मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चॉकलेट डे .. खळ्ळं फट्ट्याक !

तुमचा अभिषेक ·

राही 21/05/2014 - 19:08
कुणाची गंमत आणि कुणाला शिक्षा ! स्टाइल नेहमीप्रमाणे छान. आवडले.

मित्राने दिलेल्या चॉकलेटवर माझा संशय होताच. असो. पण मी तुमच्या जागी असतो तर त्या अन्याय्य थपडेचे कारण नक्कीच तिला जाऊन विचारले असते. भलेही अजून एक थप्पड खावी लागली असती तरी. तुमच्या निष्कपट मनाचा उद्देश स्वच्छ असताना असा अपमान का बरं सहन करावा? आता इतक्या वर्षांनंतर ब्लॉग आणि लेखांच्या द्वारे तुमचे स्पष्टीकरण आणि निरपराधित्व तिच्या पर्यंत पोहोचविण्यापेक्षा तेंव्हाच्या तेंव्हाच सोक्षमोक्ष लावला असतात तर आज आम्हाला त्यांना वहिनी म्हणायची संधी गवसली असती.

In reply to by प्रभाकर पेठकर

काश... माझ्याजागी तुम्ही असता ;) आणि एखाद्याचे नाव कानफाट्या पडले की त्याला एखाददुसरी कानफटात चुपचाप खाऊन घ्यावी लागते हो. :( बाकी वहिनी मात्र आहेत त्याच योग्य आहेत, जेणेकरून असे धाडसी लिखाण करू शकतो, अशी कानफटवणारी नाहीये तेच बरे :D

आत्मशून्य 21/05/2014 - 23:05
अश्या प्रकरणात घाई नडते हा गुरुमंत्र मी खूप लहानपणीच शिकलो होतो. या गुरुमंत्रानेच माझा कित्येक प्रेमप्रकरणात घात केला ती गोष्ट निराळी.
:) विशेषत: घात झाला हे बघता हां मन्त्र आपण इयत्ता 4.5वी +/- 1.2 वर्षे वयाचे असताना शिकला असावा असा कयास आहे.
त्यातही आम्हा मुंबईकरांना आपल्या स्टाईलच्या वाटतील अश्या शोधायला गेले की त्यातल्याही निम्म्या गळाल्या.
अतिशयोक्ति होतीय, खरे तर 85% गळाव्यातच.
वालचंद सांगली म्हटले की मोजून सात आठ च सुंदर मुली. पुर्ण कॉलजभात हं.
इंजीनिअरिंगच्या इमारतिमधिल हां वास्तुदोष अगदी कोम्प्युटर इंजिनीअरिंग/सायन्स/एप्लीकेशन्स वगैरे येउनहि बराच काळ अस्तित्वात होता/आहे. वालचंदला दोष नको.

In reply to by आत्मशून्य

आधीच ईंजीनीअरींग त्यात वालचंद असे बोलू शकतो हवे तर .. बाकी गुरुमंत्र शिकण्याचे वय आठवत नाही, पण माझे वयात येणे म्हणाल तर चौथीत मला एका मुलीच्या नावावरून चिडवले जायचे पण तसे काही नव्हते, मी स्वत: मात्र पहिल्यांदा प्रेमात पाचवीत पडलो होतो. त्यामुळे आपला अंदाज प्लस मायनस कन्सिडर करता बरेपैकी अचूक ..

In reply to by तुमचा अभिषेक

आत्मशून्य 21/05/2014 - 23:59
इयत्ता साडे चवथी प्लस मायनस चवदा महीनेहा गेस ज्योतिष वगैरे नाही बरका...! आय जस्ट हेव माय वेज टु पेनिट्रेट द स्टफ लाइक मेनी बडिज माइंड ;) पण आपला प्रांजळपणाच भावतो म्हणुन संस्थळाव्र असे वैयक्तिक लिखाणाचे धाडस करू शकतो. अन्यथा आमच्या प्रकांड पाडित्याच्या लिखाणाचि अकाउण्टिबिलिटि काढनार्यांची इथे कमतरता नाही. खरोखर मनापासून धन्यवाद.

झंम्प्या 22/05/2014 - 09:13
आवड्ला किस्सा... लिहीन्याची स्टायील पण लय भारी

In reply to by तुमचा अभिषेक

योगी९०० 22/05/2014 - 12:35
मस्त मस्त मस्त .. वाचून मजा आली. कुठेतरी असे वाटले की तुम्ही त्या मुलीला का मारले हे विचारयाला पाहिजे होते ..!! बाकी मी पण वालचंद सांगलीचाच...(मेक - पण १९९५ पास आऊट). आपले क्लिंटन सुद्दा वालचंदमधूनच शिकले आहेत.

In reply to by निलेश देसाई

शक्यय आपण एकमेकांच्या कधी नजरेसही पडलो असू, बाकी डिप्लोमाची कोणतीही मुले वा ग्रूप तेव्हा फारसा ओळखीचा नव्हता, सिविलचीही फारशी नाहीच त्यामुळे मॅकची शक्यता आणखी कमी. तशीही एक मेंटेलिटी असतेच ना डिग्रीवाले म्हणजे डिप्लोमावाल्यांपेक्षा भारी वगैरे.. तसेच लेखात उल्लेखलेल्या ज्या चार-सहा-आठ मुली तेव्हा निदान माझ्यातरी टॉपलिस्टवर होत्या त्या बहुतांश डिग्रीच्या असल्याने डिप्लोमाचे क्लास धुंडाळणे वा ओळख काढणे असेही प्रकार फार झाले नाही..

मी वर्षभरासाठीच वालचंदला होतो, बीई पासआउट मात्र २००६ ला वीजेटीआयमधून झालो. बाकी कॉलेज आणि त्याचा ११४-११५ एकर पसरलेला कॅम्पस भारीच, आयुष्यातले ते एकमेव वर्ष हॉस्टेल लाईफ जगल्याने कित्येक आठवणी आहेत त्या वर्षभराच्या..

निलेश देसाई 22/05/2014 - 13:10
वा वा वा, मस्तच!! आमच्या वालचंद मधील आठवणी अचानक हिरव्या झाल्या. कॉलेज मध्ये टेस्ट आणि कँपस इंटरव्हुव असताना रंगपंचमी खेळल्याने व मुलींना रंग लावल्याने (आम्ही तो जबरदस्तीने लावला असा कबुली जबाब आमच्याच मैत्रीणींनी नंतर दिल्याने) ब्लॅकलिस्ट मधे आमचा नंबर वरुन पहिला लागल्याची बातमी वालचंद बरोबरच आजुबाजुच्या ४-५ इंजिनीरींग कॉलेजात पसरली होती.........

In reply to by निलेश देसाई

वालचंदची रंगपंचमी .. वाह काय आठवण काढलीत राव.. बेक्कार.. आम्ही बाहेर राहत असल्याने सकाळी मस्त मुंबई स्टाईल रंगपंचमी खेळून झाली, आमच्यासारखेच बाहेर पीजी म्हणून राहणार्‍या एकेकाच्या घरात घुसून रंगवणे वगैरे.. कित्येकांच्या मालकांच्याही नंतर शिव्या खाव्या लागल्या.. अकरा साडेअकरा पर्यंत प्रत्येकाच्या अंगावरील कपडे छिन्नविछिन्न होऊन त्यांची लक्तरे झाली होती, तीच गळ्यात टांगून मग हॉस्टेलकडे मोर्चा वळवला.. तिथे चिखलाचे डबके आणि काय काय सांगू नये असला बेक्कार माहौल होता की लांबून पाहताच पावले थबकली.. इतक्यात काही नागपूरच्या पोट्ट्यांची आमच्यावर नजर पडली, त्यांनी आम्हाला घ्यायचा आवाज दिला तसे जी धूम ठोकली ती .... हातात गावलो नाही त्यांच्या हेच नशीब !

In reply to by तुमचा अभिषेक

आसिफ 22/05/2014 - 23:56
वालचंद.. सुंदर आठवणींचा एक कप्पा,या कप्प्यात असंख्य आठ्वणी अगदी ठासुन भरलेल्या. २००५ साली मेक.विभागातुन बाहेर पडलो पण मनाने अधुन मधुन जरूर फेर फटका मारतो. ~आसिफ.

शिद 22/05/2014 - 18:45
मस्त किस्सा. बाकी इंजिनियरींग कॉलेज आणि हॉस्टेलचे दिवसच साले काही वेगळे होते... आयुष्यातील एकदम जादुई दिवस.

In reply to by शुचि

आत्मशून्य 23/05/2014 - 09:03
हेच म्हणतो. इट्स एसोल्ट. मला व्यक्तिश: चोकलेट गोड न्हवते या कारणाने मुलीने डायरेक्ट गाल रंगवला पटले नाही पण भाऊ म्हणतात तर विश्वास ठेवलाच पायजे

In reply to by आत्मशून्य

ते पण आहेच, कदाचित आमचे इतरही काही किडे याला कारणीभूत असावेत आणि हे तत्कालिक कारण असावेत, बाकी अश्यावेळी मैत्रीणी कान भरण्यात आणि इकडच्या तिकडच्या चार गोष्टी सांगण्यात आणि आपल्याच मैयतर्नीची लाईन कशी होऊ नये हे बघण्यात फार हुशार असतात...

अमोल केळकर 23/05/2014 - 12:37
जबरदस्त लेखन ( मुळचा सांगलीकर ) अमोल केळकर अवांतर : आमचा एक whats up वर ग्रुप आहे, वालचंद मधल्या अनेक मुली तिथे आहेत , टाकू का आपला लेख ;)

In reply to by अमोल केळकर

मात्र आता मी विवाहीत असून मला याचे कोणतेही चांगले वाईट परिणाम घडलेले नकोयत आता हे नमूद करायला विसरू नका.. :)

एस 23/05/2014 - 15:22
या दोन्ही घटनांमध्ये एक दिवस कसा गेला याचा विचार करतोय.
......................... ते नकली होते ! इक्लेअरच्या वेष्टणात गुंडाळलेले, बाहेरून चॉकलेटसारखेच दिसणारे, आतून चवीला मात्र अत्यंत कडवट आणि तोंडात घेताच थुंकून टाकण्याच्या लायकीचे होते. त्याची चव काय असावी याची कल्पना न केलेलीच बरी कारण त्याचा परिणाम मी पुरेपूर भोगला होता.
जर ते इतके वाईट होते तर तिथेच तिने थुंकून कसे टाकले नाही? *preved* *lol* *biggrin* *ROFL*

In reply to by एस

जर ते इतके वाईट होते तर तिथेच तिने थुंकून कसे टाकले नाही? ते तिने केलेही असेल पण हे देखील वाचा.. बस्स मग काय, ती आपल्या रस्त्याला, मी आपल्या रस्त्याला. जाताना पलटून मात्र चुकूनही पाहिले नाही. हि आपली स्टाईलच म्हणा ना. अश्या प्रकरणात घाई नडते हा गुरुमंत्र मी खूप लहानपणीच शिकलो होतो. या गुरुमंत्रानेच माझा कित्येक प्रेमप्रकरणात घात केला ती गोष्ट निराळी. दोस्त, कथा जेव्हा सत्यघटनेवर आधारीत असते तेव्हा त्यात एकही लूप होल नसतो ;)

In reply to by विजुभाऊ

...पण अभ्या नीच नाहीये.. अगदी अगदी.. बस्स ओळखलेत रे तुम्ही सर्वांनी मला.. सर्वच प्रतिसादांचे आभार :)

प्यारे१ 25/05/2014 - 16:00
ते सांगलीकरांसाठी वालचंद नसून 'वॉलचंद' आहे असं नम्रपणं नमूद करु इच्छितो. बाकी किस्सा भारी! ज्या मुलीनं वाचायला हवं तिनं वाचावं हीच इच्छा व्यक्त करतो. आतादेखील गेटसमोरच्या आनंदरावकडं भन्नाट हाफफ्राय नि ऑम्लेट मिळतं का ते बघायला हवं.

In reply to by प्यारे१

नका हो उगाच सांगलीच्या खादयपदार्थांची आठवण काढू. ते हाल्फफ्राय, ऑमलेट, किंवा ते घालून केलेले बर्गर सारखे सँडवीच, तसेच बेकरीत मिळणारे अंडा पॅटीस, सर्व चवी घोळू लागल्या.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 28/05/2014 - 15:07
वॉलचंद बद्दल अगदी सहमत. यद्यपि आमच्या ब्याचमधील लोक असे फारसे म्हणत नसत कधी. पण आमच्या शीनियर ब्याचमधील लोक, त्यातही पोरी हा उच्चार हमखास करीत-लै हसू येत असे तेव्हा.

In reply to by प्यारे१

योगी९०० 30/05/2014 - 11:40
ते सांगलीकरांसाठी वालचंद नसून 'वॉलचंद' आहे असं नम्रपणं नमूद करु इच्छितो. हा हा हा...एकदम पटेश... या सांगलीकरांनी अशा आंग्लाळलेल्या उच्चारामुळे आमचा पोपट केला होता. कोणा सांगलीकराने सांगीतले की सांगलीचा फेमस टायमपास रोड म्हणजे "हर्बट रोड" जेथे सर्व काही मिळते. कोणी सार्जंंट हर्बट याच्या नावाने ठेवलेला रोड असावा असे वाटले.... आमचाही बराच वेळ याच रोडवर जायचा. एकदा चुकून रोडवरची पाटी वाचली आणि लक्षात आले की 'हर्बट" नाही तर "हरभट" रोड....सॉलिड हसलो होतो त्यावेळी...!! नाव हरभट पण "हर्बट" असाच उच्चार करायचा. तांबे नावाच्या कोणा व्यवसायीकाने आपला व्यवसाय उत्तम चालावा म्हणून "तांबे" ऐवजी "टॉम अ‍ॅन्ड बे " असे नाव घेतल्याचेही ऐकले आहे.

श्रीगुरुजी 26/05/2014 - 14:38
किस्सा वाचून वाईट वाटले. तुम्ही प्रामाणिकपणे आणि उत्साहाने जे चॉकलेट दिले ते नकली होते हे दुर्दैव व त्याचा परीणाम इतका वाईट झाला हे वाचून हळहळ वाटली. चांगल्या भावनेने केलेल्या कृतीचा असा वाईट शेवट व्हायला नको होता.

In reply to by तुमचा अभिषेक

मृगनयनी 29/05/2014 - 19:37
हाहा.. छान आहे लेख!!! .. आवडला... जाऊ द्या हो अभिषेक'जी... प्रत्येक "ऐश्वर्या"चा अभिषेक वेगळा असतो.. शेवटी या गाठी स्वर्गातच ठरत असतात... नाही का?!? सौंदर्याची आवड प्रत्येकाला असते... आणि प्रत्येकाच्या सौन्दर्याची परिमाणं थोड्याफार फरकानं "दिसण्या"वरच ठरतात... हे आपल्या लेखावरून पटले.!.!.!. :) :) :)

राही 21/05/2014 - 19:08
कुणाची गंमत आणि कुणाला शिक्षा ! स्टाइल नेहमीप्रमाणे छान. आवडले.

मित्राने दिलेल्या चॉकलेटवर माझा संशय होताच. असो. पण मी तुमच्या जागी असतो तर त्या अन्याय्य थपडेचे कारण नक्कीच तिला जाऊन विचारले असते. भलेही अजून एक थप्पड खावी लागली असती तरी. तुमच्या निष्कपट मनाचा उद्देश स्वच्छ असताना असा अपमान का बरं सहन करावा? आता इतक्या वर्षांनंतर ब्लॉग आणि लेखांच्या द्वारे तुमचे स्पष्टीकरण आणि निरपराधित्व तिच्या पर्यंत पोहोचविण्यापेक्षा तेंव्हाच्या तेंव्हाच सोक्षमोक्ष लावला असतात तर आज आम्हाला त्यांना वहिनी म्हणायची संधी गवसली असती.

In reply to by प्रभाकर पेठकर

काश... माझ्याजागी तुम्ही असता ;) आणि एखाद्याचे नाव कानफाट्या पडले की त्याला एखाददुसरी कानफटात चुपचाप खाऊन घ्यावी लागते हो. :( बाकी वहिनी मात्र आहेत त्याच योग्य आहेत, जेणेकरून असे धाडसी लिखाण करू शकतो, अशी कानफटवणारी नाहीये तेच बरे :D

आत्मशून्य 21/05/2014 - 23:05
अश्या प्रकरणात घाई नडते हा गुरुमंत्र मी खूप लहानपणीच शिकलो होतो. या गुरुमंत्रानेच माझा कित्येक प्रेमप्रकरणात घात केला ती गोष्ट निराळी.
:) विशेषत: घात झाला हे बघता हां मन्त्र आपण इयत्ता 4.5वी +/- 1.2 वर्षे वयाचे असताना शिकला असावा असा कयास आहे.
त्यातही आम्हा मुंबईकरांना आपल्या स्टाईलच्या वाटतील अश्या शोधायला गेले की त्यातल्याही निम्म्या गळाल्या.
अतिशयोक्ति होतीय, खरे तर 85% गळाव्यातच.
वालचंद सांगली म्हटले की मोजून सात आठ च सुंदर मुली. पुर्ण कॉलजभात हं.
इंजीनिअरिंगच्या इमारतिमधिल हां वास्तुदोष अगदी कोम्प्युटर इंजिनीअरिंग/सायन्स/एप्लीकेशन्स वगैरे येउनहि बराच काळ अस्तित्वात होता/आहे. वालचंदला दोष नको.

In reply to by आत्मशून्य

आधीच ईंजीनीअरींग त्यात वालचंद असे बोलू शकतो हवे तर .. बाकी गुरुमंत्र शिकण्याचे वय आठवत नाही, पण माझे वयात येणे म्हणाल तर चौथीत मला एका मुलीच्या नावावरून चिडवले जायचे पण तसे काही नव्हते, मी स्वत: मात्र पहिल्यांदा प्रेमात पाचवीत पडलो होतो. त्यामुळे आपला अंदाज प्लस मायनस कन्सिडर करता बरेपैकी अचूक ..

In reply to by तुमचा अभिषेक

आत्मशून्य 21/05/2014 - 23:59
इयत्ता साडे चवथी प्लस मायनस चवदा महीनेहा गेस ज्योतिष वगैरे नाही बरका...! आय जस्ट हेव माय वेज टु पेनिट्रेट द स्टफ लाइक मेनी बडिज माइंड ;) पण आपला प्रांजळपणाच भावतो म्हणुन संस्थळाव्र असे वैयक्तिक लिखाणाचे धाडस करू शकतो. अन्यथा आमच्या प्रकांड पाडित्याच्या लिखाणाचि अकाउण्टिबिलिटि काढनार्यांची इथे कमतरता नाही. खरोखर मनापासून धन्यवाद.

झंम्प्या 22/05/2014 - 09:13
आवड्ला किस्सा... लिहीन्याची स्टायील पण लय भारी

In reply to by तुमचा अभिषेक

योगी९०० 22/05/2014 - 12:35
मस्त मस्त मस्त .. वाचून मजा आली. कुठेतरी असे वाटले की तुम्ही त्या मुलीला का मारले हे विचारयाला पाहिजे होते ..!! बाकी मी पण वालचंद सांगलीचाच...(मेक - पण १९९५ पास आऊट). आपले क्लिंटन सुद्दा वालचंदमधूनच शिकले आहेत.

In reply to by निलेश देसाई

शक्यय आपण एकमेकांच्या कधी नजरेसही पडलो असू, बाकी डिप्लोमाची कोणतीही मुले वा ग्रूप तेव्हा फारसा ओळखीचा नव्हता, सिविलचीही फारशी नाहीच त्यामुळे मॅकची शक्यता आणखी कमी. तशीही एक मेंटेलिटी असतेच ना डिग्रीवाले म्हणजे डिप्लोमावाल्यांपेक्षा भारी वगैरे.. तसेच लेखात उल्लेखलेल्या ज्या चार-सहा-आठ मुली तेव्हा निदान माझ्यातरी टॉपलिस्टवर होत्या त्या बहुतांश डिग्रीच्या असल्याने डिप्लोमाचे क्लास धुंडाळणे वा ओळख काढणे असेही प्रकार फार झाले नाही..

मी वर्षभरासाठीच वालचंदला होतो, बीई पासआउट मात्र २००६ ला वीजेटीआयमधून झालो. बाकी कॉलेज आणि त्याचा ११४-११५ एकर पसरलेला कॅम्पस भारीच, आयुष्यातले ते एकमेव वर्ष हॉस्टेल लाईफ जगल्याने कित्येक आठवणी आहेत त्या वर्षभराच्या..

निलेश देसाई 22/05/2014 - 13:10
वा वा वा, मस्तच!! आमच्या वालचंद मधील आठवणी अचानक हिरव्या झाल्या. कॉलेज मध्ये टेस्ट आणि कँपस इंटरव्हुव असताना रंगपंचमी खेळल्याने व मुलींना रंग लावल्याने (आम्ही तो जबरदस्तीने लावला असा कबुली जबाब आमच्याच मैत्रीणींनी नंतर दिल्याने) ब्लॅकलिस्ट मधे आमचा नंबर वरुन पहिला लागल्याची बातमी वालचंद बरोबरच आजुबाजुच्या ४-५ इंजिनीरींग कॉलेजात पसरली होती.........

In reply to by निलेश देसाई

वालचंदची रंगपंचमी .. वाह काय आठवण काढलीत राव.. बेक्कार.. आम्ही बाहेर राहत असल्याने सकाळी मस्त मुंबई स्टाईल रंगपंचमी खेळून झाली, आमच्यासारखेच बाहेर पीजी म्हणून राहणार्‍या एकेकाच्या घरात घुसून रंगवणे वगैरे.. कित्येकांच्या मालकांच्याही नंतर शिव्या खाव्या लागल्या.. अकरा साडेअकरा पर्यंत प्रत्येकाच्या अंगावरील कपडे छिन्नविछिन्न होऊन त्यांची लक्तरे झाली होती, तीच गळ्यात टांगून मग हॉस्टेलकडे मोर्चा वळवला.. तिथे चिखलाचे डबके आणि काय काय सांगू नये असला बेक्कार माहौल होता की लांबून पाहताच पावले थबकली.. इतक्यात काही नागपूरच्या पोट्ट्यांची आमच्यावर नजर पडली, त्यांनी आम्हाला घ्यायचा आवाज दिला तसे जी धूम ठोकली ती .... हातात गावलो नाही त्यांच्या हेच नशीब !

In reply to by तुमचा अभिषेक

आसिफ 22/05/2014 - 23:56
वालचंद.. सुंदर आठवणींचा एक कप्पा,या कप्प्यात असंख्य आठ्वणी अगदी ठासुन भरलेल्या. २००५ साली मेक.विभागातुन बाहेर पडलो पण मनाने अधुन मधुन जरूर फेर फटका मारतो. ~आसिफ.

शिद 22/05/2014 - 18:45
मस्त किस्सा. बाकी इंजिनियरींग कॉलेज आणि हॉस्टेलचे दिवसच साले काही वेगळे होते... आयुष्यातील एकदम जादुई दिवस.

In reply to by शुचि

आत्मशून्य 23/05/2014 - 09:03
हेच म्हणतो. इट्स एसोल्ट. मला व्यक्तिश: चोकलेट गोड न्हवते या कारणाने मुलीने डायरेक्ट गाल रंगवला पटले नाही पण भाऊ म्हणतात तर विश्वास ठेवलाच पायजे

In reply to by आत्मशून्य

ते पण आहेच, कदाचित आमचे इतरही काही किडे याला कारणीभूत असावेत आणि हे तत्कालिक कारण असावेत, बाकी अश्यावेळी मैत्रीणी कान भरण्यात आणि इकडच्या तिकडच्या चार गोष्टी सांगण्यात आणि आपल्याच मैयतर्नीची लाईन कशी होऊ नये हे बघण्यात फार हुशार असतात...

अमोल केळकर 23/05/2014 - 12:37
जबरदस्त लेखन ( मुळचा सांगलीकर ) अमोल केळकर अवांतर : आमचा एक whats up वर ग्रुप आहे, वालचंद मधल्या अनेक मुली तिथे आहेत , टाकू का आपला लेख ;)

In reply to by अमोल केळकर

मात्र आता मी विवाहीत असून मला याचे कोणतेही चांगले वाईट परिणाम घडलेले नकोयत आता हे नमूद करायला विसरू नका.. :)

एस 23/05/2014 - 15:22
या दोन्ही घटनांमध्ये एक दिवस कसा गेला याचा विचार करतोय.
......................... ते नकली होते ! इक्लेअरच्या वेष्टणात गुंडाळलेले, बाहेरून चॉकलेटसारखेच दिसणारे, आतून चवीला मात्र अत्यंत कडवट आणि तोंडात घेताच थुंकून टाकण्याच्या लायकीचे होते. त्याची चव काय असावी याची कल्पना न केलेलीच बरी कारण त्याचा परिणाम मी पुरेपूर भोगला होता.
जर ते इतके वाईट होते तर तिथेच तिने थुंकून कसे टाकले नाही? *preved* *lol* *biggrin* *ROFL*

In reply to by एस

जर ते इतके वाईट होते तर तिथेच तिने थुंकून कसे टाकले नाही? ते तिने केलेही असेल पण हे देखील वाचा.. बस्स मग काय, ती आपल्या रस्त्याला, मी आपल्या रस्त्याला. जाताना पलटून मात्र चुकूनही पाहिले नाही. हि आपली स्टाईलच म्हणा ना. अश्या प्रकरणात घाई नडते हा गुरुमंत्र मी खूप लहानपणीच शिकलो होतो. या गुरुमंत्रानेच माझा कित्येक प्रेमप्रकरणात घात केला ती गोष्ट निराळी. दोस्त, कथा जेव्हा सत्यघटनेवर आधारीत असते तेव्हा त्यात एकही लूप होल नसतो ;)

In reply to by विजुभाऊ

...पण अभ्या नीच नाहीये.. अगदी अगदी.. बस्स ओळखलेत रे तुम्ही सर्वांनी मला.. सर्वच प्रतिसादांचे आभार :)

प्यारे१ 25/05/2014 - 16:00
ते सांगलीकरांसाठी वालचंद नसून 'वॉलचंद' आहे असं नम्रपणं नमूद करु इच्छितो. बाकी किस्सा भारी! ज्या मुलीनं वाचायला हवं तिनं वाचावं हीच इच्छा व्यक्त करतो. आतादेखील गेटसमोरच्या आनंदरावकडं भन्नाट हाफफ्राय नि ऑम्लेट मिळतं का ते बघायला हवं.

In reply to by प्यारे१

नका हो उगाच सांगलीच्या खादयपदार्थांची आठवण काढू. ते हाल्फफ्राय, ऑमलेट, किंवा ते घालून केलेले बर्गर सारखे सँडवीच, तसेच बेकरीत मिळणारे अंडा पॅटीस, सर्व चवी घोळू लागल्या.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 28/05/2014 - 15:07
वॉलचंद बद्दल अगदी सहमत. यद्यपि आमच्या ब्याचमधील लोक असे फारसे म्हणत नसत कधी. पण आमच्या शीनियर ब्याचमधील लोक, त्यातही पोरी हा उच्चार हमखास करीत-लै हसू येत असे तेव्हा.

In reply to by प्यारे१

योगी९०० 30/05/2014 - 11:40
ते सांगलीकरांसाठी वालचंद नसून 'वॉलचंद' आहे असं नम्रपणं नमूद करु इच्छितो. हा हा हा...एकदम पटेश... या सांगलीकरांनी अशा आंग्लाळलेल्या उच्चारामुळे आमचा पोपट केला होता. कोणा सांगलीकराने सांगीतले की सांगलीचा फेमस टायमपास रोड म्हणजे "हर्बट रोड" जेथे सर्व काही मिळते. कोणी सार्जंंट हर्बट याच्या नावाने ठेवलेला रोड असावा असे वाटले.... आमचाही बराच वेळ याच रोडवर जायचा. एकदा चुकून रोडवरची पाटी वाचली आणि लक्षात आले की 'हर्बट" नाही तर "हरभट" रोड....सॉलिड हसलो होतो त्यावेळी...!! नाव हरभट पण "हर्बट" असाच उच्चार करायचा. तांबे नावाच्या कोणा व्यवसायीकाने आपला व्यवसाय उत्तम चालावा म्हणून "तांबे" ऐवजी "टॉम अ‍ॅन्ड बे " असे नाव घेतल्याचेही ऐकले आहे.

श्रीगुरुजी 26/05/2014 - 14:38
किस्सा वाचून वाईट वाटले. तुम्ही प्रामाणिकपणे आणि उत्साहाने जे चॉकलेट दिले ते नकली होते हे दुर्दैव व त्याचा परीणाम इतका वाईट झाला हे वाचून हळहळ वाटली. चांगल्या भावनेने केलेल्या कृतीचा असा वाईट शेवट व्हायला नको होता.

In reply to by तुमचा अभिषेक

मृगनयनी 29/05/2014 - 19:37
हाहा.. छान आहे लेख!!! .. आवडला... जाऊ द्या हो अभिषेक'जी... प्रत्येक "ऐश्वर्या"चा अभिषेक वेगळा असतो.. शेवटी या गाठी स्वर्गातच ठरत असतात... नाही का?!? सौंदर्याची आवड प्रत्येकाला असते... आणि प्रत्येकाच्या सौन्दर्याची परिमाणं थोड्याफार फरकानं "दिसण्या"वरच ठरतात... हे आपल्या लेखावरून पटले.!.!.!. :) :) :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
आयुष्याने दिलेल्या पचपचीत अनुभवांमध्ये मीठमसाला टाकून त्या किस्सेकहाण्या लोकांना सुनवतोय ! हसतोय आणि हसवतोय ! येण्यार्‍या आयुष्यात काही तरी सुरस आणि चमत्कारीक घडेल, बस्स या आशेवर जगतोय ! पण आज मात्र मी जे सांगायला जाणार आहे त्यात असत्याचा अंश कणभर सुद्धा असणार नाही. जेवढे पिळाल तेवढी त्यातून सत्याचीच धार बाहेर निघेल. आयुष्याने दिलेला एक अनुभव जसाच्या तसा मी आज तुमच्याबरोबर शेअर करायला जात आहे... का? ते मला स्वतालाही ठाऊक नाही... तर हि गोष्ट आहे इसवीसन ..,,..

ठाणे महानगर पालिका आणि तिचे खाबुगीरीचे नवे फंडे

अभिजित - १ ·

अभिजित - १ 21/05/2014 - 18:51
अजून एका ठिकाणी खाबुगिरी गावदेवी मैदानात एक मोठी बिल्डिग बांधून ठेवलीय , तिथे भाजीबाजार हलवणार म्हणे. शाहू मार्केट बांधले ते ओस पडलेय तरीपण हे गावदेवी ला नसते धंदे कशाला ? कोणीही भाजीवाले तिथे कधीच जाणार नाहीत हे स्पष्ट आहे. जनतेच्या हिताची थोडीतरी काळजी असती तर इथे ३/४ मजली इमारत बांधायची - कार , बाईक पार्किंग करता. पण ते केले तर यांची रोजची कमी जाइल ना. ठाण्यात रोज RTO ची लोक फिरत असतात , गाड्या , बाईक उचलायच्या आणि तोडपानी करायचे. रोजच १ लाखाचा तरी धंदा नक्कीच होत असणार . RTO कडून नक्कीच काही तरी मलई TMC च्या लोकांना , नगरसेवकांना मिळताच असणार. मग लोकांची सोय करून आपल्या पोटावर कशाला मारून घ्यायचे ?

अभिजित - १ 21/05/2014 - 19:18
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/TMT/articleshow/35404670.cms केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेच्या अनुदानातून ३० एसींसह २३० बसेसच्या खरेदीला मंगळवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली. केवळ ठाण्यातच नव्हे तर मुंबईतल्या बोरीवली, वांद्रे, दादर या मार्गांवरही या बसेस सोडल्या जातील. ---------------------------------- बेस्ट च्या AC बस धंदा करत नाहीत म्हणून बंद करणार आहेत आणि हे चालले AC बस सुरु करायला. तोडपानी वाटते याच्यात पण ? आणि तुम्हाला ठाण्यात पण नीट सेवा देत येत नाहीये . तुम्ही कशाला बोरीवली, दादर ला बस चालवायची स्वप्ने बघता ?

मदनबाण 21/05/2014 - 19:39
अभिजित जरा हा धागा पण वाच :- भ्रष्टाचाराचा उड्डानपुल ह्या पुलाचा एक मार्ग मोठ्या मुश्किलीने आणि इतकी बोंबाबोंब झाल्यावर लगेच उद्घाटन सोहळा पार पाडल्यावर चालु करण्यात आला ! पण हे प्रकरण काही संपता संपत नाही ! More technical bungling hits Kapurbawdi flyover as 12 girders brought down

अभिजित - १ 13/06/2014 - 13:51
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/TMT/articleshow/36453759.cms म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे ड्रायव्हर आणि कंडक्टरची ड्युटी करण्यास अनफिट असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून वर्षानुवर्षे 'बिनकामाचा' पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना परिवहन व्यवस्थापकांनी सरकारी हॉस्पिटलचे प्रमाणपत्र सादर करण्याचा 'डोस' दिला आहे. हे कर्मचारी अनफिट प्रमाणपत्र सादर करू शकले नाहीत तर त्यांना कामावर रूजू व्हावे लागणार आहे. टीएमटीतील अनेक कर्मचाऱ्यांची नियुक्ती राजकीय आशीर्वादाने झाली आहे. राजकीय वरदहस्त असल्याने अनेक कर्मचारी केवळ हजेरी लावत पगार लाटतात. ड्रायव्हर आणि कंडक्टर म्हणून भरती झालेल्या काही कर्मचाऱ्यांनी शारीरिकदृष्ट्या हे काम करण्यास अनफिट असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले आहे. हे कर्मचारी टीएमटीच्या कार्यालयात थातूरमातूर काम करून पुरेपूर वेतन घेतात. हा सिलसिला गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. टीएमटीच्या ताफ्यात बस असूनही केवळ पुरेसे ड्रायव्हर आणि कंडक्टर नसल्याने त्या बस प्रवाशांसाठी सोडता येत नाहीत.

अभिजित - १ 13/06/2014 - 14:00
http://www.loksatta.com/vruthanta-news/tmc-engineering-department-decision-to-develop-subways-to-get-freedom-from-hawker-596770/ निकृष्ट दर्जा, निविदा प्रक्रियेतील घोळ आणि कंत्राटदाराला मिळालेला राजाश्रय यामुळे यापूर्वीच बदनाम ठरलेल्या घोडबंदर भागातील ग्लॅडिस अल्वारिस मार्गावर ठाणे महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने आणखी एका वादग्रस्त प्रकल्पाची आखणी केली असून या भागातील फेरीवाल्यांपासून मुक्ती मिळावी याकरिता तब्बल सात कोटी रुपये खर्च करून थेट भुयारी मार्ग विकसित करण्याचा अजब निर्णय अभियांत्रिकी विभागाने घेतला आहे -------------------------------------------------------------------------------------------- थोडक्यात फेरीवाल्यांना फुकटात स्टोल , भुयारी मार्गात. जनतेच्या पैशातून. आणि आत्ता खर्च ७ कोटी दाखवत आहेत. काम पूर्ण होईपर्यंत तो २८ कोटी पर्यंत आरामात जाइल ..

अभिजित - १ 18/06/2014 - 16:25
आजूबाजूच्या बिल्डिंग च्या बोरिंग च्या पाणी उपसामुळे उपवन तलाव ओस पडला आहे . सर्व शहरात मिळेल तिथे बिल्डिंग , सर्विस रोड , मॉल इत्यादी कामे चालू आहेत. विकास पाहिजेच. पण म्हणून डोके गहन टाका असे तर या बिनडोक TMC ला कोणी सांगितले नाही ना ? कारण सर्व फुटपाथ वर मोठी , जुनी झाडे आहेत. पण फुटपाथ वर परत सिमेंट टाकताना त्या मोठ्या झाडांच्या मुलापर्यंत सिमेंट टाकण्यात येते. आरे मग झाडांना पाणी मिळणार कसे ? पावसाचे पाणी जमिनीत मुरायला जागा शिल्लक ठेवली तर काय तुमच्या बुडाखाली आग लागते काय ?

In reply to by अभिजित - १

खटपट्या 18/06/2014 - 23:00
हो, काही दिवसापूर्वी बघून आलो उपवन तलाव. बघवत नाही आहे. एखादा धष्टपुष्ट माणूस आजारी झाल्यासारखा वाटला.

अभिजित - १ 20/06/2014 - 20:45
सकाळ , लोकसत्ता , म टा यामध्ये हि बातमी कोठे हि नाही म्हणून इथे दिली आहे. अतिशय नालायक आणि हलकट असे सरकारी बाबू लोक लोक्नाची मारायला कोणत्या स्तरावर जातात याचा नमुना .. http://timesofindia.indiatimes.com/City/Mumbai/CM-Who-filed-a-review-petition-in-forest-land-case/articleshow/36838951.cms MUMBAI: Chief minister Prithviraj Chavan has sought the identity of forest department officials who authorized a review petition against the Supreme Court order on the Mumbai-Thane private forest land case. After former Congress legislator Charan Singh Sapra brought the issue to Chavan's notice earlier this week, he immediately directed forest secretary Praveen Pardeshi to investigate and submit a report on it. Sapra said, "We have just 100 days to go before the code of conduct comes into force for assembly polls. If the review petition is not withdrawn immediately, Congress will have to pay a heavy price in the polls. We must start a damage-control exercise." Supreme Court had ruled in favour of the five-lakh-and-odd residents on the forest land, and ordered that the state government must leave its claim on it. "I told the chief minister that after residents lost the case in high court, they had filed a special leave petition. Their contention was accepted and the apex court held that there was no need to demolish their homes. Under such circumstances, it was wrong on the forest department's part to file a review petition. I have urged the CM to fix the responsibility and take action against anti-people officials in the department," Sapra said. Residents of the eastern suburbs of Mumbai and Thane had moved court in 2006 saying since they had been living in these areas for well over four decades, it was wrong to evict them on the grounds that their homes were situated on forest land. They lost in high court. In 2014, "the apex court upheld our contention,'' said a Thane resident. In his letter to Chavan, Sapra raised four issues: Whether the forest department led by senior Congress leader Patangrao Kadam had briefed the CM about the apex court order; merits of the case on the basis of which the review petition was filed; if the apex court reverses the decision and five lakh people are dishoused, who will be responsible for the situation; and was the CM consulted before the petition was filed. Sapra also took up the issue with Congress president Sonia Gandhi.

अभिजित - १ 24/06/2014 - 14:39
Jun 24, 2014, 01.12AM IST शिवसेनेच्या नगरसेविकेची सूचना आर्थिक डबघाईला गेलेल्या ठाणे महापालिकेला सावरण्याचे प्रयत्न सोडून आणखी खड्ड्यात घालण्याचे प्रयत्न पालिकेचे विश्वस्त समजल्या जाणाऱ्या नगरसेवकांनी सुरू केले आहेत. आमदार आणि खासदार यांच्याप्रमाणे नगरसेवकांना देखील पेन्शन लागू करावी अशी प्रस्तावाची सूचना शिवसेनेच्या नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांनी आगामी सर्वसाधारण सभेत मांडली आहे. एलबीटी बरोबरच पालिकेच्या इतर विभागाचे उत्पन्न अपेक्षेप्रमाणे न आल्याने ठाणे महापालिका सध्या आर्थिक संकटात सापडली आहे. अनेक कंत्राटदारांना बिले अदा न केल्याने काम थांबवण्याच्या इशारा त्यांनी दिला आहे. अशी परिस्थिती असताना शिवसेनेच्या नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांनी निवृत्ती वेतन लागू करण्याची सूचना केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अनेक नगरसेवक हे दोन ते तीन टर्म निवडून आले असून अगदी तळागाळापर्यंत काम करतात. त्यामुळे त्यांना या योजनेचा चांगला फायदा मिळू शकेल असे शिंदे यांचे म्हणणे आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/Corporator-Pension/articleshow/37103688.cms ------------------------------------------- तुमच्यावर नगरसेवक बना अशी कोणीही जबरदस्ती केलेली नाही. जमत नसेल तर नगरसेवक बनू नका. सोडून द्या ..

अभिजित - १ 21/05/2014 - 18:51
अजून एका ठिकाणी खाबुगिरी गावदेवी मैदानात एक मोठी बिल्डिग बांधून ठेवलीय , तिथे भाजीबाजार हलवणार म्हणे. शाहू मार्केट बांधले ते ओस पडलेय तरीपण हे गावदेवी ला नसते धंदे कशाला ? कोणीही भाजीवाले तिथे कधीच जाणार नाहीत हे स्पष्ट आहे. जनतेच्या हिताची थोडीतरी काळजी असती तर इथे ३/४ मजली इमारत बांधायची - कार , बाईक पार्किंग करता. पण ते केले तर यांची रोजची कमी जाइल ना. ठाण्यात रोज RTO ची लोक फिरत असतात , गाड्या , बाईक उचलायच्या आणि तोडपानी करायचे. रोजच १ लाखाचा तरी धंदा नक्कीच होत असणार . RTO कडून नक्कीच काही तरी मलई TMC च्या लोकांना , नगरसेवकांना मिळताच असणार. मग लोकांची सोय करून आपल्या पोटावर कशाला मारून घ्यायचे ?

अभिजित - १ 21/05/2014 - 19:18
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/TMT/articleshow/35404670.cms केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेच्या अनुदानातून ३० एसींसह २३० बसेसच्या खरेदीला मंगळवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली. केवळ ठाण्यातच नव्हे तर मुंबईतल्या बोरीवली, वांद्रे, दादर या मार्गांवरही या बसेस सोडल्या जातील. ---------------------------------- बेस्ट च्या AC बस धंदा करत नाहीत म्हणून बंद करणार आहेत आणि हे चालले AC बस सुरु करायला. तोडपानी वाटते याच्यात पण ? आणि तुम्हाला ठाण्यात पण नीट सेवा देत येत नाहीये . तुम्ही कशाला बोरीवली, दादर ला बस चालवायची स्वप्ने बघता ?

मदनबाण 21/05/2014 - 19:39
अभिजित जरा हा धागा पण वाच :- भ्रष्टाचाराचा उड्डानपुल ह्या पुलाचा एक मार्ग मोठ्या मुश्किलीने आणि इतकी बोंबाबोंब झाल्यावर लगेच उद्घाटन सोहळा पार पाडल्यावर चालु करण्यात आला ! पण हे प्रकरण काही संपता संपत नाही ! More technical bungling hits Kapurbawdi flyover as 12 girders brought down

अभिजित - १ 13/06/2014 - 13:51
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/TMT/articleshow/36453759.cms म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे ड्रायव्हर आणि कंडक्टरची ड्युटी करण्यास अनफिट असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून वर्षानुवर्षे 'बिनकामाचा' पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना परिवहन व्यवस्थापकांनी सरकारी हॉस्पिटलचे प्रमाणपत्र सादर करण्याचा 'डोस' दिला आहे. हे कर्मचारी अनफिट प्रमाणपत्र सादर करू शकले नाहीत तर त्यांना कामावर रूजू व्हावे लागणार आहे. टीएमटीतील अनेक कर्मचाऱ्यांची नियुक्ती राजकीय आशीर्वादाने झाली आहे. राजकीय वरदहस्त असल्याने अनेक कर्मचारी केवळ हजेरी लावत पगार लाटतात. ड्रायव्हर आणि कंडक्टर म्हणून भरती झालेल्या काही कर्मचाऱ्यांनी शारीरिकदृष्ट्या हे काम करण्यास अनफिट असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले आहे. हे कर्मचारी टीएमटीच्या कार्यालयात थातूरमातूर काम करून पुरेपूर वेतन घेतात. हा सिलसिला गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. टीएमटीच्या ताफ्यात बस असूनही केवळ पुरेसे ड्रायव्हर आणि कंडक्टर नसल्याने त्या बस प्रवाशांसाठी सोडता येत नाहीत.

अभिजित - १ 13/06/2014 - 14:00
http://www.loksatta.com/vruthanta-news/tmc-engineering-department-decision-to-develop-subways-to-get-freedom-from-hawker-596770/ निकृष्ट दर्जा, निविदा प्रक्रियेतील घोळ आणि कंत्राटदाराला मिळालेला राजाश्रय यामुळे यापूर्वीच बदनाम ठरलेल्या घोडबंदर भागातील ग्लॅडिस अल्वारिस मार्गावर ठाणे महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने आणखी एका वादग्रस्त प्रकल्पाची आखणी केली असून या भागातील फेरीवाल्यांपासून मुक्ती मिळावी याकरिता तब्बल सात कोटी रुपये खर्च करून थेट भुयारी मार्ग विकसित करण्याचा अजब निर्णय अभियांत्रिकी विभागाने घेतला आहे -------------------------------------------------------------------------------------------- थोडक्यात फेरीवाल्यांना फुकटात स्टोल , भुयारी मार्गात. जनतेच्या पैशातून. आणि आत्ता खर्च ७ कोटी दाखवत आहेत. काम पूर्ण होईपर्यंत तो २८ कोटी पर्यंत आरामात जाइल ..

अभिजित - १ 18/06/2014 - 16:25
आजूबाजूच्या बिल्डिंग च्या बोरिंग च्या पाणी उपसामुळे उपवन तलाव ओस पडला आहे . सर्व शहरात मिळेल तिथे बिल्डिंग , सर्विस रोड , मॉल इत्यादी कामे चालू आहेत. विकास पाहिजेच. पण म्हणून डोके गहन टाका असे तर या बिनडोक TMC ला कोणी सांगितले नाही ना ? कारण सर्व फुटपाथ वर मोठी , जुनी झाडे आहेत. पण फुटपाथ वर परत सिमेंट टाकताना त्या मोठ्या झाडांच्या मुलापर्यंत सिमेंट टाकण्यात येते. आरे मग झाडांना पाणी मिळणार कसे ? पावसाचे पाणी जमिनीत मुरायला जागा शिल्लक ठेवली तर काय तुमच्या बुडाखाली आग लागते काय ?

In reply to by अभिजित - १

खटपट्या 18/06/2014 - 23:00
हो, काही दिवसापूर्वी बघून आलो उपवन तलाव. बघवत नाही आहे. एखादा धष्टपुष्ट माणूस आजारी झाल्यासारखा वाटला.

अभिजित - १ 20/06/2014 - 20:45
सकाळ , लोकसत्ता , म टा यामध्ये हि बातमी कोठे हि नाही म्हणून इथे दिली आहे. अतिशय नालायक आणि हलकट असे सरकारी बाबू लोक लोक्नाची मारायला कोणत्या स्तरावर जातात याचा नमुना .. http://timesofindia.indiatimes.com/City/Mumbai/CM-Who-filed-a-review-petition-in-forest-land-case/articleshow/36838951.cms MUMBAI: Chief minister Prithviraj Chavan has sought the identity of forest department officials who authorized a review petition against the Supreme Court order on the Mumbai-Thane private forest land case. After former Congress legislator Charan Singh Sapra brought the issue to Chavan's notice earlier this week, he immediately directed forest secretary Praveen Pardeshi to investigate and submit a report on it. Sapra said, "We have just 100 days to go before the code of conduct comes into force for assembly polls. If the review petition is not withdrawn immediately, Congress will have to pay a heavy price in the polls. We must start a damage-control exercise." Supreme Court had ruled in favour of the five-lakh-and-odd residents on the forest land, and ordered that the state government must leave its claim on it. "I told the chief minister that after residents lost the case in high court, they had filed a special leave petition. Their contention was accepted and the apex court held that there was no need to demolish their homes. Under such circumstances, it was wrong on the forest department's part to file a review petition. I have urged the CM to fix the responsibility and take action against anti-people officials in the department," Sapra said. Residents of the eastern suburbs of Mumbai and Thane had moved court in 2006 saying since they had been living in these areas for well over four decades, it was wrong to evict them on the grounds that their homes were situated on forest land. They lost in high court. In 2014, "the apex court upheld our contention,'' said a Thane resident. In his letter to Chavan, Sapra raised four issues: Whether the forest department led by senior Congress leader Patangrao Kadam had briefed the CM about the apex court order; merits of the case on the basis of which the review petition was filed; if the apex court reverses the decision and five lakh people are dishoused, who will be responsible for the situation; and was the CM consulted before the petition was filed. Sapra also took up the issue with Congress president Sonia Gandhi.

अभिजित - १ 24/06/2014 - 14:39
Jun 24, 2014, 01.12AM IST शिवसेनेच्या नगरसेविकेची सूचना आर्थिक डबघाईला गेलेल्या ठाणे महापालिकेला सावरण्याचे प्रयत्न सोडून आणखी खड्ड्यात घालण्याचे प्रयत्न पालिकेचे विश्वस्त समजल्या जाणाऱ्या नगरसेवकांनी सुरू केले आहेत. आमदार आणि खासदार यांच्याप्रमाणे नगरसेवकांना देखील पेन्शन लागू करावी अशी प्रस्तावाची सूचना शिवसेनेच्या नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांनी आगामी सर्वसाधारण सभेत मांडली आहे. एलबीटी बरोबरच पालिकेच्या इतर विभागाचे उत्पन्न अपेक्षेप्रमाणे न आल्याने ठाणे महापालिका सध्या आर्थिक संकटात सापडली आहे. अनेक कंत्राटदारांना बिले अदा न केल्याने काम थांबवण्याच्या इशारा त्यांनी दिला आहे. अशी परिस्थिती असताना शिवसेनेच्या नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांनी निवृत्ती वेतन लागू करण्याची सूचना केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अनेक नगरसेवक हे दोन ते तीन टर्म निवडून आले असून अगदी तळागाळापर्यंत काम करतात. त्यामुळे त्यांना या योजनेचा चांगला फायदा मिळू शकेल असे शिंदे यांचे म्हणणे आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/Corporator-Pension/articleshow/37103688.cms ------------------------------------------- तुमच्यावर नगरसेवक बना अशी कोणीही जबरदस्ती केलेली नाही. जमत नसेल तर नगरसेवक बनू नका. सोडून द्या ..
आता पावसाळा येणार . ठाणे महानगर पालिका नेहमीच काहीतरी वांझोटी कामे काढते या दिवसात . घोडबंदर रोड म्हणजे पूर्वी जंगल होते . आता बिल्डर कृपेने ठाणे - २ / नवीन ठाणे झालेय . कितीही रस्ते , concrete करण केले तरी माती आपला गुण दाखवणारच . म्हणजे काय तर - पाउस पडला कि लगेच कितीतरी ठिकाणी जमिनि तून गवत , छोटी झाडे उगवायला लागतात ( रस्ताच्या कडेला, रस्त्याच्या मधोमध नाही ) . छान दिसते ते. रस्त्याच्या कडेला उगवलेले गवत , काही झाडे . याची एक प्रकारे मदत पण होते आपल्या ला . हे गवत रस्त्याच्या कडेची माती ghatt धरून ठेवते.

शब्दाबाहेर

चाणक्य ·

सस्नेह 23/05/2014 - 17:48
काय कॉन्फिडन्स आहे ! >>आजकाल माझ्या शब्दाबाहेर नाही आभाळ! .

सस्नेह 23/05/2014 - 17:48
काय कॉन्फिडन्स आहे ! >>आजकाल माझ्या शब्दाबाहेर नाही आभाळ! .
लेखनविषय:
बोलवू का पावसाला?

मंत्रालयात 'आग'-बाई

माहितगार ·
लेखनविषय:
कवितेचे पहिले नाव मंत्रालयात भूलाबाई भूलाबाईच्या माहेरी विरोधी नणंदा, सत्तेतल्या भावजया घरात नव्हतं मुनीमाशिवाय तिसरं कोणी मंत्रालयातबसून लोणी, खाल्लं कोणी खाल्लं कोणी तेच खाल्ल वहिनींनी वहिनींनी.... आता माझा दादा येईलग येईलग दादासोबत सभागृहात बसीनग/बसेनग दादा तुझी बायको चोरटी चोरटी असू दे माझी चोरटी चोरटी कायद्याचे हात आहेत लाबं मत्रांलयातलयात फायलींना लागलेली आग पाहून येतो थांब भूलाबाई गेल्या काढाया सासरची रुष्टी पाठी विसरल्या भूलाबाई माहेरच्या गोष्टी

नेमके काय चुकते आहे?

vikramaditya ·

अभिजित - १ 20/05/2014 - 23:30
पण सहकार्‍यांबरोबर तीव्र स्पर्धा, लॉबी करणे, स्वताच्या कार्याचा ऊदो उदो करणे ह्या असल्या गेम प्लॅन मध्ये मराठी माणुस कमी पडत असावा. ह्याचा अर्थ इतर लोक कमी कर्तुत्ववान आहेत असा नव्हे. पण नेमके काय चुकते आहे? --------------------------------------------------------------------- पण सहकार्‍यांबरोबर तीव्र स्पर्धा, लॉबी करणे, स्वताच्या कार्याचा ऊदो उदो करणे ह्या असल्या गेम प्लॅन मध्ये मराठी माणुस कमी पडत असावा.

सुनील 21/05/2014 - 09:31
शिवसेनेच्या सुरुवातीच्या दिवसांत, मार्मिकमध्ये "वाचा आणि थंड बसा" ह्या शीर्षर्काखाली, मुंबईतील विविध आस्थापनांतील अमराठी अधिकार्‍यांची यादी प्रसिद्ध होत असे, त्याची आठवण झाली! ;)

पगला गजोधर 21/05/2014 - 10:26
विक्रमादित्या, चर्चेमागचा विचार खरंच आवडला, पण असं येथील (राज्यातील) काही लोकांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेऊ नकोस रे बाबा. पण दुसर्या हाताला, तुझंही बरोबरच आहे, योग्य मार्गदर्शन व नियोजनबद्ध सातत्यपूर्ण प्रयत्न करून निवडणूक काम्पेन लढवली, तर जनतेच्या पाठींब्यावर मुख्यमंत्री पदावरून पंतप्रधान होता येते, हे साहेबांना माहिती नव्हते का ? मग कुठे कमी पडले हे (नेहमीप्रमाणे) ? मला वाटते उद्योजगता (Entrepreneurship) कमी पडते का ? आता उद्योजगता म्हटले कि बाकरवडी, टूथपेस्ट, पंप असली उदाहरणे कोणी देईल (त्यांच्यापरीने ते बरोबरही असतील ), पण उद्योजगता म्हणजे, मला म्हणायचे कि इस्ट इंडिया कंपनी, व्यापारी cum राज्यकर्ते, असा काही … चू भू दे घे . उदा पेशवाईत जर आपण (आपण सर्व १८ पगड जमाती सकट), जर दिल्लीचे तख्त फोडू शकतो , तर आपल्याकडे राखू का शकत नाही ? (मोगलांना जशी भारतीय उपखंडात open acceptability होती, कारभारी म्हणून, तशी आपल्याला का करता आली नाही ? किंवा कुठे कमी पडलो ?) , मला वैयक्तिक, शिवाजी महाराज(फक्त) व थोरला बाजीराव(फक्त) हे दोघेच दिसतात कि ज्यांच्याकडे सर्व जाती जमातींना बरोबर घेऊन ध्येय सध्या करण्याची क्षमता होती (Entrepreneurship) व सर्वा (सर्व जाती, जमाती, धर्म ) लोकात acceptability होती.

In reply to by पगला गजोधर

मदनबाण 21/05/2014 - 11:11
अरे पगले गजोधरवा... तोहार बिचार पढके हमका इ लग रहा है की तूम सठीया गये हो, और अनशन बके जा रहे हो,बचपन मे का सरपे गिरे थे का ? इक बात बताव हमका... तोहार मेन प्राब्ल्रमवा का है ? अपचन हुइ गवा का ? तोहार मोदी आसिडीटी देखन के बाद अब इ कौनो नई परेसानी तोहार को तकलिफ दे रही है ?... जरा बताव हमका. अब हम तोहार वास्ते कुछ उदाहरण देने की चेष्टा करता हुं... जरा अपना पागलपन संभालके पढने का कष्ट जरुर करना, बात पचे नही तो... इनो देने के वास्ते यहा लोक स्टाक लेहे बैठे है भाई,दो-चार पुडीया तोका फोकट मे दे देंगे,पगलों से चार्ज ले ने का अब तक कोइ बिचार तय हुवा नही है ! १} विक्रम पंडित २} धनंजय दातार इ तो सिर्फ २ उदाहरण दिये हे... हमार नजरम तो तूम पेहेले ही आ चुके हो... ध्यान रखना अपने पगलेपन का. {मदन कुंजबिहारी } ;)

In reply to by मदनबाण

भृशुंडी 21/05/2014 - 23:53
ही उदाहरणंच मूळ लेखात म्हट्ल्याप्रमाणे बोटावर मोजण्याइतकी आहेत. त्या पलीकडे काय, असा प्रश्न आहे असं वाटतंय.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मदनबाण 22/05/2014 - 06:42
ओ भाऊ, तुम्ही मराठीत लिहा ना !! विमे ? अच्छा. ओक्के. मला वाटल मी असे प्रतिसाद देत सुटलोय हे "ज्यांना" "जे" समजायचे असेल "त्यांना" "ते" समजले असेल ! ठीक आहे मी थांबतो आता... जाता-जाता :-

चिरोटा 21/05/2014 - 12:26
भारतीय प्रथीतयश कॉर्पोरेटस मध्ये अती उच्च पदांवर मराठी माणसांचे प्रमाण फ़ारच कमी आढळते.
आपण कोणाबरोबर तुलना करताय त्यावर अवलंबून आहे.उ.दा. दाक्षिणात्य लोकांबरोबर तुलना करायची तर आपण चार राज्यांतील लोकांबरोबर तुलना करत असतो हे लक्षात घेतले पाहिजे.(म्हणजे महाराष्ट्र(११ कोटी) व दक्षिणेतली एकूण लोकसंख्या(२५ कोटी).). प्.बंगाल बरोबर तुलना करायची तर बंगाली,मराठी उच्च पदांवर थोड्याफार प्रमाणात सारखेच दिसतात. लोकसंख्येच्या प्रमाणात पाहिले तर तामिळनाडू,केरळ मधील लोकांमध्ये उच्चपदांवर असणार्‍यांची संख्या महाराष्ट्राच्या/ईतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे.यात मराठी माणूस कमी पडतो आहे असे मला वाटत नाही. ह्या राज्यांतील लोक ब्रिटिश काळापासून नोकरी धंद्यासाठी बाहेर जात.त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही नोकरी टिकवणे,कोणासमोर कधी/काय बोलायचे ह्या गोष्टी थोड्या प्रमाणात उपजत असतात.
पण सहकार्‍यांबरोबर तीव्र स्पर्धा, लॉबी करणे, स्वताच्या कार्याचा ऊदो उदो करणे ह्या असल्या गेम प्लॅन मध्ये मराठी माणुस कमी पडत असावा
ह्यात व्यक्तिगत महत्वाकांक्षा महत्वाची असते असे मला वाटते.भांडून तडकाफडकी राजिनामा देऊन जाणारे तामिळ,मल्लु पाहिले आहेत व बॉसच्या अखंड मागे लागून नोकरीत असणारे मराठीही पाहिले आहेत.

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य 22/05/2014 - 08:36
एक मराठी माणुस दुसर्या मराठी माणसाला वर गेलेला बघू शकत नाही पण त्याना अमराठी व्यक्ती मात्र कुल वाटते. जिथे मराठी लोक हुच्च पदावर आहेत तेथील विदा गोळा करा लक्षात येइल स्वत: करतूत्व वान मराठी असुनही यांची भिस्त अमराठी लोकांवर जास्त आहे की मराठी लोकांवर... यातच सर्व आले.

पगला गजोधर 22/05/2014 - 09:50
येत्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक प्रचारात किती स्टार-मराठी-प्रचारकांवर भिस्त ठेऊन हि निवडणूक लढवली जाईल, हे पाहणे मनोरंजक ठरेल, का आता इथे सुद्धा गुजराती ढोकलो अने फाफडो ?

समर्पक 23/05/2014 - 19:43
समजा, तुमच्याकडे हे सगळं आहे, किंवा आलं, तर पुढे? आम्हाला सगळंच हवं आणि आम्हालाच सगळं हवं हे असे विचार आणि फुकाचे प्रादेशिक अत्याभिमान/न्यूनगंड नष्ट होतील तो देशाचा सुदिन...

म्हैस 06/06/2014 - 15:13
एक मराठी माणुस दुसर्या मराठी माणसाला वर गेलेला बघू शकत नाही पण त्याना अमराठी व्यक्ती मात्र कुल वाटते.
"मोडेन पण वाकणार नाही" हा मराठी बाणा
हि पुस्तकी वाक्य अहेत. प्रत्यक्षात फार नगण्य प्रमाणात हे घडतं . माझ्या आधीच्या कंपनीत सहकार्‍यांबरोबर तीव्र स्पर्धा, लॉबी करणे, स्वताच्या कार्याचा ऊदो उदो करणे हे बर्याच प्रमाणात चालायचं . त्यात अमराठी विशेषता उत्तर भारतीय भांडायला नेहमीच तयार असायचे . ते जबराट भांडतात . दुसरी गोष्ट म्हणजे मराठी माणसं मुळातच कमी असल्यामुळे एखादा पुढे गेला तर त्याला फार मोठा पराक्रम केल्यासारखं वाटून तो इतर मराठी माणसांना तुच्छ लेखतो असंही माझं observation आहे

असंका 07/06/2014 - 11:43
मराठी माणूस कष्टात कमी पडतो! दुसरं काय? हा विषय सांस्कृतिक फरकाचा आहे. पिढ्यान पिढ्या जी जीवनशैली अंगिकारली गेली त्याचा आहे. त्यामुळे माझा प्रतिसाद हा आजकालच्याच नव्हे तर गेल्या अनेक शतकांच्या संदर्भात आहे- जगण्याची लढाई इतर प्रांतीयांना ज्या प्रमाणात लढावी लागते, त्या प्रमाणात महाराष्ट्रात लढावी लागत नाही. महाराष्ट्रातले हवामान इतर भारतापेक्षा चांगले आहे. इथल्या संतांमुळे आणि शिवाजीमहाराजांसारख्या युगपुरुषामुळे सुसंस्कृतीदेखिल आहे. यामुळे मराठी माणुस चुकीची गोष्ट करताना चारवेळा विचार करतो आणि बहुतेकवेळा शेवटी तसे (चुकीची गोष्ट) करत नाहीच. नीति अनीति ह्या गोष्टी मराठी लोक भरल्या पोटाने सांभाळू शकतात. पण जिथे जगण्या मरण्याची गोष्ट आहे, ते काय नीति अनीति बघत बसणार हो? इतर प्रांतीयात कुठ्ल्या का कारणाने असेना, दिवसरात्र जगण्याची लढाई चालू असते. लक्ष्यार्थाने आणि वाच्यार्थाने दोन्हीने. जर निसर्गाने नाही मारलं, तर डाकू, दरोडेखोर मारतील. त्यांनीही सोडले तर मायबाप सरकार मारेल. रोजचे कष्ट हीच त्यांची जीवनशैली आहे. त्यांच्या सुखाच्या कल्पना म्हणजे दुसर्‍या दिवशी जिवंत रहाणे ह्या! हे इतर प्रांतीय लोक जेव्हा त्यांची मायभूमी सोडून गेले, तेव्हा त्यांनी आपली कष्टाची पार्श्वभूमीही बरोबर नेली. अंगचे कष्टाचे संस्कार आणि नीति अनीतिच्या तुलनेने कमी विकसित कल्पना यांमुळे मराठी माणसाशी तुलना करता, इतर प्रांतीयांना कमी अडथळ्यांना तोंड द्यावे लागते.

In reply to by असंका

प्यारे१ 09/06/2014 - 14:47
काही अंशी सहमत.... (पश्चिम)महाराष्ट्राबाबत तरी असेच म्हणावे लागते. १९६०-७०-८० पर्यंत ना भूकंप (अपवाद : ६७ चा एक भूकंप), ना पूर (६१ ला पुण्यात धरणफुटी (नैसर्गिक नाही) एकदाच), ना रखरखीत वाळवंट, ना पाण्याचं दुर्भिक्ष्य ना वादळ, ना त्सुनामीची भीती! सुपीक जमीन, प्रगतीशील राज्यकारभार, उत्तम जोपासली गेलेली सहकार चळवळ, दूध डेअर्‍या, पतसंस्था, साखर कारखाने, सुबत्ता, खायला व्यवस्थित अशी चौरस आहाराची थाळी.... कशाला माणूस विचार करेल बाहे पडायचा ??? :) किर्लोस्करांसारखे, दांडेकरांसारखे उद्योग सुद्धा काही शे अथवा हजार कोटीला जाऊन थांबत असतात. अदानी, अंबानी, टाटा ह्यांसारखा विचार होत नाही असं कुठेसं वाचलं आहे.

अभिजित - १ 20/05/2014 - 23:30
पण सहकार्‍यांबरोबर तीव्र स्पर्धा, लॉबी करणे, स्वताच्या कार्याचा ऊदो उदो करणे ह्या असल्या गेम प्लॅन मध्ये मराठी माणुस कमी पडत असावा. ह्याचा अर्थ इतर लोक कमी कर्तुत्ववान आहेत असा नव्हे. पण नेमके काय चुकते आहे? --------------------------------------------------------------------- पण सहकार्‍यांबरोबर तीव्र स्पर्धा, लॉबी करणे, स्वताच्या कार्याचा ऊदो उदो करणे ह्या असल्या गेम प्लॅन मध्ये मराठी माणुस कमी पडत असावा.

सुनील 21/05/2014 - 09:31
शिवसेनेच्या सुरुवातीच्या दिवसांत, मार्मिकमध्ये "वाचा आणि थंड बसा" ह्या शीर्षर्काखाली, मुंबईतील विविध आस्थापनांतील अमराठी अधिकार्‍यांची यादी प्रसिद्ध होत असे, त्याची आठवण झाली! ;)

पगला गजोधर 21/05/2014 - 10:26
विक्रमादित्या, चर्चेमागचा विचार खरंच आवडला, पण असं येथील (राज्यातील) काही लोकांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेऊ नकोस रे बाबा. पण दुसर्या हाताला, तुझंही बरोबरच आहे, योग्य मार्गदर्शन व नियोजनबद्ध सातत्यपूर्ण प्रयत्न करून निवडणूक काम्पेन लढवली, तर जनतेच्या पाठींब्यावर मुख्यमंत्री पदावरून पंतप्रधान होता येते, हे साहेबांना माहिती नव्हते का ? मग कुठे कमी पडले हे (नेहमीप्रमाणे) ? मला वाटते उद्योजगता (Entrepreneurship) कमी पडते का ? आता उद्योजगता म्हटले कि बाकरवडी, टूथपेस्ट, पंप असली उदाहरणे कोणी देईल (त्यांच्यापरीने ते बरोबरही असतील ), पण उद्योजगता म्हणजे, मला म्हणायचे कि इस्ट इंडिया कंपनी, व्यापारी cum राज्यकर्ते, असा काही … चू भू दे घे . उदा पेशवाईत जर आपण (आपण सर्व १८ पगड जमाती सकट), जर दिल्लीचे तख्त फोडू शकतो , तर आपल्याकडे राखू का शकत नाही ? (मोगलांना जशी भारतीय उपखंडात open acceptability होती, कारभारी म्हणून, तशी आपल्याला का करता आली नाही ? किंवा कुठे कमी पडलो ?) , मला वैयक्तिक, शिवाजी महाराज(फक्त) व थोरला बाजीराव(फक्त) हे दोघेच दिसतात कि ज्यांच्याकडे सर्व जाती जमातींना बरोबर घेऊन ध्येय सध्या करण्याची क्षमता होती (Entrepreneurship) व सर्वा (सर्व जाती, जमाती, धर्म ) लोकात acceptability होती.

In reply to by पगला गजोधर

मदनबाण 21/05/2014 - 11:11
अरे पगले गजोधरवा... तोहार बिचार पढके हमका इ लग रहा है की तूम सठीया गये हो, और अनशन बके जा रहे हो,बचपन मे का सरपे गिरे थे का ? इक बात बताव हमका... तोहार मेन प्राब्ल्रमवा का है ? अपचन हुइ गवा का ? तोहार मोदी आसिडीटी देखन के बाद अब इ कौनो नई परेसानी तोहार को तकलिफ दे रही है ?... जरा बताव हमका. अब हम तोहार वास्ते कुछ उदाहरण देने की चेष्टा करता हुं... जरा अपना पागलपन संभालके पढने का कष्ट जरुर करना, बात पचे नही तो... इनो देने के वास्ते यहा लोक स्टाक लेहे बैठे है भाई,दो-चार पुडीया तोका फोकट मे दे देंगे,पगलों से चार्ज ले ने का अब तक कोइ बिचार तय हुवा नही है ! १} विक्रम पंडित २} धनंजय दातार इ तो सिर्फ २ उदाहरण दिये हे... हमार नजरम तो तूम पेहेले ही आ चुके हो... ध्यान रखना अपने पगलेपन का. {मदन कुंजबिहारी } ;)

In reply to by मदनबाण

भृशुंडी 21/05/2014 - 23:53
ही उदाहरणंच मूळ लेखात म्हट्ल्याप्रमाणे बोटावर मोजण्याइतकी आहेत. त्या पलीकडे काय, असा प्रश्न आहे असं वाटतंय.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मदनबाण 22/05/2014 - 06:42
ओ भाऊ, तुम्ही मराठीत लिहा ना !! विमे ? अच्छा. ओक्के. मला वाटल मी असे प्रतिसाद देत सुटलोय हे "ज्यांना" "जे" समजायचे असेल "त्यांना" "ते" समजले असेल ! ठीक आहे मी थांबतो आता... जाता-जाता :-

चिरोटा 21/05/2014 - 12:26
भारतीय प्रथीतयश कॉर्पोरेटस मध्ये अती उच्च पदांवर मराठी माणसांचे प्रमाण फ़ारच कमी आढळते.
आपण कोणाबरोबर तुलना करताय त्यावर अवलंबून आहे.उ.दा. दाक्षिणात्य लोकांबरोबर तुलना करायची तर आपण चार राज्यांतील लोकांबरोबर तुलना करत असतो हे लक्षात घेतले पाहिजे.(म्हणजे महाराष्ट्र(११ कोटी) व दक्षिणेतली एकूण लोकसंख्या(२५ कोटी).). प्.बंगाल बरोबर तुलना करायची तर बंगाली,मराठी उच्च पदांवर थोड्याफार प्रमाणात सारखेच दिसतात. लोकसंख्येच्या प्रमाणात पाहिले तर तामिळनाडू,केरळ मधील लोकांमध्ये उच्चपदांवर असणार्‍यांची संख्या महाराष्ट्राच्या/ईतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे.यात मराठी माणूस कमी पडतो आहे असे मला वाटत नाही. ह्या राज्यांतील लोक ब्रिटिश काळापासून नोकरी धंद्यासाठी बाहेर जात.त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही नोकरी टिकवणे,कोणासमोर कधी/काय बोलायचे ह्या गोष्टी थोड्या प्रमाणात उपजत असतात.
पण सहकार्‍यांबरोबर तीव्र स्पर्धा, लॉबी करणे, स्वताच्या कार्याचा ऊदो उदो करणे ह्या असल्या गेम प्लॅन मध्ये मराठी माणुस कमी पडत असावा
ह्यात व्यक्तिगत महत्वाकांक्षा महत्वाची असते असे मला वाटते.भांडून तडकाफडकी राजिनामा देऊन जाणारे तामिळ,मल्लु पाहिले आहेत व बॉसच्या अखंड मागे लागून नोकरीत असणारे मराठीही पाहिले आहेत.

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य 22/05/2014 - 08:36
एक मराठी माणुस दुसर्या मराठी माणसाला वर गेलेला बघू शकत नाही पण त्याना अमराठी व्यक्ती मात्र कुल वाटते. जिथे मराठी लोक हुच्च पदावर आहेत तेथील विदा गोळा करा लक्षात येइल स्वत: करतूत्व वान मराठी असुनही यांची भिस्त अमराठी लोकांवर जास्त आहे की मराठी लोकांवर... यातच सर्व आले.

पगला गजोधर 22/05/2014 - 09:50
येत्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक प्रचारात किती स्टार-मराठी-प्रचारकांवर भिस्त ठेऊन हि निवडणूक लढवली जाईल, हे पाहणे मनोरंजक ठरेल, का आता इथे सुद्धा गुजराती ढोकलो अने फाफडो ?

समर्पक 23/05/2014 - 19:43
समजा, तुमच्याकडे हे सगळं आहे, किंवा आलं, तर पुढे? आम्हाला सगळंच हवं आणि आम्हालाच सगळं हवं हे असे विचार आणि फुकाचे प्रादेशिक अत्याभिमान/न्यूनगंड नष्ट होतील तो देशाचा सुदिन...

म्हैस 06/06/2014 - 15:13
एक मराठी माणुस दुसर्या मराठी माणसाला वर गेलेला बघू शकत नाही पण त्याना अमराठी व्यक्ती मात्र कुल वाटते.
"मोडेन पण वाकणार नाही" हा मराठी बाणा
हि पुस्तकी वाक्य अहेत. प्रत्यक्षात फार नगण्य प्रमाणात हे घडतं . माझ्या आधीच्या कंपनीत सहकार्‍यांबरोबर तीव्र स्पर्धा, लॉबी करणे, स्वताच्या कार्याचा ऊदो उदो करणे हे बर्याच प्रमाणात चालायचं . त्यात अमराठी विशेषता उत्तर भारतीय भांडायला नेहमीच तयार असायचे . ते जबराट भांडतात . दुसरी गोष्ट म्हणजे मराठी माणसं मुळातच कमी असल्यामुळे एखादा पुढे गेला तर त्याला फार मोठा पराक्रम केल्यासारखं वाटून तो इतर मराठी माणसांना तुच्छ लेखतो असंही माझं observation आहे

असंका 07/06/2014 - 11:43
मराठी माणूस कष्टात कमी पडतो! दुसरं काय? हा विषय सांस्कृतिक फरकाचा आहे. पिढ्यान पिढ्या जी जीवनशैली अंगिकारली गेली त्याचा आहे. त्यामुळे माझा प्रतिसाद हा आजकालच्याच नव्हे तर गेल्या अनेक शतकांच्या संदर्भात आहे- जगण्याची लढाई इतर प्रांतीयांना ज्या प्रमाणात लढावी लागते, त्या प्रमाणात महाराष्ट्रात लढावी लागत नाही. महाराष्ट्रातले हवामान इतर भारतापेक्षा चांगले आहे. इथल्या संतांमुळे आणि शिवाजीमहाराजांसारख्या युगपुरुषामुळे सुसंस्कृतीदेखिल आहे. यामुळे मराठी माणुस चुकीची गोष्ट करताना चारवेळा विचार करतो आणि बहुतेकवेळा शेवटी तसे (चुकीची गोष्ट) करत नाहीच. नीति अनीति ह्या गोष्टी मराठी लोक भरल्या पोटाने सांभाळू शकतात. पण जिथे जगण्या मरण्याची गोष्ट आहे, ते काय नीति अनीति बघत बसणार हो? इतर प्रांतीयात कुठ्ल्या का कारणाने असेना, दिवसरात्र जगण्याची लढाई चालू असते. लक्ष्यार्थाने आणि वाच्यार्थाने दोन्हीने. जर निसर्गाने नाही मारलं, तर डाकू, दरोडेखोर मारतील. त्यांनीही सोडले तर मायबाप सरकार मारेल. रोजचे कष्ट हीच त्यांची जीवनशैली आहे. त्यांच्या सुखाच्या कल्पना म्हणजे दुसर्‍या दिवशी जिवंत रहाणे ह्या! हे इतर प्रांतीय लोक जेव्हा त्यांची मायभूमी सोडून गेले, तेव्हा त्यांनी आपली कष्टाची पार्श्वभूमीही बरोबर नेली. अंगचे कष्टाचे संस्कार आणि नीति अनीतिच्या तुलनेने कमी विकसित कल्पना यांमुळे मराठी माणसाशी तुलना करता, इतर प्रांतीयांना कमी अडथळ्यांना तोंड द्यावे लागते.

In reply to by असंका

प्यारे१ 09/06/2014 - 14:47
काही अंशी सहमत.... (पश्चिम)महाराष्ट्राबाबत तरी असेच म्हणावे लागते. १९६०-७०-८० पर्यंत ना भूकंप (अपवाद : ६७ चा एक भूकंप), ना पूर (६१ ला पुण्यात धरणफुटी (नैसर्गिक नाही) एकदाच), ना रखरखीत वाळवंट, ना पाण्याचं दुर्भिक्ष्य ना वादळ, ना त्सुनामीची भीती! सुपीक जमीन, प्रगतीशील राज्यकारभार, उत्तम जोपासली गेलेली सहकार चळवळ, दूध डेअर्‍या, पतसंस्था, साखर कारखाने, सुबत्ता, खायला व्यवस्थित अशी चौरस आहाराची थाळी.... कशाला माणूस विचार करेल बाहे पडायचा ??? :) किर्लोस्करांसारखे, दांडेकरांसारखे उद्योग सुद्धा काही शे अथवा हजार कोटीला जाऊन थांबत असतात. अदानी, अंबानी, टाटा ह्यांसारखा विचार होत नाही असं कुठेसं वाचलं आहे.
मिपावर विविध विषयांवर चर्चा होत असते. अशाच एका वेगळ्या विषयावरील हा धागा. दररोज बातमीपत्रात येण्यार्‍या व्यवसाय जगतातील बातम्‍या वाचताना एक बाब लक्षात येते कि बहुराष्ट्रीय अथवा भारतीय प्रथीतयश कॉर्पोरेटस मध्ये अती उच्च पदांवर मराठी माणसांचे प्रमाण फ़ारच कमी आढळते. कृपया लक्षात घ्या कि इथे कर्तुत्व किंवा आर्थिक यश हा विषय नसुन एखाद्या फ़ार मोठ्या कॉर्पोरेट संस्थांमध्ये अती उच्च पदावर पोहोचण्यासाठी लागणारे "खास कौशल्य" मराठी माणसाकडे कमी पडते आहे का, असा प्रश्न आहे. "मोडेन पण वाकणार नाही" हा मराठी बाणा तर ह्या आड येत नाही ना?

विकास--एक लोकचळवळ

राही ·

विकास 20/05/2014 - 20:35
खूपच चांगला चर्चा विषय! सर्वप्रथम त्याला उत्तर देण्याआधी किंचीत वेगळे पण तरी देखील संदर्भात असलेली एक इच्छा: मोदींच्या राज्यात पोस्टमन आणि पोस्टात सुधारणा होउंदेत. ते बिचारे राबराब राबतात आणि पोस्टऑफिसे आणि पोस्टमन यांची अवस्था बघवत नाही. असो. (आता मला पोस्ट वापरावे लागत नसले तरी असे वाटते कारण अजूनही बहुतांशी भारताला त्याची गरज आहे असे वाटते.) बाकी आपण सर्वच प्रमुख मुद्दे सांगितले आहेत. तरी देखील, एक मुद्दा जो मोदींनी प्रचारात पण म्हणला होता (आणि त्याचे हसे केले गेले होते) तो म्हणजे: देवालयांपेक्षा असलेली शौचालयांची गरज. सार्वजनिक शौचालयात अमुलाग्र बदल घडणे गरजेचे आहे. ते सरकारने पुढाकार घेऊन पण स्वतः त्यात न पडता खाजगी/सेवाभावी संस्थांचा वापर करून पध्दती तयार करावी. जनतेने देखील या सेवांचा स्वच्छ पणे वापर करायला शिकायला हवे. त्यासाठी लोकशिक्षण आणि काहीतरी दंड अथवा तत्सम पद्धती असणे... (सुलभ शौचालयाने ते केले आहे. पण तसेच अधिक.) भरघोस मतदान केले, आवडते/नावडते निवडून आले. पण आता तांत्रिक दृष्ट्या ते पक्षाचे नसून किमान मतदारसंघातील जनतेचे असतात. त्यांना भेटणे अथवा त्यांच्या कामकाजाचा लेखाजोगा ठेवणे हे एकत्रितपणे मतदारांचे काम आहे आणि ते होणे देखील गरजेचे आहे. त्यात त्या खासदाराला (आमदाराला/नगरसेवकाला) कॉर्नर करणे हा हेतू शक्यतोवर नसावा तर त्याच्याकडून/तिच्याकडून काम करून घेणे हा हेतू असावा. हे कसे करता येईल याचा देखील विचार व्हावा. सरकारकडून अमेरीकेतल्या ९११ सारखी सेवा तयार केली जावी ज्यातूने केवळ अपघातग्रस्तच नाही तर आपद्ग्रस्त, गुन्हेगारीमुळे ग्रस्त, आरोग्याच्या प्रश्नाला लागणारी तात्काळ सेवा या सर्व संबंधीत गोष्टींसाठी सेवा तयार होईल. ती अमेरीकेसारखीच असणे गरजेचे नाही तर भारतात ज्या पध्दतीने चालू शकेल तशी करणे महत्वाच आहे. जनतेसाठी एक मुद्दा: एकूणच स्वतःच्या बाहेर जाऊन काहीतरी गरजूंची सेवा करण्याची सवय लावून घेणे. त्यात नुसते पैसे देऊन नाही तर खर्‍याअर्थाने "हातभार" लावून मदत करणे गरजेचे आहे. गावांमधे ग्रामविकास प्रकल्पात असे योगदान केले जाते. तसेच इतर अनेक बाबतीत हे शक्य होईल. असो. अजून सुचले तर नंतर लिहीन.

In reply to by विकास

राही 21/05/2014 - 07:24
पोस्ट-कर्मचार्‍यांविषयीचे आपले म्हणणे खरे आहे. अजूनही बहुतांशी तशीच दैन्यावस्था आहे. आता संगणकीकरण निदान शहरांत तरी झाले आहे. कामे लवकर होतात. पण पोस्ट्मन्सचे हाल तसेच आहेत. धन्यवाद.

In reply to by विकास

सुहासदवन 21/05/2014 - 14:35
विकास--एक लोकचळवळ प्रत्येक भारतीयाने विकासात सहभागी व्हावे ही अपेक्षा चांगली आहे विकास ही एक गुंतागुंतीची कल्पना आहे विकासाचे सध्याचे मॉडेल सर्वसमावेशक नाही खरे तर हा विरोध विकासाला नसतो आणि पहिला प्रतिसाद देखील विकास ह्यांचा..... तुस्सी छा गये विकासजी....

In reply to by सुहासदवन

विकास 21/05/2014 - 16:31
माझा मोदींना पाठींबा होता कारण फक्त तेच "विकास" "विकास" करत होते. बाकी (विरोधक) उगाच "मोदी मोदी" करत होते! ;)

हवालदार 20/05/2014 - 21:54
"जी गोश्ट माझी नाही ती मी आज्जिब्बात घेणार नाही आणि जी गोश्ट माझी आहे ती माझ्या परवनगिशिवाय घेउ देणार नाही हे मुल्य पाळेन " हे आपल्या समाजात बिम्बवले जाणे अतिशय गरजेचे आहे. केवळ प्रामाणिकपणावर समाज पुधे जाउ शकतो.

आतिवास 20/05/2014 - 22:08
प्रत्येक भारतीयाने विकासात सहभागी व्हावे ही अपेक्षा चांगली आहे. लोकांनी स्वयंशिस्त पाळावी वगैरे मुद्दे 'नागरिक व्यवहार' (सिव्हिक सेन्स) या सदरात येतील. नागरिकांच्या स्वयंशिस्तीने असलेली व्यवस्था परिणामकारक काम करेल आणि त्याचा फायदा नागरिकांना होईल याबाबत दुमत नाही. सरकारची दृश्यमानता वाढवणारे जे कार्यक्रम तुम्ही सुचवले आहेत ते चांगले आहेतच आणि त्याच्यात सामान्य लोकांचा सहभाग वाढायला हवा याच्याशीही मी सहमत आहे. यातून लोकांचे जीवन नक्कीच सुखावह होईल. पण प्रत्यक्षात 'विकास' ही एक अतिशय गुंतागुंतीची कल्पना आहे. पण विकास म्हणजे फक्त असलेली व्यवस्था राखणे असं मी मानत नाही. नवे प्रश्न येणार आणि नवी धोरणं राबवावी लागणार, त्यासाठी नव्या व्यवस्था निर्माण कराव्या लागणार. सध्याचे आपले विकासाचे प्रारुप (मॉडेल) सर्वसमावेशक नाही (ते तसे बनवणे अवघड आहे हे मान्य!) - त्यामुळे विकासाचे फायदे समाजातील एका वर्गाला मिळतात तेव्हा त्याच समाजातील आणखी एक वर्ग त्या विकासाची किंमत मोजत आहे असं एक चित्र सातत्याने दिसतं. समाज हा एकसंध घटक (होमोजिनियस) नसतो आणि त्यांच्या नातेसंबंधांची एक उतरंड असते - त्यामुळे सर्वसमावेशक विकास, विकासात सर्वांनी सामील व्हा, विकासाचे फायदे सर्वांना - हे एक अरण्यरूदन ठरते. त्यामुळे मोदी सरकारचं विकासाचं धोरण समाजतील 'नाही रे' वर्गाचा फायदा आणि इतर घटकांचा फायदा यांचं संतुलन कसं साधणार हे एक आव्हान आहे. मोदींनी यातून मार्ग काढलेला पाहायला मला आवडेल - आणि तशी मला आशा आहे. हे जोवर होत नाही तोवर काही घटक विद्यमान विकासाला विरोध करणार - हे आपण समजून घेतलं पाहिजे!

In reply to by आतिवास

राही 20/05/2014 - 23:56
विकास ही एक गुंतागुंतीची कल्पना आहे आणि विकासाचे सध्याचे मॉडेल सर्वसमावेशक नाही (तसे ते बनवणे कठिण आहे) हे आपले मत मान्यच. समृद्धिनिर्माण, विषमतानिर्मूलन (निर्मित समृद्धीचे शक्य तितके समान वाटप) हे कोणत्याही सरकारचे लक्ष्य असायला हवे हेही खरेच. पण या गोष्टी सामान्य माणसाच्या कुवतीच्या आणि आकलनाबाहेरच्या असतात. मग 'ते' नियोजनकार आणि 'आपण' पीडित किंवा लाभार्थी असा दुरावा निर्माण होतो. सामान्यांचे मोबिलाय्ज़ेशन होत नाही आणि ते लोक सरकारपासून, नियोजनापासून हळूहळू दूर जातात, त्याच्या फायद्याविषयी स्केप्टिक बनतात. म्हणून विज़िबिलिटीसुद्धा असायला हवी आणि जनसामान्यांशी जवळीकसुद्धा साधली जायला हवी. गांधीजींनी मूठभर मीठ उचलण्याचा कार्यक्रम दिला आणि लोकांना कार्याशी जोडून घेतले. परिस्थिती बदलत रहाते आणि ती नवनव्या पद्धतींनी टॅकल करावी लागते. तज्ज्ञांपुढची आव्हाने वेगळी असणारच. त्यांचे उपाय आणि कार्यक्रमपत्रिकाही वेगळी असणार. पण सामान्यांना आपलेसे वाटतील आणि त्यांना पार पाडता येतील, सहभाग घेता येईल असे कार्यक्रमही हवे. यातूनच जबाबदार नागरिक निर्माण होण्याची शक्यता वाढेल. आणि नागरिक असे जबाबदार असणे हे कोणत्याही विकसित व्यवस्थेचे लक्षण आणि भूषण असते.

In reply to by आतिवास

राही 21/05/2014 - 00:45
खरे तर हा विरोध विकासाला नसतो, तो 'मेथड'ला असतो. त्याला झिडकारण्याचे किंवा तुच्छ मानण्याचे कारण नाही. समाज एकसंध नसतो, भारतीय समाज तर एकसंध नाहीच नाही. आपल्याला हेटेरोजीनिअस, 'विविध' असा समाज हवाच आहे ना? आपल्याला रेजिमेंटेशन करायचे नाहीय, विविधता टिकवायची आहे तर सर्वांचा विकास सारख्या गतीने होणार नाही हे वास्तव स्वीकारावे लागेल. प्रत्येक घटकाची मानसिकता, संस्कृती, गरज वेगळी असते. गहू, शेंगदाणातेल स्वस्त झाले म्हणून केरळीयांना दिलासा वाटेलच असे नाही. त्यांना खोबरेल आणि तांदूळ खायची सवय असते. आणि नारळ महाग झाले म्हणून पंजाबी लोक खवळतील असे नाही. माडियागोंडांना सोपस्कारित अन्न देऊन उपयोगाचे नाही, त्यांना पोटाचे विकार जडतील. मला वाटते, हे सर्व लक्षात घेऊन आधीच्या सरकारने जे मॉडेल स्वीकारले होते,(त्यालाही जोरदार विरोध होताच,) त्यात फारसा बदल होणार नाही. अंमलबजावणीत बदल होईल कदाचित, 'कल्याणकारी राज्य' ही कल्पना फार ताणली जाणार नाही कदाचित, बस्स तेव्हढेच.

विकास 20/05/2014 - 23:47
माजी राष्ट्रपती कलामांचे चेपू अपडेट Designated Prime Minister Shri Narendra Modi ji called me over phone just now. I have congratulated him for being elected as the Prime Minister of India and wished him to lead the nation into a developed nation with sustainable development with peace and prosperity. I have conveyed him 3 messages to make this nation great. 1. Water availability for both urban areas and 600,000 villages of the country and for irrigation. This is possible only by National Smart waterways Grid, ensuring water availability during drought time, and also managing water storage and distribution during flood time. 2. Creating earning capacity to every family, particularly middle class and people who are below poverty line. This is about 150 million families out of 200 million families in the country. This is possible only by establishing 7000 PURA Clusters through physical, electronic, knowledge and thereby economic connectivity. 3. Not only we should work for achieving sustainable economic prosperity of the nation with generation of employment potential to 64 million youth. Shri Narendra Modiji, has agreed with me that these missions are very important and told me that he work for such development using good governance for attaining inclusive growth. At the same time, as a people of India, we need evolve into great citizens. That means, every Indian citizen should have not only earning capacity or acquiring knowledge capacity but also they should become great citizens possessing great value system, “where there is righteousness in the heart, there is beauty in the character”. This righteousness starts from the home by spiritual father and mother, and also the great primary school teacher. I wished Shri Narendra Modiji, all success. - A.P.J. Abdul #Kalam

आधी उपचार मग पेपरवर्क अशी वैद्यकीय सेवेची उपलब्धता असावी असे वाटते. मुख्यतः अपघातात सापडलेल्या किंवा ट्रॉमाग्रस्त लोकांवर लगेच उपचार व्हावेत. असे उपचार करणार्‍या हॉस्पिटल्सना सरकारने आर्थिक संरक्षण द्यावे.

पैसा 21/05/2014 - 09:47
साध्या गोष्टीत सरकार आणि लोकांचा सहभाग एकमेकांना पूरक होईल असा रहावा. १. पिण्याचे पाणी डोक्यावरून आणायची वेळ महिलांवर येऊ नये. गावोगावी आरोग्यसेवक असावेत. धूररहित चुली घरोघरी असाव्यात. २. शिक्षण सर्वांना १० पर्यंत फुकट आणि घरापासून २ किमि च्या आत उपलब्ध असावे. ३. स्थानिक पातळीवरील रोजगारांना जीवनदान. म्हणजे लोहार, सुतार इ लहान व्यावसायिकांना त्यांच्या परंपरागत कौशल्याचा कामधंदा उपलब्ध असावा. पीक विमा गरीब शेतकर्‍यांना सरकारने उपलब्ध करून द्यावा. ४. लोकांनी रस्त्यावरची शिस्त पाळावी. गाड्या एका ठराविक स्पीडने चालवल्यास इंधनबचत होते. त्याचा भंग करू नये. गाड्यांना काळ्या काचा, कर्कश्य भोंगे आणि हॅलोजन लाईट्स हे लावू नयेत. ५. पर्यटनाच्या नावाखाली निसर्गाची वाट लावू नये. सरकारनेही जंगलांच्या क्षेत्रात खाणींना परवानग्या देऊ नयेत. पर्यायी ऊर्जा स्वस्तात कशी उपलब्ध होईल हे पाहिले पाहिजे. सौर उपकरणे वापरायची इच्छा असते, पण त्यांच्या किमती गरीबांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्या कमी झाल्या पाहिजेत. झाडे न तोडणार्‍या लोकांना आणि नवी झाडे लावणार्‍या लोकांना प्रोत्साहन म्हणून काही योजना असावी. ६. सैनिक आणि पोलीस दलात रोजगार वाढवले पाहिजेत. म्हणजे त्यांच्यावरील ताण कमी होईल. शिवाय तरुणांना निमलष्करी सेवा तरी सक्तीची असावी. त्यामुळे त्यांना शिस्तीने रहाण्याची सवय होईल, शिवाय काही प्रमाणात तरी लोकांना काम मिळेल. हजारों ख्वाहिशे ऐसी, के हर ख्वाहिश पे दम निकले इच्छा, आकांक्षा तर खूप आहेत. आता प्रत्यक्षात लोकांचा सहभाग कसा वाढतो पाहूया. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी लोकांना काहीतरी पैसे मिळतील असे गाजर दिसले, तर ते हलायला लागतात. मात्र जागेवर बसून सबसिड्या न वाटता, काहीतरी काम, मग त्याचा स्वल्प मोबदला, प्रोत्साहन सरकारकडून अशा प्रकारे लोकांचा सहभाग वाढवता येईल.

मदनबाण 21/05/2014 - 17:03
देशासाठी प्राणांचे बलिदान देणार्‍यां सैनिकांसाठी विशेष योजना राबवावी { म्हणजे त्या वीर योद्धाच्या वीरगती नंतर त्याचे कुटुंबिय वार्‍यावर पडणार नाहीत अशी योजना असावी},सैनिक शिक्षण शालेय /कॉलेज शिक्षणात दिले जावे, त्यामुळे योग्य वयात शिस्त आणि राष्ट्राभिमान अंगात बाणला जाइल. आपल्यासाठी :- चालताना डाव्या बाजुनेच चालावे... आपल्या देशातल्या लोकांना रस्तात, इतर कोठेही साधी चालण्याची शिस्त सुद्धा नाही ! बागेत फिरतो आहोत असेच सगळीकडे चालतात.जसे एक पाउन देशातल्या नागरिकाने पुढे टाकले तरी देश पुढे जाइल असे जे मोदी म्हणाले आहेत, ते खरच विचार करण्यासारखेच आहे नाही ? आपट नीट चालण्याचा प्रयत्न करुया.

In reply to by मदनबाण

राही 21/05/2014 - 18:29
चालण्याविषयी अगदी सहमत. मुंबईत तर रेल-स्थानकावर तुडुंब गर्दीत जिन्यावरून चुकीच्या बाजूने धडाधडा चढू/उतरू बघणारे लोक मस्तकात जातात. तसेच रस्त्यावर मधेच अचानक थांबणारे किंवा घोळका करून गप्पा हाणणारे. एक तर दोन्ही बाजूंनी गाड्या पार्क केलेल्या आणि त्यांना लागून रस्त्यावर यांचा घोळका. गर्दीत मध्येच अचानक कुणी थांबले तर हमखास मागच्याचा पाय त्याच्या चपलेवर्/पायावर पडतो. स्लिपर असेल तर ती तुटतेच. (तेव्हढीच शिक्षा!) आणखी म्हणजे रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकीवर टांग टाकताना पूर्ण अर्धवर्तुळात पाय फिरवायची काय गरज आहे? जवळून चालणार्‍याला हमखास लत्ताप्रसाद मिळतो.

पण प्रत्यक्षात 'विकास' ही एक अतिशय गुंतागुंतीची कल्पना आहे.
अगदी मनोमन मान्य. काही विकास हा लोक कितीही सिव्हिक सेन्सने वागले तरी होणं शक्य नाही. उदाहरणार्थ, समाजाला सुशिक्षित करण्यासाठी ज्या मूलभूत सुविधा हव्यात त्या सिग्नलचे नियम पाळल्याने, पचापचा न थुंकल्याने मिळत नाहीत. आरोग्य सुधारण्यासाठी हॉस्पिटलं उभारावी लागतात, पोलिओचं उच्चाटन करण्यासाठी राष्ट्र पातळीवर मोहीम हाती घ्यावी लागते. त्यामुळे पहिल्याच भाषणात 'आस्क नॉट व्हॉट युअर कंट्री कॅन डू फॉर यू, बट आस्क व्हॉट यू कॅन डू फॉर युअर कंट्री' असं म्हणत विकासाची जबाबदारी जनतेवर टाकणं बरोबर नाही. त्यातून 'आत्तापर्यंत विकास झाला नाही, कारण सरकार कुचकामी होतं. ते पाडून तुम्ही मला निवडून दिलंत. चांगलं केलंत. आता तुम्ही सुधारा, म्हणजे विकास आपोआप होईल.' असा संदेश येतो. अर्थात केव्हा कुठचा संदेश कसा द्यायचा या बाबतीत प्रचंड बहुमताने जिंकलेल्या पार्टीला आणि नेत्यांना माझ्यापेक्षा जास्त कळतं हे मान्यच. :)

In reply to by राजेश घासकडवी

राही 21/05/2014 - 23:46
आजपर्यंत विकास झाला नाही असे नाही. पण तो लोकांच्या मनावर पुरेसा ठसला नाही. जे घडतेय (घडले) त्याबद्दल लोकांना आपुलकी वाटली नाही. अ‍ॅस्पाय्रिंग इंडिअच्या अपेक्षा अधिक होत्या. आणि ही अपेक्षावाढ आधीच्या विकासकामांमुळेच झाली होती. पचापचा न थुंकल्यामुळे विकास होतो असे नाही, किंबहुना होत नाहीच; पण या साध्या मेझर्समुळे व्यवस्थेची दृश्यमानता वाढू शकते आणि सुव्यवथा वाढतेय असे दिसले की व्यवस्थेवर, पर्यायाने सरकारवर विश्वास आणि त्याप्रति आत्मीयता निर्माण होते. नागरिकांमधला बेमुर्वतपणा कमी होतो. हे थोडेसे चक्रीय आणि सांसर्गिकही असावे. लोकांना (हरप्रकारे) विश्वासात घेऊन त्यांच्यावर थोडी जबाबदारी टाकणे हे तितकेसे गैर वाटत नाही. जनतेशी नाळ तुटणे हे लोकशाही सरकाराला हानिकारकच. विकासाचा ओनस जनतेवर टाकणे योग्य नाहीच आणि तसे मोदींना अपेक्षितही नसावे. माझा मुद्दा फक्त दृश्यमानतेचा आणि प्रतीकात्मकतेचा होता. विकासाचे पॅरामीटर्स तज्ज्ञ लोक निश्चित करतात आणि आताही करतीलच. पण, उदा. परदेशातून इथे आल्यावर पहिली जाणवते ती अस्वच्छता, रस्त्यावरची गर्दी, गोंगाट आणि बेशिस्त. हे एव्हढे जरी हटले तरी 'भारत सुधारलाय बरं का' असे उद्गार सामान्य जनांच्या तोंडून निघतीलच ना?

आत्मशून्य 22/05/2014 - 07:15
सिगरेट बंदी जरी पाळली गेली तरी लोकांच्या डोक्याचा बराच विकास झाला आहे हे मान्य करेन.. असो.

विटेकर 22/05/2014 - 14:52
संधी आलीच आहे तर झैरात करुन घेतो माझ्या या धाग्याची ... http://www.misalpav.com/node/25779 ( विकासाची भारतीय संकल्पना )

विकास 24/05/2014 - 19:27
इकॉनॉमिक टाईम्स मधली बातमी (काही भाग तसाच चिकटवत आहे...) The new NDA government under Narendra Modi is set to embark on an ambitious multi-million dollar sanitation project that seeks to clean up around 1,000 Indian towns besides eliminating manual scavenging as a tribute to Mahatma Gandhi whose 150th birth anniversary will be celebrated in 2019. Tentatively named the 'Mahatma Gandhi Clean India Programme', the project will start from three cities in Uttar Pradesh, including Modi's Lok Sabha constituency Varanasi, according to people workion the project. A special part of the project is about building 2 lakh toilets for women in 5,000 villages. In his interactions with the team working on the project, Modi reportedly said, "our mothers and sisters have no access to closed toilets while we talk about 'nari-sanman' and 'nari-gaurav'. We must make a commitment that nobody will defecate in the open." The role models for the project are cities like Amsterdam, Singapore, Freiburg (Germany) and Kobe (Japan). The project will be implem .. Read more at: http://economictimes.indiatimes.com/articleshow/35528818.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

'Mahatma Gandhi Clean India Programme' हे नाव वाचून सदर अभियान हे कॉंग्रेसचीच “पुढे चालू” पद्धत असावी असे लोकांचे मत होईल. म्हणून स्वच्छ भारत अभियान (Clean India Programme) एवढेच पुरे आहे. कॉंग्रेस च्या राजवटीत जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या नावाने शेकडो उपक्रम अभियान राबविले गेले होते ते सर्व आता बंद करावे.

In reply to by श्रीनिवास टिळक

विकास 25/05/2014 - 01:18
आपल्या म्हणण्यातला मुद्दा नक्कीच समजू शकतो आणि नेहेरू-गांधी घराण्याच्या नावानेच असलेले उपक्रम phase out देखील करायला हवेत. पण बातमीवरून असे दिसते की २०१९ पर्यंत म्हणजे गांधीजींच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने हा प्रकल्प बर्‍यापैकी पूर्ण करायचा आहे. त्यानिमित्ताने/ उद्देशाने हे नाव दिले आहे.

In reply to by श्रीनिवास टिळक

राही 27/05/2014 - 19:54
हागणदरीमुक्त निर्मल ग्राम ही योजना केंद्र सरकारच्या अनुदान योजनेखाली देशात राबवली गेली होती. मला वाटते यूपीए-१ च्या काळात. पण शोष-खड्ड्यांचे तंत्रज्ञान कमी पडले असे वाचले होते. कारण खेडोपाडी मलनिस्सारणनलिका नाहीत. त्यामुळे शोषखड्डे हा जलद आणि सोपा पर्याय वापरण्यात आला. शिवाय आपले शौचकूप आपणच स्वच्छ करायचे ही कल्पना लोकांच्या गळी उतरली नाही. मानसिकता बदलणे महत्त्वाचे आहे. गांधीजींनी स्वतः शौचकूपसफाई करून ही मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे ही उणीव तेव्हापासूनच धुरीणांच्या लक्षात आली होती. तरीही, निर्मलग्राम योजनेखाली महाराष्ट्रात झालेले काम इतर राज्यांपेक्षा बरे होते म्हणतात. (माझ्याकडे आकडेवारी नाही.) )

In reply to by राही

आतिवास 27/05/2014 - 20:07
अनेक गावांत पिण्यासाठी पुरेसं पाणी नसतं. शौचालयांमध्ये इतकं पाणी वापरण्याची चैन अनेक खेड्यांना आणि वस्त्यांना परवडणारी नाही. त्यामुळे शासकीय योजनेतून शौचालय बांधायचं आणि मग तिथं बक-या बांधायच्या असं होतं. अनेक कुटुंबांकडे स्वतःचं - स्वतंत्र - शौचालय बांधायला जागा नसते हेही एक कारण आहे. परिस्थिती बदलते आहे हे खरं पण बदलाचा वेग अपेक्षेपेक्षा कमी आहे कारण या अडचणी लक्षात घेऊन नियोजन होत नाही. फ्लश वापरणारी शौचालये सोडून अन्य मॉडेल्स स्वीकारावी लागतील - ज्यावर अनेकांनी काम केलं आहे. आणि लोकांची मानसिकता बदलावी म्हणून प्रयत्न केले पाहिजेत हे तर आहेच - योजना आहे म्हणून ती यशस्वी होईलच असं नाही!

In reply to by राही

विकास 27/05/2014 - 20:16
या संदर्भात एक प्रत्यक्ष ऐकलेला किस्सा आठवला. निलीमा मिश्रा या जळगाव भागात कार्यरत असलेल्या समाजसेवीकेस २-३ वर्षांपूर्वी मॅगेसेसे पुरस्कार मिळाला होता. त्यांचे काम हे मायक्रोफायनान्स संदर्भातील आहे. शेतकर्‍यांना आणि गावकर्‍यांना रु. १०,००० ते मला वाटते रु. १००,००० कर्ज त्या अत्यल्प दरात देतात... त्यांचे एक भाषण ऐकण्याचा आणि नंतर भेटण्याचा देखील योग आला होता. त्यात त्यांनी सांगितल्या प्रमाणे असे कर्ज देताना ज्या काही अटी होत्या त्यातील एक अट ही घरात शौचालय हवे अशी होती. अर्थात नसल्यास ते तयार करायला आर्थिक मदत देत असतील. पण त्याशिवाय त्यांच्या बचतगटात स्थान मिळत नाही. त्याच बरोबर दुसरी अट अशी होती की घरातील महीलांचे हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य हवे. कमी असता कामा नये. परीणाम असा होयला लागला की भाज्या करणे वाढले आणि एरवी लक्ष न देणारे नवरे आस्थेने विचारू लागले "अगं तू नीट खाल्लेस ना?" :)

In reply to by विकास

राही 29/05/2014 - 09:17
यावरून तीनचार वर्षांपूर्वी (कदाचित अधिक) टीओआय मध्ये आलेली एक कवर-स्टोरी आठवली. हरयाणा-पंजाब मध्ये मुलींचा जन्मदर अनेक वर्षे कमी राहिल्यामुळे तिथे वधूटंचाई निर्माण झाली. त्यामुळे वधूबहुल केरळातून त्यांनी वधूआयात सुरू केली. पण काही दिवसांनी केरळीय वधू हरयाणात जायला राजी होईनात कारण आधी गेलेल्या वधूंच्या अनुभवावरून त्यांना कळून आले की तिकडे घरांमध्ये संडास नाहीत. उघड्यावर जावे लागते. उत्तर-दक्षिणेमध्ये विचारांची आणि विकासाची किती दरी आहे हेही या मुखपृष्ठकथेवरून दिसून येते.

In reply to by विकास

घरात शौचालयाची अट महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थीनी प्रवेशावेळी घातली आहे. आमच्या शहरात आजूबाजूच्या खेड्यातून विद्यार्थी शिकायला येतात तेव्हा प्रवेश अर्ज स्वीकारतेवेळी आपल्या घरात शौचालय असल्याचे एक हमीपत्र भरुन घेतले जाते. आम्ही सरपंचानी दिलेली प्रमाणपत्र अधिकृत मानत आलो. सरपंचाने पोरा-पोरींच्या शिक्षणात खोळंबा होऊ नये म्हणुन आल्या त्या विद्यार्थ्याला कोणतीही चौकशी न करता प्रमाणपत्र दिले आणि एका चांगल्या उपक्रमाची वाट लागली. आता काय करता बोला. नियम तोडायचे कसे ते आम्हाला सांगा. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत आणि गावाच्या उपक्रमाच्या अंतर्गत ज्याच्याकडे शौचालयाची व्यवस्था नाही, अशांना कोणत्या तरी अनुदानातंर्गत ग्रामसेवक शौचालयासाठी अनुदान देणार होते. विद्यार्थ्यांनी खड्डे खणुन द्यायचे. ग्रामसेवकाने अनुदान द्यायचे आणि काही किरकोळ खर्च हा यजमानांनी करायचा. शौचालये उभी राहीली. काही दिवसांनी जेव्हा सर्व्हे केला तेव्हा शौचालय उभी होती काही त्याचा उपयोग करीतही होते, पण गावकरी मोकळ्या जागेत जाणंच पसंत करीत होते, आता बोला. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राही 29/05/2014 - 16:46
कसं आणि कधी बदलणार हे सगळं? गंगा आली रे अंगणी आणि आमच्या विहिरीला नाही पाणी अशी अवस्था आहे. नशीब की शौचालय न बांधताच फायदे उपटले नाहीत. अशीच आणखी एक गोष्ट आठवते. 'रामनगरी' पुस्तकातली आहे. राम नगरकर नव्यानेच फ्लॅट्मध्ये रहायला गेले तेव्हा त्यातल्या चकचकीत टाईल्सयुक्त शौचालयात घरातल्या स्त्रीवर्गाला 'होईचना'. शेवटी एकीने तंबाखूचा बार भरला आणि शौचालयाच्या कोपर्‍यात सणसणीत पिचकारी मारली तेव्हा काम झाले! याच पुस्तकात नवरदेवाला प्रातर्विधीसाठी मिरवणुकीने घेऊन जाण्याचा उदरविदारक प्रसंग आहे. शौचालये घरातच बांधली तर मिरवणुका कशा काढता येणार आणि परंपरांचे पालन तरी कसे होणार? हळूहळू बदल होतो आहे हे आशादायक आहे.

विटेकर 30/05/2014 - 14:21
पण असल्या (कु)प्रथांना फाट्यावर मारायला हवे ! शौचालय मस्ट करायला हवे ! त्याशिवाय रेशन कार्ड देता कामा नये ! आणि आरोग्य खात्याने त्याचे ऑडिट ही करायला हवे ! या संदर्भातील विद्या बालन ची रेडीओ वरील जाहीरात खूप चांगली आहे. अश्याच पद्धतीने घाणेरड्या सवयी बदलायला हव्यात ! काही वर्षांपूर्वी दवाखान्यात बाळांतपणे करायला असाच विरोध असे, पण आताअगदी खेडो-पाडी बराच बदल झाला आहे . माझ्या खंड परिक्रमेच्या काळात रस्त्याच्या कडेला बसलेले हे स्वागत समितीचे सदस्य चीड आणत असत. आपण पंच-पंच उषः काली सुस्नात होऊन उत्साहाने चालायला बाहेर पडू तर गावाच्या बाहेर हा घाणेरडा प्रकार !! आणि पुढच्या गावांत शिरताना .. पुन्हा तेच ! मला इतका वैताग आला की होशंगाबाद ला पोच् ल्यावर मी जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार होतो...

विकास 20/05/2014 - 20:35
खूपच चांगला चर्चा विषय! सर्वप्रथम त्याला उत्तर देण्याआधी किंचीत वेगळे पण तरी देखील संदर्भात असलेली एक इच्छा: मोदींच्या राज्यात पोस्टमन आणि पोस्टात सुधारणा होउंदेत. ते बिचारे राबराब राबतात आणि पोस्टऑफिसे आणि पोस्टमन यांची अवस्था बघवत नाही. असो. (आता मला पोस्ट वापरावे लागत नसले तरी असे वाटते कारण अजूनही बहुतांशी भारताला त्याची गरज आहे असे वाटते.) बाकी आपण सर्वच प्रमुख मुद्दे सांगितले आहेत. तरी देखील, एक मुद्दा जो मोदींनी प्रचारात पण म्हणला होता (आणि त्याचे हसे केले गेले होते) तो म्हणजे: देवालयांपेक्षा असलेली शौचालयांची गरज. सार्वजनिक शौचालयात अमुलाग्र बदल घडणे गरजेचे आहे. ते सरकारने पुढाकार घेऊन पण स्वतः त्यात न पडता खाजगी/सेवाभावी संस्थांचा वापर करून पध्दती तयार करावी. जनतेने देखील या सेवांचा स्वच्छ पणे वापर करायला शिकायला हवे. त्यासाठी लोकशिक्षण आणि काहीतरी दंड अथवा तत्सम पद्धती असणे... (सुलभ शौचालयाने ते केले आहे. पण तसेच अधिक.) भरघोस मतदान केले, आवडते/नावडते निवडून आले. पण आता तांत्रिक दृष्ट्या ते पक्षाचे नसून किमान मतदारसंघातील जनतेचे असतात. त्यांना भेटणे अथवा त्यांच्या कामकाजाचा लेखाजोगा ठेवणे हे एकत्रितपणे मतदारांचे काम आहे आणि ते होणे देखील गरजेचे आहे. त्यात त्या खासदाराला (आमदाराला/नगरसेवकाला) कॉर्नर करणे हा हेतू शक्यतोवर नसावा तर त्याच्याकडून/तिच्याकडून काम करून घेणे हा हेतू असावा. हे कसे करता येईल याचा देखील विचार व्हावा. सरकारकडून अमेरीकेतल्या ९११ सारखी सेवा तयार केली जावी ज्यातूने केवळ अपघातग्रस्तच नाही तर आपद्ग्रस्त, गुन्हेगारीमुळे ग्रस्त, आरोग्याच्या प्रश्नाला लागणारी तात्काळ सेवा या सर्व संबंधीत गोष्टींसाठी सेवा तयार होईल. ती अमेरीकेसारखीच असणे गरजेचे नाही तर भारतात ज्या पध्दतीने चालू शकेल तशी करणे महत्वाच आहे. जनतेसाठी एक मुद्दा: एकूणच स्वतःच्या बाहेर जाऊन काहीतरी गरजूंची सेवा करण्याची सवय लावून घेणे. त्यात नुसते पैसे देऊन नाही तर खर्‍याअर्थाने "हातभार" लावून मदत करणे गरजेचे आहे. गावांमधे ग्रामविकास प्रकल्पात असे योगदान केले जाते. तसेच इतर अनेक बाबतीत हे शक्य होईल. असो. अजून सुचले तर नंतर लिहीन.

In reply to by विकास

राही 21/05/2014 - 07:24
पोस्ट-कर्मचार्‍यांविषयीचे आपले म्हणणे खरे आहे. अजूनही बहुतांशी तशीच दैन्यावस्था आहे. आता संगणकीकरण निदान शहरांत तरी झाले आहे. कामे लवकर होतात. पण पोस्ट्मन्सचे हाल तसेच आहेत. धन्यवाद.

In reply to by विकास

सुहासदवन 21/05/2014 - 14:35
विकास--एक लोकचळवळ प्रत्येक भारतीयाने विकासात सहभागी व्हावे ही अपेक्षा चांगली आहे विकास ही एक गुंतागुंतीची कल्पना आहे विकासाचे सध्याचे मॉडेल सर्वसमावेशक नाही खरे तर हा विरोध विकासाला नसतो आणि पहिला प्रतिसाद देखील विकास ह्यांचा..... तुस्सी छा गये विकासजी....

In reply to by सुहासदवन

विकास 21/05/2014 - 16:31
माझा मोदींना पाठींबा होता कारण फक्त तेच "विकास" "विकास" करत होते. बाकी (विरोधक) उगाच "मोदी मोदी" करत होते! ;)

हवालदार 20/05/2014 - 21:54
"जी गोश्ट माझी नाही ती मी आज्जिब्बात घेणार नाही आणि जी गोश्ट माझी आहे ती माझ्या परवनगिशिवाय घेउ देणार नाही हे मुल्य पाळेन " हे आपल्या समाजात बिम्बवले जाणे अतिशय गरजेचे आहे. केवळ प्रामाणिकपणावर समाज पुधे जाउ शकतो.

आतिवास 20/05/2014 - 22:08
प्रत्येक भारतीयाने विकासात सहभागी व्हावे ही अपेक्षा चांगली आहे. लोकांनी स्वयंशिस्त पाळावी वगैरे मुद्दे 'नागरिक व्यवहार' (सिव्हिक सेन्स) या सदरात येतील. नागरिकांच्या स्वयंशिस्तीने असलेली व्यवस्था परिणामकारक काम करेल आणि त्याचा फायदा नागरिकांना होईल याबाबत दुमत नाही. सरकारची दृश्यमानता वाढवणारे जे कार्यक्रम तुम्ही सुचवले आहेत ते चांगले आहेतच आणि त्याच्यात सामान्य लोकांचा सहभाग वाढायला हवा याच्याशीही मी सहमत आहे. यातून लोकांचे जीवन नक्कीच सुखावह होईल. पण प्रत्यक्षात 'विकास' ही एक अतिशय गुंतागुंतीची कल्पना आहे. पण विकास म्हणजे फक्त असलेली व्यवस्था राखणे असं मी मानत नाही. नवे प्रश्न येणार आणि नवी धोरणं राबवावी लागणार, त्यासाठी नव्या व्यवस्था निर्माण कराव्या लागणार. सध्याचे आपले विकासाचे प्रारुप (मॉडेल) सर्वसमावेशक नाही (ते तसे बनवणे अवघड आहे हे मान्य!) - त्यामुळे विकासाचे फायदे समाजातील एका वर्गाला मिळतात तेव्हा त्याच समाजातील आणखी एक वर्ग त्या विकासाची किंमत मोजत आहे असं एक चित्र सातत्याने दिसतं. समाज हा एकसंध घटक (होमोजिनियस) नसतो आणि त्यांच्या नातेसंबंधांची एक उतरंड असते - त्यामुळे सर्वसमावेशक विकास, विकासात सर्वांनी सामील व्हा, विकासाचे फायदे सर्वांना - हे एक अरण्यरूदन ठरते. त्यामुळे मोदी सरकारचं विकासाचं धोरण समाजतील 'नाही रे' वर्गाचा फायदा आणि इतर घटकांचा फायदा यांचं संतुलन कसं साधणार हे एक आव्हान आहे. मोदींनी यातून मार्ग काढलेला पाहायला मला आवडेल - आणि तशी मला आशा आहे. हे जोवर होत नाही तोवर काही घटक विद्यमान विकासाला विरोध करणार - हे आपण समजून घेतलं पाहिजे!

In reply to by आतिवास

राही 20/05/2014 - 23:56
विकास ही एक गुंतागुंतीची कल्पना आहे आणि विकासाचे सध्याचे मॉडेल सर्वसमावेशक नाही (तसे ते बनवणे कठिण आहे) हे आपले मत मान्यच. समृद्धिनिर्माण, विषमतानिर्मूलन (निर्मित समृद्धीचे शक्य तितके समान वाटप) हे कोणत्याही सरकारचे लक्ष्य असायला हवे हेही खरेच. पण या गोष्टी सामान्य माणसाच्या कुवतीच्या आणि आकलनाबाहेरच्या असतात. मग 'ते' नियोजनकार आणि 'आपण' पीडित किंवा लाभार्थी असा दुरावा निर्माण होतो. सामान्यांचे मोबिलाय्ज़ेशन होत नाही आणि ते लोक सरकारपासून, नियोजनापासून हळूहळू दूर जातात, त्याच्या फायद्याविषयी स्केप्टिक बनतात. म्हणून विज़िबिलिटीसुद्धा असायला हवी आणि जनसामान्यांशी जवळीकसुद्धा साधली जायला हवी. गांधीजींनी मूठभर मीठ उचलण्याचा कार्यक्रम दिला आणि लोकांना कार्याशी जोडून घेतले. परिस्थिती बदलत रहाते आणि ती नवनव्या पद्धतींनी टॅकल करावी लागते. तज्ज्ञांपुढची आव्हाने वेगळी असणारच. त्यांचे उपाय आणि कार्यक्रमपत्रिकाही वेगळी असणार. पण सामान्यांना आपलेसे वाटतील आणि त्यांना पार पाडता येतील, सहभाग घेता येईल असे कार्यक्रमही हवे. यातूनच जबाबदार नागरिक निर्माण होण्याची शक्यता वाढेल. आणि नागरिक असे जबाबदार असणे हे कोणत्याही विकसित व्यवस्थेचे लक्षण आणि भूषण असते.

In reply to by आतिवास

राही 21/05/2014 - 00:45
खरे तर हा विरोध विकासाला नसतो, तो 'मेथड'ला असतो. त्याला झिडकारण्याचे किंवा तुच्छ मानण्याचे कारण नाही. समाज एकसंध नसतो, भारतीय समाज तर एकसंध नाहीच नाही. आपल्याला हेटेरोजीनिअस, 'विविध' असा समाज हवाच आहे ना? आपल्याला रेजिमेंटेशन करायचे नाहीय, विविधता टिकवायची आहे तर सर्वांचा विकास सारख्या गतीने होणार नाही हे वास्तव स्वीकारावे लागेल. प्रत्येक घटकाची मानसिकता, संस्कृती, गरज वेगळी असते. गहू, शेंगदाणातेल स्वस्त झाले म्हणून केरळीयांना दिलासा वाटेलच असे नाही. त्यांना खोबरेल आणि तांदूळ खायची सवय असते. आणि नारळ महाग झाले म्हणून पंजाबी लोक खवळतील असे नाही. माडियागोंडांना सोपस्कारित अन्न देऊन उपयोगाचे नाही, त्यांना पोटाचे विकार जडतील. मला वाटते, हे सर्व लक्षात घेऊन आधीच्या सरकारने जे मॉडेल स्वीकारले होते,(त्यालाही जोरदार विरोध होताच,) त्यात फारसा बदल होणार नाही. अंमलबजावणीत बदल होईल कदाचित, 'कल्याणकारी राज्य' ही कल्पना फार ताणली जाणार नाही कदाचित, बस्स तेव्हढेच.

विकास 20/05/2014 - 23:47
माजी राष्ट्रपती कलामांचे चेपू अपडेट Designated Prime Minister Shri Narendra Modi ji called me over phone just now. I have congratulated him for being elected as the Prime Minister of India and wished him to lead the nation into a developed nation with sustainable development with peace and prosperity. I have conveyed him 3 messages to make this nation great. 1. Water availability for both urban areas and 600,000 villages of the country and for irrigation. This is possible only by National Smart waterways Grid, ensuring water availability during drought time, and also managing water storage and distribution during flood time. 2. Creating earning capacity to every family, particularly middle class and people who are below poverty line. This is about 150 million families out of 200 million families in the country. This is possible only by establishing 7000 PURA Clusters through physical, electronic, knowledge and thereby economic connectivity. 3. Not only we should work for achieving sustainable economic prosperity of the nation with generation of employment potential to 64 million youth. Shri Narendra Modiji, has agreed with me that these missions are very important and told me that he work for such development using good governance for attaining inclusive growth. At the same time, as a people of India, we need evolve into great citizens. That means, every Indian citizen should have not only earning capacity or acquiring knowledge capacity but also they should become great citizens possessing great value system, “where there is righteousness in the heart, there is beauty in the character”. This righteousness starts from the home by spiritual father and mother, and also the great primary school teacher. I wished Shri Narendra Modiji, all success. - A.P.J. Abdul #Kalam

आधी उपचार मग पेपरवर्क अशी वैद्यकीय सेवेची उपलब्धता असावी असे वाटते. मुख्यतः अपघातात सापडलेल्या किंवा ट्रॉमाग्रस्त लोकांवर लगेच उपचार व्हावेत. असे उपचार करणार्‍या हॉस्पिटल्सना सरकारने आर्थिक संरक्षण द्यावे.

पैसा 21/05/2014 - 09:47
साध्या गोष्टीत सरकार आणि लोकांचा सहभाग एकमेकांना पूरक होईल असा रहावा. १. पिण्याचे पाणी डोक्यावरून आणायची वेळ महिलांवर येऊ नये. गावोगावी आरोग्यसेवक असावेत. धूररहित चुली घरोघरी असाव्यात. २. शिक्षण सर्वांना १० पर्यंत फुकट आणि घरापासून २ किमि च्या आत उपलब्ध असावे. ३. स्थानिक पातळीवरील रोजगारांना जीवनदान. म्हणजे लोहार, सुतार इ लहान व्यावसायिकांना त्यांच्या परंपरागत कौशल्याचा कामधंदा उपलब्ध असावा. पीक विमा गरीब शेतकर्‍यांना सरकारने उपलब्ध करून द्यावा. ४. लोकांनी रस्त्यावरची शिस्त पाळावी. गाड्या एका ठराविक स्पीडने चालवल्यास इंधनबचत होते. त्याचा भंग करू नये. गाड्यांना काळ्या काचा, कर्कश्य भोंगे आणि हॅलोजन लाईट्स हे लावू नयेत. ५. पर्यटनाच्या नावाखाली निसर्गाची वाट लावू नये. सरकारनेही जंगलांच्या क्षेत्रात खाणींना परवानग्या देऊ नयेत. पर्यायी ऊर्जा स्वस्तात कशी उपलब्ध होईल हे पाहिले पाहिजे. सौर उपकरणे वापरायची इच्छा असते, पण त्यांच्या किमती गरीबांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्या कमी झाल्या पाहिजेत. झाडे न तोडणार्‍या लोकांना आणि नवी झाडे लावणार्‍या लोकांना प्रोत्साहन म्हणून काही योजना असावी. ६. सैनिक आणि पोलीस दलात रोजगार वाढवले पाहिजेत. म्हणजे त्यांच्यावरील ताण कमी होईल. शिवाय तरुणांना निमलष्करी सेवा तरी सक्तीची असावी. त्यामुळे त्यांना शिस्तीने रहाण्याची सवय होईल, शिवाय काही प्रमाणात तरी लोकांना काम मिळेल. हजारों ख्वाहिशे ऐसी, के हर ख्वाहिश पे दम निकले इच्छा, आकांक्षा तर खूप आहेत. आता प्रत्यक्षात लोकांचा सहभाग कसा वाढतो पाहूया. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी लोकांना काहीतरी पैसे मिळतील असे गाजर दिसले, तर ते हलायला लागतात. मात्र जागेवर बसून सबसिड्या न वाटता, काहीतरी काम, मग त्याचा स्वल्प मोबदला, प्रोत्साहन सरकारकडून अशा प्रकारे लोकांचा सहभाग वाढवता येईल.

मदनबाण 21/05/2014 - 17:03
देशासाठी प्राणांचे बलिदान देणार्‍यां सैनिकांसाठी विशेष योजना राबवावी { म्हणजे त्या वीर योद्धाच्या वीरगती नंतर त्याचे कुटुंबिय वार्‍यावर पडणार नाहीत अशी योजना असावी},सैनिक शिक्षण शालेय /कॉलेज शिक्षणात दिले जावे, त्यामुळे योग्य वयात शिस्त आणि राष्ट्राभिमान अंगात बाणला जाइल. आपल्यासाठी :- चालताना डाव्या बाजुनेच चालावे... आपल्या देशातल्या लोकांना रस्तात, इतर कोठेही साधी चालण्याची शिस्त सुद्धा नाही ! बागेत फिरतो आहोत असेच सगळीकडे चालतात.जसे एक पाउन देशातल्या नागरिकाने पुढे टाकले तरी देश पुढे जाइल असे जे मोदी म्हणाले आहेत, ते खरच विचार करण्यासारखेच आहे नाही ? आपट नीट चालण्याचा प्रयत्न करुया.

In reply to by मदनबाण

राही 21/05/2014 - 18:29
चालण्याविषयी अगदी सहमत. मुंबईत तर रेल-स्थानकावर तुडुंब गर्दीत जिन्यावरून चुकीच्या बाजूने धडाधडा चढू/उतरू बघणारे लोक मस्तकात जातात. तसेच रस्त्यावर मधेच अचानक थांबणारे किंवा घोळका करून गप्पा हाणणारे. एक तर दोन्ही बाजूंनी गाड्या पार्क केलेल्या आणि त्यांना लागून रस्त्यावर यांचा घोळका. गर्दीत मध्येच अचानक कुणी थांबले तर हमखास मागच्याचा पाय त्याच्या चपलेवर्/पायावर पडतो. स्लिपर असेल तर ती तुटतेच. (तेव्हढीच शिक्षा!) आणखी म्हणजे रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकीवर टांग टाकताना पूर्ण अर्धवर्तुळात पाय फिरवायची काय गरज आहे? जवळून चालणार्‍याला हमखास लत्ताप्रसाद मिळतो.

पण प्रत्यक्षात 'विकास' ही एक अतिशय गुंतागुंतीची कल्पना आहे.
अगदी मनोमन मान्य. काही विकास हा लोक कितीही सिव्हिक सेन्सने वागले तरी होणं शक्य नाही. उदाहरणार्थ, समाजाला सुशिक्षित करण्यासाठी ज्या मूलभूत सुविधा हव्यात त्या सिग्नलचे नियम पाळल्याने, पचापचा न थुंकल्याने मिळत नाहीत. आरोग्य सुधारण्यासाठी हॉस्पिटलं उभारावी लागतात, पोलिओचं उच्चाटन करण्यासाठी राष्ट्र पातळीवर मोहीम हाती घ्यावी लागते. त्यामुळे पहिल्याच भाषणात 'आस्क नॉट व्हॉट युअर कंट्री कॅन डू फॉर यू, बट आस्क व्हॉट यू कॅन डू फॉर युअर कंट्री' असं म्हणत विकासाची जबाबदारी जनतेवर टाकणं बरोबर नाही. त्यातून 'आत्तापर्यंत विकास झाला नाही, कारण सरकार कुचकामी होतं. ते पाडून तुम्ही मला निवडून दिलंत. चांगलं केलंत. आता तुम्ही सुधारा, म्हणजे विकास आपोआप होईल.' असा संदेश येतो. अर्थात केव्हा कुठचा संदेश कसा द्यायचा या बाबतीत प्रचंड बहुमताने जिंकलेल्या पार्टीला आणि नेत्यांना माझ्यापेक्षा जास्त कळतं हे मान्यच. :)

In reply to by राजेश घासकडवी

राही 21/05/2014 - 23:46
आजपर्यंत विकास झाला नाही असे नाही. पण तो लोकांच्या मनावर पुरेसा ठसला नाही. जे घडतेय (घडले) त्याबद्दल लोकांना आपुलकी वाटली नाही. अ‍ॅस्पाय्रिंग इंडिअच्या अपेक्षा अधिक होत्या. आणि ही अपेक्षावाढ आधीच्या विकासकामांमुळेच झाली होती. पचापचा न थुंकल्यामुळे विकास होतो असे नाही, किंबहुना होत नाहीच; पण या साध्या मेझर्समुळे व्यवस्थेची दृश्यमानता वाढू शकते आणि सुव्यवथा वाढतेय असे दिसले की व्यवस्थेवर, पर्यायाने सरकारवर विश्वास आणि त्याप्रति आत्मीयता निर्माण होते. नागरिकांमधला बेमुर्वतपणा कमी होतो. हे थोडेसे चक्रीय आणि सांसर्गिकही असावे. लोकांना (हरप्रकारे) विश्वासात घेऊन त्यांच्यावर थोडी जबाबदारी टाकणे हे तितकेसे गैर वाटत नाही. जनतेशी नाळ तुटणे हे लोकशाही सरकाराला हानिकारकच. विकासाचा ओनस जनतेवर टाकणे योग्य नाहीच आणि तसे मोदींना अपेक्षितही नसावे. माझा मुद्दा फक्त दृश्यमानतेचा आणि प्रतीकात्मकतेचा होता. विकासाचे पॅरामीटर्स तज्ज्ञ लोक निश्चित करतात आणि आताही करतीलच. पण, उदा. परदेशातून इथे आल्यावर पहिली जाणवते ती अस्वच्छता, रस्त्यावरची गर्दी, गोंगाट आणि बेशिस्त. हे एव्हढे जरी हटले तरी 'भारत सुधारलाय बरं का' असे उद्गार सामान्य जनांच्या तोंडून निघतीलच ना?

आत्मशून्य 22/05/2014 - 07:15
सिगरेट बंदी जरी पाळली गेली तरी लोकांच्या डोक्याचा बराच विकास झाला आहे हे मान्य करेन.. असो.

विटेकर 22/05/2014 - 14:52
संधी आलीच आहे तर झैरात करुन घेतो माझ्या या धाग्याची ... http://www.misalpav.com/node/25779 ( विकासाची भारतीय संकल्पना )

विकास 24/05/2014 - 19:27
इकॉनॉमिक टाईम्स मधली बातमी (काही भाग तसाच चिकटवत आहे...) The new NDA government under Narendra Modi is set to embark on an ambitious multi-million dollar sanitation project that seeks to clean up around 1,000 Indian towns besides eliminating manual scavenging as a tribute to Mahatma Gandhi whose 150th birth anniversary will be celebrated in 2019. Tentatively named the 'Mahatma Gandhi Clean India Programme', the project will start from three cities in Uttar Pradesh, including Modi's Lok Sabha constituency Varanasi, according to people workion the project. A special part of the project is about building 2 lakh toilets for women in 5,000 villages. In his interactions with the team working on the project, Modi reportedly said, "our mothers and sisters have no access to closed toilets while we talk about 'nari-sanman' and 'nari-gaurav'. We must make a commitment that nobody will defecate in the open." The role models for the project are cities like Amsterdam, Singapore, Freiburg (Germany) and Kobe (Japan). The project will be implem .. Read more at: http://economictimes.indiatimes.com/articleshow/35528818.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

'Mahatma Gandhi Clean India Programme' हे नाव वाचून सदर अभियान हे कॉंग्रेसचीच “पुढे चालू” पद्धत असावी असे लोकांचे मत होईल. म्हणून स्वच्छ भारत अभियान (Clean India Programme) एवढेच पुरे आहे. कॉंग्रेस च्या राजवटीत जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या नावाने शेकडो उपक्रम अभियान राबविले गेले होते ते सर्व आता बंद करावे.

In reply to by श्रीनिवास टिळक

विकास 25/05/2014 - 01:18
आपल्या म्हणण्यातला मुद्दा नक्कीच समजू शकतो आणि नेहेरू-गांधी घराण्याच्या नावानेच असलेले उपक्रम phase out देखील करायला हवेत. पण बातमीवरून असे दिसते की २०१९ पर्यंत म्हणजे गांधीजींच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने हा प्रकल्प बर्‍यापैकी पूर्ण करायचा आहे. त्यानिमित्ताने/ उद्देशाने हे नाव दिले आहे.

In reply to by श्रीनिवास टिळक

राही 27/05/2014 - 19:54
हागणदरीमुक्त निर्मल ग्राम ही योजना केंद्र सरकारच्या अनुदान योजनेखाली देशात राबवली गेली होती. मला वाटते यूपीए-१ च्या काळात. पण शोष-खड्ड्यांचे तंत्रज्ञान कमी पडले असे वाचले होते. कारण खेडोपाडी मलनिस्सारणनलिका नाहीत. त्यामुळे शोषखड्डे हा जलद आणि सोपा पर्याय वापरण्यात आला. शिवाय आपले शौचकूप आपणच स्वच्छ करायचे ही कल्पना लोकांच्या गळी उतरली नाही. मानसिकता बदलणे महत्त्वाचे आहे. गांधीजींनी स्वतः शौचकूपसफाई करून ही मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे ही उणीव तेव्हापासूनच धुरीणांच्या लक्षात आली होती. तरीही, निर्मलग्राम योजनेखाली महाराष्ट्रात झालेले काम इतर राज्यांपेक्षा बरे होते म्हणतात. (माझ्याकडे आकडेवारी नाही.) )

In reply to by राही

आतिवास 27/05/2014 - 20:07
अनेक गावांत पिण्यासाठी पुरेसं पाणी नसतं. शौचालयांमध्ये इतकं पाणी वापरण्याची चैन अनेक खेड्यांना आणि वस्त्यांना परवडणारी नाही. त्यामुळे शासकीय योजनेतून शौचालय बांधायचं आणि मग तिथं बक-या बांधायच्या असं होतं. अनेक कुटुंबांकडे स्वतःचं - स्वतंत्र - शौचालय बांधायला जागा नसते हेही एक कारण आहे. परिस्थिती बदलते आहे हे खरं पण बदलाचा वेग अपेक्षेपेक्षा कमी आहे कारण या अडचणी लक्षात घेऊन नियोजन होत नाही. फ्लश वापरणारी शौचालये सोडून अन्य मॉडेल्स स्वीकारावी लागतील - ज्यावर अनेकांनी काम केलं आहे. आणि लोकांची मानसिकता बदलावी म्हणून प्रयत्न केले पाहिजेत हे तर आहेच - योजना आहे म्हणून ती यशस्वी होईलच असं नाही!

In reply to by राही

विकास 27/05/2014 - 20:16
या संदर्भात एक प्रत्यक्ष ऐकलेला किस्सा आठवला. निलीमा मिश्रा या जळगाव भागात कार्यरत असलेल्या समाजसेवीकेस २-३ वर्षांपूर्वी मॅगेसेसे पुरस्कार मिळाला होता. त्यांचे काम हे मायक्रोफायनान्स संदर्भातील आहे. शेतकर्‍यांना आणि गावकर्‍यांना रु. १०,००० ते मला वाटते रु. १००,००० कर्ज त्या अत्यल्प दरात देतात... त्यांचे एक भाषण ऐकण्याचा आणि नंतर भेटण्याचा देखील योग आला होता. त्यात त्यांनी सांगितल्या प्रमाणे असे कर्ज देताना ज्या काही अटी होत्या त्यातील एक अट ही घरात शौचालय हवे अशी होती. अर्थात नसल्यास ते तयार करायला आर्थिक मदत देत असतील. पण त्याशिवाय त्यांच्या बचतगटात स्थान मिळत नाही. त्याच बरोबर दुसरी अट अशी होती की घरातील महीलांचे हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य हवे. कमी असता कामा नये. परीणाम असा होयला लागला की भाज्या करणे वाढले आणि एरवी लक्ष न देणारे नवरे आस्थेने विचारू लागले "अगं तू नीट खाल्लेस ना?" :)

In reply to by विकास

राही 29/05/2014 - 09:17
यावरून तीनचार वर्षांपूर्वी (कदाचित अधिक) टीओआय मध्ये आलेली एक कवर-स्टोरी आठवली. हरयाणा-पंजाब मध्ये मुलींचा जन्मदर अनेक वर्षे कमी राहिल्यामुळे तिथे वधूटंचाई निर्माण झाली. त्यामुळे वधूबहुल केरळातून त्यांनी वधूआयात सुरू केली. पण काही दिवसांनी केरळीय वधू हरयाणात जायला राजी होईनात कारण आधी गेलेल्या वधूंच्या अनुभवावरून त्यांना कळून आले की तिकडे घरांमध्ये संडास नाहीत. उघड्यावर जावे लागते. उत्तर-दक्षिणेमध्ये विचारांची आणि विकासाची किती दरी आहे हेही या मुखपृष्ठकथेवरून दिसून येते.

In reply to by विकास

घरात शौचालयाची अट महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थीनी प्रवेशावेळी घातली आहे. आमच्या शहरात आजूबाजूच्या खेड्यातून विद्यार्थी शिकायला येतात तेव्हा प्रवेश अर्ज स्वीकारतेवेळी आपल्या घरात शौचालय असल्याचे एक हमीपत्र भरुन घेतले जाते. आम्ही सरपंचानी दिलेली प्रमाणपत्र अधिकृत मानत आलो. सरपंचाने पोरा-पोरींच्या शिक्षणात खोळंबा होऊ नये म्हणुन आल्या त्या विद्यार्थ्याला कोणतीही चौकशी न करता प्रमाणपत्र दिले आणि एका चांगल्या उपक्रमाची वाट लागली. आता काय करता बोला. नियम तोडायचे कसे ते आम्हाला सांगा. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत आणि गावाच्या उपक्रमाच्या अंतर्गत ज्याच्याकडे शौचालयाची व्यवस्था नाही, अशांना कोणत्या तरी अनुदानातंर्गत ग्रामसेवक शौचालयासाठी अनुदान देणार होते. विद्यार्थ्यांनी खड्डे खणुन द्यायचे. ग्रामसेवकाने अनुदान द्यायचे आणि काही किरकोळ खर्च हा यजमानांनी करायचा. शौचालये उभी राहीली. काही दिवसांनी जेव्हा सर्व्हे केला तेव्हा शौचालय उभी होती काही त्याचा उपयोग करीतही होते, पण गावकरी मोकळ्या जागेत जाणंच पसंत करीत होते, आता बोला. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राही 29/05/2014 - 16:46
कसं आणि कधी बदलणार हे सगळं? गंगा आली रे अंगणी आणि आमच्या विहिरीला नाही पाणी अशी अवस्था आहे. नशीब की शौचालय न बांधताच फायदे उपटले नाहीत. अशीच आणखी एक गोष्ट आठवते. 'रामनगरी' पुस्तकातली आहे. राम नगरकर नव्यानेच फ्लॅट्मध्ये रहायला गेले तेव्हा त्यातल्या चकचकीत टाईल्सयुक्त शौचालयात घरातल्या स्त्रीवर्गाला 'होईचना'. शेवटी एकीने तंबाखूचा बार भरला आणि शौचालयाच्या कोपर्‍यात सणसणीत पिचकारी मारली तेव्हा काम झाले! याच पुस्तकात नवरदेवाला प्रातर्विधीसाठी मिरवणुकीने घेऊन जाण्याचा उदरविदारक प्रसंग आहे. शौचालये घरातच बांधली तर मिरवणुका कशा काढता येणार आणि परंपरांचे पालन तरी कसे होणार? हळूहळू बदल होतो आहे हे आशादायक आहे.

विटेकर 30/05/2014 - 14:21
पण असल्या (कु)प्रथांना फाट्यावर मारायला हवे ! शौचालय मस्ट करायला हवे ! त्याशिवाय रेशन कार्ड देता कामा नये ! आणि आरोग्य खात्याने त्याचे ऑडिट ही करायला हवे ! या संदर्भातील विद्या बालन ची रेडीओ वरील जाहीरात खूप चांगली आहे. अश्याच पद्धतीने घाणेरड्या सवयी बदलायला हव्यात ! काही वर्षांपूर्वी दवाखान्यात बाळांतपणे करायला असाच विरोध असे, पण आताअगदी खेडो-पाडी बराच बदल झाला आहे . माझ्या खंड परिक्रमेच्या काळात रस्त्याच्या कडेला बसलेले हे स्वागत समितीचे सदस्य चीड आणत असत. आपण पंच-पंच उषः काली सुस्नात होऊन उत्साहाने चालायला बाहेर पडू तर गावाच्या बाहेर हा घाणेरडा प्रकार !! आणि पुढच्या गावांत शिरताना .. पुन्हा तेच ! मला इतका वैताग आला की होशंगाबाद ला पोच् ल्यावर मी जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार होतो...
दि.१६ मेच्या सायंकाळी बडोद्यातल्या विजयसभेत मोदींचे भाषण झाले. त्यातला एक मुद्दा महत्त्वाचा वाटला. विकास हा फक्त सरकारी योजनांच्या आराखड्यात न रहाता ती एक लोकचळवळ (जनअभियान) व्हावी. प्रत्येक भारतीयाला विकासात सहभागी होता यावे आणि आपण राष्ट्राच्या विकासाला हातभार लावतो आहोत याचा अभिमान त्याच्यात रुजावा, असा काहीसा तो मुद्दा होता. प्रत्येक नागरिक कशाप्रकारे विकासात भाग घेऊ शकेल याची त्यांनी दोन उदाहरणे दिली. एक म्हणजे रस्त्यांवर कचरा न फेकणे आणि दुसरे, चुकीच्या मार्गिकेतून वाहन न घुसवणे.

उन्हाळी उद्योग : भाग १ उद्योजक व्हा, आपले स्वतःचे दुकान उघडा

शेखरमोघे ·

जेपी 20/05/2014 - 17:47
लेख विस्कळीत वाटला.बाकी यामुळे सुट्टीत अशी दुकाने थाटली होती(लहानपणी). 1 रु चा मुरकुल पुडा आणुन प्रॉफीट मधे 20 पैशे कमवायचे आणु त्या 20 पैश्याचे चाकलेट आणुन ते आठाण्याला विकायचे. गेले ते दिवस.

कल्पना चांगली आहे. उद्योजकता वाढण्यासाठी मूलभूत वैचारिक बैठक ह्यातून तयार व्हावी. केवळ वेळ घालविण्याचे, मुलांना कशात तरी गुंतवून ठेवायचे साधन म्हणून भर न देता त्यांच्यातून एक उद्योजक घडवायचा आहे ह्या व्यापक विचाराने विषय हाताळावा. ज्या वयाच्या मुलांचा विचार ह्या लेखात केलेला आहे त्यापेक्षा अजून मोठ्या मुलांना गणेशोत्सवात किंवा कुठल्याही आनंद मेळाव्यात दुकान टाकून प्रत्यक्ष व्यवसायाचा अनुभव (तोटा झाला तरी चालेल) द्यावा. इतर वेळी मधून मधून चर्चा आणि माहितीचे देवाण-घेवाण व्हावे. ह्यातूनच हळू हळू मराठी मानसिकता बदलत जाईल अशी आशा वाटते.

मस्तय कल्पना. नेहमीच्या भातुकलीच्या खेळापेक्षा वेगळी आणि सरस. बाकी सध्याची जनरेशन स्मार्ट आहे, क्रिएटीव्ह आहे, पण त्यांच्या क्रिएटीव्हेटी आणि स्मार्टनेसला वाव आपण असाच मिळवून दिला पाहिजे.

शेखरमोघे 28/05/2014 - 12:46
वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केला तरी फोटो डकविताना लिखाणातच चित्र दिसू लागण्याऐवजी एक "हिरवट" चौरस लिखाणाखाली दिसतो आहे. या चौरसावर उजवी टिचकी मारल्यावर चित्र नव्या चौकटीत (लिखाणाबाहेर) दिसते. असे होणे टाळण्याकरता/लिखाणातच चित्र दिसण्याकरता काय करावे?

आतिवास 28/05/2014 - 15:20
लेख चांगला आहे. पण लेखाचं शीर्षक पाहून वेगळ्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या - त्या मर्यादित अर्थाने शीर्षक फसवं वाटलं :-)

In reply to by आतिवास

शेखरमोघे 03/06/2014 - 18:00
म्हणून तर शीर्षकाखालीच लिहिले होते "(मागील उन्हाळ्यात - अमेरिकेत - नातवंडांबरोबर सुट्टीत केलेल्या उद्योगांवर आधारित". आता नातवंडांबरोबरचे आणि सुट्टीत केलेले असे काय उद्योग असणार की ज्यातून "वेगळ्या अपेक्षा" निर्माण व्हाव्यात? *i-m_so_happy*

जेपी 20/05/2014 - 17:47
लेख विस्कळीत वाटला.बाकी यामुळे सुट्टीत अशी दुकाने थाटली होती(लहानपणी). 1 रु चा मुरकुल पुडा आणुन प्रॉफीट मधे 20 पैशे कमवायचे आणु त्या 20 पैश्याचे चाकलेट आणुन ते आठाण्याला विकायचे. गेले ते दिवस.

कल्पना चांगली आहे. उद्योजकता वाढण्यासाठी मूलभूत वैचारिक बैठक ह्यातून तयार व्हावी. केवळ वेळ घालविण्याचे, मुलांना कशात तरी गुंतवून ठेवायचे साधन म्हणून भर न देता त्यांच्यातून एक उद्योजक घडवायचा आहे ह्या व्यापक विचाराने विषय हाताळावा. ज्या वयाच्या मुलांचा विचार ह्या लेखात केलेला आहे त्यापेक्षा अजून मोठ्या मुलांना गणेशोत्सवात किंवा कुठल्याही आनंद मेळाव्यात दुकान टाकून प्रत्यक्ष व्यवसायाचा अनुभव (तोटा झाला तरी चालेल) द्यावा. इतर वेळी मधून मधून चर्चा आणि माहितीचे देवाण-घेवाण व्हावे. ह्यातूनच हळू हळू मराठी मानसिकता बदलत जाईल अशी आशा वाटते.

मस्तय कल्पना. नेहमीच्या भातुकलीच्या खेळापेक्षा वेगळी आणि सरस. बाकी सध्याची जनरेशन स्मार्ट आहे, क्रिएटीव्ह आहे, पण त्यांच्या क्रिएटीव्हेटी आणि स्मार्टनेसला वाव आपण असाच मिळवून दिला पाहिजे.

शेखरमोघे 28/05/2014 - 12:46
वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केला तरी फोटो डकविताना लिखाणातच चित्र दिसू लागण्याऐवजी एक "हिरवट" चौरस लिखाणाखाली दिसतो आहे. या चौरसावर उजवी टिचकी मारल्यावर चित्र नव्या चौकटीत (लिखाणाबाहेर) दिसते. असे होणे टाळण्याकरता/लिखाणातच चित्र दिसण्याकरता काय करावे?

आतिवास 28/05/2014 - 15:20
लेख चांगला आहे. पण लेखाचं शीर्षक पाहून वेगळ्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या - त्या मर्यादित अर्थाने शीर्षक फसवं वाटलं :-)

In reply to by आतिवास

शेखरमोघे 03/06/2014 - 18:00
म्हणून तर शीर्षकाखालीच लिहिले होते "(मागील उन्हाळ्यात - अमेरिकेत - नातवंडांबरोबर सुट्टीत केलेल्या उद्योगांवर आधारित". आता नातवंडांबरोबरचे आणि सुट्टीत केलेले असे काय उद्योग असणार की ज्यातून "वेगळ्या अपेक्षा" निर्माण व्हाव्यात? *i-m_so_happy*
लेखनविषय:
लेखनप्रकार
(मागील उन्हाळ्यात - अमेरिकेत - नातवंडांबरोबर सुट्टीत केलेल्या उद्योगांवर आधारित) प्रयोगाचे उद्दिष्ट: घरी (खेळातले आणि म्हणूनच बरेचसे काल्पनिक) "आपले स्वतःचे" दुकान उघडणे, ते उभारण्याच्या प्रक्रियेत "दुकान" म्हणजे काय, त्यात काय काय हवे/ठेवता येईल, ते कसे तयार करता येईल या वर विचार करताना आजी/आजोबांना नातवंडांच्या कल्पनाशक्तीला बरीच चालना देता येईल स्थळ: घरातील कुठलेही, जिथे पसारा करण्यास नातवंडांच्या आई वडिलांचा फारसा विरोध नसेल काळ: आळसावलेली दुपार, आजी/आजोबांबरोबर घालवण्याकरता नातवंडांच्या हातात पुरेसा वेळ, काही तरी नवीन करण्याचा इरादा, "आपण काय बरे आता करूया" असा बराच उहापोह झाल्या

सौदी क्षणचित्रे : ०३ : महाकंपनी सौदी आराम्को आणि मरजान बेट

डॉ सुहास म्हात्रे ·

प्रचेतस 20/05/2014 - 16:56
खरोखरच महाकंपनी. मरजान बेट पण सुरेख आहे अतिशय. आराम्को आणि मरजान बघून ते इतक्या ओसाड वाळवंटी वाळवंटी प्रदेशात वसलेले आहे असे वाटतच नाही.

अरे...त्या मळसुत्राकार मनोर्‍या सारखाच एक मनोरा कतारमधे पण आहे. ती 'फनार' म्हणजे 'कतार ईस्लामिक कल्चरल सेंटर' ची बिल्डिंग आहे. बाकी, सौदि अराम्को ची महिती मस्स्स्त!!! आणि हि सगळीच लेखमाला पण खूप इन्टरेस्टींग!!! माझ्या एका एक्स-सौदि सद्य-कतार मयत्रिणीला पण दिली वाचायला तर तिला भरुन-बिरुन येतेय!!!

In reply to by स्वप्नांची राणी

फनार म्हणजे दीपगृह (लाईट हाउस). त्या पद्धतीचे बांधकाम "मार्गदर्शक प्रकाश" या अर्थाने अरबी इमारतींमध्ये वापरले जाते. उदा: फनार (कतार इस्लामिक कल्चरल सेंटर):

सुहासदवन 20/05/2014 - 19:07
Saudi Aramco Asia Co नावाच्या तिच्या एका उपकंपनीचा इंडोनेशियाच्या Pertamina या राष्ट्रीय तेलकंपनीबरोबर US$ ८ बिलियनचा करार करण्याचा मानस १९१३ मध्ये जाहीर झाला आहे.

In reply to by सुहासदवन

अशा थोड्या चुका होणारच... मनातल्या मनांत, कदाचित एक्का साहेबांनी, संपादक मंडळाला थोडे कामाला लावायचा पण विचार केला असावा.)

ह्या आमच्या यानबू विषयी काही माहीती असेल तर लिहा ना? इथे कुणालाच जास्त काही माहित नाही.सध्या आम्ही ३ मिपाकर इथेच (यानबूलाच) आहोत. काही तरी, गाडी-घोड्याची व्यवस्था करून थोडे आस-पास फिरून येवू.

In reply to by मुक्त विहारि

भाते 20/05/2014 - 20:09
करा कि एक कट्टा यांबूमध्ये आणि येऊ द्या सचित्र वृत्तांत. आम्हालासुध्दा बघु द्या कि ते यांबू फोटोतुन.

In reply to by भाते

तुम्ही त्या टवाळ कार्ट्यांना भेटायला पण जात नाही. आणि आम्हाला मात्र कट्ट्याचे फोटो पाठवायला सांगता. (भेंडी, मी नसतांना कट्टे करता काय?सध्या आम्ही रोज दुपारी मिपा कट्टा करतो.)

In reply to by मुक्त विहारि

यानबू दम्माम्हून १४०० किमी दूर आहे. तेथे जाण्याची इच्छा होती पण ते जमले नाही. त्यामुळे त्या शहराची माहिती इथे टाकण्याची जबाबदारी तुमच्यावर पडली आहे असे मी सर्व मिपाकरांतर्फे जाहीर करत आहे ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आम्ही आपले फुकटांत काही तरी आशा मनी बाळगून होतो आणि पदरांत काहीतरी वेगळे वाचायला मिळेल म्हणत होतो, तर तुम्ही आमच्याच खांद्यावर आणि त्यातून गंमत म्हणजे, आमच्या कॅमेराच्या लेन्स वर जबाबदारी टाकून मोकळे. असो, जबाबदारी घेतो...पण हा कट्टा समुद्र किनारी असल्याने..फोटो जास्त आणि व्रुत्तांत कमी, असेच होणार आहे.

भाते 20/05/2014 - 20:05
माहिती आणि फोटो आवडले. भरदिवसा रस्त्यावरचे दिवे चालु ठेवण्याची परंपरा फक्त मुंबईतच नाही तर सौदीमध्ये पाळली जाते हे बघुन हायसे वाटले. तरीही आपल्या इथे लोक ऊगाच त्याला शिव्या घालतात. :)

In reply to by भाते

पाषाणभेद 20/05/2014 - 21:15
छान सफर चालू आहे. अवांतरः दिवसा जर खांबांवरचे दिवे चालू असतील तर सहसा त्या भागातील दिव्यांची/ विजेची देखभाल चालू असते.

एक सांगा, तुम्ही इतके स्पष्ट आणि सुंदर फोटो कसे काय काढता? आमचा कॅमेरा बरा आहे, मुलं फार सुंदर फोटो काढतात.पण तोच कॅमेरा आमच्या हातात आला की लेन्स टाकतो.हे नक्की काय गौडबंगाल आहे, तेच कळत नाही.

In reply to by मुक्त विहारि

=)) आमचे फोटो बरे येतात यात आमचा कायबी दोष नाय बगा ! क्यामेरा द्येव आमाला परसन्न आसावा, तेचिच सर्वी क्रुपा. तेचि रोज पुजा करा. (मुलान्ला चांगले फोटो काडता येतात म्हंता म्हंजे) नक्की फरक पडंल ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तो प्रयोग, पहिल्यांदा जेंव्हा कॅमेरा हातात आला, तेंव्हाच करून बघीतला.कॅमेर्‍याला मस्त पाण्यातून धुवून काढला.वर हळद-कूंकू आणि चंदन पण लावले. वडीलांनी, आमच्या पाठीवर चंदनाचा मार्क काढला.(तुमचे ते वॉटर-मार्क पुसले जातील पण हे चंदन-मार्क काही पुसले जात नाहीत.)शिवाय पाहुण्यांची सरबराई करतांना अजून पण हा "कॅमेर्‍याच्या पुजेचा किस्सा" सांगीतल्या जातो. अन, तुम्ही सांगताय, परत पूजा करायला.चांगला आमचा सुखाचा संसार चालला आहे, तो चालू द्या.

एका अमेरिकन कंपनीचे सौदी कंपनीत झालेल्या रुपांतराचा इतिहास रोचक वाटला. एक्झॉन मोबिल वैगेरे याच्याशी कश्या निगडीत होत्या वैगेरे जाणुन घेण्याची उत्सुकता आहे.

In reply to by वॉल्टर व्हाईट

१९४८ मध्ये आराम्को मधिल ३०% समभाग Standard Oil of New Jersey म्हणजे नंतरची Esso ने आणि १०% समभाग Socony Vacuum म्हणजे नंतरची Mobil या दोन कंपन्यांनी खरेदी केले. या दोन्ही कंपन्या Iraq Petroleum Co. च्या भागधारक होत्या. त्यामुळे त्याकाळच्या आंतरराष्ट्रीय ताकदींमधिल कराराप्रमाणे त्यांना हे करणे शक्य नव्हते. राजकीय वजन वापरून तो करार (Red Line Agreement) बदलून घेऊन ही गुंतवणूक केली गेली. अर्थकारण आणि राजकारण हे कसे एकमेकात गुंतलेले असते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

राही 21/05/2014 - 07:19
प्रतिसाद लिहिलाच आहे असे नाही पण आपल्या इतर अनेक लेखमालांप्रमाणेच ही लेखमालासुद्धा अतिशय आवडते आहे. आरॅम्को ची माहिती रंजक होती. फोटो तर (हेही नेहमीप्रमाणेच) अप्रतिम. नुसते फोटो बघूनच डोळे निवले. प्रत्यक्ष बघणार्‍यांचे काय होत असेल! आपल्याकडे अशी सुबत्ता कधी अवतरेल असे वाटून थोडी विषण्णता येते.

मृत्युन्जय 21/05/2014 - 10:50
सौदी मध्ये बायकांना बुरख्याशिवाय कुठेही जाता येत नाही आणी चेहर्‍यावरुन बुरखा काढता येत नाही आणि इतर अनेक अशी बंधने ऐकली आहेत. त्याबद्दल वाचायला आवडेल.

सौदीमध्ये "सर्व" स्त्रियांना आबाया (म्हणजे गळ्यापासून पायापर्यंत असलेला पायघोळ झगा) घालावा लागतो. मात्र सर्व सौदी स्त्रिया केसांवरून ओढ्णी सारखे वस्त्र घट्ट बांधतात. बहुतांश सुन्नी मुस्लीम स्त्रिया बुरख्याने चेहरा झाकतात पण शिया स्त्रियांमध्ये हे प्रमाण बरेच कमी आहे. परदेशी स्त्रियांनी केस व चेहरा झाकणे आवश्यक नसते. दुसरा महत्वाचा नियम म्हणजे स्त्रिया चारचाकी चालवू शकत नाही. या नियमाबद्दल सद्या तेथे चर्चा चालू आहे. मोठ्या कंपन्या व हॉस्पीट्ल्समध्ये बर्‍याच सौदी स्त्रिया काम करतात. हॉस्पीटलमध्ये आल्यावर आबाया उतरवून नेहमीच्या बाह्य कपड्यांवर (शर्ट-पँट अथवा टॉप आणि पायघोळ ड्रेस) हॉस्पीटलचा पांढरा कोट घालून काम करणे हे नेहमीचे आहे. थोडक्यात काही इतर देशांपेक्षा वेगळे नियम आहेत पण त्या देशाची संस्कृती म्हणून थोडेसे समजून घेतले तर ते इतकेसे जाचक आहेत असे जाणवले नाही... शिवाय जशी वेळ जाते तसे या नियमांचा कडकपणा कमी होत आहे असे निरिक्षण आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आबाया (मानेपासून पायापर्यंत पायघोळ वस्त्र) आणि हेजाब (लेडिज हेडगियर)...  . निकाब (चेहरा झाकणारे वस्त्र)...  (सर्व चित्रे जालावरीन साभार)

कुसुमावती, मधुरा देशपांडे, बिपिन कार्यकर्ते, वल्ली, बॅटमॅन, आतिवास, अनन्न्या, सूड, अत्रुप्त आत्मा, स्वॅप्स, भाते, पाषाणभेद, शुचि, राही, जेपी, पैलवान : आपल्या सर्वांचे या खूप वेगळ्या देशाच्या सफरीत स्वागत आहे. पुढची सफरही अशीच रोचक वाटेल अशी आशा आहे.

मदनबाण 21/05/2014 - 14:46
आराम्को बद्धल खरं तर गेल्या वर्षी एका लेखात वाचलं होत... अर्थात कारण होत जगातल्या सगळ्यात मोठ्या या ऑइल कंपनीचे हँकिंग करुन केले गेलेले नुकसान ! १५ ऑगस्ट २०१२ ला या कंपनीचे संपूर्ण नेटवर्क हॅक झाले होते, हॅकर्सनी जवळ पास ३०,००० कॉप्युटर्सच्या हार्ड-डिस्क वाईप आउट करुन टाकल्या.हा आत्ता पर्यंतचा कॉर्पोरेट जगातील कुठल्याही कंपनीवर झालेला सर्वात घातक हल्ला होता...मेमरी {बहुधा हार्ड-डिस्क} ही ५ ते ६ वेळा री-राइट करण्यात आली, याचा अर्थ वाईप आउट मधुन डिलीट झालेली माहिती पुन्हा रिकव्हर करणे जवळपास अशक्य ! या बद्धलचा दुवा माझ्या प्रतिसादात अत्यंत वाचनिय लेख {Silent War}म्हणुन दिला होता. :) जाता जाता :- या प्रतिसादाचा योगा-योग असा की हा प्रतिसाद हॅकिंग बद्धल आहे आणि आजची बदलली सही सुद्धा हँकिंग बद्धलच आहे. ;)

In reply to by मदनबाण

खरं आहे. ती एक अत्यंत खळबळजनक घटना होती. त्यानंतर सगळ्या सौदी अरेबियामध्ये जालप्रणाली संरक्षक व्यवस्था खूप कडक करण्यात आली.

रेवती 21/05/2014 - 19:17
ग्रेट लिहिलयत. फोटू तर नेहमीप्रमाणेच सुरेख आलेत. वाळवंटात निर्माण केलेला जादुई देश पाहून आश्चर्य वाटते. तेलसाठे असल्यावर काय काय होऊ शकते याच्या बर्‍याच सुरस आणि चमत्कारिक अथा ऐकल्या आहेत. त्यांची आठवण झाली.

आराम्को कंपनीचा परिचय अत्यंत मोलाचा वाटला. लेख आवडला. नेमक्या मराठी शब्दांचा वापर सुखद वाटला. मात्र एक सूचना अशी की, आधी "प्रवेश" पूर्ण करून घ्या आणि मगच "द्वार" गाठा ना!

आत्ता सर्व लेख वाचले. मरजान बेट किती सुंदर दिसतय....वाळवंट म्हण्जे सगळं रुक्ष असं वाटत होतं , आता तिथली सुंदरता पण दिसली आणि तुमच्या फ़ोटोनी आणखी बहार आणली.. पुढील सफरनामा वाचायला तयार...

पैसा 25/05/2014 - 17:21
सगळं वर्णन आणि फोटो खासच आहेत! अरबस्तानच्या सुरस आणि चमत्कारिक कथा!

प्रचेतस 20/05/2014 - 16:56
खरोखरच महाकंपनी. मरजान बेट पण सुरेख आहे अतिशय. आराम्को आणि मरजान बघून ते इतक्या ओसाड वाळवंटी वाळवंटी प्रदेशात वसलेले आहे असे वाटतच नाही.

अरे...त्या मळसुत्राकार मनोर्‍या सारखाच एक मनोरा कतारमधे पण आहे. ती 'फनार' म्हणजे 'कतार ईस्लामिक कल्चरल सेंटर' ची बिल्डिंग आहे. बाकी, सौदि अराम्को ची महिती मस्स्स्त!!! आणि हि सगळीच लेखमाला पण खूप इन्टरेस्टींग!!! माझ्या एका एक्स-सौदि सद्य-कतार मयत्रिणीला पण दिली वाचायला तर तिला भरुन-बिरुन येतेय!!!

In reply to by स्वप्नांची राणी

फनार म्हणजे दीपगृह (लाईट हाउस). त्या पद्धतीचे बांधकाम "मार्गदर्शक प्रकाश" या अर्थाने अरबी इमारतींमध्ये वापरले जाते. उदा: फनार (कतार इस्लामिक कल्चरल सेंटर):

सुहासदवन 20/05/2014 - 19:07
Saudi Aramco Asia Co नावाच्या तिच्या एका उपकंपनीचा इंडोनेशियाच्या Pertamina या राष्ट्रीय तेलकंपनीबरोबर US$ ८ बिलियनचा करार करण्याचा मानस १९१३ मध्ये जाहीर झाला आहे.

In reply to by सुहासदवन

अशा थोड्या चुका होणारच... मनातल्या मनांत, कदाचित एक्का साहेबांनी, संपादक मंडळाला थोडे कामाला लावायचा पण विचार केला असावा.)

ह्या आमच्या यानबू विषयी काही माहीती असेल तर लिहा ना? इथे कुणालाच जास्त काही माहित नाही.सध्या आम्ही ३ मिपाकर इथेच (यानबूलाच) आहोत. काही तरी, गाडी-घोड्याची व्यवस्था करून थोडे आस-पास फिरून येवू.

In reply to by मुक्त विहारि

भाते 20/05/2014 - 20:09
करा कि एक कट्टा यांबूमध्ये आणि येऊ द्या सचित्र वृत्तांत. आम्हालासुध्दा बघु द्या कि ते यांबू फोटोतुन.

In reply to by भाते

तुम्ही त्या टवाळ कार्ट्यांना भेटायला पण जात नाही. आणि आम्हाला मात्र कट्ट्याचे फोटो पाठवायला सांगता. (भेंडी, मी नसतांना कट्टे करता काय?सध्या आम्ही रोज दुपारी मिपा कट्टा करतो.)

In reply to by मुक्त विहारि

यानबू दम्माम्हून १४०० किमी दूर आहे. तेथे जाण्याची इच्छा होती पण ते जमले नाही. त्यामुळे त्या शहराची माहिती इथे टाकण्याची जबाबदारी तुमच्यावर पडली आहे असे मी सर्व मिपाकरांतर्फे जाहीर करत आहे ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आम्ही आपले फुकटांत काही तरी आशा मनी बाळगून होतो आणि पदरांत काहीतरी वेगळे वाचायला मिळेल म्हणत होतो, तर तुम्ही आमच्याच खांद्यावर आणि त्यातून गंमत म्हणजे, आमच्या कॅमेराच्या लेन्स वर जबाबदारी टाकून मोकळे. असो, जबाबदारी घेतो...पण हा कट्टा समुद्र किनारी असल्याने..फोटो जास्त आणि व्रुत्तांत कमी, असेच होणार आहे.

भाते 20/05/2014 - 20:05
माहिती आणि फोटो आवडले. भरदिवसा रस्त्यावरचे दिवे चालु ठेवण्याची परंपरा फक्त मुंबईतच नाही तर सौदीमध्ये पाळली जाते हे बघुन हायसे वाटले. तरीही आपल्या इथे लोक ऊगाच त्याला शिव्या घालतात. :)

In reply to by भाते

पाषाणभेद 20/05/2014 - 21:15
छान सफर चालू आहे. अवांतरः दिवसा जर खांबांवरचे दिवे चालू असतील तर सहसा त्या भागातील दिव्यांची/ विजेची देखभाल चालू असते.

एक सांगा, तुम्ही इतके स्पष्ट आणि सुंदर फोटो कसे काय काढता? आमचा कॅमेरा बरा आहे, मुलं फार सुंदर फोटो काढतात.पण तोच कॅमेरा आमच्या हातात आला की लेन्स टाकतो.हे नक्की काय गौडबंगाल आहे, तेच कळत नाही.

In reply to by मुक्त विहारि

=)) आमचे फोटो बरे येतात यात आमचा कायबी दोष नाय बगा ! क्यामेरा द्येव आमाला परसन्न आसावा, तेचिच सर्वी क्रुपा. तेचि रोज पुजा करा. (मुलान्ला चांगले फोटो काडता येतात म्हंता म्हंजे) नक्की फरक पडंल ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तो प्रयोग, पहिल्यांदा जेंव्हा कॅमेरा हातात आला, तेंव्हाच करून बघीतला.कॅमेर्‍याला मस्त पाण्यातून धुवून काढला.वर हळद-कूंकू आणि चंदन पण लावले. वडीलांनी, आमच्या पाठीवर चंदनाचा मार्क काढला.(तुमचे ते वॉटर-मार्क पुसले जातील पण हे चंदन-मार्क काही पुसले जात नाहीत.)शिवाय पाहुण्यांची सरबराई करतांना अजून पण हा "कॅमेर्‍याच्या पुजेचा किस्सा" सांगीतल्या जातो. अन, तुम्ही सांगताय, परत पूजा करायला.चांगला आमचा सुखाचा संसार चालला आहे, तो चालू द्या.

एका अमेरिकन कंपनीचे सौदी कंपनीत झालेल्या रुपांतराचा इतिहास रोचक वाटला. एक्झॉन मोबिल वैगेरे याच्याशी कश्या निगडीत होत्या वैगेरे जाणुन घेण्याची उत्सुकता आहे.

In reply to by वॉल्टर व्हाईट

१९४८ मध्ये आराम्को मधिल ३०% समभाग Standard Oil of New Jersey म्हणजे नंतरची Esso ने आणि १०% समभाग Socony Vacuum म्हणजे नंतरची Mobil या दोन कंपन्यांनी खरेदी केले. या दोन्ही कंपन्या Iraq Petroleum Co. च्या भागधारक होत्या. त्यामुळे त्याकाळच्या आंतरराष्ट्रीय ताकदींमधिल कराराप्रमाणे त्यांना हे करणे शक्य नव्हते. राजकीय वजन वापरून तो करार (Red Line Agreement) बदलून घेऊन ही गुंतवणूक केली गेली. अर्थकारण आणि राजकारण हे कसे एकमेकात गुंतलेले असते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

राही 21/05/2014 - 07:19
प्रतिसाद लिहिलाच आहे असे नाही पण आपल्या इतर अनेक लेखमालांप्रमाणेच ही लेखमालासुद्धा अतिशय आवडते आहे. आरॅम्को ची माहिती रंजक होती. फोटो तर (हेही नेहमीप्रमाणेच) अप्रतिम. नुसते फोटो बघूनच डोळे निवले. प्रत्यक्ष बघणार्‍यांचे काय होत असेल! आपल्याकडे अशी सुबत्ता कधी अवतरेल असे वाटून थोडी विषण्णता येते.

मृत्युन्जय 21/05/2014 - 10:50
सौदी मध्ये बायकांना बुरख्याशिवाय कुठेही जाता येत नाही आणी चेहर्‍यावरुन बुरखा काढता येत नाही आणि इतर अनेक अशी बंधने ऐकली आहेत. त्याबद्दल वाचायला आवडेल.

सौदीमध्ये "सर्व" स्त्रियांना आबाया (म्हणजे गळ्यापासून पायापर्यंत असलेला पायघोळ झगा) घालावा लागतो. मात्र सर्व सौदी स्त्रिया केसांवरून ओढ्णी सारखे वस्त्र घट्ट बांधतात. बहुतांश सुन्नी मुस्लीम स्त्रिया बुरख्याने चेहरा झाकतात पण शिया स्त्रियांमध्ये हे प्रमाण बरेच कमी आहे. परदेशी स्त्रियांनी केस व चेहरा झाकणे आवश्यक नसते. दुसरा महत्वाचा नियम म्हणजे स्त्रिया चारचाकी चालवू शकत नाही. या नियमाबद्दल सद्या तेथे चर्चा चालू आहे. मोठ्या कंपन्या व हॉस्पीट्ल्समध्ये बर्‍याच सौदी स्त्रिया काम करतात. हॉस्पीटलमध्ये आल्यावर आबाया उतरवून नेहमीच्या बाह्य कपड्यांवर (शर्ट-पँट अथवा टॉप आणि पायघोळ ड्रेस) हॉस्पीटलचा पांढरा कोट घालून काम करणे हे नेहमीचे आहे. थोडक्यात काही इतर देशांपेक्षा वेगळे नियम आहेत पण त्या देशाची संस्कृती म्हणून थोडेसे समजून घेतले तर ते इतकेसे जाचक आहेत असे जाणवले नाही... शिवाय जशी वेळ जाते तसे या नियमांचा कडकपणा कमी होत आहे असे निरिक्षण आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आबाया (मानेपासून पायापर्यंत पायघोळ वस्त्र) आणि हेजाब (लेडिज हेडगियर)...  . निकाब (चेहरा झाकणारे वस्त्र)...  (सर्व चित्रे जालावरीन साभार)

कुसुमावती, मधुरा देशपांडे, बिपिन कार्यकर्ते, वल्ली, बॅटमॅन, आतिवास, अनन्न्या, सूड, अत्रुप्त आत्मा, स्वॅप्स, भाते, पाषाणभेद, शुचि, राही, जेपी, पैलवान : आपल्या सर्वांचे या खूप वेगळ्या देशाच्या सफरीत स्वागत आहे. पुढची सफरही अशीच रोचक वाटेल अशी आशा आहे.

मदनबाण 21/05/2014 - 14:46
आराम्को बद्धल खरं तर गेल्या वर्षी एका लेखात वाचलं होत... अर्थात कारण होत जगातल्या सगळ्यात मोठ्या या ऑइल कंपनीचे हँकिंग करुन केले गेलेले नुकसान ! १५ ऑगस्ट २०१२ ला या कंपनीचे संपूर्ण नेटवर्क हॅक झाले होते, हॅकर्सनी जवळ पास ३०,००० कॉप्युटर्सच्या हार्ड-डिस्क वाईप आउट करुन टाकल्या.हा आत्ता पर्यंतचा कॉर्पोरेट जगातील कुठल्याही कंपनीवर झालेला सर्वात घातक हल्ला होता...मेमरी {बहुधा हार्ड-डिस्क} ही ५ ते ६ वेळा री-राइट करण्यात आली, याचा अर्थ वाईप आउट मधुन डिलीट झालेली माहिती पुन्हा रिकव्हर करणे जवळपास अशक्य ! या बद्धलचा दुवा माझ्या प्रतिसादात अत्यंत वाचनिय लेख {Silent War}म्हणुन दिला होता. :) जाता जाता :- या प्रतिसादाचा योगा-योग असा की हा प्रतिसाद हॅकिंग बद्धल आहे आणि आजची बदलली सही सुद्धा हँकिंग बद्धलच आहे. ;)

In reply to by मदनबाण

खरं आहे. ती एक अत्यंत खळबळजनक घटना होती. त्यानंतर सगळ्या सौदी अरेबियामध्ये जालप्रणाली संरक्षक व्यवस्था खूप कडक करण्यात आली.

रेवती 21/05/2014 - 19:17
ग्रेट लिहिलयत. फोटू तर नेहमीप्रमाणेच सुरेख आलेत. वाळवंटात निर्माण केलेला जादुई देश पाहून आश्चर्य वाटते. तेलसाठे असल्यावर काय काय होऊ शकते याच्या बर्‍याच सुरस आणि चमत्कारिक अथा ऐकल्या आहेत. त्यांची आठवण झाली.

आराम्को कंपनीचा परिचय अत्यंत मोलाचा वाटला. लेख आवडला. नेमक्या मराठी शब्दांचा वापर सुखद वाटला. मात्र एक सूचना अशी की, आधी "प्रवेश" पूर्ण करून घ्या आणि मगच "द्वार" गाठा ना!

आत्ता सर्व लेख वाचले. मरजान बेट किती सुंदर दिसतय....वाळवंट म्हण्जे सगळं रुक्ष असं वाटत होतं , आता तिथली सुंदरता पण दिसली आणि तुमच्या फ़ोटोनी आणखी बहार आणली.. पुढील सफरनामा वाचायला तयार...

पैसा 25/05/2014 - 17:21
सगळं वर्णन आणि फोटो खासच आहेत! अरबस्तानच्या सुरस आणि चमत्कारिक कथा!
=================================================================== सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८...

चोकलेट रोल

इशा१२३ ·

दिपक.कुवेत 20/05/2014 - 13:10
काय अप्रतिम रोल दिसत आहेत. शीवाय करायलाहो सोपे. तोंडात घातल्याक्षणीच विरघळतील. खोबर्‍याबरोबर सुका मेवाहि रोल मधे टाकल्यास अजुन रिचनेस येईल. बाकि ह्या निमित्ताने मुविनीं घारापुरी कट्ट्याला आणलेल्या चॉकलेट वड्या आठवल्या. त्या हि अश्याच अप्रतिम झाल्या होत्या.

दिपक.कुवेत 20/05/2014 - 19:07
अरे तेच तेच चॉकलेट काय परत परत खातोयेस?? ट्रे मधे बाकिची पण आहे ती एक तर खा तरी नाहितर आम्हाला तरी वाट

दिपक.कुवेत 21/05/2014 - 11:00
ड्रिंकिंग चॉकलेट पावडर स्वरुपातच उपलब्ध आहे. कोणत्याहि सुपरमार्केट/मॉल मधे कॅडबरी ब्रँडची मिळेल. हि पावडर नुसत्या दुधात घालुनहि (अजीबात साखर न घालता) छान लागते आणि अगदि १/२ चमचा पुरते. रेडिमेड चॉकलेट मिल्क आणण्यापेक्षा हे कितीतरी पटींनी मस्त. मुलं चटचट दुध संपवतात!

In reply to by दिपाली पाटिल

दिपक.कुवेत 22/05/2014 - 11:28
हम्म चालेल पण मग दुध घालायची गरज पडणार नाहि असं दिसतय पण ते घालुन त्याचा गोळा कितपत घट्ट होईल त्या बाबतीत जरा साशंक आहे. मिश्रण कदाचीत सैल राहण्याची शक्यता आहे.

दिपक.कुवेत 20/05/2014 - 13:10
काय अप्रतिम रोल दिसत आहेत. शीवाय करायलाहो सोपे. तोंडात घातल्याक्षणीच विरघळतील. खोबर्‍याबरोबर सुका मेवाहि रोल मधे टाकल्यास अजुन रिचनेस येईल. बाकि ह्या निमित्ताने मुविनीं घारापुरी कट्ट्याला आणलेल्या चॉकलेट वड्या आठवल्या. त्या हि अश्याच अप्रतिम झाल्या होत्या.

दिपक.कुवेत 20/05/2014 - 19:07
अरे तेच तेच चॉकलेट काय परत परत खातोयेस?? ट्रे मधे बाकिची पण आहे ती एक तर खा तरी नाहितर आम्हाला तरी वाट

दिपक.कुवेत 21/05/2014 - 11:00
ड्रिंकिंग चॉकलेट पावडर स्वरुपातच उपलब्ध आहे. कोणत्याहि सुपरमार्केट/मॉल मधे कॅडबरी ब्रँडची मिळेल. हि पावडर नुसत्या दुधात घालुनहि (अजीबात साखर न घालता) छान लागते आणि अगदि १/२ चमचा पुरते. रेडिमेड चॉकलेट मिल्क आणण्यापेक्षा हे कितीतरी पटींनी मस्त. मुलं चटचट दुध संपवतात!

In reply to by दिपाली पाटिल

दिपक.कुवेत 22/05/2014 - 11:28
हम्म चालेल पण मग दुध घालायची गरज पडणार नाहि असं दिसतय पण ते घालुन त्याचा गोळा कितपत घट्ट होईल त्या बाबतीत जरा साशंक आहे. मिश्रण कदाचीत सैल राहण्याची शक्यता आहे.
उन्हाळ्याची सुट्टी लागली तशी चार दिवस आईकडे रहायला गेले.बरोबर मुल होतीच.मग काय मुलांसाठी रोज एक नविन पदार्थ करण्याची आई आणि मामीची लगबग सुरु झाली.त्यातले मुलांना खूप आवडले ते त्यांच्या मामीने केलेले चोकलेट रोल.

संग्रह

आशु जोग ·

आशु जोग 20/05/2014 - 18:57
६० / ७० दशक हा माझा संग्रह आहे... तो इतका मागे जाऊ शकणार नाही ;)

सुहासदवन 20/05/2014 - 19:18
त्यावेळी देखील भाजपा-सेना युतीला भ्रष्टाचार आणि महागाई ह्याच विषयांवर मते मागावी लागली होती आणि अगदी आता झालेल्या निवडणुकांत देखील त्याच मुद्यांवर मते मागीतली गेली. म्हणजे अजून देखील जास्त काही बदललेले नाही.

विकास 20/05/2014 - 21:04
असे अजून (इतर कुणाकडे असल्यास) फोटो पहायला आवडतील. :) तसेच घोषणा आठवत असल्यास त्या देखील लिहूयात... मला आठवणार्‍या काही घोषणा: आणिबाणीपूर्व काँग्रेसची निशाणी: गायवासरू नका विसरू Congress वर जनतापार्टीची निशणी आली आहेच... देशासाठी कष्टकरी नांगरधारी शेतकरी! JP आणिबाणीनंतरची कॉंग्रेस - ताई-माई-अक्का, विचार करा पक्का आणि हातावर मारा शिक्का अथवा न जातपर न पातपर इंदिराजी की बातपर, मुहंर लगाओ हातपर INC इंदिराहत्येनंतर - जबतक सूरज चांद रहेगा, इंदिरा तेरा नाम रहेगा अथवा इंदिराजी की अंतिम इच्छा बुंद बुंद से देश की रक्षा जेंव्हा शिवसेनेला एखादीच जागा मिळायची त्या काळात शिवसेनेची घोषणा: सुखात सगळे साथीदार, दु:खात, संकटात फक्त शिवसेनेचा आधार. १९८४ अथवा नंतरच्या काळातील पुलोद (पुरोगामी लोकशाही दल) निवडणुका लढण्याच्या काळात शरद पवारांबाबतः "महाराष्ट्राचा बुलंद आवाज!" (जो नंतर इंदिरा बँजो बँड मधे सामिल झाला! ;) ) भाजपाची मला फक्त "अबकी बारी अटलबिहारी" आणि "अबकी बार मोदी सरकार" या दोनच घोषणा आठवत आहेत..

कलंत्री 20/05/2014 - 21:10
मुंबई हो या गोहत्ती, अपना देश और अपनी मिट्टी. आणिबाणी के तिन दलाल, संजय शुक्ला और बन्सिलाल. राम जेठमलानी गोखलेको पिलो दो पाणी. पाणीवाली दिल्लीमे और दिल्लीवाली पाणीमै

जोशी 'ले' 20/05/2014 - 22:12
हे प्रचार साहित्य तर आता हद्दपारच झालंय, मला आठवतय ती 1989 विधानसभा निवडणुक तेव्हा आम्हि नगर ला रहायचो, मी पाचवी / सहावी ला असेल पण या बिल्यांमुळे व भित्तीचित्रां मुळे तसेच रिक्षां वरच्या प्रचारा मुळे नगर शहरातले प्रमुख उमेदवारांची नावे अजुनही लक्षात आहे.. काॅंग्रेस चे दादा'भाऊ' कळमकर, जनतादला चे अरुण'काका' जगताप अपक्ष बाबु'भाई' बार्शीकर वर तेंव्हापासुनचे आमदार शिवसेनेचे अनिल'भैय्या' राठोड.. या नावांवरुन केसरी मधले व्यंगचित्र सुध्दा आठवतयं .. भाउ, काका,भाई, - भैय्या मतदारांना मामा नाहि बनवलं म्हंजे मिळवली :-)

आशु जोग 20/05/2014 - 18:57
६० / ७० दशक हा माझा संग्रह आहे... तो इतका मागे जाऊ शकणार नाही ;)

सुहासदवन 20/05/2014 - 19:18
त्यावेळी देखील भाजपा-सेना युतीला भ्रष्टाचार आणि महागाई ह्याच विषयांवर मते मागावी लागली होती आणि अगदी आता झालेल्या निवडणुकांत देखील त्याच मुद्यांवर मते मागीतली गेली. म्हणजे अजून देखील जास्त काही बदललेले नाही.

विकास 20/05/2014 - 21:04
असे अजून (इतर कुणाकडे असल्यास) फोटो पहायला आवडतील. :) तसेच घोषणा आठवत असल्यास त्या देखील लिहूयात... मला आठवणार्‍या काही घोषणा: आणिबाणीपूर्व काँग्रेसची निशाणी: गायवासरू नका विसरू Congress वर जनतापार्टीची निशणी आली आहेच... देशासाठी कष्टकरी नांगरधारी शेतकरी! JP आणिबाणीनंतरची कॉंग्रेस - ताई-माई-अक्का, विचार करा पक्का आणि हातावर मारा शिक्का अथवा न जातपर न पातपर इंदिराजी की बातपर, मुहंर लगाओ हातपर INC इंदिराहत्येनंतर - जबतक सूरज चांद रहेगा, इंदिरा तेरा नाम रहेगा अथवा इंदिराजी की अंतिम इच्छा बुंद बुंद से देश की रक्षा जेंव्हा शिवसेनेला एखादीच जागा मिळायची त्या काळात शिवसेनेची घोषणा: सुखात सगळे साथीदार, दु:खात, संकटात फक्त शिवसेनेचा आधार. १९८४ अथवा नंतरच्या काळातील पुलोद (पुरोगामी लोकशाही दल) निवडणुका लढण्याच्या काळात शरद पवारांबाबतः "महाराष्ट्राचा बुलंद आवाज!" (जो नंतर इंदिरा बँजो बँड मधे सामिल झाला! ;) ) भाजपाची मला फक्त "अबकी बारी अटलबिहारी" आणि "अबकी बार मोदी सरकार" या दोनच घोषणा आठवत आहेत..

कलंत्री 20/05/2014 - 21:10
मुंबई हो या गोहत्ती, अपना देश और अपनी मिट्टी. आणिबाणी के तिन दलाल, संजय शुक्ला और बन्सिलाल. राम जेठमलानी गोखलेको पिलो दो पाणी. पाणीवाली दिल्लीमे और दिल्लीवाली पाणीमै

जोशी 'ले' 20/05/2014 - 22:12
हे प्रचार साहित्य तर आता हद्दपारच झालंय, मला आठवतय ती 1989 विधानसभा निवडणुक तेव्हा आम्हि नगर ला रहायचो, मी पाचवी / सहावी ला असेल पण या बिल्यांमुळे व भित्तीचित्रां मुळे तसेच रिक्षां वरच्या प्रचारा मुळे नगर शहरातले प्रमुख उमेदवारांची नावे अजुनही लक्षात आहे.. काॅंग्रेस चे दादा'भाऊ' कळमकर, जनतादला चे अरुण'काका' जगताप अपक्ष बाबु'भाई' बार्शीकर वर तेंव्हापासुनचे आमदार शिवसेनेचे अनिल'भैय्या' राठोड.. या नावांवरुन केसरी मधले व्यंगचित्र सुध्दा आठवतयं .. भाउ, काका,भाई, - भैय्या मतदारांना मामा नाहि बनवलं म्हंजे मिळवली :-)
लेखनविषय:
लेखनप्रकार
कोण कसला संग्रह करेल सांगता येत नाही पण निवडणूक प्रचार साहित्याचा संग्रह करण्याचा प्रयत्न केला होता... आपण तो पहावा आणि आपल्याही याबाबतच्या आठवणी असतील तर इथे लिहाव्यात १५ फेब १९९० . अण्णा जोशींची विधानसभा निवडणूक . कसबा विधानसभा... . अण्णांची यशस्वी लोकस