एक मित्र आहे माझा,मैत्रीला वयाचे बंधन नसते म्हणतात तसे,बाबांच्या वयाचा आहे माझ्या,पण मी त्याला अरे तुरेच करतो.कधीतरीच बोलतो,पण भरभरून गप्पा होतात.एकटाच राहतो लग्न झालेले नाही.आई वडील केंव्हाच वारलेले.नातेवाईक सुद्धा जास्त नाहीत. पण पट्ट्या नेहमी आनंदात असतो.भयानक क्रियेटीव आहे.ad agency मध्ये क्रियेटीव डायरेक्टर आहे.डोक्यात सतत नवीन नवीन कल्पना येत असतात.घरी लहान मुलांचे चित्रकलेचे क्लास घेतो.मध्येच विपश्यना काय करून येतो.तो काहीही कधीही करतो.काल बर्याच दिवसांनी बोलणे झाले.त्याला म्हटले तुला एकट्याला कंटाळा नाही का येत?
विषण्ण करणारं वास्तव आहे.
!!!
आतिवास, आपण खूपच छान लिहीत
In reply to आतिवास, आपण खूपच छान लिहीत by हाडक्या
धन्यवाद.
सुन्न
In reply to सुन्न by एस
बाकी पुढच्या वेळी त्या भागात
बाकी पुढच्या वेळी त्या भागात जाल तेव्हा तिथल्या काही स्थानिक लोकांशी ओळख करून ठेवावी जेणेकरून काही कारणांनी आपल्यासारख्या बाहेरच्यांच्या क्रेडिबिलिटीबद्दल काही अडचणी निर्माण झाल्यास आपला बचाव होऊ शकतो.या काळजीवजा सूचनेबद्दल आभारी आहे. यावेळीही अडचण आली तर कुणाला फोन करायचे ते संपर्क हातात होते - पण अर्थात काही वेळा अशा दुर्गम भागातून फोन लागत नाहीत म्हणा. त्यामुळे काळजी घेणे अधिक चांगले या भावनेशी सहमत आहे..
जबरदस्त लेखन
भारताच्या आंतर्भागातलं
In reply to भारताच्या आंतर्भागातलं by डॉ सुहास म्हात्रे
नेमकं!
वाचतेय..
एक प्रश्न
In reply to एक प्रश्न by पुण्याचे वटवाघूळ
प्रतिसादाबद्दल आभार.
In reply to एक प्रश्न by पुण्याचे वटवाघूळ
रोचक विचार
In reply to रोचक विचार by तुषार काळभोर
मला वाटतं संधी कमी असण्याचा
In reply to मला वाटतं संधी कमी असण्याचा by आतिवास
मुद्दा तोच आहे
In reply to रोचक विचार by तुषार काळभोर
त्या त्या वेळी तशा संधी
In reply to त्या त्या वेळी तशा संधी by प्रसाद१९७१
संधी उपलब्ध झाल्या हा शब्द प्रयोग चुकीचा आहे.
वाचतोय.
In reply to वाचतोय. by आत्मशून्य
आठ वाजता निघाल्यावर
अवघड आहे!
In reply to अवघड आहे! by पैसा
ही परिस्थिती राष्ट्रीय
निवडणुकीचे वातावरण