक्तिला प्रथम सांगितले त्या व्यक्ती सोबतच चित्रपट पहात होतो :)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

ईंटरेस्टींग आहे, पण शक्यतो म्हणजे माझा तरी अनुभव, स्वप्नात जेव्हा तुम्ही पडता तेव्हाच त्याक्षणीच दचकून जाग येते, उदाहरणार्थ मला कड्यावरून कोसळल्याचे स्वप्न पडले आहे, तर मी खाली पडून माझा फुटून चेंदामेंदा व्हायच्या आधीच दचकून जागा होतो. अर्थात आपल्या केसमध्ये नियतीला आपल्याला जे घडणार ते आधी दाखवायचे असल्यास हे असे होऊ शकते, मग याला सामान्य स्वप्न म्हणता येणार नाही. तसेच हे असे खरेच पोसिबल आहे की नाही यावर स्वताला अनुभव आल्याशिवाय विश्वास ठेवणे जडच.

गेल्या वर्षी नेटफ्लिक्सवर नॅशनल जिऑग्राफिकची सायन्स ऑफ डेथ डॉक्युमेंटरी पाहिली होती. सदर धाग्यातल्या बर्‍याच शंकांचे उत्तर देण्याचा प्रयत्न त्यात करण्यात आला आहे.

चौकटराजा 19/05/2014 - 09:27
एकूणच इमेज फाईल करप्ट असेल किंवा मॉनिटर ची फाईल करप्ट असेल तर मुळातले सत्य चित्र दिसणे कठीणच तसे सर्वच प्रकारच्या आकलनाचे असते .आकलन या शब्दाला जीवसृष्टीपलीकडे काहीही अर्थ नाही.वर जीवसुष्टीपलीकडे खूप मोठे विश्व आहे. ( मला आज प्रत्यक्ष स्वामीनी दर्शन दिले हा एक भ्रम तरी असतो किंवा दुसर्यास न पटवून देता येणारे सत्य ! )

Rajesh K 25/05/2014 - 15:01
माझ्या वाचनात आलेल्या एका मानस-शास्त्रावरील पुस्तकात या मृत्यू-नजीक अनुभवांचे असे स्पष्टीकरण आहे. - प्राणवायूच्या कमतरतेमुळे होणारे भ्रम (hallucination) हवी असेल तर मी त्या पुस्तकाचा आंतरजालावरील दुवा शोधून देवू शकतो .
लेखनविषय:
लेखनप्रकार
एम्ब्रेस्ड बाय लाईट, सेव्ह्ड बाय द लाईट, thi rTee मिनीटस इन हेवन अशा प्रकारच्या पुस्तकांचा फडशा पाडून , तसेच तासन तास 'निअर डेथ एक्सपीरीअन्स"(NDE ) सारख्या साईट्वर घालवून अन त्या प्रकारचे व्हिडीओ पाहून माझ्या मनात काही शंका निर्माण झाल्या आहेत. त्या शंकाकंड्शमनार्थ हा धागाप्रपंच. सगळ्या NDE मध्ये बर्याच सामाईक बाबी आढळल्या. किंबहुना एक स्ट्रक्चरच , एक क्रमच आढळला जो पुढे येईलच व तदनुशंगिक काही शंकादेखील खाली येतील.
सर्वात प्रथम म्हणजे NDEer मृत्युच्या विविक्षित क्षणोपरांत अचानक सीलींगपाशी हवेत तरंगू लागतो. तरंगत असताना खाली स्वत:चा अचेतन मृतदेह ती व्यक्ती पहाते.

अ‍ॅकलेशिया कार्डिया-रोग आणि उपचार -२

तिमा ·

स्पंदना 17/05/2014 - 18:53
बघा तिमा तुम्ही लाखात एक आहात ना? *pardon* म्हणजे आपण जे घास लागला म्हणतो ते असच काही असावं का? बरीच व्यवस्थीत माहीती दिली आहे तुम्ही. त्याबद्दल धन्यवाद. फार कष्ट घेउ नका. जरा आराम करा. नाहीतर घरातले," जरा बर वाटल नाही की चालले मिपावर उनाडायला!! काय ठेवलय त्या मिपात तरी काही समजत नाही" असे डायलॉग्ज मारायला लागतील. ;)

स्पंदना 17/05/2014 - 18:53
बघा तिमा तुम्ही लाखात एक आहात ना? *pardon* म्हणजे आपण जे घास लागला म्हणतो ते असच काही असावं का? बरीच व्यवस्थीत माहीती दिली आहे तुम्ही. त्याबद्दल धन्यवाद. फार कष्ट घेउ नका. जरा आराम करा. नाहीतर घरातले," जरा बर वाटल नाही की चालले मिपावर उनाडायला!! काय ठेवलय त्या मिपात तरी काही समजत नाही" असे डायलॉग्ज मारायला लागतील. ;)
लेखनविषय:
लेखनप्रकार
अ‍ॅकलेशिया कार्डिया (Achalasia Cardia) हा एक अन्ननलिकेचा व त्याच्या जठरावरील जोडणीच्या मधे जो स्नायुंचा वॉल्व्ह असतो त्याच्या क्रिया नीट न चालण्याचा रोग आहे. साधारणपणे लाखांत एका माणसाला हा होतो. अन्ननलिकेच्या खालच्या व जठरावरच्या वॉल्व्हला Lower Esophagal Sphincter (LES) असे म्हणतात. आपल्या अन्ननलिकेची व या एलईएस ची हालचाल मोटर सेन्सर नर्व्हसमुळे होत असते. म्हणून आपण कुठलीही खाद्यवस्तु चावून गिळली की त्या घासाची अन्ननलिकेतली हालचाल खालच्या दिशेने आकुंचन्-प्रसरण या तत्त्वावर होते. त्याचवेळेस, खालचा वॉल्व्ह उघडतो आणि खाऊन झाल्यावर आपोआप बंद होतो. त्यानंतर जठराचे काम चालू होते.

ब्याचलर्स पाकृ: स्टफ्ड थालीपीट विथ टॅन्गी टमॅटो अ‍ॅन्ड चीज़...

सूड ·

कवितानागेश 17/05/2014 - 15:45
अय्या, तुम्हाला पोळ्या येत नाहीत? :P मी याच साहित्यात कान्द्याचे थालिपीठ आणि टोमॅटोची कोशिम्बीर केली असती. आणि चीजचे वेगळे सॅन्ड्विच केले असते, परत थोड्यावेळानी भूक लागल्यावर खायला. किंवा धिरडं- फ्रॅन्की केली असती, म्हनजे दोन्ही बाजूनी भाजलेला पदार्थ मिळेल. हे थालिपीठ आतल्या बाजूनी नीट शिजलं का, शंका आहे.

रेवती 17/05/2014 - 17:07
तुमच्याकडे ना हव्वी तशी भाजणी हव्वी तेंव्हा मिळतेय ना लेको, म्हणून असे प्रयोग करण्याचे सुचते. आमच्याकडे सध्या भाजणी मिळत नैय्ये तर असलेली जपून वापरावी लागतेय. अशात केलेला प्रयोग फसला तर वैट वाट्टे.

प्यारे१ 17/05/2014 - 22:56
सूड मोड ऑन >>> त्या थालिपीठाची दुसरी बाजू फारशी भाजलेली दिसत नाही. थोडं तेल सोडून व्यवस्थित परतून घ्यायला हवी होती. आणि थालिपीठाला आतून तेल जायला नि भाजायला उलथण्यानं चिरा किंवा बोटांनी भोकं पाडायला हव्या होत्या. मोड ऑफ छान रे सूड! :)

In reply to by प्यारे१

@सूड मोड ऑन >>>त्या थालिपीठाची दुसरी बाजू फारशी भाजलेली दिसत नाही. थोडं तेल सोडून व्यवस्थित परतून घ्यायला हवी होती. आणि थालिपीठाला आतून तेल जायला नि भाजायला उलथण्यानं चिरा किंवा बोटांनी भोकं पाडायला हव्या होत्या. ...मोड ऑफ >>> चूक चूक!!! *biggrin* ते असं पाहिजे...
तेल कमी वापरता का...हल्ली?
=)) खला...स! =))

In reply to by प्यारे१

दिपक.कुवेत 18/05/2014 - 09:27
अरे तसं केलं तर थालिपीठ भाजताना आत घातलेलं चीज वितळुन बाहेर येउन थालिपीठाचा पार लगदा होईल व व्यवस्थीत उलटताहि नाहि येणार.....अगदि नॉनस्टिक पॅन असला तरी. अर्थात ह्या पेक्षा वेगळं कारण असल्यास सुड सांगेलच. बाकि खाली सानिका म्हणते त्या प्रमाणे भाजणीत यीस्ट घालायचे प्रयोजन समजले नाहि.

In reply to by दिपक.कुवेत

सूड 19/05/2014 - 14:54
>>तर थालिपीठ भाजताना आत घातलेलं चीज वितळुन बाहेर येउन थालिपीठाचा पार लगदा होईल व व्यवस्थीत उलटताहि नाहि येणार एकदम बरोबर. थालीपीट तव्यातून काढेस्तवर तीच धास्ती होती. सुदैवाने उलटताना वैगरे नीट उलटलं गेलं. सूड मोडसाठी प्यारेकाकांना दहापैकी पाच आणि बुवांना दहापैकी आठ गुण !! ;)

इनोव्हेशन आवडले :) थालीपिठ पिझ्झामध्ये यीस्ट घातले नाही तरी चालेल असे वाटतेय. पाकृसाठी धन्यवाद.

भावा, ही पा. कृ. कांदे पोह्यांच्या कार्यक्रमाच्या वेळी बनव. कार्यक्रम नक्की यशस्वी होईल. बाकी सध्या आमचाही बॅचलर मोड ऑन असल्याने घरी हा प्रयोग नक्की करण्यात येईल.

In reply to by Prajakta२१

ओवाच काय पण आवळ-जावळ कुटलेले मिरे, जिरे, धनेपूड पण चालते. आमच्या घरी ह्यात कधी-कधी भात पण घालतात.(उरलेला नाही, मुद्दाम...)कधी-कधी पोहे पण घालतात. पण थालीपीठाची खरी चव लागते ती कोलंबी बरोबर. कोलंबी-थालीपीठ आणि तांबडा रस्सा, नवर्‍याच्या मानसीक आरोग्याला उत्तम असल्याने, आजकाल ही डिश जास्त प्रमाणांत होत नाही.

In reply to by जेपी

काय साहेब असे काय करता? एकदा थालीपीठ-लोणी, थालीपीठ आणि तिखट घातलेले ताक किंवा थालीपीठ आणि आंब्याचे लोणचे ट्राय करून बघा. बाकी, थालीपीठ ह्या पदार्थाची रंगत, माणसांच्या संख्येप्रमाणे वाढत जाते.

सूड 19/05/2014 - 14:49
ह्म्म्म!! वर बरेच जण म्हणतायेत तसं मला काही कच्चं वैगरे वाटलं नाही थालीपीट. कदाचित झाकण ठेवल्यामुळे किंवा काय,कच्चेपणा जाणवला नाही. आणि राह्यलंच एखादवेळेस कच्चं तर भाजणीत तसंही सर्व जिन्नस व्यवस्थित भाजून दळलेले असतात, त्यामुळे बाधणार नाही इतकं नक्की!! यीस्टचं म्हणाल तर प्रयोजन असं काहीही नाही, प्रयोग म्हणून करुन बघितलं. मळून ठेवल्यानंतर वाटत होतं की चूक केली का काय, पण खाताना पश्चाताप झाला नाही. ;) सानिकातै म्हणतात तसं यीस्ट वगळून पण करता येईल. बाकी धाग्यावर हजेरी लावणार्‍या सर्वांचे आभार!! :)

बाबा पाटील 21/05/2014 - 19:53
आयला सुडमहाराज ,पण एव्हडा कांदा कसाकाय कापला बुवा.च्यामारी एक कांदा कापायचा म्हटल की आमच्या ड्याळे पाणवतात राव. नक्की तुम्हीच इतका बारिक कांदा कापला नव्ह ? का एखादी बॅचलरीन होती सोबतीला ? ? ? ?

In reply to by बाबा पाटील

सूड 22/05/2014 - 14:36
>>पण एव्हडा कांदा कसाकाय कापला बुवा.च्यामारी एक कांदा कापायचा म्हटल की आमच्या ड्याळे पाणवतात राव. नक्की तुम्हीच इतका बारिक कांदा कापला नव्ह ?>> व्हय जी म्याच कापलाय. आता कसाकाय कापला म्हनशीला तं सरावानं जमतंय आपलं वाईच कसंबसं. :) >> का एखादी बॅचलरीन होती सोबतीला ?>> आता यकांदी ब्याचलरीन आसती संगं तं कांदा कशापायी कापत बसलो असतो. न्हाय म्हंजी हाटिलातच ग्येलो नस्तो का? ;)

स्पा 22/05/2014 - 14:40
चला आता लगीन लौकरात लौकर जमेल,..... असा सुगरण नवरा असताना कुठली मुलगी नकार देईल. तयारीला लागायला हवे, नाय फोटोंचे contract आमच्याकडेच लागलेय णा.. लेन्स घेतो आता नवीन ;) अवांतर : पक्रु भरि दिस्तेय.. पुधिल विकन्तल ब्द्लपुरत अल्यवर खिल्व

कवितानागेश 17/05/2014 - 15:45
अय्या, तुम्हाला पोळ्या येत नाहीत? :P मी याच साहित्यात कान्द्याचे थालिपीठ आणि टोमॅटोची कोशिम्बीर केली असती. आणि चीजचे वेगळे सॅन्ड्विच केले असते, परत थोड्यावेळानी भूक लागल्यावर खायला. किंवा धिरडं- फ्रॅन्की केली असती, म्हनजे दोन्ही बाजूनी भाजलेला पदार्थ मिळेल. हे थालिपीठ आतल्या बाजूनी नीट शिजलं का, शंका आहे.

रेवती 17/05/2014 - 17:07
तुमच्याकडे ना हव्वी तशी भाजणी हव्वी तेंव्हा मिळतेय ना लेको, म्हणून असे प्रयोग करण्याचे सुचते. आमच्याकडे सध्या भाजणी मिळत नैय्ये तर असलेली जपून वापरावी लागतेय. अशात केलेला प्रयोग फसला तर वैट वाट्टे.

प्यारे१ 17/05/2014 - 22:56
सूड मोड ऑन >>> त्या थालिपीठाची दुसरी बाजू फारशी भाजलेली दिसत नाही. थोडं तेल सोडून व्यवस्थित परतून घ्यायला हवी होती. आणि थालिपीठाला आतून तेल जायला नि भाजायला उलथण्यानं चिरा किंवा बोटांनी भोकं पाडायला हव्या होत्या. मोड ऑफ छान रे सूड! :)

In reply to by प्यारे१

@सूड मोड ऑन >>>त्या थालिपीठाची दुसरी बाजू फारशी भाजलेली दिसत नाही. थोडं तेल सोडून व्यवस्थित परतून घ्यायला हवी होती. आणि थालिपीठाला आतून तेल जायला नि भाजायला उलथण्यानं चिरा किंवा बोटांनी भोकं पाडायला हव्या होत्या. ...मोड ऑफ >>> चूक चूक!!! *biggrin* ते असं पाहिजे...
तेल कमी वापरता का...हल्ली?
=)) खला...स! =))

In reply to by प्यारे१

दिपक.कुवेत 18/05/2014 - 09:27
अरे तसं केलं तर थालिपीठ भाजताना आत घातलेलं चीज वितळुन बाहेर येउन थालिपीठाचा पार लगदा होईल व व्यवस्थीत उलटताहि नाहि येणार.....अगदि नॉनस्टिक पॅन असला तरी. अर्थात ह्या पेक्षा वेगळं कारण असल्यास सुड सांगेलच. बाकि खाली सानिका म्हणते त्या प्रमाणे भाजणीत यीस्ट घालायचे प्रयोजन समजले नाहि.

In reply to by दिपक.कुवेत

सूड 19/05/2014 - 14:54
>>तर थालिपीठ भाजताना आत घातलेलं चीज वितळुन बाहेर येउन थालिपीठाचा पार लगदा होईल व व्यवस्थीत उलटताहि नाहि येणार एकदम बरोबर. थालीपीट तव्यातून काढेस्तवर तीच धास्ती होती. सुदैवाने उलटताना वैगरे नीट उलटलं गेलं. सूड मोडसाठी प्यारेकाकांना दहापैकी पाच आणि बुवांना दहापैकी आठ गुण !! ;)

इनोव्हेशन आवडले :) थालीपिठ पिझ्झामध्ये यीस्ट घातले नाही तरी चालेल असे वाटतेय. पाकृसाठी धन्यवाद.

भावा, ही पा. कृ. कांदे पोह्यांच्या कार्यक्रमाच्या वेळी बनव. कार्यक्रम नक्की यशस्वी होईल. बाकी सध्या आमचाही बॅचलर मोड ऑन असल्याने घरी हा प्रयोग नक्की करण्यात येईल.

In reply to by Prajakta२१

ओवाच काय पण आवळ-जावळ कुटलेले मिरे, जिरे, धनेपूड पण चालते. आमच्या घरी ह्यात कधी-कधी भात पण घालतात.(उरलेला नाही, मुद्दाम...)कधी-कधी पोहे पण घालतात. पण थालीपीठाची खरी चव लागते ती कोलंबी बरोबर. कोलंबी-थालीपीठ आणि तांबडा रस्सा, नवर्‍याच्या मानसीक आरोग्याला उत्तम असल्याने, आजकाल ही डिश जास्त प्रमाणांत होत नाही.

In reply to by जेपी

काय साहेब असे काय करता? एकदा थालीपीठ-लोणी, थालीपीठ आणि तिखट घातलेले ताक किंवा थालीपीठ आणि आंब्याचे लोणचे ट्राय करून बघा. बाकी, थालीपीठ ह्या पदार्थाची रंगत, माणसांच्या संख्येप्रमाणे वाढत जाते.

सूड 19/05/2014 - 14:49
ह्म्म्म!! वर बरेच जण म्हणतायेत तसं मला काही कच्चं वैगरे वाटलं नाही थालीपीट. कदाचित झाकण ठेवल्यामुळे किंवा काय,कच्चेपणा जाणवला नाही. आणि राह्यलंच एखादवेळेस कच्चं तर भाजणीत तसंही सर्व जिन्नस व्यवस्थित भाजून दळलेले असतात, त्यामुळे बाधणार नाही इतकं नक्की!! यीस्टचं म्हणाल तर प्रयोजन असं काहीही नाही, प्रयोग म्हणून करुन बघितलं. मळून ठेवल्यानंतर वाटत होतं की चूक केली का काय, पण खाताना पश्चाताप झाला नाही. ;) सानिकातै म्हणतात तसं यीस्ट वगळून पण करता येईल. बाकी धाग्यावर हजेरी लावणार्‍या सर्वांचे आभार!! :)

बाबा पाटील 21/05/2014 - 19:53
आयला सुडमहाराज ,पण एव्हडा कांदा कसाकाय कापला बुवा.च्यामारी एक कांदा कापायचा म्हटल की आमच्या ड्याळे पाणवतात राव. नक्की तुम्हीच इतका बारिक कांदा कापला नव्ह ? का एखादी बॅचलरीन होती सोबतीला ? ? ? ?

In reply to by बाबा पाटील

सूड 22/05/2014 - 14:36
>>पण एव्हडा कांदा कसाकाय कापला बुवा.च्यामारी एक कांदा कापायचा म्हटल की आमच्या ड्याळे पाणवतात राव. नक्की तुम्हीच इतका बारिक कांदा कापला नव्ह ?>> व्हय जी म्याच कापलाय. आता कसाकाय कापला म्हनशीला तं सरावानं जमतंय आपलं वाईच कसंबसं. :) >> का एखादी बॅचलरीन होती सोबतीला ?>> आता यकांदी ब्याचलरीन आसती संगं तं कांदा कशापायी कापत बसलो असतो. न्हाय म्हंजी हाटिलातच ग्येलो नस्तो का? ;)

स्पा 22/05/2014 - 14:40
चला आता लगीन लौकरात लौकर जमेल,..... असा सुगरण नवरा असताना कुठली मुलगी नकार देईल. तयारीला लागायला हवे, नाय फोटोंचे contract आमच्याकडेच लागलेय णा.. लेन्स घेतो आता नवीन ;) अवांतर : पक्रु भरि दिस्तेय.. पुधिल विकन्तल ब्द्लपुरत अल्यवर खिल्व
नाव कसं हुच्च वाटतंय ना पाकृचं? फार काही नाही टॉमेटोची चटणी भरुन केलेलं थालीपीट आहे. झालं असं की मेस दोन आठवडे बंद असल्याची बातमी आली मग दुपारच्या जेवणाचं काय करायचं याचा विचार करायला लागलो. रात्री टिफीन येतो त्याच्याकडून पहिला आठवडा टिफीन मागवला पण टिफीन एकदाही वेळेवर पोचला नाही दुपारी!! मग त्यानंतरच्या आठवड्यात शेवटी स्वत:च सैंपाकघरात पाऊल टाकायचं ठरवलं आणि काहीतरी वेगळं करायच्या नादात ह्या रेशिपीचा शोध लागला.

नमो लाटेचे साईड ईफेक्ट

वॉल्टर व्हाईट ·

हुप्प्या 17/05/2014 - 04:02
मोदींना अमेरिकेचा व्हिसा मिळू शकेल. ;-) (किंबहुना त्याकरताच हा नेत्रदीपक विजय त्यांनी मिळवला अशी कुजबूज आहे!)

In reply to by हुप्प्या

आजानुकर्ण 22/05/2014 - 22:10
नवाज शरीफांनी निमंत्रण स्वीकारल्यास नमो लाटेच्या साईड इफेक्टमुळे त्यांना बिर्याणी खायला मिळू शकते. (नमोंनी पाकिस्तानशी शांततापूर्ण संबंध ठेवण्याचे काँग्रेसचे धोरण पुढे चालू ठेवले याचा आनंद आहे. १६ मे नंतर पाकिस्तान नकाशातून गायब होणार होते असे काही ठिकाणी वाचले होते. सुदैवाने तसे काही होत नाही अशी प्राथमिक चिन्हे दिसत आहेत.)

In reply to by आजानुकर्ण

विकास 22/05/2014 - 22:26
नवाज शरीफ ढोकळा खायला येत असतील आणि परत परत तीच बिर्याणी ती देखील गुज्जू स्टाईल मधली खायला लागल्यामुळे भारत-पाक संबंध परत बिघडायचे. नमोंनी पाकिस्तानशी शांततापूर्ण संबंध ठेवण्याचे काँग्रेसचे धोरण पुढे चालू ठेवले याचा आनंद आहे. =)) काँग्रेसचे धोरण? गेल्या दहा वर्षात धोरण म्हणून काँग्रेसने काही केले असे म्हणण्यासारखी दुर्दैवाने अवस्था नाही. सगळा आनंदच होता. १६ मे नंतर पाकिस्तान नकाशातून गायब होणार होते असे काही ठिकाणी वाचले होते. मोदींच्या अथवा भाजपाच्या संस्थळावर वाचले होते का? नसल्यास "अफवांवर विश्वास ठेवू नये माणसांनी" इतकेच म्हणेन. :)

In reply to by विकास

आजानुकर्ण 22/05/2014 - 23:09
गेल्या दहा वर्षात धोरण म्हणून काँग्रेसने काही केले असे म्हणण्यासारखी दुर्दैवाने अवस्था नाही.
दहा वर्षे काही केले नाही? शक्य आहे...त्यामुळेच २००९ च्या निवडणुकांमध्ये मूर्ख जनतेने काँग्रेसला तरीही निवडून दिले. मात्र २०१४ मध्ये जनता अचानक शहाणी झाली असावी. असो. येथील परंपरेनुसार अभ्यास वाढवा इतकेच म्हणेन. GDP School Defence Employment
मोदींच्या अथवा भाजपाच्या संस्थळावर वाचले होते का? नसल्यास "अफवांवर विश्वास ठेवू नये माणसांनी" इतकेच म्हणेन
मोदी आणि भाजपांनी काँग्रेसच्या बिर्याणी पॉलिटिक्सचा निषेध केला होता, मात्र आता कोलांटउडी मारून तेच धोरण पुढे चालू ठेवले आहे असे दिसते. (मुळात धोरण चांगले होते तर त्यावेळी टीकाच करायला नको होती असे वाटते. चांगले धोरण पुढे चालू ठेवल्याचा आनंद आहेच.) modi

In reply to by सुबोध खरे

थॉर माणूस 23/05/2014 - 15:23
जॉन स्टीवार्ट एक उत्तम कॉमेडीअन आहे. पण त्याने केलेल्या अमेरीकन हाऊसेस वरच्या सटायरीकल कमेंटला इथे क्वोट करण्यामागचे कारण कळले नाही.

भाजपामधल्याच जुन्या खोडांचे (आडवानी, जसवंतसिंग, मुमजोशी वगैरे) राजकीय विसर्जन झाले!!!! दे हॅव बिकम इररिलेव्हंट!!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

प्रसाद१९७१ 19/05/2014 - 13:18
अडवाणींच्या खांद्यावर उभे राहुन कसला? आज जे मोदींना जमले ते बाजपाई आणि आडवाणींना २०-२५ वर्षा पूर्वी जमु शकले असते. पण ते अगदीच नालायक निघाले. बाजपाई तर काँग्रेस ची B Team असल्यासारखेच होते.

In reply to by पिवळा डांबिस

स्पंदना 17/05/2014 - 16:32
होय! नाही तर जावई रुसल्या सारखे हे ऐनवेळी मी पंतप्रधान होणार म्हणुन अडुन बसायचे.

In reply to by वेताळ

मदनबाण 17/05/2014 - 10:07
मायावती कुठे आहेत हो? हत्तीचे उभारलेले "पुतळे" मोजत बसल्या असतील ! आता वेळ घालवण्याचे तेच एक साधन उरले ना त्यांच्याकडे ! ;) बाकी... मोठ-मोठे माजलेले टोणगे-वळू या वेळी तबेल्यात गेले ते पाहुन फार बरे वाटले ! सर्वात महत्वाचे म्हणजे कॉग्रेसचा सुपडा साफ झाला ! सत्तेची मस्ती चढल्यामुळे त्यांच्या मग्रुरीला कोणतीच सीमा उरली नव्हती ! त्यांना त्यांची "योग्य" जागा दाखवुन दिल्या बद्धल हिंदूस्थानी जनतेचे आभार मानावे तितके कमीच आहे ! जनतेला विकास हवा आहे, आणि त्यासाठी ते उत्साहाने मतदान करुन सत्ता परिवर्तन घडवुन आणु शकतात हे आज जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीने दाखवुन दिले.

In reply to by मदनबाण

अर्धवटराव 17/05/2014 - 11:46
काँग्रेसला सत्तेची मग्रुरी नव्हती. किंबहुना आपलं तारु खडकावर आपटायच्या दिशेने चाललय हे काँग्रेसमधे ज्यांना कळायला हवं त्यांना कळत होतं. पण त्या तारुला योग्य दिशा देण्याचा वकुब असणार्‍यांना काँग्रेसने वापरलच नाहि. कंट्रोल होता नंबर मॅनेजर्स आणि तीसरी आघाडीचे वगैरे प्रयोगांवर विश्वास ठेवणार्‍या खुरट्या व्यक्तींकडे. काँग्रेसचा डाव स्वतःच्या कुवतीवर नव्हता. त्यांना आशा होति ति विरोधकांच्या फुटीची. त्यांच्या दुर्दैवाने आणि भारताच्या सुदैवाने डोळे मिटुन दुध पिणार्‍या बोक्याला मतदारांनी ओळखले व कचकचुन कमरेत लाथ घातली बोक्याच्या. परिणाम दिसतोच आहे.

In reply to by अर्धवटराव

मदनबाण 19/05/2014 - 07:22
काँग्रेसला सत्तेची मग्रुरी नव्हती. हॅ.हॅ.हॅ... असं कसं म्हणता अर्धवटराव ? त्यांच्या सर्व प्रवक्त्यांची विधाने / भाषा कधी ऐकलीच नाहीत का तुम्ही ? लोक बोफोर्स घोटाळा विसरले, कोलगेटही विसरतील ! हे "गॄहमंत्री" सुशील कुमार यांचे वक्तव्य लक्षात आहे का ? मौत का सौदागर असा मोदींचा उल्लेख करुन सोनिया गांधींनी सगळ्यात खालच्या पातळीचा प्रचार करुन दाखवला. शिवाय राज बब्बर यांचे १२ रुं पोटभर जेवण मिळते हे विधान देखील विसरलात की काय ? शिवाय तो वायझेड दिग्गीराज पिसाळलेल्या कुत्र्या सारखा सगळीकडे तोंडाला काही येइल ते बरळत सुटला होता, त्याला कॉंग्रेस मधल्या कुणालाच आवरावेसे का वाटले नाही ?{ ओसामा बिन लादेन ला ओसामाजी म्हणणारा वायझेडच म्हंटला पाहिजे} ही सगळी दिर्घकाळ सत्ता हातात असल्यामुळे आलेली मग्रुरीच होती. कोणावरही कुठलेही आरोप करत सुटले होते, गडकरींवर देखील असे आरोप करणारे मनिष तिवारी यांना बिनशर्त माफी मागावी लागली होती. मनिष तिवारी आणि कपिल सिब्बल यांनी अण्णा हजारेंच्या बाबतीत बोलताना असभ्य आणि एकेरी उच्चारण केले होते, त्यावर बीजेपीच्या सुशमा स्वराज यांनी त्यांना २ शब्द व्यवस्थित सुनवले होते.

In reply to by मदनबाण

अर्धवटराव 19/05/2014 - 10:32
फुकटचं खाय त्याला स्वस्त महाग काय... हि मग्रुरीची भाषा, बेताल वाचाळता काँग्रेसमधल्या फुकट्यांची होती. जे लोकं घाम गाळुन काँग्रेसकरता मतांची बेगमी करायचे त्यांना काँग्रेसच्या चुका कळत होत्या. पण राणि, राजपुत्र आणि प्रधान पक्षहितापेक्षा घराणेशाहिला महत्व देताहेत म्हटल्यावर निवडणुकांची रणनिती घराण्याचा करिश्मा आणि विरोधकांच्या चुका या दोनच घटकांवर मर्यादीत राहिली. असो.

In reply to by अर्धवटराव

मदनबाण 19/05/2014 - 15:41
ह्म्म... इथे फक्त फुकट्यां ऐवजी प्रामाणिक / वफादारपणे चाटुगिरी करणारे असे म्हणीन ! जे मन लावुन तळवे चाटतात ते पदास पात्र होतात असे साधे सोपे गणित आहे... मग मड्डम सॉरी सॉरी हाय कमांड ने सांगितले ते फॉलो करा ! सुशील कुमार शिंदे यांनी गॄहमंत्री होताच त्यांचे विधान होते :- "The Gandhi family has always taken care of the welfare of backward castes. Dalits can also take bigger responsibility. The home ministry is a critical ministry. I have performed in the past and I will again prove through my work as the home minister," संदर्भ :- Shinde thanks Sonia, PM for giving a 'Dalit' home ministry म्हणजे वफादारी और दलित कार्ड २ नो एकसाथ ! बरं आपल्या देश मातेचे इतके कौतुक केल्यावर राजपुत्र ? कसे स्वस्थ बसतील ? तेही लगेच शिंदे काकांना भेट देण्यास पोहचले. ;) संदर्भ :- Rahul Gandhi visits Shindes for dal-chawal after Sushil Kumar Shinde proclaims his dalit heritage बरं आपण देशाचे गॄहमंत्री या पदावर आहोत याचे भान न-ठेवता,आरएसएस आणि बीजेपी हे भगवा दहशदवाद पसरवत आहेत असा अजब शोध लावुन बसले.बरं इतक्यावर हे गॄहमंत्री थांबले नाहीत तर आमच्या विरुद्ध वार्तांकन करणार्‍या मिडियाला आम्ही चिरडुन टाकु अशी धमकी देउन मोकळे झाले. होम मिनिस्ट्री इज क्रिटीकल मिनिस्ट्री असे मोठे विधान करणारे असं कसं वागु शकतात ? संदर्भ :- RSS, BJP camps promoting Hindu terror: Sushilkumar Shinde Sushil Kumar Shinde’s threat: Will crush ‘elements’ in media plotting against Cong ही तर काही ठराविक उदा. झाली पण दिग्गीरांजां सारख्या मर्कटालाही सुशील कुमार शिंदे यांनी मागे टाकले आहे याची कल्पना आपल्या असेल-नसेल म्हणुन सांगतो... मुंबई हल्ल्याच्या कटाचा मुख्य सुत्रधार असणार्‍या हाफिद सइदचा मिस्टर हाफिद सइद आणि श्री.हाफिद सइद अशी विशेषण लावुन त्यांना उपकॄत केले. देशाचा गॄहमंत्रीच जर तुमच्या देशावर हल्ला करणार्‍याला अश्या उपाधी लावत असेल तर त्यांच्या "धर्मनिरपेक्षतेची" खात्री सार्‍या जगालाच पटेल नाही ? संदर्भ :-For home minister Shinde, Hafiz Saeed is 'Mr' and 'Shri' आणि अधिक हवे असेल तर इकडे :- Sushilkumar Shinde's GOOF UPs! When Sushilkumar Shinde was in news for wrong reasons जाता जाता :- इतके बेताल वक्तव्य इतक्या महत्वाच्या पदावर बसलेली व्यक्ती कसा करु शकतो ? अर्थातच...कारण समजले असेलच तुम्हाला.बादवे :- पॄथ्वीबाबा पण मड्डम्म... सॉरी सॉरी हायकंमाडची वाट बघत आहेत म्हणे.

कपिल सिब्बल आणि सलमान खुर्शिद दिसणार नाहीत आता संसदेत!!!! लालु चारा खायला मोकळा विरोधी पक्ष म्हणून काम कराव इतके पण खासदार कोंग्रेस कडे नाहीत अरविंद केजरीवाल आता कुठे धरण्यासाठी बसायच याचा विचार करत असतील.

In reply to by भृशुंडी

पैसा 21/05/2014 - 12:09
ते त्या निकालांच्या दिवशी पाकिस्तान हूं की चूं न करता गप्प बसले त्यासाठी होतं. शेवट ते पाकिस्तान आहे. गप्प थोडेच बसणार? आपले रंग दाखवायला सुरुवात केलीच आहे परत त्यांनी.

आता मिपावर आंधळ्या पार्टीप्रेमाने आणि विनोदाने ओतप्रोत भरलेले लेख आणि प्रतिसाद वाचण्याला मुकणार की हो आम्ही :( :) ;) ते लेखकु लोगा ड्युआयडी काढणे शक्य केल्याने मिपाचे शतशः आभार मानत असणार (मनातल्या मनात) =))

अर्धवटराव 17/05/2014 - 11:58
काँग्रेसला गरज आहे एखाद्या यशवंतराव चव्हाणाची. तसा शोध कदाचीत आता सुरु होइल. अन्यथा काँग्रेसने निर्माण केलेली राजकीय पोकळी भारतीय राजकारणाला धक्के देत राहिल व त्यात आर.एस.एस चा विशेष फायदा होइल. आजीवन प्रचारकांच्या नोंदींची लाट उसळेल आता संघ कार्यालयात. हिंदु धर्मातल्या उच्चनीचतेच्या जातीबंधांवर सकारात्मक, सूप्त आणि लाँगटर्म परिणाम करेल मोदि इफेक्ट.

In reply to by अर्धवटराव

विकास 17/05/2014 - 16:37
काँग्रेसला गरज आहे एखाद्या यशवंतराव चव्हाणाची. तसा शोध कदाचीत आता सुरु होइल. अन्यथा काँग्रेसने निर्माण केलेली राजकीय पोकळी भारतीय राजकारणाला धक्के देत राहिल व त्यात आर.एस.एस चा विशेष फायदा होइल. सहमत. पण काँग्रेसला गांधी घराणे संपले आहे आणि एकूणच घराण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल. काँग्रेसने जनतेच्या मनात संघाचे राक्षसीकरण केले होते. (अर्थात डाव्या विचारवंतांच्या मदतीने). पण संघाचे उद्दीष्ट सामाजीक आणि राष्ट्रीय आहे, तर काँग्रेसचे उद्दीष्ट हे केवळ राजकीय आहे (तसे असण्यात कहीच चूक नाही, पण ते कसे वापरले जाते यावर सगळे ठरते.) . पण थोडक्यात दोन विभिन्न गोष्टी आहेत. संघाला किमान प्रत्यक्षपणे काँग्रेसचे काही पडलेले नाही असे मला वाटते. आजीवन प्रचारकांच्या नोंदींची लाट उसळेल आता संघ कार्यालयात. प्रचारक होयला पब्लीक येईल असे म्हणायचे आहे का? तेव्हढे सोपे नाही, अगदी कुणाची इच्छा असली तरी होणे हे नुसते रजिस्ट्रेशन करण्याइतके सोपे नाही. इतकेच तुर्तास म्हणतो. :)

In reply to by विकास

संपत 17/05/2014 - 19:38
गांधी घराणे संपले आहे
राजकारणात एका पराभवाने कोणी कायमचे संपत नसते. इथे तर प्रियांका अजून शिल्लक आहे.
काँग्रेसने जनतेच्या मनात संघाचे राक्षसीकरण केले होते
कोंग्रेसने ते केले असे वाटत नाही. संघाचे विचार स्पष्ट आहेत. जर तुमच्या वैचारिक घडणीला 'हिंदुस्तान हिन्दुओ का' पटत असेल तर संघाच्या विचारसरणी पटणारच. पण हा विचार जर व्यापक देशहितासाठी धोकादायक वाटत असेल तर संघाला विरोध राहणारच.
कुणाची इच्छा असली तरी होणे हे नुसते रजिस्ट्रेशन करण्याइतके सोपे नाही
सहमत.

In reply to by संपत

प्रियांका लावो ,पार्टी बचाव प्रियांका इज इंडिया तिचा राजकारणातील अनुभव फक्त आईचा व भावाचा प्रचार करते व तेव्हाच जनतेपुढे येते ,मात्र ती राजघराण्यातील आहे व देश तिच्या घर्राण्याला दत्तक दिला आहे. तिचा पक्ष भले गफलेबाज असेल , नाकर्ता असेल तरी तो सेक्युलर आहे तेव्हा त्यांना मते द्या तूर्तास अर्णव ने तिची मुलाखत आपल्या कायक्रमाच्या वेळी घेऊ नये अशी कपिल ने त्यास विनंती केली आहे. एक म्यान मे दो तलवार ....

In reply to by संपत

विकास 18/05/2014 - 06:04
राजकारणात एका पराभवाने कोणी कायमचे संपत नसते. इथे तर प्रियांका अजून शिल्लक आहे. दोन्ही वाक्यांशी सहमत. माझ्या मूळ वाक्यात लिहीताना गडबड झालेली दिसते... कारण वाक्याच्या शेवटी मला जे म्हणायचे ते आहे स्पष्ट होते: "(काँग्रेसला)...एकूणच घराण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल. " संघाचे विचार स्पष्ट आहेत. जर तुमच्या वैचारिक घडणीला 'हिंदुस्तान हिन्दुओ का' पटत असेल तर संघाच्या विचारसरणी पटणारच. 'हिंदुस्तान हिन्दुओ का' असे संघाच्या विचारात मी कधी ऐकलेले नाही. किंबहूना संघाच्या नावात देखील हिंदू हा शब्द नाही ... संघाच्या प्रार्थनेत जी प्रत्येक स्वयंसेवक शाखेच्या शेवटी प्रतिज्ञा घेतल्यासारखी म्हणतो त्यात देखील हे शब्द येत नाहीत. तुम्ही जे म्हणता ते तुमचे स्युडोसेक्यूलर अथवा डाव्या विचारवंतांनी गेली अनेक दशके लेखन आणि भाषणातून केलेल्या ब्रेनवॉशिंगमुळे म्हणत आहात. हे म्हणजे "संघाचा गांधीद्वेष जगजाहीर आहे", असे म्हणण्यासारखे झाले... :) त्याला काही बेसीस नाही. :(

In reply to by विकास

संपत 18/05/2014 - 10:14
मी स्वतः संघाच्या शाखेत गेलो आहे. खेळताना, शाखा संपताना, बौधीकानंतर ही घोषणा दिली जात असे. गोळवलकरांचे विचारधन हे पुस्तक संघ विचारांचे सार समजले जाते. त्यातही हिंदुराष्ट्र ही संकल्पना विस्ताराने मांडली आहे.

In reply to by पिशी अबोली

संघात हिंदुत्ववाद हा शब्द मी ऐकला आहे. पण आजपर्यंतच्या २९-३० वर्षात हिंदुराष्ट्राच्या जयाबद्दलची घोषणा कधीही ऐकली नाही. किंबहुना महाराष्ट्रात जिथे जिथे शाखेत गेलो आहे तिथेही ऐकली नाही. अर्थात हिंदूराष्ट्र होऊ नये अशी माझी इच्छा नाही असे नाही.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

संपत 18/05/2014 - 13:01
हिंदुराष्ट्राच्या जयाबद्दल नाही हो..'हिन्दुओ का हिंदुस्थान' अशी घोषणा होती ती.. दादर आणि लालबाग ह्या दोन भागातील शाखाना मी गेलो होतो.

In reply to by पिशी अबोली

संपत 18/05/2014 - 12:58
आम्हाला बुवा सांगायचे घोषणा द्यायला.. दादर आणि लालबागच्या शाखांमध्ये.. राष्ट्रासेविकाना घोषणा द्यायला नाही सांगायचे वाटते?

In reply to by पिशी अबोली

संपत 18/05/2014 - 13:15
तुम्ही दोघेही संघाशी संबधित आहात असे दिसतंय (पिशि मावशी अर्थात राष्ट्रीय सेविका समितीत असतील, कारण माझ्या आठवणीत संघ शाखात मुलीना प्रवेश नव्हता), मग विचारधनबद्दल मी म्हटले तेही खोटे आहे काय? जालावर त्याची प्रत सापडली असती तर दुवा दिला असता.

In reply to by संपत

चौकटराजा 18/05/2014 - 13:31
मी संघात चारेक वर्षे तरी गेलेलो आहे. संघात मुसलमानांविरूद्ध वा बौधाविरूद्ध व ख्रिश्चन विरोधी काही मला शिकवल्याचे आठवत नाही. हिंद्र्राष्ट्र ही कल्पना १९६२ चा सुमारास ऐकल्याचे आठवते पण आता इतक्या वर्षानी समावेशकता हा हिंदू संकृतीचा एक मोठा गुण आहे हे संघवाल्याना पटले असावे. संघाने अनेक उत्तम कामे केल्याचे भूतकाळात दिसले आहे तसे समाजवादी वा कॉग्ग्रेस यानी केल्याचे दिसलेले नाही. जसे अमेरिकेला " पैसा" ही एकच संस्कृति दिसते तशी काहीही करून सत्ता ही कोंग्रेस संस्कृति आहे. आजच विनय सहस्त्रबुद्धे यानी संघाची एक मुस्लीम सेल स्थापित झाल्याची माहिती दिली आहे .

In reply to by चौकटराजा

संपत 18/05/2014 - 13:56
संघाने अनेक उत्तम कामे
सहमत. विशेषतः संघ स्वयंसेवकांनी चालवलेल्या अनेक संस्था उत्तम काम करतात ह्यावर माझा विश्वास आहे. मी स्वतः अनेक आदरणीय व्यक्तींना ओळखतो. संस्थाना मदत करताना त्या संघप्रणीत असतील तर मी विनियोगाब्द्दल अधिक निशंक असतो. पण माझा विरोध मूळ संघ तत्वांना आहे. ती केवळ मला पटणारी नाहीत म्हणून नसून ती देशाला विघातक आहेत अशी माझी बाबरी मस्जिद आणि त्यानंतर झालेल्या मुंबईमधील दंगली अतिशय जवळून पहिल्याने झालेली समजूत आहे.चुकीच्या तत्वांवर विश्वास ठेवणारी चांगली माणसे असे माझे संघाबद्दल मत आहे. (हे मत फक्त संघाबद्दल असून भाजपमधले लोक हे पक्के राजकारणी आणि चालू असतात. संघातून आयात केलेल्यांचा थोडाफार अपवाद.)
संघात मुसलमानांविरूद्ध वा बौधाविरूद्ध व ख्रिश्चन विरोधी काही मला शिकवल्याचे आठवत नाही.
आयला, म्हणजे मी ज्या शाखात गेलो फक्त तिथेच असे शिकवायचे काय? म्हणजे उघड संघ शाखेत मुसलमान विरोधी काही बोलले नाही तरी हिंदू राष्ट्राची भलावण चालायचीच.शाखा संपल्यानंतर मात्र दादा किंवा भैय्या स्पष्ट शब्दात आपल्या भावना मांडायचे. मला आलेला अनुभव स्थळसापेक्ष असेलही पण गोळवळकरांचा पुस्तकांचे काय? अर्थात आता संघ बदलला असेल अशी शक्यता असली तरी माझा विश्वास बसणे कठीण आहे.

In reply to by संपत

प्यारे१ 18/05/2014 - 14:07
हिंदूराष्ट्र म्हणत असावेत पण हिंदू कुणाला म्हणतात संघ वाले ते पण बघा. अवांतरः इथे अल्जिरिया मध्ये लोक इन जनरलच इन्डियन म्हणजे 'हिन्दू' असंच बोलतात. प्रश्न विचारताना 'हिन्दु?' असा अस्तो.

In reply to by प्यारे१

मिलिंद बोडस 21/05/2014 - 13:36
मी मोरोक्कोमधे वर्षभर होतो. तिथेही Indian म्हणजे हिंद असंच म्हणतात. पण त्यांच्या दृष्टीने भारतीय जर मुसलमान नसतील तर ते बौद्ध असतात. भारतीय म्हणजे बौद्ध हे समीकरण आहे इथे. आणि मी बौद्ध नाही हिंदू आहे असं सांगितल्यावर " Hindoo?? What is that? Is it a religion? असा प्रश्न सर्वसामान्यपणे विचारला जायचा. त्या धक्क्यातून मी अजून सावरलो नाहीये.

In reply to by मिलिंद बोडस

चौकटराजा 21/05/2014 - 16:59
हिंदू मुस्लीम द्वेष फक्त भारतात आहे. १८८५ साली कॉंगेस जन्माला आली अन १९२५ साली आर एस एस या काळात ( ४० वर्षात) असा कोण नेता कारणीभूत झाला यामुळे हा द्वेष पसरला ?

In reply to by संपत

बाळकराम 18/05/2014 - 14:36
देशाला विघातक आहेत अगदी बरोब्बर संपत जी. चुकीच्या तत्वांवर विश्वास ठेवणारी चांगली माणसे असे माझे संघाबद्दल मत आहे सहमत आहे, मी देखील अनेक निरलसपणे, नि:स्वार्थीपणे चांगली कामे करणारी लोक बघितली आहेत, माझे अनेक जवळचे मित्र संघवाले असून वैयक्तिक पातळीवर उत्तम प्रकारे समाजसेवा करतात. पण संघतत्त्वे ही घातक, दुभाजक आहेत याबद्दल शंका नाही.

In reply to by चौकटराजा

विकास 19/05/2014 - 04:40
२००२ साली तत्कालीन सरसंघचालक सुदर्शनजींच्या सुचनेप्रमाणे मुस्लीम राष्ट्रीय मंच ची स्थापना केली गेली. त्याचे कां इंद्रेश कुमार यांच्याकडे देण्यात आले होते. त्याच्या आधी सुदर्शनजींच्या आणि संघाच्या इतर कार्यकर्त्यांच्या मुस्लीम नेतृत्वाबरोबर देखील बैठका झाल्या होत्या असे वाचल्याचे आठवते. मात्र नंतर गोध्रा घडले पाठोपाठ दंगली उसळल्या आणि जा मंच जरा मागे फेकला गेला. पण नंतर परत त्याचे स्थान तयार होऊ लागले. अशा वेळेस संघातून जी व्यक्ती मुस्लीम समुदायास जवळची वाटू लागली होती तिच्या म्हणजे इंद्रेशकुमारांच्या सभोवताल अजमेर बाँबचे संशयाचे वातावरण तयार केले गेले. आरोपपत्र कधीच ठेवले गेले नाही. पण त्यातून डाव्या विचारवंतांना अजून भेद करण्याची संधी दिली गेली. अर्थात असे किती दिवस फसवता येणार... मग ते सगळे मागे पडले. नंतर तेच इंद्रेश कुमार मोदींच्या प्रचारासाठी वाराणसीत मुस्लीम राष्ट्रीय मंच आणि मुस्लीम महीला फाउंडेशन बरोबर काम करत होते. बाकी आता इतिहास आहे.

In reply to by संपत

पिशी अबोली 18/05/2014 - 21:30
अहो संपतकाका, मी तुम्हाला काय विचारले ते बघता का ज़रा? बौद्धिकानंतर अशी घोषणा व्हायची का? बाकी इथे आधीच कुणीतरी सांगितल्याप्रमाणे 'हिन्दू' ची व्याख्यासुद्धा बघावी आधी. आणि संघ आणि संघप्रणित संस्थांमधे काम करणारे मुस्लिम/ ख्रिश्चन कार्यकर्ते तुम्ही कधीच पाहिले नाहित का?

In reply to by प्रीत-मोहर

संपत 18/05/2014 - 23:43
तुम्ही दोघीं संघाच्या कुठल्या शाखेला गेल्या होत्या याचे कुतुहुल आहे. कारण माझ्या माहितीप्रमाणे अजूनही संघात स्त्रियांना प्रवेश नाही.(चू भू द्या घ्या)

In reply to by पिशी अबोली

संपत 18/05/2014 - 23:45
जरा मलाही समजावून सांगा कि संघाची हिंदूची व्याख्या. म्हणजे मला जर रामाबद्दल आदर नसेन तर संघ मला हिंदू मानेल का?

In reply to by संपत

पिशी अबोली 19/05/2014 - 00:33
तुम्ही बौद्धिकांबद्दल बोलताय न? जाहीर बौद्धिक म्हणून एक प्रकार असतो. त्याला महिलांना प्रवेश असतो. याव्यतिरिक्त मी समितीच्या मालवण, गोवा, पुणे अशा कमीत कमी तीन ठिकाणी शाखांना गेलेली आहे. प्रश्न हिंदूच्या व्याख्येचा. मला तुमचा दुवा आत्ता पाहता येत नाहिये. पण त्यावर खरोखर श्रीगुरुजींचे विचार दिलेले असतील, तर तुम्हाला याचे उत्तर तिथेच मिळावे..

In reply to by पिशी अबोली

संपत 19/05/2014 - 01:11
जाहीर बौद्धिक नाही हो.. रविवारी सकाळी खास शाखा भरायची.तिथे कुणी महनीय आदरणीय वगैरे व्यक्ती (म्हणजे आसपासची किंवा बाजूच्या शाखेतील) बौद्धिक द्यायची :). हे पुस्तक मी पूर्वी वाचले आहे. त्यावेळी राम जन्मभूमी, शहाबानो इत्यादी विषय गाजत असल्याने ह्या पुस्तकाच्या अनुषंगाने चर्चाही ऐकल्या आहेत. मला माझे उत्तर मिळाले आहे.त्या पुस्तकात दिलेल्या व्याखेच्या अनुषंगानेच मी हा प्रश्न विचारला आहे. बाकी तुम्ही हे पुस्तक वाचले नाही याचे आश्चर्य वाटते (खरच, उपरोध नाही). हे पुस्तक जवळपास कंपल्सरी रीडिंग होते. प्रचारक स्वताहून ह्याची प्रत फुकट वाटत असत. अवांतर : विंदांची पिशी मावशीची पिलावळ अशी कविता आहे बहुतेक.म्हणून माझा तुमच्या नावाबाबतीत गोंधळ उडाला असावा.

In reply to by संपत

विकास 19/05/2014 - 00:31
मी ही घोषणा कधी ऐकलेली नाही. संघात बौद्धीकानंतर घोषणा देणे हा प्रकारच अस्तित्वात नाही. किंबहूना त्यांच्या शाखा पध्दतीत नाही. खेळताना घोषणा दिल्या जातात पण त्यात देखील ही मी ऐकलेली नाही. गोळवलकरांचे विचारधन हे पुस्तक संघ विचारांचे सार समजले जाते. त्यातही हिंदुराष्ट्र ही संकल्पना विस्ताराने मांडली आहे. तुम्ही ते पुस्तक वाचून सांगत आहात का त्यावर केलेली डाव्या विचारवंतांची पोकळ विधाने वाचून सांगत आहात? थोडक्यात त्यांनी नक्की काय म्हणले आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे?

In reply to by विकास

संपत 19/05/2014 - 01:25
दुवा वर दिला आहे. तुम्ही स्वतः वाचू शकता.पुस्तकात हिंदू राष्ट्र ही संकल्पना विस्ताराने मंडळी आहे. हिंदू राष्ट्रात इतर धर्मियांना स्थान असेल पण त्यांनी आपला धर्म स्वतःपुरता ठेवावा. हिंदुच्या संस्कृती आणि देवांचा आदर करावा. पण हे मुस्लीम / ख्रिश्चनाना जमणार नाही असेही म्हटले आहे. गोळवलकरांचे संघातील स्थान लक्षात घेता ते त्यांचे वैयक्तिक विचार होते, संघाचे नव्हते अस काहीतरी कृपया बोलू नका.

In reply to by संपत

विकास 19/05/2014 - 04:17
दुवा वर दिला आहे. तुम्ही स्वतः वाचू शकता. मी वाचला आहे पण तुम्ही नक्की काय वाचले हे समजत नाही... म्हणून बंच ऑफ थॉट्स मधले हिंदूराष्ट्र आणि अल्पसंख्य संदर्भातील वाक्य इथे चोप्य पस्ते करत आहे. त्यातून नक्की तुम्हाला काय अर्थ लागतो ते बघा... So, all that is expected of our Muslim and Christan co-citizens is the shedding of the notions of their being 'religious minorities' as also their foreign mental complexion and merging themselves in the common national stream of this soil. As far as the national tradition of this land is concerned, it never considers that with a change in the method of worship, an individual creases to be the son of the soil and should be treated as an alien. Here, in this land, there can be no objection to God being called by any name whatever. Ingrained in this soil is love and respect for all faiths and religious beliefs. He cannot be a son of this soil at all who is intolerant of other faiths.

In reply to by विकास

पिशी अबोली 19/05/2014 - 07:17
हेच म्हणायचे होते. मी जेवढं लिखाण वाचलंय, ऐकलंय, त्यात 'मुस्लिमांना हाकला, त्यांचे धर्मान्तर करा टायप कधीच ऐकल्याचं आठवत नाही.

In reply to by विकास

संपत 19/05/2014 - 12:10
संघाची हिंदुत्वाची आणि हिंदू राष्ट्राची भूमिका सर्वसमावेशक आहे कि नाही हा वेगळा चर्चेचा विषय आहे. मी वर म्हटल्याप्रमाणे तुमच्या वैचारिक घडणीप्रमाणे ते तुम्हाला योग्य वाटेल किंवा नाही. पण संघाचा आणि हिंदुत्वाचा संबंध नाही, ते डाव्यांचे ब्रेन वाशिंग आहे हा तुमचा गैरसमज दूर झाला असेल अशी अशा.

In reply to by संपत

पिशी अबोली 19/05/2014 - 13:03
संघाचा आणि हिंदुत्वाचा संबंध नाही
असं कुणी आणि कुठे म्हटलं? माझा मूळ प्रश्न अगदी साधा सरळ होता. बौद्धिकानंतर घोषणा दिली जात नाही हे मला माहीत आहे. ते कुठे होत असेल तर माझ्यासाठी मोठीच आश्चर्याची गोष्ट आहे. त्यातही 'हिंदुओं का हिंदुस्तान' ही घोषणा तर शाखेवरसुद्धा होत नाही (माझ्या घरात संघाची शाखा काही काळ तरी भरायची, त्याशिवाय मी समितीच्या शाखेत गेलेय/जाते हा भाग वेगळा) राहता राहिलं हिंदुत्व. 'हिंदुत्व इज अ वे ऑफ लाईफ' हे आता सांगायचापण कंटाळा आलाय. हिंदुत्व म्हणजे मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे शिरकाण नव्हे, तर सर्वांना सामावून घेण्याची एक जीवनपद्धती हे तुम्ही ऐकलेल्या कुठल्याच बौद्धिकात सांगितले नसेल तर ती माझ्यासाठी अजून एक मोठी आश्चर्याची गोष्ट आहे, किंबहुना असे होणे फारच कठीण. तुम्ही दिलेला दुवा आत्ताच पाहिला. काल उघडता येत नव्हता म्हणून मला नक्की कळतच नव्हतं की तुम्हाला असं काय सापडलं त्यात की संघ बिगरहिंदूंना कसा घातक याबद्दल तुमची खात्री पटली. कारण श्रीगुरुजींचे विचार मी वाचले आहेत. आत्ता दुवा बघूनही कळत नाहीये की तुमचा आक्षेप नेमका कशाला आहे.

In reply to by पिशी अबोली

संपत 19/05/2014 - 14:44
तसे विकास म्हणत होते,तुम्ही नाही.
सर्वांना सामावून घेण्याची एक जीवनपद्धती
मी तुम्हाला वर विचारल्याप्रमाणे जर का मला रामाबद्दल आदर नसेल तर मी हिंदुराष्ट्रात राहू शकीन का? उत्तर नकारार्थी आहे. म्हणजे मी जरी भारताचा नागरिक असलो आणि कुठल्याही प्रकारे देशाला धोका नसलो तरीदेखील मी हिंदू संस्कृतीचा आदर करत नसल्याने हिंदू राष्ट्रात राहण्याच्या लायक नाही. थोडक्यात हिंदू राष्ट्रात इतर धर्मियांना उदार अंत:कारणाने राहू दिले जाईल, पण त्यांनी औकातमध्ये राहावे(जे बहुतांश मुस्लीम राष्ट्रांचे इतर धर्मियांबद्दल धोरण आहे.)

In reply to by संपत

विकास 19/05/2014 - 16:04
मला रामाबद्दल आदर नसेल तर मी हिंदुराष्ट्रात राहू शकीन का? उत्तर नकारार्थी आहे. हे देखील तुम्हाला कोणी कानात सांगितले का? कारण मी कधी ऐकलेले नाही. रामावर कडक टिका करणारे आंबेडकर हे संघाच्या प्रातःस्मरणात आहेत हे कदाचीत आपल्याला माहीत नसेल.

In reply to by संपत

विकास 19/05/2014 - 16:02
संघाची हिंदुत्वाची आणि हिंदू राष्ट्राची भूमिका सर्वसमावेशक आहे कि नाही हा वेगळा चर्चेचा विषय आहे. वेगळा कसा काय? "हिंदूस्तान हिंदूओंका" असली कधी शाखेत न ऐकलेली घोषणा तुम्ही सांगता ज्यातून संघ सर्वसमावेषक नाही आणि संघ धोकादायक आहे असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करता. मग त्यावर प्रश्न विचारले की, आधी बौद्धीकानंतर, मग नेहमीची शाखा नाही, रविवारची शाखा (हा काय प्रकार आहे? भारतात असे काही नसतेच) म्हणणार... मग त्याच वाक्याचे समर्थन करताना गुरूजींच्या पुस्तकाला मधे आणून "त्यातही हिंदुराष्ट्र ही संकल्पना विस्ताराने मांडली आहे. " असे म्हणणार... त्यावर उत्तर म्हणून गुरूजी काय म्हणाले आहेत हे पुस्तकातल्या उतार्‍यानेच दाखवल्यावर आणि याचा अर्थ काय लागतो असे विचारल्यावर म्हणणार की तो वेगळ्या चर्चेचा विषय आहे. हीच तर सगळ्या ब्रेनवॉश झालेल्या लोकांची गंमत आहे. त्यांना कळतच नाही की आपले ब्रेनवॉश केले आहे... जसे अंधश्रद्ध व्यक्तीचे अंधश्रद्धांच्या बाबतीत होते. म्हणून परत एकदा विचारतो की तुम्हीच चर्चेत आणलेल्या मुद्यासंदर्भात आणि तुम्हीच चर्चेत दिलेल्या गुरूजींच्या पुस्तकातीलचा संदर्भ घेऊन त्यातून दिलेल्या उतार्‍यावरून तुमच नक्की काय मत होते? असे कुठे लिहीले आहे? की हिंदूस्तान हिंदूओंका म्हणून ?

In reply to by विकास

संपत 19/05/2014 - 17:14
all that is expected of our Muslim and Christan co-citizens is the shedding of the notions of their being 'religious minorities' as also their foreign mental complexion and merging themselves in the common national stream of this soil.
समजा असतील माझ्यावर foreign mental complexion आणि नाही झालो मी समरस national stream of this soil शी तर काय बिघडले? मुळात national stream of this soil हा काय प्रकार आहे? थोडक्यात हिंदुराष्ट्रात हिंदू संकृती न स्वीकारनर्याना स्थान नाही. संघाने हे सर्व विचार त्यांच्या पुरतेच मर्यादित ठेवले तर काहीच हरकत नाही. पण एक राष्ट्रीय पक्ष जेव्हा ते विचार पुढे लोटतो तेव्हा तो चिंतेचा विषय होतो.
त्यांना कळतच नाही की आपले ब्रेनवॉश केले आहे
माझे हिंदुत्वावाद्याबद्दल हेच म्हणणे आहे म्हणून मी त्यावर वाद घालण्याचे टाळतो. तुम्ही संघ हा हिंदुत्ववादी नाहीच असे म्हणालात तेवढे मी स्पष्टीकरण दिले. जाता जाता: भाजप /संघ / शिवसेनेने आंबेडकरांच्या रामावर टीका केलेल्या (riddles of rama and krishna) ह्या पुस्तकावर बंदीची मागणी केली होती आणि त्यामुळे दंगलीदेखील झाल्या होत्या.

In reply to by संपत

विकास 21/05/2014 - 00:15
आत्ता लक्षात आले माझा प्रतिसाद प्रकाशीतच झाला नव्हता... आता परतः समजा असतील माझ्यावर foreign mental complexion आणि नाही झालो मी समरस national stream of this soil शी तर काय बिघडले? मुळात national stream of this soil हा काय प्रकार आहे? थोडक्यात हिंदुराष्ट्रात हिंदू संकृती न स्वीकारनर्याना स्थान नाही. "national stream of this soil" म्हणजे देशाला आपले म्हणणे. आपल्याला स्वतःला वेगळे न समजणे. भारतातील प्रत्येक व्यक्तीच भारतीय आहे. आणि जसे अनेक देशात आजही हिंदुस्तानातल्या कुणालाही म्हणले जाते तशा त्या हिंदूही आहेत. त्यात धर्म नसतो. पण त्यातील हिंदू म्हणायचे काही कारण नाही. जसे अमेरीकन नागरीकत्व घेताना नॅचरलायझेशन केले जाते असे म्हणतात तसे. त्यात कोणी ख्रिश्चन होत नाही तर अमेरीकन होतो. तसेच या भुमीस सर्व भुमीपुत्राने आपले तरी म्हणणे बरोबर आहे ना? का तसे न म्हणता त्याच भुमीचा दुस्वास करणे बरोबर आहे? बाकी हिंदु संस्कृती न स्विकारणार्‍यांना स्थान नाही असे तरी कुठे म्हणले आहे? पण एकमेकांच्या बाबतीत आदर ठेवावा हा संस्कृतीचा भाग आहे असे म्हणले आहे. आता तो खरं म्हणजे तुम्ही हिंदू संस्कृती पाळा अथवा नका पाळू सर्वत्रच असायला हवा का नाही? त्या परीच्छेदात पुढे असे देखील म्हणले आहे ना? "As far as the national tradition of this land is concerned, it never considers that with a change in the method of worship, an individual creases to be the son of the soil and should be treated as an alien. Here, in this land, there can be no objection to God being called by any name whatever. Ingrained in this soil is love and respect for all faiths and religious beliefs. He cannot be a son of this soil at all who is intolerant of other faiths." संघाने हे सर्व विचार त्यांच्या पुरतेच मर्यादित ठेवले तर काहीच हरकत नाही. पण एक राष्ट्रीय पक्ष जेव्हा ते विचार पुढे लोटतो तेव्हा तो चिंतेचा विषय होतो. संघाने आणि भाजपाने काहीच वेडेवाकडे विचार केलेले नाहीत. त्यांचा विरोध आहे तो सदानंद धुमेंच्या शब्दात वाचलेल्या "स्कलकॅप सेक्यूलॅरिझमला" आहे. सर्वांना आदर देण्याबाबत विरोध नाही. तुम्ही संघ हा हिंदुत्ववादी नाहीच असे म्हणालात तेवढे मी स्पष्टीकरण दिले. मी कधी आणि कुठे म्हणले आहे? किंबहुना या चर्चेत तर हिंदुत्ववाद हा शब्द देखील मी (ऑन माय ओन) वापरलेला नाही! आणि हिंदुत्ववाद हा मला फुटीरता पाडणारा, अल्पसंख्यांकांवर अन्याय करणारा वाटत नाही. त्याचा अर्थ डाव्यांनी चुकीचा लावत ठेवला. संघाने अथवा भाजपाने नाही. जाता जाता: भाजप /संघ / शिवसेनेने आंबेडकरांच्या रामावर टीका केलेल्या (riddles of rama and krishna) ह्या पुस्तकावर बंदीची मागणी केली होती आणि त्यामुळे दंगलीदेखील झाल्या होत्या. कुठल्याही पुस्तकावर बंदी घालायला माझा विरोध आहे. ती प्रथा चुकीची आहे आणि तसेच पुस्तके जाळण्याची प्रथा देखील... पण वैचारीक विरोध जर एखाद्या व्यक्ती-पुस्तकाबद्दल केला म्हणून काय बिघडले? का आंबेडकरांनी राम - कृष्ण यांच्यावर टिका केली की विचारस्वातंत्र्य आणि शिवसेना - भाजपाने आंबेडकरांवर टिका केली की मात्र ते fanatic?

In reply to by विकास

संपत 21/05/2014 - 17:21
मग भारतीय आहेत ना लोक. हिंदू राष्ट्राची गरज काय? आणि इतर धर्मियनच ह्या अटी कशाला? हिंदू धर्मात जन्म झाला म्हणून हे सर्व गुण माझ्यात आपोआप येतात काय? जे वाक्य मला सरळ सरळ धार्मिक अहंकाराच उदाहरण वाटते ते तुम्ही संघाच्या सर्व समावेशकतेचे म्हणून देता ह्यातच आपल्या विचारातली दरी दिसते.
संघाच्या नावात देखील हिंदू हा शब्द नाही ... संघाच्या प्रार्थनेत जी प्रत्येक स्वयंसेवक शाखेच्या शेवटी प्रतिज्ञा घेतल्यासारखी म्हणतो त्यात देखील हे शब्द येत नाहीत. तुम्ही जे म्हणता ते तुमचे स्युडोसेक्यूलर अथवा डाव्या विचारवंतांनी गेली अनेक दशके लेखन आणि भाषणातून केलेल्या ब्रेनवॉशिंगमुळे म्हणत आहात.
तुमच्या ह्या वाक्यांवरून मला तसे वाटले. तुम्ही संघ हिंदुत्ववादी आहे हे मान्य केलेत हे ठीक. (अर्थात तुमचेही ह्या दोन दिवसात डाव्यांनी ब्रेन वाशिंग केले नसेल तर:))
रामावर कडक टिका करणारे आंबेडकर हे संघाच्या प्रातःस्मरणात आहेत हे कदाचीत आपल्याला माहीत नसेल.
तुमच्या ह्या म्हणण्याला उत्तर म्हणून ती आंबेडकरांची माहिती होती.

In reply to by विकास

संपत 21/05/2014 - 17:25
कोणी ख्रिश्चन होत नाही तर अमेरीकन होतो
मग भारतीय आहेत ना लोक. हिंदू राष्ट्राची गरज काय? आणि इतर धर्मियनच ह्या अटी कशाला? हिंदू धर्मात जन्म झाला म्हणून हे सर्व गुण माझ्यात आपोआप येतात काय? जे वाक्य मला सरळ सरळ धार्मिक अहंकाराच उदाहरण वाटते ते तुम्ही संघाच्या सर्व समावेशकतेचे म्हणून देता ह्यातच आपल्या विचारातली दरी दिसते.
संघाच्या नावात देखील हिंदू हा शब्द नाही ... संघाच्या प्रार्थनेत जी प्रत्येक स्वयंसेवक शाखेच्या शेवटी प्रतिज्ञा घेतल्यासारखी म्हणतो त्यात देखील हे शब्द येत नाहीत. तुम्ही जे म्हणता ते तुमचे स्युडोसेक्यूलर अथवा डाव्या विचारवंतांनी गेली अनेक दशके लेखन आणि भाषणातून केलेल्या ब्रेनवॉशिंगमुळे म्हणत आहात.
तुमच्या ह्या वाक्यांवरून मला तसे वाटले. तुम्ही संघ हिंदुत्ववादी आहे हे मान्य केलेत हे ठीक. (अर्थात तुमचेही ह्या दोन दिवसात डाव्यांनी ब्रेन वाशिंग केले नसेल तर:))
हिंदुत्ववाद हा मला फुटीरता पाडणारा, अल्पसंख्यांकांवर अन्याय करणारा वाटत नाही
हिंदू हा ह्या देशाच उदार, सहिष्णू राजा आहे ही विचारसरणी सोळाव्या शतकात कौतुकाचा विषय ठरू शकते, एकविसाव्या शतकात नाही.
रामावर कडक टिका करणारे आंबेडकर हे संघाच्या प्रातःस्मरणात आहेत हे कदाचीत आपल्याला माहीत नसेल.
तुमच्या ह्या म्हणण्याला उत्तर म्हणून ती आंबेडकरांची माहिती होती.

In reply to by संपत

विकास 21/05/2014 - 19:00
इतर धर्मियनच ह्या अटी कशाला? कुठल्या अटी? दाखवून द्या बरं! त्यांचे म्हणणे हे "religious minority" हा शब्दप्रयोग करण्यासंदर्भात होते. त्यांच्या दृष्टीने सगळेच भारतीय आहेत. मग भारतीय आहेत ना लोक. हिंदू राष्ट्राची गरज काय? हिंदू राष्ट्र आणि भारत हे त्यांच्या लेखी वेगळे नाहीत. डाव्यांच्या आणि समाजवादी लोकांच्या लेखी वेगळे आहेत. तरी देखील गंमत म्हणून कालचे मोदींचे संसदेच्या सेंट्रल हॉल मधील भाषण बघा अथवा वाचा... ह्या भाषणाचे शबाना आणि शशी थरूर यांनी देखील मर्यादीत का होईना पण कौतुकच केले आहे. शबानाच्या म्हणण्याप्रमाणे न वाचता केलेले भाषण, आणि आतून (मनापासून) आलेले विचार दिसत होते. त्यामुळे तिच्या म्हणण्याप्रमाणे मोदी स्टेट्समन म्हणून शोभत होते. तरी देखील एक आक्षेप घेतला गेला की त्यांनी अल्पसंख्य असा उल्लेख केला नाही. पण गंमत म्हणजे त्यात कुठेही हिंदू हा शब्द देखील आलेला नाही, हे त्यांच्या लक्षात आले नाही अथवा दुर्लक्ष केले... तुम्ही संघ हिंदुत्ववादी आहे हे मान्य केलेत हे ठीक. जालीय अभ्यास कमी पडतोय वाटतं! ;) अहो संघच काय, मी देखील हिंदुत्ववादी आहे हे मान्य आहे आणि जालावर ज्यांना मी माहीत आहे त्या माझ्या वैचारीक विरोधकांना देखील ते माहीत आहे. त्यात नवीन काहीच नाही! पण तुमचा जर हिंदुत्ववादाला आक्षेप असला तर माझा कुणालाही अल्पसंख्य म्हणायला आक्षेप आहे. माझे सर्वधर्मिय मित्र आणि परीवार मित्र (म्हणजे संघपरीवार नाही ;) फॅमिलीफ्रेंड्स या अर्थाने) आहेत. पण माझ्या (संघाच्या) हिंदुत्ववादात कुठल्याही धर्माचा/धर्मियाचा अपमान होत नाही आणि कोण कसे पुजा/प्रार्थना करते अथवा अजिबात करत नाही, त्यावरून त्यांची किंमत केली जात नाही. मात्र जर हिंदूंच्या बाबतीत असे वागले गेले (ते बहुतांशी डावे-समाजवादी हिंदूच वागतात, इतर धर्मिय नाही) तर मात्र मला मान्य नाही! हिंदू हा ह्या देशाच उदार, सहिष्णू राजा आहे ही विचारसरणी सोळाव्या शतकात कौतुकाचा विषय ठरू शकते, एकविसाव्या शतकात नाही. वर मोदींचे उदाहरण दिले आहेच. गंमत म्हणून अथवा गांभिर्याने कोणी खरेच संशोधन केले तर आढळून येईल की हिंदू, हिंदूत्ववाद हे दोन्ही शब्द तसेच अल्पसंख्य हा शब्द राजकारणात आणि समाजकारणात संघ आणि भाजपा पेक्षा डावे आणि समाजवादीच जास्त वापरतात. तो त्यांनी तयार केलेला बागुलबुवा आहे. तुमच्या ह्या म्हणण्याला उत्तर म्हणून ती आंबेडकरांची माहिती होती. प्रतःस्मरण संघशाखांमध्ये चालते (ते देखील सकाळच्या अथवा शिबिराच्या वेळेस), भाजपा आणि शिवसेनेत नाही! :)

In reply to by संपत

विकास 21/05/2014 - 20:22
ते वाक्य पूर्ण का नाही दिलेत? आउट ऑफ कॉन्टेक्स्ट बोलायची पद्धत पण डावी अधिक आणि काही अंशी समाजवादी आहे... परत एकदा देतो ते वाक्यः So, all that is expected of our Muslim and Christan co-citizens is the shedding of the notions of their being 'religious minorities' as also their foreign mental complexion and merging themselves in the common national stream of this soil. अर्थात स्वतःला या देशातले अल्पसंख्य न म्हणता या देशाचेच म्हणा असा याच अर्थ आहे. पुढे ते असे देखील म्हणाले आहेत ना की, "As far as the national tradition of this land is concerned, it never considers that with a change in the method of worship, an individual creases to be the son of the soil and should be treated as an alien. Here, in this land, there can be no objection to God being called by any name whatever." थोडक्यात तुम्ही कुणाची पुजा करता, कुणाला प्रेषित मानता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कारण हिंदू धर्मात तरी कुठे एक समान पद्धत आहे? पण आमची पुजा पद्धत वेगळी, प्रेषित वेगळा म्हणून आम्ही वेगळे आणि त्यातून या देशाशी इमान राखण्याचा प्रश्नच नाही अशी वृत्ती तयार करणे योग्य आहे का?

In reply to by संपत

विकास 21/05/2014 - 20:39
मुद्याला धरून दिले नाही अथवा अर्थ समजलेला नाही... त्यातले फक्त मुस्लीम आणि ख्रिश्चन इतकेच शब्द समजले. त्यात पुढे त्यांनी स्वतःला अल्पसंख्य म्हणत बसू नये हे म्हणलेले दिसले नाही.

In reply to by विकास

संपत 21/05/2014 - 20:24
हिंदू राष्ट्र आणि भारत हे त्यांच्या लेखी वेगळे नाहीत
म्हणजे फक्त नावे वायली वायली.. आतला माल सेम.. विचारधन म्हणजे संविधानाची झेरॉक्सच जणू. बर्रर.
त्या माझ्या वैचारीक विरोधकांना देखील ते माहीत आहे
मला खरच नव्हते माहित हे. नाही तर एव्हढे डोके खपवलेच नसते. माझा समज होता कि तुम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर मोदींचे समर्थक आहात. जालीय अभ्यास वाढवला पाहिजे हे खरच :)

In reply to by संपत

विकास 21/05/2014 - 20:48
माझा समज होता कि तुम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर मोदींचे समर्थक आहात. तेच बरोबर आहे. बाकीचे मुद्दे आहेत त्यात मला डाव्या विचारवंतांनी आणि समाजवाद्यांनी केलेल्या समाजभेदाबद्दल तिडीक आहे. त्यांच्यामुळे बरेचसे नुकसान झाले आहे. सतत अल्पसंख्य - गरीब गरीब म्हणून काही होत नसते. नाहीतर गेल्या दहा वर्षात ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मधे आपले स्थान बरेच वर गेले असते. फक्त भारतीय म्हणून सगळ्यांकडे बघणे हा कॉन्सेप्ट तमाम डाव्या-समाजवाद्यांसाठी अवघड आहे, चाकोरीच्या बाहेर आहे. पण त्यांना वाटत असलेल्या पध्दतीने आत्तापर्यंत आपण तळच गाठत आलो आहोत. आता थोडा वेळ देऊन नक्की या "सबका साथ सबका विकास" ने काय होते ते पाहूयात. त्यासाठी जरा वेळ द्या.

In reply to by विकास

तरी देखील एक आक्षेप घेतला गेला की त्यांनी अल्पसंख्य असा उल्लेख केला नाही. अल्पसंख्य असल्याचा आणि तसे वागणूक द्यायचा नेहमी आग्रह धरायचा आणि मग आम्हाला वेगळे वागवतात असा आरोप करायचा ! मुख्य म्हणजे या सगळ्यात तथाकथित विचारवंतांना काही विरोधाभास (कांगावाखोरपणा ?) दिसत नाही !! जय हो !!! असे "जाती-धर्मावर आधारीत भेदाभेद" करण्याचा आग्रह करण्याऐवजी "प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीवर आधारून मदत आणि समान संधी" याचा आग्रह धरण्याइतका या तथाकथित विचारवंतांचा मानसिक विकास कधी होईल ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एक भारतीय म्हणून नेहमी मला एक प्रश्न पडतो अल्पसंख्यांक म्हटले की सर्वप्रथम नाव येते ते मुस्लिम समाजाचे , असे का ह्या देशात पारसी , जैन , शीख , ख्रिस्ती , सिंधी आणि बरेच अल्पसंख्यांक आहेत. त्यांना कधी सरकार दरबारी एवढे आन्जारावे , गोंजारावे लागत नाही. ह्यांना स्वताच्या पायावर उभे राहण्यास काय संघाने व माजी सरकारने मदत किली होती का भारतात अजून हिंदूंच्या मध्ये अनेक वर्ग मागासलेले आहे. एका धर्मांच्या लोकांचे वेगळे लाड का ,त्यांचे चोचले का पुरवावे लागतात. सच्चर आयोग माजी सरकारचा त्यात मुस्लिमांची हालात चांगली नसल्याचे म्हटले आहे, आता बह्तांशी काळ अपवाद वगळता ह्यांचेच सरकार सत्तेवर होते तरीही जर मुस्लिमांची हालत खराब असेल तर त्याला संघ व मोदी जबाबदार नाही ,

In reply to by संपत

समजा असतील माझ्यावर foreign mental complexion आणि नाही झालो मी समरस national stream of this soil शी तर काय बिघडले >> काय राव, हे कुठल्याही राष्ट्राचं बेसिक तत्व नव्हे का आणि नको का?

In reply to by शिरपतराव्_टांगमारे

संपत 21/05/2014 - 18:52
अहो, नसेल आवडत मला देशातील काही गोष्टी आणि आवडत असतील परदेशातील गोष्टी म्हणून मला ह्या देशात स्थान नाही का? आणि ह्या अटी फक्त मुस्लीम, ख्रिश्चनांना.

In reply to by संपत

बस मग उत्तर तर तुम्हीच दिले आहे. हिंदुच्या संस्कृती आणि देवांचा आदर करावा. आदर करावा म्हटलंय भजन करावा म्हटलेले नाही ना! यावर अजून अन्य धर्मियांना दुय्यम वागणूक द्यावी वगैरे काही लिहीले आहे का त्यात? का त्यांच्या दैवतांना दुय्यम वागणूक द्यावी त्यांचा अपमान करावा म्हटले आहे. पण हे मुस्लीम / ख्रिश्चनाना जमणार नाही असेही म्हटले आहे. अगदी १०० % सत्यं आहे. आजच्या काळात १०० टक्के लागू होणारे. म्हनूनच गोळवलकर गुरुजींचे विचार फार आवडायचे मला. कटुसत्य बोलण्याचे धाडस होते त्यांच्यात.

In reply to by विकास

अर्धवटराव 17/05/2014 - 19:53
संघाच्या वाटेत काँग्रेस डायरेक्ट येत नाहि हे खरय. पण काँग्रेस केवळ गांधी घराण्याच्या पुण्याइवर जगत नव्हता. स्वातंत्र्य चळवळ, सहकार चळ्वळ, सेवा दल वगैरे मुळे काँग्रेसकरता भारतभूमी काँग्रेसी अनुकुल झाली होती/आहे. काँग्रेस नेतृत्वाने हि मशागत पुढे सियीयसली घेतली नाही व आता त्यांच्या हाती सत्ता नाहि. संघाला आपलं कार्य अधिकाधीक व्यापक करायला योग्य संधी आहे.
प्रचारक होयला पब्लीक येईल असे म्हणायचे आहे का? तेव्हढे सोपे नाही,
कपील देव, तेंडुलकर, धोनी मुळे एकुणच स्पोर्ट्सला जे जीवदान मिळाले, अटेन्शन मिळाले, जनाधार मिळाला तेच आता संघाच्या बाबतीत होइल. राजकारणात , समाजकारणात इंटरेस्ट असणारा टॅलेण्ट्पूल संघाच्या मार्गाने जाण्याचं ऑप्शन सिरीयसली विचारात घेईल असं वाटतं.

In reply to by विकास

बाळकराम 18/05/2014 - 14:30
काँग्रेसने जनतेच्या मनात संघाचे राक्षसीकरण केले होते. संघाचे राक्षसीकरण करण्याची मुळात गरजच काँग्रेसला कधी नव्हती, संघ हा राजकीय आणि तात्त्विक लेव्ह्लवर काँग्रेसचा प्रतिस्पर्धीसुद्धा नव्हता. १९२५ साली संघाची स्थापना झाल्यापासून ते पुढची जवळपास ४०-४५ वर्षे गांधी-नेहरुंच्या आणि इतर अनेक काँग्रेस नेत्यांचा प्रभाव जनमानसावर खोल रुजलेला होता. हा प्रभाव निव्वळ राजकीय असा नव्हता तर तो तात्त्विक आणि नैतिक असा सुद्धा होता. विशेषतः गांधींजींचा आध्यात्मिक आणि नैतिक अधिकार जनतेवर मोठा होता- गांधीजींबरोबर कितीही मतभेद असले तरी कुणीही हे मान्य करेल असे वाटते. आणि त्याच बरोबर भगतसिन्घ इ. क्रांतिकारक, सावरकर, आंबेडकर प्रभृति काँग्रेसविरोधक यांचा सुद्धा मोठा प्रभाव जनमानसावर होता. या सगळ्या धामधुमीत संघ कुठेच नव्हता. ही झाली राजकीय क्षेत्रातली स्थिती. सामाजिक क्षेत्रात जेव्हा विनोबा भावे, पटवर्धन, महर्षी आणि र धो कर्वे- स्त्रीशिक्षण, सावरकर- हरिजनसुधार, गांधी- हरिजनसुधारणा, बाबा आमटे, आंबेडकर- दलितसुधारणा, मास्टर तारासिंग- पंजाबात ही आणि अशी अनेक उदाहरणे देशात सांगता येतील. तिथेही संघ कुठेच नव्हता. स्वातंत्र्यचळवळीत सुद्धा संघाचे काय योगदान होते हा संशोधनाचाच विषय आहे. एक हिंदुत्ववादी संघटना म्हणूनही संघाचा फारसा प्रभाव नव्हता (१९२५ पासून पुढच्या ३०-३५ वर्षापर्यंत तरी). एवढेच नव्हे तर पहिल्या १९५२ निवडणुकीत सावरकरांच्या हिंदू महासभेविरुद्ध जनसंघाने आपले उमेदवार उभे करुन हिंदूंची मते फोडण्याचा नतद्र्ष्टपणा केला होता. थोडक्यात, संघ ही कुणाच्या खिजगणतीतसुद्धा नसलेली, कर्तृत्त्वशून्य संघटना होती-कमीतकमी १९४८ पर्यंततरी. गांधीहत्या हे संघाचे पहिले आणि कदाचित एकमेव "कर्तृत्त्व" म्हटले तरी चालेल. संघाचे "राक्षसीकरण" करुन उगाच त्याचे महत्त्व वाढविण्याचे काम काँग्रेस करेल असे वाटत नाही. त्यामुळे केलंच असेल तर संघाचे राक्षसीकरण तर ते गोडसेने नकळत का होईना पण केलय. त्यामुळे संघाचे उद्दिष्ट सामाजिक आणि राष्ट्रीय आहे असे जे म्हणतात त्या दोन्ही क्षेत्रात संघाने नक्की काय कर्तृत्त्व गाजवलय ते जाणून घ्यायला आवडेल. अर्थात, संघाने कुठल्या भूकंपात/ वा आपत्तीत कार्यकर्ते वगैरे पाठवले आणि त्यालाच सामाजिक कार्य म्हणावे अशी फुटकळ उत्तरे तुम्ही देणार नाहीत अशी अपेक्षा. डिस्क्लेमर- मी स्वतः शाखेत ७-८ वर्षे गेलो आहे, कॉलेजात असताना अभाविप च्या वैद्यकीय विद्यार्थी परिषदेचा सदस्य होतो आणि माझी बायको देखील यूके मध्ये राष्ट्रसेविका समितीचे कार्य करते. त्यामुळे हे प्रश्न विचारण्यामागे पार्श्वभूमी आणि अभ्यास दोन्ही आहे. त्याच बरोबर, संघाच्या भूमिकेमुळे आलेले नैराश्य सुद्धा. त्यामुळे इथले टिपीकल संघीय जी उडवाउडवाची आणि उद्धट उत्तरे देतात ती माझ्यावर काम करणार नाहीत. :)

In reply to by बाळकराम

विकास 19/05/2014 - 00:36
गांधीहत्या हे संघाचे पहिले आणि कदाचित एकमेव "कर्तृत्त्व" म्हटले तरी चालेल. हे विधान खोटारडेपणाचे लक्षण आहे आणि एका संघटनेची बदनामी करणारे विधान आहे. यासंदर्भात संघाने राहूल गांधींवर देखील खटला भरला आहे असे आठवते. तुमच्याकडे जर पुरावा असला (नुसता आरोप केला असा नाही तर सिद्ध करणारा) तर दाखवा. नाहीतर नाही म्हणून सांगून आणि आपले विधान संपादीत करायला सांगा.

In reply to by विकास

बाळकराम 19/05/2014 - 15:46
गांधीहत्येत संघाचा हात नाही याची जर संघाला एवढी खात्री आहे तर मग १९४८ नंतर काँग्रेसने संघावर बंदी घालून हाच तर आरोप केला आणि त्यातही संघटनेची बदनामी झालीच की? मग संघाने काँग्रेसला कोर्टात खेचले का नाही? की संघ तेव्हा काँग्रेसची बी-टीम वा "शिवसेना" होती, म्हणून तेरी भी चूप और मेरी भी चूप चा मार्ग अनुसरला गेला? आणि खटले भरायची संघाला एवढीच जर हौस आली आहे तर एखाद खटला तुमच्या शरद पोंक्षेवर भरा जो खुलेआम मी संघीय असून मला गांधीहत्येबद्दल संघाचा अभिमानच आहे असं म्हणतो. पुराव्यांच म्हणाल तर भरपूर पुरावे तुम्हाला १९४८ च्या खटल्याच्या संदर्भात दिसतीलच, त्याचा अभ्यास करावा. ह्या खटल्याच्या अनुषंगाने संसदेत झालेल्या चर्चेची इतिवृत्ते उपलब्ध आहे संसदेच्या ग्रंथालयात, त्याचा लाभ घ्यावा. संघाची नथुराम आणि गोपाळ गोडसे ही माणसे तुरुंगात गेली ती काही पुराव्याशिवाय का? संघकार्यकर्ता असलेल्या नथुरामचा गुन्हा शाबित होउन त्याला फाशी होणे यापेक्षा मोठा दर्शनी पुरावा संघाच्या सहभागाचा काय असू शकेल? मी साध्या साध्या गोष्टींबद्दल- संघाचे सामजिक आणि राष्ट्रीय इ बाबतीतले योगदान याचा पुरावा मागतोय, तो मात्र काही अजून मला मिळाला नाही, ही गोष्ट रोचक म्हणावी का? ;)

In reply to by बाळकराम

आदूबाळ 19/05/2014 - 15:53
बाकी चालू द्या, पण "द मेन हू किल्ड गांधी" हे मनोहर माळगांवकरांचं पुस्तक खूपच अभिनिवेशरहित आणि तटस्थ विश्लेषण करतं.

In reply to by बाळकराम

मृत्युन्जय 19/05/2014 - 16:54
मग संघाचा गांधीहत्येत भाग नव्हता हे कबूल करणारे त्या काळचे काँग्रेसी नेते आणि न्यायालय मुर्ख होते असे तुम्हाला म्हणायचे आहे काय?

In reply to by बाळकराम

विकास 19/05/2014 - 19:20
हे विष सतत पसरवले गेले आहे. येथे देखील असेच होत आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे. १९४८ नंतर काँग्रेसने संघावर बंदी घालून हाच तर आरोप केला आणि त्यातही संघटनेची बदनामी झालीच की? मग संघाने काँग्रेसला कोर्टात खेचले का नाही? कोर्टातच खटला चालू होता. त्यात संघावर अथवा संघातील काही व्यक्तींवर आरोपपत्र होते. पण नंतर कुठेही संघ सरकारचे मत असलेल्या कॉन्स्पिरसीमधे दिसला नाही म्हणून पक्षि: निर्दोष असल्याचे कोर्टाने मान्य केले. नंतर संघावरची बंदी उठली कारण ज्या आरोप चुकीचे ठरले होते. संघाची नथुराम आणि गोपाळ गोडसे ही माणसे तुरुंगात गेली ती काही पुराव्याशिवाय का? गिल्ट बाय असोसिएशन... सर्वप्रथम नथुरामने आधीच संघ सोडला होता. तरी वादापुरते गृहीत धरूयात की गोडसे संघात होते. मग त्याच धरतीवर शिखांच्या हत्याकांडात काँग्रेसचे नेते (जे नंतर देखील खासदार -मंत्री झाले) होते, मग काँग्रेस बद्दलचे काय म्हणणे आहे? तेच अनेक डावे आणि समाजवादी (त्यात मेधा पाटकरपण आल्या) ह्या हिंस्त्रक नक्षलवादास प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठींबा देतात. मग त्यांना देखील हिंस्त्र म्हणणार आहात का? संघकार्यकर्ता असलेल्या नथुरामचा गुन्हा शाबित होउन त्याला फाशी होणे यापेक्षा मोठा दर्शनी पुरावा संघाच्या सहभागाचा काय असू शकेल? संघपध्दतीत कार्यकर्ता ह्या शब्दाचा अर्थ तरी माहीत आहे का? नसल्यास माहिती करून घ्या. आणि तरी देखील वादापुरते "संघकार्यकर्ता नथुराम" असे म्हणले तर त्याला झालेली शिक्षा ही तो काँग्रेसकार्यकर्ता असता तर कमी झाली असती का? म्हणजे शिक्षा ही गांधीहत्येबद्दल झाली का तुम्ही म्हणता तो वास्तवात नसलेला संघाशी संबंध आहे म्हणून झाली? मी साध्या साध्या गोष्टींबद्दल- संघाचे सामजिक आणि राष्ट्रीय इ बाबतीतले योगदान याचा पुरावा मागतोय, तो मात्र काही अजून मला मिळाला नाही, ही गोष्ट रोचक म्हणावी का? भरपूर आहेत. वेगळा धागा चालू करूयात का नवीन वर्गवारीच? पण त्याआधी खोटे आरोप मागे घेताका का सप्रमाण सिद्ध करता? (नुसते खटले वाचा वगैरे म्हणायचे नाही.)

In reply to by विकास

कडक प्रतिसाद सावरकर ह्या खटल्यातून निर्दोष सुटले तरी सूडबुद्धीने मणिशंकर ने त्यांचा पुतळा अंडमान मधून घालवला.

In reply to by संपत

जाऊ द्या संपत साहेब ह्या लोकांना समजून न समजल्या सारखे करतात. खुद आप पार्टी ही अंबानी विरुद्ध अग्रवाल म्हणजे रिलायंस विरुद्ध वेदांत ह्यांच्या आद्योगिक लढाईचा परिपाक आहे. आता ह्यांच्यापैकी कोणाच्याही हातात तेल आहे की पहिले ह्यांचे खिसे फुगणार कशाला अंबानी वर जाळायचे मी तर दोन आठवड्यापूर्वी रिलायंस चे शेअर घेतले मज्जाणु लाइफ

In reply to by निनाद मुक्काम …

संपत 18/05/2014 - 10:19
म्हणजे रिलायंस विरुद्ध वेदांत ह्यांच्या आद्योगिक लढाईचा परिपाक आहे
आताच लोकसत्ता वाचलात वाटते :)

In reply to by संपत

तुम्ही सुद्धा वाचला वाटत. पण तुमचा ह्या सर्व गोष्टींवर कशाला विश्वास बसेल. आणि तो बसला किंवा नाही बसला तरी पुढील ५ बाकडे बडवत राहा. जयललिताने मोदींशी संवाद साधून केंद्र व राज्याची चांगले संबध ठेवण्यासाठी विनंती केली जी मोदी ह्यांनी मान्य केली. त्यामुळे आता पहिले राज्य चालविण्यासाठी व आता विरोधी पक्ष बनण्यासाठी ह्यांना आघाड्या कराव्या लागतील . आणि हो मी मटा सुद्धा वाचलाय,

विजुभाऊ 17/05/2014 - 12:31
१)लालुंचे विसर्जन झाले , २) जयललिता . ममता यांची राजकीय सौदेबाजी संपली. ३)सर्वात महत्वाचे म्हणजे शरदपवारांची चांगलीच गोची झाली. दोन डगरींवर पाय ठेवता ठेवता ते स्वतःचा तोंडघशी पडलेत. ४)छोट्या पक्षांचे राष्ट्रीय प्राबल्य कमी झाले. ५)मुलायम सिंगाना ज्या जागा मिळाल्या त्या बहुतेक त्यांच्या घरातल्या लोकानाच मिळाल्या आहेत. ( स्वतः दोन जागी , सून एका जागेवर , पुतणे दोन ठिकाणी ई.) मुलायमसिंगांचे उपद्रव मूल्य शून्यवत झाले. ६) अबू आझमी पुन्हा एकदा पडले. स्वाक्षरी : यूएस व्हिसा मिळवण्यासाथी गुजराथी माणूस कोणत्या खटपटी करेल सांगता येत नाही.

चावटमेला 17/05/2014 - 12:34
१. त्रिशंकू लोकसभा येवून नंबर गेम होईल तेव्हा आपल्या पारड्यांत काय काय पाडून घ्यायचे ह्यासाठी मनातल्या मनांत मांडे खात बसलेल्या जया अम्मा आणी ममता दीदी यांचा चांगलाच हीरमोड झाला २. केजरीवाल आता झाडूने स्वतःचेच घर झाडू लागला, आणि उडणार्‍या धूळीने त्याचा सुप्रसिध्द खोकला अजूनच वाढला बाकी, झालंच तर खोबरं तिकडं चांगभलं ह्या न्यायाने बर्‍याच इतर पक्षांतले संधिसाधू आता बेगडी मोदीप्रेम दाखवत भाजपाची वाट धरणार. असल्या मांजरांमुळं सच्च्या कार्यकर्त्यांवर अन्याय होवू नये हीच अपेक्षा.

विजुभाऊ 17/05/2014 - 12:49
चावटमेला काकू. त्रिशंकू लोकसभा आणि नम्बरगेम या वर आपल्या बारमातीच्या काकांची सगळी भिस्त होती. त्यांचे काय होणार आता?

`ईस देश का कुछ नही हो सकता' म्हणत परदेशी पलायन करणार्‍या हुशार विद्यार्थ्यांचे प्रमाण कदाचित रोडावेल वा गेलेले परत येतील .. अर्थात त्या आधी मोदींनी दाखवलेले विकासाचे स्वप्न साकार होणे गरजेचे, यासाठी पाच वर्षे वाट बघूया.

In reply to by तुमचा अभिषेक

कदाचित परदेशात नोकरी करण्याच्या उद्देशाने जाणारे आता करलो दुनिया मुत्ठीमे मोड मध्ये परदेशात जातील. मोदींच्या राज्यात अनेक तरुण व छोटे , मोठे उद्योजक तयार होतील असा माझा कयास आहे,

गुजरातचे माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट वंझारा आता जेलमधून बाहेर पडतील व कदाचित दिल्लीत सी.बी.आय.मध्ये महत्वाच्या पदावर येतील. गुजरातचे माजी गृहंमंत्री हरेन पंड्या ह्यांचा खून नक्की कोणी केला हे पुढील पाच वर्षे तरी गुपीतच राहील.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आणि साध्वी सुद्धा , साला पाकिस्तानात तो हाफिज सैद मोकळा फिरतो , भारतात शीख दंगलीचे आरोपी मोकाट फिरतात , मग पुरोहित आदी प्रभूती मंडळींनी काय असे मोठे पाप केले आहे की विना खटला तुरुंगात खितपत पडायचे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी 20/05/2014 - 21:00
>>> गुजरातचे माजी गृहंमंत्री हरेन पंड्या ह्यांचा खून नक्की कोणी केला हे पुढील पाच वर्षे तरी गुपीतच राहील. त्यात काहीच गुपित नाही. हरेन पंड्यांच्या खुनातील आरोपींवर आरोप न्यायालयात ५-६ वर्षांपूर्वीच सिद्ध होऊन त्यांना शिक्षा सुद्धा मिळाली.

In reply to by श्रीगुरुजी

त्यांना शिक्षासुद्धा मिळाली
किती खोटं बोलाल श्रीगुरुजी??? हरेन पंड्या केसमधील आरोपी निर्दोष सुटलेले आहेत, पंड्यांचा मर्डर कुणी केला हे अजून गुपीतच आहे. जाणकारांनी गुगलून बघावे माहिती मिळेल. http://m.timesofindia.com/india/Haren-Pandya-murder-case-Gujarat-HC-acquits-all-accused/articleshow/9780920.cms

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 21/05/2014 - 20:39
या खटल्यातील १२ आरोपींवर २००७ मध्ये पोटा न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन त्यांना शिक्षा झाली होती.

बाळकराम 17/05/2014 - 15:00
सगळ्यात मोठा जो होइल, लगेच नाही पण काही दिवसानी, तो हा की मोदीप्रेमाचं आंधळं भगवं भरतं ओसरेल आणि लोक आपल्या कामधंद्याला लागतील ज्यातून अर्थव्यवस्थेला जरा चालना मिळेल. वातावरण जरा शुद्ध होइल. शेवटी पोटाची आग मिटल्याशिवाय "अच्छे दिन" नही आनेवाले है हे लोकांना कळेलच बहुधा. बाकी, राममंदिराची बांधणी, आसाराम बापूंना सन्मानपूर्वक तुरुंगातून मोकळे करुन उदार अंतःकरणाने आणखीन रेप करायची मोकळीक दिली जाणे हे किरकोळ साईड इफेक्ट्स तर पुढच्या १-२ महिन्यांत दिसतीलच, त्याचे काही एवढे विशेष नाही.

In reply to by बाळकराम

विकास 17/05/2014 - 16:23
शेवटी पोटाची आग मिटल्याशिवाय "अच्छे दिन" नही आनेवाले है हे लोकांना कळेलच बहुधा. सहमत. राममंदिराची बांधणी, आसाराम बापूंना सन्मानपूर्वक तुरुंगातून मोकळे करुन उदार अंतःकरणाने आणखीन रेप करायची मोकळीक दिली जाणे हे किरकोळ साईड इफेक्ट्स तर पुढच्या १-२ महिन्यांत दिसतीलच, त्याचे काही एवढे विशेष नाही. यातून अजूनही जुन्याच पध्दतीने विचार करत मोदींच्या राज्यात काय होईल असे वाटत आहे. जिंकण्यासाठी त्यांनी चाकोरीबाहेरचा विचार केला होता. आता तो विजय टिकवण्यासाठी देखील ते तसेच करतील असे वाटते. ज्या पध्दतीने गुजरातमधे ते लोकप्रिय झाले तसेच त्यांना भारतात होयचे असणार. आणि तशी महत्वाकांक्षा असणे चांगले कारण त्यानिमित्ताने काहीतरी घडेल. त्यांना ना धड कुटूंब, त्यामुळे फॅमिली डायनॅस्टी तयार करण्याचा प्रश्न नाही त्यामुळे मोदींच्या बाबतीत बाकी काही व्यक्तीगत स्वार्थ असण्याची शक्यता नाही.

In reply to by विकास

बाळकराम 18/05/2014 - 14:44
विकासजी, की मोदींना विकासच फक्त करायचा आहे हे घटकाभर खरं जरी धरलं तरी भाजपाभोवती असलेली संघ आणि विहिंप इ भुतावळ त्यांना तसे आणि तितक्या प्रमाणात करु देणार नाही हे ही तितकंच खरं. मोदींनी पहिली विजयसभा वाराणसीत आणि ज्यातर्हेने गंगापूजन आणि आरती इ लाईव्ह पद्धतीने करुन घेतली त्यावरुन पुढचे अंदाज बांधणे कठीण नसावे.

In reply to by बाळकराम

आजानुकर्ण 18/05/2014 - 19:43
ज्यातर्हेने गंगापूजन आणि आरती इ लाईव्ह पद्धतीने करुन घेतली त्यावरुन पुढचे अंदाज बांधणे कठीण नसावे.
संघाबाबतच्या तुमच्या मताशी सपशेल सहमत असलो तरी सध्या या पूजेपुरते मोदींना डिस्काऊंट द्यायला मी तयार आहे. विज्ञानाची कास धरणाऱ्या नेहरुंनीही त्यांच्या स्वतंत्र भारतातल्या राजकीय कारकीर्दीचा प्रारंभ काशीविश्वनाथ पूजा करुन केला होता. (आंबेडकरांसह अनेकांनी त्यावर प्रखर टीका केली होती.) मात्र त्या पूजेमुळे नेहरूंच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाला काही बाधा आल्याचे पुढे दिसले नाही. नव्या भारताचा पाया नेहरुंनी चांगल्या रीतीने घातला. मोदींपेक्षा मोदी मिनियन्स व इतर भुतावळीला आवरणे हे जास्त जिकीरीचे काम आहे असे सध्या तरी दिसते आहे. हे बहुमत कोणत्या मुद्द्यावर मिळाले याची स्वतः मोदींना चांगली जाणीव असावी आणि ते इमोशनल इश्यूजऐवजी विकासाचे प्रश्न सोडवतील अशी आशा आहे.

In reply to by आजानुकर्ण

बॅटमॅन 18/05/2014 - 23:06
पूजा केली काय किंवा नै काय, लोकांना बोलायचा हक्क नाही. हेच जर कुणा मौलानाचे आशीर्वाद घेतले असते तर सेक्युलरांनी भलामण केली असती. इस्रोचा अध्यक्षही देवळात गेला तरी कपाळशूळ उठणार्‍या लोकांची कीव येते. नाकर्ते अच्रत मेले!

In reply to by बॅटमॅन

आजानुकर्ण 19/05/2014 - 18:55
इस्रोचा अध्यक्षही देवळात गेला तरी कपाळशूळ उठणार्‍या लोकांची कीव येते.
इस्रोच्या अध्यक्षाने देवळात गेल्याची जाहिरात करणे चुकीचे आहे.

In reply to by आजानुकर्ण

बाळकराम 19/05/2014 - 15:57
ती पूजा कुठल्या उद्देशाने केली होती त्याबद्दल आहे. मोदींनी त्यापूजेतून पॉलिटिकल मायलेज मिळवण्याचाच उद्देशाने ती केली होती. देशाच्या इतर भागात विकासावर भर देणारा भाजपचा प्रचार यूपी आणि बिहारमध्ये राममंदिर, रामजन्मभूमी अशा गोष्टींवर केंद्रित झाला होता, त्या पार्श्वभूमीवर वाराणसीत पूजा करुन त्यांना काय साधायचे होते ते स्पष्टच आहे. आमच्या सारख्या असंख्य हिंदूंप्रमाणेच मोदींनाही त्यांचा धर्मपालन करण्याचा, पूजाविधी करण्याचा हक्क आहे. मग आमच्यासारखाच त्यांनीही घरात बसून साग्रसंगीत पूजा करावी, कोण काय म्हणतंय? उगा त्याचे प्रदर्शन कशाला?

In reply to by बाळकराम

arunjoshi123 19/05/2014 - 16:46
बाळकरामजींची प्रवृत्ती असंतुष्ट घरलक्ष्मीसारखी आहे. म्हणे ८-९ वर्षे संघात काम केले, म्हणे बायको आजही करते. नि वर संघाच्या, भाजपच्या, मोदीच्या एकाही वागण्याचा चूकूनही एकही चांगला अर्थ काढायचा नाही. काय प्रकार आहे काही लक्षात आलं नाही.

In reply to by arunjoshi123

बाळकराम 19/05/2014 - 17:06
नीट वाचलेत तर लक्षात येइल की, माझा संघावरचा आक्षेप व्यक्तिगत स्वरुपाचा नाही. किंबहुना, माझे अनेक जवळचे मित्र आहेत जे संघात आहेत आणि वैयक्तिक पातळीवर अतिशय चांगले काम करतात. त्यामुळे संघीय सगळे वाईटच असं म्हणत नाहीच. संघाचे जे काही मर्यादित का होईना पण सामाजिक काम आहे त्याबद्दल त्यांचा आदरच आहे. दुसरे म्हणजे, भाजपा वा मोदी यांच्याबद्दलही मला व्यक्तिशः आकस नाही, किंबहुना मोदींसारखा अतिशय गरीब परिस्थितीतून आज पंतप्रधानपदी पोचलेल्या माणसाचे, त्यांच्या कष्टांचे मला कौतुकच आहे. त्यांचे सगळे विचार मला भलेही पटत नसतील, पण ते ठामपणे मांडण्यची, पद्धत, आत्मविश्वास या गोष्टींचे मला कौतुक आणि आदर आहे. याचप्रमाणे, भाजप अ‍ॅज अ पॉलिटिकल पार्टी, ते इतर राजकीय पार्ट्यांइतकेच चांगले वा वाईट आहेत. पण माझा मुख्य आक्षेप आहे तो संघाच्या राजकीय आणि सामाजिक विचारधारेबद्दल आणि त्यांच्या नैतिक श्रेष्ठत्त्वाच्या गंडाबद्दल. त्यांची व्हाईटर दॅन व्हाईट अशी जी प्रतिमा तयार केली जाते त्याला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे- संघाची अलोकशाहीक, एकचालकानुवर्तित्ववादी, सामाजिकदृष्ट्या असहिष्णू अशी वैचारिक बैठक भारतीय संविधानाच्या आणि भारतीय समाजाच्या मूळ बैठकीला छेद देउन जाते असे माझे संघात अनेक वर्षे काढून अनुभवांति झालेले मत आहे. आणि संघ त्याच्या मूळ सामाजिक ब्रीफच्या पुढे जाऊन जनमानसावर अतिक्रमण करायचा प्रयत्न करतो त्याची तुलना मी नित्शेच्या हिटलरवरील प्रभावाशी करीन. हा मूळ सैद्धांतिक दावा आहे.

In reply to by बाळकराम

मग केजुने गंगा स्नान प्रसार माध्यमांच्या साक्षीने कोणत्या उद्देशाने केले. हम करे तो साला केरेक्टेर ढिला हे मोदी प्रशासनात सुराज्य महत्वाचे , म्हणून त्यांच्या प्रशासनाचे हिंदू संघटनांची वाजले .

In reply to by बाळकराम

ज्यातर्हेने गंगापूजन आणि आरती इ लाईव्ह पद्धतीने करुन घेतली त्यावरुन पुढचे अंदाज बांधणे कठीण नसावे. एखाद्याने जर आपल्या धार्मिक विश्वासाप्रमाणे काही कृती केली आणि तो हिंदू असला तर भुवया वर चढवणे आणि अहिंदू असला तर त्याची सेक्युलर म्हणून वाखाणणी करण्याची कांगावाखोर वृत्ती भारतात नवीन नाही. नुकत्याच झालेल्या निवडणूकीत भारतातल्या सर्वसामान्य जनतेने अशी हायपोक्रसी फाट्यावर मारली आहेच. मात्र नेहमीप्रमाणे (अ)विचारवंतांना आपला इगो बाजूला ठेवून चूक सधारायला कठीणच जाणार आहे म्हणा ! =)) तेव्हा अनेक शुभेच्छा ! "धर्म / जात ही प्रत्येकाची खाजगी गोष्ट आहे" आणि "लोकशाहीत प्रत्येकाला (तो हिंदू असला तरीसुद्धा) आपापला धर्म पाळायची परवानगी आहे" ही सत्ये तथाकथित विचारवंतांनी स्विकारल्यास (कमीत कमी त्याची स्वतःची मानसिक) सुधारणा होईल हे ते कधी समजून घेणार ? मी स्वतः गंगापूजनाकडे, इफ्तार पार्टीकडे अथवा ख्रिस्मस सेलेब्रेशनकडे एका प्रवासी नजरेपेक्षा जास्त भक्तीभावाने पाहीन असे नाही. पण दुसर्‍या कोणी तसे केले तर मला त्याचा अधिकार मान्य असायला पाहिजे. हे खरा सेक्युलर असण्यासाठीच नव्हे तर चांगला प्रामाणिक माणूस असण्यासाठी आवश्यक आहे.

In reply to by बाळकराम

arunjoshi123 19/05/2014 - 16:52
बाळकरामजी, मोदीचा धर्म त्याची व्यक्तिगत बाब आहे पण टीवी चॅनेल नाही. मोदी बिचारा काय करू शकतो?
धर्माच्या नावावर पॉलिटिकल मायलेज
आता मोदी मधे न आणता 'गांधीजींनी मी कट्टर हिंदू आहे' म्हणून आपल्या धर्माचा राजकीय लाभ घेतला नाही हे सिद्ध करा.

एम.जी. 17/05/2014 - 16:19
नारायणदादांचा मानसिक दृष्ट्या थकलेला चेहरा पहिल्यांदाच दूरदर्शनवर बघायची संधी मिळाली. कुमार केतकर प्रभृतींचे अडचण झाल्याचे दाखवणारे चेहरे बघण्याचाही लाभ मिळाला.

In reply to by वेताळ

संपत 17/05/2014 - 21:23
आम्ही गप्प कशाला बसू? आपच्या चार जागा आल्या, म्हणजे भाजपच्या पहिल्या निवडणुकीच्या दुप्पट :) दिल्लीत देखील सातही जागांवर प्रत्येकी ३ लाखांहून जास्त मते घेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दिल्ली विधानसभेत बहुदा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून बसण्याची शक्यता आहे.

In reply to by संपत

सुहासदवन 17/05/2014 - 22:38
आपच्या चार जागा आल्या, म्हणजे भाजपच्या पहिल्या निवडणुकीच्या दुप्पट Smile दिल्लीत देखील सातही जागांवर प्रत्येकी ३ लाखांहून जास्त मते घेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दिल्ली विधानसभेत बहुदा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता असली तरी राजधानी मुंबईत शिवसेनेने आपली सत्ता रा़खली पाहिजे हे जसं शिवसेनेला वाटतं ना तसच आप'ला देखील वाटायला हवं होतं, दिल्लीत मिळालेली सत्ता राखून. आता तर संपूर्ण देशात आणि दिल्लीत पण भाजपाची सत्ता आहे. अहो भारताच्या राजधानी दिल्लीत जिथे स्वबळावर ताठ मानेने बसावे लागले तिथे आता मान खाली घालून बसावे लागणार. स्वतःचं असलेलं जिथे सावरता आलं नाही तिथे आता दुसर्‍याला सावरा म्हणून कसं सांगणार?

In reply to by सुहासदवन

संपत 17/05/2014 - 22:59
शिवसेनेने मुंबईत सत्ता आता राखली. २००९ मध्ये काय झाले होते?आणि आप विधानसभेत दुसऱ्या नंबरवर होते आणि लोकसभेत देखील :)

हुप्प्या 17/05/2014 - 04:02
मोदींना अमेरिकेचा व्हिसा मिळू शकेल. ;-) (किंबहुना त्याकरताच हा नेत्रदीपक विजय त्यांनी मिळवला अशी कुजबूज आहे!)

In reply to by हुप्प्या

आजानुकर्ण 22/05/2014 - 22:10
नवाज शरीफांनी निमंत्रण स्वीकारल्यास नमो लाटेच्या साईड इफेक्टमुळे त्यांना बिर्याणी खायला मिळू शकते. (नमोंनी पाकिस्तानशी शांततापूर्ण संबंध ठेवण्याचे काँग्रेसचे धोरण पुढे चालू ठेवले याचा आनंद आहे. १६ मे नंतर पाकिस्तान नकाशातून गायब होणार होते असे काही ठिकाणी वाचले होते. सुदैवाने तसे काही होत नाही अशी प्राथमिक चिन्हे दिसत आहेत.)

In reply to by आजानुकर्ण

विकास 22/05/2014 - 22:26
नवाज शरीफ ढोकळा खायला येत असतील आणि परत परत तीच बिर्याणी ती देखील गुज्जू स्टाईल मधली खायला लागल्यामुळे भारत-पाक संबंध परत बिघडायचे. नमोंनी पाकिस्तानशी शांततापूर्ण संबंध ठेवण्याचे काँग्रेसचे धोरण पुढे चालू ठेवले याचा आनंद आहे. =)) काँग्रेसचे धोरण? गेल्या दहा वर्षात धोरण म्हणून काँग्रेसने काही केले असे म्हणण्यासारखी दुर्दैवाने अवस्था नाही. सगळा आनंदच होता. १६ मे नंतर पाकिस्तान नकाशातून गायब होणार होते असे काही ठिकाणी वाचले होते. मोदींच्या अथवा भाजपाच्या संस्थळावर वाचले होते का? नसल्यास "अफवांवर विश्वास ठेवू नये माणसांनी" इतकेच म्हणेन. :)

In reply to by विकास

आजानुकर्ण 22/05/2014 - 23:09
गेल्या दहा वर्षात धोरण म्हणून काँग्रेसने काही केले असे म्हणण्यासारखी दुर्दैवाने अवस्था नाही.
दहा वर्षे काही केले नाही? शक्य आहे...त्यामुळेच २००९ च्या निवडणुकांमध्ये मूर्ख जनतेने काँग्रेसला तरीही निवडून दिले. मात्र २०१४ मध्ये जनता अचानक शहाणी झाली असावी. असो. येथील परंपरेनुसार अभ्यास वाढवा इतकेच म्हणेन. GDP School Defence Employment
मोदींच्या अथवा भाजपाच्या संस्थळावर वाचले होते का? नसल्यास "अफवांवर विश्वास ठेवू नये माणसांनी" इतकेच म्हणेन
मोदी आणि भाजपांनी काँग्रेसच्या बिर्याणी पॉलिटिक्सचा निषेध केला होता, मात्र आता कोलांटउडी मारून तेच धोरण पुढे चालू ठेवले आहे असे दिसते. (मुळात धोरण चांगले होते तर त्यावेळी टीकाच करायला नको होती असे वाटते. चांगले धोरण पुढे चालू ठेवल्याचा आनंद आहेच.) modi

In reply to by सुबोध खरे

थॉर माणूस 23/05/2014 - 15:23
जॉन स्टीवार्ट एक उत्तम कॉमेडीअन आहे. पण त्याने केलेल्या अमेरीकन हाऊसेस वरच्या सटायरीकल कमेंटला इथे क्वोट करण्यामागचे कारण कळले नाही.

भाजपामधल्याच जुन्या खोडांचे (आडवानी, जसवंतसिंग, मुमजोशी वगैरे) राजकीय विसर्जन झाले!!!! दे हॅव बिकम इररिलेव्हंट!!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

प्रसाद१९७१ 19/05/2014 - 13:18
अडवाणींच्या खांद्यावर उभे राहुन कसला? आज जे मोदींना जमले ते बाजपाई आणि आडवाणींना २०-२५ वर्षा पूर्वी जमु शकले असते. पण ते अगदीच नालायक निघाले. बाजपाई तर काँग्रेस ची B Team असल्यासारखेच होते.

In reply to by पिवळा डांबिस

स्पंदना 17/05/2014 - 16:32
होय! नाही तर जावई रुसल्या सारखे हे ऐनवेळी मी पंतप्रधान होणार म्हणुन अडुन बसायचे.

In reply to by वेताळ

मदनबाण 17/05/2014 - 10:07
मायावती कुठे आहेत हो? हत्तीचे उभारलेले "पुतळे" मोजत बसल्या असतील ! आता वेळ घालवण्याचे तेच एक साधन उरले ना त्यांच्याकडे ! ;) बाकी... मोठ-मोठे माजलेले टोणगे-वळू या वेळी तबेल्यात गेले ते पाहुन फार बरे वाटले ! सर्वात महत्वाचे म्हणजे कॉग्रेसचा सुपडा साफ झाला ! सत्तेची मस्ती चढल्यामुळे त्यांच्या मग्रुरीला कोणतीच सीमा उरली नव्हती ! त्यांना त्यांची "योग्य" जागा दाखवुन दिल्या बद्धल हिंदूस्थानी जनतेचे आभार मानावे तितके कमीच आहे ! जनतेला विकास हवा आहे, आणि त्यासाठी ते उत्साहाने मतदान करुन सत्ता परिवर्तन घडवुन आणु शकतात हे आज जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीने दाखवुन दिले.

In reply to by मदनबाण

अर्धवटराव 17/05/2014 - 11:46
काँग्रेसला सत्तेची मग्रुरी नव्हती. किंबहुना आपलं तारु खडकावर आपटायच्या दिशेने चाललय हे काँग्रेसमधे ज्यांना कळायला हवं त्यांना कळत होतं. पण त्या तारुला योग्य दिशा देण्याचा वकुब असणार्‍यांना काँग्रेसने वापरलच नाहि. कंट्रोल होता नंबर मॅनेजर्स आणि तीसरी आघाडीचे वगैरे प्रयोगांवर विश्वास ठेवणार्‍या खुरट्या व्यक्तींकडे. काँग्रेसचा डाव स्वतःच्या कुवतीवर नव्हता. त्यांना आशा होति ति विरोधकांच्या फुटीची. त्यांच्या दुर्दैवाने आणि भारताच्या सुदैवाने डोळे मिटुन दुध पिणार्‍या बोक्याला मतदारांनी ओळखले व कचकचुन कमरेत लाथ घातली बोक्याच्या. परिणाम दिसतोच आहे.

In reply to by अर्धवटराव

मदनबाण 19/05/2014 - 07:22
काँग्रेसला सत्तेची मग्रुरी नव्हती. हॅ.हॅ.हॅ... असं कसं म्हणता अर्धवटराव ? त्यांच्या सर्व प्रवक्त्यांची विधाने / भाषा कधी ऐकलीच नाहीत का तुम्ही ? लोक बोफोर्स घोटाळा विसरले, कोलगेटही विसरतील ! हे "गॄहमंत्री" सुशील कुमार यांचे वक्तव्य लक्षात आहे का ? मौत का सौदागर असा मोदींचा उल्लेख करुन सोनिया गांधींनी सगळ्यात खालच्या पातळीचा प्रचार करुन दाखवला. शिवाय राज बब्बर यांचे १२ रुं पोटभर जेवण मिळते हे विधान देखील विसरलात की काय ? शिवाय तो वायझेड दिग्गीराज पिसाळलेल्या कुत्र्या सारखा सगळीकडे तोंडाला काही येइल ते बरळत सुटला होता, त्याला कॉंग्रेस मधल्या कुणालाच आवरावेसे का वाटले नाही ?{ ओसामा बिन लादेन ला ओसामाजी म्हणणारा वायझेडच म्हंटला पाहिजे} ही सगळी दिर्घकाळ सत्ता हातात असल्यामुळे आलेली मग्रुरीच होती. कोणावरही कुठलेही आरोप करत सुटले होते, गडकरींवर देखील असे आरोप करणारे मनिष तिवारी यांना बिनशर्त माफी मागावी लागली होती. मनिष तिवारी आणि कपिल सिब्बल यांनी अण्णा हजारेंच्या बाबतीत बोलताना असभ्य आणि एकेरी उच्चारण केले होते, त्यावर बीजेपीच्या सुशमा स्वराज यांनी त्यांना २ शब्द व्यवस्थित सुनवले होते.

In reply to by मदनबाण

अर्धवटराव 19/05/2014 - 10:32
फुकटचं खाय त्याला स्वस्त महाग काय... हि मग्रुरीची भाषा, बेताल वाचाळता काँग्रेसमधल्या फुकट्यांची होती. जे लोकं घाम गाळुन काँग्रेसकरता मतांची बेगमी करायचे त्यांना काँग्रेसच्या चुका कळत होत्या. पण राणि, राजपुत्र आणि प्रधान पक्षहितापेक्षा घराणेशाहिला महत्व देताहेत म्हटल्यावर निवडणुकांची रणनिती घराण्याचा करिश्मा आणि विरोधकांच्या चुका या दोनच घटकांवर मर्यादीत राहिली. असो.

In reply to by अर्धवटराव

मदनबाण 19/05/2014 - 15:41
ह्म्म... इथे फक्त फुकट्यां ऐवजी प्रामाणिक / वफादारपणे चाटुगिरी करणारे असे म्हणीन ! जे मन लावुन तळवे चाटतात ते पदास पात्र होतात असे साधे सोपे गणित आहे... मग मड्डम सॉरी सॉरी हाय कमांड ने सांगितले ते फॉलो करा ! सुशील कुमार शिंदे यांनी गॄहमंत्री होताच त्यांचे विधान होते :- "The Gandhi family has always taken care of the welfare of backward castes. Dalits can also take bigger responsibility. The home ministry is a critical ministry. I have performed in the past and I will again prove through my work as the home minister," संदर्भ :- Shinde thanks Sonia, PM for giving a 'Dalit' home ministry म्हणजे वफादारी और दलित कार्ड २ नो एकसाथ ! बरं आपल्या देश मातेचे इतके कौतुक केल्यावर राजपुत्र ? कसे स्वस्थ बसतील ? तेही लगेच शिंदे काकांना भेट देण्यास पोहचले. ;) संदर्भ :- Rahul Gandhi visits Shindes for dal-chawal after Sushil Kumar Shinde proclaims his dalit heritage बरं आपण देशाचे गॄहमंत्री या पदावर आहोत याचे भान न-ठेवता,आरएसएस आणि बीजेपी हे भगवा दहशदवाद पसरवत आहेत असा अजब शोध लावुन बसले.बरं इतक्यावर हे गॄहमंत्री थांबले नाहीत तर आमच्या विरुद्ध वार्तांकन करणार्‍या मिडियाला आम्ही चिरडुन टाकु अशी धमकी देउन मोकळे झाले. होम मिनिस्ट्री इज क्रिटीकल मिनिस्ट्री असे मोठे विधान करणारे असं कसं वागु शकतात ? संदर्भ :- RSS, BJP camps promoting Hindu terror: Sushilkumar Shinde Sushil Kumar Shinde’s threat: Will crush ‘elements’ in media plotting against Cong ही तर काही ठराविक उदा. झाली पण दिग्गीरांजां सारख्या मर्कटालाही सुशील कुमार शिंदे यांनी मागे टाकले आहे याची कल्पना आपल्या असेल-नसेल म्हणुन सांगतो... मुंबई हल्ल्याच्या कटाचा मुख्य सुत्रधार असणार्‍या हाफिद सइदचा मिस्टर हाफिद सइद आणि श्री.हाफिद सइद अशी विशेषण लावुन त्यांना उपकॄत केले. देशाचा गॄहमंत्रीच जर तुमच्या देशावर हल्ला करणार्‍याला अश्या उपाधी लावत असेल तर त्यांच्या "धर्मनिरपेक्षतेची" खात्री सार्‍या जगालाच पटेल नाही ? संदर्भ :-For home minister Shinde, Hafiz Saeed is 'Mr' and 'Shri' आणि अधिक हवे असेल तर इकडे :- Sushilkumar Shinde's GOOF UPs! When Sushilkumar Shinde was in news for wrong reasons जाता जाता :- इतके बेताल वक्तव्य इतक्या महत्वाच्या पदावर बसलेली व्यक्ती कसा करु शकतो ? अर्थातच...कारण समजले असेलच तुम्हाला.बादवे :- पॄथ्वीबाबा पण मड्डम्म... सॉरी सॉरी हायकंमाडची वाट बघत आहेत म्हणे.

कपिल सिब्बल आणि सलमान खुर्शिद दिसणार नाहीत आता संसदेत!!!! लालु चारा खायला मोकळा विरोधी पक्ष म्हणून काम कराव इतके पण खासदार कोंग्रेस कडे नाहीत अरविंद केजरीवाल आता कुठे धरण्यासाठी बसायच याचा विचार करत असतील.

In reply to by भृशुंडी

पैसा 21/05/2014 - 12:09
ते त्या निकालांच्या दिवशी पाकिस्तान हूं की चूं न करता गप्प बसले त्यासाठी होतं. शेवट ते पाकिस्तान आहे. गप्प थोडेच बसणार? आपले रंग दाखवायला सुरुवात केलीच आहे परत त्यांनी.

आता मिपावर आंधळ्या पार्टीप्रेमाने आणि विनोदाने ओतप्रोत भरलेले लेख आणि प्रतिसाद वाचण्याला मुकणार की हो आम्ही :( :) ;) ते लेखकु लोगा ड्युआयडी काढणे शक्य केल्याने मिपाचे शतशः आभार मानत असणार (मनातल्या मनात) =))

अर्धवटराव 17/05/2014 - 11:58
काँग्रेसला गरज आहे एखाद्या यशवंतराव चव्हाणाची. तसा शोध कदाचीत आता सुरु होइल. अन्यथा काँग्रेसने निर्माण केलेली राजकीय पोकळी भारतीय राजकारणाला धक्के देत राहिल व त्यात आर.एस.एस चा विशेष फायदा होइल. आजीवन प्रचारकांच्या नोंदींची लाट उसळेल आता संघ कार्यालयात. हिंदु धर्मातल्या उच्चनीचतेच्या जातीबंधांवर सकारात्मक, सूप्त आणि लाँगटर्म परिणाम करेल मोदि इफेक्ट.

In reply to by अर्धवटराव

विकास 17/05/2014 - 16:37
काँग्रेसला गरज आहे एखाद्या यशवंतराव चव्हाणाची. तसा शोध कदाचीत आता सुरु होइल. अन्यथा काँग्रेसने निर्माण केलेली राजकीय पोकळी भारतीय राजकारणाला धक्के देत राहिल व त्यात आर.एस.एस चा विशेष फायदा होइल. सहमत. पण काँग्रेसला गांधी घराणे संपले आहे आणि एकूणच घराण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल. काँग्रेसने जनतेच्या मनात संघाचे राक्षसीकरण केले होते. (अर्थात डाव्या विचारवंतांच्या मदतीने). पण संघाचे उद्दीष्ट सामाजीक आणि राष्ट्रीय आहे, तर काँग्रेसचे उद्दीष्ट हे केवळ राजकीय आहे (तसे असण्यात कहीच चूक नाही, पण ते कसे वापरले जाते यावर सगळे ठरते.) . पण थोडक्यात दोन विभिन्न गोष्टी आहेत. संघाला किमान प्रत्यक्षपणे काँग्रेसचे काही पडलेले नाही असे मला वाटते. आजीवन प्रचारकांच्या नोंदींची लाट उसळेल आता संघ कार्यालयात. प्रचारक होयला पब्लीक येईल असे म्हणायचे आहे का? तेव्हढे सोपे नाही, अगदी कुणाची इच्छा असली तरी होणे हे नुसते रजिस्ट्रेशन करण्याइतके सोपे नाही. इतकेच तुर्तास म्हणतो. :)

In reply to by विकास

संपत 17/05/2014 - 19:38
गांधी घराणे संपले आहे
राजकारणात एका पराभवाने कोणी कायमचे संपत नसते. इथे तर प्रियांका अजून शिल्लक आहे.
काँग्रेसने जनतेच्या मनात संघाचे राक्षसीकरण केले होते
कोंग्रेसने ते केले असे वाटत नाही. संघाचे विचार स्पष्ट आहेत. जर तुमच्या वैचारिक घडणीला 'हिंदुस्तान हिन्दुओ का' पटत असेल तर संघाच्या विचारसरणी पटणारच. पण हा विचार जर व्यापक देशहितासाठी धोकादायक वाटत असेल तर संघाला विरोध राहणारच.
कुणाची इच्छा असली तरी होणे हे नुसते रजिस्ट्रेशन करण्याइतके सोपे नाही
सहमत.

In reply to by संपत

प्रियांका लावो ,पार्टी बचाव प्रियांका इज इंडिया तिचा राजकारणातील अनुभव फक्त आईचा व भावाचा प्रचार करते व तेव्हाच जनतेपुढे येते ,मात्र ती राजघराण्यातील आहे व देश तिच्या घर्राण्याला दत्तक दिला आहे. तिचा पक्ष भले गफलेबाज असेल , नाकर्ता असेल तरी तो सेक्युलर आहे तेव्हा त्यांना मते द्या तूर्तास अर्णव ने तिची मुलाखत आपल्या कायक्रमाच्या वेळी घेऊ नये अशी कपिल ने त्यास विनंती केली आहे. एक म्यान मे दो तलवार ....

In reply to by संपत

विकास 18/05/2014 - 06:04
राजकारणात एका पराभवाने कोणी कायमचे संपत नसते. इथे तर प्रियांका अजून शिल्लक आहे. दोन्ही वाक्यांशी सहमत. माझ्या मूळ वाक्यात लिहीताना गडबड झालेली दिसते... कारण वाक्याच्या शेवटी मला जे म्हणायचे ते आहे स्पष्ट होते: "(काँग्रेसला)...एकूणच घराण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल. " संघाचे विचार स्पष्ट आहेत. जर तुमच्या वैचारिक घडणीला 'हिंदुस्तान हिन्दुओ का' पटत असेल तर संघाच्या विचारसरणी पटणारच. 'हिंदुस्तान हिन्दुओ का' असे संघाच्या विचारात मी कधी ऐकलेले नाही. किंबहूना संघाच्या नावात देखील हिंदू हा शब्द नाही ... संघाच्या प्रार्थनेत जी प्रत्येक स्वयंसेवक शाखेच्या शेवटी प्रतिज्ञा घेतल्यासारखी म्हणतो त्यात देखील हे शब्द येत नाहीत. तुम्ही जे म्हणता ते तुमचे स्युडोसेक्यूलर अथवा डाव्या विचारवंतांनी गेली अनेक दशके लेखन आणि भाषणातून केलेल्या ब्रेनवॉशिंगमुळे म्हणत आहात. हे म्हणजे "संघाचा गांधीद्वेष जगजाहीर आहे", असे म्हणण्यासारखे झाले... :) त्याला काही बेसीस नाही. :(

In reply to by विकास

संपत 18/05/2014 - 10:14
मी स्वतः संघाच्या शाखेत गेलो आहे. खेळताना, शाखा संपताना, बौधीकानंतर ही घोषणा दिली जात असे. गोळवलकरांचे विचारधन हे पुस्तक संघ विचारांचे सार समजले जाते. त्यातही हिंदुराष्ट्र ही संकल्पना विस्ताराने मांडली आहे.

In reply to by पिशी अबोली

संघात हिंदुत्ववाद हा शब्द मी ऐकला आहे. पण आजपर्यंतच्या २९-३० वर्षात हिंदुराष्ट्राच्या जयाबद्दलची घोषणा कधीही ऐकली नाही. किंबहुना महाराष्ट्रात जिथे जिथे शाखेत गेलो आहे तिथेही ऐकली नाही. अर्थात हिंदूराष्ट्र होऊ नये अशी माझी इच्छा नाही असे नाही.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

संपत 18/05/2014 - 13:01
हिंदुराष्ट्राच्या जयाबद्दल नाही हो..'हिन्दुओ का हिंदुस्थान' अशी घोषणा होती ती.. दादर आणि लालबाग ह्या दोन भागातील शाखाना मी गेलो होतो.

In reply to by पिशी अबोली

संपत 18/05/2014 - 12:58
आम्हाला बुवा सांगायचे घोषणा द्यायला.. दादर आणि लालबागच्या शाखांमध्ये.. राष्ट्रासेविकाना घोषणा द्यायला नाही सांगायचे वाटते?

In reply to by पिशी अबोली

संपत 18/05/2014 - 13:15
तुम्ही दोघेही संघाशी संबधित आहात असे दिसतंय (पिशि मावशी अर्थात राष्ट्रीय सेविका समितीत असतील, कारण माझ्या आठवणीत संघ शाखात मुलीना प्रवेश नव्हता), मग विचारधनबद्दल मी म्हटले तेही खोटे आहे काय? जालावर त्याची प्रत सापडली असती तर दुवा दिला असता.

In reply to by संपत

चौकटराजा 18/05/2014 - 13:31
मी संघात चारेक वर्षे तरी गेलेलो आहे. संघात मुसलमानांविरूद्ध वा बौधाविरूद्ध व ख्रिश्चन विरोधी काही मला शिकवल्याचे आठवत नाही. हिंद्र्राष्ट्र ही कल्पना १९६२ चा सुमारास ऐकल्याचे आठवते पण आता इतक्या वर्षानी समावेशकता हा हिंदू संकृतीचा एक मोठा गुण आहे हे संघवाल्याना पटले असावे. संघाने अनेक उत्तम कामे केल्याचे भूतकाळात दिसले आहे तसे समाजवादी वा कॉग्ग्रेस यानी केल्याचे दिसलेले नाही. जसे अमेरिकेला " पैसा" ही एकच संस्कृति दिसते तशी काहीही करून सत्ता ही कोंग्रेस संस्कृति आहे. आजच विनय सहस्त्रबुद्धे यानी संघाची एक मुस्लीम सेल स्थापित झाल्याची माहिती दिली आहे .

In reply to by चौकटराजा

संपत 18/05/2014 - 13:56
संघाने अनेक उत्तम कामे
सहमत. विशेषतः संघ स्वयंसेवकांनी चालवलेल्या अनेक संस्था उत्तम काम करतात ह्यावर माझा विश्वास आहे. मी स्वतः अनेक आदरणीय व्यक्तींना ओळखतो. संस्थाना मदत करताना त्या संघप्रणीत असतील तर मी विनियोगाब्द्दल अधिक निशंक असतो. पण माझा विरोध मूळ संघ तत्वांना आहे. ती केवळ मला पटणारी नाहीत म्हणून नसून ती देशाला विघातक आहेत अशी माझी बाबरी मस्जिद आणि त्यानंतर झालेल्या मुंबईमधील दंगली अतिशय जवळून पहिल्याने झालेली समजूत आहे.चुकीच्या तत्वांवर विश्वास ठेवणारी चांगली माणसे असे माझे संघाबद्दल मत आहे. (हे मत फक्त संघाबद्दल असून भाजपमधले लोक हे पक्के राजकारणी आणि चालू असतात. संघातून आयात केलेल्यांचा थोडाफार अपवाद.)
संघात मुसलमानांविरूद्ध वा बौधाविरूद्ध व ख्रिश्चन विरोधी काही मला शिकवल्याचे आठवत नाही.
आयला, म्हणजे मी ज्या शाखात गेलो फक्त तिथेच असे शिकवायचे काय? म्हणजे उघड संघ शाखेत मुसलमान विरोधी काही बोलले नाही तरी हिंदू राष्ट्राची भलावण चालायचीच.शाखा संपल्यानंतर मात्र दादा किंवा भैय्या स्पष्ट शब्दात आपल्या भावना मांडायचे. मला आलेला अनुभव स्थळसापेक्ष असेलही पण गोळवळकरांचा पुस्तकांचे काय? अर्थात आता संघ बदलला असेल अशी शक्यता असली तरी माझा विश्वास बसणे कठीण आहे.

In reply to by संपत

प्यारे१ 18/05/2014 - 14:07
हिंदूराष्ट्र म्हणत असावेत पण हिंदू कुणाला म्हणतात संघ वाले ते पण बघा. अवांतरः इथे अल्जिरिया मध्ये लोक इन जनरलच इन्डियन म्हणजे 'हिन्दू' असंच बोलतात. प्रश्न विचारताना 'हिन्दु?' असा अस्तो.

In reply to by प्यारे१

मिलिंद बोडस 21/05/2014 - 13:36
मी मोरोक्कोमधे वर्षभर होतो. तिथेही Indian म्हणजे हिंद असंच म्हणतात. पण त्यांच्या दृष्टीने भारतीय जर मुसलमान नसतील तर ते बौद्ध असतात. भारतीय म्हणजे बौद्ध हे समीकरण आहे इथे. आणि मी बौद्ध नाही हिंदू आहे असं सांगितल्यावर " Hindoo?? What is that? Is it a religion? असा प्रश्न सर्वसामान्यपणे विचारला जायचा. त्या धक्क्यातून मी अजून सावरलो नाहीये.

In reply to by मिलिंद बोडस

चौकटराजा 21/05/2014 - 16:59
हिंदू मुस्लीम द्वेष फक्त भारतात आहे. १८८५ साली कॉंगेस जन्माला आली अन १९२५ साली आर एस एस या काळात ( ४० वर्षात) असा कोण नेता कारणीभूत झाला यामुळे हा द्वेष पसरला ?

In reply to by संपत

बाळकराम 18/05/2014 - 14:36
देशाला विघातक आहेत अगदी बरोब्बर संपत जी. चुकीच्या तत्वांवर विश्वास ठेवणारी चांगली माणसे असे माझे संघाबद्दल मत आहे सहमत आहे, मी देखील अनेक निरलसपणे, नि:स्वार्थीपणे चांगली कामे करणारी लोक बघितली आहेत, माझे अनेक जवळचे मित्र संघवाले असून वैयक्तिक पातळीवर उत्तम प्रकारे समाजसेवा करतात. पण संघतत्त्वे ही घातक, दुभाजक आहेत याबद्दल शंका नाही.

In reply to by चौकटराजा

विकास 19/05/2014 - 04:40
२००२ साली तत्कालीन सरसंघचालक सुदर्शनजींच्या सुचनेप्रमाणे मुस्लीम राष्ट्रीय मंच ची स्थापना केली गेली. त्याचे कां इंद्रेश कुमार यांच्याकडे देण्यात आले होते. त्याच्या आधी सुदर्शनजींच्या आणि संघाच्या इतर कार्यकर्त्यांच्या मुस्लीम नेतृत्वाबरोबर देखील बैठका झाल्या होत्या असे वाचल्याचे आठवते. मात्र नंतर गोध्रा घडले पाठोपाठ दंगली उसळल्या आणि जा मंच जरा मागे फेकला गेला. पण नंतर परत त्याचे स्थान तयार होऊ लागले. अशा वेळेस संघातून जी व्यक्ती मुस्लीम समुदायास जवळची वाटू लागली होती तिच्या म्हणजे इंद्रेशकुमारांच्या सभोवताल अजमेर बाँबचे संशयाचे वातावरण तयार केले गेले. आरोपपत्र कधीच ठेवले गेले नाही. पण त्यातून डाव्या विचारवंतांना अजून भेद करण्याची संधी दिली गेली. अर्थात असे किती दिवस फसवता येणार... मग ते सगळे मागे पडले. नंतर तेच इंद्रेश कुमार मोदींच्या प्रचारासाठी वाराणसीत मुस्लीम राष्ट्रीय मंच आणि मुस्लीम महीला फाउंडेशन बरोबर काम करत होते. बाकी आता इतिहास आहे.

In reply to by संपत

पिशी अबोली 18/05/2014 - 21:30
अहो संपतकाका, मी तुम्हाला काय विचारले ते बघता का ज़रा? बौद्धिकानंतर अशी घोषणा व्हायची का? बाकी इथे आधीच कुणीतरी सांगितल्याप्रमाणे 'हिन्दू' ची व्याख्यासुद्धा बघावी आधी. आणि संघ आणि संघप्रणित संस्थांमधे काम करणारे मुस्लिम/ ख्रिश्चन कार्यकर्ते तुम्ही कधीच पाहिले नाहित का?

In reply to by प्रीत-मोहर

संपत 18/05/2014 - 23:43
तुम्ही दोघीं संघाच्या कुठल्या शाखेला गेल्या होत्या याचे कुतुहुल आहे. कारण माझ्या माहितीप्रमाणे अजूनही संघात स्त्रियांना प्रवेश नाही.(चू भू द्या घ्या)

In reply to by पिशी अबोली

संपत 18/05/2014 - 23:45
जरा मलाही समजावून सांगा कि संघाची हिंदूची व्याख्या. म्हणजे मला जर रामाबद्दल आदर नसेन तर संघ मला हिंदू मानेल का?

In reply to by संपत

पिशी अबोली 19/05/2014 - 00:33
तुम्ही बौद्धिकांबद्दल बोलताय न? जाहीर बौद्धिक म्हणून एक प्रकार असतो. त्याला महिलांना प्रवेश असतो. याव्यतिरिक्त मी समितीच्या मालवण, गोवा, पुणे अशा कमीत कमी तीन ठिकाणी शाखांना गेलेली आहे. प्रश्न हिंदूच्या व्याख्येचा. मला तुमचा दुवा आत्ता पाहता येत नाहिये. पण त्यावर खरोखर श्रीगुरुजींचे विचार दिलेले असतील, तर तुम्हाला याचे उत्तर तिथेच मिळावे..

In reply to by पिशी अबोली

संपत 19/05/2014 - 01:11
जाहीर बौद्धिक नाही हो.. रविवारी सकाळी खास शाखा भरायची.तिथे कुणी महनीय आदरणीय वगैरे व्यक्ती (म्हणजे आसपासची किंवा बाजूच्या शाखेतील) बौद्धिक द्यायची :). हे पुस्तक मी पूर्वी वाचले आहे. त्यावेळी राम जन्मभूमी, शहाबानो इत्यादी विषय गाजत असल्याने ह्या पुस्तकाच्या अनुषंगाने चर्चाही ऐकल्या आहेत. मला माझे उत्तर मिळाले आहे.त्या पुस्तकात दिलेल्या व्याखेच्या अनुषंगानेच मी हा प्रश्न विचारला आहे. बाकी तुम्ही हे पुस्तक वाचले नाही याचे आश्चर्य वाटते (खरच, उपरोध नाही). हे पुस्तक जवळपास कंपल्सरी रीडिंग होते. प्रचारक स्वताहून ह्याची प्रत फुकट वाटत असत. अवांतर : विंदांची पिशी मावशीची पिलावळ अशी कविता आहे बहुतेक.म्हणून माझा तुमच्या नावाबाबतीत गोंधळ उडाला असावा.

In reply to by संपत

विकास 19/05/2014 - 00:31
मी ही घोषणा कधी ऐकलेली नाही. संघात बौद्धीकानंतर घोषणा देणे हा प्रकारच अस्तित्वात नाही. किंबहूना त्यांच्या शाखा पध्दतीत नाही. खेळताना घोषणा दिल्या जातात पण त्यात देखील ही मी ऐकलेली नाही. गोळवलकरांचे विचारधन हे पुस्तक संघ विचारांचे सार समजले जाते. त्यातही हिंदुराष्ट्र ही संकल्पना विस्ताराने मांडली आहे. तुम्ही ते पुस्तक वाचून सांगत आहात का त्यावर केलेली डाव्या विचारवंतांची पोकळ विधाने वाचून सांगत आहात? थोडक्यात त्यांनी नक्की काय म्हणले आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे?

In reply to by विकास

संपत 19/05/2014 - 01:25
दुवा वर दिला आहे. तुम्ही स्वतः वाचू शकता.पुस्तकात हिंदू राष्ट्र ही संकल्पना विस्ताराने मंडळी आहे. हिंदू राष्ट्रात इतर धर्मियांना स्थान असेल पण त्यांनी आपला धर्म स्वतःपुरता ठेवावा. हिंदुच्या संस्कृती आणि देवांचा आदर करावा. पण हे मुस्लीम / ख्रिश्चनाना जमणार नाही असेही म्हटले आहे. गोळवलकरांचे संघातील स्थान लक्षात घेता ते त्यांचे वैयक्तिक विचार होते, संघाचे नव्हते अस काहीतरी कृपया बोलू नका.

In reply to by संपत

विकास 19/05/2014 - 04:17
दुवा वर दिला आहे. तुम्ही स्वतः वाचू शकता. मी वाचला आहे पण तुम्ही नक्की काय वाचले हे समजत नाही... म्हणून बंच ऑफ थॉट्स मधले हिंदूराष्ट्र आणि अल्पसंख्य संदर्भातील वाक्य इथे चोप्य पस्ते करत आहे. त्यातून नक्की तुम्हाला काय अर्थ लागतो ते बघा... So, all that is expected of our Muslim and Christan co-citizens is the shedding of the notions of their being 'religious minorities' as also their foreign mental complexion and merging themselves in the common national stream of this soil. As far as the national tradition of this land is concerned, it never considers that with a change in the method of worship, an individual creases to be the son of the soil and should be treated as an alien. Here, in this land, there can be no objection to God being called by any name whatever. Ingrained in this soil is love and respect for all faiths and religious beliefs. He cannot be a son of this soil at all who is intolerant of other faiths.

In reply to by विकास

पिशी अबोली 19/05/2014 - 07:17
हेच म्हणायचे होते. मी जेवढं लिखाण वाचलंय, ऐकलंय, त्यात 'मुस्लिमांना हाकला, त्यांचे धर्मान्तर करा टायप कधीच ऐकल्याचं आठवत नाही.

In reply to by विकास

संपत 19/05/2014 - 12:10
संघाची हिंदुत्वाची आणि हिंदू राष्ट्राची भूमिका सर्वसमावेशक आहे कि नाही हा वेगळा चर्चेचा विषय आहे. मी वर म्हटल्याप्रमाणे तुमच्या वैचारिक घडणीप्रमाणे ते तुम्हाला योग्य वाटेल किंवा नाही. पण संघाचा आणि हिंदुत्वाचा संबंध नाही, ते डाव्यांचे ब्रेन वाशिंग आहे हा तुमचा गैरसमज दूर झाला असेल अशी अशा.

In reply to by संपत

पिशी अबोली 19/05/2014 - 13:03
संघाचा आणि हिंदुत्वाचा संबंध नाही
असं कुणी आणि कुठे म्हटलं? माझा मूळ प्रश्न अगदी साधा सरळ होता. बौद्धिकानंतर घोषणा दिली जात नाही हे मला माहीत आहे. ते कुठे होत असेल तर माझ्यासाठी मोठीच आश्चर्याची गोष्ट आहे. त्यातही 'हिंदुओं का हिंदुस्तान' ही घोषणा तर शाखेवरसुद्धा होत नाही (माझ्या घरात संघाची शाखा काही काळ तरी भरायची, त्याशिवाय मी समितीच्या शाखेत गेलेय/जाते हा भाग वेगळा) राहता राहिलं हिंदुत्व. 'हिंदुत्व इज अ वे ऑफ लाईफ' हे आता सांगायचापण कंटाळा आलाय. हिंदुत्व म्हणजे मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे शिरकाण नव्हे, तर सर्वांना सामावून घेण्याची एक जीवनपद्धती हे तुम्ही ऐकलेल्या कुठल्याच बौद्धिकात सांगितले नसेल तर ती माझ्यासाठी अजून एक मोठी आश्चर्याची गोष्ट आहे, किंबहुना असे होणे फारच कठीण. तुम्ही दिलेला दुवा आत्ताच पाहिला. काल उघडता येत नव्हता म्हणून मला नक्की कळतच नव्हतं की तुम्हाला असं काय सापडलं त्यात की संघ बिगरहिंदूंना कसा घातक याबद्दल तुमची खात्री पटली. कारण श्रीगुरुजींचे विचार मी वाचले आहेत. आत्ता दुवा बघूनही कळत नाहीये की तुमचा आक्षेप नेमका कशाला आहे.

In reply to by पिशी अबोली

संपत 19/05/2014 - 14:44
तसे विकास म्हणत होते,तुम्ही नाही.
सर्वांना सामावून घेण्याची एक जीवनपद्धती
मी तुम्हाला वर विचारल्याप्रमाणे जर का मला रामाबद्दल आदर नसेल तर मी हिंदुराष्ट्रात राहू शकीन का? उत्तर नकारार्थी आहे. म्हणजे मी जरी भारताचा नागरिक असलो आणि कुठल्याही प्रकारे देशाला धोका नसलो तरीदेखील मी हिंदू संस्कृतीचा आदर करत नसल्याने हिंदू राष्ट्रात राहण्याच्या लायक नाही. थोडक्यात हिंदू राष्ट्रात इतर धर्मियांना उदार अंत:कारणाने राहू दिले जाईल, पण त्यांनी औकातमध्ये राहावे(जे बहुतांश मुस्लीम राष्ट्रांचे इतर धर्मियांबद्दल धोरण आहे.)

In reply to by संपत

विकास 19/05/2014 - 16:04
मला रामाबद्दल आदर नसेल तर मी हिंदुराष्ट्रात राहू शकीन का? उत्तर नकारार्थी आहे. हे देखील तुम्हाला कोणी कानात सांगितले का? कारण मी कधी ऐकलेले नाही. रामावर कडक टिका करणारे आंबेडकर हे संघाच्या प्रातःस्मरणात आहेत हे कदाचीत आपल्याला माहीत नसेल.

In reply to by संपत

विकास 19/05/2014 - 16:02
संघाची हिंदुत्वाची आणि हिंदू राष्ट्राची भूमिका सर्वसमावेशक आहे कि नाही हा वेगळा चर्चेचा विषय आहे. वेगळा कसा काय? "हिंदूस्तान हिंदूओंका" असली कधी शाखेत न ऐकलेली घोषणा तुम्ही सांगता ज्यातून संघ सर्वसमावेषक नाही आणि संघ धोकादायक आहे असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करता. मग त्यावर प्रश्न विचारले की, आधी बौद्धीकानंतर, मग नेहमीची शाखा नाही, रविवारची शाखा (हा काय प्रकार आहे? भारतात असे काही नसतेच) म्हणणार... मग त्याच वाक्याचे समर्थन करताना गुरूजींच्या पुस्तकाला मधे आणून "त्यातही हिंदुराष्ट्र ही संकल्पना विस्ताराने मांडली आहे. " असे म्हणणार... त्यावर उत्तर म्हणून गुरूजी काय म्हणाले आहेत हे पुस्तकातल्या उतार्‍यानेच दाखवल्यावर आणि याचा अर्थ काय लागतो असे विचारल्यावर म्हणणार की तो वेगळ्या चर्चेचा विषय आहे. हीच तर सगळ्या ब्रेनवॉश झालेल्या लोकांची गंमत आहे. त्यांना कळतच नाही की आपले ब्रेनवॉश केले आहे... जसे अंधश्रद्ध व्यक्तीचे अंधश्रद्धांच्या बाबतीत होते. म्हणून परत एकदा विचारतो की तुम्हीच चर्चेत आणलेल्या मुद्यासंदर्भात आणि तुम्हीच चर्चेत दिलेल्या गुरूजींच्या पुस्तकातीलचा संदर्भ घेऊन त्यातून दिलेल्या उतार्‍यावरून तुमच नक्की काय मत होते? असे कुठे लिहीले आहे? की हिंदूस्तान हिंदूओंका म्हणून ?

In reply to by विकास

संपत 19/05/2014 - 17:14
all that is expected of our Muslim and Christan co-citizens is the shedding of the notions of their being 'religious minorities' as also their foreign mental complexion and merging themselves in the common national stream of this soil.
समजा असतील माझ्यावर foreign mental complexion आणि नाही झालो मी समरस national stream of this soil शी तर काय बिघडले? मुळात national stream of this soil हा काय प्रकार आहे? थोडक्यात हिंदुराष्ट्रात हिंदू संकृती न स्वीकारनर्याना स्थान नाही. संघाने हे सर्व विचार त्यांच्या पुरतेच मर्यादित ठेवले तर काहीच हरकत नाही. पण एक राष्ट्रीय पक्ष जेव्हा ते विचार पुढे लोटतो तेव्हा तो चिंतेचा विषय होतो.
त्यांना कळतच नाही की आपले ब्रेनवॉश केले आहे
माझे हिंदुत्वावाद्याबद्दल हेच म्हणणे आहे म्हणून मी त्यावर वाद घालण्याचे टाळतो. तुम्ही संघ हा हिंदुत्ववादी नाहीच असे म्हणालात तेवढे मी स्पष्टीकरण दिले. जाता जाता: भाजप /संघ / शिवसेनेने आंबेडकरांच्या रामावर टीका केलेल्या (riddles of rama and krishna) ह्या पुस्तकावर बंदीची मागणी केली होती आणि त्यामुळे दंगलीदेखील झाल्या होत्या.

In reply to by संपत

विकास 21/05/2014 - 00:15
आत्ता लक्षात आले माझा प्रतिसाद प्रकाशीतच झाला नव्हता... आता परतः समजा असतील माझ्यावर foreign mental complexion आणि नाही झालो मी समरस national stream of this soil शी तर काय बिघडले? मुळात national stream of this soil हा काय प्रकार आहे? थोडक्यात हिंदुराष्ट्रात हिंदू संकृती न स्वीकारनर्याना स्थान नाही. "national stream of this soil" म्हणजे देशाला आपले म्हणणे. आपल्याला स्वतःला वेगळे न समजणे. भारतातील प्रत्येक व्यक्तीच भारतीय आहे. आणि जसे अनेक देशात आजही हिंदुस्तानातल्या कुणालाही म्हणले जाते तशा त्या हिंदूही आहेत. त्यात धर्म नसतो. पण त्यातील हिंदू म्हणायचे काही कारण नाही. जसे अमेरीकन नागरीकत्व घेताना नॅचरलायझेशन केले जाते असे म्हणतात तसे. त्यात कोणी ख्रिश्चन होत नाही तर अमेरीकन होतो. तसेच या भुमीस सर्व भुमीपुत्राने आपले तरी म्हणणे बरोबर आहे ना? का तसे न म्हणता त्याच भुमीचा दुस्वास करणे बरोबर आहे? बाकी हिंदु संस्कृती न स्विकारणार्‍यांना स्थान नाही असे तरी कुठे म्हणले आहे? पण एकमेकांच्या बाबतीत आदर ठेवावा हा संस्कृतीचा भाग आहे असे म्हणले आहे. आता तो खरं म्हणजे तुम्ही हिंदू संस्कृती पाळा अथवा नका पाळू सर्वत्रच असायला हवा का नाही? त्या परीच्छेदात पुढे असे देखील म्हणले आहे ना? "As far as the national tradition of this land is concerned, it never considers that with a change in the method of worship, an individual creases to be the son of the soil and should be treated as an alien. Here, in this land, there can be no objection to God being called by any name whatever. Ingrained in this soil is love and respect for all faiths and religious beliefs. He cannot be a son of this soil at all who is intolerant of other faiths." संघाने हे सर्व विचार त्यांच्या पुरतेच मर्यादित ठेवले तर काहीच हरकत नाही. पण एक राष्ट्रीय पक्ष जेव्हा ते विचार पुढे लोटतो तेव्हा तो चिंतेचा विषय होतो. संघाने आणि भाजपाने काहीच वेडेवाकडे विचार केलेले नाहीत. त्यांचा विरोध आहे तो सदानंद धुमेंच्या शब्दात वाचलेल्या "स्कलकॅप सेक्यूलॅरिझमला" आहे. सर्वांना आदर देण्याबाबत विरोध नाही. तुम्ही संघ हा हिंदुत्ववादी नाहीच असे म्हणालात तेवढे मी स्पष्टीकरण दिले. मी कधी आणि कुठे म्हणले आहे? किंबहुना या चर्चेत तर हिंदुत्ववाद हा शब्द देखील मी (ऑन माय ओन) वापरलेला नाही! आणि हिंदुत्ववाद हा मला फुटीरता पाडणारा, अल्पसंख्यांकांवर अन्याय करणारा वाटत नाही. त्याचा अर्थ डाव्यांनी चुकीचा लावत ठेवला. संघाने अथवा भाजपाने नाही. जाता जाता: भाजप /संघ / शिवसेनेने आंबेडकरांच्या रामावर टीका केलेल्या (riddles of rama and krishna) ह्या पुस्तकावर बंदीची मागणी केली होती आणि त्यामुळे दंगलीदेखील झाल्या होत्या. कुठल्याही पुस्तकावर बंदी घालायला माझा विरोध आहे. ती प्रथा चुकीची आहे आणि तसेच पुस्तके जाळण्याची प्रथा देखील... पण वैचारीक विरोध जर एखाद्या व्यक्ती-पुस्तकाबद्दल केला म्हणून काय बिघडले? का आंबेडकरांनी राम - कृष्ण यांच्यावर टिका केली की विचारस्वातंत्र्य आणि शिवसेना - भाजपाने आंबेडकरांवर टिका केली की मात्र ते fanatic?

In reply to by विकास

संपत 21/05/2014 - 17:21
मग भारतीय आहेत ना लोक. हिंदू राष्ट्राची गरज काय? आणि इतर धर्मियनच ह्या अटी कशाला? हिंदू धर्मात जन्म झाला म्हणून हे सर्व गुण माझ्यात आपोआप येतात काय? जे वाक्य मला सरळ सरळ धार्मिक अहंकाराच उदाहरण वाटते ते तुम्ही संघाच्या सर्व समावेशकतेचे म्हणून देता ह्यातच आपल्या विचारातली दरी दिसते.
संघाच्या नावात देखील हिंदू हा शब्द नाही ... संघाच्या प्रार्थनेत जी प्रत्येक स्वयंसेवक शाखेच्या शेवटी प्रतिज्ञा घेतल्यासारखी म्हणतो त्यात देखील हे शब्द येत नाहीत. तुम्ही जे म्हणता ते तुमचे स्युडोसेक्यूलर अथवा डाव्या विचारवंतांनी गेली अनेक दशके लेखन आणि भाषणातून केलेल्या ब्रेनवॉशिंगमुळे म्हणत आहात.
तुमच्या ह्या वाक्यांवरून मला तसे वाटले. तुम्ही संघ हिंदुत्ववादी आहे हे मान्य केलेत हे ठीक. (अर्थात तुमचेही ह्या दोन दिवसात डाव्यांनी ब्रेन वाशिंग केले नसेल तर:))
रामावर कडक टिका करणारे आंबेडकर हे संघाच्या प्रातःस्मरणात आहेत हे कदाचीत आपल्याला माहीत नसेल.
तुमच्या ह्या म्हणण्याला उत्तर म्हणून ती आंबेडकरांची माहिती होती.

In reply to by विकास

संपत 21/05/2014 - 17:25
कोणी ख्रिश्चन होत नाही तर अमेरीकन होतो
मग भारतीय आहेत ना लोक. हिंदू राष्ट्राची गरज काय? आणि इतर धर्मियनच ह्या अटी कशाला? हिंदू धर्मात जन्म झाला म्हणून हे सर्व गुण माझ्यात आपोआप येतात काय? जे वाक्य मला सरळ सरळ धार्मिक अहंकाराच उदाहरण वाटते ते तुम्ही संघाच्या सर्व समावेशकतेचे म्हणून देता ह्यातच आपल्या विचारातली दरी दिसते.
संघाच्या नावात देखील हिंदू हा शब्द नाही ... संघाच्या प्रार्थनेत जी प्रत्येक स्वयंसेवक शाखेच्या शेवटी प्रतिज्ञा घेतल्यासारखी म्हणतो त्यात देखील हे शब्द येत नाहीत. तुम्ही जे म्हणता ते तुमचे स्युडोसेक्यूलर अथवा डाव्या विचारवंतांनी गेली अनेक दशके लेखन आणि भाषणातून केलेल्या ब्रेनवॉशिंगमुळे म्हणत आहात.
तुमच्या ह्या वाक्यांवरून मला तसे वाटले. तुम्ही संघ हिंदुत्ववादी आहे हे मान्य केलेत हे ठीक. (अर्थात तुमचेही ह्या दोन दिवसात डाव्यांनी ब्रेन वाशिंग केले नसेल तर:))
हिंदुत्ववाद हा मला फुटीरता पाडणारा, अल्पसंख्यांकांवर अन्याय करणारा वाटत नाही
हिंदू हा ह्या देशाच उदार, सहिष्णू राजा आहे ही विचारसरणी सोळाव्या शतकात कौतुकाचा विषय ठरू शकते, एकविसाव्या शतकात नाही.
रामावर कडक टिका करणारे आंबेडकर हे संघाच्या प्रातःस्मरणात आहेत हे कदाचीत आपल्याला माहीत नसेल.
तुमच्या ह्या म्हणण्याला उत्तर म्हणून ती आंबेडकरांची माहिती होती.

In reply to by संपत

विकास 21/05/2014 - 19:00
इतर धर्मियनच ह्या अटी कशाला? कुठल्या अटी? दाखवून द्या बरं! त्यांचे म्हणणे हे "religious minority" हा शब्दप्रयोग करण्यासंदर्भात होते. त्यांच्या दृष्टीने सगळेच भारतीय आहेत. मग भारतीय आहेत ना लोक. हिंदू राष्ट्राची गरज काय? हिंदू राष्ट्र आणि भारत हे त्यांच्या लेखी वेगळे नाहीत. डाव्यांच्या आणि समाजवादी लोकांच्या लेखी वेगळे आहेत. तरी देखील गंमत म्हणून कालचे मोदींचे संसदेच्या सेंट्रल हॉल मधील भाषण बघा अथवा वाचा... ह्या भाषणाचे शबाना आणि शशी थरूर यांनी देखील मर्यादीत का होईना पण कौतुकच केले आहे. शबानाच्या म्हणण्याप्रमाणे न वाचता केलेले भाषण, आणि आतून (मनापासून) आलेले विचार दिसत होते. त्यामुळे तिच्या म्हणण्याप्रमाणे मोदी स्टेट्समन म्हणून शोभत होते. तरी देखील एक आक्षेप घेतला गेला की त्यांनी अल्पसंख्य असा उल्लेख केला नाही. पण गंमत म्हणजे त्यात कुठेही हिंदू हा शब्द देखील आलेला नाही, हे त्यांच्या लक्षात आले नाही अथवा दुर्लक्ष केले... तुम्ही संघ हिंदुत्ववादी आहे हे मान्य केलेत हे ठीक. जालीय अभ्यास कमी पडतोय वाटतं! ;) अहो संघच काय, मी देखील हिंदुत्ववादी आहे हे मान्य आहे आणि जालावर ज्यांना मी माहीत आहे त्या माझ्या वैचारीक विरोधकांना देखील ते माहीत आहे. त्यात नवीन काहीच नाही! पण तुमचा जर हिंदुत्ववादाला आक्षेप असला तर माझा कुणालाही अल्पसंख्य म्हणायला आक्षेप आहे. माझे सर्वधर्मिय मित्र आणि परीवार मित्र (म्हणजे संघपरीवार नाही ;) फॅमिलीफ्रेंड्स या अर्थाने) आहेत. पण माझ्या (संघाच्या) हिंदुत्ववादात कुठल्याही धर्माचा/धर्मियाचा अपमान होत नाही आणि कोण कसे पुजा/प्रार्थना करते अथवा अजिबात करत नाही, त्यावरून त्यांची किंमत केली जात नाही. मात्र जर हिंदूंच्या बाबतीत असे वागले गेले (ते बहुतांशी डावे-समाजवादी हिंदूच वागतात, इतर धर्मिय नाही) तर मात्र मला मान्य नाही! हिंदू हा ह्या देशाच उदार, सहिष्णू राजा आहे ही विचारसरणी सोळाव्या शतकात कौतुकाचा विषय ठरू शकते, एकविसाव्या शतकात नाही. वर मोदींचे उदाहरण दिले आहेच. गंमत म्हणून अथवा गांभिर्याने कोणी खरेच संशोधन केले तर आढळून येईल की हिंदू, हिंदूत्ववाद हे दोन्ही शब्द तसेच अल्पसंख्य हा शब्द राजकारणात आणि समाजकारणात संघ आणि भाजपा पेक्षा डावे आणि समाजवादीच जास्त वापरतात. तो त्यांनी तयार केलेला बागुलबुवा आहे. तुमच्या ह्या म्हणण्याला उत्तर म्हणून ती आंबेडकरांची माहिती होती. प्रतःस्मरण संघशाखांमध्ये चालते (ते देखील सकाळच्या अथवा शिबिराच्या वेळेस), भाजपा आणि शिवसेनेत नाही! :)

In reply to by संपत

विकास 21/05/2014 - 20:22
ते वाक्य पूर्ण का नाही दिलेत? आउट ऑफ कॉन्टेक्स्ट बोलायची पद्धत पण डावी अधिक आणि काही अंशी समाजवादी आहे... परत एकदा देतो ते वाक्यः So, all that is expected of our Muslim and Christan co-citizens is the shedding of the notions of their being 'religious minorities' as also their foreign mental complexion and merging themselves in the common national stream of this soil. अर्थात स्वतःला या देशातले अल्पसंख्य न म्हणता या देशाचेच म्हणा असा याच अर्थ आहे. पुढे ते असे देखील म्हणाले आहेत ना की, "As far as the national tradition of this land is concerned, it never considers that with a change in the method of worship, an individual creases to be the son of the soil and should be treated as an alien. Here, in this land, there can be no objection to God being called by any name whatever." थोडक्यात तुम्ही कुणाची पुजा करता, कुणाला प्रेषित मानता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कारण हिंदू धर्मात तरी कुठे एक समान पद्धत आहे? पण आमची पुजा पद्धत वेगळी, प्रेषित वेगळा म्हणून आम्ही वेगळे आणि त्यातून या देशाशी इमान राखण्याचा प्रश्नच नाही अशी वृत्ती तयार करणे योग्य आहे का?

In reply to by संपत

विकास 21/05/2014 - 20:39
मुद्याला धरून दिले नाही अथवा अर्थ समजलेला नाही... त्यातले फक्त मुस्लीम आणि ख्रिश्चन इतकेच शब्द समजले. त्यात पुढे त्यांनी स्वतःला अल्पसंख्य म्हणत बसू नये हे म्हणलेले दिसले नाही.

In reply to by विकास

संपत 21/05/2014 - 20:24
हिंदू राष्ट्र आणि भारत हे त्यांच्या लेखी वेगळे नाहीत
म्हणजे फक्त नावे वायली वायली.. आतला माल सेम.. विचारधन म्हणजे संविधानाची झेरॉक्सच जणू. बर्रर.
त्या माझ्या वैचारीक विरोधकांना देखील ते माहीत आहे
मला खरच नव्हते माहित हे. नाही तर एव्हढे डोके खपवलेच नसते. माझा समज होता कि तुम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर मोदींचे समर्थक आहात. जालीय अभ्यास वाढवला पाहिजे हे खरच :)

In reply to by संपत

विकास 21/05/2014 - 20:48
माझा समज होता कि तुम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर मोदींचे समर्थक आहात. तेच बरोबर आहे. बाकीचे मुद्दे आहेत त्यात मला डाव्या विचारवंतांनी आणि समाजवाद्यांनी केलेल्या समाजभेदाबद्दल तिडीक आहे. त्यांच्यामुळे बरेचसे नुकसान झाले आहे. सतत अल्पसंख्य - गरीब गरीब म्हणून काही होत नसते. नाहीतर गेल्या दहा वर्षात ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मधे आपले स्थान बरेच वर गेले असते. फक्त भारतीय म्हणून सगळ्यांकडे बघणे हा कॉन्सेप्ट तमाम डाव्या-समाजवाद्यांसाठी अवघड आहे, चाकोरीच्या बाहेर आहे. पण त्यांना वाटत असलेल्या पध्दतीने आत्तापर्यंत आपण तळच गाठत आलो आहोत. आता थोडा वेळ देऊन नक्की या "सबका साथ सबका विकास" ने काय होते ते पाहूयात. त्यासाठी जरा वेळ द्या.

In reply to by विकास

तरी देखील एक आक्षेप घेतला गेला की त्यांनी अल्पसंख्य असा उल्लेख केला नाही. अल्पसंख्य असल्याचा आणि तसे वागणूक द्यायचा नेहमी आग्रह धरायचा आणि मग आम्हाला वेगळे वागवतात असा आरोप करायचा ! मुख्य म्हणजे या सगळ्यात तथाकथित विचारवंतांना काही विरोधाभास (कांगावाखोरपणा ?) दिसत नाही !! जय हो !!! असे "जाती-धर्मावर आधारीत भेदाभेद" करण्याचा आग्रह करण्याऐवजी "प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीवर आधारून मदत आणि समान संधी" याचा आग्रह धरण्याइतका या तथाकथित विचारवंतांचा मानसिक विकास कधी होईल ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एक भारतीय म्हणून नेहमी मला एक प्रश्न पडतो अल्पसंख्यांक म्हटले की सर्वप्रथम नाव येते ते मुस्लिम समाजाचे , असे का ह्या देशात पारसी , जैन , शीख , ख्रिस्ती , सिंधी आणि बरेच अल्पसंख्यांक आहेत. त्यांना कधी सरकार दरबारी एवढे आन्जारावे , गोंजारावे लागत नाही. ह्यांना स्वताच्या पायावर उभे राहण्यास काय संघाने व माजी सरकारने मदत किली होती का भारतात अजून हिंदूंच्या मध्ये अनेक वर्ग मागासलेले आहे. एका धर्मांच्या लोकांचे वेगळे लाड का ,त्यांचे चोचले का पुरवावे लागतात. सच्चर आयोग माजी सरकारचा त्यात मुस्लिमांची हालात चांगली नसल्याचे म्हटले आहे, आता बह्तांशी काळ अपवाद वगळता ह्यांचेच सरकार सत्तेवर होते तरीही जर मुस्लिमांची हालत खराब असेल तर त्याला संघ व मोदी जबाबदार नाही ,

In reply to by संपत

समजा असतील माझ्यावर foreign mental complexion आणि नाही झालो मी समरस national stream of this soil शी तर काय बिघडले >> काय राव, हे कुठल्याही राष्ट्राचं बेसिक तत्व नव्हे का आणि नको का?

In reply to by शिरपतराव्_टांगमारे

संपत 21/05/2014 - 18:52
अहो, नसेल आवडत मला देशातील काही गोष्टी आणि आवडत असतील परदेशातील गोष्टी म्हणून मला ह्या देशात स्थान नाही का? आणि ह्या अटी फक्त मुस्लीम, ख्रिश्चनांना.

In reply to by संपत

बस मग उत्तर तर तुम्हीच दिले आहे. हिंदुच्या संस्कृती आणि देवांचा आदर करावा. आदर करावा म्हटलंय भजन करावा म्हटलेले नाही ना! यावर अजून अन्य धर्मियांना दुय्यम वागणूक द्यावी वगैरे काही लिहीले आहे का त्यात? का त्यांच्या दैवतांना दुय्यम वागणूक द्यावी त्यांचा अपमान करावा म्हटले आहे. पण हे मुस्लीम / ख्रिश्चनाना जमणार नाही असेही म्हटले आहे. अगदी १०० % सत्यं आहे. आजच्या काळात १०० टक्के लागू होणारे. म्हनूनच गोळवलकर गुरुजींचे विचार फार आवडायचे मला. कटुसत्य बोलण्याचे धाडस होते त्यांच्यात.

In reply to by विकास

अर्धवटराव 17/05/2014 - 19:53
संघाच्या वाटेत काँग्रेस डायरेक्ट येत नाहि हे खरय. पण काँग्रेस केवळ गांधी घराण्याच्या पुण्याइवर जगत नव्हता. स्वातंत्र्य चळवळ, सहकार चळ्वळ, सेवा दल वगैरे मुळे काँग्रेसकरता भारतभूमी काँग्रेसी अनुकुल झाली होती/आहे. काँग्रेस नेतृत्वाने हि मशागत पुढे सियीयसली घेतली नाही व आता त्यांच्या हाती सत्ता नाहि. संघाला आपलं कार्य अधिकाधीक व्यापक करायला योग्य संधी आहे.
प्रचारक होयला पब्लीक येईल असे म्हणायचे आहे का? तेव्हढे सोपे नाही,
कपील देव, तेंडुलकर, धोनी मुळे एकुणच स्पोर्ट्सला जे जीवदान मिळाले, अटेन्शन मिळाले, जनाधार मिळाला तेच आता संघाच्या बाबतीत होइल. राजकारणात , समाजकारणात इंटरेस्ट असणारा टॅलेण्ट्पूल संघाच्या मार्गाने जाण्याचं ऑप्शन सिरीयसली विचारात घेईल असं वाटतं.

In reply to by विकास

बाळकराम 18/05/2014 - 14:30
काँग्रेसने जनतेच्या मनात संघाचे राक्षसीकरण केले होते. संघाचे राक्षसीकरण करण्याची मुळात गरजच काँग्रेसला कधी नव्हती, संघ हा राजकीय आणि तात्त्विक लेव्ह्लवर काँग्रेसचा प्रतिस्पर्धीसुद्धा नव्हता. १९२५ साली संघाची स्थापना झाल्यापासून ते पुढची जवळपास ४०-४५ वर्षे गांधी-नेहरुंच्या आणि इतर अनेक काँग्रेस नेत्यांचा प्रभाव जनमानसावर खोल रुजलेला होता. हा प्रभाव निव्वळ राजकीय असा नव्हता तर तो तात्त्विक आणि नैतिक असा सुद्धा होता. विशेषतः गांधींजींचा आध्यात्मिक आणि नैतिक अधिकार जनतेवर मोठा होता- गांधीजींबरोबर कितीही मतभेद असले तरी कुणीही हे मान्य करेल असे वाटते. आणि त्याच बरोबर भगतसिन्घ इ. क्रांतिकारक, सावरकर, आंबेडकर प्रभृति काँग्रेसविरोधक यांचा सुद्धा मोठा प्रभाव जनमानसावर होता. या सगळ्या धामधुमीत संघ कुठेच नव्हता. ही झाली राजकीय क्षेत्रातली स्थिती. सामाजिक क्षेत्रात जेव्हा विनोबा भावे, पटवर्धन, महर्षी आणि र धो कर्वे- स्त्रीशिक्षण, सावरकर- हरिजनसुधार, गांधी- हरिजनसुधारणा, बाबा आमटे, आंबेडकर- दलितसुधारणा, मास्टर तारासिंग- पंजाबात ही आणि अशी अनेक उदाहरणे देशात सांगता येतील. तिथेही संघ कुठेच नव्हता. स्वातंत्र्यचळवळीत सुद्धा संघाचे काय योगदान होते हा संशोधनाचाच विषय आहे. एक हिंदुत्ववादी संघटना म्हणूनही संघाचा फारसा प्रभाव नव्हता (१९२५ पासून पुढच्या ३०-३५ वर्षापर्यंत तरी). एवढेच नव्हे तर पहिल्या १९५२ निवडणुकीत सावरकरांच्या हिंदू महासभेविरुद्ध जनसंघाने आपले उमेदवार उभे करुन हिंदूंची मते फोडण्याचा नतद्र्ष्टपणा केला होता. थोडक्यात, संघ ही कुणाच्या खिजगणतीतसुद्धा नसलेली, कर्तृत्त्वशून्य संघटना होती-कमीतकमी १९४८ पर्यंततरी. गांधीहत्या हे संघाचे पहिले आणि कदाचित एकमेव "कर्तृत्त्व" म्हटले तरी चालेल. संघाचे "राक्षसीकरण" करुन उगाच त्याचे महत्त्व वाढविण्याचे काम काँग्रेस करेल असे वाटत नाही. त्यामुळे केलंच असेल तर संघाचे राक्षसीकरण तर ते गोडसेने नकळत का होईना पण केलय. त्यामुळे संघाचे उद्दिष्ट सामाजिक आणि राष्ट्रीय आहे असे जे म्हणतात त्या दोन्ही क्षेत्रात संघाने नक्की काय कर्तृत्त्व गाजवलय ते जाणून घ्यायला आवडेल. अर्थात, संघाने कुठल्या भूकंपात/ वा आपत्तीत कार्यकर्ते वगैरे पाठवले आणि त्यालाच सामाजिक कार्य म्हणावे अशी फुटकळ उत्तरे तुम्ही देणार नाहीत अशी अपेक्षा. डिस्क्लेमर- मी स्वतः शाखेत ७-८ वर्षे गेलो आहे, कॉलेजात असताना अभाविप च्या वैद्यकीय विद्यार्थी परिषदेचा सदस्य होतो आणि माझी बायको देखील यूके मध्ये राष्ट्रसेविका समितीचे कार्य करते. त्यामुळे हे प्रश्न विचारण्यामागे पार्श्वभूमी आणि अभ्यास दोन्ही आहे. त्याच बरोबर, संघाच्या भूमिकेमुळे आलेले नैराश्य सुद्धा. त्यामुळे इथले टिपीकल संघीय जी उडवाउडवाची आणि उद्धट उत्तरे देतात ती माझ्यावर काम करणार नाहीत. :)

In reply to by बाळकराम

विकास 19/05/2014 - 00:36
गांधीहत्या हे संघाचे पहिले आणि कदाचित एकमेव "कर्तृत्त्व" म्हटले तरी चालेल. हे विधान खोटारडेपणाचे लक्षण आहे आणि एका संघटनेची बदनामी करणारे विधान आहे. यासंदर्भात संघाने राहूल गांधींवर देखील खटला भरला आहे असे आठवते. तुमच्याकडे जर पुरावा असला (नुसता आरोप केला असा नाही तर सिद्ध करणारा) तर दाखवा. नाहीतर नाही म्हणून सांगून आणि आपले विधान संपादीत करायला सांगा.

In reply to by विकास

बाळकराम 19/05/2014 - 15:46
गांधीहत्येत संघाचा हात नाही याची जर संघाला एवढी खात्री आहे तर मग १९४८ नंतर काँग्रेसने संघावर बंदी घालून हाच तर आरोप केला आणि त्यातही संघटनेची बदनामी झालीच की? मग संघाने काँग्रेसला कोर्टात खेचले का नाही? की संघ तेव्हा काँग्रेसची बी-टीम वा "शिवसेना" होती, म्हणून तेरी भी चूप और मेरी भी चूप चा मार्ग अनुसरला गेला? आणि खटले भरायची संघाला एवढीच जर हौस आली आहे तर एखाद खटला तुमच्या शरद पोंक्षेवर भरा जो खुलेआम मी संघीय असून मला गांधीहत्येबद्दल संघाचा अभिमानच आहे असं म्हणतो. पुराव्यांच म्हणाल तर भरपूर पुरावे तुम्हाला १९४८ च्या खटल्याच्या संदर्भात दिसतीलच, त्याचा अभ्यास करावा. ह्या खटल्याच्या अनुषंगाने संसदेत झालेल्या चर्चेची इतिवृत्ते उपलब्ध आहे संसदेच्या ग्रंथालयात, त्याचा लाभ घ्यावा. संघाची नथुराम आणि गोपाळ गोडसे ही माणसे तुरुंगात गेली ती काही पुराव्याशिवाय का? संघकार्यकर्ता असलेल्या नथुरामचा गुन्हा शाबित होउन त्याला फाशी होणे यापेक्षा मोठा दर्शनी पुरावा संघाच्या सहभागाचा काय असू शकेल? मी साध्या साध्या गोष्टींबद्दल- संघाचे सामजिक आणि राष्ट्रीय इ बाबतीतले योगदान याचा पुरावा मागतोय, तो मात्र काही अजून मला मिळाला नाही, ही गोष्ट रोचक म्हणावी का? ;)

In reply to by बाळकराम

आदूबाळ 19/05/2014 - 15:53
बाकी चालू द्या, पण "द मेन हू किल्ड गांधी" हे मनोहर माळगांवकरांचं पुस्तक खूपच अभिनिवेशरहित आणि तटस्थ विश्लेषण करतं.

In reply to by बाळकराम

मृत्युन्जय 19/05/2014 - 16:54
मग संघाचा गांधीहत्येत भाग नव्हता हे कबूल करणारे त्या काळचे काँग्रेसी नेते आणि न्यायालय मुर्ख होते असे तुम्हाला म्हणायचे आहे काय?

In reply to by बाळकराम

विकास 19/05/2014 - 19:20
हे विष सतत पसरवले गेले आहे. येथे देखील असेच होत आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे. १९४८ नंतर काँग्रेसने संघावर बंदी घालून हाच तर आरोप केला आणि त्यातही संघटनेची बदनामी झालीच की? मग संघाने काँग्रेसला कोर्टात खेचले का नाही? कोर्टातच खटला चालू होता. त्यात संघावर अथवा संघातील काही व्यक्तींवर आरोपपत्र होते. पण नंतर कुठेही संघ सरकारचे मत असलेल्या कॉन्स्पिरसीमधे दिसला नाही म्हणून पक्षि: निर्दोष असल्याचे कोर्टाने मान्य केले. नंतर संघावरची बंदी उठली कारण ज्या आरोप चुकीचे ठरले होते. संघाची नथुराम आणि गोपाळ गोडसे ही माणसे तुरुंगात गेली ती काही पुराव्याशिवाय का? गिल्ट बाय असोसिएशन... सर्वप्रथम नथुरामने आधीच संघ सोडला होता. तरी वादापुरते गृहीत धरूयात की गोडसे संघात होते. मग त्याच धरतीवर शिखांच्या हत्याकांडात काँग्रेसचे नेते (जे नंतर देखील खासदार -मंत्री झाले) होते, मग काँग्रेस बद्दलचे काय म्हणणे आहे? तेच अनेक डावे आणि समाजवादी (त्यात मेधा पाटकरपण आल्या) ह्या हिंस्त्रक नक्षलवादास प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठींबा देतात. मग त्यांना देखील हिंस्त्र म्हणणार आहात का? संघकार्यकर्ता असलेल्या नथुरामचा गुन्हा शाबित होउन त्याला फाशी होणे यापेक्षा मोठा दर्शनी पुरावा संघाच्या सहभागाचा काय असू शकेल? संघपध्दतीत कार्यकर्ता ह्या शब्दाचा अर्थ तरी माहीत आहे का? नसल्यास माहिती करून घ्या. आणि तरी देखील वादापुरते "संघकार्यकर्ता नथुराम" असे म्हणले तर त्याला झालेली शिक्षा ही तो काँग्रेसकार्यकर्ता असता तर कमी झाली असती का? म्हणजे शिक्षा ही गांधीहत्येबद्दल झाली का तुम्ही म्हणता तो वास्तवात नसलेला संघाशी संबंध आहे म्हणून झाली? मी साध्या साध्या गोष्टींबद्दल- संघाचे सामजिक आणि राष्ट्रीय इ बाबतीतले योगदान याचा पुरावा मागतोय, तो मात्र काही अजून मला मिळाला नाही, ही गोष्ट रोचक म्हणावी का? भरपूर आहेत. वेगळा धागा चालू करूयात का नवीन वर्गवारीच? पण त्याआधी खोटे आरोप मागे घेताका का सप्रमाण सिद्ध करता? (नुसते खटले वाचा वगैरे म्हणायचे नाही.)

In reply to by विकास

कडक प्रतिसाद सावरकर ह्या खटल्यातून निर्दोष सुटले तरी सूडबुद्धीने मणिशंकर ने त्यांचा पुतळा अंडमान मधून घालवला.

In reply to by संपत

जाऊ द्या संपत साहेब ह्या लोकांना समजून न समजल्या सारखे करतात. खुद आप पार्टी ही अंबानी विरुद्ध अग्रवाल म्हणजे रिलायंस विरुद्ध वेदांत ह्यांच्या आद्योगिक लढाईचा परिपाक आहे. आता ह्यांच्यापैकी कोणाच्याही हातात तेल आहे की पहिले ह्यांचे खिसे फुगणार कशाला अंबानी वर जाळायचे मी तर दोन आठवड्यापूर्वी रिलायंस चे शेअर घेतले मज्जाणु लाइफ

In reply to by निनाद मुक्काम …

संपत 18/05/2014 - 10:19
म्हणजे रिलायंस विरुद्ध वेदांत ह्यांच्या आद्योगिक लढाईचा परिपाक आहे
आताच लोकसत्ता वाचलात वाटते :)

In reply to by संपत

तुम्ही सुद्धा वाचला वाटत. पण तुमचा ह्या सर्व गोष्टींवर कशाला विश्वास बसेल. आणि तो बसला किंवा नाही बसला तरी पुढील ५ बाकडे बडवत राहा. जयललिताने मोदींशी संवाद साधून केंद्र व राज्याची चांगले संबध ठेवण्यासाठी विनंती केली जी मोदी ह्यांनी मान्य केली. त्यामुळे आता पहिले राज्य चालविण्यासाठी व आता विरोधी पक्ष बनण्यासाठी ह्यांना आघाड्या कराव्या लागतील . आणि हो मी मटा सुद्धा वाचलाय,

विजुभाऊ 17/05/2014 - 12:31
१)लालुंचे विसर्जन झाले , २) जयललिता . ममता यांची राजकीय सौदेबाजी संपली. ३)सर्वात महत्वाचे म्हणजे शरदपवारांची चांगलीच गोची झाली. दोन डगरींवर पाय ठेवता ठेवता ते स्वतःचा तोंडघशी पडलेत. ४)छोट्या पक्षांचे राष्ट्रीय प्राबल्य कमी झाले. ५)मुलायम सिंगाना ज्या जागा मिळाल्या त्या बहुतेक त्यांच्या घरातल्या लोकानाच मिळाल्या आहेत. ( स्वतः दोन जागी , सून एका जागेवर , पुतणे दोन ठिकाणी ई.) मुलायमसिंगांचे उपद्रव मूल्य शून्यवत झाले. ६) अबू आझमी पुन्हा एकदा पडले. स्वाक्षरी : यूएस व्हिसा मिळवण्यासाथी गुजराथी माणूस कोणत्या खटपटी करेल सांगता येत नाही.

चावटमेला 17/05/2014 - 12:34
१. त्रिशंकू लोकसभा येवून नंबर गेम होईल तेव्हा आपल्या पारड्यांत काय काय पाडून घ्यायचे ह्यासाठी मनातल्या मनांत मांडे खात बसलेल्या जया अम्मा आणी ममता दीदी यांचा चांगलाच हीरमोड झाला २. केजरीवाल आता झाडूने स्वतःचेच घर झाडू लागला, आणि उडणार्‍या धूळीने त्याचा सुप्रसिध्द खोकला अजूनच वाढला बाकी, झालंच तर खोबरं तिकडं चांगभलं ह्या न्यायाने बर्‍याच इतर पक्षांतले संधिसाधू आता बेगडी मोदीप्रेम दाखवत भाजपाची वाट धरणार. असल्या मांजरांमुळं सच्च्या कार्यकर्त्यांवर अन्याय होवू नये हीच अपेक्षा.

विजुभाऊ 17/05/2014 - 12:49
चावटमेला काकू. त्रिशंकू लोकसभा आणि नम्बरगेम या वर आपल्या बारमातीच्या काकांची सगळी भिस्त होती. त्यांचे काय होणार आता?

`ईस देश का कुछ नही हो सकता' म्हणत परदेशी पलायन करणार्‍या हुशार विद्यार्थ्यांचे प्रमाण कदाचित रोडावेल वा गेलेले परत येतील .. अर्थात त्या आधी मोदींनी दाखवलेले विकासाचे स्वप्न साकार होणे गरजेचे, यासाठी पाच वर्षे वाट बघूया.

In reply to by तुमचा अभिषेक

कदाचित परदेशात नोकरी करण्याच्या उद्देशाने जाणारे आता करलो दुनिया मुत्ठीमे मोड मध्ये परदेशात जातील. मोदींच्या राज्यात अनेक तरुण व छोटे , मोठे उद्योजक तयार होतील असा माझा कयास आहे,

गुजरातचे माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट वंझारा आता जेलमधून बाहेर पडतील व कदाचित दिल्लीत सी.बी.आय.मध्ये महत्वाच्या पदावर येतील. गुजरातचे माजी गृहंमंत्री हरेन पंड्या ह्यांचा खून नक्की कोणी केला हे पुढील पाच वर्षे तरी गुपीतच राहील.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आणि साध्वी सुद्धा , साला पाकिस्तानात तो हाफिज सैद मोकळा फिरतो , भारतात शीख दंगलीचे आरोपी मोकाट फिरतात , मग पुरोहित आदी प्रभूती मंडळींनी काय असे मोठे पाप केले आहे की विना खटला तुरुंगात खितपत पडायचे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी 20/05/2014 - 21:00
>>> गुजरातचे माजी गृहंमंत्री हरेन पंड्या ह्यांचा खून नक्की कोणी केला हे पुढील पाच वर्षे तरी गुपीतच राहील. त्यात काहीच गुपित नाही. हरेन पंड्यांच्या खुनातील आरोपींवर आरोप न्यायालयात ५-६ वर्षांपूर्वीच सिद्ध होऊन त्यांना शिक्षा सुद्धा मिळाली.

In reply to by श्रीगुरुजी

त्यांना शिक्षासुद्धा मिळाली
किती खोटं बोलाल श्रीगुरुजी??? हरेन पंड्या केसमधील आरोपी निर्दोष सुटलेले आहेत, पंड्यांचा मर्डर कुणी केला हे अजून गुपीतच आहे. जाणकारांनी गुगलून बघावे माहिती मिळेल. http://m.timesofindia.com/india/Haren-Pandya-murder-case-Gujarat-HC-acquits-all-accused/articleshow/9780920.cms

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 21/05/2014 - 20:39
या खटल्यातील १२ आरोपींवर २००७ मध्ये पोटा न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन त्यांना शिक्षा झाली होती.

बाळकराम 17/05/2014 - 15:00
सगळ्यात मोठा जो होइल, लगेच नाही पण काही दिवसानी, तो हा की मोदीप्रेमाचं आंधळं भगवं भरतं ओसरेल आणि लोक आपल्या कामधंद्याला लागतील ज्यातून अर्थव्यवस्थेला जरा चालना मिळेल. वातावरण जरा शुद्ध होइल. शेवटी पोटाची आग मिटल्याशिवाय "अच्छे दिन" नही आनेवाले है हे लोकांना कळेलच बहुधा. बाकी, राममंदिराची बांधणी, आसाराम बापूंना सन्मानपूर्वक तुरुंगातून मोकळे करुन उदार अंतःकरणाने आणखीन रेप करायची मोकळीक दिली जाणे हे किरकोळ साईड इफेक्ट्स तर पुढच्या १-२ महिन्यांत दिसतीलच, त्याचे काही एवढे विशेष नाही.

In reply to by बाळकराम

विकास 17/05/2014 - 16:23
शेवटी पोटाची आग मिटल्याशिवाय "अच्छे दिन" नही आनेवाले है हे लोकांना कळेलच बहुधा. सहमत. राममंदिराची बांधणी, आसाराम बापूंना सन्मानपूर्वक तुरुंगातून मोकळे करुन उदार अंतःकरणाने आणखीन रेप करायची मोकळीक दिली जाणे हे किरकोळ साईड इफेक्ट्स तर पुढच्या १-२ महिन्यांत दिसतीलच, त्याचे काही एवढे विशेष नाही. यातून अजूनही जुन्याच पध्दतीने विचार करत मोदींच्या राज्यात काय होईल असे वाटत आहे. जिंकण्यासाठी त्यांनी चाकोरीबाहेरचा विचार केला होता. आता तो विजय टिकवण्यासाठी देखील ते तसेच करतील असे वाटते. ज्या पध्दतीने गुजरातमधे ते लोकप्रिय झाले तसेच त्यांना भारतात होयचे असणार. आणि तशी महत्वाकांक्षा असणे चांगले कारण त्यानिमित्ताने काहीतरी घडेल. त्यांना ना धड कुटूंब, त्यामुळे फॅमिली डायनॅस्टी तयार करण्याचा प्रश्न नाही त्यामुळे मोदींच्या बाबतीत बाकी काही व्यक्तीगत स्वार्थ असण्याची शक्यता नाही.

In reply to by विकास

बाळकराम 18/05/2014 - 14:44
विकासजी, की मोदींना विकासच फक्त करायचा आहे हे घटकाभर खरं जरी धरलं तरी भाजपाभोवती असलेली संघ आणि विहिंप इ भुतावळ त्यांना तसे आणि तितक्या प्रमाणात करु देणार नाही हे ही तितकंच खरं. मोदींनी पहिली विजयसभा वाराणसीत आणि ज्यातर्हेने गंगापूजन आणि आरती इ लाईव्ह पद्धतीने करुन घेतली त्यावरुन पुढचे अंदाज बांधणे कठीण नसावे.

In reply to by बाळकराम

आजानुकर्ण 18/05/2014 - 19:43
ज्यातर्हेने गंगापूजन आणि आरती इ लाईव्ह पद्धतीने करुन घेतली त्यावरुन पुढचे अंदाज बांधणे कठीण नसावे.
संघाबाबतच्या तुमच्या मताशी सपशेल सहमत असलो तरी सध्या या पूजेपुरते मोदींना डिस्काऊंट द्यायला मी तयार आहे. विज्ञानाची कास धरणाऱ्या नेहरुंनीही त्यांच्या स्वतंत्र भारतातल्या राजकीय कारकीर्दीचा प्रारंभ काशीविश्वनाथ पूजा करुन केला होता. (आंबेडकरांसह अनेकांनी त्यावर प्रखर टीका केली होती.) मात्र त्या पूजेमुळे नेहरूंच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाला काही बाधा आल्याचे पुढे दिसले नाही. नव्या भारताचा पाया नेहरुंनी चांगल्या रीतीने घातला. मोदींपेक्षा मोदी मिनियन्स व इतर भुतावळीला आवरणे हे जास्त जिकीरीचे काम आहे असे सध्या तरी दिसते आहे. हे बहुमत कोणत्या मुद्द्यावर मिळाले याची स्वतः मोदींना चांगली जाणीव असावी आणि ते इमोशनल इश्यूजऐवजी विकासाचे प्रश्न सोडवतील अशी आशा आहे.

In reply to by आजानुकर्ण

बॅटमॅन 18/05/2014 - 23:06
पूजा केली काय किंवा नै काय, लोकांना बोलायचा हक्क नाही. हेच जर कुणा मौलानाचे आशीर्वाद घेतले असते तर सेक्युलरांनी भलामण केली असती. इस्रोचा अध्यक्षही देवळात गेला तरी कपाळशूळ उठणार्‍या लोकांची कीव येते. नाकर्ते अच्रत मेले!

In reply to by बॅटमॅन

आजानुकर्ण 19/05/2014 - 18:55
इस्रोचा अध्यक्षही देवळात गेला तरी कपाळशूळ उठणार्‍या लोकांची कीव येते.
इस्रोच्या अध्यक्षाने देवळात गेल्याची जाहिरात करणे चुकीचे आहे.

In reply to by आजानुकर्ण

बाळकराम 19/05/2014 - 15:57
ती पूजा कुठल्या उद्देशाने केली होती त्याबद्दल आहे. मोदींनी त्यापूजेतून पॉलिटिकल मायलेज मिळवण्याचाच उद्देशाने ती केली होती. देशाच्या इतर भागात विकासावर भर देणारा भाजपचा प्रचार यूपी आणि बिहारमध्ये राममंदिर, रामजन्मभूमी अशा गोष्टींवर केंद्रित झाला होता, त्या पार्श्वभूमीवर वाराणसीत पूजा करुन त्यांना काय साधायचे होते ते स्पष्टच आहे. आमच्या सारख्या असंख्य हिंदूंप्रमाणेच मोदींनाही त्यांचा धर्मपालन करण्याचा, पूजाविधी करण्याचा हक्क आहे. मग आमच्यासारखाच त्यांनीही घरात बसून साग्रसंगीत पूजा करावी, कोण काय म्हणतंय? उगा त्याचे प्रदर्शन कशाला?

In reply to by बाळकराम

arunjoshi123 19/05/2014 - 16:46
बाळकरामजींची प्रवृत्ती असंतुष्ट घरलक्ष्मीसारखी आहे. म्हणे ८-९ वर्षे संघात काम केले, म्हणे बायको आजही करते. नि वर संघाच्या, भाजपच्या, मोदीच्या एकाही वागण्याचा चूकूनही एकही चांगला अर्थ काढायचा नाही. काय प्रकार आहे काही लक्षात आलं नाही.

In reply to by arunjoshi123

बाळकराम 19/05/2014 - 17:06
नीट वाचलेत तर लक्षात येइल की, माझा संघावरचा आक्षेप व्यक्तिगत स्वरुपाचा नाही. किंबहुना, माझे अनेक जवळचे मित्र आहेत जे संघात आहेत आणि वैयक्तिक पातळीवर अतिशय चांगले काम करतात. त्यामुळे संघीय सगळे वाईटच असं म्हणत नाहीच. संघाचे जे काही मर्यादित का होईना पण सामाजिक काम आहे त्याबद्दल त्यांचा आदरच आहे. दुसरे म्हणजे, भाजपा वा मोदी यांच्याबद्दलही मला व्यक्तिशः आकस नाही, किंबहुना मोदींसारखा अतिशय गरीब परिस्थितीतून आज पंतप्रधानपदी पोचलेल्या माणसाचे, त्यांच्या कष्टांचे मला कौतुकच आहे. त्यांचे सगळे विचार मला भलेही पटत नसतील, पण ते ठामपणे मांडण्यची, पद्धत, आत्मविश्वास या गोष्टींचे मला कौतुक आणि आदर आहे. याचप्रमाणे, भाजप अ‍ॅज अ पॉलिटिकल पार्टी, ते इतर राजकीय पार्ट्यांइतकेच चांगले वा वाईट आहेत. पण माझा मुख्य आक्षेप आहे तो संघाच्या राजकीय आणि सामाजिक विचारधारेबद्दल आणि त्यांच्या नैतिक श्रेष्ठत्त्वाच्या गंडाबद्दल. त्यांची व्हाईटर दॅन व्हाईट अशी जी प्रतिमा तयार केली जाते त्याला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे- संघाची अलोकशाहीक, एकचालकानुवर्तित्ववादी, सामाजिकदृष्ट्या असहिष्णू अशी वैचारिक बैठक भारतीय संविधानाच्या आणि भारतीय समाजाच्या मूळ बैठकीला छेद देउन जाते असे माझे संघात अनेक वर्षे काढून अनुभवांति झालेले मत आहे. आणि संघ त्याच्या मूळ सामाजिक ब्रीफच्या पुढे जाऊन जनमानसावर अतिक्रमण करायचा प्रयत्न करतो त्याची तुलना मी नित्शेच्या हिटलरवरील प्रभावाशी करीन. हा मूळ सैद्धांतिक दावा आहे.

In reply to by बाळकराम

मग केजुने गंगा स्नान प्रसार माध्यमांच्या साक्षीने कोणत्या उद्देशाने केले. हम करे तो साला केरेक्टेर ढिला हे मोदी प्रशासनात सुराज्य महत्वाचे , म्हणून त्यांच्या प्रशासनाचे हिंदू संघटनांची वाजले .

In reply to by बाळकराम

ज्यातर्हेने गंगापूजन आणि आरती इ लाईव्ह पद्धतीने करुन घेतली त्यावरुन पुढचे अंदाज बांधणे कठीण नसावे. एखाद्याने जर आपल्या धार्मिक विश्वासाप्रमाणे काही कृती केली आणि तो हिंदू असला तर भुवया वर चढवणे आणि अहिंदू असला तर त्याची सेक्युलर म्हणून वाखाणणी करण्याची कांगावाखोर वृत्ती भारतात नवीन नाही. नुकत्याच झालेल्या निवडणूकीत भारतातल्या सर्वसामान्य जनतेने अशी हायपोक्रसी फाट्यावर मारली आहेच. मात्र नेहमीप्रमाणे (अ)विचारवंतांना आपला इगो बाजूला ठेवून चूक सधारायला कठीणच जाणार आहे म्हणा ! =)) तेव्हा अनेक शुभेच्छा ! "धर्म / जात ही प्रत्येकाची खाजगी गोष्ट आहे" आणि "लोकशाहीत प्रत्येकाला (तो हिंदू असला तरीसुद्धा) आपापला धर्म पाळायची परवानगी आहे" ही सत्ये तथाकथित विचारवंतांनी स्विकारल्यास (कमीत कमी त्याची स्वतःची मानसिक) सुधारणा होईल हे ते कधी समजून घेणार ? मी स्वतः गंगापूजनाकडे, इफ्तार पार्टीकडे अथवा ख्रिस्मस सेलेब्रेशनकडे एका प्रवासी नजरेपेक्षा जास्त भक्तीभावाने पाहीन असे नाही. पण दुसर्‍या कोणी तसे केले तर मला त्याचा अधिकार मान्य असायला पाहिजे. हे खरा सेक्युलर असण्यासाठीच नव्हे तर चांगला प्रामाणिक माणूस असण्यासाठी आवश्यक आहे.

In reply to by बाळकराम

arunjoshi123 19/05/2014 - 16:52
बाळकरामजी, मोदीचा धर्म त्याची व्यक्तिगत बाब आहे पण टीवी चॅनेल नाही. मोदी बिचारा काय करू शकतो?
धर्माच्या नावावर पॉलिटिकल मायलेज
आता मोदी मधे न आणता 'गांधीजींनी मी कट्टर हिंदू आहे' म्हणून आपल्या धर्माचा राजकीय लाभ घेतला नाही हे सिद्ध करा.

एम.जी. 17/05/2014 - 16:19
नारायणदादांचा मानसिक दृष्ट्या थकलेला चेहरा पहिल्यांदाच दूरदर्शनवर बघायची संधी मिळाली. कुमार केतकर प्रभृतींचे अडचण झाल्याचे दाखवणारे चेहरे बघण्याचाही लाभ मिळाला.

In reply to by वेताळ

संपत 17/05/2014 - 21:23
आम्ही गप्प कशाला बसू? आपच्या चार जागा आल्या, म्हणजे भाजपच्या पहिल्या निवडणुकीच्या दुप्पट :) दिल्लीत देखील सातही जागांवर प्रत्येकी ३ लाखांहून जास्त मते घेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दिल्ली विधानसभेत बहुदा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून बसण्याची शक्यता आहे.

In reply to by संपत

सुहासदवन 17/05/2014 - 22:38
आपच्या चार जागा आल्या, म्हणजे भाजपच्या पहिल्या निवडणुकीच्या दुप्पट Smile दिल्लीत देखील सातही जागांवर प्रत्येकी ३ लाखांहून जास्त मते घेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दिल्ली विधानसभेत बहुदा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता असली तरी राजधानी मुंबईत शिवसेनेने आपली सत्ता रा़खली पाहिजे हे जसं शिवसेनेला वाटतं ना तसच आप'ला देखील वाटायला हवं होतं, दिल्लीत मिळालेली सत्ता राखून. आता तर संपूर्ण देशात आणि दिल्लीत पण भाजपाची सत्ता आहे. अहो भारताच्या राजधानी दिल्लीत जिथे स्वबळावर ताठ मानेने बसावे लागले तिथे आता मान खाली घालून बसावे लागणार. स्वतःचं असलेलं जिथे सावरता आलं नाही तिथे आता दुसर्‍याला सावरा म्हणून कसं सांगणार?

In reply to by सुहासदवन

संपत 17/05/2014 - 22:59
शिवसेनेने मुंबईत सत्ता आता राखली. २००९ मध्ये काय झाले होते?आणि आप विधानसभेत दुसऱ्या नंबरवर होते आणि लोकसभेत देखील :)
नमस्कार, रालोच्या या दिमाखदार विजयानंतर, सरलेल्या काही महिन्यात नमो लाटेचे साईड ईफेक्ट काय काय झालेत, हे पाहिले तर बर्‍याच रोचक गोष्टी ध्यानात येतात, उदा. महाराष्ट्रात, १. शिवसेनेला जीवदान मिळाले २. मनसेची धुळ्दाण झाली ३. गोपीनाथ मुंडेंसारख्यांच्या खुर्च्या वाचल्या असे तुम्हाला जाणवलेले साईड ईफेक्ट कोणते ? टिपः कृपया साईड ईफेक्ट सांगावेत. उदा. कॉग्रेसच्या घराणेशाहीला दट्ट्या बसला हा साईड ईफेक्ट नाही/नसावा.

भारतीय वकीलातीतला अनुभव

मालविका ·

यशोधरा 17/05/2014 - 06:18
परदेशात असताना माझ्या पासपोर्टची मुदत संपली होती. वकिलातीत फोन केला होता तेह्वा व्यवस्थित माहिती मिळाली होती तसेच वेबसाईटवरही व्यवस्थित माहिती होती. त्या माहिती आधारे व फोन करुन मिळालेली माहिती ह्यावरुन सांगितलेली कादगपत्रे व पासपोर्ट / अर्ज वगैरे पोस्टाने पाठवून दिले व १५ दिवसांत नवीन पासपोर्ट आलाही.

फारएन्ड 17/05/2014 - 08:07
सॅ फ्रा. ची वकिलात पूर्वी एकदम उदास असायची. एक छोटा हॉल ई. पण गेल्या ३-४ वर्षांत बराच फरक पडला आहे. माझा अनुभव २०१० चा आहे - तेव्हा बरेच नवीन लोक आले असावे तेथे. सर्विस एकदम चांगली होती, तेथील लोक व्यवस्थित बोलून माहिती देत होते. नंबर घेण्याची सिस्टीमही चांगली होती.

आजवर विविध भारतीय वकिलातींमध्ये विविध कारणांसाठी पत्रव्यवहार करण्याचा प्रसंग आला आहे. जर त्यांनी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून त्यानुसार जर त्यांना योग्य ती कागदपत्रे पुरवली तर काहीही त्रास न होता आवश्यक ते प्रमाणपत्र घरबसल्या हाती मिळाले आहे... अगदी अलीकडलाच (एक महिन्यापूर्वीचा) अनुभव म्हणजे माझ्या मुलाचे ओसीआयचे नूतनीकरण त्यांना आवश्यक असलेली कागदपत्रे पुरवल्यानंतर त्यांनी ठरवून दिलेल्या वेळेच्या अगोदर घरपोच मिळालेली आहेत... उगीच भारतीय वकिलाती ह्या कानफाट्या ठरवल्या जाउ नयेत म्हणुन हा मुद्दाम प्रतिसाद!!!

In reply to by पिवळा डांबिस

नगरीनिरंजन 17/05/2014 - 12:19
इथल्या भारतीय वकिलातीत अतिशय चांगली व्यवस्था होती (आऊटसोर्सिंगनंतर तिथे जाण्याची वेळ आलेली नाही.) लोकांना बसायला चांगली जागा, टोकन सिस्टिम आणि हसतमुख कर्मचारी. कधीही वाईट अनुभव आलेला नाही.

In reply to by नगरीनिरंजन

स्पंदना 17/05/2014 - 18:43
गचाळ बिल्डींग, गचाळ बाग विसरलात काय हो नगरी? त्याच रस्त्यावर पुढे जाउन ब्रिटीश कौन्सील आहे. तिचा थाट बघा अन आपला गचाळ कारभार पहा!

In reply to by स्पंदना

नगरीनिरंजन 17/05/2014 - 22:50
त्याला नाईलाज आहे हो; श्रीमंत लोकांच्या गरीब देशातले आपण. सुंदर बाग आणि चकाचक इमारतींचे चोचले सार्वजनिक बाबतीत परवडत नाहीत आपल्याला.

In reply to by पिवळा डांबिस

यशोधरा 17/05/2014 - 19:47
उगीच भारतीय वकिलाती ह्या कानफाट्या ठरवल्या जाउ नयेत म्हणुन हा मुद्दाम प्रतिसाद!!!
मलाही भारतीय वकिलातींचा वाईट अनुभव असा आला नाहीये कधीच.

रेवती 17/05/2014 - 19:15
इतका वाईट नसला तरी जरा काळजी करायला लावणारा अनुभव आला आहे. आम्हा दोघांच्या पापोचे नुतनीकरण करण्यावेळी (याला बरीच वर्षे झालीत, कदाचित आता सेवा बदलली असेल) २ महिने लावले. त्यांनी वेबसाईट्वर सांगितलेलीच कागदपत्रे जोडली, नंतर एक महिना झाला तरी काही उत्तर नाही. मध्ये मध्ये न उचलला जाणार्‍या क्रमांकावर अनेकदा ट्राय मारून झाले, इमेला पाठवल्या पण उपयोग नाही. एकदा मात्र दिवसभर फोनसाठी प्रयत्न केल्यावर "आता आणखी एक कागद लगतो, (नवीन नियम आहे) तो पाठवा." असे समजले. याचा उल्लेख वेबसाईटवर केला नव्हता पण ते आपण बोलायचे नसते. नव्या कागदाची पाठवणी केल्यावर मात्र महिनाभरात दोघांचेही पापो आले.

सखी 17/05/2014 - 19:42
शिकागो आणि टोरांटो इथल्या भारतीय वकिलातचा अनुभव विशेष चांगला नव्हता आला होता. उद्दाम कर्मचारी हीच मुख्य डोकेदुखी होती. आतासुध्दा एका ऑफीसची वेळ ९:३० ते १२:३० आणि ३:३० ते ५:०० इतकीच आहे, म्हणजे फक्त ४:३० तासच ऑफीस लोकांसाठी चालु असते. मग नाही करायची म्ह्टले तरी तुलना होतेच कारण बाकीची बरेचशी ऑफीसे ७:३० ला उघडतात, किंवा ९ ला उघडली तर दिवसभर चालु असतात ६-७ वाजेपर्यंत.

In reply to by सखी

रेवती 17/05/2014 - 20:55
हो. या वेळांमुळे कचेरिस सुट्टी घ्यावी लागते. मला शिकागो व न्यूयॉर्कवाल्यांचा अनुभव आहे. शिकागोतल्या हापिसात पापो तयार होऊन पडला होता. तो ८ दिवसातच आला असल्याची नोंद होती पण आम्हाला बोलावले ते १ महिन्यानी. प्रवासाच्या तारखा उगीच पुढे गेल्या. पोष्टाने कागदपत्रे पाठवली तर माझ्या मामेबहिणीला पापो ४ महिन्यांनी मिळाला. अशावेळेस तुलना होते, वैताग येतो व कागदपत्रांची काळजी वाटते. बरे, तुमच्याकडून काही कागदांची चूक आहे का? तर तीही नाही. मग प्रश्न येतोच!

भारतीय वकिलातींमधिल व्यवस्था आणि सेवा यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचायला खूप मोठे फरक करावे लागतील... आणि ते केवळ इंटिरियर डेकोरेशनपुरते मर्यादित नसतील. इतकेच पुरे.

हुप्प्या 17/05/2014 - 22:25
सान फ्रान्सिस्कोची भारतीय वकिलात ही अन्य भारतीय वकिलातींप्रमाणेच कळकट, बेशिस्त आहे असा अनुभव आहे. पण एका खाजगी कंपनीकडे ते काम दिल्यापासून खूपच सुधारणा आहे. वकिलातीचे तोंडही बघावे लागत नाही हा त्यातील मुख्य भाग. कामाची वेळ थोडी वाढली आहे. कामे सुरळित होतात. मात्र फोनवर कुणी सापडत नाही. नीट उत्तरे मिळत नाहीत. काही कामांकरता नको इतका वेळ लावणे वगैरे समस्या आजही आहे. वेबवरील सूचना पूर्ण नसणे, चुकीच्या असणे ही दुखणी अजूनही आहेतच.

कुंदन 18/05/2014 - 01:07
दुबैला पण BLS कडे आहे काम. एकच फेरी मारावी लागली कागदपत्रे द्यायला. फोटो फक्त तिथेच काढावे लागले , योग्य आकारातले फोटो बरोबर नेउन सुद्धा.

अबुधाबी , लंडन येथे चांगला अनुभव आला आहे म्युन्शन मध्ये सुद्धा अनुभव चांगला आहे. म्हणजे फोन उशिरा जरी उचलला तरी व्यवस्थित माहिती देतात, आमच्या जर्मन मराठी मंडळातील आमच्या दोन स्नेही ह्या दुतावसात काम करतात त्यांनी मंडळीत सर्व सदस्यांना तांत्रिक माहिती हवी असल्यास इमेल किंवा फोन तर्फे संपर्क साधायला सांगतात. सुद्ध मराठीत सर्व माहिती मिळते. तरीही जर्मन दुतावासात अबुधाबी व मुंबईत जाण्याचा योग आला , त्यांची कस्टमर सर्विस अप्रतिम आहे, पण गंमत म्हणजे तेथील भारतीय कर्मचारी जर्मन मधून संवाद साधतात आणि कहर म्हणजे आपली काही लोक जर्मन भाषेत उत्तर देतात ,आम्हाला जर्मन येते हे सिद्ध करण्यासाठी माझी पत्नी हे पाहून चकीत झाली एखादा जर्मन मुंबई मधील जर्मन वकालती मध्ये हिंदी मध्ये सुसंवाद करतांना कसे दिसतील अगदी तसे वाटले.

दिपक.कुवेत 18/05/2014 - 18:08
ईंडियन एंबसीने त्यांची काहि ठरावीक कामे आउटसोर्स केली आहेत त्यामुळे पासपोर्ट वगैरे तरी डॉक्युमेंट सबमीट केल्यापासुन ३ दिवसात मिळतो.

समिर१२३ 19/05/2014 - 02:20
मालविका- तुमच्या अनुभवाबद्द्ल दिलगिरि. मला पापो नविन घेन्यासाथि शिकागो भारतिय वकिलातित चान्गला अनुभव आला आहे. जून- २०१२. वेबसाइत मधे अपूर्न माहिति असल्याने इमेल केल. व्हि.सि. ने दूसरया दिवशि रिप्लाय करून समपूर्न माहिति दिलि. लाम्ब राहत असल्याने सर्व कागदपत्र पोस्ताने पाथिवलि. चारच दिवसानि नविन पापो पोस्ताने मिलाला. तात्परय- १.दिल्लित प्रिन्त साथि पापो पाथवन शिकागो भारतिय वकिलातित दोन वर्शा पूर्वि नव्हते. (BLS )ला outsource केले नव्हते. २. outsource = इन्वेसतरचा फायदा & कनझुमरचा तोता. समिर१२३.

काही वर्षांपूर्वी शिकागोच्या भारतीय वकिलातीमध्ये प्रत्यक्ष जावे लागले. अनुभव चांगला होता. वर रेवती यांनी म्हंटल्याप्रमाणे कार्यालयीन वेळा जरा गैरसोयीच्या आहेत. अन त्यात हे कार्यालय डाऊनटाउन मध्ये आहे. लांबच्या उपनगरातून गाडी चालवत गेल्यास रहदारीत अडकण्याची शक्यता असते. आपात्कालिन गरजांसाठी शनिवारी वकिलात ११ ते १२ दरम्यान सुरू असते. गेल्या वर्षीच माझ्या बायकोचे पारपत्र नुतनीकरण होऊन दोन आठवड्यांत घरपोच मिळाले.

मैत्र 19/05/2014 - 12:40
लहान मूल असल्यास त्याचा पासपोर्ट करताना जर पालकांपैकी कोणी भारताबाहेर असेल तर त्या देशातल्या वकिलातीकडून एक फॉर्म / अ‍ॅप्रूव्हल आणि पालकाची सही भारतातल्या पासपोर्ट ऑफिसला पाठवावी लागते. हेग मध्ये नेदरलँड्स मधल्या बहुतेक वकिलाती आहेत. नेहमीप्रमाणे आजूबाजूला अत्यंत लहान देशांच्या सुंदर नेटक्या इमारती आणि बागा. भारताच्या कॉन्सुलेटसाठी पुण्यात पत्ता शोधण्याप्रमाणे धडपड करावी लागते. मागच्या बाजूने एक छोटे दार. फार तर २० बाय १० ची एक खोली. असाच एक शिपाईवजा इसम. भय्या हिंदी, इंग्रजी यथा तथाच. सगळा ओपन कारभार आणि मोठ्याने बोलून प्रत्येकाला काम विचारणे. एक निळ्या ब्लेझरमधला मनुष्य येईपर्यंत काही काम झालं नाही. आणि नेटवर जी फी लिहिली होती त्यापेक्षा साधारण ९ का १२ युरो जास्त घेतले आणि चक्क त्या वाढीव पैशांची पावती दिली - इंडियन कम्युनिटी वेल्फेअर / कल्चरल अ‍ॅक्टिव्हीटीज वगैरे तत्सम नावाखाली. आणि त्यातही दोन वेगळ्या पावत्या. अगदी १००% सरकारी. तो इतका महत्त्वाचा फॉर्म जो तिथे सह्या शिक्के करून भारतात पाठवायचा तो चक्क सायक्लोस्टाईल! म्हणजे फोटो कॉपीही नाही. अगदी १५-२० वर्षांपूर्वी नीट शाई न उठल्याने बटबटीत झालेली अक्षरे असायची सायक्लोस्टाईल तस्सा! पोस्टाच्या फॉर्म्स सारखा. काम व्यवस्थित झालं एका फेरीत पण अव्यवस्थितपणा लक्षणीय होता..

मराठे 20/05/2014 - 22:12
मुलाच्या पासपोर्टच्या संदर्भात एकदा शिकागो वकिलातीला इमेल पाठवलं होतं. आणि काही तासांनी वकिलातीमधून चक्क फोन आला आणि सगळी माहिती दिली गेली. भडभडून आलं हो!

बहुगुणी 21/05/2014 - 01:07
अमेरिकेतील भारतीय दुतावासांनी व्हिसा, ओसीआय, पीआयओ वगैरेंसाठी ज्या BLS International Services ला काँट्रॅक्टर म्हणून नेमलं होतं, त्यांची मान्यता तडकाफडकी काढून घेण्यात आली आहे. नव्या काँट्रॅक्टरकडे कागदपत्रं परत पाठवावी लागणार आहेत, मे १० - मे २० या कालावधीत ज्यांनी अर्ज पाठवले असतील ती (माझ्यासारखी!) बरीच मंडळी या गोंधळात लटकली आहेत :-( BLS International Services च्या विषयी अनेक सुरस तक्रारी आंतर्जालावर प्रसिद्ध आहेत, त्यामुळेच भारतीय वकिलातींनी हे पाउल उचलले असावे (काल आणि आजही त्यांचे कोणतेही फोन 'स-मानव' चालू नाहीत, फोन केल्यावर 'प्रतीक्षा करा, आपण रांगेत आहात' या प्रकारची टेप वाजत रहाते..), पण या सर्व प्रकारात भारतात प्रवासास येऊ इच्छिणार्‍या सर्वांनाच खूपच मनस्ताप होणार आहे.

रेवती 21/05/2014 - 02:17
बहुगुणींनी सांगितलेले खरेच मनस्ताप वाढवणारे आहे. यानंतर तुमचे पासपोर्टस व्यवस्थित येवोत अशी इच्छा करते. अशाच गोंधळानंतर माझ्या मामेबहिणीच्या नवर्‍याला भारतात गेल्यानंतर परत येताना एयरपोर्टवर मुंबैला पासपोर्ट खोटा आहे या शंकेपायी परत घरी येऊन भारतात २ महिने अडकावे लागले होते. त्यात पापो अधिकार्‍याची चूक न्म्तर लक्षात आली. माझ्या मुलाचा पासपोर्ट अगदी तान्हे बाळ असताना केला होता त्यातही दोनदा चुका केल्या (दोनदा वेगळे पापो करावे लागले)व निघण्याच्या आधी २ दिवस लक्षात आले. मग जास्तीचे दीड हजार रुपये घेऊन तेथील अधिकार्‍यांनी दुसर्‍या पापोवर सही करून हा खरा आहे असे लिहून दिले. मुलाच्या बाबतीत घडलेले खूप जुने असले तरी मामेबहिणीच्या बाबतीतले ३ वर्षांपूर्वीचे आहे. त्यामुळे पापो आल्यावर कृपया शक्य तितका बारकाईने तपासा.

यशोधरा 17/05/2014 - 06:18
परदेशात असताना माझ्या पासपोर्टची मुदत संपली होती. वकिलातीत फोन केला होता तेह्वा व्यवस्थित माहिती मिळाली होती तसेच वेबसाईटवरही व्यवस्थित माहिती होती. त्या माहिती आधारे व फोन करुन मिळालेली माहिती ह्यावरुन सांगितलेली कादगपत्रे व पासपोर्ट / अर्ज वगैरे पोस्टाने पाठवून दिले व १५ दिवसांत नवीन पासपोर्ट आलाही.

फारएन्ड 17/05/2014 - 08:07
सॅ फ्रा. ची वकिलात पूर्वी एकदम उदास असायची. एक छोटा हॉल ई. पण गेल्या ३-४ वर्षांत बराच फरक पडला आहे. माझा अनुभव २०१० चा आहे - तेव्हा बरेच नवीन लोक आले असावे तेथे. सर्विस एकदम चांगली होती, तेथील लोक व्यवस्थित बोलून माहिती देत होते. नंबर घेण्याची सिस्टीमही चांगली होती.

आजवर विविध भारतीय वकिलातींमध्ये विविध कारणांसाठी पत्रव्यवहार करण्याचा प्रसंग आला आहे. जर त्यांनी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून त्यानुसार जर त्यांना योग्य ती कागदपत्रे पुरवली तर काहीही त्रास न होता आवश्यक ते प्रमाणपत्र घरबसल्या हाती मिळाले आहे... अगदी अलीकडलाच (एक महिन्यापूर्वीचा) अनुभव म्हणजे माझ्या मुलाचे ओसीआयचे नूतनीकरण त्यांना आवश्यक असलेली कागदपत्रे पुरवल्यानंतर त्यांनी ठरवून दिलेल्या वेळेच्या अगोदर घरपोच मिळालेली आहेत... उगीच भारतीय वकिलाती ह्या कानफाट्या ठरवल्या जाउ नयेत म्हणुन हा मुद्दाम प्रतिसाद!!!

In reply to by पिवळा डांबिस

नगरीनिरंजन 17/05/2014 - 12:19
इथल्या भारतीय वकिलातीत अतिशय चांगली व्यवस्था होती (आऊटसोर्सिंगनंतर तिथे जाण्याची वेळ आलेली नाही.) लोकांना बसायला चांगली जागा, टोकन सिस्टिम आणि हसतमुख कर्मचारी. कधीही वाईट अनुभव आलेला नाही.

In reply to by नगरीनिरंजन

स्पंदना 17/05/2014 - 18:43
गचाळ बिल्डींग, गचाळ बाग विसरलात काय हो नगरी? त्याच रस्त्यावर पुढे जाउन ब्रिटीश कौन्सील आहे. तिचा थाट बघा अन आपला गचाळ कारभार पहा!

In reply to by स्पंदना

नगरीनिरंजन 17/05/2014 - 22:50
त्याला नाईलाज आहे हो; श्रीमंत लोकांच्या गरीब देशातले आपण. सुंदर बाग आणि चकाचक इमारतींचे चोचले सार्वजनिक बाबतीत परवडत नाहीत आपल्याला.

In reply to by पिवळा डांबिस

यशोधरा 17/05/2014 - 19:47
उगीच भारतीय वकिलाती ह्या कानफाट्या ठरवल्या जाउ नयेत म्हणुन हा मुद्दाम प्रतिसाद!!!
मलाही भारतीय वकिलातींचा वाईट अनुभव असा आला नाहीये कधीच.

रेवती 17/05/2014 - 19:15
इतका वाईट नसला तरी जरा काळजी करायला लावणारा अनुभव आला आहे. आम्हा दोघांच्या पापोचे नुतनीकरण करण्यावेळी (याला बरीच वर्षे झालीत, कदाचित आता सेवा बदलली असेल) २ महिने लावले. त्यांनी वेबसाईट्वर सांगितलेलीच कागदपत्रे जोडली, नंतर एक महिना झाला तरी काही उत्तर नाही. मध्ये मध्ये न उचलला जाणार्‍या क्रमांकावर अनेकदा ट्राय मारून झाले, इमेला पाठवल्या पण उपयोग नाही. एकदा मात्र दिवसभर फोनसाठी प्रयत्न केल्यावर "आता आणखी एक कागद लगतो, (नवीन नियम आहे) तो पाठवा." असे समजले. याचा उल्लेख वेबसाईटवर केला नव्हता पण ते आपण बोलायचे नसते. नव्या कागदाची पाठवणी केल्यावर मात्र महिनाभरात दोघांचेही पापो आले.

सखी 17/05/2014 - 19:42
शिकागो आणि टोरांटो इथल्या भारतीय वकिलातचा अनुभव विशेष चांगला नव्हता आला होता. उद्दाम कर्मचारी हीच मुख्य डोकेदुखी होती. आतासुध्दा एका ऑफीसची वेळ ९:३० ते १२:३० आणि ३:३० ते ५:०० इतकीच आहे, म्हणजे फक्त ४:३० तासच ऑफीस लोकांसाठी चालु असते. मग नाही करायची म्ह्टले तरी तुलना होतेच कारण बाकीची बरेचशी ऑफीसे ७:३० ला उघडतात, किंवा ९ ला उघडली तर दिवसभर चालु असतात ६-७ वाजेपर्यंत.

In reply to by सखी

रेवती 17/05/2014 - 20:55
हो. या वेळांमुळे कचेरिस सुट्टी घ्यावी लागते. मला शिकागो व न्यूयॉर्कवाल्यांचा अनुभव आहे. शिकागोतल्या हापिसात पापो तयार होऊन पडला होता. तो ८ दिवसातच आला असल्याची नोंद होती पण आम्हाला बोलावले ते १ महिन्यानी. प्रवासाच्या तारखा उगीच पुढे गेल्या. पोष्टाने कागदपत्रे पाठवली तर माझ्या मामेबहिणीला पापो ४ महिन्यांनी मिळाला. अशावेळेस तुलना होते, वैताग येतो व कागदपत्रांची काळजी वाटते. बरे, तुमच्याकडून काही कागदांची चूक आहे का? तर तीही नाही. मग प्रश्न येतोच!

भारतीय वकिलातींमधिल व्यवस्था आणि सेवा यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचायला खूप मोठे फरक करावे लागतील... आणि ते केवळ इंटिरियर डेकोरेशनपुरते मर्यादित नसतील. इतकेच पुरे.

हुप्प्या 17/05/2014 - 22:25
सान फ्रान्सिस्कोची भारतीय वकिलात ही अन्य भारतीय वकिलातींप्रमाणेच कळकट, बेशिस्त आहे असा अनुभव आहे. पण एका खाजगी कंपनीकडे ते काम दिल्यापासून खूपच सुधारणा आहे. वकिलातीचे तोंडही बघावे लागत नाही हा त्यातील मुख्य भाग. कामाची वेळ थोडी वाढली आहे. कामे सुरळित होतात. मात्र फोनवर कुणी सापडत नाही. नीट उत्तरे मिळत नाहीत. काही कामांकरता नको इतका वेळ लावणे वगैरे समस्या आजही आहे. वेबवरील सूचना पूर्ण नसणे, चुकीच्या असणे ही दुखणी अजूनही आहेतच.

कुंदन 18/05/2014 - 01:07
दुबैला पण BLS कडे आहे काम. एकच फेरी मारावी लागली कागदपत्रे द्यायला. फोटो फक्त तिथेच काढावे लागले , योग्य आकारातले फोटो बरोबर नेउन सुद्धा.

अबुधाबी , लंडन येथे चांगला अनुभव आला आहे म्युन्शन मध्ये सुद्धा अनुभव चांगला आहे. म्हणजे फोन उशिरा जरी उचलला तरी व्यवस्थित माहिती देतात, आमच्या जर्मन मराठी मंडळातील आमच्या दोन स्नेही ह्या दुतावसात काम करतात त्यांनी मंडळीत सर्व सदस्यांना तांत्रिक माहिती हवी असल्यास इमेल किंवा फोन तर्फे संपर्क साधायला सांगतात. सुद्ध मराठीत सर्व माहिती मिळते. तरीही जर्मन दुतावासात अबुधाबी व मुंबईत जाण्याचा योग आला , त्यांची कस्टमर सर्विस अप्रतिम आहे, पण गंमत म्हणजे तेथील भारतीय कर्मचारी जर्मन मधून संवाद साधतात आणि कहर म्हणजे आपली काही लोक जर्मन भाषेत उत्तर देतात ,आम्हाला जर्मन येते हे सिद्ध करण्यासाठी माझी पत्नी हे पाहून चकीत झाली एखादा जर्मन मुंबई मधील जर्मन वकालती मध्ये हिंदी मध्ये सुसंवाद करतांना कसे दिसतील अगदी तसे वाटले.

दिपक.कुवेत 18/05/2014 - 18:08
ईंडियन एंबसीने त्यांची काहि ठरावीक कामे आउटसोर्स केली आहेत त्यामुळे पासपोर्ट वगैरे तरी डॉक्युमेंट सबमीट केल्यापासुन ३ दिवसात मिळतो.

समिर१२३ 19/05/2014 - 02:20
मालविका- तुमच्या अनुभवाबद्द्ल दिलगिरि. मला पापो नविन घेन्यासाथि शिकागो भारतिय वकिलातित चान्गला अनुभव आला आहे. जून- २०१२. वेबसाइत मधे अपूर्न माहिति असल्याने इमेल केल. व्हि.सि. ने दूसरया दिवशि रिप्लाय करून समपूर्न माहिति दिलि. लाम्ब राहत असल्याने सर्व कागदपत्र पोस्ताने पाथिवलि. चारच दिवसानि नविन पापो पोस्ताने मिलाला. तात्परय- १.दिल्लित प्रिन्त साथि पापो पाथवन शिकागो भारतिय वकिलातित दोन वर्शा पूर्वि नव्हते. (BLS )ला outsource केले नव्हते. २. outsource = इन्वेसतरचा फायदा & कनझुमरचा तोता. समिर१२३.

काही वर्षांपूर्वी शिकागोच्या भारतीय वकिलातीमध्ये प्रत्यक्ष जावे लागले. अनुभव चांगला होता. वर रेवती यांनी म्हंटल्याप्रमाणे कार्यालयीन वेळा जरा गैरसोयीच्या आहेत. अन त्यात हे कार्यालय डाऊनटाउन मध्ये आहे. लांबच्या उपनगरातून गाडी चालवत गेल्यास रहदारीत अडकण्याची शक्यता असते. आपात्कालिन गरजांसाठी शनिवारी वकिलात ११ ते १२ दरम्यान सुरू असते. गेल्या वर्षीच माझ्या बायकोचे पारपत्र नुतनीकरण होऊन दोन आठवड्यांत घरपोच मिळाले.

मैत्र 19/05/2014 - 12:40
लहान मूल असल्यास त्याचा पासपोर्ट करताना जर पालकांपैकी कोणी भारताबाहेर असेल तर त्या देशातल्या वकिलातीकडून एक फॉर्म / अ‍ॅप्रूव्हल आणि पालकाची सही भारतातल्या पासपोर्ट ऑफिसला पाठवावी लागते. हेग मध्ये नेदरलँड्स मधल्या बहुतेक वकिलाती आहेत. नेहमीप्रमाणे आजूबाजूला अत्यंत लहान देशांच्या सुंदर नेटक्या इमारती आणि बागा. भारताच्या कॉन्सुलेटसाठी पुण्यात पत्ता शोधण्याप्रमाणे धडपड करावी लागते. मागच्या बाजूने एक छोटे दार. फार तर २० बाय १० ची एक खोली. असाच एक शिपाईवजा इसम. भय्या हिंदी, इंग्रजी यथा तथाच. सगळा ओपन कारभार आणि मोठ्याने बोलून प्रत्येकाला काम विचारणे. एक निळ्या ब्लेझरमधला मनुष्य येईपर्यंत काही काम झालं नाही. आणि नेटवर जी फी लिहिली होती त्यापेक्षा साधारण ९ का १२ युरो जास्त घेतले आणि चक्क त्या वाढीव पैशांची पावती दिली - इंडियन कम्युनिटी वेल्फेअर / कल्चरल अ‍ॅक्टिव्हीटीज वगैरे तत्सम नावाखाली. आणि त्यातही दोन वेगळ्या पावत्या. अगदी १००% सरकारी. तो इतका महत्त्वाचा फॉर्म जो तिथे सह्या शिक्के करून भारतात पाठवायचा तो चक्क सायक्लोस्टाईल! म्हणजे फोटो कॉपीही नाही. अगदी १५-२० वर्षांपूर्वी नीट शाई न उठल्याने बटबटीत झालेली अक्षरे असायची सायक्लोस्टाईल तस्सा! पोस्टाच्या फॉर्म्स सारखा. काम व्यवस्थित झालं एका फेरीत पण अव्यवस्थितपणा लक्षणीय होता..

मराठे 20/05/2014 - 22:12
मुलाच्या पासपोर्टच्या संदर्भात एकदा शिकागो वकिलातीला इमेल पाठवलं होतं. आणि काही तासांनी वकिलातीमधून चक्क फोन आला आणि सगळी माहिती दिली गेली. भडभडून आलं हो!

बहुगुणी 21/05/2014 - 01:07
अमेरिकेतील भारतीय दुतावासांनी व्हिसा, ओसीआय, पीआयओ वगैरेंसाठी ज्या BLS International Services ला काँट्रॅक्टर म्हणून नेमलं होतं, त्यांची मान्यता तडकाफडकी काढून घेण्यात आली आहे. नव्या काँट्रॅक्टरकडे कागदपत्रं परत पाठवावी लागणार आहेत, मे १० - मे २० या कालावधीत ज्यांनी अर्ज पाठवले असतील ती (माझ्यासारखी!) बरीच मंडळी या गोंधळात लटकली आहेत :-( BLS International Services च्या विषयी अनेक सुरस तक्रारी आंतर्जालावर प्रसिद्ध आहेत, त्यामुळेच भारतीय वकिलातींनी हे पाउल उचलले असावे (काल आणि आजही त्यांचे कोणतेही फोन 'स-मानव' चालू नाहीत, फोन केल्यावर 'प्रतीक्षा करा, आपण रांगेत आहात' या प्रकारची टेप वाजत रहाते..), पण या सर्व प्रकारात भारतात प्रवासास येऊ इच्छिणार्‍या सर्वांनाच खूपच मनस्ताप होणार आहे.

रेवती 21/05/2014 - 02:17
बहुगुणींनी सांगितलेले खरेच मनस्ताप वाढवणारे आहे. यानंतर तुमचे पासपोर्टस व्यवस्थित येवोत अशी इच्छा करते. अशाच गोंधळानंतर माझ्या मामेबहिणीच्या नवर्‍याला भारतात गेल्यानंतर परत येताना एयरपोर्टवर मुंबैला पासपोर्ट खोटा आहे या शंकेपायी परत घरी येऊन भारतात २ महिने अडकावे लागले होते. त्यात पापो अधिकार्‍याची चूक न्म्तर लक्षात आली. माझ्या मुलाचा पासपोर्ट अगदी तान्हे बाळ असताना केला होता त्यातही दोनदा चुका केल्या (दोनदा वेगळे पापो करावे लागले)व निघण्याच्या आधी २ दिवस लक्षात आले. मग जास्तीचे दीड हजार रुपये घेऊन तेथील अधिकार्‍यांनी दुसर्‍या पापोवर सही करून हा खरा आहे असे लिहून दिले. मुलाच्या बाबतीत घडलेले खूप जुने असले तरी मामेबहिणीच्या बाबतीतले ३ वर्षांपूर्वीचे आहे. त्यामुळे पापो आल्यावर कृपया शक्य तितका बारकाईने तपासा.
लेखनविषय:
लेखनप्रकार
विटेकर काकांचा "एक उद्विग्न करणारा अनुभव"वाचला . खरच खूप चिडचिड झाली . त्यावरून परदेशातील आमचा भारतीय वकीलातीतला अनुभव सांगावासा वाटतो . मला पासपोर्ट वरील नाव बदलून घायचे होते. नवीन नावाने नवीन पासपोर्ट हवा होता . वकिलाती मध्ये सकाळी १० वाजता फोन केला. वेबसाईट वर १० वाजता ची वेळ दिलेली होती त्यानुसार . आधी कोणी फोन उचलला नहि. फोन घेणाऱ्या व्यक्तीने काय हवे विचारले. पासपोर्ट वरील नाव बदलण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात त्याची माहिती हवी म्हणून सांगितले . अत्यंत तुसडेपणाने उत्तर दिले कि वेबसाईट वर बघा . तिला सांगितले कि तिथे अर्धवट माहिती आहे .

कल्पना / प्रस्ताव : मिपाकरांनी ट्रेक ला जाण्याबाबत

वेल्लाभट ·

In reply to by टवाळ कार्टा

एक तर तुला भेटण्याची संधी हुकलीच आहे. निदान ह्या वेल्लाभटां बरोबर तरी जावू दे. मी यानबूतून जेमतेम १४ दिवसांसाठी येणार, त्यात बायकोच्या नकळत कट्ट्याला जाणार.(तिच्या नकळतच पळायला लागणार आहे."मिपा" ही तिची सवत आहे.त्यामुळे ती हा प्रतिसाद नक्कीच वाचणार नाही.)आणि ऐन वेळी तू काडी सारणार. तू फक्त टवाळ नसून डामरट पण आहेस.डँबीस कुठला. ओ वेल्लाभट, मी आधीच ५ जुलै सांगीतले आहे हां.वाटल्यास २८ जून करा.

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य 18/05/2014 - 10:28
तू फक्त टवाळ नसून डामरट पण आहेस.डँबीस कुठला.
वाव्वा मूवी, बालपण जागे करणारा प्रतिसाद.

In reply to by मुक्त विहारि

तू फक्त टवाळ नसून डामरट पण आहेस.डँबीस कुठला.
हे टवाळ -> डामरट -> डँबीस हे बघून ड्वाळे पानावले!!! मिपावर आल्याचे सार्थक झाले!!!! *yahoo* धन्यवाद मुविकाका!! बाकी गडाच्या ट्रेकला हार्दिक शुभेच्छा! (आमी फक्त भुईकोट किल्ले किंवा जलदुर्गच बघतो!!!)

In reply to by पिवळा डांबिस

टवाळ कार्टा असल्याने, असे लिहीले. एखादे भारद्स्त व्यक्तीमत्व असते, तर थोडी वाक्य रचना बदलली असती.. ================================= "प्रिय अबक, आपण नेहमीच आमच्यावर प्रेम करता.तशी तुमची आणि माझी वैयक्तिक ओळख नाही.ह्यावेळी नेमके तुम्ही आमच्या गावांत आणि आम्ही पोटा-पाण्याच्या उद्योगाला बाहेर.त्यामुळे तो चान्स हुकला. असो, ह्यावेळी निदान वेल्लाभटांबरोबर जायचे ठरवत आहे आणि सुदैवाने आमची सूट्टी पण त्याच सुमारास आहे.बायकोच्या त्रासातून सुटण्यासाठी (निदान एक दिवस तरी) आम्ही बेत मांडावा आणि तुम्ही तो उधळावा, ह्यासारखे मानसीक दू:ख नाही. आम्ही , तुम्हाला भेटलो नाही म्हणून तुम्हाला त्रास झाला असेल.तसाच त्रास वेल्लाभटांना होवू द्यावा, असे तुम्हाला मनांतून नक्कीच वाटत असेल.पण आंतरजालावर तसे मनांतले प्रत्येक विचार मांडता येत नाहीत्,ह्याची तुम्हाला कल्पना आहेच. म्हणून तुम्ही वेगळी वाक्य रचना केलीत."ज्या गावच्या बोरी,त्याच गावच्या बाभळी" हे मात्र आपण विसरलांत. जावू दे, तुमचे आमच्यावरचे प्रेम आम्हालाच काय पण समस्त मिपाकरांना माहीत आहे.त्यावर आज शिक्का मोर्तब झाले." @ वेल्लाभट, प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य, हे आपण आधीच लिहायला हवे होते.पण आपण ते न लिहील्याने हा असा गोंधळ झाला.आपण पुढच्या धाग्याच्या वेळीस योग्य ती काळजी घ्याल अशी आशा. @ संपादक मंडळ, क्रुपया अशा गोष्टींसाठी एखादा छापील फॉर्म ठेवावा आणि मग तो परत एकदा चेक करावा.म्हणजे मग असे सभासदांना एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करण्याचा चान्स मिळणार नाही, आणि मिपाची बँडविड का बँडविथ, जे काय असेल ते बॅडवाले ते वाचेल. ================================

स्पार्टाकस 17/05/2014 - 02:20
एक दिवसाचा ट्रेक करत आहात की दोन किंवा जास्त ? सोपा ट्रेक करायचा आहे का थोडा मिडीयम ग्रेड ? मुख्य म्हणजे ट्रेक करायचा आहे का पिकनिक ?

In reply to by स्पार्टाकस

वेल्लाभट 17/05/2014 - 07:55
वरील (धाग्यातील) प्रस्तावाच्या अनुषंगाने उत्तरं १. एका २. सोपा. जेणेकरून जास्त जणांना येणं शक्य होईल ३. करायचा ट्रेकच; झालीच पिकनिक तर इलाज नाही. वरील सोडून इतर कुठला पर्याय असेल तर वेगळी गोष्ट आहे.

कंजूस 17/05/2014 - 09:34
तिथे जवळच एक {दिवसाच्या}कट्टयासाठी चांगली जागा आहे .कोणालाही येता येण्यासारखी .मुविँकडे सूत्रे सोपवा आणि तारीख ठरवा फक्त .जून महिना फार दूर नाही .

In reply to by कंजूस

ट्रेकिंगचे आयोजकत्व स्वीकारायचा अनुभव नाही, आणि सध्या हे शिकायला अजिबात वेळ नाही. "कंजूस" साहेब तुम्हीच का नाही ठरवत? आपली मागची ट्रिप पण मस्त झाली होती. कमीत कमी पैशांत आणि वेळ वाचवत, ट्रिप करण्यात मजा आहे.

मागल्या वर्षीचा अख्खा पावसाळा सौदीत गेलाय रखरखीत वाळवंटात... एकांतात :( यंदाचा पावसाळा अख्खा पावसाळा मनसोक्त जगायचाय.... जंगलात रानावनात कोसळत्या पावसात हिरव्यागार गवतात धबाधबा धबधब्यांखाली दोंगरातल्या गुहेत डोंगराच्या कठड्यावर चिंब चिंब भिजत मग कुडकुडत थंडी वाजत मित्रांसोबत बीयर पीत मैत्रीणिंसोबत गंमत करीत .... छतावर पावसाचा आवाज ऐकीत , खिडकीत उभे राहुन चहा पीत शांत शात्रीय संगीत ऐकीत... अन पुन्हा नवीन ट्रेक्स्चे प्लॅन करीत ... यंदाचा पावसाळा जगायचा :) अवांतर : मी टेन्ट घेतलाय , आता स्लीपींग बॅग घेतो , एक ट्रेक कॅलेन्डर करुयात आणि मग धमाल !!

In reply to by प्रसाद गोडबोले

दिपक.कुवेत 21/05/2014 - 11:45
"मैत्रीणिंसोबत गंमत करीत ...." नेमकि कशी गंमत करता हो तुम्हि सार्वजनीक ठिकाणी जरा आम्हाला पण सांगाल का? (ह. घ्या). कोणतीहि तारीख ठरली तरी मला जमेल असे वाटत नाहि. तेव्हा ट्रेक करीता भरपुर शुभेच्छा.

भाते 17/05/2014 - 11:16
कॉलिंग 'भ ट क्या खे ड वा ला' या ट्रेकिंग किंगच्या अनुभवाचा आणि सल्ल्याचा नक्कीच फायदा होईल. अर्थात बाकीचे मिपाकरही आहेतच सल्ला द्यायला आणि मदतीला आपल्याबरोबर.

In reply to by भाते

आजच मनाली वरून आले आहेत. फोन करा की रात्री.... हे कंजूस आणि भटक्या खेडवाला जिथे नेतील तिथे जा. भटक्या खेडवालांबरोबर २ ट्रेक (एक तर फार जबरदस्त होता.) केले आहेत आणि कंजुस बरोबर एक सहल केली आहे. कमीत कमी खर्च आणि वेळ वाचवत नेतात आणि आणतात.

स्पार्टाकस 17/05/2014 - 14:11
मी सध्या भारताबाहेर आहे. पण भारतात असताना अनेकदा ट्रेक अ‍ॅरेंज करत असे. मुंबई / पुण्याजवळ एक दिवसाचे बरेच ऑप्शन्स आहेत. मुंबईहून / पुण्याहून मधोमध :- लोहगड विसापूर राजमाची ( २ दिवस ) उंबरखिंड पुण्याहून १ दिवसाचे ट्रेक - पुरंदर हडसर चावंड मुंबईहून १ दिवसाचे ट्रेक :- माहुली अशेरी सागरगड कलावंतीण प्रबळगड हरिहर ( नाशीक हून जवळ ) २ दिवस सवडीने वेळ असेल तर पहिली पसंती अर्थातच हरिश्चंद्रगड, राजगड, तोरणा

कंजूस 18/05/2014 - 06:51
१)शनिवार ठीक आहे . २)पुण्याकडून बरेचजण असतील तर लोहगड ठीक आहे .त्यात मुंबईचेही (इंद्रायणी गाडीने )येऊ शकतात .इकडे साडे आठ ते पाच इतका वेळ हाताशी मिळतो . ३)मुंबईकडून असतील तर पनवेल -माथेरान -नेरळ आहे . ४)रात्री मुकाम करण्याचे ट्रेकबद्दल पावसाळयातील शनि /रवि ची खात्री देता येत नाही .गर्दी होते .

शशिकांत ओक 18/05/2014 - 12:40
वेलाभट, ट्रेकिंग मधे काय समाविष्ट आहे?... लोहगड ठरला असे मानून पायथ्या पर्यंत कसे पोहोचावे? काही बरोबर काय सामान असावे?, स्थूल आकारच्या मित्रांना एका दमात चढायला आले नाही तर वाटेत थांबायची काही सोय? मिपामैत्रिणींना काही विशेष सूचना? वास्तूची ऐतिहासिक ओळख, काही शस्त्रे वा प्रदर्शनीय वस्तू, पोटापाण्याची सोय, मिनी मेडिकल सोय?...

In reply to by शशिकांत ओक

ठरलेले नाही, तरीही प्राथमिक माहिती हवी...
हल्ली ठरवून करण्याचे दिवस राहिलेले नाहीत. प्रार्थमिक माहितीसाठी व्यनि करावा. चारचौघात विचारु नये.
लोहगड ठरला असे मानून पायथ्या पर्यंत कसे पोहोचावे?
पायथ्यापर्यंत कसे पोहोचावे हे पूर्वानुभवाने समजायला अडचण नसावी.
काही बरोबर काय सामान असावे?,
सामान शक्यतो स्वतःचे असावे. मंडळ सामानाची जवाबदारी घेत नाही.
स्थूल आकारच्या मित्रांना एका दमात चढायला आले नाही तर वाटेत थांबायची काही सोय?
स्थूल आकाराच्या लोकांनी एकादमात चढू नये. केंव्हा, कसे आणि कुठे थांबावे हे तुमचे तुम्ही ठरवायचे आहे.
मिपामैत्रिणींना काही विशेष सूचना?
उत्तेजक द्रव्ये, किंवा वस्त्रे, अथवा संभाषण यावर मंडळाचे निरिक्षण नसेल
वास्तूची ऐतिहासिक ओळख, काही शस्त्रे वा प्रदर्शनीय वस्तू,
वास्तू ऐतिहासिक वाटली आणि प्रदर्शनीय नसली तर... शस्त्रसंधी करावा.
पोटापाण्याची सोय
पाण्यात उतरल्यावर पोट जाणवणार नाही.
मिनी मेडिकल सोय
योग्य वेळी गोळ्या (किंवा सवयी प्रमाणे, रेनकोट) घेणे (शक्यतो घरुन निघतांना), म्हणजे ऐनवेळी मेडिकल शोध (किंवा नंतरचा त्रास) वाचेल.

युथ होस्टेल अंबरनाथ दर वर्षी पेठ किल्ला ट्रेक जून च्या २/३ रविवारी आयोजित करते. या वर्षी १५ जून ला हा ट्रेक आहे. या ट्रेक ला येण्यासाठी YHAI चे सभासद असण्याची गरज नाही. मात्र खालील नियम पाळणे आवश्यक आहे. ड्रेस कोड : फूल प्यांट, फूल शर्ट, बूट. दुपारच्या जेवणाचा डबा. / २ लिटर पाणी. नो लिकर / नो तंबाखू /नो सिगारेट . सकाळी ०७ वाजता नेरळ स्थानकात जमायचं. टम टम रिक्षेने श्री. गोपाळ सावंत यांच्या हॉटेलात पोहोचायचं. तेथे नाश्ता,चहा करून चालायला सुरवात करायची. पेठ किल्ला येथे २/३ तासात फोचायचं.ज्यांना शक्य असेल त्यांनी वर बाले किल्ल्यात जायचं, ज्यांना शक्य असेल त्यांनी किल्य्याला प्रदक्षिणा घालायची. जेवण करून खाली यायचं. ज्यांना भिजायचं असेल त्यांनी सूख्या कपड्यांचा एक सेट आणावा. हे कपडे बरोबर बाळगण्याची गरज नाही . सावंतांच्या घरी ठेऊ शकतो. कपडे बदलण्याची योग्य व्यवस्था आहे. खर्च अंदाजे १०० ते १५०. (रिक्षा आणि नाश्ता चहा ) YHAI अंबरनाथ युनिट चे एक संस्थापक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दर वर्षी हा ट्रेक केला जातो. गेली काही वर्षे या ट्रेक ला १०० च्या वर उपस्थिती असते. जर मि पा कराना यायचे असेल तर ९९६००९६४३५ वर संपर्क साधावा. संख्या समजली कि त्या प्रमाणे रिक्ष्या/नाश्ता सांगता येतात. साधारण ५/६ वाजे पर्यंत नेरळ ला परत येतो.

कंजूस 18/05/2014 - 20:22
मुवि ,आपण हीच लेणी पाहून येताना हाच किल्ला {दुरून}पाहिला होता. वल्ली ,लेणी म्हणजे चोवीस खोल्या असलेला पन्नास फुटी चौरस विहार नदीकाठी आहे .पहिल्या शतकातला आहे .आत्मुबुवांचा ओम ॐ इथे चांगला घुमतो . इथेच ट्रेकला न जाऊ शकणाऱ्यांसाठी कट्टा करायला आदर्श जागा (वर्षभर)आहे याची नोंद घ्यावी .अधिक माहितीसाठी "ओवर टू मुवि "कारण माझी धाव ताकापुरतीच आहे .स्ट्रॉंग अथवा वीक फिल्डींग मधले काही कळत नाही .

In reply to by प्रचेतस

ते नेमके जागेचे नांव विसरलो बघा,तसे लिहून ठेवले आहे, पण आमची कागदपत्रे डोंबोलीतच राहीली. लेणी बघीतली, तीर्थ प्राशन केले आणि आनंदात घरी आलो. पक्षी-तीर्था सकट भटकंती करायला एकदम योग्य जागा.इथे ट्रेकिंग हा शब्द जाणीवपुर्वक टाळला आहे. (आम्हाला वक्ती आणि वल्लीं बरोबर भटकण्यांतच जास्त इंटरेस्ट.सुखरूप गेलो आणि सुखरूप आलो.)

In reply to by प्रचेतस

सॉरी हां, हे कट्टे किंवा मिपाकरांबरोबर भटकंती म्हटले ना? की आम्हाला फक्त गप्पा आणि खाणे, इतकेच आठवते. मागच्या वेळी त्या रामदासांबरोबर भटक भटक भटकलो... पण लक्षांत काय राहीले तर, पारश्या कडचे बकरी आयटेम आणि एके ठिकाणी प्यायलेलो रस्सम (जेमतेम १० मिनीटे आधी बायकोच्या हातची इडली आणि मग राहवलेच नाही म्हणून मिसळ पाव खाल्ला होता.खरे तर त्यावेळी मला अजून रस्सम हवा होता, पण बायकोच्या डोळ्यातील भांव तिच्या कडे न बघताच ओळखले, आणि मनावर काबू ठेवला.) जावू द्या हो, आम्ही हे असेच बघा, घराबाहेर पडलो की आमचा पार शंकर्‍या होतो. @ कंजूस, दादा, ह्या वल्लींना जरा त्या गावाचे नाव सांगून टाका.

In reply to by मुक्त विहारि

ह्या बकरी आयटेमचे बेकरी आयटेम, असे कुणी करेल काय? तसे त्या पारश्याकडे "बकरी आयटेम" पण होते. पण आम्ही बेकरी आयटेमच खाल्ले.

कंजूस 19/05/2014 - 06:42
पेठचे फोटो टाकल्याने छान वातावरण निर्मिती केलीत भटक्याखेडवाला . वल्ली ,बरोबर .किल्याच्या सुळक्यात एक मोठे लेणं आहे .परंतु हे गड चढून जाणाऱ्यांसाठी आहे .दुसरे आंबिवली गावापुढे एक दीड किमीवर रस्त्याकडे आहे . थोडे अवांतर . वल्ली ,तुम्ही बदामि ऐहोळेला (अधिक हम्पि)जायलाच पाहिजे .मी दोनदा गेलो होतो . त्यातले काही फोटो इथे आहेत http://s1366.photobucket.com/user/Wdapav/library/

In reply to by कंजूस

प्रचेतस 19/05/2014 - 08:51
धन्यवाद कंजूसराव. बदामी, हंपी, ऐहोळेला सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये जायचा विचार आहे. मिपाकरांबरोबर भ्रमंती आखण्यास नक्कीच आवडेल.

In reply to by प्रचेतस

१८ ऑक्टोबर पासून २८ ऑक्टोबर पर्यंत भारतात आहे.... त्याच वेळेत असेल तर आपण नक्की येणार... त्यातून ह्या ट्रिपला वल्ली साहेब, असतील तर हमखास.

In reply to by मुक्त विहारि

कंजूस 19/05/2014 - 14:15
सप्टेँबर २५ ते५ ऑक्टो नवरात्र दसरा आणि १८ ऑक्टो ते २८ दिवाळीमुळे कर्नाटकाची रेल्वेची तिकीटे मिळणे अंमळ कठीणच .

In reply to by कंजूस

मेलो...ठार मेलो... बायको लुटणार आणि आम्ही मिपाकरांच्या बरोबर सहलीला पण मुकणार.. (ऐन दिवाळीत घराबाहेर ते पण डोंबोलीत असतांना, अशक्य..कुछ तो तोड़गा निकालनाच पडेंगा.)

इरसाल 19/05/2014 - 10:01
तुम्हाला कोणत्या संस्थेबरोबर जायचे नसेल तर कर्जत रेल्वे स्थानका वर उतरा, दगड्याकडचे वडे चेपा नंतर कर्जत-आंबिवली एस्टी पकडुन थेट आंबिवली. तिथुन पेठचा किल्ला चढायचा पेठ गावात पुर्वी छान कलाकंद व पनीर सदृश्य पदार्थ मिळायचा सध्याचे माहित नाही. किल्ला परत उतरल्या नंतर जोर शिल्लक असेल तर मग आंबिवली गावाच्य जरासेच पुढे असणार्‍या बौद्ध कालीन लेण्या बघुन यायचे.पुन्हा आंबिवली-कर्जत मग कर्जत वरुन इकडे-तिकडे जायला लोकल हैतच.

पेठच्या किल्ल्यावर गेलात तर वरच्या पेठवाडी मध्ये (किल्ल्याच्या पायथ्याच्या) उत्कृष्ट खवा मिळतो.. जरूर आणावा.. ही पेठवाडी भेसळविरहीत आणी टिकाऊ खव्यासाठी प्रसिद्ध आहे आणी इथला खवा पुर्वी कल्याण/मुंबईला विकावयास यायचा...अगदी न चुकवण्यासारखी गोष्ट..

In reply to by स्वच्छंदी_मनोज

मनोज भाऊ, तुमचे-आमचे जमणार बघा.हा अस्सा इतकुसा डोंगर चढायचा आणि खवा आणायचा.आम्ही पण असेच कुठेतरी जातो आणि काय बघीतले, ह्या पेक्षा काय खाल्ले, तेच लक्षांत राहते. बादवे, हा खवा, गुलाबजाम साठी की पेढ्यांसाठी? वरील प्रश्र्नाचा आणि "वडगांव, म्हणजे पुणे जिल्ह्यातील की नगर?" ह्याचा काही संबंध नाही.

दिपक.कुवेत 21/05/2014 - 11:55
पावसाळा होईस्त हे असले धागे काढु तर नयेच शीवाय जाउन आल्यावर त्याचे रसभरीत वर्णन पण ईथे प्रकाशीत करु नये. ईथे उन्हाने जीव कासावीस होतोय!!! च्या मारी तुम्हि पावसात येथेच्छ भीजणार आणि आम्हि ईथे उन्हात.....ये नॉ चॉलबे! आणि ट्रेक केलेच तर त्या मुविंना अजीबात नेउ नका. ईतकं रसभरीत वर्णन करतात कि जीवाचं पाणी पाणी होतं.

In reply to by दिपक.कुवेत

भाते 29/05/2014 - 12:05
आता समजलं ना कसा त्रास होतो ते. सोमवारी सकाळी ऑफिसमध्ये बसुन तुमच्यासारख्या बल्लव आणि सुगरिणींच्या सचित्र पाकृ वाचताना आम्हाला सुध्दा असाच त्रास होतो. म्हणुनच तर मी सारखा पाकृचे धागे विकांताला टाकत जा म्हणुन बोंबलत असतो.

तुम बसो बोंबलत... हमरा ट्रेक नक्की हो गयेला हय. हम जायेंगा और खायेंगा-पियेंगा. तुम वो सुकट घाल के वांगी की भाजी बनावता हय, तो हमको भी ऐसाच होता हय. तुम्हारे इस जलजल पर, मोगँबो खूष हुवा.

सुहास झेले 29/05/2014 - 00:42
हरिश्चंद्र, राजमाची, लोहगड, माहुली, सुधागड विकांतात नकोसे असतात... प्रचंड प्रमाणात गर्दी असते. काही वेगळे पर्याय बघा. वसई/नाशिक रेंजसुद्धा मस्त आहे. काही पर्याय सुचवतो.. १. सरसगड (पाली) . २. कामण दुर्ग (वसई) - प्रचंड पायपीट, हमखास चकवा लागणारी... टेहळणी किल्ला असल्याने फक्त पाण्याच्या टाक्याच आहेत गडावर, पण फुलांची रास पसरलेले तीन डोंगर चढून मग उतरून पोचावे लागते ;-) . ==== . ==== . ३. सागरगड (पेण - अलिबाग रस्त्यावर अलिबागपासून ७ किमी. अलीकडे खंडाळे गावातून गडावर जायला सोपी वाट आहे... फारसा इतिहास ज्ञात नसला तरी पुरंदरच्या तहात दिलेल्या २३ किल्ल्यांच्या यादीत सागरगड होता. गडाच्या माथ्यावरून समुद्रातील हालचाली स्पष्ट दिसत असल्याने गडाला नक्कीच बरेच महत्व) . ४. अवचितगड (रोहा) - साक्षात रायगड परिसरातील सुरक्षाभिंत म्हणून ओळखला जाणारा किल्ला. किल्ल्यावर जाण्यासाठी पिंगळसई, मेढा किंवा पेंडसे गावातून मार्ग आहेत. किल्ल्यावर जाण्यासाठी रोह्याला उतरून पिंगळसई किंवा मेढासाठी एसटी किंवा रिक्षा मिळते. चढाई एकदम सोप्पी. ५. रतनगड (रतनवाडी) - इथेही गर्दी असतेच विकांतात, पण प्रचंड घनदाट जंगल आणि भरपावसात कितीही वेळा करायला आवडेल असा ट्रेक (रोप आवश्यक) . ६. किल्ले असावा… - बोईसर पूर्वेला, टाटा आणि ऑसवाल बिल्डर्सचे हाउसिंग प्रोजेक्ट ओलांडून पुढे काही किलोमीटरवर वरांगडे हे गाव आहे. एसटीने उतरल्यावर, उजव्या बाजूला एक कच्चा रस्ता आहे. जिथे डाव्या बाजूला विराज इंडस्ट्रीचं एक प्रोजेक्टसुद्धा आहे. तिथून पुढे किल्ल्याला जाणारी वाट आहे. . ७. किल्ले कोहोज - पालघरपासून एसटीने ३० मिनिटांचा प्रवास. हया गडावर जाण्याचे तीन मार्ग आहे, एक नाणे गावातुन दुसरा अंबीत गावातुन तर तिसरा वाघोटे फाट्याजवळून . ८. किल्ले तांदुळवाडी - सफाळेहून तांदूळवाडी बेस व्हिलेज . ९. अशेरीगड - पालघरहून महामार्गाने १० किमी अंतरावर खोडकोना गाव (बेस व्हिलेज) . १०. किल्ले सिंदोळा - कल्याणहून अहमदनगरला जाणारी बस पकडून खुबी फाट्याला उतरावे. तिथे मारुती मंदिराच्या बाजूने ट्रेक रूट सुरु. इथून हरिश्चंद्रगडावरपण जाता येते.. . तूर्तास इतकेच ;-) वसई परिसरात श्रीदत्त राऊत यांच्या सोबत काही ट्रेक्स ठरवणार आहोत, ज्यामुळे आपल्याला अनेक लहान-मोठे अपरिचित किल्ले दोन अडीच दिवसात बघता येतील. सांगेनच ठरल्यावर :)

In reply to by सुहास झेले

शिद 30/05/2014 - 17:59
बोईसर-पालघर हा माझ्या गावचा परीसर पण तुम्ही वरील दिलेल्या बर्‍यांच ठीकाणी कधी जाणं झालं नाही. धन्यवाद, तुमच्यामुळे नविन ठीकाणांची माहीती कळली.

In reply to by शिद

सुहास झेले 30/05/2014 - 23:18
वसई ते बोईसर परिसरात जवळजवळ १४०-१४५ लहान मोठे किल्ले आहेत, ज्यातल्या ४८-४९ची नोंद पुरातत्व खात्याकडे आहे आणि त्यातील फक्त दोन किल्ले ते सांभाळतात. :-| तुमचा ईमेल आयडी व्यनि करून ठेवा. अडीच दिवसांची मोहीम ठरतेय, सांगेन ठरल्यावर...

कंजूस 29/05/2014 - 08:20
सुहास झेले ,दहा ट्रेकची माहिती आवडली . माझा प्लान असा आहे :- १)दरवर्षी एकदा /दोनदा नियमित पावसाळयात /हिवाळ्यात भिमाशंकर करणे . २)मुबईकडचे कर्जत-खांडस मार्गे वर येतील .पुण्याकडचे राजगुरूनगर कडून गुप्त भिमाशंकर मार्गे येतील . ३)पुण्याकडचे फारसे चालू न शकणारे बसने अकरा वाजता येतील आणि वरती सोपा गुप्त भिमाशंकर अथवा हनुमानतळे करतील .परत बसने जातील . बसप्रवासामुळे सर्व साधनसामग्री आणणे सोपे जाते .कोणीही येऊ शकतो .न आवडल्यास परत त्याच दिवशी तीन आणि पाच वाजताची बस आहे . ४)एक दिवस मुकाम डबेवाले धर्मशाळा ,हॉल ,खोल्या आणि टॉइलट आहे .माझा अनुभव चांगला आहे . ५)पुण्याकडून बस तिकिट ,राहाणे ,नाश्ता २दा,चहा ,जेवण १दा धरून रुपये साडेचारशे पर्यँत खर्च होतो . ६)कर्जतकडून रुपये तिनशे . कसे वाटते अभिप्राय द्या

In reply to by कंजूस

सुहास झेले 29/05/2014 - 09:46
भीमाशंकर जबरीच आहे, पण गर्दी असली की तिथे जायचा कंटाळा येतो. पण एकदा तरी शिडीच्या वाटेने करायचा आहे... तीच एक वाट राहिली आहे. तिथून गर्दी कमी असते, पण रोपची गरज लागते काही ठिकाणी.... :)

सुधीर जी 29/05/2014 - 10:58
पण रोपची गरज लागते काही ठिका>> नाहि आता भिमाशंकर शिडि घाटाने जाताना रोप चि गरज लागत नाहि. अवगड जागि लोखंडि शिडि लावलेलि आहे. मि गेलि ५ वष भिमाशंकर करतो आहे जुले महिना एकदम बेस्ट आहे भिमाशंकर ट्रकिंग साठि

कंजूस 29/05/2014 - 11:17
मुवि एक दिवसात होते की भिमाशंकर पण कर्जत टरेकिंग नाही .पुण्याहून बसने गेल्यास आणि पुण्याला परत असे केल्यास अकरा ते पाच इतका वेळ वरती हाताशी मिळतो .कार केल्यास आणखी दोन तास मिळतात . सुहास ,मी कधी शनी रवी जात नाही त्यामुळे त्रास होत नाही .आठ दहावेळा भि० ला गेलो आहे पण एकदाही शिडीच्या वाटेने मला गाववाल्यांनी जाऊ दिले नाही .तसा एक तासाचाच फरक पडतो आणि तिकडे पक्षी दिसत नाहीत . यावर्षी १२जुलै ते २५ ऑगस्ट गर्दी असेल . मी बहुतेक बुध ४ जूनला जाणार आह .

स्पार्टाकस 31/05/2014 - 12:06
बाराही महीने करण्याजोगा एक भन्नाट ट्रेक म्हणजे त्र्यंबकेश्वर जवळचा हरिहर. याला असलेली उभीच्या उभी दगडी शिडी खाचेत हात घालून चढून जाणं, विशेषतः पावसाळ्यात हा एक थरारक अनुभव असतो. मुंबई / नाशीकहून एक दिवसात होणारा ट्रेक आहे हा. H01

ह्या वीकेन्डला (८ जुन २०१४) मस्त टेल्को लेक पी-एम-आआयाणि पी-सी-एम-सी ग्रूपसोबतभ्रमंती आणि पक्षी निरिक्षण झाले ... संध्याकाळी मिपाकरांसोबत मस्त खादाडी ( काय पराठे होते राव ! लय भारी !!) आता पुढच्या वीकेन्डचा १४-१५ जुन चा काय प्लॅन ? पाऊसपडायच्या आधी एकदा हरिश्चंद्रगड करुन येवुयात का ? की वेरुळला जाऊन यायचे ?

In reply to by प्रसाद गोडबोले

सूड 09/06/2014 - 17:07
>>पाऊसपडायच्या आधी एकदा हरिश्चंद्रगड करुन येवुयात का ? हरिश्चंद्रगड पाऊस उलटून गेल्यानंतर मस्त ऑप्शन वाटला मला. पण बघा कसं काय ते!!

In reply to by प्रचेतस

मग एका दिवसात भाजे कार्ला केव्ह्ज करु ... जरा पाऊस वगैरे पडला तर मग राजमाची किंव्वा लोहगड करता येइल का? आणि बाकी कोणीच इन्टरेस्टेड नाहीये का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 13/06/2014 - 12:30
भाजे लेणीला मागच्याच आठवड्यात जाऊन आलो. राजमाचीला एक मुक्काम लागतो. लोहगड कधीही करता येईल पण पावसात केल्यास अधिक सुंदर. भाजेला जायचे तर जाऊ परत. ६.४५ च्या लोकलने निघायचे. १२.३० पर्यंत घरी परत.

ट्रेकसाठी एखादे असे ठिकाण ठरवा जिथे सर्वाना सोईस्कर होईल. मावळात 'तिकोणा',; लोणावळ्यात 'राजमाची पॉईंट', लोहगड, कोरीगड, तुंग, असे पर्याय आहेत. 'सूड' यांनी सुचवल्याप्रमाणे हरिश्चंद्रगड देखील मस्त पर्याय आहे पण पावसाळ्यानंतरच. 'मुक्त विहारि' यांच्या म्हणण्याशी सहमत. एखादा 'फॉर्म' तयार केला पाहिजे ज्यावर ट्रेक बद्दल सर्व माहिती असेल. ट्रेकसाठी लागणारे साहित्य, आणि ट्रेक कितीपत अवघड आहे याची माहीती आधीच समजली तर अजुन छान. जेणेकरून ट्रेकला गेल्यावर काही अडचण भासणार नाही.

In reply to by हुकुमीएक्का

चौकटराजा 15/06/2014 - 07:31
ट्रेकसाठी " एखादा" फॉर्म ठेवा . असहमत. त्यापेक्षा स्वता:चा फॉर्म चांगला ठेवा . ( आम्ही फॉर्मात असताना ट्रेक केले नाहीत. आता बुवा म्हणतात आम्ही म्हातारे झालो ) .

हा अख्खा विकेन्ड निव्वळ झोपा काढण्यात गेला ... पुढच्या वेकेन्डचा काहीतरी प्लॅन करु राव ... जवळच्या जवळ तिकोना / लोहगड / विसापुर / राजमाची / सिंहगड / पुरंधर .... काहीतरी ट्रेक करुया राव ... नाहीतर मी आपला अजिंक्यतारा सज्जनगडचा ट्रेक करुन येईन म्हणतो *biggrin*

नवीन कॅमेरा घेतल्यापासून सज्जनगड ला जायचा प्लॅन चालू आहे. पण अजून वेळच जुळून येत नाहीये. कोणी ठरवला सज्जनगड चा ट्रेक तर नक्की सांगा. जरूर येईन

कंजूस 19/06/2014 - 03:07
कोंडेश्वर पाहा ।असे सुचवतो . कामशेत ते जांभिवली बस आहे .जांभिवली गावापासून एक किमीवर चालत कोंडेश्वर आहे .मागचा ओढा खतरनाक आहे .[हा ओलांडला तर खाली कोकणात ढाक -खांडपे-कर्जत वाट आहे] .

१५ तारखेला तोरणा आणि बेडसे लेणीला जाऊन आलो. तोरणाला पोट भरून जांभळे , करवंदे नि रायवळ आंबे खाल्ले. असे उदर भरणाचेट्रेक सुचवा जरा …;)

In reply to by सूड

सुहास झेले 09/03/2015 - 15:35
ह्या भागातील बहुतेक किल्ले टेहळणीसाठी वापरले जायचे... त्यामुळे बहुतेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या आणि एखाद दुसरे बांधकाम असावे असा अंदाज. मीही ह्याभागात जास्त फिरलेलो नाही. श्रीदत्त राऊत सोबत आहेत म्हणून इथे माहिती दिली :)

In reply to by टवाळ कार्टा

एक तर तुला भेटण्याची संधी हुकलीच आहे. निदान ह्या वेल्लाभटां बरोबर तरी जावू दे. मी यानबूतून जेमतेम १४ दिवसांसाठी येणार, त्यात बायकोच्या नकळत कट्ट्याला जाणार.(तिच्या नकळतच पळायला लागणार आहे."मिपा" ही तिची सवत आहे.त्यामुळे ती हा प्रतिसाद नक्कीच वाचणार नाही.)आणि ऐन वेळी तू काडी सारणार. तू फक्त टवाळ नसून डामरट पण आहेस.डँबीस कुठला. ओ वेल्लाभट, मी आधीच ५ जुलै सांगीतले आहे हां.वाटल्यास २८ जून करा.

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य 18/05/2014 - 10:28
तू फक्त टवाळ नसून डामरट पण आहेस.डँबीस कुठला.
वाव्वा मूवी, बालपण जागे करणारा प्रतिसाद.

In reply to by मुक्त विहारि

तू फक्त टवाळ नसून डामरट पण आहेस.डँबीस कुठला.
हे टवाळ -> डामरट -> डँबीस हे बघून ड्वाळे पानावले!!! मिपावर आल्याचे सार्थक झाले!!!! *yahoo* धन्यवाद मुविकाका!! बाकी गडाच्या ट्रेकला हार्दिक शुभेच्छा! (आमी फक्त भुईकोट किल्ले किंवा जलदुर्गच बघतो!!!)

In reply to by पिवळा डांबिस

टवाळ कार्टा असल्याने, असे लिहीले. एखादे भारद्स्त व्यक्तीमत्व असते, तर थोडी वाक्य रचना बदलली असती.. ================================= "प्रिय अबक, आपण नेहमीच आमच्यावर प्रेम करता.तशी तुमची आणि माझी वैयक्तिक ओळख नाही.ह्यावेळी नेमके तुम्ही आमच्या गावांत आणि आम्ही पोटा-पाण्याच्या उद्योगाला बाहेर.त्यामुळे तो चान्स हुकला. असो, ह्यावेळी निदान वेल्लाभटांबरोबर जायचे ठरवत आहे आणि सुदैवाने आमची सूट्टी पण त्याच सुमारास आहे.बायकोच्या त्रासातून सुटण्यासाठी (निदान एक दिवस तरी) आम्ही बेत मांडावा आणि तुम्ही तो उधळावा, ह्यासारखे मानसीक दू:ख नाही. आम्ही , तुम्हाला भेटलो नाही म्हणून तुम्हाला त्रास झाला असेल.तसाच त्रास वेल्लाभटांना होवू द्यावा, असे तुम्हाला मनांतून नक्कीच वाटत असेल.पण आंतरजालावर तसे मनांतले प्रत्येक विचार मांडता येत नाहीत्,ह्याची तुम्हाला कल्पना आहेच. म्हणून तुम्ही वेगळी वाक्य रचना केलीत."ज्या गावच्या बोरी,त्याच गावच्या बाभळी" हे मात्र आपण विसरलांत. जावू दे, तुमचे आमच्यावरचे प्रेम आम्हालाच काय पण समस्त मिपाकरांना माहीत आहे.त्यावर आज शिक्का मोर्तब झाले." @ वेल्लाभट, प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य, हे आपण आधीच लिहायला हवे होते.पण आपण ते न लिहील्याने हा असा गोंधळ झाला.आपण पुढच्या धाग्याच्या वेळीस योग्य ती काळजी घ्याल अशी आशा. @ संपादक मंडळ, क्रुपया अशा गोष्टींसाठी एखादा छापील फॉर्म ठेवावा आणि मग तो परत एकदा चेक करावा.म्हणजे मग असे सभासदांना एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करण्याचा चान्स मिळणार नाही, आणि मिपाची बँडविड का बँडविथ, जे काय असेल ते बॅडवाले ते वाचेल. ================================

स्पार्टाकस 17/05/2014 - 02:20
एक दिवसाचा ट्रेक करत आहात की दोन किंवा जास्त ? सोपा ट्रेक करायचा आहे का थोडा मिडीयम ग्रेड ? मुख्य म्हणजे ट्रेक करायचा आहे का पिकनिक ?

In reply to by स्पार्टाकस

वेल्लाभट 17/05/2014 - 07:55
वरील (धाग्यातील) प्रस्तावाच्या अनुषंगाने उत्तरं १. एका २. सोपा. जेणेकरून जास्त जणांना येणं शक्य होईल ३. करायचा ट्रेकच; झालीच पिकनिक तर इलाज नाही. वरील सोडून इतर कुठला पर्याय असेल तर वेगळी गोष्ट आहे.

कंजूस 17/05/2014 - 09:34
तिथे जवळच एक {दिवसाच्या}कट्टयासाठी चांगली जागा आहे .कोणालाही येता येण्यासारखी .मुविँकडे सूत्रे सोपवा आणि तारीख ठरवा फक्त .जून महिना फार दूर नाही .

In reply to by कंजूस

ट्रेकिंगचे आयोजकत्व स्वीकारायचा अनुभव नाही, आणि सध्या हे शिकायला अजिबात वेळ नाही. "कंजूस" साहेब तुम्हीच का नाही ठरवत? आपली मागची ट्रिप पण मस्त झाली होती. कमीत कमी पैशांत आणि वेळ वाचवत, ट्रिप करण्यात मजा आहे.

मागल्या वर्षीचा अख्खा पावसाळा सौदीत गेलाय रखरखीत वाळवंटात... एकांतात :( यंदाचा पावसाळा अख्खा पावसाळा मनसोक्त जगायचाय.... जंगलात रानावनात कोसळत्या पावसात हिरव्यागार गवतात धबाधबा धबधब्यांखाली दोंगरातल्या गुहेत डोंगराच्या कठड्यावर चिंब चिंब भिजत मग कुडकुडत थंडी वाजत मित्रांसोबत बीयर पीत मैत्रीणिंसोबत गंमत करीत .... छतावर पावसाचा आवाज ऐकीत , खिडकीत उभे राहुन चहा पीत शांत शात्रीय संगीत ऐकीत... अन पुन्हा नवीन ट्रेक्स्चे प्लॅन करीत ... यंदाचा पावसाळा जगायचा :) अवांतर : मी टेन्ट घेतलाय , आता स्लीपींग बॅग घेतो , एक ट्रेक कॅलेन्डर करुयात आणि मग धमाल !!

In reply to by प्रसाद गोडबोले

दिपक.कुवेत 21/05/2014 - 11:45
"मैत्रीणिंसोबत गंमत करीत ...." नेमकि कशी गंमत करता हो तुम्हि सार्वजनीक ठिकाणी जरा आम्हाला पण सांगाल का? (ह. घ्या). कोणतीहि तारीख ठरली तरी मला जमेल असे वाटत नाहि. तेव्हा ट्रेक करीता भरपुर शुभेच्छा.

भाते 17/05/2014 - 11:16
कॉलिंग 'भ ट क्या खे ड वा ला' या ट्रेकिंग किंगच्या अनुभवाचा आणि सल्ल्याचा नक्कीच फायदा होईल. अर्थात बाकीचे मिपाकरही आहेतच सल्ला द्यायला आणि मदतीला आपल्याबरोबर.

In reply to by भाते

आजच मनाली वरून आले आहेत. फोन करा की रात्री.... हे कंजूस आणि भटक्या खेडवाला जिथे नेतील तिथे जा. भटक्या खेडवालांबरोबर २ ट्रेक (एक तर फार जबरदस्त होता.) केले आहेत आणि कंजुस बरोबर एक सहल केली आहे. कमीत कमी खर्च आणि वेळ वाचवत नेतात आणि आणतात.

स्पार्टाकस 17/05/2014 - 14:11
मी सध्या भारताबाहेर आहे. पण भारतात असताना अनेकदा ट्रेक अ‍ॅरेंज करत असे. मुंबई / पुण्याजवळ एक दिवसाचे बरेच ऑप्शन्स आहेत. मुंबईहून / पुण्याहून मधोमध :- लोहगड विसापूर राजमाची ( २ दिवस ) उंबरखिंड पुण्याहून १ दिवसाचे ट्रेक - पुरंदर हडसर चावंड मुंबईहून १ दिवसाचे ट्रेक :- माहुली अशेरी सागरगड कलावंतीण प्रबळगड हरिहर ( नाशीक हून जवळ ) २ दिवस सवडीने वेळ असेल तर पहिली पसंती अर्थातच हरिश्चंद्रगड, राजगड, तोरणा

कंजूस 18/05/2014 - 06:51
१)शनिवार ठीक आहे . २)पुण्याकडून बरेचजण असतील तर लोहगड ठीक आहे .त्यात मुंबईचेही (इंद्रायणी गाडीने )येऊ शकतात .इकडे साडे आठ ते पाच इतका वेळ हाताशी मिळतो . ३)मुंबईकडून असतील तर पनवेल -माथेरान -नेरळ आहे . ४)रात्री मुकाम करण्याचे ट्रेकबद्दल पावसाळयातील शनि /रवि ची खात्री देता येत नाही .गर्दी होते .

शशिकांत ओक 18/05/2014 - 12:40
वेलाभट, ट्रेकिंग मधे काय समाविष्ट आहे?... लोहगड ठरला असे मानून पायथ्या पर्यंत कसे पोहोचावे? काही बरोबर काय सामान असावे?, स्थूल आकारच्या मित्रांना एका दमात चढायला आले नाही तर वाटेत थांबायची काही सोय? मिपामैत्रिणींना काही विशेष सूचना? वास्तूची ऐतिहासिक ओळख, काही शस्त्रे वा प्रदर्शनीय वस्तू, पोटापाण्याची सोय, मिनी मेडिकल सोय?...

In reply to by शशिकांत ओक

ठरलेले नाही, तरीही प्राथमिक माहिती हवी...
हल्ली ठरवून करण्याचे दिवस राहिलेले नाहीत. प्रार्थमिक माहितीसाठी व्यनि करावा. चारचौघात विचारु नये.
लोहगड ठरला असे मानून पायथ्या पर्यंत कसे पोहोचावे?
पायथ्यापर्यंत कसे पोहोचावे हे पूर्वानुभवाने समजायला अडचण नसावी.
काही बरोबर काय सामान असावे?,
सामान शक्यतो स्वतःचे असावे. मंडळ सामानाची जवाबदारी घेत नाही.
स्थूल आकारच्या मित्रांना एका दमात चढायला आले नाही तर वाटेत थांबायची काही सोय?
स्थूल आकाराच्या लोकांनी एकादमात चढू नये. केंव्हा, कसे आणि कुठे थांबावे हे तुमचे तुम्ही ठरवायचे आहे.
मिपामैत्रिणींना काही विशेष सूचना?
उत्तेजक द्रव्ये, किंवा वस्त्रे, अथवा संभाषण यावर मंडळाचे निरिक्षण नसेल
वास्तूची ऐतिहासिक ओळख, काही शस्त्रे वा प्रदर्शनीय वस्तू,
वास्तू ऐतिहासिक वाटली आणि प्रदर्शनीय नसली तर... शस्त्रसंधी करावा.
पोटापाण्याची सोय
पाण्यात उतरल्यावर पोट जाणवणार नाही.
मिनी मेडिकल सोय
योग्य वेळी गोळ्या (किंवा सवयी प्रमाणे, रेनकोट) घेणे (शक्यतो घरुन निघतांना), म्हणजे ऐनवेळी मेडिकल शोध (किंवा नंतरचा त्रास) वाचेल.

युथ होस्टेल अंबरनाथ दर वर्षी पेठ किल्ला ट्रेक जून च्या २/३ रविवारी आयोजित करते. या वर्षी १५ जून ला हा ट्रेक आहे. या ट्रेक ला येण्यासाठी YHAI चे सभासद असण्याची गरज नाही. मात्र खालील नियम पाळणे आवश्यक आहे. ड्रेस कोड : फूल प्यांट, फूल शर्ट, बूट. दुपारच्या जेवणाचा डबा. / २ लिटर पाणी. नो लिकर / नो तंबाखू /नो सिगारेट . सकाळी ०७ वाजता नेरळ स्थानकात जमायचं. टम टम रिक्षेने श्री. गोपाळ सावंत यांच्या हॉटेलात पोहोचायचं. तेथे नाश्ता,चहा करून चालायला सुरवात करायची. पेठ किल्ला येथे २/३ तासात फोचायचं.ज्यांना शक्य असेल त्यांनी वर बाले किल्ल्यात जायचं, ज्यांना शक्य असेल त्यांनी किल्य्याला प्रदक्षिणा घालायची. जेवण करून खाली यायचं. ज्यांना भिजायचं असेल त्यांनी सूख्या कपड्यांचा एक सेट आणावा. हे कपडे बरोबर बाळगण्याची गरज नाही . सावंतांच्या घरी ठेऊ शकतो. कपडे बदलण्याची योग्य व्यवस्था आहे. खर्च अंदाजे १०० ते १५०. (रिक्षा आणि नाश्ता चहा ) YHAI अंबरनाथ युनिट चे एक संस्थापक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दर वर्षी हा ट्रेक केला जातो. गेली काही वर्षे या ट्रेक ला १०० च्या वर उपस्थिती असते. जर मि पा कराना यायचे असेल तर ९९६००९६४३५ वर संपर्क साधावा. संख्या समजली कि त्या प्रमाणे रिक्ष्या/नाश्ता सांगता येतात. साधारण ५/६ वाजे पर्यंत नेरळ ला परत येतो.

कंजूस 18/05/2014 - 20:22
मुवि ,आपण हीच लेणी पाहून येताना हाच किल्ला {दुरून}पाहिला होता. वल्ली ,लेणी म्हणजे चोवीस खोल्या असलेला पन्नास फुटी चौरस विहार नदीकाठी आहे .पहिल्या शतकातला आहे .आत्मुबुवांचा ओम ॐ इथे चांगला घुमतो . इथेच ट्रेकला न जाऊ शकणाऱ्यांसाठी कट्टा करायला आदर्श जागा (वर्षभर)आहे याची नोंद घ्यावी .अधिक माहितीसाठी "ओवर टू मुवि "कारण माझी धाव ताकापुरतीच आहे .स्ट्रॉंग अथवा वीक फिल्डींग मधले काही कळत नाही .

In reply to by प्रचेतस

ते नेमके जागेचे नांव विसरलो बघा,तसे लिहून ठेवले आहे, पण आमची कागदपत्रे डोंबोलीतच राहीली. लेणी बघीतली, तीर्थ प्राशन केले आणि आनंदात घरी आलो. पक्षी-तीर्था सकट भटकंती करायला एकदम योग्य जागा.इथे ट्रेकिंग हा शब्द जाणीवपुर्वक टाळला आहे. (आम्हाला वक्ती आणि वल्लीं बरोबर भटकण्यांतच जास्त इंटरेस्ट.सुखरूप गेलो आणि सुखरूप आलो.)

In reply to by प्रचेतस

सॉरी हां, हे कट्टे किंवा मिपाकरांबरोबर भटकंती म्हटले ना? की आम्हाला फक्त गप्पा आणि खाणे, इतकेच आठवते. मागच्या वेळी त्या रामदासांबरोबर भटक भटक भटकलो... पण लक्षांत काय राहीले तर, पारश्या कडचे बकरी आयटेम आणि एके ठिकाणी प्यायलेलो रस्सम (जेमतेम १० मिनीटे आधी बायकोच्या हातची इडली आणि मग राहवलेच नाही म्हणून मिसळ पाव खाल्ला होता.खरे तर त्यावेळी मला अजून रस्सम हवा होता, पण बायकोच्या डोळ्यातील भांव तिच्या कडे न बघताच ओळखले, आणि मनावर काबू ठेवला.) जावू द्या हो, आम्ही हे असेच बघा, घराबाहेर पडलो की आमचा पार शंकर्‍या होतो. @ कंजूस, दादा, ह्या वल्लींना जरा त्या गावाचे नाव सांगून टाका.

In reply to by मुक्त विहारि

ह्या बकरी आयटेमचे बेकरी आयटेम, असे कुणी करेल काय? तसे त्या पारश्याकडे "बकरी आयटेम" पण होते. पण आम्ही बेकरी आयटेमच खाल्ले.

कंजूस 19/05/2014 - 06:42
पेठचे फोटो टाकल्याने छान वातावरण निर्मिती केलीत भटक्याखेडवाला . वल्ली ,बरोबर .किल्याच्या सुळक्यात एक मोठे लेणं आहे .परंतु हे गड चढून जाणाऱ्यांसाठी आहे .दुसरे आंबिवली गावापुढे एक दीड किमीवर रस्त्याकडे आहे . थोडे अवांतर . वल्ली ,तुम्ही बदामि ऐहोळेला (अधिक हम्पि)जायलाच पाहिजे .मी दोनदा गेलो होतो . त्यातले काही फोटो इथे आहेत http://s1366.photobucket.com/user/Wdapav/library/

In reply to by कंजूस

प्रचेतस 19/05/2014 - 08:51
धन्यवाद कंजूसराव. बदामी, हंपी, ऐहोळेला सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये जायचा विचार आहे. मिपाकरांबरोबर भ्रमंती आखण्यास नक्कीच आवडेल.

In reply to by प्रचेतस

१८ ऑक्टोबर पासून २८ ऑक्टोबर पर्यंत भारतात आहे.... त्याच वेळेत असेल तर आपण नक्की येणार... त्यातून ह्या ट्रिपला वल्ली साहेब, असतील तर हमखास.

In reply to by मुक्त विहारि

कंजूस 19/05/2014 - 14:15
सप्टेँबर २५ ते५ ऑक्टो नवरात्र दसरा आणि १८ ऑक्टो ते २८ दिवाळीमुळे कर्नाटकाची रेल्वेची तिकीटे मिळणे अंमळ कठीणच .

In reply to by कंजूस

मेलो...ठार मेलो... बायको लुटणार आणि आम्ही मिपाकरांच्या बरोबर सहलीला पण मुकणार.. (ऐन दिवाळीत घराबाहेर ते पण डोंबोलीत असतांना, अशक्य..कुछ तो तोड़गा निकालनाच पडेंगा.)

इरसाल 19/05/2014 - 10:01
तुम्हाला कोणत्या संस्थेबरोबर जायचे नसेल तर कर्जत रेल्वे स्थानका वर उतरा, दगड्याकडचे वडे चेपा नंतर कर्जत-आंबिवली एस्टी पकडुन थेट आंबिवली. तिथुन पेठचा किल्ला चढायचा पेठ गावात पुर्वी छान कलाकंद व पनीर सदृश्य पदार्थ मिळायचा सध्याचे माहित नाही. किल्ला परत उतरल्या नंतर जोर शिल्लक असेल तर मग आंबिवली गावाच्य जरासेच पुढे असणार्‍या बौद्ध कालीन लेण्या बघुन यायचे.पुन्हा आंबिवली-कर्जत मग कर्जत वरुन इकडे-तिकडे जायला लोकल हैतच.

पेठच्या किल्ल्यावर गेलात तर वरच्या पेठवाडी मध्ये (किल्ल्याच्या पायथ्याच्या) उत्कृष्ट खवा मिळतो.. जरूर आणावा.. ही पेठवाडी भेसळविरहीत आणी टिकाऊ खव्यासाठी प्रसिद्ध आहे आणी इथला खवा पुर्वी कल्याण/मुंबईला विकावयास यायचा...अगदी न चुकवण्यासारखी गोष्ट..

In reply to by स्वच्छंदी_मनोज

मनोज भाऊ, तुमचे-आमचे जमणार बघा.हा अस्सा इतकुसा डोंगर चढायचा आणि खवा आणायचा.आम्ही पण असेच कुठेतरी जातो आणि काय बघीतले, ह्या पेक्षा काय खाल्ले, तेच लक्षांत राहते. बादवे, हा खवा, गुलाबजाम साठी की पेढ्यांसाठी? वरील प्रश्र्नाचा आणि "वडगांव, म्हणजे पुणे जिल्ह्यातील की नगर?" ह्याचा काही संबंध नाही.

दिपक.कुवेत 21/05/2014 - 11:55
पावसाळा होईस्त हे असले धागे काढु तर नयेच शीवाय जाउन आल्यावर त्याचे रसभरीत वर्णन पण ईथे प्रकाशीत करु नये. ईथे उन्हाने जीव कासावीस होतोय!!! च्या मारी तुम्हि पावसात येथेच्छ भीजणार आणि आम्हि ईथे उन्हात.....ये नॉ चॉलबे! आणि ट्रेक केलेच तर त्या मुविंना अजीबात नेउ नका. ईतकं रसभरीत वर्णन करतात कि जीवाचं पाणी पाणी होतं.

In reply to by दिपक.कुवेत

भाते 29/05/2014 - 12:05
आता समजलं ना कसा त्रास होतो ते. सोमवारी सकाळी ऑफिसमध्ये बसुन तुमच्यासारख्या बल्लव आणि सुगरिणींच्या सचित्र पाकृ वाचताना आम्हाला सुध्दा असाच त्रास होतो. म्हणुनच तर मी सारखा पाकृचे धागे विकांताला टाकत जा म्हणुन बोंबलत असतो.

तुम बसो बोंबलत... हमरा ट्रेक नक्की हो गयेला हय. हम जायेंगा और खायेंगा-पियेंगा. तुम वो सुकट घाल के वांगी की भाजी बनावता हय, तो हमको भी ऐसाच होता हय. तुम्हारे इस जलजल पर, मोगँबो खूष हुवा.

सुहास झेले 29/05/2014 - 00:42
हरिश्चंद्र, राजमाची, लोहगड, माहुली, सुधागड विकांतात नकोसे असतात... प्रचंड प्रमाणात गर्दी असते. काही वेगळे पर्याय बघा. वसई/नाशिक रेंजसुद्धा मस्त आहे. काही पर्याय सुचवतो.. १. सरसगड (पाली) . २. कामण दुर्ग (वसई) - प्रचंड पायपीट, हमखास चकवा लागणारी... टेहळणी किल्ला असल्याने फक्त पाण्याच्या टाक्याच आहेत गडावर, पण फुलांची रास पसरलेले तीन डोंगर चढून मग उतरून पोचावे लागते ;-) . ==== . ==== . ३. सागरगड (पेण - अलिबाग रस्त्यावर अलिबागपासून ७ किमी. अलीकडे खंडाळे गावातून गडावर जायला सोपी वाट आहे... फारसा इतिहास ज्ञात नसला तरी पुरंदरच्या तहात दिलेल्या २३ किल्ल्यांच्या यादीत सागरगड होता. गडाच्या माथ्यावरून समुद्रातील हालचाली स्पष्ट दिसत असल्याने गडाला नक्कीच बरेच महत्व) . ४. अवचितगड (रोहा) - साक्षात रायगड परिसरातील सुरक्षाभिंत म्हणून ओळखला जाणारा किल्ला. किल्ल्यावर जाण्यासाठी पिंगळसई, मेढा किंवा पेंडसे गावातून मार्ग आहेत. किल्ल्यावर जाण्यासाठी रोह्याला उतरून पिंगळसई किंवा मेढासाठी एसटी किंवा रिक्षा मिळते. चढाई एकदम सोप्पी. ५. रतनगड (रतनवाडी) - इथेही गर्दी असतेच विकांतात, पण प्रचंड घनदाट जंगल आणि भरपावसात कितीही वेळा करायला आवडेल असा ट्रेक (रोप आवश्यक) . ६. किल्ले असावा… - बोईसर पूर्वेला, टाटा आणि ऑसवाल बिल्डर्सचे हाउसिंग प्रोजेक्ट ओलांडून पुढे काही किलोमीटरवर वरांगडे हे गाव आहे. एसटीने उतरल्यावर, उजव्या बाजूला एक कच्चा रस्ता आहे. जिथे डाव्या बाजूला विराज इंडस्ट्रीचं एक प्रोजेक्टसुद्धा आहे. तिथून पुढे किल्ल्याला जाणारी वाट आहे. . ७. किल्ले कोहोज - पालघरपासून एसटीने ३० मिनिटांचा प्रवास. हया गडावर जाण्याचे तीन मार्ग आहे, एक नाणे गावातुन दुसरा अंबीत गावातुन तर तिसरा वाघोटे फाट्याजवळून . ८. किल्ले तांदुळवाडी - सफाळेहून तांदूळवाडी बेस व्हिलेज . ९. अशेरीगड - पालघरहून महामार्गाने १० किमी अंतरावर खोडकोना गाव (बेस व्हिलेज) . १०. किल्ले सिंदोळा - कल्याणहून अहमदनगरला जाणारी बस पकडून खुबी फाट्याला उतरावे. तिथे मारुती मंदिराच्या बाजूने ट्रेक रूट सुरु. इथून हरिश्चंद्रगडावरपण जाता येते.. . तूर्तास इतकेच ;-) वसई परिसरात श्रीदत्त राऊत यांच्या सोबत काही ट्रेक्स ठरवणार आहोत, ज्यामुळे आपल्याला अनेक लहान-मोठे अपरिचित किल्ले दोन अडीच दिवसात बघता येतील. सांगेनच ठरल्यावर :)

In reply to by सुहास झेले

शिद 30/05/2014 - 17:59
बोईसर-पालघर हा माझ्या गावचा परीसर पण तुम्ही वरील दिलेल्या बर्‍यांच ठीकाणी कधी जाणं झालं नाही. धन्यवाद, तुमच्यामुळे नविन ठीकाणांची माहीती कळली.

In reply to by शिद

सुहास झेले 30/05/2014 - 23:18
वसई ते बोईसर परिसरात जवळजवळ १४०-१४५ लहान मोठे किल्ले आहेत, ज्यातल्या ४८-४९ची नोंद पुरातत्व खात्याकडे आहे आणि त्यातील फक्त दोन किल्ले ते सांभाळतात. :-| तुमचा ईमेल आयडी व्यनि करून ठेवा. अडीच दिवसांची मोहीम ठरतेय, सांगेन ठरल्यावर...

कंजूस 29/05/2014 - 08:20
सुहास झेले ,दहा ट्रेकची माहिती आवडली . माझा प्लान असा आहे :- १)दरवर्षी एकदा /दोनदा नियमित पावसाळयात /हिवाळ्यात भिमाशंकर करणे . २)मुबईकडचे कर्जत-खांडस मार्गे वर येतील .पुण्याकडचे राजगुरूनगर कडून गुप्त भिमाशंकर मार्गे येतील . ३)पुण्याकडचे फारसे चालू न शकणारे बसने अकरा वाजता येतील आणि वरती सोपा गुप्त भिमाशंकर अथवा हनुमानतळे करतील .परत बसने जातील . बसप्रवासामुळे सर्व साधनसामग्री आणणे सोपे जाते .कोणीही येऊ शकतो .न आवडल्यास परत त्याच दिवशी तीन आणि पाच वाजताची बस आहे . ४)एक दिवस मुकाम डबेवाले धर्मशाळा ,हॉल ,खोल्या आणि टॉइलट आहे .माझा अनुभव चांगला आहे . ५)पुण्याकडून बस तिकिट ,राहाणे ,नाश्ता २दा,चहा ,जेवण १दा धरून रुपये साडेचारशे पर्यँत खर्च होतो . ६)कर्जतकडून रुपये तिनशे . कसे वाटते अभिप्राय द्या

In reply to by कंजूस

सुहास झेले 29/05/2014 - 09:46
भीमाशंकर जबरीच आहे, पण गर्दी असली की तिथे जायचा कंटाळा येतो. पण एकदा तरी शिडीच्या वाटेने करायचा आहे... तीच एक वाट राहिली आहे. तिथून गर्दी कमी असते, पण रोपची गरज लागते काही ठिकाणी.... :)

सुधीर जी 29/05/2014 - 10:58
पण रोपची गरज लागते काही ठिका>> नाहि आता भिमाशंकर शिडि घाटाने जाताना रोप चि गरज लागत नाहि. अवगड जागि लोखंडि शिडि लावलेलि आहे. मि गेलि ५ वष भिमाशंकर करतो आहे जुले महिना एकदम बेस्ट आहे भिमाशंकर ट्रकिंग साठि

कंजूस 29/05/2014 - 11:17
मुवि एक दिवसात होते की भिमाशंकर पण कर्जत टरेकिंग नाही .पुण्याहून बसने गेल्यास आणि पुण्याला परत असे केल्यास अकरा ते पाच इतका वेळ वरती हाताशी मिळतो .कार केल्यास आणखी दोन तास मिळतात . सुहास ,मी कधी शनी रवी जात नाही त्यामुळे त्रास होत नाही .आठ दहावेळा भि० ला गेलो आहे पण एकदाही शिडीच्या वाटेने मला गाववाल्यांनी जाऊ दिले नाही .तसा एक तासाचाच फरक पडतो आणि तिकडे पक्षी दिसत नाहीत . यावर्षी १२जुलै ते २५ ऑगस्ट गर्दी असेल . मी बहुतेक बुध ४ जूनला जाणार आह .

स्पार्टाकस 31/05/2014 - 12:06
बाराही महीने करण्याजोगा एक भन्नाट ट्रेक म्हणजे त्र्यंबकेश्वर जवळचा हरिहर. याला असलेली उभीच्या उभी दगडी शिडी खाचेत हात घालून चढून जाणं, विशेषतः पावसाळ्यात हा एक थरारक अनुभव असतो. मुंबई / नाशीकहून एक दिवसात होणारा ट्रेक आहे हा. H01

ह्या वीकेन्डला (८ जुन २०१४) मस्त टेल्को लेक पी-एम-आआयाणि पी-सी-एम-सी ग्रूपसोबतभ्रमंती आणि पक्षी निरिक्षण झाले ... संध्याकाळी मिपाकरांसोबत मस्त खादाडी ( काय पराठे होते राव ! लय भारी !!) आता पुढच्या वीकेन्डचा १४-१५ जुन चा काय प्लॅन ? पाऊसपडायच्या आधी एकदा हरिश्चंद्रगड करुन येवुयात का ? की वेरुळला जाऊन यायचे ?

In reply to by प्रसाद गोडबोले

सूड 09/06/2014 - 17:07
>>पाऊसपडायच्या आधी एकदा हरिश्चंद्रगड करुन येवुयात का ? हरिश्चंद्रगड पाऊस उलटून गेल्यानंतर मस्त ऑप्शन वाटला मला. पण बघा कसं काय ते!!

In reply to by प्रचेतस

मग एका दिवसात भाजे कार्ला केव्ह्ज करु ... जरा पाऊस वगैरे पडला तर मग राजमाची किंव्वा लोहगड करता येइल का? आणि बाकी कोणीच इन्टरेस्टेड नाहीये का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 13/06/2014 - 12:30
भाजे लेणीला मागच्याच आठवड्यात जाऊन आलो. राजमाचीला एक मुक्काम लागतो. लोहगड कधीही करता येईल पण पावसात केल्यास अधिक सुंदर. भाजेला जायचे तर जाऊ परत. ६.४५ च्या लोकलने निघायचे. १२.३० पर्यंत घरी परत.

ट्रेकसाठी एखादे असे ठिकाण ठरवा जिथे सर्वाना सोईस्कर होईल. मावळात 'तिकोणा',; लोणावळ्यात 'राजमाची पॉईंट', लोहगड, कोरीगड, तुंग, असे पर्याय आहेत. 'सूड' यांनी सुचवल्याप्रमाणे हरिश्चंद्रगड देखील मस्त पर्याय आहे पण पावसाळ्यानंतरच. 'मुक्त विहारि' यांच्या म्हणण्याशी सहमत. एखादा 'फॉर्म' तयार केला पाहिजे ज्यावर ट्रेक बद्दल सर्व माहिती असेल. ट्रेकसाठी लागणारे साहित्य, आणि ट्रेक कितीपत अवघड आहे याची माहीती आधीच समजली तर अजुन छान. जेणेकरून ट्रेकला गेल्यावर काही अडचण भासणार नाही.

In reply to by हुकुमीएक्का

चौकटराजा 15/06/2014 - 07:31
ट्रेकसाठी " एखादा" फॉर्म ठेवा . असहमत. त्यापेक्षा स्वता:चा फॉर्म चांगला ठेवा . ( आम्ही फॉर्मात असताना ट्रेक केले नाहीत. आता बुवा म्हणतात आम्ही म्हातारे झालो ) .

हा अख्खा विकेन्ड निव्वळ झोपा काढण्यात गेला ... पुढच्या वेकेन्डचा काहीतरी प्लॅन करु राव ... जवळच्या जवळ तिकोना / लोहगड / विसापुर / राजमाची / सिंहगड / पुरंधर .... काहीतरी ट्रेक करुया राव ... नाहीतर मी आपला अजिंक्यतारा सज्जनगडचा ट्रेक करुन येईन म्हणतो *biggrin*

नवीन कॅमेरा घेतल्यापासून सज्जनगड ला जायचा प्लॅन चालू आहे. पण अजून वेळच जुळून येत नाहीये. कोणी ठरवला सज्जनगड चा ट्रेक तर नक्की सांगा. जरूर येईन

कंजूस 19/06/2014 - 03:07
कोंडेश्वर पाहा ।असे सुचवतो . कामशेत ते जांभिवली बस आहे .जांभिवली गावापासून एक किमीवर चालत कोंडेश्वर आहे .मागचा ओढा खतरनाक आहे .[हा ओलांडला तर खाली कोकणात ढाक -खांडपे-कर्जत वाट आहे] .

१५ तारखेला तोरणा आणि बेडसे लेणीला जाऊन आलो. तोरणाला पोट भरून जांभळे , करवंदे नि रायवळ आंबे खाल्ले. असे उदर भरणाचेट्रेक सुचवा जरा …;)

In reply to by सूड

सुहास झेले 09/03/2015 - 15:35
ह्या भागातील बहुतेक किल्ले टेहळणीसाठी वापरले जायचे... त्यामुळे बहुतेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या आणि एखाद दुसरे बांधकाम असावे असा अंदाज. मीही ह्याभागात जास्त फिरलेलो नाही. श्रीदत्त राऊत सोबत आहेत म्हणून इथे माहिती दिली :)
नमस्कार! भाईयों और बहनो..... (सॉरी सॉरी. ते मोदींचं भाषण ऐकलं ना नुकतंच टीव्हीवर... ) हां तर आता मोदी सरकार वगैरे सगळं आलंय. अशी बातमीही आली आहे की ५ जून ला मॉन्सून केरळात दाखल होणार आहे. तेंव्हा त्याच्या स्वागताला एखाद्या डोंगरावर नाही गेलं तर मजा काय नाही का! असा विचार मनात आला. गेल्या चार पाच ट्रेक चे वृत्तांत फोटो जेंव्हा मिपावर टाकले तेंव्हा `आम्हाला न नेल्याबद्दल निषेध' वगैरे अनेक शेरे वाचायला लागले. :) तेंव्हा, म्हटलं की या खेपेस त्याची भरपाई करावी. एक सहज प्लॅन डोक्यात आलाय.

उदयनराजे विक्रमी मतांनी विजयी

raudransh_27 ·
क्लिंटन सर यांच्या पडघम मालिकेचे पुर्नवाचन करत असताना माझ्या एका प्रतिसादावर http://misalpav.com/node/27769 काही सदस्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या, त्या वाचुन खरच कीव आली. या प्रतिसादावरुन आणि अशाच तत्सम अनुभवांवरुन एकदंरीत विचारांची पातळी, द्वेष, एकांगी विचार, दुसर्याना कमी लेखण्याची आम्हीच श्रेष्ठ वृत्ती पाहुन दु:ख वाटते. विशेषत छत्रपती शिवराय याचां अनादर आणि वरील प्रतिसादात असलेले अंधत्व,दत्तक,बिरूदावली सारखे टोमणे. असो, ज्या गोष्टी आपण वैयक्तिक बदलवु शकत नाही त्यावर काय करणार.

सातार्‍यात महाराजांना हरवणे अशक्य आहे

अशक्य

खरेतर हिंदुत्ववादी पक्षांनी महाराजांना आपल्याबाजुला घ्यायला हवे ...पण महाराजांचा आधीचा बीजेपी बरोबरचा अनुभव वाईट असल्याने महाराज परत बीजेपी मधे जाण्याची शक्यता नाही . ह्या सगळ्या मधे सातार्‍यातला हिंदुत्ववाद्यांची गोची होते , हिंदुत्ववादी पक्षाला मत द्यायचे की ज्यांच्यामुळे हिंदु धर्म तरला त्यांना ? त्यामुळे मी मतदान करतच नाही :) पण मोदींनी एकदा प्रत्यक्ष भेट घेतली आणि पवारसाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव जरासा कमी केला तर महाराज परत हिंदुत्ववादी पक्षाकडे येतील अशी आशा आहे ! अवांतरः मागे एकदा संभाजी भिडे गुरुजी ह्यांनी रायगडावर मोदी आणि महाराजांची भेट घडवुन आणण्याचा प्रयत्न केला होता पण ते जमले नाही :(

विजुभाऊ 17/05/2014 - 12:23
गिरीजा काका कोणतीही व्यक्ती जाणता राजा या पदापर्यन्त पोहोचते ते रयतेच्या प्रश्नांची जाण असल्यामुळे. ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केल्यामुळे. सातार्‍यात गेल्या किमान तीस वर्षांपासूनच्या काही समस्या आहेत. १) येथील तरुणाना स्थानीक रोजगार उपलब्ध नाहीत त्यामुळे मुम्बै/पुणे येथे स्थलांतर करावे लागते :- मागील तीस वर्षांपासून उत्तम भौगोलीक परिस्थिती ( वीज / पाणी / राष्ट्रीय महामार्ग/प्रशिक्षीत मनुष्यबळ) उपलब्द असूनही येथे एकही नवा मोठा उद्योग आलेला नाही. उलट जे होते ते उद्योगच इतरत्र स्थलांतरीत झाले ( उदा अ‍ॅरीस्टोक्रॅट / डोबर्ग ) महाराष्ट्र स्कूटर्स चे तर मागील किमान पंधरा वर्षाम्पासून उत्पादन बंदच आहे. एकाही लोकप्रतिनीधीनी याबाबत कधीच आवाज उठवला नाही. २) यामुळे त्यावर अवलंबून असलेले छोटे उद्योजकसुद्धा देशोधडीला लागले आहेत. ३) केवळ साखर कारखाना हीच काय ती जमेची बाजू. ४) शेजारीच सूत गिरणी प्रकल्पाची भकास अर्धवट बांधलेली मोडकळलेली इमारत येताजाता नजरेस पडते. त्या प्रकल्पाचे काय झाले कोण जाणे. ५) सातार्‍याच्या आसपास निसर्गाने अक्षरश: वैभवाची उधळण केलेली आहे. शक्य असुनही एकाही पर्यटनस्थळाचा विकास केलेला नाहिय्ये. ( कोयनानगर हे अक्षरशः नम्दनवन आहे) ६) सातार्‍यात शक्य असूनही योग्य वैद्यकीय सोयी उपलब्ध नसल्याने रुग्णाना पुण्याला जावे लागते. ७) सातार्‍यात आयटी पार्क सारख्या किंवा तत्सम गोष्टी आणणे सहज शक्य आहे. मात्र त्यासाठी प्रयत्नच होत नाहीत. ८) शेतीमालावर प्रक्रीया करणारा एकही मोठा उद्योग येथे नाही. ९) सातार्‍यात बर्‍याच हिंदी मराठी चित्रपटांची चित्रीकरणे होतात ( दबंग / अपहरण हे खुद्द सातारा शहरात) मात्र त्या अनुशंगीक एकही सोयी येथे उपलब्ध नाहीत. १०) स्मशानभूमी देखील लोकवर्गणीतून झालेली आहे. यात कोणते राजकारण आडवे येत होते कोण जाणे. पण इच्छेचा अभाव ) ११) जागा असुनही तीस वर्षात एकही नवे उद्यान , पोहोण्याचा तलाव , खेळण्याच्या सुविधा निर्माण केल्या नाहीत. सातार्‍यातील लोकांचे शिवाजी महाराजांवर असलेले प्रेम आणि आदर यामुळे एका हाकेसरशी अक्षरशः लाखो लोक जमा करण्याची क्षमता या नेत्यांकडे आहे मात्र याच उपयोग विकासासाठी कधीच केला गेला नाही. पर्यटन , कृषी उद्योग ,अ‍ॅटोमॉबाईल या उद्योगांत मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. मात्र केवळ इच्छेचा अभाव यामुळे क्षमता असूनही सातार्‍याचा विकास झालेला नाहिय्ये. हे झाले काही मोजकेच मुद्दे. कोणत्याही व्यक्तीबद्दल तक्रार नाही. मात्र तीस वर्षे हे मुद्दे असेच राहिले आहेत. या उलट पवारानी बारामतीसारख्या छोट्या गावाचा उत्तक विकास केलेला आहे. तेथे मोठे उद्योग आहेत. आसपासच्या कुरकुंभ. जेजुरी सारख्या गावातही मोठे उद्योग आलेले आहेत. ही वस्तुस्थिती नाकारत येत नाही. कोणाबद्दल वैयक्तीक आक्षेप नाहीत मात्र कोणाची व्यक्तीपूजा करताना ती विभागाच्या विकासाच्या निकषावर घासुन पाहिली तर दुर्दैवाने सर्व आक्षेप योग्य आहेत हेच खरे असे म्हणावे लागेल.

In reply to by विजुभाऊ

नगरीनिरंजन 17/05/2014 - 23:22
विजुभाऊ, जनतेच्या प्रतिनिधीने जनतेसाठी काम करणे अपेक्षितच आहे. कोणी कितीही विकास केला तरी व्यक्तिपूजा सर्वथैव असमर्थनीय आहे, हो की नाही?

बॅटमॅन 17/05/2014 - 12:25
या माणसाने सातार्‍यासाठी नक्की काय केले ते खरेच ऐकायला आवडेल. जे ऐकलेय त्यात फक्त मुजोरी सोडून दुसरे काही आढळले नाही आजवर. पण सातारकर नसल्याने काही प्रत्यक्ष अनुभव नाही, तरी कुणा सातारकराने माहिती पुरवावी-अभिनिवेशरहित होऊन. सातार्‍याच्या विकासात यांचे योगदान नक्की काय? छत्रपतींचा वंशज असणे हे काही कर्तृत्व नाही.

In reply to by बॅटमॅन

नगरीनिरंजन 17/05/2014 - 23:18
क्या बोला! क्या बोला! आजच्या जमान्यात एखाद्याला महाराज वगैरे संबोधणे वगैरे पाहून मला तर काय म्हणावे तेच कळत नाही. एकीकडे सत्तापालट करून स्थैर्यासाठी पक्षाला मतदान करण्याची परिपक्वता देशभरातले मतदार दाखवत असताना इथे व्यक्तिपूजेची थाळी सजवण्यात येत आहे हे पाहून अजून लोकशाही सगळीकडे रुजायची आहे याची साक्ष पटली.

In reply to by नगरीनिरंजन

हाडक्या 19/05/2014 - 03:33
या इथे एक सातारकर म्हणून थोडक्यात काही बाबी मांडल्या आहेत यांच्याबद्दल. पण या साहेबांना चर्चा नको आहे असे त्यंनी
असो, ज्या गोष्टी आपण वैयक्तिक बदलवु शकत नाही त्यावर काय करणार. त्या सर्व प्रतिसादावर, प्रत्येक मुद्दयावर माझ्याकडे संतुलित उत्तरे आहेत पण त्याच त्या विषयावर वाद घालण्याची अजिबात इच्छा नाहीये.
या इथे सांगितले असल्याने चर्चेचा प्रश्न येत नाही असे वाटले, त्यांची जी काही 'संतुलित उत्तरे' जरी द्यायला ते तयार असतील तर आम्ही पण बोलू.. पण RSS वाले आणि सीग्रेडी अशी मुक्ताफळे आधीच उधळल्यावर काय मग ? उदयन राजे आणि त्यांचे भरपूर 'प्रताप' आम्ही सातारकरांनी पाहिले आहेत.
तसा माझा आणि साताराृ्याचा विशेष संबंध नाही पण गेल्या वर्षभरात दुर्गभ्रमंती च्या निमित्ताने शिवकालिन प्रांत सातारा, कराड (सध्याचा ढोबळमानाने सातारा जिल्हा) पाहण्याचे भाग्य लाभले.
म्हणजे उदयन राजे तुमच्यासाठी दूरून डोंगर साजरे आहेत असेच म्हणायचे. निव्वळ शिवरायांचे वंशज मुद्द्यावरून यांना मते का द्यावीत कुणी..?
विशेषत छत्रपती शिवराय याचां अनादर
शिवरायांचा अनादर वगैरे लगेच मध्ये आणू नका हो.. आम्ही तिथेच सातार्‍यात वाढलोय. आणि तुम्ही एकदा शिवाजी संग्रहालयाची अवस्था पहा आणि मग या त्यांच्या वंशजानेच तिथे दुर्लक्ष करून कसा शिवरायांचा अपमान केलाय ते कळेल. बाकी तुम्हाला चर्चा करायची नसल्याने काहीच मुद्दे मांडत नाहीये तरी पण फारतर इथे विजुभाऊनी मांडलेले मुद्दे आहेत त्याच्याबद्दल बोललात तरी भरपूर..

In reply to by नगरीनिरंजन

मालोजीराव 20/05/2014 - 18:15
सातार्यातील अनेक जेष्ठ व्यक्ती, राजकारणातील काही लोक, राज्यातील बरेच पत्रकार उदयनराजेंना एकेरी नावाने संबोधतात, त्यांना महाराज वगैरे म्हणणे चूक आहे या तुमच्या मताशी मी पूर्ण सहमत आहेच. पण आमचे घराणे असेल किंवा इतर अनेक घराणी आहेत ज्यांचे छत्रपतींच्या घराण्याशी पूर्वापार संबंध आहेत, त्यामुळे त्यांना राजे किंवा छत्रपती संबोधणे आमच्या चालीरितीमध्ये आहे आणि त्याबद्दल कुणाला आक्षेपही असू नये. इथे काहीजणांनी या लोकांना पत्त्याच्या कॅटमधल्या राजाएवढी सुद्धा किंमत नाही असे म्हंटले आहे, यांना कदाचित ठावूक नसावं देशातील काही पंतप्रधान उदा. विश्वनाथ प्रताप सिंह कित्येक आजी /माजी मुख्यमंत्री … वसुंधराराजे,अर्जुन सिंह ,दिग्विजय सिंह,भैरोसिंह शेखावत हे राजघराण्याशीच संबंधित आहेत. कित्येक आजी /माजी केंद्रीय मंत्री,राज्यांतील मंत्री यांची संख्या तर मोठीच आहे . महाराष्ट्रापुरते सांगायचे झाले तर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (जाधवराव) , सध्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण , खासदार विजयसिंह मोहिते, पुण्याचे नवीन खासदार अनिल शिरोळे हेही अश्याच घराण्यांशी संबंधित आहेत.

In reply to by मालोजीराव

व्वा !व्वा !!व्वा!!! मालोजी, ही एवढ्या कर्तृत्वाशाली व्यक्तींची यादी देऊन तूम्ही या भारतभूला उपकृतच केले नै का! हेच राजमान्य, मुजरामात्रे ,स्वकतृत्ववान लोक जेव्हा जाहिर सभेत फुले आंबेडकरांचे नाव घेतात व सत्ता येताच खुर्च्या उबवायला आपल्या ९६ बगलबच्च्यांची वर्णी लावतात ,आरक्षणाची मागणीकरुन तळागाळातल्या लोकांच्या भाकरीतला चतकोर तुकडा हिसकावण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अंमळ गंमत वाटते. एक सांप्रतकालीन महाराष्ट्रीय नरपुंगव राजे सध्या आरक्षण मागत फिरत आहेत, तेही आलिशान मर्सिडीज, ऑडी यांचा ताफा घेऊन... कमाल नै!

In reply to by नानासाहेब नेफळे

नेफळे ( खर आडनाव असल्यास ) तुमचा प्रोब्लेम काय आहे...एकंदरित ब्राह्मण आणि मराठा ह्यान्च्याबद्दल तुमच्या मनात फ़ार आकस आहे... तुम्ही कोणताही विषय नेहमी धर्म आणि जातींकडे का नेता.... टीप: मी मराठा आरक्शणाचा कडवा वीरोधक आहे... पण मराठा आरक्शणा बाबत तुमच्या पोटात फ़ारच दुखत ... तुमचा टक्का कमी होईल म्हणुन का?

In reply to by मालोजीराव

मालोजीराजे, छत्रपतींच्या घराण्याविषयी लोकांना आस्था असलीचं पाहीजे. शिवाजी महाराजांचं कर्तुत्व तेवढं मोठं होतच ह्यात काही वाद नाही. पण त्यांचे वंशज म्हणुन छत्रपती लेव्हलचं कर्तुत्व नसताना मिरवणं मात्र नक्की खटकतं. शिवाजी महाराजांसारखं कर्तुत्व असेल तर त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायला पण सगळ्यांची तयारी असेल.

विजुभाऊ 17/05/2014 - 12:34
ब्याटम्यान काका केवळ याच व्यक्तीने नाही तर त्यांच्या पूर्वसुरींनी सुद्धा. त्यामुळेच गेल्या तीस वर्षात असे म्हणतोय. त्यांच्या काकानी निदान काही पाणीपुरवठा योजना , सहकारी साखर कारखाना , नाट्यगृह इत्यादी मोजके का होईना काही गोष्टी जमेकडे आहेत. मात्र बाकी शून्य.

In reply to by विजुभाऊ

बॅटमॅन 17/05/2014 - 12:40
यांचे काका म्ह. ते अभयसिंहराजे काय? बाकी पूर्वसूरींचं माहिती नै पण मी उदयनराजेंचाच उदोउदो जास्त ऐकलाय, सबब प्रश्न त्यांच्याबद्दलच आहे. अन अजून एक प्रश्न असा की जर काहीच नै केले तर लोक मतं का देतात? फक्त दहशतीच्या जोरावर असे जमत असेलसे वाटत नै. नक्की माजरा क्या है?

विजुभाऊ 17/05/2014 - 12:39
सातार्‍यातील डोंगर दगड खाणीमुळे पोखरले जात आहेत. ऐतीहासीक अजिंक्यतारा तर मागील बाजूने अक्षरश पूर्ण उभा कातरला गेला आहे. अशाच एका दगड खाणीतील वादामुळे एका राष्ट्रवादी गुंडाचा खून झाला होता.

In reply to by विजुभाऊ

अजिंक्यतार्‍यातील गौणखनिज पश्याला बंधी होवुन किमान २० वर्षे होवुन गेलीत ... मी लहानपणापासुन खिडीतल्या गणपतीला जातोय पण चौथी नंतर एकदाही सुरुंग लावला आहे ह्या कारणाने थांबण्याचा योग आलेला नाही .

विजुभाऊ 17/05/2014 - 12:47
बरोबर ब्याटम्यान्काका. तेच ते . दहशत नाही मात्र छ. शिवाजी महाराजांबद्दल लोकाना इतके प्रचंड प्रेम आणि आदर आहे. ते प्रेम राजघराण्याबद्दल आहे. त्यांच्या मातोश्री ज्यावेळेस निवडणूकीत पडल्या त्यावेळेस अभयसिंह्राजे भोसले हेच विरोधात उभे होते. त्यामुळे लोकानी थोडा मवाळ पर्याय निवडला होता. अभयसिंहराजे भोसले आनि उदयनराजे यांच्यात एकदा लढत झाली होती. त्यावेळेस अभयसिंह राजे भोसले निवडणूक हरताहरता थोडक्यात बचावले. (तेही काही इतर कारणांमुळे).

विजुभाऊ 17/05/2014 - 12:58
नानासाहेब नेफळे.( पूर्वाश्रमीचे ग्रेट थिंकर) मी अजिंक्यातार्‍याच्या मागील बाजूचा म्हणजे हायवेकडच्या नव्हे तर "खिंडीतील गणपती" बाजूकडचे बोलतोय. उगाच वस्तुस्थिती माहीत नसताना उचलले बोट आपटले की बोरडावर असे करु नका.

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 19/05/2014 - 01:17
नक्की फरक काय आहे? शिवाजी महाराज काय किंवा गांधी-नेहरू काय, त्या त्या लोकांचे जे काही कर्तृत्व होते त्या बळावर त्यांच्या वंशजांनी किती माज करावा याला लिमिट असते. त्या दृष्टीने पाहता फरक नाहीच. समर्थ स्वतःच म्हणतात ना, "सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख" म्हणून? मग हे कसं चालतं? शिवाजीराजांचे वंशज असण्यात स्वतःचे कर्तृत्व काय आहे या प्रश्नाचे उत्तर द्या बॉ कुणीतरी. इतक्या प्रतिष्ठित कुळात जन्म घेऊन पुढं काही केलं तर ठीक, नैतर पोकळ बढाईपेक्षा त्याला काडीमात्र महत्त्व नाही.

आनन्दिता 18/05/2014 - 04:50
विजुभाऊंच्या सर्व प्रतिसादाशी अगदी सहमत. करता येण्यासारखी अनेक कामे केवळ करण्याची इच्छाशक्ती नसल्याने त्या घराण्याने केली नाहीयेत. मग ते अभयसिंह असो, उदयन असो किंवा शिवेंद्र असो. उदयनराजेंनी कार्यकर्त्यांची फौज मात्र उत्तम बांधली आहे. त्यामुळे सातारा शहर सोडा पण आसपासची अनेक गावे एकगठ्ठा मतं देतात. जोडीला गुंडगिरी आहेच. रच्याकने कालच्या निवडणुकीनंतर एबीपी माझा ला त्यांनी दिलेली प्रतिक्रिया ऐकली का? जरा जास्तच झालं त्यात .. किंवा " जास्त झाली" असावी . http://abpmajha.abplive.in/videos/2014/05/16/article324016.ece/कार्ट्यांनो-असे-घाणेरडे-प्र?id=324016#.U3fpR9q9KSM

दुश्यन्त 18/05/2014 - 12:14
महायुतीने ही जागा आर पी आय ला सोडली होती. आर पी आय ला तिथे उमेदवार मिळत नव्हता, एक उमेदवार मिळाला तो नामांकन भरायच्या आदल्या दिवशी बदलला. महायुतीत सगळा संभ्रम होता. त्यात सेनेच्या पुरुषोत्तम जाधवांनी बंडखोरी केली होती.महायुती खासकरून मुंडे आणि उदयन राजेंचे संबंध चांगले आहेत. सेनेने स्वतःचा उमेदवार दिला असता तर किमान एक चांगली लढत तरी झाली असती मात्र आठवलेंच्या पक्षाची ताकद एकदम तोल मासा तेव्हा एका अर्थाने हा महयुतीकडून उदयनराजेना बाय होता असेच म्हणावे लागेल. उद्या उदयनराजे भाजपमध्ये आले तरी नवल वाटायला नको.

सातार्‍याचा "पुणे मुंबई बारामती स्टाईल" विकास न होवु देणे हे माझ्या लेखी एक खुप मोठे पॉसिटीव्ह काम आहे ... नकोच आमच्या सातार्‍यात तसला विकास ... अवांतर : डॉ. पुष्कर श्रोत्रींनी एक कासच्या फुलांवर लिहिलेले पुस्तक आणि त्यांचे वर्ल्ड हेरीटेज करणाचे काम इतके सुप्रसिध्द झाले की आता कासला २-३ लाख लोक भेट देतात ... लवकरच कास उध्वस्त होईल ! आणि ऐकीव माहीती नुसार डॉक्टरांनाही कास बाबत जे झाले त्याबद्दल वाईटच वाटत आहे :( बाकी सविस्तर प्रतिसाद देतो जरा निवांत पणे !

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 18/05/2014 - 20:24
बेशिकमध्येच लोच्या झालाय अशी शंका आहे. सगळीकडे शिमिटाची खुराडी अन धुराडी उभी करणे म्हंजेच फक्त विकास नाही. पण संतुलित विकासही करता येऊ शकतो. पण यांनी नक्की केले तरी काय? विकास होऊ न देणे? प्रसादराव, अतिशयच असहमत. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहतो आहे.

In reply to by बॅटमॅन

संतुलित विकासही करता येऊ शकतो.
संतुलित विकास हेच कॉन्ट्रॅडिक्शन आहे ... एकीकडे खडडा खणल्या शिवाय दुसरीकडे डोंगर उभारताच येत नाही असे म्हाझे ठाम मत आहे. तुम्ही म्हणता तसल्या संतुलित विकासाचे माझ्या पाहण्यात तरी एकही उदाहरण नाही Please enlighten me !!

In reply to by प्रसाद गोडबोले

ह्या निमित्ताने "विकास म्हणजे नक्की काय ?" ह्यावर एकदा सविस्तर चर्चा कली पाहिजे .... स्वतंत्र धागा काढतो त्याबद्दल :)

In reply to by प्रसाद गोडबोले

संतुलित विकास गोव्याला म्हणावे? आहेत त्या इंडस्ट्रीज नीट चालल्या आहेत आणि धुराडी उभी राहिली नाहीयेत. साताऱ्याने आहे तसेच रहावे आणि बदलू नये असं मला पण वाटतं. आणि एकीकडे त्यात लै लै स्वार्थीपणा असं पण वाटतं आहे. आपण सगळे (म्हणजे इथे चर्चा करणारे सातारकर कोणी राहतंय साताऱ्यात?? मी बंगळूरात आहे) ऑब्व्हीयस कारणासाठी बाहेर रहाणार आणि लोकल पब्लिक आहे तसंच रहावे, त्यांनी बदलू नये अशी अपेक्षा का करावी?? कोल्हापुरात मजबूत कास्टिंग आहे, पुण्यात कंपन्या आहेत. साताऱ्यात मशीनिंग जोरदार होण्यास काय हरकत आहे? नगर रोडवर सणसवाडी वगैरे एमआयडीसी झाल्यात. अ‍ॅबनॉर्मल सूज असलेली ग्रोथ नको पण वरती म्हणाल्या प्रमाणे आर्यांग्ल एक चांगलं फेमस कॉलेज झालं तर काय बिघडेल?? परिवारापैकी शिवेंद्रसिंह यांनी सुरुवात करून फुलं एक्स्पोर्ट (दुबईमध्ये वगैरे) करायला बऱ्याच जणांना मदत केली आहे. बरीच ग्रीन हाउस बांधली गेली आहेत. काही जणांनी एक्स्पोर्ट साठी स्ट्रॉबेरी वगैरेची पण उत्पादने घ्यायला सुरुवात केलेली आहे.

In reply to by लॉरी टांगटूंगकर

बॅटमॅन 19/05/2014 - 01:17
तेच तर. आहे तसं रहावं, बदलू नये, इ. म्हटले तर तो एक स्वार्थीपणाच आहे कारण असे म्हणणारे लोक अन्य ठिकाणच्या डेव्हलपमेंटचा फायदा घेत असतात. उद्या मिरजेनेही बदलू नये असे मी म्हटले तर तो ढोंगीपणाच होईल.

In reply to by बॅटमॅन

हाडक्या 19/05/2014 - 03:52
हॅ हॅ हॅ .. आम्ही पममई, ममई आणि परदेशात काम करतो.. मंग सुट्टीला सातार्‍याला जातो.. मग कशाला पायजे बदल ? ;) फक्त तुमच्या एरिया मधल्या गुंडाशी ओळख ठेवा (तो पण कधी बदलत नाही) मग पोलिसाने अडवू दे नायतर अजून काय राडा होवू दे.. बिंदास सांगा 'वाड्यावर फोन लाऊ का रे ?' बास.. सिंपल लाईफ.. बॅटमॅन भौ, ढोंगीपणा आपल्या भारतीय रक्तातच खोलवर मुरला आहे, त्यात नवीन ते काय हो ?

विजुभाऊ 18/05/2014 - 20:33
गिरीजाकाका विकासाचा स्थानीक निसर्गाच्या प्रश्नाशी बादरायण संबन्ध जोडून नका. कास ची व्यथा वेगळी आहे.तेथे निसर्गाला धोका असण्याचा प्रश्न आहे. पण त्याव्यतिरीक्त अनेक मुद्दे आहेत. पुणे बारामती स्टाईल विकास म्हणजे काय जो? स्थानीक लोकाना रोजगार उपलब्ध व्हायला नको का? सातार्‍यातील लोकाना किमान सोई असलेली स्मशानभूमी देखील न मिळणे / मुलाना खेळण्यासाठी एकही उत्तम ग्राउंड / अकादमी नसणे / चांगल्या वैद्यकीय सोयी नसणे याचा विकासाशी काहीच संबन्ध नाही असे का म्हणायचे आहे. सातार्‍यात असलेल्या शैक्षणीक सोयी या काही खाजगी संस्थानी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.
"सातार्‍याचा "पुणे मुंबई बारामती स्टाईल" विकास न होवु देणे हे माझ्या लेखी एक खुप मोठे पॉसिटीव्ह काम आहे ...
" आपल्या अफाट तार्कीकाला लाख सलाम. धन्यवाद. बरे झाले तुम्हीच तुमच्या बुद्धीमत्तेचे प्रमाण दिलेत.

In reply to by विजुभाऊ

बॅटमॅन 18/05/2014 - 20:40
स्थानिकांना रोजगार मिळणे, चांगली कॉलेजेस असणे, इ. महत्त्वाचे आहे. हेच सांगली-मिरजेत किंवा कोल्हापुरात पहा. मेडिकल सेवांबाबतीतच पहायचे झाले तर अख्ख्या दक्षिण महाराष्ट्रात आणि उत्तर कर्नाटकात मिरज फेमस आहे. सांगलीत वालचंद कॉलेज आहे. कोल्हापुरात फौंड्री बिझनेस जोरात आहे. सातार्‍यात असं काय आहे साखर कारखाना एक वगळला तर?

In reply to by बॅटमॅन

आनन्दिता 18/05/2014 - 23:02
सातार्याचं आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय १९१३ ला स्थापन झालंय. हे भारतातलं पहिलं आयुर्वेदिक महाविद्यालय आहे. याचा विदा शोधायचा प्रयत्न करतेय. पण कुठे मिळाला नाही. ' पुढारी ' मधे त्यावर एक मोठं आर्टीकल आलं होतं दोन-तीन वर्षापुर्वी त्यात हा उल्लेख होता. सातार्याच्या नाकर्त्या नेतॄत्वामुळे हे कॉलेज आता अखेरच्या घटका मोजतंय. कॉलेज च्या इमारतीकडे पाहुन भुतबंगल्याची आठवण होते. होस्टेल ची अवस्था तर गचाळ शब्द कमी पडावा अशी आहे.

In reply to by आनन्दिता

बॅटमॅन 18/05/2014 - 23:12
धन्यवाद. अशा अजूनही काही गोष्टी असतील, पण त्यांचे कधी कुणी नावही ऐकलेले नसणे हे बाहेरच्यांचे अज्ञान सोडून तत्रस्थांच्या अनास्थेचाच परिणाम होय.

In reply to by बॅटमॅन

दुश्यन्त 19/05/2014 - 16:14
सहमत. सातार्यापेक्षा सांगली, कोल्हापूर, कराड झालच तर जवळचे फलटण, अकलूज पण बर्याचदा विकसित वाटतात.

In reply to by विजुभाऊ

गिरीजाकाका विकासाचा स्थानीक निसर्गाच्या प्रश्नाशी बादरायण संबन्ध जोडून नका.
विकास म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्शन मधील वाढ ... निसर्गातल्या रीसोर्सेस वर ओव्हर्लोडींग केल्या शिवाय अशी वाढ शक्यच नसते त्यामुळे हा बादरायण संबंध मुळीच नव्हे . ज्याला तुम्ही विकास म्हणता तो १६व्या शतकातील औद्योगिक क्रांती नंतर झालेला बदल आहे आणि त्यानंतर झालेला निसरगाचा र्‍हासही आपल्या पाहण्यात असेलच !!
पुणे बारामती स्टाईल विकास म्हणजे काय जो?
>>> पुण्याच्या आसपास उभे रहात असलेल्या काँक्रीटचा जंगलांकडे पहा मग लक्षात येईल की मला काय म्हणायचे आहे ते
स्थानीक लोकाना रोजगार उपलब्ध व्हायला नको का?
>>> नको . स्थानिक लोक अकार्यक्षम असतिल तर त्यांना रोजगार उत्पन्न व्हाय्ला नकोच्च. आणि जे कार्यक्षम असतील ते त्यांचा मार्ग शोधुन काढतील ( जसा की मी काढलाय :P)
सातार्‍यातील लोकाना किमान सोई असलेली स्मशानभूमी देखील न मिळणे / मुलाना खेळण्यासाठी एकही उत्तम ग्राउंड / अकादमी नसणे / चांगल्या वैद्यकीय सोयी नसणे याचा विकासाशी काहीच संबन्ध नाही असे का म्हणायचे आहे.
स्मशानभुमी हा चोरगेंनी केलेला राजकीय मुद्दा आहे . उत्तम शाहु स्टेडीयम हाही चोरगेंनीच केकेला राजकीय मुद्दा आहे . क्रांतीसिंंह नानापाटील रुग्णालया इतक्या सोयी अन्य कोणत्याही रुग्णालयात असल्याचे माझ्यातरी ऐकीवात नाही ९ अर्थात तुम्ही खाजगी रुग्णालयाशी तुलना करीत असाल तर ते अ‍ॅप्पल अ‍ॅन्ड ऑरेंजेस होईल )
सातार्‍यात असलेल्या शैक्षणीक सोयी या काही खाजगी संस्थानी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.
>>> रयत शिक्षण संस्था खाजगी आहे काय ? आणि सातार्‍यात नवोदय आहे, सैनिक स्कुल आहे त्याबद्दल काय मत आहे ? शिवाय सगळ्याच गोष्ठी सरकारने पुरवाव्यात अशी का अपेक्षा ? समजा जरी पुरवल्यात तरी त्याचा किती जण लाभ घेतील ? सातार्‍यातील ३ सरकारी शाळांचे पत्ते सांगा पाहु ....
आपल्या अफाट तार्कीकाला लाख सलाम. धन्यवाद. बरे झाले तुम्हीच तुमच्या बुद्धीमत्तेचे प्रमाण दिलेत.
>>> व्यक्तीगत आरोप ! ज्याची त्याची स्वतंत्र मते असु शकतात आणि आपण आपल्यातील मतभिन्नतेचा आदर करायला शिकले पाहिजे ! . आपण ज्येष्ठ आहात , बहुत काय लिहिणे :)

In reply to by प्रसाद गोडबोले

आनन्दिता 19/05/2014 - 07:04
>>> रयत शिक्षण संस्था खाजगी आहे काय ? आणि सातार्‍यात नवोदय आहे, सैनिक स्कुल आहे त्याबद्दल काय मत आहे ?
गिरिजाकाका, रयत शिक्षण संस्था सरकारी संस्था नक्कीच नाही. ती एक खासगीच संस्था आहे. रयत मधल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा कॉलेजं सरकार द्वारा ' अनुदानित' आहेत. सरकारी आणि अनुदानित संस्थांमधे बराच फरक असतो. याच रयत ची वोकेश्नल कॉलेजं म्हणजे " के. बी. पी. इंजिनिअरिंग कॉलेज " किंवा लॉ कॉलेज यासाठीची अ‍ॅड्मिशन्स खासगी कॉलेज म्हणुन होतात. सरकारी नाही कारण त्यांना सरकारचं अनुदान नाही, नवोदय विद्यालय सातार्यात आहे कारण सातारा हे जिल्ह्याचं ठिकाण आहे. आणि नवोदय विद्यालये भारतातल्या सर्व जिल्ह्यांमधे आहेत ( तामिळनाडू सोडुन ). किंबहुना तसा नियमच आहे. त्यामुळे त्यात स्पेशल असं काही नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रसाद१९७१ 19/05/2014 - 13:37
पुण्याच्या आसपास उभे रहात असलेल्या काँक्रीटचा जंगलांकडे पहा मग लक्षात येईल की मला काय म्हणायचे आहे ते >>>>>>> गिरिजा काकू - लोकांनी कायम झोपडीत च रहावे अशी तुमची अपेक्षा आहे काय? लोकसंख्या वाढते आहे, इमारती नाही बांधल्या तर लोकांनी रहायचे कुठे?

विजुभाऊ 18/05/2014 - 21:03
सातार्‍यात तसे बघायला गेले तर अनेक कोलेजेस उपलब्ध आहेत. मात्र मिरजसारखे गव्हर्न्मेंट मेडीकल कॉलेज उपलब्ध नाही. काही उपचार घ्यायचे झाले तर कराडच्या कृष्णा मेडीकल मधे जावे लागते. महाराष्ट्र स्कूटर्स सारखा कारखाना जोवर चालू होता तोवर स्थानीक छोट्या उद्योगाना फाउम्ड्री, मशिनिंगची कामे मिळायची. तो कारखाना गेली कित्येक वर्षे उत्पादन बंद अवस्थेत आहे. महाराष्ट्रा शासनाची थेट गुंतवणूक त्या उद्योगात आहे. तेथे इतर कोणतेही उत्पादन करणे सहज शक्य आहे. सातार्‍यात महाराष्ट्रात होणारी बहुतेक सर्व ( संत्री वगळता) पिके होतात. मात्र कृषी मालावर प्रक्रीया करणारा एकही मोठा उद्योग नाहिय्ये. सर्व सोयी उपलब्ध असूनही सातार्‍यातली एम आयडीसी कायम आजारी आहे. कारखाने बंद पडले आहेत. अर्थात हे सर्व त्या
मोठ्या पॉझीटीव्ह कामाचा
भाग असावा बहुतेक. सातार्‍यात काय आहे असे विचाराल तर पर्यतनासाठी अनेक स्थळे आहेत. उदा माहुली इथला कृष्णा कोयनेचा संगम. इथे अनेक सुंदर मंदीरे आहेत. पण ती अक्षरशः दुर्लक्षीत. काही मंदीरे तर कळसापर्यन्त अर्धवट वाळूत गाडली गेली आहेत. इथे तिथे साफसफाई करून एखादे अप्रमतीम ऐतीहासीक स्थळ उद्यान करणे शक्य आहे, पण इथे वाळू उपसा करून नदीचे डबके करून टाकले आहे. अर्थात हे सुद्धा कदाचित त्या "मोठ्या पॉझीटीव्ह " कामात अंतर्भूत असेल. करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. पाटेश्वर सारख्या स्थळाचा विकास करणे शक्य आहे. सातार्‍यावर निसर्गाने भरभरून दिलेले आहे. कण्हेर धरणावर एखादे सुंदर बाग करणे शक्य आहे. पण असो........ मोठे पॉझीटीव्ह काम.

In reply to by विजुभाऊ

येस्स करेक्ट ... सातार्यात ज्या योगे बाहेरचे लोक येतील असे काहीच नको ... आम्ही आहे तसे आहे त्यात मस्त खुष आहोत ... ( खोटं नाही बोलत हो ... मागल्या वेळेस कासला फोटो काढायसाठी फी मागितली त्या भैयाच्या डोकयात दगड घालायची इच्छा झाली होती... हायला ह्या कासवर आम्ही खेळलो बागडलो लहानाचे मोठे झालो तिथे येवुन हिंदीत बोलुन आमच्याच कडुन फी वसुल करतो ... त्याच्यामायला #$%&*& ) तात्पर्य : असल्या लोकांना आणि असल्या विकासाला(?) सातरबाहेर ठेवणे हेच मोठ्ठे काम आहे

मृत्युन्जय 19/05/2014 - 11:11
रस्ते, पाणी आणि वीज या ३ बाबतीत सातार्‍यामध्ये काय विकास झाला हे कळाले तर उदयनराजेंनी काय केले हे कळेल. नाहितर लोक उगाचच उदयनराजेंच्या दारु पिउन बेफाम वर्तन करण्याबद्दल, त्यांच्या गुंडगिरीबद्दल आणि उर्मटपणाबद्द्ल, बेताल वर्तनाबद्दल अफवा पसरवत असतात. शिवाजी महाराजांच्या थोर घरण्यात जन्म घेउन कोणीही माणूस असली नीच कृत्ये करुच शकणार नाही. त्यांनी केलेली विकासकामे लोकांसमोर येउ द्यात म्हणजे लोकांची तोंडे आपोआप बंद पडतील. उदयनराजे इतक्या मताधिक्याने निवडुन येतात "ये लोगो का प्यार नही तो और क्या है?"

In reply to by मृत्युन्जय

टवाळ कार्टा 19/05/2014 - 12:55
सातार्यात लोडशेडींग आहे?? रस्त्यांवर खड्डे आहेत?? झोपडपट्ट्या आहेत?? सार्वजनिक शौचालये (स्वछ्छ) आहेत?? बेकायदेशीर बांधकामे आहेत??

In reply to by टवाळ कार्टा

मैत्र 19/05/2014 - 15:27
बाकी गोष्टींची माहीती सद्य सातारकर देतीलच पण सातार्‍यात रस्त्यांवर खड्डे नाहीत! -- कारण त्यासाठी रस्ते असावे लागतात. गेली किमान वीस वर्षे दर भेटीला सातार्‍यात "वरचा" रस्ता, राजवाडा रस्ता आणि पोवई नाका ते नगरपालिका इथे रस्ता शोधण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. उदयनराजे हे शिवाजी महाराजांचे थेट वंशज म्हणून आदर आहेच आणि राहील. पण संसदीय लोकशाहीत लोकप्रतिनिधी म्हणून त्याव्यतिरिक्त काही जबाबदार्‍या असतात त्याबद्दल फारसं काही घडल्याचं ऐकलेलं नाही.

मला एकच प्रश्न विचारायचाय.. महाराज.. राजे एकच.. छत्रपती शिवाजी महाराज.. त्यांचा राज्याभिषेक झाला म्हणुन राजे नव्हेत.. ते खर्‍या अर्थानी राजे.. तर ह्या बाकीच्यांना कशामुळे "श्रीमंत..छत्रपती" अशा पदव्या द्यायच्या? हक्कच काय म्हणते मी हे लावण्याचा? केवळ वंशज म्हणुन? छत्रपती म्हणवुन घ्यायला कर्तुत्व काय ह्यांचे? उदय भोसले ह्या माणसा बद्दल चर्चा करा.. राजे बिजे कोणी नाही आता..

In reply to by पिलीयन रायडर

तर ह्या बाकीच्यांना कशामुळे "श्रीमंत..छत्रपती" अशा पदव्या द्यायच्या? हक्कच काय म्हणते मी हे लावण्याचा? केवळ वंशज म्हणुन? छत्रपती म्हणवुन घ्यायला कर्तुत्व काय ह्यांचे? उदय भोसले ह्या माणसा बद्दल चर्चा करा.. राजे बिजे कोणी नाही आता..
करेक्ट पिरा ! तुमच्या मताला कोण अनुमोदन देतय ते पहा ... हा व्हिडीयो ( २ मिनिट १५ सेकंद ला पहा ) https://www.youtube.com/watch?v=Gz28tde5FNo

सातार्‍यात महाराजांना हरवणे अशक्य आहे

अशक्य

खरेतर हिंदुत्ववादी पक्षांनी महाराजांना आपल्याबाजुला घ्यायला हवे ...पण महाराजांचा आधीचा बीजेपी बरोबरचा अनुभव वाईट असल्याने महाराज परत बीजेपी मधे जाण्याची शक्यता नाही . ह्या सगळ्या मधे सातार्‍यातला हिंदुत्ववाद्यांची गोची होते , हिंदुत्ववादी पक्षाला मत द्यायचे की ज्यांच्यामुळे हिंदु धर्म तरला त्यांना ? त्यामुळे मी मतदान करतच नाही :) पण मोदींनी एकदा प्रत्यक्ष भेट घेतली आणि पवारसाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव जरासा कमी केला तर महाराज परत हिंदुत्ववादी पक्षाकडे येतील अशी आशा आहे ! अवांतरः मागे एकदा संभाजी भिडे गुरुजी ह्यांनी रायगडावर मोदी आणि महाराजांची भेट घडवुन आणण्याचा प्रयत्न केला होता पण ते जमले नाही :(

विजुभाऊ 17/05/2014 - 12:23
गिरीजा काका कोणतीही व्यक्ती जाणता राजा या पदापर्यन्त पोहोचते ते रयतेच्या प्रश्नांची जाण असल्यामुळे. ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केल्यामुळे. सातार्‍यात गेल्या किमान तीस वर्षांपासूनच्या काही समस्या आहेत. १) येथील तरुणाना स्थानीक रोजगार उपलब्ध नाहीत त्यामुळे मुम्बै/पुणे येथे स्थलांतर करावे लागते :- मागील तीस वर्षांपासून उत्तम भौगोलीक परिस्थिती ( वीज / पाणी / राष्ट्रीय महामार्ग/प्रशिक्षीत मनुष्यबळ) उपलब्द असूनही येथे एकही नवा मोठा उद्योग आलेला नाही. उलट जे होते ते उद्योगच इतरत्र स्थलांतरीत झाले ( उदा अ‍ॅरीस्टोक्रॅट / डोबर्ग ) महाराष्ट्र स्कूटर्स चे तर मागील किमान पंधरा वर्षाम्पासून उत्पादन बंदच आहे. एकाही लोकप्रतिनीधीनी याबाबत कधीच आवाज उठवला नाही. २) यामुळे त्यावर अवलंबून असलेले छोटे उद्योजकसुद्धा देशोधडीला लागले आहेत. ३) केवळ साखर कारखाना हीच काय ती जमेची बाजू. ४) शेजारीच सूत गिरणी प्रकल्पाची भकास अर्धवट बांधलेली मोडकळलेली इमारत येताजाता नजरेस पडते. त्या प्रकल्पाचे काय झाले कोण जाणे. ५) सातार्‍याच्या आसपास निसर्गाने अक्षरश: वैभवाची उधळण केलेली आहे. शक्य असुनही एकाही पर्यटनस्थळाचा विकास केलेला नाहिय्ये. ( कोयनानगर हे अक्षरशः नम्दनवन आहे) ६) सातार्‍यात शक्य असूनही योग्य वैद्यकीय सोयी उपलब्ध नसल्याने रुग्णाना पुण्याला जावे लागते. ७) सातार्‍यात आयटी पार्क सारख्या किंवा तत्सम गोष्टी आणणे सहज शक्य आहे. मात्र त्यासाठी प्रयत्नच होत नाहीत. ८) शेतीमालावर प्रक्रीया करणारा एकही मोठा उद्योग येथे नाही. ९) सातार्‍यात बर्‍याच हिंदी मराठी चित्रपटांची चित्रीकरणे होतात ( दबंग / अपहरण हे खुद्द सातारा शहरात) मात्र त्या अनुशंगीक एकही सोयी येथे उपलब्ध नाहीत. १०) स्मशानभूमी देखील लोकवर्गणीतून झालेली आहे. यात कोणते राजकारण आडवे येत होते कोण जाणे. पण इच्छेचा अभाव ) ११) जागा असुनही तीस वर्षात एकही नवे उद्यान , पोहोण्याचा तलाव , खेळण्याच्या सुविधा निर्माण केल्या नाहीत. सातार्‍यातील लोकांचे शिवाजी महाराजांवर असलेले प्रेम आणि आदर यामुळे एका हाकेसरशी अक्षरशः लाखो लोक जमा करण्याची क्षमता या नेत्यांकडे आहे मात्र याच उपयोग विकासासाठी कधीच केला गेला नाही. पर्यटन , कृषी उद्योग ,अ‍ॅटोमॉबाईल या उद्योगांत मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. मात्र केवळ इच्छेचा अभाव यामुळे क्षमता असूनही सातार्‍याचा विकास झालेला नाहिय्ये. हे झाले काही मोजकेच मुद्दे. कोणत्याही व्यक्तीबद्दल तक्रार नाही. मात्र तीस वर्षे हे मुद्दे असेच राहिले आहेत. या उलट पवारानी बारामतीसारख्या छोट्या गावाचा उत्तक विकास केलेला आहे. तेथे मोठे उद्योग आहेत. आसपासच्या कुरकुंभ. जेजुरी सारख्या गावातही मोठे उद्योग आलेले आहेत. ही वस्तुस्थिती नाकारत येत नाही. कोणाबद्दल वैयक्तीक आक्षेप नाहीत मात्र कोणाची व्यक्तीपूजा करताना ती विभागाच्या विकासाच्या निकषावर घासुन पाहिली तर दुर्दैवाने सर्व आक्षेप योग्य आहेत हेच खरे असे म्हणावे लागेल.

In reply to by विजुभाऊ

नगरीनिरंजन 17/05/2014 - 23:22
विजुभाऊ, जनतेच्या प्रतिनिधीने जनतेसाठी काम करणे अपेक्षितच आहे. कोणी कितीही विकास केला तरी व्यक्तिपूजा सर्वथैव असमर्थनीय आहे, हो की नाही?

बॅटमॅन 17/05/2014 - 12:25
या माणसाने सातार्‍यासाठी नक्की काय केले ते खरेच ऐकायला आवडेल. जे ऐकलेय त्यात फक्त मुजोरी सोडून दुसरे काही आढळले नाही आजवर. पण सातारकर नसल्याने काही प्रत्यक्ष अनुभव नाही, तरी कुणा सातारकराने माहिती पुरवावी-अभिनिवेशरहित होऊन. सातार्‍याच्या विकासात यांचे योगदान नक्की काय? छत्रपतींचा वंशज असणे हे काही कर्तृत्व नाही.

In reply to by बॅटमॅन

नगरीनिरंजन 17/05/2014 - 23:18
क्या बोला! क्या बोला! आजच्या जमान्यात एखाद्याला महाराज वगैरे संबोधणे वगैरे पाहून मला तर काय म्हणावे तेच कळत नाही. एकीकडे सत्तापालट करून स्थैर्यासाठी पक्षाला मतदान करण्याची परिपक्वता देशभरातले मतदार दाखवत असताना इथे व्यक्तिपूजेची थाळी सजवण्यात येत आहे हे पाहून अजून लोकशाही सगळीकडे रुजायची आहे याची साक्ष पटली.

In reply to by नगरीनिरंजन

हाडक्या 19/05/2014 - 03:33
या इथे एक सातारकर म्हणून थोडक्यात काही बाबी मांडल्या आहेत यांच्याबद्दल. पण या साहेबांना चर्चा नको आहे असे त्यंनी
असो, ज्या गोष्टी आपण वैयक्तिक बदलवु शकत नाही त्यावर काय करणार. त्या सर्व प्रतिसादावर, प्रत्येक मुद्दयावर माझ्याकडे संतुलित उत्तरे आहेत पण त्याच त्या विषयावर वाद घालण्याची अजिबात इच्छा नाहीये.
या इथे सांगितले असल्याने चर्चेचा प्रश्न येत नाही असे वाटले, त्यांची जी काही 'संतुलित उत्तरे' जरी द्यायला ते तयार असतील तर आम्ही पण बोलू.. पण RSS वाले आणि सीग्रेडी अशी मुक्ताफळे आधीच उधळल्यावर काय मग ? उदयन राजे आणि त्यांचे भरपूर 'प्रताप' आम्ही सातारकरांनी पाहिले आहेत.
तसा माझा आणि साताराृ्याचा विशेष संबंध नाही पण गेल्या वर्षभरात दुर्गभ्रमंती च्या निमित्ताने शिवकालिन प्रांत सातारा, कराड (सध्याचा ढोबळमानाने सातारा जिल्हा) पाहण्याचे भाग्य लाभले.
म्हणजे उदयन राजे तुमच्यासाठी दूरून डोंगर साजरे आहेत असेच म्हणायचे. निव्वळ शिवरायांचे वंशज मुद्द्यावरून यांना मते का द्यावीत कुणी..?
विशेषत छत्रपती शिवराय याचां अनादर
शिवरायांचा अनादर वगैरे लगेच मध्ये आणू नका हो.. आम्ही तिथेच सातार्‍यात वाढलोय. आणि तुम्ही एकदा शिवाजी संग्रहालयाची अवस्था पहा आणि मग या त्यांच्या वंशजानेच तिथे दुर्लक्ष करून कसा शिवरायांचा अपमान केलाय ते कळेल. बाकी तुम्हाला चर्चा करायची नसल्याने काहीच मुद्दे मांडत नाहीये तरी पण फारतर इथे विजुभाऊनी मांडलेले मुद्दे आहेत त्याच्याबद्दल बोललात तरी भरपूर..

In reply to by नगरीनिरंजन

मालोजीराव 20/05/2014 - 18:15
सातार्यातील अनेक जेष्ठ व्यक्ती, राजकारणातील काही लोक, राज्यातील बरेच पत्रकार उदयनराजेंना एकेरी नावाने संबोधतात, त्यांना महाराज वगैरे म्हणणे चूक आहे या तुमच्या मताशी मी पूर्ण सहमत आहेच. पण आमचे घराणे असेल किंवा इतर अनेक घराणी आहेत ज्यांचे छत्रपतींच्या घराण्याशी पूर्वापार संबंध आहेत, त्यामुळे त्यांना राजे किंवा छत्रपती संबोधणे आमच्या चालीरितीमध्ये आहे आणि त्याबद्दल कुणाला आक्षेपही असू नये. इथे काहीजणांनी या लोकांना पत्त्याच्या कॅटमधल्या राजाएवढी सुद्धा किंमत नाही असे म्हंटले आहे, यांना कदाचित ठावूक नसावं देशातील काही पंतप्रधान उदा. विश्वनाथ प्रताप सिंह कित्येक आजी /माजी मुख्यमंत्री … वसुंधराराजे,अर्जुन सिंह ,दिग्विजय सिंह,भैरोसिंह शेखावत हे राजघराण्याशीच संबंधित आहेत. कित्येक आजी /माजी केंद्रीय मंत्री,राज्यांतील मंत्री यांची संख्या तर मोठीच आहे . महाराष्ट्रापुरते सांगायचे झाले तर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (जाधवराव) , सध्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण , खासदार विजयसिंह मोहिते, पुण्याचे नवीन खासदार अनिल शिरोळे हेही अश्याच घराण्यांशी संबंधित आहेत.

In reply to by मालोजीराव

व्वा !व्वा !!व्वा!!! मालोजी, ही एवढ्या कर्तृत्वाशाली व्यक्तींची यादी देऊन तूम्ही या भारतभूला उपकृतच केले नै का! हेच राजमान्य, मुजरामात्रे ,स्वकतृत्ववान लोक जेव्हा जाहिर सभेत फुले आंबेडकरांचे नाव घेतात व सत्ता येताच खुर्च्या उबवायला आपल्या ९६ बगलबच्च्यांची वर्णी लावतात ,आरक्षणाची मागणीकरुन तळागाळातल्या लोकांच्या भाकरीतला चतकोर तुकडा हिसकावण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अंमळ गंमत वाटते. एक सांप्रतकालीन महाराष्ट्रीय नरपुंगव राजे सध्या आरक्षण मागत फिरत आहेत, तेही आलिशान मर्सिडीज, ऑडी यांचा ताफा घेऊन... कमाल नै!

In reply to by नानासाहेब नेफळे

नेफळे ( खर आडनाव असल्यास ) तुमचा प्रोब्लेम काय आहे...एकंदरित ब्राह्मण आणि मराठा ह्यान्च्याबद्दल तुमच्या मनात फ़ार आकस आहे... तुम्ही कोणताही विषय नेहमी धर्म आणि जातींकडे का नेता.... टीप: मी मराठा आरक्शणाचा कडवा वीरोधक आहे... पण मराठा आरक्शणा बाबत तुमच्या पोटात फ़ारच दुखत ... तुमचा टक्का कमी होईल म्हणुन का?

In reply to by मालोजीराव

मालोजीराजे, छत्रपतींच्या घराण्याविषयी लोकांना आस्था असलीचं पाहीजे. शिवाजी महाराजांचं कर्तुत्व तेवढं मोठं होतच ह्यात काही वाद नाही. पण त्यांचे वंशज म्हणुन छत्रपती लेव्हलचं कर्तुत्व नसताना मिरवणं मात्र नक्की खटकतं. शिवाजी महाराजांसारखं कर्तुत्व असेल तर त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायला पण सगळ्यांची तयारी असेल.

विजुभाऊ 17/05/2014 - 12:34
ब्याटम्यान काका केवळ याच व्यक्तीने नाही तर त्यांच्या पूर्वसुरींनी सुद्धा. त्यामुळेच गेल्या तीस वर्षात असे म्हणतोय. त्यांच्या काकानी निदान काही पाणीपुरवठा योजना , सहकारी साखर कारखाना , नाट्यगृह इत्यादी मोजके का होईना काही गोष्टी जमेकडे आहेत. मात्र बाकी शून्य.

In reply to by विजुभाऊ

बॅटमॅन 17/05/2014 - 12:40
यांचे काका म्ह. ते अभयसिंहराजे काय? बाकी पूर्वसूरींचं माहिती नै पण मी उदयनराजेंचाच उदोउदो जास्त ऐकलाय, सबब प्रश्न त्यांच्याबद्दलच आहे. अन अजून एक प्रश्न असा की जर काहीच नै केले तर लोक मतं का देतात? फक्त दहशतीच्या जोरावर असे जमत असेलसे वाटत नै. नक्की माजरा क्या है?

विजुभाऊ 17/05/2014 - 12:39
सातार्‍यातील डोंगर दगड खाणीमुळे पोखरले जात आहेत. ऐतीहासीक अजिंक्यतारा तर मागील बाजूने अक्षरश पूर्ण उभा कातरला गेला आहे. अशाच एका दगड खाणीतील वादामुळे एका राष्ट्रवादी गुंडाचा खून झाला होता.

In reply to by विजुभाऊ

अजिंक्यतार्‍यातील गौणखनिज पश्याला बंधी होवुन किमान २० वर्षे होवुन गेलीत ... मी लहानपणापासुन खिडीतल्या गणपतीला जातोय पण चौथी नंतर एकदाही सुरुंग लावला आहे ह्या कारणाने थांबण्याचा योग आलेला नाही .

विजुभाऊ 17/05/2014 - 12:47
बरोबर ब्याटम्यान्काका. तेच ते . दहशत नाही मात्र छ. शिवाजी महाराजांबद्दल लोकाना इतके प्रचंड प्रेम आणि आदर आहे. ते प्रेम राजघराण्याबद्दल आहे. त्यांच्या मातोश्री ज्यावेळेस निवडणूकीत पडल्या त्यावेळेस अभयसिंह्राजे भोसले हेच विरोधात उभे होते. त्यामुळे लोकानी थोडा मवाळ पर्याय निवडला होता. अभयसिंहराजे भोसले आनि उदयनराजे यांच्यात एकदा लढत झाली होती. त्यावेळेस अभयसिंह राजे भोसले निवडणूक हरताहरता थोडक्यात बचावले. (तेही काही इतर कारणांमुळे).

विजुभाऊ 17/05/2014 - 12:58
नानासाहेब नेफळे.( पूर्वाश्रमीचे ग्रेट थिंकर) मी अजिंक्यातार्‍याच्या मागील बाजूचा म्हणजे हायवेकडच्या नव्हे तर "खिंडीतील गणपती" बाजूकडचे बोलतोय. उगाच वस्तुस्थिती माहीत नसताना उचलले बोट आपटले की बोरडावर असे करु नका.

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 19/05/2014 - 01:17
नक्की फरक काय आहे? शिवाजी महाराज काय किंवा गांधी-नेहरू काय, त्या त्या लोकांचे जे काही कर्तृत्व होते त्या बळावर त्यांच्या वंशजांनी किती माज करावा याला लिमिट असते. त्या दृष्टीने पाहता फरक नाहीच. समर्थ स्वतःच म्हणतात ना, "सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख" म्हणून? मग हे कसं चालतं? शिवाजीराजांचे वंशज असण्यात स्वतःचे कर्तृत्व काय आहे या प्रश्नाचे उत्तर द्या बॉ कुणीतरी. इतक्या प्रतिष्ठित कुळात जन्म घेऊन पुढं काही केलं तर ठीक, नैतर पोकळ बढाईपेक्षा त्याला काडीमात्र महत्त्व नाही.

आनन्दिता 18/05/2014 - 04:50
विजुभाऊंच्या सर्व प्रतिसादाशी अगदी सहमत. करता येण्यासारखी अनेक कामे केवळ करण्याची इच्छाशक्ती नसल्याने त्या घराण्याने केली नाहीयेत. मग ते अभयसिंह असो, उदयन असो किंवा शिवेंद्र असो. उदयनराजेंनी कार्यकर्त्यांची फौज मात्र उत्तम बांधली आहे. त्यामुळे सातारा शहर सोडा पण आसपासची अनेक गावे एकगठ्ठा मतं देतात. जोडीला गुंडगिरी आहेच. रच्याकने कालच्या निवडणुकीनंतर एबीपी माझा ला त्यांनी दिलेली प्रतिक्रिया ऐकली का? जरा जास्तच झालं त्यात .. किंवा " जास्त झाली" असावी . http://abpmajha.abplive.in/videos/2014/05/16/article324016.ece/कार्ट्यांनो-असे-घाणेरडे-प्र?id=324016#.U3fpR9q9KSM

दुश्यन्त 18/05/2014 - 12:14
महायुतीने ही जागा आर पी आय ला सोडली होती. आर पी आय ला तिथे उमेदवार मिळत नव्हता, एक उमेदवार मिळाला तो नामांकन भरायच्या आदल्या दिवशी बदलला. महायुतीत सगळा संभ्रम होता. त्यात सेनेच्या पुरुषोत्तम जाधवांनी बंडखोरी केली होती.महायुती खासकरून मुंडे आणि उदयन राजेंचे संबंध चांगले आहेत. सेनेने स्वतःचा उमेदवार दिला असता तर किमान एक चांगली लढत तरी झाली असती मात्र आठवलेंच्या पक्षाची ताकद एकदम तोल मासा तेव्हा एका अर्थाने हा महयुतीकडून उदयनराजेना बाय होता असेच म्हणावे लागेल. उद्या उदयनराजे भाजपमध्ये आले तरी नवल वाटायला नको.

सातार्‍याचा "पुणे मुंबई बारामती स्टाईल" विकास न होवु देणे हे माझ्या लेखी एक खुप मोठे पॉसिटीव्ह काम आहे ... नकोच आमच्या सातार्‍यात तसला विकास ... अवांतर : डॉ. पुष्कर श्रोत्रींनी एक कासच्या फुलांवर लिहिलेले पुस्तक आणि त्यांचे वर्ल्ड हेरीटेज करणाचे काम इतके सुप्रसिध्द झाले की आता कासला २-३ लाख लोक भेट देतात ... लवकरच कास उध्वस्त होईल ! आणि ऐकीव माहीती नुसार डॉक्टरांनाही कास बाबत जे झाले त्याबद्दल वाईटच वाटत आहे :( बाकी सविस्तर प्रतिसाद देतो जरा निवांत पणे !

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 18/05/2014 - 20:24
बेशिकमध्येच लोच्या झालाय अशी शंका आहे. सगळीकडे शिमिटाची खुराडी अन धुराडी उभी करणे म्हंजेच फक्त विकास नाही. पण संतुलित विकासही करता येऊ शकतो. पण यांनी नक्की केले तरी काय? विकास होऊ न देणे? प्रसादराव, अतिशयच असहमत. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहतो आहे.

In reply to by बॅटमॅन

संतुलित विकासही करता येऊ शकतो.
संतुलित विकास हेच कॉन्ट्रॅडिक्शन आहे ... एकीकडे खडडा खणल्या शिवाय दुसरीकडे डोंगर उभारताच येत नाही असे म्हाझे ठाम मत आहे. तुम्ही म्हणता तसल्या संतुलित विकासाचे माझ्या पाहण्यात तरी एकही उदाहरण नाही Please enlighten me !!

In reply to by प्रसाद गोडबोले

ह्या निमित्ताने "विकास म्हणजे नक्की काय ?" ह्यावर एकदा सविस्तर चर्चा कली पाहिजे .... स्वतंत्र धागा काढतो त्याबद्दल :)

In reply to by प्रसाद गोडबोले

संतुलित विकास गोव्याला म्हणावे? आहेत त्या इंडस्ट्रीज नीट चालल्या आहेत आणि धुराडी उभी राहिली नाहीयेत. साताऱ्याने आहे तसेच रहावे आणि बदलू नये असं मला पण वाटतं. आणि एकीकडे त्यात लै लै स्वार्थीपणा असं पण वाटतं आहे. आपण सगळे (म्हणजे इथे चर्चा करणारे सातारकर कोणी राहतंय साताऱ्यात?? मी बंगळूरात आहे) ऑब्व्हीयस कारणासाठी बाहेर रहाणार आणि लोकल पब्लिक आहे तसंच रहावे, त्यांनी बदलू नये अशी अपेक्षा का करावी?? कोल्हापुरात मजबूत कास्टिंग आहे, पुण्यात कंपन्या आहेत. साताऱ्यात मशीनिंग जोरदार होण्यास काय हरकत आहे? नगर रोडवर सणसवाडी वगैरे एमआयडीसी झाल्यात. अ‍ॅबनॉर्मल सूज असलेली ग्रोथ नको पण वरती म्हणाल्या प्रमाणे आर्यांग्ल एक चांगलं फेमस कॉलेज झालं तर काय बिघडेल?? परिवारापैकी शिवेंद्रसिंह यांनी सुरुवात करून फुलं एक्स्पोर्ट (दुबईमध्ये वगैरे) करायला बऱ्याच जणांना मदत केली आहे. बरीच ग्रीन हाउस बांधली गेली आहेत. काही जणांनी एक्स्पोर्ट साठी स्ट्रॉबेरी वगैरेची पण उत्पादने घ्यायला सुरुवात केलेली आहे.

In reply to by लॉरी टांगटूंगकर

बॅटमॅन 19/05/2014 - 01:17
तेच तर. आहे तसं रहावं, बदलू नये, इ. म्हटले तर तो एक स्वार्थीपणाच आहे कारण असे म्हणणारे लोक अन्य ठिकाणच्या डेव्हलपमेंटचा फायदा घेत असतात. उद्या मिरजेनेही बदलू नये असे मी म्हटले तर तो ढोंगीपणाच होईल.

In reply to by बॅटमॅन

हाडक्या 19/05/2014 - 03:52
हॅ हॅ हॅ .. आम्ही पममई, ममई आणि परदेशात काम करतो.. मंग सुट्टीला सातार्‍याला जातो.. मग कशाला पायजे बदल ? ;) फक्त तुमच्या एरिया मधल्या गुंडाशी ओळख ठेवा (तो पण कधी बदलत नाही) मग पोलिसाने अडवू दे नायतर अजून काय राडा होवू दे.. बिंदास सांगा 'वाड्यावर फोन लाऊ का रे ?' बास.. सिंपल लाईफ.. बॅटमॅन भौ, ढोंगीपणा आपल्या भारतीय रक्तातच खोलवर मुरला आहे, त्यात नवीन ते काय हो ?

विजुभाऊ 18/05/2014 - 20:33
गिरीजाकाका विकासाचा स्थानीक निसर्गाच्या प्रश्नाशी बादरायण संबन्ध जोडून नका. कास ची व्यथा वेगळी आहे.तेथे निसर्गाला धोका असण्याचा प्रश्न आहे. पण त्याव्यतिरीक्त अनेक मुद्दे आहेत. पुणे बारामती स्टाईल विकास म्हणजे काय जो? स्थानीक लोकाना रोजगार उपलब्ध व्हायला नको का? सातार्‍यातील लोकाना किमान सोई असलेली स्मशानभूमी देखील न मिळणे / मुलाना खेळण्यासाठी एकही उत्तम ग्राउंड / अकादमी नसणे / चांगल्या वैद्यकीय सोयी नसणे याचा विकासाशी काहीच संबन्ध नाही असे का म्हणायचे आहे. सातार्‍यात असलेल्या शैक्षणीक सोयी या काही खाजगी संस्थानी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.
"सातार्‍याचा "पुणे मुंबई बारामती स्टाईल" विकास न होवु देणे हे माझ्या लेखी एक खुप मोठे पॉसिटीव्ह काम आहे ...
" आपल्या अफाट तार्कीकाला लाख सलाम. धन्यवाद. बरे झाले तुम्हीच तुमच्या बुद्धीमत्तेचे प्रमाण दिलेत.

In reply to by विजुभाऊ

बॅटमॅन 18/05/2014 - 20:40
स्थानिकांना रोजगार मिळणे, चांगली कॉलेजेस असणे, इ. महत्त्वाचे आहे. हेच सांगली-मिरजेत किंवा कोल्हापुरात पहा. मेडिकल सेवांबाबतीतच पहायचे झाले तर अख्ख्या दक्षिण महाराष्ट्रात आणि उत्तर कर्नाटकात मिरज फेमस आहे. सांगलीत वालचंद कॉलेज आहे. कोल्हापुरात फौंड्री बिझनेस जोरात आहे. सातार्‍यात असं काय आहे साखर कारखाना एक वगळला तर?

In reply to by बॅटमॅन

आनन्दिता 18/05/2014 - 23:02
सातार्याचं आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय १९१३ ला स्थापन झालंय. हे भारतातलं पहिलं आयुर्वेदिक महाविद्यालय आहे. याचा विदा शोधायचा प्रयत्न करतेय. पण कुठे मिळाला नाही. ' पुढारी ' मधे त्यावर एक मोठं आर्टीकल आलं होतं दोन-तीन वर्षापुर्वी त्यात हा उल्लेख होता. सातार्याच्या नाकर्त्या नेतॄत्वामुळे हे कॉलेज आता अखेरच्या घटका मोजतंय. कॉलेज च्या इमारतीकडे पाहुन भुतबंगल्याची आठवण होते. होस्टेल ची अवस्था तर गचाळ शब्द कमी पडावा अशी आहे.

In reply to by आनन्दिता

बॅटमॅन 18/05/2014 - 23:12
धन्यवाद. अशा अजूनही काही गोष्टी असतील, पण त्यांचे कधी कुणी नावही ऐकलेले नसणे हे बाहेरच्यांचे अज्ञान सोडून तत्रस्थांच्या अनास्थेचाच परिणाम होय.

In reply to by बॅटमॅन

दुश्यन्त 19/05/2014 - 16:14
सहमत. सातार्यापेक्षा सांगली, कोल्हापूर, कराड झालच तर जवळचे फलटण, अकलूज पण बर्याचदा विकसित वाटतात.

In reply to by विजुभाऊ

गिरीजाकाका विकासाचा स्थानीक निसर्गाच्या प्रश्नाशी बादरायण संबन्ध जोडून नका.
विकास म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्शन मधील वाढ ... निसर्गातल्या रीसोर्सेस वर ओव्हर्लोडींग केल्या शिवाय अशी वाढ शक्यच नसते त्यामुळे हा बादरायण संबंध मुळीच नव्हे . ज्याला तुम्ही विकास म्हणता तो १६व्या शतकातील औद्योगिक क्रांती नंतर झालेला बदल आहे आणि त्यानंतर झालेला निसरगाचा र्‍हासही आपल्या पाहण्यात असेलच !!
पुणे बारामती स्टाईल विकास म्हणजे काय जो?
>>> पुण्याच्या आसपास उभे रहात असलेल्या काँक्रीटचा जंगलांकडे पहा मग लक्षात येईल की मला काय म्हणायचे आहे ते
स्थानीक लोकाना रोजगार उपलब्ध व्हायला नको का?
>>> नको . स्थानिक लोक अकार्यक्षम असतिल तर त्यांना रोजगार उत्पन्न व्हाय्ला नकोच्च. आणि जे कार्यक्षम असतील ते त्यांचा मार्ग शोधुन काढतील ( जसा की मी काढलाय :P)
सातार्‍यातील लोकाना किमान सोई असलेली स्मशानभूमी देखील न मिळणे / मुलाना खेळण्यासाठी एकही उत्तम ग्राउंड / अकादमी नसणे / चांगल्या वैद्यकीय सोयी नसणे याचा विकासाशी काहीच संबन्ध नाही असे का म्हणायचे आहे.
स्मशानभुमी हा चोरगेंनी केलेला राजकीय मुद्दा आहे . उत्तम शाहु स्टेडीयम हाही चोरगेंनीच केकेला राजकीय मुद्दा आहे . क्रांतीसिंंह नानापाटील रुग्णालया इतक्या सोयी अन्य कोणत्याही रुग्णालयात असल्याचे माझ्यातरी ऐकीवात नाही ९ अर्थात तुम्ही खाजगी रुग्णालयाशी तुलना करीत असाल तर ते अ‍ॅप्पल अ‍ॅन्ड ऑरेंजेस होईल )
सातार्‍यात असलेल्या शैक्षणीक सोयी या काही खाजगी संस्थानी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.
>>> रयत शिक्षण संस्था खाजगी आहे काय ? आणि सातार्‍यात नवोदय आहे, सैनिक स्कुल आहे त्याबद्दल काय मत आहे ? शिवाय सगळ्याच गोष्ठी सरकारने पुरवाव्यात अशी का अपेक्षा ? समजा जरी पुरवल्यात तरी त्याचा किती जण लाभ घेतील ? सातार्‍यातील ३ सरकारी शाळांचे पत्ते सांगा पाहु ....
आपल्या अफाट तार्कीकाला लाख सलाम. धन्यवाद. बरे झाले तुम्हीच तुमच्या बुद्धीमत्तेचे प्रमाण दिलेत.
>>> व्यक्तीगत आरोप ! ज्याची त्याची स्वतंत्र मते असु शकतात आणि आपण आपल्यातील मतभिन्नतेचा आदर करायला शिकले पाहिजे ! . आपण ज्येष्ठ आहात , बहुत काय लिहिणे :)

In reply to by प्रसाद गोडबोले

आनन्दिता 19/05/2014 - 07:04
>>> रयत शिक्षण संस्था खाजगी आहे काय ? आणि सातार्‍यात नवोदय आहे, सैनिक स्कुल आहे त्याबद्दल काय मत आहे ?
गिरिजाकाका, रयत शिक्षण संस्था सरकारी संस्था नक्कीच नाही. ती एक खासगीच संस्था आहे. रयत मधल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा कॉलेजं सरकार द्वारा ' अनुदानित' आहेत. सरकारी आणि अनुदानित संस्थांमधे बराच फरक असतो. याच रयत ची वोकेश्नल कॉलेजं म्हणजे " के. बी. पी. इंजिनिअरिंग कॉलेज " किंवा लॉ कॉलेज यासाठीची अ‍ॅड्मिशन्स खासगी कॉलेज म्हणुन होतात. सरकारी नाही कारण त्यांना सरकारचं अनुदान नाही, नवोदय विद्यालय सातार्यात आहे कारण सातारा हे जिल्ह्याचं ठिकाण आहे. आणि नवोदय विद्यालये भारतातल्या सर्व जिल्ह्यांमधे आहेत ( तामिळनाडू सोडुन ). किंबहुना तसा नियमच आहे. त्यामुळे त्यात स्पेशल असं काही नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रसाद१९७१ 19/05/2014 - 13:37
पुण्याच्या आसपास उभे रहात असलेल्या काँक्रीटचा जंगलांकडे पहा मग लक्षात येईल की मला काय म्हणायचे आहे ते >>>>>>> गिरिजा काकू - लोकांनी कायम झोपडीत च रहावे अशी तुमची अपेक्षा आहे काय? लोकसंख्या वाढते आहे, इमारती नाही बांधल्या तर लोकांनी रहायचे कुठे?

विजुभाऊ 18/05/2014 - 21:03
सातार्‍यात तसे बघायला गेले तर अनेक कोलेजेस उपलब्ध आहेत. मात्र मिरजसारखे गव्हर्न्मेंट मेडीकल कॉलेज उपलब्ध नाही. काही उपचार घ्यायचे झाले तर कराडच्या कृष्णा मेडीकल मधे जावे लागते. महाराष्ट्र स्कूटर्स सारखा कारखाना जोवर चालू होता तोवर स्थानीक छोट्या उद्योगाना फाउम्ड्री, मशिनिंगची कामे मिळायची. तो कारखाना गेली कित्येक वर्षे उत्पादन बंद अवस्थेत आहे. महाराष्ट्रा शासनाची थेट गुंतवणूक त्या उद्योगात आहे. तेथे इतर कोणतेही उत्पादन करणे सहज शक्य आहे. सातार्‍यात महाराष्ट्रात होणारी बहुतेक सर्व ( संत्री वगळता) पिके होतात. मात्र कृषी मालावर प्रक्रीया करणारा एकही मोठा उद्योग नाहिय्ये. सर्व सोयी उपलब्ध असूनही सातार्‍यातली एम आयडीसी कायम आजारी आहे. कारखाने बंद पडले आहेत. अर्थात हे सर्व त्या
मोठ्या पॉझीटीव्ह कामाचा
भाग असावा बहुतेक. सातार्‍यात काय आहे असे विचाराल तर पर्यतनासाठी अनेक स्थळे आहेत. उदा माहुली इथला कृष्णा कोयनेचा संगम. इथे अनेक सुंदर मंदीरे आहेत. पण ती अक्षरशः दुर्लक्षीत. काही मंदीरे तर कळसापर्यन्त अर्धवट वाळूत गाडली गेली आहेत. इथे तिथे साफसफाई करून एखादे अप्रमतीम ऐतीहासीक स्थळ उद्यान करणे शक्य आहे, पण इथे वाळू उपसा करून नदीचे डबके करून टाकले आहे. अर्थात हे सुद्धा कदाचित त्या "मोठ्या पॉझीटीव्ह " कामात अंतर्भूत असेल. करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. पाटेश्वर सारख्या स्थळाचा विकास करणे शक्य आहे. सातार्‍यावर निसर्गाने भरभरून दिलेले आहे. कण्हेर धरणावर एखादे सुंदर बाग करणे शक्य आहे. पण असो........ मोठे पॉझीटीव्ह काम.

In reply to by विजुभाऊ

येस्स करेक्ट ... सातार्यात ज्या योगे बाहेरचे लोक येतील असे काहीच नको ... आम्ही आहे तसे आहे त्यात मस्त खुष आहोत ... ( खोटं नाही बोलत हो ... मागल्या वेळेस कासला फोटो काढायसाठी फी मागितली त्या भैयाच्या डोकयात दगड घालायची इच्छा झाली होती... हायला ह्या कासवर आम्ही खेळलो बागडलो लहानाचे मोठे झालो तिथे येवुन हिंदीत बोलुन आमच्याच कडुन फी वसुल करतो ... त्याच्यामायला #$%&*& ) तात्पर्य : असल्या लोकांना आणि असल्या विकासाला(?) सातरबाहेर ठेवणे हेच मोठ्ठे काम आहे

मृत्युन्जय 19/05/2014 - 11:11
रस्ते, पाणी आणि वीज या ३ बाबतीत सातार्‍यामध्ये काय विकास झाला हे कळाले तर उदयनराजेंनी काय केले हे कळेल. नाहितर लोक उगाचच उदयनराजेंच्या दारु पिउन बेफाम वर्तन करण्याबद्दल, त्यांच्या गुंडगिरीबद्दल आणि उर्मटपणाबद्द्ल, बेताल वर्तनाबद्दल अफवा पसरवत असतात. शिवाजी महाराजांच्या थोर घरण्यात जन्म घेउन कोणीही माणूस असली नीच कृत्ये करुच शकणार नाही. त्यांनी केलेली विकासकामे लोकांसमोर येउ द्यात म्हणजे लोकांची तोंडे आपोआप बंद पडतील. उदयनराजे इतक्या मताधिक्याने निवडुन येतात "ये लोगो का प्यार नही तो और क्या है?"

In reply to by मृत्युन्जय

टवाळ कार्टा 19/05/2014 - 12:55
सातार्यात लोडशेडींग आहे?? रस्त्यांवर खड्डे आहेत?? झोपडपट्ट्या आहेत?? सार्वजनिक शौचालये (स्वछ्छ) आहेत?? बेकायदेशीर बांधकामे आहेत??

In reply to by टवाळ कार्टा

मैत्र 19/05/2014 - 15:27
बाकी गोष्टींची माहीती सद्य सातारकर देतीलच पण सातार्‍यात रस्त्यांवर खड्डे नाहीत! -- कारण त्यासाठी रस्ते असावे लागतात. गेली किमान वीस वर्षे दर भेटीला सातार्‍यात "वरचा" रस्ता, राजवाडा रस्ता आणि पोवई नाका ते नगरपालिका इथे रस्ता शोधण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. उदयनराजे हे शिवाजी महाराजांचे थेट वंशज म्हणून आदर आहेच आणि राहील. पण संसदीय लोकशाहीत लोकप्रतिनिधी म्हणून त्याव्यतिरिक्त काही जबाबदार्‍या असतात त्याबद्दल फारसं काही घडल्याचं ऐकलेलं नाही.

मला एकच प्रश्न विचारायचाय.. महाराज.. राजे एकच.. छत्रपती शिवाजी महाराज.. त्यांचा राज्याभिषेक झाला म्हणुन राजे नव्हेत.. ते खर्‍या अर्थानी राजे.. तर ह्या बाकीच्यांना कशामुळे "श्रीमंत..छत्रपती" अशा पदव्या द्यायच्या? हक्कच काय म्हणते मी हे लावण्याचा? केवळ वंशज म्हणुन? छत्रपती म्हणवुन घ्यायला कर्तुत्व काय ह्यांचे? उदय भोसले ह्या माणसा बद्दल चर्चा करा.. राजे बिजे कोणी नाही आता..

In reply to by पिलीयन रायडर

तर ह्या बाकीच्यांना कशामुळे "श्रीमंत..छत्रपती" अशा पदव्या द्यायच्या? हक्कच काय म्हणते मी हे लावण्याचा? केवळ वंशज म्हणुन? छत्रपती म्हणवुन घ्यायला कर्तुत्व काय ह्यांचे? उदय भोसले ह्या माणसा बद्दल चर्चा करा.. राजे बिजे कोणी नाही आता..
करेक्ट पिरा ! तुमच्या मताला कोण अनुमोदन देतय ते पहा ... हा व्हिडीयो ( २ मिनिट १५ सेकंद ला पहा ) https://www.youtube.com/watch?v=Gz28tde5FNo