मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नालायकी

श्रीगुरुजी ·

श्रीगुरुजी 22/05/2014 - 20:47
>>> जाऊ दया हो गुरुजी, नवे सरकार सर्व निर्णय मागे घेऊ शकतेच की. तसे केले तर (उदा. मुरली देवरा किंवा निलेकाणींना दिलेला बंगला काढून घेतला तर), मोदी सूड घेण्याच्या वृत्तीने वागताहेत अशी टीका सुरू होईल.

In reply to by श्रीगुरुजी

रमेश आठवले 23/05/2014 - 01:36
मुरली देओरा यांना दिलेला बंगला सोनियाजींच्या शेजारचा आहे. तेथे त्यांचे समांतर सरकार म्हणून काम करणार्या national advisory council चे ऑफीस आहे . ही संस्था आता मोडीत निघणार आणि नवे सरकार सोनियांना नापसंत असलेल्या दुसर्या कोणालातरी तेथे आणणार या भीतीने त्यांनी तो बंगला मुरली देओरा याना देण्याची व्यवस्था केली. प्रियांका वाड्रा गेली कैक वर्षे कोण्याही सरकारी पदावर नसताना दुसर्या एका सरकारी बंगल्यात रहात आहे . मायावतीने तीन सलग बंगले काहीतरी कारणे सांगून बळकावले आहेत. सध्या बावीस बंगल्यात निवृत्त झालेली मंडळी रिकामे करण्याच्या नोटीस ची मुदत सम्पल्यावर सुद्धा रहात आहेत. दिल्लीमे सब चलता हॆ जी

In reply to by आजानुकर्ण

रामपुरी 23/05/2014 - 00:52
अजून शिल्लक आहेत वाटतं बाटल्या. आम्हाला वाटत होतं एव्हाना संपवल्या असतील तुम्ही. नवीन स्टॉक दिसतोय. घ्या घ्या आणि दोन पाच महाराणी,युवराज, युवराज्ञीना पण पाठवा. बाकी चालू द्या

In reply to by रामपुरी

आजानुकर्ण 23/05/2014 - 05:06
अनुभवाचे बोल वाटते. आम्हाला जळजळ कमी होत असल्याने एका बाटलीने आराम पडतो. तुमचा अनुभव विपरीत असावा असे दिसते. असो महाराणी, युवराज आणि युवराज्ञींची तुम्हाला इतकी चिंता असल्याचे पाहून गदगदून आले. असो. काळजी घ्या. नवा स्टॉक आहे तुम्हाला नक्कीच बरे वाटेल.

In reply to by आजानुकर्ण

रामपुरी 23/05/2014 - 21:09
आम्हाला घ्यायचा अनुभव नाही. तुमच्या एवढ्या बाटल्या आणि गोळ्यांची पाकीटे बघितली तोच काय तो अनुभव. त्यावरूनच जळजळीची कल्पना आली. घ्या लाजू नका. आम्ही काही कोणाला सांगणार नाही. जळजळ अशी अंगावर काढणे वाईट. आम्हाला बरं वाटायचा प्रश्नच येत नाही कारण आम्ही ईकडचे पण नाही तिकडचे पण नाही आणि 'तिकडचे' पण नाही. तेव्हां काय बाटल्या गोळ्या घ्यायच्या असतील त्या तुमच्या तुम्हीच घ्या. आम्हाला गरज नाही. कसे? हे हे हे बाकी चालू द्या.

In reply to by आजानुकर्ण

हे घ्या हा प्रतिसाद जसाच्या तसा चोरल्याबद्दल निषेध. एका ज्येष्ठ मिपाकराने असे केल्याबद्दल एक नविन मिपाकर म्हणुन शरम वाटली. --भाजा ना चूर्ण बाकी चालु द्या.

अजुन कठोर शिक्षा वहायला हवी होती या मताशी सहमत ! उरलेली शिक्षा येत्या विधानसभा निवडणुकीत व्हावी. आपण सगळ्यांनी तयारी करायला हवी !

श्रीगुरुजी 22/05/2014 - 20:47
>>> जाऊ दया हो गुरुजी, नवे सरकार सर्व निर्णय मागे घेऊ शकतेच की. तसे केले तर (उदा. मुरली देवरा किंवा निलेकाणींना दिलेला बंगला काढून घेतला तर), मोदी सूड घेण्याच्या वृत्तीने वागताहेत अशी टीका सुरू होईल.

In reply to by श्रीगुरुजी

रमेश आठवले 23/05/2014 - 01:36
मुरली देओरा यांना दिलेला बंगला सोनियाजींच्या शेजारचा आहे. तेथे त्यांचे समांतर सरकार म्हणून काम करणार्या national advisory council चे ऑफीस आहे . ही संस्था आता मोडीत निघणार आणि नवे सरकार सोनियांना नापसंत असलेल्या दुसर्या कोणालातरी तेथे आणणार या भीतीने त्यांनी तो बंगला मुरली देओरा याना देण्याची व्यवस्था केली. प्रियांका वाड्रा गेली कैक वर्षे कोण्याही सरकारी पदावर नसताना दुसर्या एका सरकारी बंगल्यात रहात आहे . मायावतीने तीन सलग बंगले काहीतरी कारणे सांगून बळकावले आहेत. सध्या बावीस बंगल्यात निवृत्त झालेली मंडळी रिकामे करण्याच्या नोटीस ची मुदत सम्पल्यावर सुद्धा रहात आहेत. दिल्लीमे सब चलता हॆ जी

In reply to by आजानुकर्ण

रामपुरी 23/05/2014 - 00:52
अजून शिल्लक आहेत वाटतं बाटल्या. आम्हाला वाटत होतं एव्हाना संपवल्या असतील तुम्ही. नवीन स्टॉक दिसतोय. घ्या घ्या आणि दोन पाच महाराणी,युवराज, युवराज्ञीना पण पाठवा. बाकी चालू द्या

In reply to by रामपुरी

आजानुकर्ण 23/05/2014 - 05:06
अनुभवाचे बोल वाटते. आम्हाला जळजळ कमी होत असल्याने एका बाटलीने आराम पडतो. तुमचा अनुभव विपरीत असावा असे दिसते. असो महाराणी, युवराज आणि युवराज्ञींची तुम्हाला इतकी चिंता असल्याचे पाहून गदगदून आले. असो. काळजी घ्या. नवा स्टॉक आहे तुम्हाला नक्कीच बरे वाटेल.

In reply to by आजानुकर्ण

रामपुरी 23/05/2014 - 21:09
आम्हाला घ्यायचा अनुभव नाही. तुमच्या एवढ्या बाटल्या आणि गोळ्यांची पाकीटे बघितली तोच काय तो अनुभव. त्यावरूनच जळजळीची कल्पना आली. घ्या लाजू नका. आम्ही काही कोणाला सांगणार नाही. जळजळ अशी अंगावर काढणे वाईट. आम्हाला बरं वाटायचा प्रश्नच येत नाही कारण आम्ही ईकडचे पण नाही तिकडचे पण नाही आणि 'तिकडचे' पण नाही. तेव्हां काय बाटल्या गोळ्या घ्यायच्या असतील त्या तुमच्या तुम्हीच घ्या. आम्हाला गरज नाही. कसे? हे हे हे बाकी चालू द्या.

In reply to by आजानुकर्ण

हे घ्या हा प्रतिसाद जसाच्या तसा चोरल्याबद्दल निषेध. एका ज्येष्ठ मिपाकराने असे केल्याबद्दल एक नविन मिपाकर म्हणुन शरम वाटली. --भाजा ना चूर्ण बाकी चालु द्या.

अजुन कठोर शिक्षा वहायला हवी होती या मताशी सहमत ! उरलेली शिक्षा येत्या विधानसभा निवडणुकीत व्हावी. आपण सगळ्यांनी तयारी करायला हवी !
सर्व राजकीय संकेत व नीतिमत्त पायदळी तुडवून संपुआ सरकारने जाताजाता अगदी शेवटच्या क्षणी आचारसंहिता लागू असताना व अगदी मतमोजणी सुरू असून स्वतःचा दारूण पराभव दिसत असताना सुद्धा आपल्या समर्थकांवर बंगल्यांची खैरात, आपल्या मर्जीतल्या अनेक अधिकार्‍यांना पदोन्नती व घाऊक बदल्या केल्याचे दिसत आहे. १६ मे रोजी मतमोजणी सुरू असताना चिदंबरम् ने आयकर विभागाच्या महसूल विभागातील तब्बल १४८ अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या.

'आजचा भारत' आणि 'नाझी भस्मासुराचा उदयास्त'

पगला गजोधर ·

In reply to by सुबोध खरे

विनोद१८ 23/05/2014 - 16:32
*lol* *lol* हा मणिशंकरने हळुवारपणे घेतलेल्या चाव्यापासून झालेल्या जंतुसंसर्गाचा परिणाम असावा असे वाटते...दुसरे काय ???

तिमा 22/05/2014 - 18:20
कोणाचीही राजकीय मते काहीही असू शकतात, पण नव्या सरकारचा अजून जन्मही झाला नाहीये. त्यांना निदान काम तरी करु दे, तेवढी तरी वाट बघण्याचे सौजन्य दाखवावे अशी अपेक्षा.

आदूबाळ 22/05/2014 - 18:31
यामध्ये त्याला 'ऐस ऐस' अश्या शिस्तबद्ध सेमी मिलिटरी
बराच वेळ विचार करत होतो हे काय असावं. मग "धी टाईम्स ऑफ ईंडिया", "सटैंडरड वैकुअम ओयल कंपनी" वगैरेची आठवण झाली आणि "ऐस ऐस"चं कोडं ऐसेच सुटलं.

In reply to by आदूबाळ

नाय हो ! पगला साय्बांना भौतेक मड्डमनी किंवा शैजाद्यानं कायपण म्हटलं की "एस, एस" म्हणणारी गुलामांची फौज असं म्हणायचं असेल.

हाडक्या 22/05/2014 - 18:34
तिमा +१ .. ह्ये नुस्तं ट्यारपी वडायला बगतंय आसं वाटतय बगा.. काय बी प्रतिक्रिया द्यायची गरज नाय. (अवांतरः साम्य दाखवणार्‍यानी हिटलरचे पहिल्या दहा वर्षातील देश उभारणीतील काम, त्याच्या त्या काळातील अद्वितीय प्रशासकिय व्यवस्थेची निर्मिती आणि मोडकळीस आलेल्या देशाला पुन्हा प्रगतीशील अर्थव्यवस्था बनवण्यातील त्याचे योगदान या बाबी देखील अभ्यासल्या असतील असे समजतो.. हिटलरने जे काही केले ते निंद्य अगदी वाईट वाईट असले तरी पण त्याचा वस्तुनिष्ठ अभ्यास न करता फक्त असली उथळ तुलना करण्यासाठी केलेला वापर पाहूपाकीव कराविशी वाटली. )

विकास 22/05/2014 - 18:38
देशात सर्वप्रकाराचे भेद जागृत ठेवणारे काँग्रेस अथवा त्याच प्रकारातील (+ नक्षलवादी, काश्मीर अतिरेकी समर्थक) असलेले आप यांचा धुव्वा उडालेला आहे. त्यामुळे हिटलरी वृत्ती नामोशेष झालेली आहे. त्या व्यतिरीक्त, "हा हंत हंत गज नलिन्युच्चहार" (अर्थात "कमळाने हत्तीचा पाडाव केला") घडले आहे, जी निवडणुका आणि भारतीय राजकारणात आश्वासक अशी घटना आहे. आता "सबका साथ सबका विकास" म्हणणारे नेतृत्व आणि विचारसरणी राज्यावर आली आहे. थोडक्यात काळजी नसावी. बर्‍याचदा "आपल्याला माहीत नाही हेच आपल्याला माहीत नसते" असे होते... अथवा कळले तरी वळणे तर त्याहूनही अवघड असते... तेंव्हा अगदीच फार त्रास होत असेल काळजी वाटत असेल तर हे अवश्य आणि हवे तितके घ्यावेत.

In reply to by विकास

राही 23/05/2014 - 00:38
अवतरण (जर मुळाबरहुकूम द्यायचे असेल तर) थोडी चुकले आहे. अर्थ तर उलटच घेतला आहे. पूर्ण श्लोक असा आहे : रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम् | भास्वान् उदेष्यति हसिष्यति पङ्कजश्री: | इत्थं विचिन्तयति कोशगते द्विरेफे | हा हन्त, हन्त नलिनीं गज उज्जहार || अर्थ : कमलकोशात शिरलेला भुंगा असा विचार करीत होता की रात्र निघून जाईल, प्रभात होईल, सूर्य उगवेल, कमळे फुलतील, (आणि आपली सुटका होईल.) पण अरेरे ! तो असा विचार करीत असतानाच हत्तीने ती कमलवेल उपटून टाकली. अर्थात या श्लोकावरून वेगळे वचन बनवले असेल तर गोष्ट निराळी.

"नाझी भस्मासुराचा उदयास्त" हे वि.ग.कानिटकर यांचे एक अतिशय उत्कृष्ट ऎतिहासिक पुस्तक आहे. ह्या वाक्याला तीव्र असहमती. अत्यंत एकतर्फी विचाराने लिहिलेले पुस्तक आहे हे. हिटलरने ज्यू लोकांचा जो काही छळ, कत्तली केल्या त्याचे अजिबात वर्णन पुस्तकात नाही. उलट ह्या अमानुष कत्तलीमागे ज्यू लोकांचे वागणेच कसे कारणीभूत होते अशा नीच वृत्तीचे प्रत्यक्षरीत्या समर्थन करणारे हे पुस्तक आहे. अवांतर - कुठलेतरी संदर्भ कुठेतरी जोडणे हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे.

In reply to by आदूबाळ

ते विल्यम शिररच्या पुस्तकाचं भाषांतर आहे. कानिटकर तरी काय करतील बिचारे? नाझी भस्मासुराचा उदयास्त हे पुस्तक विल्यम शिररच्या कोणत्याही पुस्तकाचं एकटाकी भाषांतर नाही आहे. पुस्तकाची प्रस्तावना वाचून जे काही यासंबंधी कळते ते असे नाझी भस्मासुराचा उदयास्त वि. ग. कानिटकर- राजहंस प्रकाशन 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' ही लेखमाला 'माणूस' नियतकालातून जून १९६४ पासून क्रमश: प्रसिद्ध झाली. त्याचे हे पुस्तकरूप. त्याचबरोबर पुस्तकाच्या यशाचा वाटा लेखक विल्यम शिरर, अॅलन बुलॉक, विन्स्टन चर्चिल आणि आणखी दोघा तिघांना प्रस्तावनेत देतो. ह्या लोकांच्या विचारांचा प्रभाव लेखकावर आहे हे स्पष्ट आहे, पण पुस्तक भाषांतरीत नाही आहे. पुस्तकातले विचार वि. ग. कानिटकर यांचेच आहेत हे स्पष्ट आहे.

In reply to by प्रसाद प्रसाद

ह्या वाक्याला तीव्र असहमती. अत्यंत एकतर्फी विचाराने लिहिलेले पुस्तक आहे हे. हिटलरने ज्यू लोकांचा जो काही छळ, कत्तली केल्या त्याचे अजिबात वर्णन पुस्तकात नाही. उलट ह्या अमानुष कत्तलीमागे ज्यू लोकांचे वागणेच कसे कारणीभूत होते अशा नीच वृत्तीचे प्रत्यक्षरीत्या समर्थन करणारे हे पुस्तक आहे. ज्यू कत्तलींचे समर्थन हा उद्देश नाही पण त्या रोषाला ज्यू कारणीभूत नसतीलच असेही नाही. अशीच ज्यू कत्तल २० व्या शतकाच्या सुरुवातीस रशियामधे झाली होती. त्यास पोग्रॉम असे म्हणतात. अशा ज्यू कत्तली युरोपात अन्य ठीकाणीही होऊन गेल्या. मिपावरील एका चर्चेत अरेबियन नाईटसच्या अल्लदिनच्या कथेत बनेल ज्यू व्यापारारी आणि भला अरबी व्यापारी अशी तुलना पण केलेली दिसते. कदाचित ज्यूंचे वर्चस्व वेगवेगळ्या वेळेला वेगवेअळ्या लोकांना असह्य होऊन त्यांनी ज्यूंची कत्तल केली. अर्थात आश्चर्य याचे वाटते की तरीही ज्यू लोक अजूनही जगामधे अनेक क्षेत्रात वर्चस्व गाजवून आहेत. बाकी अर्थातच चालूद्या.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

असंका 25/05/2014 - 09:00
ज्यू कत्तलींचे समर्थन हा उद्देश नाही पण त्या रोषाला ज्यू कारणीभूत नसतीलच असेही नाही.......कदाचित ज्यूंचे वर्चस्व वेगवेगळ्या वेळेला वेगवेअळ्या लोकांना असह्य होऊन त्यांनी ज्यूंची कत्तल केली........बाकी अर्थातच चालूद्या
म्हणजे " कदाचित ज्यू लोकांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली असेल.हा विषय आता संपला. बाकी कुठ्ल्या विषयावर बोला" असं म्हणायचं आहे का? फक्त इथल्या वाचकांच्या ज्ञानासाठी आपल्या मौल्यवान वेळेतून थोडा आणखी वेळ काढून, एकच सांगा - दुसर्‍या महायुद्धात किती ज्यू नागरीक मारले गेले? माहित असेलच आपल्याला. त्याशिवाय का इतक्या अधिकारवाणीने आपण वरचा निकाल दिलात...त्यामुळे शोधाशोध न करता हा आकडा सांगा ही विनंती. वाट्ल्यास एका मर्यादेत सांगा, म्ह्णजे १०-२०, १००-२०० वगैरे. (सहसा मी खोड्कर प्रतिसादांकडे दुर्लक्ष करून स्वस्थ बसतो. पण ज्यू लोकांचे हत्याकांड हा माणुसकीवरचा इतका मोठा डाग आहे, की जगण्यावरचा विश्वास उडावा....केवळ त्यामुळे आपल्याला मी हा प्रश्न विचारायचं धाडस केलं आहे. )

In reply to by llपुण्याचे पेशवेll

बॅटमॅन 29/05/2014 - 14:25
ज्यूंचा कसलाही दोष नव्हता. उगीच त्यांच्या कत्तलीचे समर्थन करू नका. दुसर्‍या महायुद्धात हिटलरने एकट्यानेच ६० लाख ज्यू मारले. अजूनही कैक लोक मेले.

In reply to by मुक्त विहारि

विकास 22/05/2014 - 19:40
या निवडणुकीत पडलेल्यांच्या "ऐस ऐस" संघटनेतील स्वयंसेवक असावेत. म्हणून अचानक असले आयडी उगवतात आणि लपून छ्पून लिहीत बसतात! ;)

बाबा पाटील 22/05/2014 - 19:42
आम्ही भारतीय जरा सनकी आहोत.उठ सुठ कधीही कुनाच्याही मागे अविचाराने पळत नाही.जस डोक्यावर घेवुन नाचतो ना तस वेळ आली की पार डोक्यावरुन टाकतो पण शिवाय आमची आर्मी उठ सुठ दिला पंतप्रधानाने किंवा जनरलने आदेश म्हणुन घेतला देश ताब्यात असा काही प्रकार करत नाही.जर वरिष्ठ अधिकारी देशविघातक आदेश देत असेल तर त्याला स्पष्ठ शब्दात इथला शिपाईगडीपण नकार देतो.त्यामुळे इथे तुमचा हिटलर जन्म घेइल असला काय विचार करुन स्वतःच नाव सार्थक करु नका.

हुप्प्या 22/05/2014 - 19:54
हिटलर शनिवारी जन्मला. हा नराधम शनिवारी जन्माला आला. आजच्या काळाचा संदर्भ, भारताचा आजचा नेता रविवारी जन्मला. म्हणजे एक पाऊल पुढे! म्हणजे हा हिटलरच्याही दशांगुळे वर असणार की काय? हिटलरला त्याची ती खास नाकाखाली असणारी मिशी होती. त्यामुळेच त्याला असे अत्याचार करायचा मोह झाला. आजच्या काळाचा संदर्भ, आज जो भारतीय नेता म्हणून मिरवतो आहे त्याला तर पूर्ण मिशी आणि दाढी आहे, तीही पांढरी स्वच्छ! म्हणजे हिटलरच्याही दोन पावले पुढे! हिटलरने बंड केले आणि त्याला तुरुंगात डांबले होते. तिथे त्याने माईन काम्फ (माझा संघर्ष) असे आत्मचरित्र लिहिले. भारताचा भस्मासूर ना तुरुंगात गेला ना आत्मचरित्र लिहिले. म्हणजे आपले नीच उद्दीष्ट गुप्त ठेवण्यात हिटलरच्या दोन पावले पुढेच! शिवाय हिटलरला दोन डोळे होते, दोन हात होते, दोन पाय होते, दोन कान होते. आता हे सगळे भारताच्या सर्वोच्चपदी बसलेल्या राक्षसालाही आहेत हे एखाद्या दूधखुळ्यालाही कळेल! तर अनेक बाबतीत हिटलरशी साम्य तर अनेक बाबतीत हिटलरच्या पुढे असणार्‍या ह्या नेत्याकडे बघून आम्हाला भारताच्याच नव्हे तर जगाच्या भविष्याची चिंता लागून राहिली आहे. लवकरच जग सोडून अन्यत्र जावे म्हणतो! अस्तु अस्तु!

In reply to by हुप्प्या

बबन ताम्बे 22/05/2014 - 20:03
अजून काही साम्ये !! सही प्रतिक्रिया! हिटलरची एक प्रेयसी होती - इव्हा ब्राऊन. यांची कोणीच नाही. म्हणजे अजून एक पाऊल पुढे ?

विवेकपटाईत 22/05/2014 - 19:58
राग मानू नका पण गजोधार साहेब, तुम्हाला मोदी आणि गुजरात बाबत काहीच माहित नसावी किंवा कळत असूनही वळत नाही वाली गत आहे. जो व्यक्ती सर्वाना घेऊन चालतो. जिथे अल्पसंख्यक देशात सर्वात जास्त सुरक्षित आहे. (प. उत्तर प्रदेशच्या अल्पसंख्यकाना विचारा दिवसासुद्धा ते सुरुक्षित नाही, नेताजींची कृपा )(मे महिन्यात एक आठवडा मी त्या भागातल्या एका गावात होतो माझ्या माहिती प्रमाणे त्यांनी ही मोदींच्या नावावर मतदान मोठ्याप्रमाणात केले आहे.(३०-५०% टक्के पर्यंत) गाजियाबाद येथे तर सर्वांची जमानत जब्त झाली. अल्पसंख्यकानी सर्वात जास्त प्रगती गेल्या १२ वर्षात गुजरात मध्ये केली आहे. पोलीस दलात ही सर्वात जास्त अल्पसंख्यक गुजरात मधेच भर्ती झाले आहे (मोदींच्या राज्यात). अल्पसंख्यक मंत्रालयाने सुद्धा१५ सूत्री कार्यक्रम चांगल्या रीतीने राबविल्याने गुजरात ची स्तुती केली आहे. शिवाय अल्पसंख्यक लोकांना वाचविण्या सर्वात जास्त दंगेखोरांना गुजरात पोलीसने कंठस्नान घातले आहे (विश्वास नसेल तर RTI टाकून सर्व राज्यातल्या दंग्यांची आणि पोलीस कार्यवाही ची माहिती मागवून घ्या, निश्चित डोळ्यांत अंजन पडेल)

असंका 22/05/2014 - 20:12
निकालानंतर मिसळपाववर एक विशिष्ट गोष्ट जाणवते आहे. लक्षात येतेय का बघा....इथे विरोध होत नाहीये तुमच्या बोलण्याला. असं का असावं हा प्रश्न नाही पडत तुम्हाला?

In reply to by श्रीगुरुजी

विकास 22/05/2014 - 21:05
मला वाटते ते राहूल अथवा केजरीवालांच्या बाबतीत म्हणत असतील. कारण मोदींचा अजून तरी उदयच होत आहे. बा़इ दोन पात्रांचा उदय पण होऊन गेला आणि अस्त देखील झाला! ;)

आजानुकर्ण 22/05/2014 - 21:52
गजोधरशेठ, गुजरातेत दंगल झाली म्हणून भारतातही तसेच होईल असे नाही. दंगल झाल्यानंतर काय बोलायचे ते बोला.

In reply to by आजानुकर्ण

तेंव्हातरी बोलतील की नाही कुणास ठावूक. मुझफ्फर दंगल आणि आझाद मैदान दंगल ह्या दोन्ही साक्ष आहेत.

In reply to by आजानुकर्ण

विकास 22/05/2014 - 22:14
१९६९ साली काँग्रेसच्या राज्यात दंगलींना सुरवात झाली. असे म्हणले जाते की तो टर्निंग पॉइंट होता. आता असे म्हणता येऊ शकते की असले अंतर्गत विभाजन हे काही न करता सत्ता आबाधित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. १९८४ -८५ च्या शिख दंगलींनी मात्र निचांक गाठला असे म्हणावेसे वाटते. गुजरातेत हे अगदी मोदी मुख्यमंत्री झाले त्याकाळापर्यंत म्हणजे अगदी ते मुख्यमंत्री आल्यानंतर २ महीने चालू राहीले. पण नंतर गेल्या १२ वर्षात गुजरातमधे नुसत्या दंगलीच झाल्या नाहीत असे नाही तर काँग्रेस तीन निवडणुका हरली... थोडक्यात जे काही १९६९ ला चालू झाले होते ते मोदी राज्यात पूर्ण बंद झाले. तेंव्हा काही काळजी करू नका.

In reply to by विकास

आजानुकर्ण 22/05/2014 - 22:23
काँग्रेसच्या काळातील शीख दंगलींमुळे मोदींच्या कारकीर्दीतल्या दंगलींचे गांभीर्य प्रचंड प्रमाणात कमी झाले आहे असा माझाही अंदाज आहे. शिवाय शीख समुदायाविरोधात काँग्रेसची वर्षानुवर्षे चालू असलेल्या कारवाया ममोसिंगासारख्या बाहुल्याला पंतप्रधानपदावर बसवून कमी होणाऱ्या नाहीत.
काही काळजी करू नका
अच्छे दिन आने वाले हय त्यामुळे काळजी नाहीच.

In reply to by आजानुकर्ण

विकास 22/05/2014 - 22:36
काँग्रेसच्या काळातील शीख दंगलींमुळे मोदींच्या कारकीर्दीतल्या दंगलींचे गांभीर्य प्रचंड प्रमाणात कमी झाले आहे असा माझाही अंदाज आहे. अच्छा म्हणजे ३०००+ शिखांना भारतभर मारले गेले ह्या पेक्षा त्यामुळे गुजरात दंगलींचे गांभिर्य कमी झाले याचे तुम्हाला दु:ख आहे. छान छान! बाकी गेल्या दहा वर्षात काँग्रेसने पंतप्रधानपदाचे पोतेरे केले खरे, पण मनमोहनसिंगांनी स्वतः निवृत्त होत असताना अनेक ठिकाणी अनेकांनी म्हणल्याप्रमाणे, काँग्रेसला बुडवून एका अर्थी सूड उगवला असेच म्हणावे का काय कळत नाही!

In reply to by विकास

आजानुकर्ण 22/05/2014 - 23:00
अच्छा म्हणजे ३०००+ शिखांना भारतभर मारले गेले ह्या पेक्षा त्यामुळे गुजरात दंगलींचे गांभिर्य कमी झाले याचे तुम्हाला दु:ख आहे. छान छान!
गुजरात दंगलींचे समर्थन करण्यासाठी शीखविरोधी दंगलींचा वापर होऊ नये असे म्हणायचे आहे. दोन्ही दंगली सारख्याच गंभीर होत्या.
आता असे म्हणता येऊ शकते की असले अंतर्गत विभाजन हे काही न करता सत्ता आबाधित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते
काय सांगता? मला वाटले होते की दंगली या एखाद्या धर्माच्या अनुयायांविरुद्ध उमटलेली संतप्त आणि प्रतिक्षिप्त क्रिया असते व सत्ताधारी दंगली घडवून आणत नाहीत.

In reply to by आजानुकर्ण

विकास 22/05/2014 - 23:18
गुजरात दंगलींचे समर्थन करण्यासाठी शीखविरोधी दंगलींचा वापर होऊ नये असे म्हणायचे आहे. दोन्ही दंगली सारख्याच गंभीर होत्या. समर्थन कोणीच केले नाही. पण गुजरात दंगलीचा गैरवापर मात्र डाव्यांनी, काँग्रेसने आणि स्युडोसेक्यूलर विचारवंतांनी केला. टिस्टा सारख्या बाईने तर त्याचा गैरवापर पैसे हडप करण्यासाठी देखील केला अशी तक्रार आहे. गुजरात दंगलीनंतर जितक्या त्वरीत कारवाई मोदी सरकारने करण्याचा प्रयत्न केला तिच्या एक दशांश कारवाई देखील शिख हत्याकांडाच्या वेळेस केली गेली नाही. त्यातले प्रमुख आरोपी हे उजळ माथ्याने काँग्रेसचे खासदार झाले. आयोगांवर आयोग चालू राहीले... त्या ऐवजी गुजरातमधल्या दंगलीत सुप्रिम कोर्टापर्यंत सर्वांनी आयोग स्थापले त्यांचे निकाल देखील लागले. कदाचीत मोदी हे पहीले मुख्यमंत्री असतील जे स्वतः चौकशीला सामोरे गेले. इतर वेळेस एकाही मुख्यमंत्र्यास सामोरे जावे लागले नाही. अगदी ९२/९३च्या मुंबई दंगलीत देखील नाकर्तेपणाबद्दल काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यास (मला वाटते सुधाकरराव नाईक होते) सामोरे जावे लागले नाही. तेंव्हा समर्थन करण्याचा प्रश्नच नाही. पण मोदी-भाजप-संघ विरोधकांनी त्याचा गेली १२ वर्षे बदनामी करण्यासाठी गैरवापर केला ही वस्तुस्थिती आहे, इतकेच.

In reply to by विकास

आजानुकर्ण 22/05/2014 - 23:21
गुजरातेत दंगल झाली म्हणून भारतातही तसेच होईल असे नाही. दंगल झाल्यानंतर काय बोलायचे ते बोला.
मीदेखील हेच म्हटले होते. दंगली झाल्यानंतर चर्चा करता येईल. दिल्लीत शीखविरोधी किंवा गुजरातेत मुसलमानविरोधी दंगल झाली म्हणून मोदींच्या नेतृत्वाखाली भारतात होईलच असे नाही.

In reply to by आजानुकर्ण

प्रसाद१९७१ 23/05/2014 - 15:10
मुळात शीख विरोधी दंगल आणि मुसलमान विरोधी दंगल ह्या एकाच पारड्यात तोलणे ही मोठी चुक आहे, कारण तसे करुन शीख आणि मुसलमान एकाच पारड्यात तोलता आहात. हा शीख लोकांवर मोठा अन्याय आहे.

In reply to by अनुप ढेरे

विकास 22/05/2014 - 23:20
हे सारकॅस्टिकली म्हटलं आहे का? अर्थातच! तुम्हाला माहीत नाही का की राहूल गांधी मंत्रीमंडळात नसूनही काही वाट्टेल ते बोलले तर मनमोहनसिंग त्यांना कसे सुनवायचे ते? ते कसे काय बाहुले म्हणता तुम्ही?

In reply to by पैसा

असंका 22/05/2014 - 22:53
पीठ निघायला धान्य आणि दगड यांच्यात घर्षण व्हायला हवे....इथे वरती नावाला तरी घर्षण आहे का? एक बाजू बोलत सुटली आहे...त्यांना एकाने तरी प्रत्युत्तर दिले आहे का? असं का असावं?

In reply to by असंका

पैसा 22/05/2014 - 23:16
आधीच निवडणुका म्हैनाभर चालू होत्या. मग निकाल लागले. आता पुढच्या निदान विधानसभा निवडणुका येईपर्यंत तरी दम खावा राव! पब्ळिक कट्टाळलय राजकारणाबद्दल ऐकून!

In reply to by पैसा

विकास 22/05/2014 - 23:23
कंटाळा आला हे खरे आहे हो. पण निकाल पचायला अवघड जात आहे. त्यामुळे पोटशूळ खूपच गंभीर आहे या वेळचा. त्यामुळे आजार पटकन बरा होईल असे समजू नका!

In reply to by निनाद मुक्काम …

आनन्दिता 23/05/2014 - 08:56
अंगात येईल.... आईशप्पथ!! एकदम परफेक्ट शब्द वापरलात या झाडूवाल्यांना... नौटंकी, वगैरे शब्द अगदी थिटे पडत होते आजकालचं त्यांचं वागणं बघुन.

मला एक भीती वाटत आहे , समजा पगला गजोधर म्हणतात तसे भारतात झाले व कुणी त्यांच्या हितचिंतकाने त्याचे हे लिखाण संबंधीत यंत्रणेकडे नेले तर चेंबर मध्ये त्यांचा नंबर लागायचा. आता भारतात मुंबईत महानगर पालिकेच्या कृपेने जी उघडी गटारे असतात ती काही चेंबर हून कमी खतरनाक नसतात. म्हणा, संजय गांधी ह्यांनी उत्तर प्रदेश मध्ये नसबंदी असो किंवा अजून काही ज्या पद्धतीने योजना राबविल्या ते पाहता भस्मासुराचा उदय झाला अशी आवई उठे पर्यंत त्यांचा उदयास्त झाला. इदिरा इज इंडिया म्हणणारे व आणीबाणी लादणारे सुद्धा ह्याच देशात होऊन गेले ,

पगलाई गये हो का गजोधर भैय्या? कल भांग जादा पी ली का? हिटलर आणि अस्तंगत झालेल्या पार्टीची पण तुलना करु की आता मग. १. ज्यांच्या हातात आत्ता सत्ता आली आहे आणि ज्यांच्याकडुन जास्त चांगली कामं झाली आहेत ते हिटलर का वर्षानुवर्ष जाती-धर्मात सेक्यलरतेच्या नावाखाली संघर्ष घडवुन आणणारे हिटलर? २. हिटलरनी खुलेआम ज्युंची कत्तल केली आणि भारतीय हिटलरनी ६० एक वर्ष रक्त शोषलं भारतीय जनतेचं. काँग्रेस पेक्षा हिटलर लाख पटीनी चांगला होता काही बाबतीत. जसं की योजनाबद्ध नियोजन. ढिसाळपणाला अजिबात वाव नसणं ईत्यादी. ३. हिटलरचा देशाभिमान कुठे आणि ह्यांची देश विकुन खायची वृत्ती कुठे? हिटलरला स्विस जवळ असुन स्विस बँकेत काळा पैसा ठेवल्याचं ऐकीवात आहे का? नाहीतर आमच्याकडे लाखाचे हजारो कोटी करणारे जावई आहेतचं. "साधी राहणी हुच्च विचारसरणी" वाल्या हिप्पोक्रीट लोकांना कुठलही घटनात्मक पद नसताना खासगी वापरासाठी एअर फोर्सच्या विमानाची गरजं का पडते हो? जाल तिथे ह्या गां* लोकांच्या नावानी योजना, यंव गां* आवास योजना, त्यंव गां* रोजगार हमी योजना. बरं योजना आहेत म्हणाव तर तिथे येवढ्या कागदाच्या सुरऴ्या करायला लागतात की लाभार्थींना कागदाच्या सुरळ्यांसाठी वेगळं कर्ज काढायची वेळ यावी. कोणं बरा म्हणायचा मग? हिटलर का हे खादाडखाउ **खाव लोकं?** ४. आमच्या सैनिकांची शिरं कापली जातात मृतदेहांची विटंबना केली जाते ती पण आपल्या हद्दीत येऊन. आपल्या 'मुक'नायकानी निषेधाचे खलिते पाठवण्याशिवाय काय केलं? हिटलर त्याच्या सैन्याच्या हिताच्या द्रुष्टीनी निर्णय घ्यायचा. सैनिकांमधे त्यांच्यातलाच एक होऊन वावरायचा. आमच्याकडे संसदेवर हल्ला झाला तेव्हा मरणारे कोण होते? फक्त सैनिक शहिद झाले. "खाते" मंडळी आतमधे सुरक्षित होती. एकाच्याही अंगावर साधा ओरखडाही निघाला नाही. मुंबई हल्ल्यामधे मरणारे कोण होते हो? आर्मीमन, पोलिस आणि सामान्य नागरिक फक्त. "हमे उनकी कुर्बानी पे फक्र है" हे ईंग्लिश टेक्स्ट मधे हिंदीत वाचुन दाखवणार. कसला बोडक्याचा फक्र रे? काय केलं त्यांच्या घरच्यांसाठी? किरकोळ नुकसानभरपाई दिली असेल त्यातसुद्धा "कर्तबगार" प्रशासकीय लोकांनी हात मारला असेल ह्याची खात्री आहे. असो. ५. हिटलरनी उद्योग धंद्यांना प्रोत्साहन दिलं. आज जर्मनी मेकॅनिकल आणि एकुणच टेक्नॉलॉजी जायंट्स आहेत त्यामधे दुसर्‍या महायुद्धाचा आणि हिटलरचा मोलाचा वाटा आहे. आमच्याकडे वाटा तर सोडाच पण वाटमारी भरपुर आहे. ह्या हरामखोरांच्या काळात असलेल्या टॅक्सेस, किचकट नियम, सोयीसुविधांचे अभाव, चलता है वृत्ती, ह्यांच्या पक्षांच्या कामगार संघटना (सर्वपक्षिय लुटालुट) ह्यांनी उद्योजक आणि उद्योग दोन्ही डबघाईला आलयं. आपल्या महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमधे का स्थलांतरीत होत आहेत? कुठलाही उद्योजक बिझनेस सिक्युअर्ड वातावरण असल्याशिवाय व्यवसाय नेईल का तिकडे? कोण स्वतःहुन सो कॉल्ड हिटलरच्या गुहेत जाईल? दुसर्‍या महायुद्धकाळापासुन जर्मनीमधे किती ईन्फ्रास्ट्रकचर उभं राहिलय? आपल्याकडे स्वातंत्र्य मिळाल्यापासुन किती इन्फ्रास्ट्रकचर उभं राहिलय? जर्मनीत ईन्फ्रास्ट्रक्चरसाठी स्थलांतरीत केलेल्या लोकांना स्थलांतरीत जागेवर नोकर्‍या, १००% भरपाई दिली गेली. आमच्या कडे धरणग्रस्तांच्या २ पिढ्या मरुन सुद्धा अजुन विस्थापितांना नुकसान भरपाई नाही. कोणाचा दोष आहे हा? कोण सत्तेत होतं एवढी वर्ष? शिवाय त्यांची धरणं फक्तं पाण्यानीच भरतात. आत्ता सत्तेवर आलेल्यांना किमान १० वर्ष सलग सत्ता मिळाली तर ते बदल घडवुन आणु शकतील तेही "हिटलर शाही" नं करता. त्याला गरज आहे तुमच्या सारख्या स्युडो सेक्युलर लोकांनी डोळ्यावर लावलेले पुर्वग्रहाचे चष्मे काढायची.

ऋषिकेश 23/05/2014 - 10:33
दोन्हीत काही साम्यस्थळे आहे हे खरे, पण दोन्ही वेळच्य परिस्थितीत काही अंतरही आहे. बाकी लेखात काही माहिती तथ्याला सोडून आहे. (जसे ९९.९९%) हिटलरला एकट्याला बहुमतही मिळाले नव्हते. काही पक्षांचे खिचडी सरकार त्याला स्थापावे लागले होते.

In reply to by ऋषिकेश

हुप्प्या 24/05/2014 - 00:59
देवीतुल्य भारतसम्राज्ञी (बहुधा आता माजी) सोनियाजी गांधी ह्यांचे पिताश्री स्टेफ्यानो माइनो हे द्वितीय महायुद्धात हिटलरच्या वेअरमाख्टच्या बाजूने सोविएटच्या बाजूने लढले होते. ते स्वतःला मुसोलिनीच्या फाशिष्ट पार्टीचा निष्ठावान अनुयायी असे अभिमानाने मानत असत. मोदींच्या हिटलरशी असणार्‍या बादरायण साम्यापेक्षा हा थेट संबंध जास्त गंमतीचा आहे हो की नाही?

In reply to by हुप्प्या

विकास 24/05/2014 - 01:35
इंटरेस्टींग... मला हे माहीत नव्हते. पण असल्या गोष्टीवर (कुणावर अविश्वास दाखवायला म्हणून नाही पण) खात्री करण्यासाठी मला संदर्भ बघायला आवडतात. तेंव्हा आउटलूकचा हा संदर्भ दिसला. त्यातील खालील भाग इंटरेस्टींग आहे. त्यातून हिटलर समर्थकांबद्दल आउटलूकमधील (पक्षि: डाव्यांची) भुमिका देखील समजते... :)
Apart from the portrait, the other prominent feature of the dimly-lit front room of Maino's house was the collection of leather-bound speeches and writings of Benito Mussolini. I looked pointedly at them. Without batting an eyelid, Maino declared his unwavering loyalty to Mussolini and Italy's 'admirable' fascist past. The words streamed forth. The current Italian government was composed of a bunch of traitors who had betrayed Mussolini and the Fatherland. All the modern Italian political parties were hopeless, except the neo-fascist front. What Italians needed was compulsory sterilisation. Indira Gandhi smiled benignly out of the silver-frame. Nadia, Sonia's petite and pretty younger sister, sitting beside her father, looked decidedly embarrassed. That did not stop Stefano Maino's frank and forthright expression of his views on life and politics. After all, he had proudly fought against the Russian Reds alongside Hitler's Wehrmacht on the Eastern Front in World War II. The bold and direct manner of the soldier remained with him. I felt a tinge of sadness when this blunt and straightforward man died a few years ago. Perhaps, he is up there somewhere, directing his daughter to shed her self-imposed solitude and sophistry, and to launch a bold electoral blitzkrieg on the Indian people.
या माहितीबद्दल धन्यवाद!

मृत्युन्जय 23/05/2014 - 13:43
भारताचा हिटलर १९८४ सालीच मेला. रुडोल्फ हेस हिटलर बद्दल म्हटला होता "हिटलर इज जर्मनी, जर्मनी इज हिटलर" . बाईंबद्दलही त्यांच्या एका भक्ताने असेच उद्गार काढले होते " इंडिया इज इंदिरा अँड इंदिरा इज इंडिया". बाईंनी आणि त्यांच्या गुरुंनी दोघांनीही लोकशाहीचा बलात्कार केला. गुरुंनी विरोधकांना गॅस चेंबर्स मध्ये मारले तर बाई थोड्या दयाळु असल्याने त्यांनी फक्त सरसकट सगळ्यांना तुरुंगात कोंबले. भारतातल्या नाझी भस्मासुराचा उदयास्त तर कधीच झालाय हो. कशाला काळजी करताय?

In reply to by पगला गजोधर

होकाका 25/05/2014 - 17:13
अहो पगला गजोधर, जर आपणांस क्रिटीकल थिंकींगची एवढी तळमळ होती, तर मग मोदींविरुद्ध २००२ ते २०१३-१४ या काळात मिडिया आणि सो कॉल्ड विचारवंत टिकेची आणि गलिच्छ शिव्यांची गरळ ओकत होते, तेव्हा आपण का नाही मोदींच्या बाजूने उभे राहिलात? तेंव्हा कुठे होती आपली टेन्थ मॅन स्टँडींग ची ड्यूटी? की तेंव्हा आपणांस माहीतच नव्हते की आपण "भारतमातेची ऐक संतान" आहात ते?

In reply to by सुबोध खरे

विनोद१८ 23/05/2014 - 16:32
*lol* *lol* हा मणिशंकरने हळुवारपणे घेतलेल्या चाव्यापासून झालेल्या जंतुसंसर्गाचा परिणाम असावा असे वाटते...दुसरे काय ???

तिमा 22/05/2014 - 18:20
कोणाचीही राजकीय मते काहीही असू शकतात, पण नव्या सरकारचा अजून जन्मही झाला नाहीये. त्यांना निदान काम तरी करु दे, तेवढी तरी वाट बघण्याचे सौजन्य दाखवावे अशी अपेक्षा.

आदूबाळ 22/05/2014 - 18:31
यामध्ये त्याला 'ऐस ऐस' अश्या शिस्तबद्ध सेमी मिलिटरी
बराच वेळ विचार करत होतो हे काय असावं. मग "धी टाईम्स ऑफ ईंडिया", "सटैंडरड वैकुअम ओयल कंपनी" वगैरेची आठवण झाली आणि "ऐस ऐस"चं कोडं ऐसेच सुटलं.

In reply to by आदूबाळ

नाय हो ! पगला साय्बांना भौतेक मड्डमनी किंवा शैजाद्यानं कायपण म्हटलं की "एस, एस" म्हणणारी गुलामांची फौज असं म्हणायचं असेल.

हाडक्या 22/05/2014 - 18:34
तिमा +१ .. ह्ये नुस्तं ट्यारपी वडायला बगतंय आसं वाटतय बगा.. काय बी प्रतिक्रिया द्यायची गरज नाय. (अवांतरः साम्य दाखवणार्‍यानी हिटलरचे पहिल्या दहा वर्षातील देश उभारणीतील काम, त्याच्या त्या काळातील अद्वितीय प्रशासकिय व्यवस्थेची निर्मिती आणि मोडकळीस आलेल्या देशाला पुन्हा प्रगतीशील अर्थव्यवस्था बनवण्यातील त्याचे योगदान या बाबी देखील अभ्यासल्या असतील असे समजतो.. हिटलरने जे काही केले ते निंद्य अगदी वाईट वाईट असले तरी पण त्याचा वस्तुनिष्ठ अभ्यास न करता फक्त असली उथळ तुलना करण्यासाठी केलेला वापर पाहूपाकीव कराविशी वाटली. )

विकास 22/05/2014 - 18:38
देशात सर्वप्रकाराचे भेद जागृत ठेवणारे काँग्रेस अथवा त्याच प्रकारातील (+ नक्षलवादी, काश्मीर अतिरेकी समर्थक) असलेले आप यांचा धुव्वा उडालेला आहे. त्यामुळे हिटलरी वृत्ती नामोशेष झालेली आहे. त्या व्यतिरीक्त, "हा हंत हंत गज नलिन्युच्चहार" (अर्थात "कमळाने हत्तीचा पाडाव केला") घडले आहे, जी निवडणुका आणि भारतीय राजकारणात आश्वासक अशी घटना आहे. आता "सबका साथ सबका विकास" म्हणणारे नेतृत्व आणि विचारसरणी राज्यावर आली आहे. थोडक्यात काळजी नसावी. बर्‍याचदा "आपल्याला माहीत नाही हेच आपल्याला माहीत नसते" असे होते... अथवा कळले तरी वळणे तर त्याहूनही अवघड असते... तेंव्हा अगदीच फार त्रास होत असेल काळजी वाटत असेल तर हे अवश्य आणि हवे तितके घ्यावेत.

In reply to by विकास

राही 23/05/2014 - 00:38
अवतरण (जर मुळाबरहुकूम द्यायचे असेल तर) थोडी चुकले आहे. अर्थ तर उलटच घेतला आहे. पूर्ण श्लोक असा आहे : रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम् | भास्वान् उदेष्यति हसिष्यति पङ्कजश्री: | इत्थं विचिन्तयति कोशगते द्विरेफे | हा हन्त, हन्त नलिनीं गज उज्जहार || अर्थ : कमलकोशात शिरलेला भुंगा असा विचार करीत होता की रात्र निघून जाईल, प्रभात होईल, सूर्य उगवेल, कमळे फुलतील, (आणि आपली सुटका होईल.) पण अरेरे ! तो असा विचार करीत असतानाच हत्तीने ती कमलवेल उपटून टाकली. अर्थात या श्लोकावरून वेगळे वचन बनवले असेल तर गोष्ट निराळी.

"नाझी भस्मासुराचा उदयास्त" हे वि.ग.कानिटकर यांचे एक अतिशय उत्कृष्ट ऎतिहासिक पुस्तक आहे. ह्या वाक्याला तीव्र असहमती. अत्यंत एकतर्फी विचाराने लिहिलेले पुस्तक आहे हे. हिटलरने ज्यू लोकांचा जो काही छळ, कत्तली केल्या त्याचे अजिबात वर्णन पुस्तकात नाही. उलट ह्या अमानुष कत्तलीमागे ज्यू लोकांचे वागणेच कसे कारणीभूत होते अशा नीच वृत्तीचे प्रत्यक्षरीत्या समर्थन करणारे हे पुस्तक आहे. अवांतर - कुठलेतरी संदर्भ कुठेतरी जोडणे हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे.

In reply to by आदूबाळ

ते विल्यम शिररच्या पुस्तकाचं भाषांतर आहे. कानिटकर तरी काय करतील बिचारे? नाझी भस्मासुराचा उदयास्त हे पुस्तक विल्यम शिररच्या कोणत्याही पुस्तकाचं एकटाकी भाषांतर नाही आहे. पुस्तकाची प्रस्तावना वाचून जे काही यासंबंधी कळते ते असे नाझी भस्मासुराचा उदयास्त वि. ग. कानिटकर- राजहंस प्रकाशन 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' ही लेखमाला 'माणूस' नियतकालातून जून १९६४ पासून क्रमश: प्रसिद्ध झाली. त्याचे हे पुस्तकरूप. त्याचबरोबर पुस्तकाच्या यशाचा वाटा लेखक विल्यम शिरर, अॅलन बुलॉक, विन्स्टन चर्चिल आणि आणखी दोघा तिघांना प्रस्तावनेत देतो. ह्या लोकांच्या विचारांचा प्रभाव लेखकावर आहे हे स्पष्ट आहे, पण पुस्तक भाषांतरीत नाही आहे. पुस्तकातले विचार वि. ग. कानिटकर यांचेच आहेत हे स्पष्ट आहे.

In reply to by प्रसाद प्रसाद

ह्या वाक्याला तीव्र असहमती. अत्यंत एकतर्फी विचाराने लिहिलेले पुस्तक आहे हे. हिटलरने ज्यू लोकांचा जो काही छळ, कत्तली केल्या त्याचे अजिबात वर्णन पुस्तकात नाही. उलट ह्या अमानुष कत्तलीमागे ज्यू लोकांचे वागणेच कसे कारणीभूत होते अशा नीच वृत्तीचे प्रत्यक्षरीत्या समर्थन करणारे हे पुस्तक आहे. ज्यू कत्तलींचे समर्थन हा उद्देश नाही पण त्या रोषाला ज्यू कारणीभूत नसतीलच असेही नाही. अशीच ज्यू कत्तल २० व्या शतकाच्या सुरुवातीस रशियामधे झाली होती. त्यास पोग्रॉम असे म्हणतात. अशा ज्यू कत्तली युरोपात अन्य ठीकाणीही होऊन गेल्या. मिपावरील एका चर्चेत अरेबियन नाईटसच्या अल्लदिनच्या कथेत बनेल ज्यू व्यापारारी आणि भला अरबी व्यापारी अशी तुलना पण केलेली दिसते. कदाचित ज्यूंचे वर्चस्व वेगवेगळ्या वेळेला वेगवेअळ्या लोकांना असह्य होऊन त्यांनी ज्यूंची कत्तल केली. अर्थात आश्चर्य याचे वाटते की तरीही ज्यू लोक अजूनही जगामधे अनेक क्षेत्रात वर्चस्व गाजवून आहेत. बाकी अर्थातच चालूद्या.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

असंका 25/05/2014 - 09:00
ज्यू कत्तलींचे समर्थन हा उद्देश नाही पण त्या रोषाला ज्यू कारणीभूत नसतीलच असेही नाही.......कदाचित ज्यूंचे वर्चस्व वेगवेगळ्या वेळेला वेगवेअळ्या लोकांना असह्य होऊन त्यांनी ज्यूंची कत्तल केली........बाकी अर्थातच चालूद्या
म्हणजे " कदाचित ज्यू लोकांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली असेल.हा विषय आता संपला. बाकी कुठ्ल्या विषयावर बोला" असं म्हणायचं आहे का? फक्त इथल्या वाचकांच्या ज्ञानासाठी आपल्या मौल्यवान वेळेतून थोडा आणखी वेळ काढून, एकच सांगा - दुसर्‍या महायुद्धात किती ज्यू नागरीक मारले गेले? माहित असेलच आपल्याला. त्याशिवाय का इतक्या अधिकारवाणीने आपण वरचा निकाल दिलात...त्यामुळे शोधाशोध न करता हा आकडा सांगा ही विनंती. वाट्ल्यास एका मर्यादेत सांगा, म्ह्णजे १०-२०, १००-२०० वगैरे. (सहसा मी खोड्कर प्रतिसादांकडे दुर्लक्ष करून स्वस्थ बसतो. पण ज्यू लोकांचे हत्याकांड हा माणुसकीवरचा इतका मोठा डाग आहे, की जगण्यावरचा विश्वास उडावा....केवळ त्यामुळे आपल्याला मी हा प्रश्न विचारायचं धाडस केलं आहे. )

In reply to by llपुण्याचे पेशवेll

बॅटमॅन 29/05/2014 - 14:25
ज्यूंचा कसलाही दोष नव्हता. उगीच त्यांच्या कत्तलीचे समर्थन करू नका. दुसर्‍या महायुद्धात हिटलरने एकट्यानेच ६० लाख ज्यू मारले. अजूनही कैक लोक मेले.

In reply to by मुक्त विहारि

विकास 22/05/2014 - 19:40
या निवडणुकीत पडलेल्यांच्या "ऐस ऐस" संघटनेतील स्वयंसेवक असावेत. म्हणून अचानक असले आयडी उगवतात आणि लपून छ्पून लिहीत बसतात! ;)

बाबा पाटील 22/05/2014 - 19:42
आम्ही भारतीय जरा सनकी आहोत.उठ सुठ कधीही कुनाच्याही मागे अविचाराने पळत नाही.जस डोक्यावर घेवुन नाचतो ना तस वेळ आली की पार डोक्यावरुन टाकतो पण शिवाय आमची आर्मी उठ सुठ दिला पंतप्रधानाने किंवा जनरलने आदेश म्हणुन घेतला देश ताब्यात असा काही प्रकार करत नाही.जर वरिष्ठ अधिकारी देशविघातक आदेश देत असेल तर त्याला स्पष्ठ शब्दात इथला शिपाईगडीपण नकार देतो.त्यामुळे इथे तुमचा हिटलर जन्म घेइल असला काय विचार करुन स्वतःच नाव सार्थक करु नका.

हुप्प्या 22/05/2014 - 19:54
हिटलर शनिवारी जन्मला. हा नराधम शनिवारी जन्माला आला. आजच्या काळाचा संदर्भ, भारताचा आजचा नेता रविवारी जन्मला. म्हणजे एक पाऊल पुढे! म्हणजे हा हिटलरच्याही दशांगुळे वर असणार की काय? हिटलरला त्याची ती खास नाकाखाली असणारी मिशी होती. त्यामुळेच त्याला असे अत्याचार करायचा मोह झाला. आजच्या काळाचा संदर्भ, आज जो भारतीय नेता म्हणून मिरवतो आहे त्याला तर पूर्ण मिशी आणि दाढी आहे, तीही पांढरी स्वच्छ! म्हणजे हिटलरच्याही दोन पावले पुढे! हिटलरने बंड केले आणि त्याला तुरुंगात डांबले होते. तिथे त्याने माईन काम्फ (माझा संघर्ष) असे आत्मचरित्र लिहिले. भारताचा भस्मासूर ना तुरुंगात गेला ना आत्मचरित्र लिहिले. म्हणजे आपले नीच उद्दीष्ट गुप्त ठेवण्यात हिटलरच्या दोन पावले पुढेच! शिवाय हिटलरला दोन डोळे होते, दोन हात होते, दोन पाय होते, दोन कान होते. आता हे सगळे भारताच्या सर्वोच्चपदी बसलेल्या राक्षसालाही आहेत हे एखाद्या दूधखुळ्यालाही कळेल! तर अनेक बाबतीत हिटलरशी साम्य तर अनेक बाबतीत हिटलरच्या पुढे असणार्‍या ह्या नेत्याकडे बघून आम्हाला भारताच्याच नव्हे तर जगाच्या भविष्याची चिंता लागून राहिली आहे. लवकरच जग सोडून अन्यत्र जावे म्हणतो! अस्तु अस्तु!

In reply to by हुप्प्या

बबन ताम्बे 22/05/2014 - 20:03
अजून काही साम्ये !! सही प्रतिक्रिया! हिटलरची एक प्रेयसी होती - इव्हा ब्राऊन. यांची कोणीच नाही. म्हणजे अजून एक पाऊल पुढे ?

विवेकपटाईत 22/05/2014 - 19:58
राग मानू नका पण गजोधार साहेब, तुम्हाला मोदी आणि गुजरात बाबत काहीच माहित नसावी किंवा कळत असूनही वळत नाही वाली गत आहे. जो व्यक्ती सर्वाना घेऊन चालतो. जिथे अल्पसंख्यक देशात सर्वात जास्त सुरक्षित आहे. (प. उत्तर प्रदेशच्या अल्पसंख्यकाना विचारा दिवसासुद्धा ते सुरुक्षित नाही, नेताजींची कृपा )(मे महिन्यात एक आठवडा मी त्या भागातल्या एका गावात होतो माझ्या माहिती प्रमाणे त्यांनी ही मोदींच्या नावावर मतदान मोठ्याप्रमाणात केले आहे.(३०-५०% टक्के पर्यंत) गाजियाबाद येथे तर सर्वांची जमानत जब्त झाली. अल्पसंख्यकानी सर्वात जास्त प्रगती गेल्या १२ वर्षात गुजरात मध्ये केली आहे. पोलीस दलात ही सर्वात जास्त अल्पसंख्यक गुजरात मधेच भर्ती झाले आहे (मोदींच्या राज्यात). अल्पसंख्यक मंत्रालयाने सुद्धा१५ सूत्री कार्यक्रम चांगल्या रीतीने राबविल्याने गुजरात ची स्तुती केली आहे. शिवाय अल्पसंख्यक लोकांना वाचविण्या सर्वात जास्त दंगेखोरांना गुजरात पोलीसने कंठस्नान घातले आहे (विश्वास नसेल तर RTI टाकून सर्व राज्यातल्या दंग्यांची आणि पोलीस कार्यवाही ची माहिती मागवून घ्या, निश्चित डोळ्यांत अंजन पडेल)

असंका 22/05/2014 - 20:12
निकालानंतर मिसळपाववर एक विशिष्ट गोष्ट जाणवते आहे. लक्षात येतेय का बघा....इथे विरोध होत नाहीये तुमच्या बोलण्याला. असं का असावं हा प्रश्न नाही पडत तुम्हाला?

In reply to by श्रीगुरुजी

विकास 22/05/2014 - 21:05
मला वाटते ते राहूल अथवा केजरीवालांच्या बाबतीत म्हणत असतील. कारण मोदींचा अजून तरी उदयच होत आहे. बा़इ दोन पात्रांचा उदय पण होऊन गेला आणि अस्त देखील झाला! ;)

आजानुकर्ण 22/05/2014 - 21:52
गजोधरशेठ, गुजरातेत दंगल झाली म्हणून भारतातही तसेच होईल असे नाही. दंगल झाल्यानंतर काय बोलायचे ते बोला.

In reply to by आजानुकर्ण

तेंव्हातरी बोलतील की नाही कुणास ठावूक. मुझफ्फर दंगल आणि आझाद मैदान दंगल ह्या दोन्ही साक्ष आहेत.

In reply to by आजानुकर्ण

विकास 22/05/2014 - 22:14
१९६९ साली काँग्रेसच्या राज्यात दंगलींना सुरवात झाली. असे म्हणले जाते की तो टर्निंग पॉइंट होता. आता असे म्हणता येऊ शकते की असले अंतर्गत विभाजन हे काही न करता सत्ता आबाधित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. १९८४ -८५ च्या शिख दंगलींनी मात्र निचांक गाठला असे म्हणावेसे वाटते. गुजरातेत हे अगदी मोदी मुख्यमंत्री झाले त्याकाळापर्यंत म्हणजे अगदी ते मुख्यमंत्री आल्यानंतर २ महीने चालू राहीले. पण नंतर गेल्या १२ वर्षात गुजरातमधे नुसत्या दंगलीच झाल्या नाहीत असे नाही तर काँग्रेस तीन निवडणुका हरली... थोडक्यात जे काही १९६९ ला चालू झाले होते ते मोदी राज्यात पूर्ण बंद झाले. तेंव्हा काही काळजी करू नका.

In reply to by विकास

आजानुकर्ण 22/05/2014 - 22:23
काँग्रेसच्या काळातील शीख दंगलींमुळे मोदींच्या कारकीर्दीतल्या दंगलींचे गांभीर्य प्रचंड प्रमाणात कमी झाले आहे असा माझाही अंदाज आहे. शिवाय शीख समुदायाविरोधात काँग्रेसची वर्षानुवर्षे चालू असलेल्या कारवाया ममोसिंगासारख्या बाहुल्याला पंतप्रधानपदावर बसवून कमी होणाऱ्या नाहीत.
काही काळजी करू नका
अच्छे दिन आने वाले हय त्यामुळे काळजी नाहीच.

In reply to by आजानुकर्ण

विकास 22/05/2014 - 22:36
काँग्रेसच्या काळातील शीख दंगलींमुळे मोदींच्या कारकीर्दीतल्या दंगलींचे गांभीर्य प्रचंड प्रमाणात कमी झाले आहे असा माझाही अंदाज आहे. अच्छा म्हणजे ३०००+ शिखांना भारतभर मारले गेले ह्या पेक्षा त्यामुळे गुजरात दंगलींचे गांभिर्य कमी झाले याचे तुम्हाला दु:ख आहे. छान छान! बाकी गेल्या दहा वर्षात काँग्रेसने पंतप्रधानपदाचे पोतेरे केले खरे, पण मनमोहनसिंगांनी स्वतः निवृत्त होत असताना अनेक ठिकाणी अनेकांनी म्हणल्याप्रमाणे, काँग्रेसला बुडवून एका अर्थी सूड उगवला असेच म्हणावे का काय कळत नाही!

In reply to by विकास

आजानुकर्ण 22/05/2014 - 23:00
अच्छा म्हणजे ३०००+ शिखांना भारतभर मारले गेले ह्या पेक्षा त्यामुळे गुजरात दंगलींचे गांभिर्य कमी झाले याचे तुम्हाला दु:ख आहे. छान छान!
गुजरात दंगलींचे समर्थन करण्यासाठी शीखविरोधी दंगलींचा वापर होऊ नये असे म्हणायचे आहे. दोन्ही दंगली सारख्याच गंभीर होत्या.
आता असे म्हणता येऊ शकते की असले अंतर्गत विभाजन हे काही न करता सत्ता आबाधित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते
काय सांगता? मला वाटले होते की दंगली या एखाद्या धर्माच्या अनुयायांविरुद्ध उमटलेली संतप्त आणि प्रतिक्षिप्त क्रिया असते व सत्ताधारी दंगली घडवून आणत नाहीत.

In reply to by आजानुकर्ण

विकास 22/05/2014 - 23:18
गुजरात दंगलींचे समर्थन करण्यासाठी शीखविरोधी दंगलींचा वापर होऊ नये असे म्हणायचे आहे. दोन्ही दंगली सारख्याच गंभीर होत्या. समर्थन कोणीच केले नाही. पण गुजरात दंगलीचा गैरवापर मात्र डाव्यांनी, काँग्रेसने आणि स्युडोसेक्यूलर विचारवंतांनी केला. टिस्टा सारख्या बाईने तर त्याचा गैरवापर पैसे हडप करण्यासाठी देखील केला अशी तक्रार आहे. गुजरात दंगलीनंतर जितक्या त्वरीत कारवाई मोदी सरकारने करण्याचा प्रयत्न केला तिच्या एक दशांश कारवाई देखील शिख हत्याकांडाच्या वेळेस केली गेली नाही. त्यातले प्रमुख आरोपी हे उजळ माथ्याने काँग्रेसचे खासदार झाले. आयोगांवर आयोग चालू राहीले... त्या ऐवजी गुजरातमधल्या दंगलीत सुप्रिम कोर्टापर्यंत सर्वांनी आयोग स्थापले त्यांचे निकाल देखील लागले. कदाचीत मोदी हे पहीले मुख्यमंत्री असतील जे स्वतः चौकशीला सामोरे गेले. इतर वेळेस एकाही मुख्यमंत्र्यास सामोरे जावे लागले नाही. अगदी ९२/९३च्या मुंबई दंगलीत देखील नाकर्तेपणाबद्दल काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यास (मला वाटते सुधाकरराव नाईक होते) सामोरे जावे लागले नाही. तेंव्हा समर्थन करण्याचा प्रश्नच नाही. पण मोदी-भाजप-संघ विरोधकांनी त्याचा गेली १२ वर्षे बदनामी करण्यासाठी गैरवापर केला ही वस्तुस्थिती आहे, इतकेच.

In reply to by विकास

आजानुकर्ण 22/05/2014 - 23:21
गुजरातेत दंगल झाली म्हणून भारतातही तसेच होईल असे नाही. दंगल झाल्यानंतर काय बोलायचे ते बोला.
मीदेखील हेच म्हटले होते. दंगली झाल्यानंतर चर्चा करता येईल. दिल्लीत शीखविरोधी किंवा गुजरातेत मुसलमानविरोधी दंगल झाली म्हणून मोदींच्या नेतृत्वाखाली भारतात होईलच असे नाही.

In reply to by आजानुकर्ण

प्रसाद१९७१ 23/05/2014 - 15:10
मुळात शीख विरोधी दंगल आणि मुसलमान विरोधी दंगल ह्या एकाच पारड्यात तोलणे ही मोठी चुक आहे, कारण तसे करुन शीख आणि मुसलमान एकाच पारड्यात तोलता आहात. हा शीख लोकांवर मोठा अन्याय आहे.

In reply to by अनुप ढेरे

विकास 22/05/2014 - 23:20
हे सारकॅस्टिकली म्हटलं आहे का? अर्थातच! तुम्हाला माहीत नाही का की राहूल गांधी मंत्रीमंडळात नसूनही काही वाट्टेल ते बोलले तर मनमोहनसिंग त्यांना कसे सुनवायचे ते? ते कसे काय बाहुले म्हणता तुम्ही?

In reply to by पैसा

असंका 22/05/2014 - 22:53
पीठ निघायला धान्य आणि दगड यांच्यात घर्षण व्हायला हवे....इथे वरती नावाला तरी घर्षण आहे का? एक बाजू बोलत सुटली आहे...त्यांना एकाने तरी प्रत्युत्तर दिले आहे का? असं का असावं?

In reply to by असंका

पैसा 22/05/2014 - 23:16
आधीच निवडणुका म्हैनाभर चालू होत्या. मग निकाल लागले. आता पुढच्या निदान विधानसभा निवडणुका येईपर्यंत तरी दम खावा राव! पब्ळिक कट्टाळलय राजकारणाबद्दल ऐकून!

In reply to by पैसा

विकास 22/05/2014 - 23:23
कंटाळा आला हे खरे आहे हो. पण निकाल पचायला अवघड जात आहे. त्यामुळे पोटशूळ खूपच गंभीर आहे या वेळचा. त्यामुळे आजार पटकन बरा होईल असे समजू नका!

In reply to by निनाद मुक्काम …

आनन्दिता 23/05/2014 - 08:56
अंगात येईल.... आईशप्पथ!! एकदम परफेक्ट शब्द वापरलात या झाडूवाल्यांना... नौटंकी, वगैरे शब्द अगदी थिटे पडत होते आजकालचं त्यांचं वागणं बघुन.

मला एक भीती वाटत आहे , समजा पगला गजोधर म्हणतात तसे भारतात झाले व कुणी त्यांच्या हितचिंतकाने त्याचे हे लिखाण संबंधीत यंत्रणेकडे नेले तर चेंबर मध्ये त्यांचा नंबर लागायचा. आता भारतात मुंबईत महानगर पालिकेच्या कृपेने जी उघडी गटारे असतात ती काही चेंबर हून कमी खतरनाक नसतात. म्हणा, संजय गांधी ह्यांनी उत्तर प्रदेश मध्ये नसबंदी असो किंवा अजून काही ज्या पद्धतीने योजना राबविल्या ते पाहता भस्मासुराचा उदय झाला अशी आवई उठे पर्यंत त्यांचा उदयास्त झाला. इदिरा इज इंडिया म्हणणारे व आणीबाणी लादणारे सुद्धा ह्याच देशात होऊन गेले ,

पगलाई गये हो का गजोधर भैय्या? कल भांग जादा पी ली का? हिटलर आणि अस्तंगत झालेल्या पार्टीची पण तुलना करु की आता मग. १. ज्यांच्या हातात आत्ता सत्ता आली आहे आणि ज्यांच्याकडुन जास्त चांगली कामं झाली आहेत ते हिटलर का वर्षानुवर्ष जाती-धर्मात सेक्यलरतेच्या नावाखाली संघर्ष घडवुन आणणारे हिटलर? २. हिटलरनी खुलेआम ज्युंची कत्तल केली आणि भारतीय हिटलरनी ६० एक वर्ष रक्त शोषलं भारतीय जनतेचं. काँग्रेस पेक्षा हिटलर लाख पटीनी चांगला होता काही बाबतीत. जसं की योजनाबद्ध नियोजन. ढिसाळपणाला अजिबात वाव नसणं ईत्यादी. ३. हिटलरचा देशाभिमान कुठे आणि ह्यांची देश विकुन खायची वृत्ती कुठे? हिटलरला स्विस जवळ असुन स्विस बँकेत काळा पैसा ठेवल्याचं ऐकीवात आहे का? नाहीतर आमच्याकडे लाखाचे हजारो कोटी करणारे जावई आहेतचं. "साधी राहणी हुच्च विचारसरणी" वाल्या हिप्पोक्रीट लोकांना कुठलही घटनात्मक पद नसताना खासगी वापरासाठी एअर फोर्सच्या विमानाची गरजं का पडते हो? जाल तिथे ह्या गां* लोकांच्या नावानी योजना, यंव गां* आवास योजना, त्यंव गां* रोजगार हमी योजना. बरं योजना आहेत म्हणाव तर तिथे येवढ्या कागदाच्या सुरऴ्या करायला लागतात की लाभार्थींना कागदाच्या सुरळ्यांसाठी वेगळं कर्ज काढायची वेळ यावी. कोणं बरा म्हणायचा मग? हिटलर का हे खादाडखाउ **खाव लोकं?** ४. आमच्या सैनिकांची शिरं कापली जातात मृतदेहांची विटंबना केली जाते ती पण आपल्या हद्दीत येऊन. आपल्या 'मुक'नायकानी निषेधाचे खलिते पाठवण्याशिवाय काय केलं? हिटलर त्याच्या सैन्याच्या हिताच्या द्रुष्टीनी निर्णय घ्यायचा. सैनिकांमधे त्यांच्यातलाच एक होऊन वावरायचा. आमच्याकडे संसदेवर हल्ला झाला तेव्हा मरणारे कोण होते? फक्त सैनिक शहिद झाले. "खाते" मंडळी आतमधे सुरक्षित होती. एकाच्याही अंगावर साधा ओरखडाही निघाला नाही. मुंबई हल्ल्यामधे मरणारे कोण होते हो? आर्मीमन, पोलिस आणि सामान्य नागरिक फक्त. "हमे उनकी कुर्बानी पे फक्र है" हे ईंग्लिश टेक्स्ट मधे हिंदीत वाचुन दाखवणार. कसला बोडक्याचा फक्र रे? काय केलं त्यांच्या घरच्यांसाठी? किरकोळ नुकसानभरपाई दिली असेल त्यातसुद्धा "कर्तबगार" प्रशासकीय लोकांनी हात मारला असेल ह्याची खात्री आहे. असो. ५. हिटलरनी उद्योग धंद्यांना प्रोत्साहन दिलं. आज जर्मनी मेकॅनिकल आणि एकुणच टेक्नॉलॉजी जायंट्स आहेत त्यामधे दुसर्‍या महायुद्धाचा आणि हिटलरचा मोलाचा वाटा आहे. आमच्याकडे वाटा तर सोडाच पण वाटमारी भरपुर आहे. ह्या हरामखोरांच्या काळात असलेल्या टॅक्सेस, किचकट नियम, सोयीसुविधांचे अभाव, चलता है वृत्ती, ह्यांच्या पक्षांच्या कामगार संघटना (सर्वपक्षिय लुटालुट) ह्यांनी उद्योजक आणि उद्योग दोन्ही डबघाईला आलयं. आपल्या महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमधे का स्थलांतरीत होत आहेत? कुठलाही उद्योजक बिझनेस सिक्युअर्ड वातावरण असल्याशिवाय व्यवसाय नेईल का तिकडे? कोण स्वतःहुन सो कॉल्ड हिटलरच्या गुहेत जाईल? दुसर्‍या महायुद्धकाळापासुन जर्मनीमधे किती ईन्फ्रास्ट्रकचर उभं राहिलय? आपल्याकडे स्वातंत्र्य मिळाल्यापासुन किती इन्फ्रास्ट्रकचर उभं राहिलय? जर्मनीत ईन्फ्रास्ट्रक्चरसाठी स्थलांतरीत केलेल्या लोकांना स्थलांतरीत जागेवर नोकर्‍या, १००% भरपाई दिली गेली. आमच्या कडे धरणग्रस्तांच्या २ पिढ्या मरुन सुद्धा अजुन विस्थापितांना नुकसान भरपाई नाही. कोणाचा दोष आहे हा? कोण सत्तेत होतं एवढी वर्ष? शिवाय त्यांची धरणं फक्तं पाण्यानीच भरतात. आत्ता सत्तेवर आलेल्यांना किमान १० वर्ष सलग सत्ता मिळाली तर ते बदल घडवुन आणु शकतील तेही "हिटलर शाही" नं करता. त्याला गरज आहे तुमच्या सारख्या स्युडो सेक्युलर लोकांनी डोळ्यावर लावलेले पुर्वग्रहाचे चष्मे काढायची.

ऋषिकेश 23/05/2014 - 10:33
दोन्हीत काही साम्यस्थळे आहे हे खरे, पण दोन्ही वेळच्य परिस्थितीत काही अंतरही आहे. बाकी लेखात काही माहिती तथ्याला सोडून आहे. (जसे ९९.९९%) हिटलरला एकट्याला बहुमतही मिळाले नव्हते. काही पक्षांचे खिचडी सरकार त्याला स्थापावे लागले होते.

In reply to by ऋषिकेश

हुप्प्या 24/05/2014 - 00:59
देवीतुल्य भारतसम्राज्ञी (बहुधा आता माजी) सोनियाजी गांधी ह्यांचे पिताश्री स्टेफ्यानो माइनो हे द्वितीय महायुद्धात हिटलरच्या वेअरमाख्टच्या बाजूने सोविएटच्या बाजूने लढले होते. ते स्वतःला मुसोलिनीच्या फाशिष्ट पार्टीचा निष्ठावान अनुयायी असे अभिमानाने मानत असत. मोदींच्या हिटलरशी असणार्‍या बादरायण साम्यापेक्षा हा थेट संबंध जास्त गंमतीचा आहे हो की नाही?

In reply to by हुप्प्या

विकास 24/05/2014 - 01:35
इंटरेस्टींग... मला हे माहीत नव्हते. पण असल्या गोष्टीवर (कुणावर अविश्वास दाखवायला म्हणून नाही पण) खात्री करण्यासाठी मला संदर्भ बघायला आवडतात. तेंव्हा आउटलूकचा हा संदर्भ दिसला. त्यातील खालील भाग इंटरेस्टींग आहे. त्यातून हिटलर समर्थकांबद्दल आउटलूकमधील (पक्षि: डाव्यांची) भुमिका देखील समजते... :)
Apart from the portrait, the other prominent feature of the dimly-lit front room of Maino's house was the collection of leather-bound speeches and writings of Benito Mussolini. I looked pointedly at them. Without batting an eyelid, Maino declared his unwavering loyalty to Mussolini and Italy's 'admirable' fascist past. The words streamed forth. The current Italian government was composed of a bunch of traitors who had betrayed Mussolini and the Fatherland. All the modern Italian political parties were hopeless, except the neo-fascist front. What Italians needed was compulsory sterilisation. Indira Gandhi smiled benignly out of the silver-frame. Nadia, Sonia's petite and pretty younger sister, sitting beside her father, looked decidedly embarrassed. That did not stop Stefano Maino's frank and forthright expression of his views on life and politics. After all, he had proudly fought against the Russian Reds alongside Hitler's Wehrmacht on the Eastern Front in World War II. The bold and direct manner of the soldier remained with him. I felt a tinge of sadness when this blunt and straightforward man died a few years ago. Perhaps, he is up there somewhere, directing his daughter to shed her self-imposed solitude and sophistry, and to launch a bold electoral blitzkrieg on the Indian people.
या माहितीबद्दल धन्यवाद!

मृत्युन्जय 23/05/2014 - 13:43
भारताचा हिटलर १९८४ सालीच मेला. रुडोल्फ हेस हिटलर बद्दल म्हटला होता "हिटलर इज जर्मनी, जर्मनी इज हिटलर" . बाईंबद्दलही त्यांच्या एका भक्ताने असेच उद्गार काढले होते " इंडिया इज इंदिरा अँड इंदिरा इज इंडिया". बाईंनी आणि त्यांच्या गुरुंनी दोघांनीही लोकशाहीचा बलात्कार केला. गुरुंनी विरोधकांना गॅस चेंबर्स मध्ये मारले तर बाई थोड्या दयाळु असल्याने त्यांनी फक्त सरसकट सगळ्यांना तुरुंगात कोंबले. भारतातल्या नाझी भस्मासुराचा उदयास्त तर कधीच झालाय हो. कशाला काळजी करताय?

In reply to by पगला गजोधर

होकाका 25/05/2014 - 17:13
अहो पगला गजोधर, जर आपणांस क्रिटीकल थिंकींगची एवढी तळमळ होती, तर मग मोदींविरुद्ध २००२ ते २०१३-१४ या काळात मिडिया आणि सो कॉल्ड विचारवंत टिकेची आणि गलिच्छ शिव्यांची गरळ ओकत होते, तेव्हा आपण का नाही मोदींच्या बाजूने उभे राहिलात? तेंव्हा कुठे होती आपली टेन्थ मॅन स्टँडींग ची ड्यूटी? की तेंव्हा आपणांस माहीतच नव्हते की आपण "भारतमातेची ऐक संतान" आहात ते?
इतिहास म्हणजे भूतकाळात यदृच्छया घडलेल्या, व वरवर पाहता विस्कळित, असंबंधित भासणाऱ्या घटनां असून, त्यामागे काही योजनेचे सूत्र असते; म्हणजे ह्या घटनांत एक साचा, आकृतिबंध (पॅटर्न) असतो; इतिहासात उलगडत जाणाऱ्या ह्या आकृतिबंधात इतिहासाचा ‘अर्थ’ सामावलेला असतो हा आकृतिबंध समजून घेण्यानेच, आपल्याला वर्तमान परिस्थितीचा अर्थ, तिच्यात गर्भित असलेल्या प्रवृत्ती आणि ह्या प्रवृत्तींमुळे जो भविष्य वर्तमानातून अटळपणे उद्‍‌भवणार आहे, तो भविष्यकाळ ह्या साऱ्यांचे आकलन होऊ शकते(संदर्भ: मराठी विश्वकोश) "नाझी भस्मासुराचा उदयास्त" हे वि.ग.कानिटकर यांचे एक अतिशय

निवडणूक २०१४: अनुभव ७: दण्डकारण्य (३)

आतिवास ·
दण्डकारण्य (२) बस्तरमध्ये यायचं आणि दन्तेवाड्यात जायचं नाही हे फारचं वाईट. त्यामुळे प्रवासाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून दन्तेवाडामधले संपर्क शोधायचं काम चालू झालं होतं. भाजप आणि कॉंग्रेस उमेदवार हेलीकॉप्टरने जात होते त्या भागात; त्यामुळे त्यांच्यासोबत आम्ही जाऊ शकत नव्हतो. 'आप'च्या सोनी सोरी यांच्याबरोबर जाता येईल का ते पाहत होतो पण स्वामी अग्निवेश तिथं आल्याने तीही शक्यता मावळली. आता उरला होता तो एक संपर्क - भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकप) उमेदवार श्रीमती विमला सोरी.

हाडक्या 23/05/2014 - 15:19
आतिवास, आपण खूपच छान लिहीत आहात. बर्‍याचशा समस्यांवर त्या समस्या कधीही न पाहीलेले बोलत असतात तेव्हा आश्चर्य वाटते. पण तुमचा हा प्रत्यक्षदर्शी लेख आणि त्याचं विवेचन खरोखरच जबरदस्त आहे. आपण मुद्दे मांडलेत, समस्या मांडल्यात, आपला व्यवसाय(कार्यक्षेत्र) काय आहे याची कल्पना नाही तरीही असे सुचवू इच्छितो की आपण या समस्यांच्या अनुषंगाने आपल्या दृष्टीतून याच्याबद्दल यावर उपाय मांडावेत, त्यावर इथे चर्चा घडावी.

In reply to by हाडक्या

आतिवास 23/05/2014 - 16:54
धन्यवाद. या समस्यांवर उपाय आहेत तेही तितकेच गुंतागुंतीचे आहेत. मला वाटतं मिपावर पण याविषयी वेळोवेळी चर्चा झाल्या आहेत. पुनरुक्ती करण्यात अर्थ नाही आणि चर्चा करायची तर त्यात सहभागी व्हायला पुरेसा वेळ पाहिजे हातात - तो नसल्याने तूर्त गप्प बसतेय. संधी मिळते तेव्हा संबंधित जबाबदार व्यक्तींशी चर्चा करण्याचा प्रयत्न असतो. अर्थात जे तुम्हाला-आम्हाला समजतं ते त्यांना समजत नाही अशातला भाग नसतो. तेही त्यांच्या परीने प्रयत्न करत असतात इतकं म्हणता यावं अशी परिस्थितीही कधीकधी असते.

एस 26/05/2014 - 11:46
माझा आधीचा प्रतिसाद कदाचित प्रकाशित झाला नसावा. असो. सविताताई, तुम्ही मांडलेल्या वास्तवाची कल्पना आहेच. येथील 'इकडे आड, तिकडे विहीर' प्रकारच्या वास्तवातून लवकर मार्ग निघणे तितके सोपे नाही. तिथल्या माणसांशी बोलून एक मात्र नक्कीच कळतंय की ती आता कोणावरच विश्वास ठेवत नाहीत. बाकी पुढच्या वेळी त्या भागात जाल तेव्हा तिथल्या काही स्थानिक लोकांशी ओळख करून ठेवावी जेणेकरून काही कारणांनी आपल्यासारख्या बाहेरच्यांच्या क्रेडिबिलिटीबद्दल काही अडचणी निर्माण झाल्यास आपला बचाव होऊ शकतो. आपल्या ब्लॉग्स ना भेट दिली. सविस्तर वाचून मग लिहिनच तिथे. शुभेच्छा व धन्यवाद...

In reply to by एस

आतिवास 28/05/2014 - 17:51
बाकी पुढच्या वेळी त्या भागात जाल तेव्हा तिथल्या काही स्थानिक लोकांशी ओळख करून ठेवावी जेणेकरून काही कारणांनी आपल्यासारख्या बाहेरच्यांच्या क्रेडिबिलिटीबद्दल काही अडचणी निर्माण झाल्यास आपला बचाव होऊ शकतो. या काळजीवजा सूचनेबद्दल आभारी आहे. यावेळीही अडचण आली तर कुणाला फोन करायचे ते संपर्क हातात होते - पण अर्थात काही वेळा अशा दुर्गम भागातून फोन लागत नाहीत म्हणा. त्यामुळे काळजी घेणे अधिक चांगले या भावनेशी सहमत आहे.

भारताच्या आंतर्भागातलं (विवदास्पद सीमाक्षेत्रातलं नव्हे) हे विषण्ण करणारे आहे. याला खरंच बर्‍याच चुकीच्या गोष्टी कारण झाल्या असणार. नेहमीप्रमाणे स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेले सत्य संतुलीतपणे सांगणार (अजून एक) लेख आवडला.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आतिवास 28/05/2014 - 17:54
नेमकं! सीमाभागात असे प्रश्न असतात हे समजू शकतो आपण; कारण तिथं काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. पण देशाच्या मध्यवर्ती भागातही आपण तीच परिस्थिती निर्माण केली आहे!

मला एक प्रश्न नेहमी पडतो.काळ बदलतो त्याप्रमाणे बदलत न जाणार्‍या कोणावरही अस्तित्वाचा प्रश्न उभा राहतो हे नक्की.अगदी साधे उदाहरण घ्यायचे तर १९८० च्या दशकाच्या शेवटपर्यंत व्हिडिओ कॅसेट बनविणे हा बर्‍यापैकी नफा देणारा उद्योग होता.नंतरच्या काळात सीडी, डिव्हीडी इत्यादी आल्यानंतर या व्हिडिओ कॅसेटना फारसे कोणी विचारानासे झाले.जी कंपनी 'आम्ही व्हिडिओ कॅसेटच बनविणार' म्हणून हटून बसली असेल ती २००० च्या दशकात इतिहासजमा झाली असेल हे नक्की. काळ बदलला त्याप्रमाणे अनेक कुटिरोद्योगांची मागणी कमी झाली.तेव्हा या कुटिरोद्योगांवर अवलंबून असणार्‍यांना त्यांच्या प्रॉडक्टमध्ये बदल करणे भाग झाले.ज्यांनी तसे केले नाही त्यांना अस्तित्वाचा प्रश्न नक्कीच आला.फार पूर्वी ब्राम्हण कुटुंबांमध्ये गावात राहून भिक्षुकी/शिक्षकी पेशा/ आयुर्वेद इत्यादी मुख्य पेशे होते.नंतरच्या काळात शहरात जाऊन सरकारी नोकरी आणि आता सरकारी नोकरी बंद झाल्यावर खाजगी नोकरी आणि स्वतंत्र व्यवसाय करणे गरजेचे झाले आणि तसे ज्यांनी केले नाही त्यांच्यापुढे अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला. आता हे आदिवासी काळाची बदललेली पावले लक्षात न घेता जंगलातच राहायचे, आम्ही पिढ्यानपिढ्या करत होतो तेच व्यवसाय करणार, त्यात बदल करणार नाही असे म्हणत असतील तर ते कसे चालणार? त्याहूनही वाईट म्हणजे कम्युनिस्ट लोक या प्रकारच्या अ‍ॅटिट्यूडचे समर्थन करतात.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

आतिवास 29/05/2014 - 10:29
प्रतिसादाबद्दल आभार. परिस्थिती बदलत जाते; त्यानुसार जगण्याची आव्हानं बदलत जातात आणि त्याला फक्त आदिवासींना नाही तर सर्वांनाच सामोरे जावे लागते" या आशयाच्या तुमच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. आदिवासी बदलत नाहीत असं नाही. छत्तीसगढ जाऊ द्या. महाराष्ट्रात आजुबाजूला पाहिलं तर आदिवासी जीवनशैली बदलत चालली आहे हे स्पष्ट दिसतं. प्रश्न असा आहे की बदलत्या सामाजिक जीवनात धोरणं बनवली जातात (ज्यांचा परिणाम व्यक्तिगत जीवनावरही होतो) त्यात आदिवासींचा जीवनविषयक दृष्टिकोन विचारात घेतला जातो का? आमच्या पद्धतीने जगा अन्यथा नामशेष व्हा असे दोनच पर्याय आपण आदिवासींना देतो यात काही चूक नाही का? आपण विकासाची जी फळं चाखतो, ती आदिवासी समाजापर्यंत किती पोचली आहेत? योजना खूप आहेत - पण त्या पोचतात का? पाणी, वीज, रस्ते, शाळा, आरोग्यसेवा .. अशा सोयी नसलेली किती गावं आहेत? गडचिरोली, धानोरा, मेळघाट, तळोदा, जव्हार, कळवण ... नावं घ्यावी तेवढी कमीच आहेत. आदिवासींना जंगलातून बाहेर आणून तसंच सोडून द्यायचं का? तुमची आव्हानं तुम्ही निभावून न्या, आमचा काय संबंध - असं म्हणायचं का? बाहेरच्या जगात जगायची कौशल्यं त्यांच्याकडे नाहीत - याला फक्त आदिवासी जबाबदार आहेत असं म्हणणं म्हणजे माझ्या मते वस्तुस्थितीचा विपर्यास आहे. पर्यावरणाचा एक वेगळा मुद्दा आहेच. 'दिल मांगे मोर' आणि 'थोडा है, थोडे की जरूरत है" या दोन दृष्टिकोनांमुळे फार मोठा फरक पडतो :-) विरोध विकासाला नाही. विरोध विकास सर्वसमावेशक नसण्याला आहे.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

आता हे आदिवासी काळाची बदललेली पावले लक्षात न घेता जंगलातच राहायचे, आम्ही पिढ्यानपिढ्या करत होतो तेच व्यवसाय करणार, त्यात बदल करणार नाही असे म्हणत असतील तर ते कसे चालणार?
याला काही इतर पैलू असू शकतील काय? उदा. आदिवासी दुसरं काही करायला तयार नाहीत, कारण त्यांना ती संधी उपलब्धच होत नाही. वरती जे ब्राह्मण कुटुंबाचे उदाहरण दिले आहे, (भिक्षुकी-सरकारी नोकरी-खाजगी नोकरी हा बदल) हे त्या त्या वेळी तशा संधी उपलब्ध झाल्याने होत गेले असावेत. उदा. खाजगी नोकर्‍या/आयटी/परदेशी नोकरी यामध्ये ब्राह्मण समाज आघाडीवर असण्याचे कारण त्यांना त्या संधी मिळाल्या. कारण अगदी यात जर वर्गीकरण केले, तर शहरी(पुणे-मुंबई विशेषतः) ब्राह्मण वर्गाला जास्त संधी मिळाल्या. ग्रामीण भागात तुलनेने कमी संधी उपलब्ध होत्या. आणि हे केवळ ब्राह्मणच नव्हे तर सर्वच जातींविषयी म्हणता येऊ शकते. कोणत्याही क्षेत्रातील नोकर्‍यांमध्ये जर एकाच जातीमध्ये वर्गीकरन केले तर, शहरी वर्ग जास्त संख्येने आढळून येईल. कारण मुळात शिक्षणापासून सर्वच बाबतीत जास्त संख्येने व जास्त गुणवत्तेच्या संधी उपलब्ध होतात. जर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात कमी संधी उपलब्ध असतील, तर मध्यभारतातील जंगलपट्ट्यातील आदीवासींकडून बदलाची अपेक्षा कितपत ठेवायची? (रच्याकने... सातपुड्याच्या भागातील बर्‍याच जनतेला राजकारण=इंदिरा गांधी एव्हढेच माहीती आहे, असे वाचले आहे.)

In reply to by तुषार काळभोर

आतिवास 29/05/2014 - 18:10
मला वाटतं संधी कमी असण्याचा मुद्दा तर आहेच, पण त्यांच्या कौशल्यांना 'बाजारी मूल्य' (मार्केट व्हॅल्यु) नसण्याचाही आहे. आदिवासींकडे अनेक प्रकारचं ज्ञान आहे. झाडं, त्यांचे औषधी उपयोग, अगदी जळणाला कोणतं लाकूड आणायचं याचं एक 'शास्त्र' आहे असं पुष्कळ सांगता येईल. या कौशल्यांचा काय उपयोग आपल्या जगात? आपण त्यांना शिकवणार "प्रमाण" मराठीतून! आदिवासी आश्रम शाळा खूप जवळून पाहिल्यात आणि तेव्हापासून अगदी दहावी पास होणं म्हणजे आदिवासी मुला-मुलीसाठी एक युद्ध जिंकणं असतं याबद्दल माझ्या मनात शंका नाही. खूप लिहिता येईल या विषयावर - पण ते अवांतर आहे हे लक्षात आल्यानं थांबते आता!

In reply to by आतिवास

आदिवासींकडे अनेक प्रकारचं ज्ञान आहे. झाडं, त्यांचे औषधी उपयोग, अगदी जळणाला कोणतं लाकूड आणायचं याचं एक 'शास्त्र' आहे असं पुष्कळ सांगता येईल. या कौशल्यांचा काय उपयोग आपल्या जगात?
हाच तर मुद्दा आहे. काळ बदलतो त्याप्रमाणे ज्या प्रकारच्या ज्ञानाचा समाजाला उपयोग होतो (आणि ज्याचा फायदा करून आपले पोट भरता येईल) ती यादी नेहमी बदलत असते.आमच्या आय.टी फिल्डमध्ये तर हे अगदी प्रकर्षाने जाणवते.काही वर्षांपूर्वी ज्या स्कीलला प्रचंड मागणी होती त्यांना आता कोणी विचारत नाही.तेव्हा नव्या प्रकारची स्किल आत्मसात करणे गरजेचे आहे की जुनेच चोंबाळून बसणे आणि आपण बदलू शकत नाही याचा दोष इतरांवर ढकलणे? तेव्हा आता काळ बदलला आहे तुम्हालाही बदलायला हवे, नव्या प्रकारचे ज्ञान आत्मसात करायचे प्रयत्न करायला हवेत असे माओवादावर तळमळीने लिहिणार्‍यांपैकी एकानेही आदिवासींना सांगितल्याचे माझ्या तरी वाचनात आलेले नाही. त्याहूनही वाईट म्हणजे ही मंडळी म्हणताना म्हणणार की आम्ही हिंसेचे समर्थन करत नाही पण बस्तर, दांतेवाडा अशी घटना घडली तर त्याचे अगदी अनइक्व्हिव्होकल निषेध करतानाही ही मंडळी कधी दिसत नाहीत.

In reply to by तुषार काळभोर

प्रसाद१९७१ 30/05/2014 - 13:19
त्या त्या वेळी तशा संधी उपलब्ध झाल्याने होत गेले असावेत. उदा. खाजगी नोकर्‍या/आयटी/परदेशी नोकरी यामध्ये ब्राह्मण समाज आघाडीवर असण्याचे कारण त्यांना त्या संधी मिळाल्या
संधी उपलब्ध झाल्या हा शब्द प्रयोग चुकीचा आहे. कोणी ब्राह्मणांसाठी संधी उपलब्ध करुन वगैरे दिल्या नाहीत. ज्या संधी अस्तित्वात होत्या त्या कष्टानी आणि स्वतात बदल करत ब्राह्मणांनी मिळवल्या ( खुप प्रतिरोध असताना )

In reply to by प्रसाद१९७१

का बुवा? कोणी ब्राह्मणांसाठी संधी उपलब्ध करुन वगैरे दिल्या नाहीत. ज्या संधी अस्तित्वात होत्या त्या कष्टानी आणि स्वतात बदल करत ब्राह्मणांनी मिळवल्या याच्याशी सहमत. संधी उपलब्ध "करून दिल्या नाहीत." म्हणूनच संधी उपलब्ध "झाल्या", हा शब्दप्रयोग केला आहे. संधी उपलब्ध करून देणे(हे मला आणि तुम्हालासुद्धा चुकीचं वाटतं) आणि संधी उपलब्ध होणे(हे तुम्हाला चुकीचं वाटतं) , याव्यतिरिक्त कोणता तिसरा शब्दप्रयोग जास्त उचित ठरला असता?

आत्मशून्य 29/05/2014 - 14:56
पूर्वतयारी असती तर माओवादी बालेकिल्ल्यात मी राहिले असते - पण आधी काही ठरलं नव्हतं. रात्री आठ वाजता निघालो.
रात्री आठ वाजताचा प्रवास ? अशा भागात ? अफाट तयारी आहे की... इथे फक्त बाइमाणुस सोबत असताना दुचाकीवर प्रवास असेल तर आपल्या कोकणात सायंकाळी ६.३० - ७.०० नंतर प्रवासाचे धाडस करत नाही राव...! लेखन आवडले. - धन्यवाद.

पैसा 29/05/2014 - 22:46
परिस्थिती वाईट आहे हे माहित होतं, पण इतकी वाईट आहे हे पहिल्यांदाच कळतंय. त्या हिंदी सिनेम्यातल्या गाँव की छोरीयाँ आणि छोरे कुठे गेले सगळे?

In reply to by पैसा

आतिवास 30/05/2014 - 11:07
ही परिस्थिती राष्ट्रीय महामार्गाच्या जवळ आणि राज्य महामार्गाच्या कडेच्या गावांची आहे. मी जिथं गेले नाही त्या सुकमा आणि बिजापुर परिसरात तर काय असेल, आणि दन्तेवाड्यातही आणखी आत काय असेल ते माहिती नाही. अशीच परिस्थिती महाराष्ट्रात, ओडिशात, झारखंड आणि आंध्र प्रदेशात अनुभवली आहे. मणीपुर, नागालँड, असम, मेघालय, त्रिपुरामध्ये काहीसं हेच चित्र ( तिथं नावं वेगळी आहेत) पाहिलं आहे... :-(

खूप छान लिहिलंय. सगळ्या अतिरंजित , भडक आणि एकांगी वर्णनापेक्षा हे असं लेखन किती समाधानकारक असत याचा सगळे लेख वाचत असतांना अनुभव येत होता. तीन वर्षांपूर्वीची सर्वसामान्य लोकांची परिस्थिती आणि आजची यात किती बदल झालाय देव जाणे. अतिवास ताई, तुम्ही या सगळ्या प्रदेशांतून हिंडलात आणि हे सगळे अनुभव निष्पक्ष पणे लिहिलेत या बद्दल तुम्हाला सलाम.( ' कौतुक' हा शब्द लिहिण्याची माझी योग्यता नाही. ) अजून असेच लिखाण वाचायला आनंद होईल. बा.द.वे. तुमच्या ब्लॉग वर प्रतिक्रिया लिहिली होती, पण प्रकाशित करायला गेले तर ती जंजाळात गायब झाली.

हाडक्या 23/05/2014 - 15:19
आतिवास, आपण खूपच छान लिहीत आहात. बर्‍याचशा समस्यांवर त्या समस्या कधीही न पाहीलेले बोलत असतात तेव्हा आश्चर्य वाटते. पण तुमचा हा प्रत्यक्षदर्शी लेख आणि त्याचं विवेचन खरोखरच जबरदस्त आहे. आपण मुद्दे मांडलेत, समस्या मांडल्यात, आपला व्यवसाय(कार्यक्षेत्र) काय आहे याची कल्पना नाही तरीही असे सुचवू इच्छितो की आपण या समस्यांच्या अनुषंगाने आपल्या दृष्टीतून याच्याबद्दल यावर उपाय मांडावेत, त्यावर इथे चर्चा घडावी.

In reply to by हाडक्या

आतिवास 23/05/2014 - 16:54
धन्यवाद. या समस्यांवर उपाय आहेत तेही तितकेच गुंतागुंतीचे आहेत. मला वाटतं मिपावर पण याविषयी वेळोवेळी चर्चा झाल्या आहेत. पुनरुक्ती करण्यात अर्थ नाही आणि चर्चा करायची तर त्यात सहभागी व्हायला पुरेसा वेळ पाहिजे हातात - तो नसल्याने तूर्त गप्प बसतेय. संधी मिळते तेव्हा संबंधित जबाबदार व्यक्तींशी चर्चा करण्याचा प्रयत्न असतो. अर्थात जे तुम्हाला-आम्हाला समजतं ते त्यांना समजत नाही अशातला भाग नसतो. तेही त्यांच्या परीने प्रयत्न करत असतात इतकं म्हणता यावं अशी परिस्थितीही कधीकधी असते.

एस 26/05/2014 - 11:46
माझा आधीचा प्रतिसाद कदाचित प्रकाशित झाला नसावा. असो. सविताताई, तुम्ही मांडलेल्या वास्तवाची कल्पना आहेच. येथील 'इकडे आड, तिकडे विहीर' प्रकारच्या वास्तवातून लवकर मार्ग निघणे तितके सोपे नाही. तिथल्या माणसांशी बोलून एक मात्र नक्कीच कळतंय की ती आता कोणावरच विश्वास ठेवत नाहीत. बाकी पुढच्या वेळी त्या भागात जाल तेव्हा तिथल्या काही स्थानिक लोकांशी ओळख करून ठेवावी जेणेकरून काही कारणांनी आपल्यासारख्या बाहेरच्यांच्या क्रेडिबिलिटीबद्दल काही अडचणी निर्माण झाल्यास आपला बचाव होऊ शकतो. आपल्या ब्लॉग्स ना भेट दिली. सविस्तर वाचून मग लिहिनच तिथे. शुभेच्छा व धन्यवाद...

In reply to by एस

आतिवास 28/05/2014 - 17:51
बाकी पुढच्या वेळी त्या भागात जाल तेव्हा तिथल्या काही स्थानिक लोकांशी ओळख करून ठेवावी जेणेकरून काही कारणांनी आपल्यासारख्या बाहेरच्यांच्या क्रेडिबिलिटीबद्दल काही अडचणी निर्माण झाल्यास आपला बचाव होऊ शकतो. या काळजीवजा सूचनेबद्दल आभारी आहे. यावेळीही अडचण आली तर कुणाला फोन करायचे ते संपर्क हातात होते - पण अर्थात काही वेळा अशा दुर्गम भागातून फोन लागत नाहीत म्हणा. त्यामुळे काळजी घेणे अधिक चांगले या भावनेशी सहमत आहे.

भारताच्या आंतर्भागातलं (विवदास्पद सीमाक्षेत्रातलं नव्हे) हे विषण्ण करणारे आहे. याला खरंच बर्‍याच चुकीच्या गोष्टी कारण झाल्या असणार. नेहमीप्रमाणे स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेले सत्य संतुलीतपणे सांगणार (अजून एक) लेख आवडला.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आतिवास 28/05/2014 - 17:54
नेमकं! सीमाभागात असे प्रश्न असतात हे समजू शकतो आपण; कारण तिथं काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. पण देशाच्या मध्यवर्ती भागातही आपण तीच परिस्थिती निर्माण केली आहे!

मला एक प्रश्न नेहमी पडतो.काळ बदलतो त्याप्रमाणे बदलत न जाणार्‍या कोणावरही अस्तित्वाचा प्रश्न उभा राहतो हे नक्की.अगदी साधे उदाहरण घ्यायचे तर १९८० च्या दशकाच्या शेवटपर्यंत व्हिडिओ कॅसेट बनविणे हा बर्‍यापैकी नफा देणारा उद्योग होता.नंतरच्या काळात सीडी, डिव्हीडी इत्यादी आल्यानंतर या व्हिडिओ कॅसेटना फारसे कोणी विचारानासे झाले.जी कंपनी 'आम्ही व्हिडिओ कॅसेटच बनविणार' म्हणून हटून बसली असेल ती २००० च्या दशकात इतिहासजमा झाली असेल हे नक्की. काळ बदलला त्याप्रमाणे अनेक कुटिरोद्योगांची मागणी कमी झाली.तेव्हा या कुटिरोद्योगांवर अवलंबून असणार्‍यांना त्यांच्या प्रॉडक्टमध्ये बदल करणे भाग झाले.ज्यांनी तसे केले नाही त्यांना अस्तित्वाचा प्रश्न नक्कीच आला.फार पूर्वी ब्राम्हण कुटुंबांमध्ये गावात राहून भिक्षुकी/शिक्षकी पेशा/ आयुर्वेद इत्यादी मुख्य पेशे होते.नंतरच्या काळात शहरात जाऊन सरकारी नोकरी आणि आता सरकारी नोकरी बंद झाल्यावर खाजगी नोकरी आणि स्वतंत्र व्यवसाय करणे गरजेचे झाले आणि तसे ज्यांनी केले नाही त्यांच्यापुढे अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला. आता हे आदिवासी काळाची बदललेली पावले लक्षात न घेता जंगलातच राहायचे, आम्ही पिढ्यानपिढ्या करत होतो तेच व्यवसाय करणार, त्यात बदल करणार नाही असे म्हणत असतील तर ते कसे चालणार? त्याहूनही वाईट म्हणजे कम्युनिस्ट लोक या प्रकारच्या अ‍ॅटिट्यूडचे समर्थन करतात.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

आतिवास 29/05/2014 - 10:29
प्रतिसादाबद्दल आभार. परिस्थिती बदलत जाते; त्यानुसार जगण्याची आव्हानं बदलत जातात आणि त्याला फक्त आदिवासींना नाही तर सर्वांनाच सामोरे जावे लागते" या आशयाच्या तुमच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. आदिवासी बदलत नाहीत असं नाही. छत्तीसगढ जाऊ द्या. महाराष्ट्रात आजुबाजूला पाहिलं तर आदिवासी जीवनशैली बदलत चालली आहे हे स्पष्ट दिसतं. प्रश्न असा आहे की बदलत्या सामाजिक जीवनात धोरणं बनवली जातात (ज्यांचा परिणाम व्यक्तिगत जीवनावरही होतो) त्यात आदिवासींचा जीवनविषयक दृष्टिकोन विचारात घेतला जातो का? आमच्या पद्धतीने जगा अन्यथा नामशेष व्हा असे दोनच पर्याय आपण आदिवासींना देतो यात काही चूक नाही का? आपण विकासाची जी फळं चाखतो, ती आदिवासी समाजापर्यंत किती पोचली आहेत? योजना खूप आहेत - पण त्या पोचतात का? पाणी, वीज, रस्ते, शाळा, आरोग्यसेवा .. अशा सोयी नसलेली किती गावं आहेत? गडचिरोली, धानोरा, मेळघाट, तळोदा, जव्हार, कळवण ... नावं घ्यावी तेवढी कमीच आहेत. आदिवासींना जंगलातून बाहेर आणून तसंच सोडून द्यायचं का? तुमची आव्हानं तुम्ही निभावून न्या, आमचा काय संबंध - असं म्हणायचं का? बाहेरच्या जगात जगायची कौशल्यं त्यांच्याकडे नाहीत - याला फक्त आदिवासी जबाबदार आहेत असं म्हणणं म्हणजे माझ्या मते वस्तुस्थितीचा विपर्यास आहे. पर्यावरणाचा एक वेगळा मुद्दा आहेच. 'दिल मांगे मोर' आणि 'थोडा है, थोडे की जरूरत है" या दोन दृष्टिकोनांमुळे फार मोठा फरक पडतो :-) विरोध विकासाला नाही. विरोध विकास सर्वसमावेशक नसण्याला आहे.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

आता हे आदिवासी काळाची बदललेली पावले लक्षात न घेता जंगलातच राहायचे, आम्ही पिढ्यानपिढ्या करत होतो तेच व्यवसाय करणार, त्यात बदल करणार नाही असे म्हणत असतील तर ते कसे चालणार?
याला काही इतर पैलू असू शकतील काय? उदा. आदिवासी दुसरं काही करायला तयार नाहीत, कारण त्यांना ती संधी उपलब्धच होत नाही. वरती जे ब्राह्मण कुटुंबाचे उदाहरण दिले आहे, (भिक्षुकी-सरकारी नोकरी-खाजगी नोकरी हा बदल) हे त्या त्या वेळी तशा संधी उपलब्ध झाल्याने होत गेले असावेत. उदा. खाजगी नोकर्‍या/आयटी/परदेशी नोकरी यामध्ये ब्राह्मण समाज आघाडीवर असण्याचे कारण त्यांना त्या संधी मिळाल्या. कारण अगदी यात जर वर्गीकरण केले, तर शहरी(पुणे-मुंबई विशेषतः) ब्राह्मण वर्गाला जास्त संधी मिळाल्या. ग्रामीण भागात तुलनेने कमी संधी उपलब्ध होत्या. आणि हे केवळ ब्राह्मणच नव्हे तर सर्वच जातींविषयी म्हणता येऊ शकते. कोणत्याही क्षेत्रातील नोकर्‍यांमध्ये जर एकाच जातीमध्ये वर्गीकरन केले तर, शहरी वर्ग जास्त संख्येने आढळून येईल. कारण मुळात शिक्षणापासून सर्वच बाबतीत जास्त संख्येने व जास्त गुणवत्तेच्या संधी उपलब्ध होतात. जर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात कमी संधी उपलब्ध असतील, तर मध्यभारतातील जंगलपट्ट्यातील आदीवासींकडून बदलाची अपेक्षा कितपत ठेवायची? (रच्याकने... सातपुड्याच्या भागातील बर्‍याच जनतेला राजकारण=इंदिरा गांधी एव्हढेच माहीती आहे, असे वाचले आहे.)

In reply to by तुषार काळभोर

आतिवास 29/05/2014 - 18:10
मला वाटतं संधी कमी असण्याचा मुद्दा तर आहेच, पण त्यांच्या कौशल्यांना 'बाजारी मूल्य' (मार्केट व्हॅल्यु) नसण्याचाही आहे. आदिवासींकडे अनेक प्रकारचं ज्ञान आहे. झाडं, त्यांचे औषधी उपयोग, अगदी जळणाला कोणतं लाकूड आणायचं याचं एक 'शास्त्र' आहे असं पुष्कळ सांगता येईल. या कौशल्यांचा काय उपयोग आपल्या जगात? आपण त्यांना शिकवणार "प्रमाण" मराठीतून! आदिवासी आश्रम शाळा खूप जवळून पाहिल्यात आणि तेव्हापासून अगदी दहावी पास होणं म्हणजे आदिवासी मुला-मुलीसाठी एक युद्ध जिंकणं असतं याबद्दल माझ्या मनात शंका नाही. खूप लिहिता येईल या विषयावर - पण ते अवांतर आहे हे लक्षात आल्यानं थांबते आता!

In reply to by आतिवास

आदिवासींकडे अनेक प्रकारचं ज्ञान आहे. झाडं, त्यांचे औषधी उपयोग, अगदी जळणाला कोणतं लाकूड आणायचं याचं एक 'शास्त्र' आहे असं पुष्कळ सांगता येईल. या कौशल्यांचा काय उपयोग आपल्या जगात?
हाच तर मुद्दा आहे. काळ बदलतो त्याप्रमाणे ज्या प्रकारच्या ज्ञानाचा समाजाला उपयोग होतो (आणि ज्याचा फायदा करून आपले पोट भरता येईल) ती यादी नेहमी बदलत असते.आमच्या आय.टी फिल्डमध्ये तर हे अगदी प्रकर्षाने जाणवते.काही वर्षांपूर्वी ज्या स्कीलला प्रचंड मागणी होती त्यांना आता कोणी विचारत नाही.तेव्हा नव्या प्रकारची स्किल आत्मसात करणे गरजेचे आहे की जुनेच चोंबाळून बसणे आणि आपण बदलू शकत नाही याचा दोष इतरांवर ढकलणे? तेव्हा आता काळ बदलला आहे तुम्हालाही बदलायला हवे, नव्या प्रकारचे ज्ञान आत्मसात करायचे प्रयत्न करायला हवेत असे माओवादावर तळमळीने लिहिणार्‍यांपैकी एकानेही आदिवासींना सांगितल्याचे माझ्या तरी वाचनात आलेले नाही. त्याहूनही वाईट म्हणजे ही मंडळी म्हणताना म्हणणार की आम्ही हिंसेचे समर्थन करत नाही पण बस्तर, दांतेवाडा अशी घटना घडली तर त्याचे अगदी अनइक्व्हिव्होकल निषेध करतानाही ही मंडळी कधी दिसत नाहीत.

In reply to by तुषार काळभोर

प्रसाद१९७१ 30/05/2014 - 13:19
त्या त्या वेळी तशा संधी उपलब्ध झाल्याने होत गेले असावेत. उदा. खाजगी नोकर्‍या/आयटी/परदेशी नोकरी यामध्ये ब्राह्मण समाज आघाडीवर असण्याचे कारण त्यांना त्या संधी मिळाल्या
संधी उपलब्ध झाल्या हा शब्द प्रयोग चुकीचा आहे. कोणी ब्राह्मणांसाठी संधी उपलब्ध करुन वगैरे दिल्या नाहीत. ज्या संधी अस्तित्वात होत्या त्या कष्टानी आणि स्वतात बदल करत ब्राह्मणांनी मिळवल्या ( खुप प्रतिरोध असताना )

In reply to by प्रसाद१९७१

का बुवा? कोणी ब्राह्मणांसाठी संधी उपलब्ध करुन वगैरे दिल्या नाहीत. ज्या संधी अस्तित्वात होत्या त्या कष्टानी आणि स्वतात बदल करत ब्राह्मणांनी मिळवल्या याच्याशी सहमत. संधी उपलब्ध "करून दिल्या नाहीत." म्हणूनच संधी उपलब्ध "झाल्या", हा शब्दप्रयोग केला आहे. संधी उपलब्ध करून देणे(हे मला आणि तुम्हालासुद्धा चुकीचं वाटतं) आणि संधी उपलब्ध होणे(हे तुम्हाला चुकीचं वाटतं) , याव्यतिरिक्त कोणता तिसरा शब्दप्रयोग जास्त उचित ठरला असता?

आत्मशून्य 29/05/2014 - 14:56
पूर्वतयारी असती तर माओवादी बालेकिल्ल्यात मी राहिले असते - पण आधी काही ठरलं नव्हतं. रात्री आठ वाजता निघालो.
रात्री आठ वाजताचा प्रवास ? अशा भागात ? अफाट तयारी आहे की... इथे फक्त बाइमाणुस सोबत असताना दुचाकीवर प्रवास असेल तर आपल्या कोकणात सायंकाळी ६.३० - ७.०० नंतर प्रवासाचे धाडस करत नाही राव...! लेखन आवडले. - धन्यवाद.

पैसा 29/05/2014 - 22:46
परिस्थिती वाईट आहे हे माहित होतं, पण इतकी वाईट आहे हे पहिल्यांदाच कळतंय. त्या हिंदी सिनेम्यातल्या गाँव की छोरीयाँ आणि छोरे कुठे गेले सगळे?

In reply to by पैसा

आतिवास 30/05/2014 - 11:07
ही परिस्थिती राष्ट्रीय महामार्गाच्या जवळ आणि राज्य महामार्गाच्या कडेच्या गावांची आहे. मी जिथं गेले नाही त्या सुकमा आणि बिजापुर परिसरात तर काय असेल, आणि दन्तेवाड्यातही आणखी आत काय असेल ते माहिती नाही. अशीच परिस्थिती महाराष्ट्रात, ओडिशात, झारखंड आणि आंध्र प्रदेशात अनुभवली आहे. मणीपुर, नागालँड, असम, मेघालय, त्रिपुरामध्ये काहीसं हेच चित्र ( तिथं नावं वेगळी आहेत) पाहिलं आहे... :-(

खूप छान लिहिलंय. सगळ्या अतिरंजित , भडक आणि एकांगी वर्णनापेक्षा हे असं लेखन किती समाधानकारक असत याचा सगळे लेख वाचत असतांना अनुभव येत होता. तीन वर्षांपूर्वीची सर्वसामान्य लोकांची परिस्थिती आणि आजची यात किती बदल झालाय देव जाणे. अतिवास ताई, तुम्ही या सगळ्या प्रदेशांतून हिंडलात आणि हे सगळे अनुभव निष्पक्ष पणे लिहिलेत या बद्दल तुम्हाला सलाम.( ' कौतुक' हा शब्द लिहिण्याची माझी योग्यता नाही. ) अजून असेच लिखाण वाचायला आनंद होईल. बा.द.वे. तुमच्या ब्लॉग वर प्रतिक्रिया लिहिली होती, पण प्रकाशित करायला गेले तर ती जंजाळात गायब झाली.

मुंगळा थिअरी

स्पा ·

प्रचेतस 22/05/2014 - 14:34
आता मी पयला. स्पा ला हापिसकामातून वेळ मोकळा मिळालेला दिसतोय. उर्वरित प्रतिसाद धागा वाचल्यानंतर. =))

In reply to by प्रचेतस

स्पंदना 23/05/2014 - 05:20
काय केलत पहिला येउन? काही भिजलात पावसात? दिसले पॉपकॉर्न पोत्याएव्हढे? उगा "मी पयला" "मी पयला" उठा जागा खाली करा! जेपी यायचेत! ;)

In reply to by स्पंदना

प्रचेतस 23/05/2014 - 09:17
पयला येऊन अज्ञातवासातून बाहेर आलेल्या स्पाच्या धाग्याला प्रतिसाद दिला. =)) बाकी व्यक्तिशः अशा थियरी मला पटत नाहीत. ते जेपी कुठे गायबलेत कुणास ठाऊक.

In reply to by प्रचेतस

ही थियरी म्हणजे कोणती? मुंगळा की आय हॅन्ड को-ओर्डीनेशन? मला आवडल्या दोन्ही. पहीली करायला शक्य वाटली दुसरी अशक्य. असो. तुझा चॉईस. आता तुझ्यासारखे शिल्पपरीक्षण करायला लै आवडेल पण झेपेल थोडेच करायला. :-) का मी पयला ची थियरी?

In reply to by llपुण्याचे पेशवेll

प्रचेतस 23/05/2014 - 09:29
मुंगळा आणि आय हॅण्ड दोन्ही. :) कारण मी मूळात तसा विचारच करू शकत नाही. बाकी शिल्पपरी़क्षण खूप सोप्पय. निरखून बघितलं तर आपोआप कळतंच. :)

In reply to by प्रचेतस

जेपी 24/05/2014 - 19:09
काल पास्न लै उचक्या लागल्या. आदी वर बगितल , वर शिंकाळ्यावर सासु बी लोणी खात बसली नव्हती. मंग हिकड आलो तर मी पयला वरुन माजीच आठवण काडली व्हती. बाकी स्पांडुची थेरपी लय भारी.

प्रचंड कल्पनाशक्ती आहे तुमच्या मित्राकडे. ad agency मध्ये क्रियेटीव डायरेक्टर आहे यात आश्चर्य नाही... किंबहुना तो अत्यंत यशस्वी क्रियेटीव डायरेक्टर असावा असा माझा अंदाज आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

स्पा 22/05/2014 - 14:46
ह्यात थेयरीत काही खास वाटलं नाही
हरकत नाही ,खास वाटायलाच हवे असे काही नाहीचे, उलट जे काही आहे ते खूप साधे सरळ आणि बालिश आहे. :)

सूड 22/05/2014 - 14:46
मस्त आहे मुंगळा थिअरी. मला कंटाळा आला, अनकम्फर्टेबल वाटायला लागलं की स्वयंपाकघर गाठतो. काहीतरी बनवायला घेतो, कधीकधी एखादी अशी गोष्ट बनवायला घेतो जी बर्‍यापैकी किचकट आहे. वेळ पण जातो मन पण गुंततं. चित्रांची आठवण काढलीस बरं झालं. बरेच दिवस ब्रश, पोस्टर कलर धूळ खात पडलेत. वीकांती बाहेर काढावे म्हणतो. :)

मस्तय, अशीच एक " बर्ड थिअरी " मलाही अनुभवायला आवडते. कुठेही उंचावरच्या जागी गेले की, खाली बघताना गरगरायला होते ना. माहीत असते पडणार नाही तरी भिती वाटते. मग अश्यावेळी ती भिती काढायला स्वताला पक्षी समजून मी आजूबाजुचे जग बघायला लागतो. भिती जातेच, पण थोड्यावेळाने उडत उडत छानपैकी फेरफटका मारून यावासा वाटतो, आणि तो मारूनही येतो. बरेचदा समोरच्या आकाशात विहार करणार्‍या एखाद्या पक्षालाच सोबतीला घेतो. मनातली भिती एकदा गेली ना, मग ती भिती कसलीही असो, मरणाची, पराभवाची वा अपयशाची, पण ती एकदा गेली ना की मग मन जे कल्पक होते त्याला तोड नाही.

पैसा 22/05/2014 - 14:48
अशी कल्पनाशक्ती लहान मुलांतच जास्त असते. ती आपल्याला सापडली तर मस्तच!

स्पा 22/05/2014 - 14:52
बेसिकली पैसा ताई , तो लहान मुळातच जास्त रमतो, म्हणूण त्यांच्यासाठी तो असं काही बाही शोधून काढतो, पण हे आमच्या फिल्ड मध्ये आम्हालाही खूप उपयोगी पडत

जोशी 'ले' 22/05/2014 - 16:18
मुंगळा चष्मा घालुन पाहिला पण नाहि काय दिसलं :-( तुम्हि मुंगळा थेअरी बोलतात ती मुळात आर्ट डिरेक्टर ची नजर आहे, सगळ्यांना नाहि जमनार. .. मी प्रोडक्ट डिझायनर असल्या मुळे असेल कदाचित, मला माझ्या नजरेनेच शेप्स वगेरे पहायला आवडतात, अगदि शेणाच्या पो मध्येही मला शेप्स दिसतात. :-) बाकि लेखाभिव्यक्ती आवडली हे.सा.न.ल. :-)

ब़जरबट्टू 22/05/2014 - 16:42
एखाद्या दिवशी दोन पेग जास्त झाले तर आमचा मुंगळा, डायनासोर, पक्षी, सुपरमण, व डुक्कर सुध्दा होतो.. आकाशात तरंगत डायरेक्ट इन्ददरबारात पण जाऊन येतो :)) हाय काय .,.,,, नाय काय... मायला आज काय बनावे ?? :D उताना (बजरु )

ही कल्पना छान आहे. लहान मुलांना वेगवेगळ्या गोष्टींबद्दल जागरुक रहायला कसं शिकवायचं याचा विचार करताना मी एक 'लेझर पॉइंटर' प्रयोग केला होता. एक लेझर पॉइंटर घ्यायचा, एका जागी बसून वेगवेगळ्या वस्तूंवर, पृष्ठभागांवर टाकायचा. त्या बिंदूला आपण स्पर्श करतो आहोत याची कल्पना करायची. मग भिंतीचा खरबरीतपणा, पडद्यांचा झुळझुळीतपणा अनुभवायचा. मस्त वाटतं. त्यासाठी लेझर पॉइंटरचीही गरज नाही. नुसतं एका जागी बघून चालतं. थोडा वेळ असं केल्यावर आपल्या नजरेलाच एक पोताची, वस्तूंच्या हलकेजडपणाची, भरीवपणाची जाणीव व्हायला होते.

बॅटमॅन 22/05/2014 - 17:26
प्रयोग जबरी. मला बोर झालं तर मी सरळ घराबाहेर पडतो अन थकेस्तोवर निरुद्देश इकडेतिकडे भटकतो. कधी चालत, कधी सायकलवर तर कधी बाईकने. अन मग रात्री थकून झोपल्यावर भटकतानाची छान वैविध्यपूर्ण स्वप्ने पडतात.

In reply to by बॅटमॅन

राही 22/05/2014 - 18:36
मला चालायला आवडतं. चालणं हा एक फार मोठा स्ट्रेस-बस्टर आहे. पूर्वी (म्हणजे मुंबईचे रस्ते सदाचे खोदलेले नसत तेव्हा) कुठल्याही डबलडेकर बसमधे वरती बसून शेवटच्या स्टॉपपर्यंत जायचं आणि पुन्हा त्याच रूट्ने परत यायचं, असंही अनेकदा केलेलं आहे. मुंबईचे बसरूट्स् भन्नाट आहेत. एका फेरीमध्ये मुंबईच्या सगळ्या जीवनाचा क्रॉस-सेक्शन बघायला मिळतो. आणखी एक विरंगुळा म्हणजे एखादी घडलेली गोष्ट आणखी किती तर्‍हांनी घडू शकली असती, त्यात प्रत्येकाची भूमिका काय राहिली असती याचं चित्र डोळ्यांसमोर आणणं. वेळ छान जातो आणि ताजंतवानं वाटतं. लेख आवडला.

In reply to by राही

नंदन 23/05/2014 - 00:25
आणखी एक विरंगुळा म्हणजे एखादी घडलेली गोष्ट आणखी किती तर्‍हांनी घडू शकली असती, त्यात प्रत्येकाची भूमिका काय राहिली असती याचं चित्र डोळ्यांसमोर आणणं. वेळ छान जातो आणि ताजंतवानं वाटतं.
+१ राशोमोन थिअरी :)

किसन शिंदे 23/05/2014 - 00:08
हि मुंगळा थियरी माहीती नव्हती, पण अशाच प्रकारची कल्पनाशक्ती कुठल्याही ठिकाणी मी मोकळा बसलेला असेल तर वापरतो. स्पावड्या लेख आवडला.

नंदन 23/05/2014 - 00:28
लेख आवडला. लहानपणी एकदा आमच्याच बिल्डिंगमध्ये परंतु दुसर्‍या मजल्यावर राहणार्‍या शेजारांच्या बाल्कनीतून नेहमीचंच परिचित दृश्य वेगळ्या अँगलने पाहताना गंमत वाटली होती, ते आठवलं. वाढत्या वयाच्या निबरपणाबरोबर ही 'गंमट' वाटणं कमी होत होत नाहीसं होतं. तुझ्या मित्रासारखे मोजके काही अपवाद.

In reply to by नंदन

स्पा 23/05/2014 - 13:08
असच समोरच्या बिल्डींग मधून आमच्या घराची बाल्कनी आणि आतले बघताना पण सोलिड वाटलेले, बाहेरून आपले घर कधी बघितले नव्हते :)

लेख आवडला. अतिशय रटाळ किंवा गैरसोयीच्या ठिकाणी बसलेली असताना मी घरात झोपलेली आहे असा विचार करते. निदान त्रास तरी कमी होतो. नंदन म्हणतो तसं शेजाऱ्यांच्या बाल्कनीतून नेहेमीचं दृश्य वेगळं दिसतं त्याची गंमत वाटायची. अजूनही, नेहेमीच्या ठिकाणी वेगळ्या रस्त्याने आलं की वेगळं दिसण्यातली गंमत जाणवते. ही अशी काही गंमत लक्षात आणू दिल्याबद्दल आभार.

कल्पनाशक्तीचा फारच चांगला उपयोग. अवघड परिस्थितीमध्ये स्वतःला सावरायला visualization (कृपया मराठी शब्द सुचवा) हे तंत्र फारच उपयोगी आहे. उदा. आपण तापाने फणफणलो आहोत अन काही काळाने बरे होणार आहोत याची खात्री वाटत असुनही नैराश्य / अप्रसन्नता जाणवत असेल तर आपण बरे आहोत असे समजून आपली आवडती कामे करत आहोत असे कल्पावे. नैराश्य कुठला कुठे पळून जाईल.

मला स्वत:ला प्राण्यांच्या चेहर्‍यावरचे भाव वाचायला आवडतं. त्याच्या डोक्यात आत्ता ह्या घडीला काय चाललं असेल ह्याची, त्याच्या चेहर्‍यावरील भाव वाचत, कल्पना करायला आवडतं. अगदी लहान (कडेवरील) बाळांच्या डोक्यात काय विचार चालले असतील ह्याची कल्पना करण्यातही सृजनशील विरंगुळा जाणवतो.

काय चाललं असेल ह्यांच्या मनांत? Cat मनिमाऊ आजूबाजूच्या रहदारीचं परिक्षण करण्यात आपला विरंगुळा शोधते आहे. दुपारी चोरुन चापलेलं दूध जरा जास्तच झालंय. पण चेहर्‍यावरचा, 'मी नाही त्यातली' हा सोज्वळ भाव एखाद्या अभिनेत्रीलाही लाजविणारा आहे. Kutra तर, ह्या बंड्याने नक्कीच, मालकाला न आवडणारी कांहीतरी गोष्ट केली आहे. कुठे चुकीच्या ठिकाणी शी-शू तर केली नाही नं? आता शिक्षेच्या भितीने 'सॉरी, चुक झाली, पुन्हा नाही करणार' असा भाव चेहर्‍यावर आणला आहे.

स्पंदना 23/05/2014 - 05:25
स्पाऊ धमाल थेअरी आहे ब्वा! पण जरा जपुन, एकदा मला स्वप्नात सगळ हळुहळु मोठं होत जाण्याचा त्रास झाला होता. खुप दिवस त्यनंतर डोळे मिटायला लागले की आजुबाजुच सार अस्ताव्यस्त पसरत मला गुदमरवुन टाकणार आहे अस वाटायचं.

In reply to by स्पंदना

पैसा 23/05/2014 - 11:35
मला जेव्हा कधी ताप चढतो तेव्हा असे भास होतात की आजूबाजूचं सगळं मोठं होत चाललंय. तसे आकाशातले ढगांचे आकार शोधायला पण मजा येते आणि लहान असताना भिंतीवरचा चुना पडलेल्या जागचे किंवा माळ्याच्या लाकडी फळ्यांवरचे आकार बघायायला पण जाम मजा यायची. आता तसा पडणारा चुन्याचा गिलावा कुठे दिसत नाही त्यामुळे ते आकार पण हरवलेत.

पां डुब्बाचा धागा... =)) राखुन ठेवा भरपुर जागा! =)) मुंगळा/बलुन ..तत्सम थिअरी.. वेगवेगळ्या प्रकारे..निरनिराळ्या क्षेत्रात उपयोगी पडतात.मी तर या थिअरी एका स्वसंमोहनाच्या सेशन मधे..अनुभवल्या पाहिल्या आहेत. अ वांतरः-हल्ली, आमचा पां डुब्बा ना,सात्विक..नम्र..सज्जन - झालाय. http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif कित्ती शुंदल..आनी गो ग्गोड धागा ताकलन बगा ना..! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif

विजुभाऊ 23/05/2014 - 08:35
अशा प्रकरचे प्रयोग " सिल्वा मेथड ऑफ ंमाइन्ड कन्ट्रोल " या पुस्तकात लिहीलेले आहेत. पुस्तकातील इतर गोष्टी जाउदेत ज्याला त्याच्या आनंद घेता येतो त्याच्यासाठी मात्र मुंगळा थिअरी हा एक मस्त प्रकार आहे. मोठ्या प्रमाणात लोक चित्रपट पहाताना हीच थेअरी वापरतात. विचार करतात अभिनेत्याच्या /अभिनेत्रीच्या जागी स्वतःला बघतात.

सस्नेह 23/05/2014 - 13:45
मी लहानपणी एक मजेदार खेळ खेळत असे. आरसा घ्यायचा अन त्यात पायाखालचा रस्ता पाहून चालण्याचा प्रयत्न करायचा (अर्थात घरातच)! कैच्या कै धमाल येते ! आपण पाय ठेवतो तिथे जमीनच नसते ! मग कसरत..लै मज्जा येते.

मदनबाण 23/05/2014 - 14:01
ही थेअरी लहानपणीच चित्रपटात पाहुन झाली आहे. :) नंतर बर्‍याच वेळा हा पाहिला चित्रपट ! कोणता ? Honey, I Shrunk the Kids H बाकी आम्हाला मुंगडा थेअरी सुद्धा फार आवडते बरं का... ;) इथल्या रसिक मंडळींसाठी बेंद्रीण बाईंचा मुंगडा देतो... एन्ज्यॉय माडी ! ;) या थेअरीमुळे डोळ्याचा,हॄदयाचा आणि मनाचा "ताण" कमी होण्यास मदत होते, असा आमचा अणुभव हाय ! ;) (पीएचडी इन लव्ह थिअरी} ;)

प्यारे१ 24/05/2014 - 20:18
मस्त रे स्पाउली! आवडलं. आर्किटेक्ट हाफिज काँट्रॅक्टर च्या एका मुलाखतीमध्ये वाचलेलं.... म्हणे फार हुच्च वाटू लागलं की मी एखाद्या मोठ्ठ्या हॉलमध्ये जाऊन बसतो. (एखादं उंच छप्पर (फ्लोअर टॉप टु रुफ बॉटम हाईट ५०-१०० फूट वगैरे असलेलं चर्च आठवा) आणि फार 'लो' वाटू लागलं की ऑफिसमधल्या पोटमाळ्यात (उंची जेमतेम ६ फूट) जाऊन बसतो. माझं पर्स्पेक्टीव्ह खूप छान होतं. परत बघायला हवं. :(

प्रचेतस 22/05/2014 - 14:34
आता मी पयला. स्पा ला हापिसकामातून वेळ मोकळा मिळालेला दिसतोय. उर्वरित प्रतिसाद धागा वाचल्यानंतर. =))

In reply to by प्रचेतस

स्पंदना 23/05/2014 - 05:20
काय केलत पहिला येउन? काही भिजलात पावसात? दिसले पॉपकॉर्न पोत्याएव्हढे? उगा "मी पयला" "मी पयला" उठा जागा खाली करा! जेपी यायचेत! ;)

In reply to by स्पंदना

प्रचेतस 23/05/2014 - 09:17
पयला येऊन अज्ञातवासातून बाहेर आलेल्या स्पाच्या धाग्याला प्रतिसाद दिला. =)) बाकी व्यक्तिशः अशा थियरी मला पटत नाहीत. ते जेपी कुठे गायबलेत कुणास ठाऊक.

In reply to by प्रचेतस

ही थियरी म्हणजे कोणती? मुंगळा की आय हॅन्ड को-ओर्डीनेशन? मला आवडल्या दोन्ही. पहीली करायला शक्य वाटली दुसरी अशक्य. असो. तुझा चॉईस. आता तुझ्यासारखे शिल्पपरीक्षण करायला लै आवडेल पण झेपेल थोडेच करायला. :-) का मी पयला ची थियरी?

In reply to by llपुण्याचे पेशवेll

प्रचेतस 23/05/2014 - 09:29
मुंगळा आणि आय हॅण्ड दोन्ही. :) कारण मी मूळात तसा विचारच करू शकत नाही. बाकी शिल्पपरी़क्षण खूप सोप्पय. निरखून बघितलं तर आपोआप कळतंच. :)

In reply to by प्रचेतस

जेपी 24/05/2014 - 19:09
काल पास्न लै उचक्या लागल्या. आदी वर बगितल , वर शिंकाळ्यावर सासु बी लोणी खात बसली नव्हती. मंग हिकड आलो तर मी पयला वरुन माजीच आठवण काडली व्हती. बाकी स्पांडुची थेरपी लय भारी.

प्रचंड कल्पनाशक्ती आहे तुमच्या मित्राकडे. ad agency मध्ये क्रियेटीव डायरेक्टर आहे यात आश्चर्य नाही... किंबहुना तो अत्यंत यशस्वी क्रियेटीव डायरेक्टर असावा असा माझा अंदाज आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

स्पा 22/05/2014 - 14:46
ह्यात थेयरीत काही खास वाटलं नाही
हरकत नाही ,खास वाटायलाच हवे असे काही नाहीचे, उलट जे काही आहे ते खूप साधे सरळ आणि बालिश आहे. :)

सूड 22/05/2014 - 14:46
मस्त आहे मुंगळा थिअरी. मला कंटाळा आला, अनकम्फर्टेबल वाटायला लागलं की स्वयंपाकघर गाठतो. काहीतरी बनवायला घेतो, कधीकधी एखादी अशी गोष्ट बनवायला घेतो जी बर्‍यापैकी किचकट आहे. वेळ पण जातो मन पण गुंततं. चित्रांची आठवण काढलीस बरं झालं. बरेच दिवस ब्रश, पोस्टर कलर धूळ खात पडलेत. वीकांती बाहेर काढावे म्हणतो. :)

मस्तय, अशीच एक " बर्ड थिअरी " मलाही अनुभवायला आवडते. कुठेही उंचावरच्या जागी गेले की, खाली बघताना गरगरायला होते ना. माहीत असते पडणार नाही तरी भिती वाटते. मग अश्यावेळी ती भिती काढायला स्वताला पक्षी समजून मी आजूबाजुचे जग बघायला लागतो. भिती जातेच, पण थोड्यावेळाने उडत उडत छानपैकी फेरफटका मारून यावासा वाटतो, आणि तो मारूनही येतो. बरेचदा समोरच्या आकाशात विहार करणार्‍या एखाद्या पक्षालाच सोबतीला घेतो. मनातली भिती एकदा गेली ना, मग ती भिती कसलीही असो, मरणाची, पराभवाची वा अपयशाची, पण ती एकदा गेली ना की मग मन जे कल्पक होते त्याला तोड नाही.

पैसा 22/05/2014 - 14:48
अशी कल्पनाशक्ती लहान मुलांतच जास्त असते. ती आपल्याला सापडली तर मस्तच!

स्पा 22/05/2014 - 14:52
बेसिकली पैसा ताई , तो लहान मुळातच जास्त रमतो, म्हणूण त्यांच्यासाठी तो असं काही बाही शोधून काढतो, पण हे आमच्या फिल्ड मध्ये आम्हालाही खूप उपयोगी पडत

जोशी 'ले' 22/05/2014 - 16:18
मुंगळा चष्मा घालुन पाहिला पण नाहि काय दिसलं :-( तुम्हि मुंगळा थेअरी बोलतात ती मुळात आर्ट डिरेक्टर ची नजर आहे, सगळ्यांना नाहि जमनार. .. मी प्रोडक्ट डिझायनर असल्या मुळे असेल कदाचित, मला माझ्या नजरेनेच शेप्स वगेरे पहायला आवडतात, अगदि शेणाच्या पो मध्येही मला शेप्स दिसतात. :-) बाकि लेखाभिव्यक्ती आवडली हे.सा.न.ल. :-)

ब़जरबट्टू 22/05/2014 - 16:42
एखाद्या दिवशी दोन पेग जास्त झाले तर आमचा मुंगळा, डायनासोर, पक्षी, सुपरमण, व डुक्कर सुध्दा होतो.. आकाशात तरंगत डायरेक्ट इन्ददरबारात पण जाऊन येतो :)) हाय काय .,.,,, नाय काय... मायला आज काय बनावे ?? :D उताना (बजरु )

ही कल्पना छान आहे. लहान मुलांना वेगवेगळ्या गोष्टींबद्दल जागरुक रहायला कसं शिकवायचं याचा विचार करताना मी एक 'लेझर पॉइंटर' प्रयोग केला होता. एक लेझर पॉइंटर घ्यायचा, एका जागी बसून वेगवेगळ्या वस्तूंवर, पृष्ठभागांवर टाकायचा. त्या बिंदूला आपण स्पर्श करतो आहोत याची कल्पना करायची. मग भिंतीचा खरबरीतपणा, पडद्यांचा झुळझुळीतपणा अनुभवायचा. मस्त वाटतं. त्यासाठी लेझर पॉइंटरचीही गरज नाही. नुसतं एका जागी बघून चालतं. थोडा वेळ असं केल्यावर आपल्या नजरेलाच एक पोताची, वस्तूंच्या हलकेजडपणाची, भरीवपणाची जाणीव व्हायला होते.

बॅटमॅन 22/05/2014 - 17:26
प्रयोग जबरी. मला बोर झालं तर मी सरळ घराबाहेर पडतो अन थकेस्तोवर निरुद्देश इकडेतिकडे भटकतो. कधी चालत, कधी सायकलवर तर कधी बाईकने. अन मग रात्री थकून झोपल्यावर भटकतानाची छान वैविध्यपूर्ण स्वप्ने पडतात.

In reply to by बॅटमॅन

राही 22/05/2014 - 18:36
मला चालायला आवडतं. चालणं हा एक फार मोठा स्ट्रेस-बस्टर आहे. पूर्वी (म्हणजे मुंबईचे रस्ते सदाचे खोदलेले नसत तेव्हा) कुठल्याही डबलडेकर बसमधे वरती बसून शेवटच्या स्टॉपपर्यंत जायचं आणि पुन्हा त्याच रूट्ने परत यायचं, असंही अनेकदा केलेलं आहे. मुंबईचे बसरूट्स् भन्नाट आहेत. एका फेरीमध्ये मुंबईच्या सगळ्या जीवनाचा क्रॉस-सेक्शन बघायला मिळतो. आणखी एक विरंगुळा म्हणजे एखादी घडलेली गोष्ट आणखी किती तर्‍हांनी घडू शकली असती, त्यात प्रत्येकाची भूमिका काय राहिली असती याचं चित्र डोळ्यांसमोर आणणं. वेळ छान जातो आणि ताजंतवानं वाटतं. लेख आवडला.

In reply to by राही

नंदन 23/05/2014 - 00:25
आणखी एक विरंगुळा म्हणजे एखादी घडलेली गोष्ट आणखी किती तर्‍हांनी घडू शकली असती, त्यात प्रत्येकाची भूमिका काय राहिली असती याचं चित्र डोळ्यांसमोर आणणं. वेळ छान जातो आणि ताजंतवानं वाटतं.
+१ राशोमोन थिअरी :)

किसन शिंदे 23/05/2014 - 00:08
हि मुंगळा थियरी माहीती नव्हती, पण अशाच प्रकारची कल्पनाशक्ती कुठल्याही ठिकाणी मी मोकळा बसलेला असेल तर वापरतो. स्पावड्या लेख आवडला.

नंदन 23/05/2014 - 00:28
लेख आवडला. लहानपणी एकदा आमच्याच बिल्डिंगमध्ये परंतु दुसर्‍या मजल्यावर राहणार्‍या शेजारांच्या बाल्कनीतून नेहमीचंच परिचित दृश्य वेगळ्या अँगलने पाहताना गंमत वाटली होती, ते आठवलं. वाढत्या वयाच्या निबरपणाबरोबर ही 'गंमट' वाटणं कमी होत होत नाहीसं होतं. तुझ्या मित्रासारखे मोजके काही अपवाद.

In reply to by नंदन

स्पा 23/05/2014 - 13:08
असच समोरच्या बिल्डींग मधून आमच्या घराची बाल्कनी आणि आतले बघताना पण सोलिड वाटलेले, बाहेरून आपले घर कधी बघितले नव्हते :)

लेख आवडला. अतिशय रटाळ किंवा गैरसोयीच्या ठिकाणी बसलेली असताना मी घरात झोपलेली आहे असा विचार करते. निदान त्रास तरी कमी होतो. नंदन म्हणतो तसं शेजाऱ्यांच्या बाल्कनीतून नेहेमीचं दृश्य वेगळं दिसतं त्याची गंमत वाटायची. अजूनही, नेहेमीच्या ठिकाणी वेगळ्या रस्त्याने आलं की वेगळं दिसण्यातली गंमत जाणवते. ही अशी काही गंमत लक्षात आणू दिल्याबद्दल आभार.

कल्पनाशक्तीचा फारच चांगला उपयोग. अवघड परिस्थितीमध्ये स्वतःला सावरायला visualization (कृपया मराठी शब्द सुचवा) हे तंत्र फारच उपयोगी आहे. उदा. आपण तापाने फणफणलो आहोत अन काही काळाने बरे होणार आहोत याची खात्री वाटत असुनही नैराश्य / अप्रसन्नता जाणवत असेल तर आपण बरे आहोत असे समजून आपली आवडती कामे करत आहोत असे कल्पावे. नैराश्य कुठला कुठे पळून जाईल.

मला स्वत:ला प्राण्यांच्या चेहर्‍यावरचे भाव वाचायला आवडतं. त्याच्या डोक्यात आत्ता ह्या घडीला काय चाललं असेल ह्याची, त्याच्या चेहर्‍यावरील भाव वाचत, कल्पना करायला आवडतं. अगदी लहान (कडेवरील) बाळांच्या डोक्यात काय विचार चालले असतील ह्याची कल्पना करण्यातही सृजनशील विरंगुळा जाणवतो.

काय चाललं असेल ह्यांच्या मनांत? Cat मनिमाऊ आजूबाजूच्या रहदारीचं परिक्षण करण्यात आपला विरंगुळा शोधते आहे. दुपारी चोरुन चापलेलं दूध जरा जास्तच झालंय. पण चेहर्‍यावरचा, 'मी नाही त्यातली' हा सोज्वळ भाव एखाद्या अभिनेत्रीलाही लाजविणारा आहे. Kutra तर, ह्या बंड्याने नक्कीच, मालकाला न आवडणारी कांहीतरी गोष्ट केली आहे. कुठे चुकीच्या ठिकाणी शी-शू तर केली नाही नं? आता शिक्षेच्या भितीने 'सॉरी, चुक झाली, पुन्हा नाही करणार' असा भाव चेहर्‍यावर आणला आहे.

स्पंदना 23/05/2014 - 05:25
स्पाऊ धमाल थेअरी आहे ब्वा! पण जरा जपुन, एकदा मला स्वप्नात सगळ हळुहळु मोठं होत जाण्याचा त्रास झाला होता. खुप दिवस त्यनंतर डोळे मिटायला लागले की आजुबाजुच सार अस्ताव्यस्त पसरत मला गुदमरवुन टाकणार आहे अस वाटायचं.

In reply to by स्पंदना

पैसा 23/05/2014 - 11:35
मला जेव्हा कधी ताप चढतो तेव्हा असे भास होतात की आजूबाजूचं सगळं मोठं होत चाललंय. तसे आकाशातले ढगांचे आकार शोधायला पण मजा येते आणि लहान असताना भिंतीवरचा चुना पडलेल्या जागचे किंवा माळ्याच्या लाकडी फळ्यांवरचे आकार बघायायला पण जाम मजा यायची. आता तसा पडणारा चुन्याचा गिलावा कुठे दिसत नाही त्यामुळे ते आकार पण हरवलेत.

पां डुब्बाचा धागा... =)) राखुन ठेवा भरपुर जागा! =)) मुंगळा/बलुन ..तत्सम थिअरी.. वेगवेगळ्या प्रकारे..निरनिराळ्या क्षेत्रात उपयोगी पडतात.मी तर या थिअरी एका स्वसंमोहनाच्या सेशन मधे..अनुभवल्या पाहिल्या आहेत. अ वांतरः-हल्ली, आमचा पां डुब्बा ना,सात्विक..नम्र..सज्जन - झालाय. http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif कित्ती शुंदल..आनी गो ग्गोड धागा ताकलन बगा ना..! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif

विजुभाऊ 23/05/2014 - 08:35
अशा प्रकरचे प्रयोग " सिल्वा मेथड ऑफ ंमाइन्ड कन्ट्रोल " या पुस्तकात लिहीलेले आहेत. पुस्तकातील इतर गोष्टी जाउदेत ज्याला त्याच्या आनंद घेता येतो त्याच्यासाठी मात्र मुंगळा थिअरी हा एक मस्त प्रकार आहे. मोठ्या प्रमाणात लोक चित्रपट पहाताना हीच थेअरी वापरतात. विचार करतात अभिनेत्याच्या /अभिनेत्रीच्या जागी स्वतःला बघतात.

सस्नेह 23/05/2014 - 13:45
मी लहानपणी एक मजेदार खेळ खेळत असे. आरसा घ्यायचा अन त्यात पायाखालचा रस्ता पाहून चालण्याचा प्रयत्न करायचा (अर्थात घरातच)! कैच्या कै धमाल येते ! आपण पाय ठेवतो तिथे जमीनच नसते ! मग कसरत..लै मज्जा येते.

मदनबाण 23/05/2014 - 14:01
ही थेअरी लहानपणीच चित्रपटात पाहुन झाली आहे. :) नंतर बर्‍याच वेळा हा पाहिला चित्रपट ! कोणता ? Honey, I Shrunk the Kids H बाकी आम्हाला मुंगडा थेअरी सुद्धा फार आवडते बरं का... ;) इथल्या रसिक मंडळींसाठी बेंद्रीण बाईंचा मुंगडा देतो... एन्ज्यॉय माडी ! ;) या थेअरीमुळे डोळ्याचा,हॄदयाचा आणि मनाचा "ताण" कमी होण्यास मदत होते, असा आमचा अणुभव हाय ! ;) (पीएचडी इन लव्ह थिअरी} ;)

प्यारे१ 24/05/2014 - 20:18
मस्त रे स्पाउली! आवडलं. आर्किटेक्ट हाफिज काँट्रॅक्टर च्या एका मुलाखतीमध्ये वाचलेलं.... म्हणे फार हुच्च वाटू लागलं की मी एखाद्या मोठ्ठ्या हॉलमध्ये जाऊन बसतो. (एखादं उंच छप्पर (फ्लोअर टॉप टु रुफ बॉटम हाईट ५०-१०० फूट वगैरे असलेलं चर्च आठवा) आणि फार 'लो' वाटू लागलं की ऑफिसमधल्या पोटमाळ्यात (उंची जेमतेम ६ फूट) जाऊन बसतो. माझं पर्स्पेक्टीव्ह खूप छान होतं. परत बघायला हवं. :(
लेखनविषय:
लेखनप्रकार
एक मित्र आहे माझा,मैत्रीला वयाचे बंधन नसते म्हणतात तसे,बाबांच्या वयाचा आहे माझ्या,पण मी त्याला अरे तुरेच करतो.कधीतरीच बोलतो,पण भरभरून गप्पा होतात.एकटाच राहतो लग्न झालेले नाही.आई वडील केंव्हाच वारलेले.नातेवाईक सुद्धा जास्त नाहीत. पण पट्ट्या नेहमी आनंदात असतो.भयानक क्रियेटीव आहे.ad agency मध्ये क्रियेटीव डायरेक्टर आहे.डोक्यात सतत नवीन नवीन कल्पना येत असतात.घरी लहान मुलांचे चित्रकलेचे क्लास घेतो.मध्येच विपश्यना काय करून येतो.तो काहीही कधीही करतो.काल बर्याच दिवसांनी बोलणे झाले.त्याला म्हटले तुला एकट्याला कंटाळा नाही का येत?

आपल्या मित्रांनो, आपन थंड राहूया !

पगला गजोधर ·

नाटकाचा पहिला अंकचालु झालाय. आपण निवडून दिलेला हा गुज्जुभाई भलताच नाटक्या आहे.अडवाणींच्या नाटकीपणाबद्दल कधीच संशय नव्हता.गुजरातची नवी मुख्यमंत्री आनंदीबेन, तिनेही डोळ्यात पाणी काढले. अरे बाबांनो तुम्हाला चांगल्या मताधिक्याने निवडून दिलेय ते ह्यासाठी नाही. असो.बघुया पुढच्या सहा महिन्यांत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सुबोध खरे 22/05/2014 - 13:13
माईसाहेब, डोळ्यातून पाणी आले म्हणजे नाटके केली असाच अर्थ होतो असे नाही. माझे स्वतः चे लष्करात कमिशनिंग झाले( लेफ्टनंट) म्हणून तेंव्हा माझ्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आले. ते पाहून माझ्या हि डोळ्यात पाणी उभे राहिले. शेवटी तुम्हाला एक फार मोठा सन्मान प्राप्त झाला तर तुमच्या डोळ्यात पाणी उभे राहिले तर त्यात नाटकच असेल असे म्हणणे बरोबर नाही. इथे मी एक यकश्चित लेफ्टनंट झालो होतो. तेथे श्री. नरेंद्र मोदी यांना १२५ कोटी जनतेने निर्विवाद बहुमताने निवडून दिले आणी देशाच्या सर्वोच्च खुर्चीवर बसवले तर त्यांच्या डोळ्यात पाणी आले यात नाटकच असेल असे नाही.केवळ एखादा माणूस राजकारणी असला म्हणजे संवेदना बोथातच झाल्या पाहिजेत असे नाही म्हणून तो नाटकीच असतो असे नाही. पंडित नेहरूंच्या डोळ्यात ए मेरे बतन के लोगो ऐकून पाणी आले तर ते नाटक आहे असे कोणी म्हटल्याचे ऐकिवात नाही. ( आजही ते गाणे ऐकले कि मला माझे काही साथीदार लश्करात सेवा करताना हुतात्मा झाले त्यांची आठवण येऊन डोळ्याच्या कडा ओलावतात) असो ज्या रंगाचा चष्मा लावावा तसेच जग दिसते हे खरे.

In reply to by आनन्दा

मिपाचे व्यसन, एकदा लागले की सुटत नाही. आणि लाळघोटेपणा एकदा अंगात भिनला की भले भले गहनविचारी पण सारासार विचार बाजुला टाकतात आणि नाना उपायाने परत परत येतात.

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य 23/05/2014 - 08:47
बेडकी कितीही फुगली तरी गाय बनू शकत नाही या न्यायाने तिने गयी बद्दल अवाक्षर देखील काढू नये हेच उत्तम. तिने मस्त चिखलात मुक्त विहार करावा अथवा इनो घेउन गप बसावे.

भारत हि Landlocked भूमी आहे, व तिच्या सर्व बाजूने पाकिस्तान नामक देश पृथ्वी व्यापून राहिला आहे हे मात्र सहीये, पाकिस्तानशी असलेल्या आपल्या पारंपारीक शत्रूत्वाचे नेहमीच आणि बरेच राजकारण केले जाते एवढे मात्र नक्की.

In reply to by राही

वाजपेयी काळात चीन भारताचा खरा शत्रू म्हणून सांगितले गेले , व आज चीन जगभारत आपले आर्थिक व सामरिक सामर्थ्यांचा डंका मिरवत भारताची नाकेबंदी करत आहे , चीनला बेडकी म्हणणे मूर्खपणाचे ठरेल , जगातील पहिल्या तीनात येणाऱ्या आय एस आय व अमेरिकेला न जुमानणारे जमाते उद्दावा सारख्या संघटना ज्यामुळे जागतिक दहातादाची विद्यापीठ , नंदनवन असलेला पाकिस्तान व त्यात त्याच्याकडे असणारी १०० हून जास्त अण्वस्त्र पाहता पाकिस्तानला बेडकी म्हणणे योग्य ठरणार नाही , त्यांचे असलेले तालिबानशी लागेबांधे अमेरिका त्यांना पैशाची ,शस्त्रांची मदत देऊन सुद्धा तोडू शकले नाही , ह्याउलट पाकिस्तानातून प्रशिक्षण घेतलेले तालिबान ह्यांच्यापुढे अमेरिकेने नांगी टाकून २०१४ परत जात आहेत. अफगाणी अध्यक्ष मोदींच्या समारंभाला येणार म्हणून भारतीय दुतावासावर हल्ला करणारे हात अफगाणी असले तरी त्यामागील मेंदू हा पाकिस्तानी आहे, जगभर पाकिस्तानातून प्रशिक्षित झालेले दहशतवादी थैमान घालत असतांना पाकिस्तान जगभर ह्या ना त्या रूपाने पोहोचलेला दिसतो. मागच्या दशकापासून भारतीय संरक्षण शमत चीनच्या दृष्टीकोनातून विकसित होत आहे. व ह्यापुढे सुद्धा होत राहणार , चीनशी व्यापारी संबंध ठेवणारे मोदी ह्यांच्या विषयी चीनचे चांगले मत आहे , तेव्हा मोदी चीन व भारत अशी आर्थिक आघाडी ब्रिक मार्फत मजबूत करतात की वेस्टन वल्ड बरोबर युती करतात का ह्या दोन्ही आघाड्यांवर समतोल सहकार्य करतात हे महत्वाचे आहे.

विटेकर 22/05/2014 - 12:02
भावना पोहोचल्या.. तसे ही आम्ही थंडच असतो .. नेहमी करता.... लाखो कोटींचा भ्रष्टाचार झाला तरीही ....तसे ही आम्ही थंडच असतो ! आमच्या सैनिकांचीशिरे कापून नेली तरीही ...तसे ही आम्ही थंडच असतो ! युवराजांना पद्धतशीर राज्याभिषेक केला तरीही ...तसे ही आम्ही थंडच असतो ! गल्लो गल्ली भूछत्रांसारखे स्वयंघोषित नेते (?)उगवले तरीही ..तसे ही आम्ही थंडच असतो ... . . . जाऊ द्या .. काय काय लिहायचे ? तुमच्या भावनांना फक्त पोच दिली. लोभ असू द्यावा .

arunjoshi123 22/05/2014 - 13:56
आपणांस अजून ५ वर्षे थंड राहायचा जनादेश आहे. तुम्ही होऊन तो निर्णय घेतला आहे असा श्रेयअव्हेर नका करू. आणि शेवटी तुम्ही -२७३.१६ डीग्री केल्विनला जाणार आहात. दम धरा.

In reply to by arunjoshi123

काळा पहाड 25/05/2014 - 00:08
आवो कलनार नाय त्येस्नी क्येल्वीन बिल्वीन. कसाला दगडावर डोस्कं हापटतायं. सालेत अब्यास केला हस्ता तर माईती असतंव ना.

निवडणुकीचा निकाल पाहून आता मिपावर अनेक शैलीतल्या विनोदी लेख, कविता आणि प्रतिक्रियांचा दुष्काळ पडेल अशी भिती वाटत होती. पण अश्या काळातही मोठ्या धैर्याने आपली विनोदबुद्धी कायम ठेवणारे मिपाकर आहेत हे बधुन भरून आलं... किंवा मिपाभाषेत म्हणायचं तर डॉळे पाणाव्ले ;) चला, आता कॉर्न्फ्लेक्स व थंड्पेयांचे केलेले साठ्यांचं काय करायचं आणि मोकळा वेळ वेळात करमणूक कशी होणार हे प्रश्ण सुटल्यासारखे वाटत आहेत =))... हुश्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श !!!! आंदो, आंदो और :) *dance4*

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पैसा 22/05/2014 - 14:52
ते एवढे कळवळून लिहितायत आणि तुम्हाला पॉपकॉर्न्स आठवले? आज एक मिपाकर म्हणून शरम वाटली. त्यांचे खराटेवाले साहेब लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी जेलात गेले. निदान गांधीजींबरोबर तरी त्यांची तुलना करायची होती म्हणते मी!

In reply to by पैसा

नाय्हो, तुम्चा काय्त्री गैर्सम्ज होतोय ! लोकशाहीत विरोधी पक्ष फार महत्वाचा असतो. तो नसणे ही फार काळजीची गोष्ट असते. त्यामुळे, विरोधी पक्ष आहे आणि इतक्या कठीण काळातही त्याची विनोदबुद्धी शाबूत आहे, अशी "डप्पल बेनेफीट" स्कीम मिळाल्याने आम्चे मन कसे अग्दी भ्रभ्रून आले, यात काय वाईट्ट आहे? *unknw* आता "इतक्या कौतूकाने केलेल्या आमच्या खाण्यापिण्याच्या साठ्याचे काय करायचे?" हा प्रश्ण सुटून आमच्याकरीता ही "ट्रीप्पल बेनेफीट" स्कीम झाली यामुळे अधिकच भर्भरुन आले, हे सहाजीक नाय्काय? *ok* राहिता राहिली आप'ल्या केवळ एकमेव महाम्हीन, कलंकहीन आणि अगदी कायद्याच्याही वर असणार्‍या नेत्याची तुल्ना म गांधींबरोबर करण्याचे... आतापर्यंत विरोधकांनी, पाठीराख्यांनी आणि स्युडो-पाठीराख्यांनी काय कमी अवहेलना केली आहे गांधींची? आता आम्हाला कशाला अजून त्यात भर टाकायला सांगता? असली विनोदी पापं करण्याचा आम्चा स्वभाव नाही, हे आम्च्या नेह्मिच्याच खुप्खुप विनयाने न्मूद क्रून ठेव्तो *dirol*

श्रीगुरुजी 22/05/2014 - 20:56
>>> आणि एखाद्याला त्यांची मत पटत नसतील तर ती मंडळी त्यांना भारताबाहेर जायला सांगतात (भारताबाहेर म्हणजेच पाकिस्तानात, असे ह्यांचे समानार्थी शब्द आहेत), कारण मत न पटनार्याना ते भारताबाहेरच टिकेट घरपोच आणून देतात. मोदी पंतप्रधान झाले तर आपण देश सोडू असे अनंतमूर्तींनी स्वतःहून जाहीर केले होते. त्यांनी देश सोडा असे त्यांनी त्याआधी कोणीही सांगितले नव्हते. आपल्यावरील खटले लढविण्यापेक्षा एम एफ हुसेन हा स्वतःहून भारताबाहेर पळाला होता. त्याला देश सोड असे कोणीही सांगितले नव्हते. मोदी पंतप्रधान झाले तर आपण देश सोडू असे कमाल खान नावाचा अभिनेता स्वतःहून म्हटला होता व निकाल लागल्यानंतर लगेच तो पाकिस्तानला स्वतःहून पळाला. देश सोड किंवा देश सोडायचा असल्यास इतर कोणत्याही देशात जायच्या ऐवजी पाकिस्तानात जा असे त्याला कोणीही सांगितले नव्हते.

In reply to by श्रीगुरुजी

भृशुंडी 23/05/2014 - 01:15
आपल्यावरील खटले लढविण्यापेक्षा एम एफ हुसेन हा स्वतःहून भारताबाहेर पळाला होता
जबरदस्त टीका.. अजून येउ द्या..

In reply to by भृशुंडी

भाजपचा गिरीराज सिंग भाजपविरोधींना पाकीस्तानात पाठवणार होता ,पोलिस केस झाल्यावर त्यांने शिखंडी अवतार धारण केला व पळूण गेला.

श्रीगुरुजी 23/05/2014 - 12:33
>>> कमालखान भारतात परततोय. त्याला बिजेपीनेच बोलावले आहे असे तो म्हणतो आहे. तो आता काय वाटेल त्या थापा मारेल. भाजपने त्याला जा म्हणून सांगितले नव्हते आणि परत ये असे आमंत्रणही दिले नव्हते. त्याच्यासारखे स्वयंघोषित निधर्मांध वाट्टेल त्या प्रतिज्ञा जाहीरपणे घेतात आणि वेळ आली सोयिस्कररित्या विसरून जातात. आता अनंतमूर्तींची दातखिळ का बसली आहे ते सहज समजण्यासारखे आहे.

प्यारे१ 23/05/2014 - 14:37
आपलं मत विरंगुळा म्हणूनच लिहीलंय ना? असो! बाकी आजोबांनी यॉर्कर टाकायच्या प्रयत्नाला मामांनी सिक्सर हाणून आपलं 'कैलिबर' नि 'क्लास' दाखवून दिला होता असंच दिसतंय! आजोबांचं भूत 'नंतर' मानगुटीवर बसणारच ह्यात वाद नाही. (इच्छा पूर्ण न झालेल्या व्यक्तीचं भूत होतं म्हणतात. खरं खोटं भुतांनाच माहिती. :) )

अभिजित - १ 27/05/2014 - 19:51
May 25, 2014, 11.34 PM IST Maharashtra cabinet approves funds for mill approve Rs 58.65 crore for a spinning mill whose chief promoter is cabinet minister Nitin Raut. The spinning mill's promoter is expected to provide just 5% of investment

नाटकाचा पहिला अंकचालु झालाय. आपण निवडून दिलेला हा गुज्जुभाई भलताच नाटक्या आहे.अडवाणींच्या नाटकीपणाबद्दल कधीच संशय नव्हता.गुजरातची नवी मुख्यमंत्री आनंदीबेन, तिनेही डोळ्यात पाणी काढले. अरे बाबांनो तुम्हाला चांगल्या मताधिक्याने निवडून दिलेय ते ह्यासाठी नाही. असो.बघुया पुढच्या सहा महिन्यांत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सुबोध खरे 22/05/2014 - 13:13
माईसाहेब, डोळ्यातून पाणी आले म्हणजे नाटके केली असाच अर्थ होतो असे नाही. माझे स्वतः चे लष्करात कमिशनिंग झाले( लेफ्टनंट) म्हणून तेंव्हा माझ्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आले. ते पाहून माझ्या हि डोळ्यात पाणी उभे राहिले. शेवटी तुम्हाला एक फार मोठा सन्मान प्राप्त झाला तर तुमच्या डोळ्यात पाणी उभे राहिले तर त्यात नाटकच असेल असे म्हणणे बरोबर नाही. इथे मी एक यकश्चित लेफ्टनंट झालो होतो. तेथे श्री. नरेंद्र मोदी यांना १२५ कोटी जनतेने निर्विवाद बहुमताने निवडून दिले आणी देशाच्या सर्वोच्च खुर्चीवर बसवले तर त्यांच्या डोळ्यात पाणी आले यात नाटकच असेल असे नाही.केवळ एखादा माणूस राजकारणी असला म्हणजे संवेदना बोथातच झाल्या पाहिजेत असे नाही म्हणून तो नाटकीच असतो असे नाही. पंडित नेहरूंच्या डोळ्यात ए मेरे बतन के लोगो ऐकून पाणी आले तर ते नाटक आहे असे कोणी म्हटल्याचे ऐकिवात नाही. ( आजही ते गाणे ऐकले कि मला माझे काही साथीदार लश्करात सेवा करताना हुतात्मा झाले त्यांची आठवण येऊन डोळ्याच्या कडा ओलावतात) असो ज्या रंगाचा चष्मा लावावा तसेच जग दिसते हे खरे.

In reply to by आनन्दा

मिपाचे व्यसन, एकदा लागले की सुटत नाही. आणि लाळघोटेपणा एकदा अंगात भिनला की भले भले गहनविचारी पण सारासार विचार बाजुला टाकतात आणि नाना उपायाने परत परत येतात.

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य 23/05/2014 - 08:47
बेडकी कितीही फुगली तरी गाय बनू शकत नाही या न्यायाने तिने गयी बद्दल अवाक्षर देखील काढू नये हेच उत्तम. तिने मस्त चिखलात मुक्त विहार करावा अथवा इनो घेउन गप बसावे.

भारत हि Landlocked भूमी आहे, व तिच्या सर्व बाजूने पाकिस्तान नामक देश पृथ्वी व्यापून राहिला आहे हे मात्र सहीये, पाकिस्तानशी असलेल्या आपल्या पारंपारीक शत्रूत्वाचे नेहमीच आणि बरेच राजकारण केले जाते एवढे मात्र नक्की.

In reply to by राही

वाजपेयी काळात चीन भारताचा खरा शत्रू म्हणून सांगितले गेले , व आज चीन जगभारत आपले आर्थिक व सामरिक सामर्थ्यांचा डंका मिरवत भारताची नाकेबंदी करत आहे , चीनला बेडकी म्हणणे मूर्खपणाचे ठरेल , जगातील पहिल्या तीनात येणाऱ्या आय एस आय व अमेरिकेला न जुमानणारे जमाते उद्दावा सारख्या संघटना ज्यामुळे जागतिक दहातादाची विद्यापीठ , नंदनवन असलेला पाकिस्तान व त्यात त्याच्याकडे असणारी १०० हून जास्त अण्वस्त्र पाहता पाकिस्तानला बेडकी म्हणणे योग्य ठरणार नाही , त्यांचे असलेले तालिबानशी लागेबांधे अमेरिका त्यांना पैशाची ,शस्त्रांची मदत देऊन सुद्धा तोडू शकले नाही , ह्याउलट पाकिस्तानातून प्रशिक्षण घेतलेले तालिबान ह्यांच्यापुढे अमेरिकेने नांगी टाकून २०१४ परत जात आहेत. अफगाणी अध्यक्ष मोदींच्या समारंभाला येणार म्हणून भारतीय दुतावासावर हल्ला करणारे हात अफगाणी असले तरी त्यामागील मेंदू हा पाकिस्तानी आहे, जगभर पाकिस्तानातून प्रशिक्षित झालेले दहशतवादी थैमान घालत असतांना पाकिस्तान जगभर ह्या ना त्या रूपाने पोहोचलेला दिसतो. मागच्या दशकापासून भारतीय संरक्षण शमत चीनच्या दृष्टीकोनातून विकसित होत आहे. व ह्यापुढे सुद्धा होत राहणार , चीनशी व्यापारी संबंध ठेवणारे मोदी ह्यांच्या विषयी चीनचे चांगले मत आहे , तेव्हा मोदी चीन व भारत अशी आर्थिक आघाडी ब्रिक मार्फत मजबूत करतात की वेस्टन वल्ड बरोबर युती करतात का ह्या दोन्ही आघाड्यांवर समतोल सहकार्य करतात हे महत्वाचे आहे.

विटेकर 22/05/2014 - 12:02
भावना पोहोचल्या.. तसे ही आम्ही थंडच असतो .. नेहमी करता.... लाखो कोटींचा भ्रष्टाचार झाला तरीही ....तसे ही आम्ही थंडच असतो ! आमच्या सैनिकांचीशिरे कापून नेली तरीही ...तसे ही आम्ही थंडच असतो ! युवराजांना पद्धतशीर राज्याभिषेक केला तरीही ...तसे ही आम्ही थंडच असतो ! गल्लो गल्ली भूछत्रांसारखे स्वयंघोषित नेते (?)उगवले तरीही ..तसे ही आम्ही थंडच असतो ... . . . जाऊ द्या .. काय काय लिहायचे ? तुमच्या भावनांना फक्त पोच दिली. लोभ असू द्यावा .

arunjoshi123 22/05/2014 - 13:56
आपणांस अजून ५ वर्षे थंड राहायचा जनादेश आहे. तुम्ही होऊन तो निर्णय घेतला आहे असा श्रेयअव्हेर नका करू. आणि शेवटी तुम्ही -२७३.१६ डीग्री केल्विनला जाणार आहात. दम धरा.

In reply to by arunjoshi123

काळा पहाड 25/05/2014 - 00:08
आवो कलनार नाय त्येस्नी क्येल्वीन बिल्वीन. कसाला दगडावर डोस्कं हापटतायं. सालेत अब्यास केला हस्ता तर माईती असतंव ना.

निवडणुकीचा निकाल पाहून आता मिपावर अनेक शैलीतल्या विनोदी लेख, कविता आणि प्रतिक्रियांचा दुष्काळ पडेल अशी भिती वाटत होती. पण अश्या काळातही मोठ्या धैर्याने आपली विनोदबुद्धी कायम ठेवणारे मिपाकर आहेत हे बधुन भरून आलं... किंवा मिपाभाषेत म्हणायचं तर डॉळे पाणाव्ले ;) चला, आता कॉर्न्फ्लेक्स व थंड्पेयांचे केलेले साठ्यांचं काय करायचं आणि मोकळा वेळ वेळात करमणूक कशी होणार हे प्रश्ण सुटल्यासारखे वाटत आहेत =))... हुश्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श !!!! आंदो, आंदो और :) *dance4*

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पैसा 22/05/2014 - 14:52
ते एवढे कळवळून लिहितायत आणि तुम्हाला पॉपकॉर्न्स आठवले? आज एक मिपाकर म्हणून शरम वाटली. त्यांचे खराटेवाले साहेब लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी जेलात गेले. निदान गांधीजींबरोबर तरी त्यांची तुलना करायची होती म्हणते मी!

In reply to by पैसा

नाय्हो, तुम्चा काय्त्री गैर्सम्ज होतोय ! लोकशाहीत विरोधी पक्ष फार महत्वाचा असतो. तो नसणे ही फार काळजीची गोष्ट असते. त्यामुळे, विरोधी पक्ष आहे आणि इतक्या कठीण काळातही त्याची विनोदबुद्धी शाबूत आहे, अशी "डप्पल बेनेफीट" स्कीम मिळाल्याने आम्चे मन कसे अग्दी भ्रभ्रून आले, यात काय वाईट्ट आहे? *unknw* आता "इतक्या कौतूकाने केलेल्या आमच्या खाण्यापिण्याच्या साठ्याचे काय करायचे?" हा प्रश्ण सुटून आमच्याकरीता ही "ट्रीप्पल बेनेफीट" स्कीम झाली यामुळे अधिकच भर्भरुन आले, हे सहाजीक नाय्काय? *ok* राहिता राहिली आप'ल्या केवळ एकमेव महाम्हीन, कलंकहीन आणि अगदी कायद्याच्याही वर असणार्‍या नेत्याची तुल्ना म गांधींबरोबर करण्याचे... आतापर्यंत विरोधकांनी, पाठीराख्यांनी आणि स्युडो-पाठीराख्यांनी काय कमी अवहेलना केली आहे गांधींची? आता आम्हाला कशाला अजून त्यात भर टाकायला सांगता? असली विनोदी पापं करण्याचा आम्चा स्वभाव नाही, हे आम्च्या नेह्मिच्याच खुप्खुप विनयाने न्मूद क्रून ठेव्तो *dirol*

श्रीगुरुजी 22/05/2014 - 20:56
>>> आणि एखाद्याला त्यांची मत पटत नसतील तर ती मंडळी त्यांना भारताबाहेर जायला सांगतात (भारताबाहेर म्हणजेच पाकिस्तानात, असे ह्यांचे समानार्थी शब्द आहेत), कारण मत न पटनार्याना ते भारताबाहेरच टिकेट घरपोच आणून देतात. मोदी पंतप्रधान झाले तर आपण देश सोडू असे अनंतमूर्तींनी स्वतःहून जाहीर केले होते. त्यांनी देश सोडा असे त्यांनी त्याआधी कोणीही सांगितले नव्हते. आपल्यावरील खटले लढविण्यापेक्षा एम एफ हुसेन हा स्वतःहून भारताबाहेर पळाला होता. त्याला देश सोड असे कोणीही सांगितले नव्हते. मोदी पंतप्रधान झाले तर आपण देश सोडू असे कमाल खान नावाचा अभिनेता स्वतःहून म्हटला होता व निकाल लागल्यानंतर लगेच तो पाकिस्तानला स्वतःहून पळाला. देश सोड किंवा देश सोडायचा असल्यास इतर कोणत्याही देशात जायच्या ऐवजी पाकिस्तानात जा असे त्याला कोणीही सांगितले नव्हते.

In reply to by श्रीगुरुजी

भृशुंडी 23/05/2014 - 01:15
आपल्यावरील खटले लढविण्यापेक्षा एम एफ हुसेन हा स्वतःहून भारताबाहेर पळाला होता
जबरदस्त टीका.. अजून येउ द्या..

In reply to by भृशुंडी

भाजपचा गिरीराज सिंग भाजपविरोधींना पाकीस्तानात पाठवणार होता ,पोलिस केस झाल्यावर त्यांने शिखंडी अवतार धारण केला व पळूण गेला.

श्रीगुरुजी 23/05/2014 - 12:33
>>> कमालखान भारतात परततोय. त्याला बिजेपीनेच बोलावले आहे असे तो म्हणतो आहे. तो आता काय वाटेल त्या थापा मारेल. भाजपने त्याला जा म्हणून सांगितले नव्हते आणि परत ये असे आमंत्रणही दिले नव्हते. त्याच्यासारखे स्वयंघोषित निधर्मांध वाट्टेल त्या प्रतिज्ञा जाहीरपणे घेतात आणि वेळ आली सोयिस्कररित्या विसरून जातात. आता अनंतमूर्तींची दातखिळ का बसली आहे ते सहज समजण्यासारखे आहे.

प्यारे१ 23/05/2014 - 14:37
आपलं मत विरंगुळा म्हणूनच लिहीलंय ना? असो! बाकी आजोबांनी यॉर्कर टाकायच्या प्रयत्नाला मामांनी सिक्सर हाणून आपलं 'कैलिबर' नि 'क्लास' दाखवून दिला होता असंच दिसतंय! आजोबांचं भूत 'नंतर' मानगुटीवर बसणारच ह्यात वाद नाही. (इच्छा पूर्ण न झालेल्या व्यक्तीचं भूत होतं म्हणतात. खरं खोटं भुतांनाच माहिती. :) )

अभिजित - १ 27/05/2014 - 19:51
May 25, 2014, 11.34 PM IST Maharashtra cabinet approves funds for mill approve Rs 58.65 crore for a spinning mill whose chief promoter is cabinet minister Nitin Raut. The spinning mill's promoter is expected to provide just 5% of investment
आपल्या मित्रांनो, आपन थंड राहूया ! मित्रांनो, आपल्या इकडे त्याग केला कि तिकडची लोकं 'नौटंकी साला' असं जरी आपल्याला म्हणाली, तरी भव्य सोहोळ्या मध्ये बाणांच्या शय्येवर पडलेल्या पितामहाने, अर्जुनाच्या कृपेने आपणास हि सुखनैव शय्या मिळाल्याचे म्हणताच, अर्जुनच्या डोळ्यात गंगा जमुना अवतरतात हे पाहून, आपन त्यांना 'नौटंकी साला' असं नाही बोलायचं, आपन थंड राहायचं.

सौदी क्षणचित्रे : ०४ : जगातले सर्वात मोठे मरुवन, अल् अहसा

डॉ सुहास म्हात्रे ·

एक्का साहेब, आपल्या नेहमीच्या समर्थ शैलीने आणि नेमक्या प्रकाशचित्रांनी सजलेली सुरेख वर्णने वाचून, आपल्या लेखांबाबत कायमच उत्सुकता वाटत आलेली आहे. सदरहू लेखही अशा सर्व अपेक्षा पूर्ण करणाराच आहे. आवडला.

In reply to by प्रचेतस

@गारा डोंगरातल्या वालुकाश्मांचे आकारही भारीच आहेत.>>> वालुकाश्म ज्जाम अवडले! *i-m_so_happy* त्यातल्या ३ नंबरच्या फोटुत आमचा http://www.easyfreesmileys.com/smileys/free-evil-grin-smileys-134.gifअंश आहे... ;) तो मधला उंच सुळका..साइडनी, आदिमानवाची कवटी असल्यासारखा भासतो आहे! *biggrin*

मी मागच्या जुबैलच्या ट्रिपला इथे गेलो होतो. लक्षांत काय राहीले तर, आमच्या साहेबांच्या बायकोने आणलेले छोले आणि दुसर्‍या मित्राने (त्यावेळी तो नुकताच भारतातून आला होता.) आणलेल्या गूळ-पोळ्या आणि साजूक तूप. इब्राहिमचा राजवाडा मात्र बघायचा राहिला.ग्रुप मध्ये थोडी बच्चे कं. असल्याने आम्ही तिथल्याच एका छोट्या प्राणी संग्रहालयांत गेलो होतो.

सौंदाळा 22/05/2014 - 10:13
मज्जा मज्जा. लहानपणीचा अरेबियन नाईट्सचा पगडा अजुन कायम आहे. सौदीला भेट द्यायची खुप इच्छा आहे. युरोप, अमेरिकापेक्षा सौदी, इजिप्त, दक्षिण अमेरिकेबद्दल मनात अजुनही गुढरम्य आकर्षण आहे. पुभाप्र

सर्व भाग वाचतो आहे . मालिका सुरेख होते आहे. घरबसल्या सौदी चे दर्शन घडवल्याबद्दल आभार ,इतर आखाती देशात जाउनही सौदी बद्दल भयमिश्रित आकर्षण असतेच !

रेवती 22/05/2014 - 18:14
हे लेखनही आवडले. छायाचित्रेही चांगली आलीयेत. फोटोतील ठिकाणी धूळ फार असणार असे वाटत आहे.राजवाडा म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर जे येते त्यापेक्षा वेगळे चित्र आहे. फार्महाऊसवर लाल व हिरव्या रंगाचा वापर जास्त वाटला. पिवळसर रंगाचे ओले खजूर आणि नेहमीचे काळपट रंगाचे असे घोस देठासकट प्याकबंद करून आलेले ग्रोसरी स्टोअरमध्ये बघितले आहेत तेवढीच या भागाबद्दल माहिती होती.

नरेंद्र गोळे, वल्ली, अत्रुप्त आत्मा, मुक्त विहारि, सौंदाळा, मंदार कात्रे, रेवती, सूड, शिद, दिपक.कुवेत आणि अनन्न्या : अनेक धन्यवाद !

प्यारे१ 25/05/2014 - 13:46
नेहमीच प्रतिसाद देईन असं नाही पण वाचतोय मालिका. मत मात्र बदलणार नाही असं वाटतंय. फिरायला येऊ इ ए न्ची मालिका वाचून, कामासाठी नाही ब्वा! ;)

पैसा 25/05/2014 - 20:00
वाचताना प्रत्यक्ष तिथे भटकून आल्याचा अनुभव येतोय!

सविता००१ 30/05/2014 - 12:39
काय अफलातून फोटो काढता हो तुम्ही! फारच छान. मालिकाही सुरेखच आहे.

एक्का साहेब, आपल्या नेहमीच्या समर्थ शैलीने आणि नेमक्या प्रकाशचित्रांनी सजलेली सुरेख वर्णने वाचून, आपल्या लेखांबाबत कायमच उत्सुकता वाटत आलेली आहे. सदरहू लेखही अशा सर्व अपेक्षा पूर्ण करणाराच आहे. आवडला.

In reply to by प्रचेतस

@गारा डोंगरातल्या वालुकाश्मांचे आकारही भारीच आहेत.>>> वालुकाश्म ज्जाम अवडले! *i-m_so_happy* त्यातल्या ३ नंबरच्या फोटुत आमचा http://www.easyfreesmileys.com/smileys/free-evil-grin-smileys-134.gifअंश आहे... ;) तो मधला उंच सुळका..साइडनी, आदिमानवाची कवटी असल्यासारखा भासतो आहे! *biggrin*

मी मागच्या जुबैलच्या ट्रिपला इथे गेलो होतो. लक्षांत काय राहीले तर, आमच्या साहेबांच्या बायकोने आणलेले छोले आणि दुसर्‍या मित्राने (त्यावेळी तो नुकताच भारतातून आला होता.) आणलेल्या गूळ-पोळ्या आणि साजूक तूप. इब्राहिमचा राजवाडा मात्र बघायचा राहिला.ग्रुप मध्ये थोडी बच्चे कं. असल्याने आम्ही तिथल्याच एका छोट्या प्राणी संग्रहालयांत गेलो होतो.

सौंदाळा 22/05/2014 - 10:13
मज्जा मज्जा. लहानपणीचा अरेबियन नाईट्सचा पगडा अजुन कायम आहे. सौदीला भेट द्यायची खुप इच्छा आहे. युरोप, अमेरिकापेक्षा सौदी, इजिप्त, दक्षिण अमेरिकेबद्दल मनात अजुनही गुढरम्य आकर्षण आहे. पुभाप्र

सर्व भाग वाचतो आहे . मालिका सुरेख होते आहे. घरबसल्या सौदी चे दर्शन घडवल्याबद्दल आभार ,इतर आखाती देशात जाउनही सौदी बद्दल भयमिश्रित आकर्षण असतेच !

रेवती 22/05/2014 - 18:14
हे लेखनही आवडले. छायाचित्रेही चांगली आलीयेत. फोटोतील ठिकाणी धूळ फार असणार असे वाटत आहे.राजवाडा म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर जे येते त्यापेक्षा वेगळे चित्र आहे. फार्महाऊसवर लाल व हिरव्या रंगाचा वापर जास्त वाटला. पिवळसर रंगाचे ओले खजूर आणि नेहमीचे काळपट रंगाचे असे घोस देठासकट प्याकबंद करून आलेले ग्रोसरी स्टोअरमध्ये बघितले आहेत तेवढीच या भागाबद्दल माहिती होती.

नरेंद्र गोळे, वल्ली, अत्रुप्त आत्मा, मुक्त विहारि, सौंदाळा, मंदार कात्रे, रेवती, सूड, शिद, दिपक.कुवेत आणि अनन्न्या : अनेक धन्यवाद !

प्यारे१ 25/05/2014 - 13:46
नेहमीच प्रतिसाद देईन असं नाही पण वाचतोय मालिका. मत मात्र बदलणार नाही असं वाटतंय. फिरायला येऊ इ ए न्ची मालिका वाचून, कामासाठी नाही ब्वा! ;)

पैसा 25/05/2014 - 20:00
वाचताना प्रत्यक्ष तिथे भटकून आल्याचा अनुभव येतोय!

सविता००१ 30/05/2014 - 12:39
काय अफलातून फोटो काढता हो तुम्ही! फारच छान. मालिकाही सुरेखच आहे.
=================================================================== सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८...

अंधाराच्या प्रतिक्षेत सूर्य आणि इतर चोर

भृशुंडी ·

विवेकपटाईत 22/05/2014 - 20:05
सूर्यालाही दिसेनाश्या कवींचा मी आहे बाप. कवीचा जागी विश्लेषक हा शब्द मस्त वाटला असता. कारण गेल्या आठवड्यात बरेच विश्लेषकांचे मते ऐकली *crazy* *drinks*

विवेकपटाईत 22/05/2014 - 20:05
सूर्यालाही दिसेनाश्या कवींचा मी आहे बाप. कवीचा जागी विश्लेषक हा शब्द मस्त वाटला असता. कारण गेल्या आठवड्यात बरेच विश्लेषकांचे मते ऐकली *crazy* *drinks*
लेखनविषय:
लावू नका दिवे येणार अंधाराचे दिवस मुजोर बुलेट्प्रूफ जॅकेटात रेडी सूर्य आणि इतर चोर. तारे ठेवा फ्रिजमध्ये गोठवलेल्या चंद्रावर अंधाराची मालकी येतेय गुरुशुक्र बंडावर बल्ब सुद्धा विझतील असा घनघोर अंधार वळणावर सूर्यालाही चढवा म्हणावं गॉगल जरा डोळ्यांवर सूर्यावरच राज्य आलंय लपाछुपी खेळताना अंधार मात्र करेल भोज्जा खिडकीमागे लपताना गूढ्गोत्री मांडून ठेवा अंधाराची कुंडली सूर्याने साल्या चोरांची मुट्कुळीच बांधली. येणार आहे अंधार असा ट्यूब लाईट लावा राव सूर्यालाही दिसेनाश्या कवींचा मी आहे बाप.

तीन शहाणे

विवेकपटाईत ·

आजकाल नाना प्रकारचे गहनविचार करणे सोडून दिले आहे. त्यामुळे किंचीत विचार करायला, एक छोटासा, पक्षी-प्राणी-मासे आणि तीर्थ कट्टा करू या.

प्रेषक, विडंबन सराईत, Thu, 22/05/2014 - 11:40 तीन काव्यकिडे अतिशहाणे कविता करीत होते बोलत्या संस्थळाला पेढे भरवीत होते. प्रतिसाद तेजस्वी सह न झाले आपुल्याच-खोलीत ते जाऊनी बैसले. वि'जनात बत्ती तयांची पेटली सुरेखा सुरेखा तिघे ओरडले. ज्या अर्थी जिलबी मिळते मठ्ठ्यास'ही, पात्र असे. आपण आपल्यात असलेले बरे आनंदी अतिशहाणे नाचले. टीप : कॉकटेल लाउन----मधे,उसळपाव सोबत,आत्मगंडरस प्राशन केल्याने डोक्याची बत्ती (असलीच तर..)जळेल,आणि ताकाचा मठ्ठा-होइल! :p काव्यरस: बोट का लाविता? ;)

आजकाल नाना प्रकारचे गहनविचार करणे सोडून दिले आहे. त्यामुळे किंचीत विचार करायला, एक छोटासा, पक्षी-प्राणी-मासे आणि तीर्थ कट्टा करू या.

प्रेषक, विडंबन सराईत, Thu, 22/05/2014 - 11:40 तीन काव्यकिडे अतिशहाणे कविता करीत होते बोलत्या संस्थळाला पेढे भरवीत होते. प्रतिसाद तेजस्वी सह न झाले आपुल्याच-खोलीत ते जाऊनी बैसले. वि'जनात बत्ती तयांची पेटली सुरेखा सुरेखा तिघे ओरडले. ज्या अर्थी जिलबी मिळते मठ्ठ्यास'ही, पात्र असे. आपण आपल्यात असलेले बरे आनंदी अतिशहाणे नाचले. टीप : कॉकटेल लाउन----मधे,उसळपाव सोबत,आत्मगंडरस प्राशन केल्याने डोक्याची बत्ती (असलीच तर..)जळेल,आणि ताकाचा मठ्ठा-होइल! :p काव्यरस: बोट का लाविता? ;)
लेखनविषय:
तीन शहाणे अतिशहाणे हातवारे करीत होते उगवत्या दिवसाला रात्र ठरवीत होते. ऊन तेजस्वी सहन न झाले बंद खोलीत ते जाऊनी बैसले. अंधारात बत्ती तयांची पेटली युरेका युरेका तिघे ओरडले. ज्या अर्थी अंधार इथे दिवस नाही रात्र असे. आपले तर्क ठरले खरे आनंदी शहाणे नाचले.
टीप : कॉकटेल लाउंज मध्ये, मिसळपाव सोबत, सोमरस प्रश्न केल्याने डोक्याची बत्ती जळेल, कवितेचा उलगडा होईल.

शाही मुरांबा

अनन्न्या ·

मुरांबा.. सह्ही.. हा तर खूप आवडीचा, अगदी शाळेत असल्यापासून डब्यात नेतोय.. खास करून चपातीबरोबर चण्यावाटाण्याची उसळीसारखी तिखट भाजी असली की हा तोंडाला लावायला आणखी मजा येते. पण एक प्रश्न - याला शाही का म्हटले आहे? सहजच की याला साधा मोरंबा पासून शाही बनवायला काही स्पेशल यात टाकले आहे तर सांगा, म्हणजे तसे आईपर्यंत पोहोचवता येईल. बाकी तिची पद्धत अशीच आहे की भिन्न हे मला सांगता येणार नाही, मी जास्त ढवळाढवळ करत नाही स्वैंपाक घरात..

पिंगू 21/05/2014 - 19:15
हापूस आंब्याचा असा मुरांबा कधी बघितला नाही. फक्त एक शंका आहे की, साखरेचे प्रमाण आंब्यांच्या फोडींच्या वजनाइतकेच घ्यावे ना. बाकी मुरांब्याची चव किती शाही लागेल, याचाच विचार करतोय..

अनन्न्या 22/05/2014 - 11:49
गूळ कितपत चांगला लागेल माहित नाही, कच्च्या आंब्याचा गुळांबा चांगला लागतो. बाकी तूप घालून मुरांबा खरच सुंदर लागतो. @ पिंगू, हापूसांब्याच्या मुरांब्याच्या चवीबद्दल शंका?, एकदा करून , खाऊन बघाच! साखरेचे प्रमाण आंब्याच्या फोडींइतकेच घ्या. सर्वांचे आभार! आंबे मिळतायत तोवर करून ठेवा.

In reply to by पिंगू

सूड 22/05/2014 - 15:17
नाही होत रे. शंकाच असेल तर आधी मोजून चार आंब्याचा करुन बघ, नाही परत जास्तीचा केलास तर सगोत्री स्त्रीडूआयडी घेईन मी !! ;)

मदनबाण 22/05/2014 - 20:27
ऑ... असा पण मोरांबा करतात ? फळांचा राजाच... त्यामुळे बाय डिफॉल्ट शाही ! ;) पण... हा लवकर खराब होत नाही ना ? { शिल्लक राहिला/ठेवला तर खराब होइल ना ! ;) } ;;; ;; ; मोरांबा की मुरांबा ? ;)

अनन्न्या 23/05/2014 - 18:28
@मनिष, फोडी ज्या वाटीने, भांड्याने मोजून घेवू त्याच भांड्याने तेवढीच साखर घ्यावी. @मदनबाण मुरांबा कमी कढला, पातळ झाला तर नाही टिकणार, पण व्यवस्थित घट्ट झाला तर वर्षभर टिकतो. आमच्याकडे मुरांबा म्हणतात...तुम्ही मोरांबा म्हणा चव बदलणार नाही ती शाहीच राहणार!! *smile*

In reply to by अनन्न्या

मदनबाण 26/05/2014 - 13:07
मदनबाण मुरांबा कमी कढला, पातळ झाला तर नाही टिकणार, पण व्यवस्थित घट्ट झाला तर वर्षभर टिकतो. ओक्के. :) अरे हो आधीच्या प्रतिसाद जे सांगायचे राहिले होते ते सांगतो, पहिल्या फोटोतल्या आंब्याच्या फोडी अगदी मस्त कापल्या आहेत.

सस्नेह 23/05/2014 - 22:19
मी गोवी आंब्याचा करते. हापूसचा कधी केला नाही. आता बगाहते करून. बाकी, मे नन्तर वर्षभर हापूसची आठवण आली तर चांगला पर्याय आहे हं.

मोरंबा म्हटलं की हाच असतो डोळ्यासमोर.. दुसर्‍या कोणालाही तिथे स्थानच नाही.. कैरीचा फोडींचा साखरांबा किवा गुळांबा आणि किसलेल्या कैर्‍यांचा साखरांबा पण मोरांबा म्हणजे हाच आणि हाच फक्त... (ह्या सिझनला भारतात आले तर इथे येताना याची एक लहानशी बरणी तरी असतेच सामानात..) स्वाती

मुरांबा.. सह्ही.. हा तर खूप आवडीचा, अगदी शाळेत असल्यापासून डब्यात नेतोय.. खास करून चपातीबरोबर चण्यावाटाण्याची उसळीसारखी तिखट भाजी असली की हा तोंडाला लावायला आणखी मजा येते. पण एक प्रश्न - याला शाही का म्हटले आहे? सहजच की याला साधा मोरंबा पासून शाही बनवायला काही स्पेशल यात टाकले आहे तर सांगा, म्हणजे तसे आईपर्यंत पोहोचवता येईल. बाकी तिची पद्धत अशीच आहे की भिन्न हे मला सांगता येणार नाही, मी जास्त ढवळाढवळ करत नाही स्वैंपाक घरात..

पिंगू 21/05/2014 - 19:15
हापूस आंब्याचा असा मुरांबा कधी बघितला नाही. फक्त एक शंका आहे की, साखरेचे प्रमाण आंब्यांच्या फोडींच्या वजनाइतकेच घ्यावे ना. बाकी मुरांब्याची चव किती शाही लागेल, याचाच विचार करतोय..

अनन्न्या 22/05/2014 - 11:49
गूळ कितपत चांगला लागेल माहित नाही, कच्च्या आंब्याचा गुळांबा चांगला लागतो. बाकी तूप घालून मुरांबा खरच सुंदर लागतो. @ पिंगू, हापूसांब्याच्या मुरांब्याच्या चवीबद्दल शंका?, एकदा करून , खाऊन बघाच! साखरेचे प्रमाण आंब्याच्या फोडींइतकेच घ्या. सर्वांचे आभार! आंबे मिळतायत तोवर करून ठेवा.

In reply to by पिंगू

सूड 22/05/2014 - 15:17
नाही होत रे. शंकाच असेल तर आधी मोजून चार आंब्याचा करुन बघ, नाही परत जास्तीचा केलास तर सगोत्री स्त्रीडूआयडी घेईन मी !! ;)

मदनबाण 22/05/2014 - 20:27
ऑ... असा पण मोरांबा करतात ? फळांचा राजाच... त्यामुळे बाय डिफॉल्ट शाही ! ;) पण... हा लवकर खराब होत नाही ना ? { शिल्लक राहिला/ठेवला तर खराब होइल ना ! ;) } ;;; ;; ; मोरांबा की मुरांबा ? ;)

अनन्न्या 23/05/2014 - 18:28
@मनिष, फोडी ज्या वाटीने, भांड्याने मोजून घेवू त्याच भांड्याने तेवढीच साखर घ्यावी. @मदनबाण मुरांबा कमी कढला, पातळ झाला तर नाही टिकणार, पण व्यवस्थित घट्ट झाला तर वर्षभर टिकतो. आमच्याकडे मुरांबा म्हणतात...तुम्ही मोरांबा म्हणा चव बदलणार नाही ती शाहीच राहणार!! *smile*

In reply to by अनन्न्या

मदनबाण 26/05/2014 - 13:07
मदनबाण मुरांबा कमी कढला, पातळ झाला तर नाही टिकणार, पण व्यवस्थित घट्ट झाला तर वर्षभर टिकतो. ओक्के. :) अरे हो आधीच्या प्रतिसाद जे सांगायचे राहिले होते ते सांगतो, पहिल्या फोटोतल्या आंब्याच्या फोडी अगदी मस्त कापल्या आहेत.

सस्नेह 23/05/2014 - 22:19
मी गोवी आंब्याचा करते. हापूसचा कधी केला नाही. आता बगाहते करून. बाकी, मे नन्तर वर्षभर हापूसची आठवण आली तर चांगला पर्याय आहे हं.

मोरंबा म्हटलं की हाच असतो डोळ्यासमोर.. दुसर्‍या कोणालाही तिथे स्थानच नाही.. कैरीचा फोडींचा साखरांबा किवा गुळांबा आणि किसलेल्या कैर्‍यांचा साखरांबा पण मोरांबा म्हणजे हाच आणि हाच फक्त... (ह्या सिझनला भारतात आले तर इथे येताना याची एक लहानशी बरणी तरी असतेच सामानात..) स्वाती
साहित्यः एक डझन तयार पण घट्ट हापूस आंबे, साखर, लवंगा ४/५, वेलची दाणे( खरं तर या मुरांब्याला हापूस आंब्याचा इतका सुंदर सुगंध असतो की वेलची पण फिकी पडते.) muramba कृती: फोटोत दाखवल्याप्रमाणे आंब्याच्या दोन्ही बाजूचे काप काढून त्यावर उभ्या आडव्या रेघा मारून चमच्याने फोडी काढून घ्याव्यात. तयार फोडी मोजून घ्याव्यात, जेवढ्या फोडी असतील तेवढीच साखर घ्यावी. साखर, लवंगा, वेलची दाणे सगळे एकत्र मिसळून दोन तास झाकून ठेवावे.

चॉकलेट डे .. खळ्ळं फट्ट्याक !

तुमचा अभिषेक ·

राही 21/05/2014 - 19:08
कुणाची गंमत आणि कुणाला शिक्षा ! स्टाइल नेहमीप्रमाणे छान. आवडले.

मित्राने दिलेल्या चॉकलेटवर माझा संशय होताच. असो. पण मी तुमच्या जागी असतो तर त्या अन्याय्य थपडेचे कारण नक्कीच तिला जाऊन विचारले असते. भलेही अजून एक थप्पड खावी लागली असती तरी. तुमच्या निष्कपट मनाचा उद्देश स्वच्छ असताना असा अपमान का बरं सहन करावा? आता इतक्या वर्षांनंतर ब्लॉग आणि लेखांच्या द्वारे तुमचे स्पष्टीकरण आणि निरपराधित्व तिच्या पर्यंत पोहोचविण्यापेक्षा तेंव्हाच्या तेंव्हाच सोक्षमोक्ष लावला असतात तर आज आम्हाला त्यांना वहिनी म्हणायची संधी गवसली असती.

In reply to by प्रभाकर पेठकर

काश... माझ्याजागी तुम्ही असता ;) आणि एखाद्याचे नाव कानफाट्या पडले की त्याला एखाददुसरी कानफटात चुपचाप खाऊन घ्यावी लागते हो. :( बाकी वहिनी मात्र आहेत त्याच योग्य आहेत, जेणेकरून असे धाडसी लिखाण करू शकतो, अशी कानफटवणारी नाहीये तेच बरे :D

आत्मशून्य 21/05/2014 - 23:05
अश्या प्रकरणात घाई नडते हा गुरुमंत्र मी खूप लहानपणीच शिकलो होतो. या गुरुमंत्रानेच माझा कित्येक प्रेमप्रकरणात घात केला ती गोष्ट निराळी.
:) विशेषत: घात झाला हे बघता हां मन्त्र आपण इयत्ता 4.5वी +/- 1.2 वर्षे वयाचे असताना शिकला असावा असा कयास आहे.
त्यातही आम्हा मुंबईकरांना आपल्या स्टाईलच्या वाटतील अश्या शोधायला गेले की त्यातल्याही निम्म्या गळाल्या.
अतिशयोक्ति होतीय, खरे तर 85% गळाव्यातच.
वालचंद सांगली म्हटले की मोजून सात आठ च सुंदर मुली. पुर्ण कॉलजभात हं.
इंजीनिअरिंगच्या इमारतिमधिल हां वास्तुदोष अगदी कोम्प्युटर इंजिनीअरिंग/सायन्स/एप्लीकेशन्स वगैरे येउनहि बराच काळ अस्तित्वात होता/आहे. वालचंदला दोष नको.

In reply to by आत्मशून्य

आधीच ईंजीनीअरींग त्यात वालचंद असे बोलू शकतो हवे तर .. बाकी गुरुमंत्र शिकण्याचे वय आठवत नाही, पण माझे वयात येणे म्हणाल तर चौथीत मला एका मुलीच्या नावावरून चिडवले जायचे पण तसे काही नव्हते, मी स्वत: मात्र पहिल्यांदा प्रेमात पाचवीत पडलो होतो. त्यामुळे आपला अंदाज प्लस मायनस कन्सिडर करता बरेपैकी अचूक ..

In reply to by तुमचा अभिषेक

आत्मशून्य 21/05/2014 - 23:59
इयत्ता साडे चवथी प्लस मायनस चवदा महीनेहा गेस ज्योतिष वगैरे नाही बरका...! आय जस्ट हेव माय वेज टु पेनिट्रेट द स्टफ लाइक मेनी बडिज माइंड ;) पण आपला प्रांजळपणाच भावतो म्हणुन संस्थळाव्र असे वैयक्तिक लिखाणाचे धाडस करू शकतो. अन्यथा आमच्या प्रकांड पाडित्याच्या लिखाणाचि अकाउण्टिबिलिटि काढनार्यांची इथे कमतरता नाही. खरोखर मनापासून धन्यवाद.

झंम्प्या 22/05/2014 - 09:13
आवड्ला किस्सा... लिहीन्याची स्टायील पण लय भारी

In reply to by तुमचा अभिषेक

योगी९०० 22/05/2014 - 12:35
मस्त मस्त मस्त .. वाचून मजा आली. कुठेतरी असे वाटले की तुम्ही त्या मुलीला का मारले हे विचारयाला पाहिजे होते ..!! बाकी मी पण वालचंद सांगलीचाच...(मेक - पण १९९५ पास आऊट). आपले क्लिंटन सुद्दा वालचंदमधूनच शिकले आहेत.

In reply to by निलेश देसाई

शक्यय आपण एकमेकांच्या कधी नजरेसही पडलो असू, बाकी डिप्लोमाची कोणतीही मुले वा ग्रूप तेव्हा फारसा ओळखीचा नव्हता, सिविलचीही फारशी नाहीच त्यामुळे मॅकची शक्यता आणखी कमी. तशीही एक मेंटेलिटी असतेच ना डिग्रीवाले म्हणजे डिप्लोमावाल्यांपेक्षा भारी वगैरे.. तसेच लेखात उल्लेखलेल्या ज्या चार-सहा-आठ मुली तेव्हा निदान माझ्यातरी टॉपलिस्टवर होत्या त्या बहुतांश डिग्रीच्या असल्याने डिप्लोमाचे क्लास धुंडाळणे वा ओळख काढणे असेही प्रकार फार झाले नाही..

मी वर्षभरासाठीच वालचंदला होतो, बीई पासआउट मात्र २००६ ला वीजेटीआयमधून झालो. बाकी कॉलेज आणि त्याचा ११४-११५ एकर पसरलेला कॅम्पस भारीच, आयुष्यातले ते एकमेव वर्ष हॉस्टेल लाईफ जगल्याने कित्येक आठवणी आहेत त्या वर्षभराच्या..

निलेश देसाई 22/05/2014 - 13:10
वा वा वा, मस्तच!! आमच्या वालचंद मधील आठवणी अचानक हिरव्या झाल्या. कॉलेज मध्ये टेस्ट आणि कँपस इंटरव्हुव असताना रंगपंचमी खेळल्याने व मुलींना रंग लावल्याने (आम्ही तो जबरदस्तीने लावला असा कबुली जबाब आमच्याच मैत्रीणींनी नंतर दिल्याने) ब्लॅकलिस्ट मधे आमचा नंबर वरुन पहिला लागल्याची बातमी वालचंद बरोबरच आजुबाजुच्या ४-५ इंजिनीरींग कॉलेजात पसरली होती.........

In reply to by निलेश देसाई

वालचंदची रंगपंचमी .. वाह काय आठवण काढलीत राव.. बेक्कार.. आम्ही बाहेर राहत असल्याने सकाळी मस्त मुंबई स्टाईल रंगपंचमी खेळून झाली, आमच्यासारखेच बाहेर पीजी म्हणून राहणार्‍या एकेकाच्या घरात घुसून रंगवणे वगैरे.. कित्येकांच्या मालकांच्याही नंतर शिव्या खाव्या लागल्या.. अकरा साडेअकरा पर्यंत प्रत्येकाच्या अंगावरील कपडे छिन्नविछिन्न होऊन त्यांची लक्तरे झाली होती, तीच गळ्यात टांगून मग हॉस्टेलकडे मोर्चा वळवला.. तिथे चिखलाचे डबके आणि काय काय सांगू नये असला बेक्कार माहौल होता की लांबून पाहताच पावले थबकली.. इतक्यात काही नागपूरच्या पोट्ट्यांची आमच्यावर नजर पडली, त्यांनी आम्हाला घ्यायचा आवाज दिला तसे जी धूम ठोकली ती .... हातात गावलो नाही त्यांच्या हेच नशीब !

In reply to by तुमचा अभिषेक

आसिफ 22/05/2014 - 23:56
वालचंद.. सुंदर आठवणींचा एक कप्पा,या कप्प्यात असंख्य आठ्वणी अगदी ठासुन भरलेल्या. २००५ साली मेक.विभागातुन बाहेर पडलो पण मनाने अधुन मधुन जरूर फेर फटका मारतो. ~आसिफ.

शिद 22/05/2014 - 18:45
मस्त किस्सा. बाकी इंजिनियरींग कॉलेज आणि हॉस्टेलचे दिवसच साले काही वेगळे होते... आयुष्यातील एकदम जादुई दिवस.

In reply to by शुचि

आत्मशून्य 23/05/2014 - 09:03
हेच म्हणतो. इट्स एसोल्ट. मला व्यक्तिश: चोकलेट गोड न्हवते या कारणाने मुलीने डायरेक्ट गाल रंगवला पटले नाही पण भाऊ म्हणतात तर विश्वास ठेवलाच पायजे

In reply to by आत्मशून्य

ते पण आहेच, कदाचित आमचे इतरही काही किडे याला कारणीभूत असावेत आणि हे तत्कालिक कारण असावेत, बाकी अश्यावेळी मैत्रीणी कान भरण्यात आणि इकडच्या तिकडच्या चार गोष्टी सांगण्यात आणि आपल्याच मैयतर्नीची लाईन कशी होऊ नये हे बघण्यात फार हुशार असतात...

अमोल केळकर 23/05/2014 - 12:37
जबरदस्त लेखन ( मुळचा सांगलीकर ) अमोल केळकर अवांतर : आमचा एक whats up वर ग्रुप आहे, वालचंद मधल्या अनेक मुली तिथे आहेत , टाकू का आपला लेख ;)

In reply to by अमोल केळकर

मात्र आता मी विवाहीत असून मला याचे कोणतेही चांगले वाईट परिणाम घडलेले नकोयत आता हे नमूद करायला विसरू नका.. :)

एस 23/05/2014 - 15:22
या दोन्ही घटनांमध्ये एक दिवस कसा गेला याचा विचार करतोय.
......................... ते नकली होते ! इक्लेअरच्या वेष्टणात गुंडाळलेले, बाहेरून चॉकलेटसारखेच दिसणारे, आतून चवीला मात्र अत्यंत कडवट आणि तोंडात घेताच थुंकून टाकण्याच्या लायकीचे होते. त्याची चव काय असावी याची कल्पना न केलेलीच बरी कारण त्याचा परिणाम मी पुरेपूर भोगला होता.
जर ते इतके वाईट होते तर तिथेच तिने थुंकून कसे टाकले नाही? *preved* *lol* *biggrin* *ROFL*

In reply to by एस

जर ते इतके वाईट होते तर तिथेच तिने थुंकून कसे टाकले नाही? ते तिने केलेही असेल पण हे देखील वाचा.. बस्स मग काय, ती आपल्या रस्त्याला, मी आपल्या रस्त्याला. जाताना पलटून मात्र चुकूनही पाहिले नाही. हि आपली स्टाईलच म्हणा ना. अश्या प्रकरणात घाई नडते हा गुरुमंत्र मी खूप लहानपणीच शिकलो होतो. या गुरुमंत्रानेच माझा कित्येक प्रेमप्रकरणात घात केला ती गोष्ट निराळी. दोस्त, कथा जेव्हा सत्यघटनेवर आधारीत असते तेव्हा त्यात एकही लूप होल नसतो ;)

In reply to by विजुभाऊ

...पण अभ्या नीच नाहीये.. अगदी अगदी.. बस्स ओळखलेत रे तुम्ही सर्वांनी मला.. सर्वच प्रतिसादांचे आभार :)

प्यारे१ 25/05/2014 - 16:00
ते सांगलीकरांसाठी वालचंद नसून 'वॉलचंद' आहे असं नम्रपणं नमूद करु इच्छितो. बाकी किस्सा भारी! ज्या मुलीनं वाचायला हवं तिनं वाचावं हीच इच्छा व्यक्त करतो. आतादेखील गेटसमोरच्या आनंदरावकडं भन्नाट हाफफ्राय नि ऑम्लेट मिळतं का ते बघायला हवं.

In reply to by प्यारे१

नका हो उगाच सांगलीच्या खादयपदार्थांची आठवण काढू. ते हाल्फफ्राय, ऑमलेट, किंवा ते घालून केलेले बर्गर सारखे सँडवीच, तसेच बेकरीत मिळणारे अंडा पॅटीस, सर्व चवी घोळू लागल्या.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 28/05/2014 - 15:07
वॉलचंद बद्दल अगदी सहमत. यद्यपि आमच्या ब्याचमधील लोक असे फारसे म्हणत नसत कधी. पण आमच्या शीनियर ब्याचमधील लोक, त्यातही पोरी हा उच्चार हमखास करीत-लै हसू येत असे तेव्हा.

In reply to by प्यारे१

योगी९०० 30/05/2014 - 11:40
ते सांगलीकरांसाठी वालचंद नसून 'वॉलचंद' आहे असं नम्रपणं नमूद करु इच्छितो. हा हा हा...एकदम पटेश... या सांगलीकरांनी अशा आंग्लाळलेल्या उच्चारामुळे आमचा पोपट केला होता. कोणा सांगलीकराने सांगीतले की सांगलीचा फेमस टायमपास रोड म्हणजे "हर्बट रोड" जेथे सर्व काही मिळते. कोणी सार्जंंट हर्बट याच्या नावाने ठेवलेला रोड असावा असे वाटले.... आमचाही बराच वेळ याच रोडवर जायचा. एकदा चुकून रोडवरची पाटी वाचली आणि लक्षात आले की 'हर्बट" नाही तर "हरभट" रोड....सॉलिड हसलो होतो त्यावेळी...!! नाव हरभट पण "हर्बट" असाच उच्चार करायचा. तांबे नावाच्या कोणा व्यवसायीकाने आपला व्यवसाय उत्तम चालावा म्हणून "तांबे" ऐवजी "टॉम अ‍ॅन्ड बे " असे नाव घेतल्याचेही ऐकले आहे.

श्रीगुरुजी 26/05/2014 - 14:38
किस्सा वाचून वाईट वाटले. तुम्ही प्रामाणिकपणे आणि उत्साहाने जे चॉकलेट दिले ते नकली होते हे दुर्दैव व त्याचा परीणाम इतका वाईट झाला हे वाचून हळहळ वाटली. चांगल्या भावनेने केलेल्या कृतीचा असा वाईट शेवट व्हायला नको होता.

In reply to by तुमचा अभिषेक

मृगनयनी 29/05/2014 - 19:37
हाहा.. छान आहे लेख!!! .. आवडला... जाऊ द्या हो अभिषेक'जी... प्रत्येक "ऐश्वर्या"चा अभिषेक वेगळा असतो.. शेवटी या गाठी स्वर्गातच ठरत असतात... नाही का?!? सौंदर्याची आवड प्रत्येकाला असते... आणि प्रत्येकाच्या सौन्दर्याची परिमाणं थोड्याफार फरकानं "दिसण्या"वरच ठरतात... हे आपल्या लेखावरून पटले.!.!.!. :) :) :)

राही 21/05/2014 - 19:08
कुणाची गंमत आणि कुणाला शिक्षा ! स्टाइल नेहमीप्रमाणे छान. आवडले.

मित्राने दिलेल्या चॉकलेटवर माझा संशय होताच. असो. पण मी तुमच्या जागी असतो तर त्या अन्याय्य थपडेचे कारण नक्कीच तिला जाऊन विचारले असते. भलेही अजून एक थप्पड खावी लागली असती तरी. तुमच्या निष्कपट मनाचा उद्देश स्वच्छ असताना असा अपमान का बरं सहन करावा? आता इतक्या वर्षांनंतर ब्लॉग आणि लेखांच्या द्वारे तुमचे स्पष्टीकरण आणि निरपराधित्व तिच्या पर्यंत पोहोचविण्यापेक्षा तेंव्हाच्या तेंव्हाच सोक्षमोक्ष लावला असतात तर आज आम्हाला त्यांना वहिनी म्हणायची संधी गवसली असती.

In reply to by प्रभाकर पेठकर

काश... माझ्याजागी तुम्ही असता ;) आणि एखाद्याचे नाव कानफाट्या पडले की त्याला एखाददुसरी कानफटात चुपचाप खाऊन घ्यावी लागते हो. :( बाकी वहिनी मात्र आहेत त्याच योग्य आहेत, जेणेकरून असे धाडसी लिखाण करू शकतो, अशी कानफटवणारी नाहीये तेच बरे :D

आत्मशून्य 21/05/2014 - 23:05
अश्या प्रकरणात घाई नडते हा गुरुमंत्र मी खूप लहानपणीच शिकलो होतो. या गुरुमंत्रानेच माझा कित्येक प्रेमप्रकरणात घात केला ती गोष्ट निराळी.
:) विशेषत: घात झाला हे बघता हां मन्त्र आपण इयत्ता 4.5वी +/- 1.2 वर्षे वयाचे असताना शिकला असावा असा कयास आहे.
त्यातही आम्हा मुंबईकरांना आपल्या स्टाईलच्या वाटतील अश्या शोधायला गेले की त्यातल्याही निम्म्या गळाल्या.
अतिशयोक्ति होतीय, खरे तर 85% गळाव्यातच.
वालचंद सांगली म्हटले की मोजून सात आठ च सुंदर मुली. पुर्ण कॉलजभात हं.
इंजीनिअरिंगच्या इमारतिमधिल हां वास्तुदोष अगदी कोम्प्युटर इंजिनीअरिंग/सायन्स/एप्लीकेशन्स वगैरे येउनहि बराच काळ अस्तित्वात होता/आहे. वालचंदला दोष नको.

In reply to by आत्मशून्य

आधीच ईंजीनीअरींग त्यात वालचंद असे बोलू शकतो हवे तर .. बाकी गुरुमंत्र शिकण्याचे वय आठवत नाही, पण माझे वयात येणे म्हणाल तर चौथीत मला एका मुलीच्या नावावरून चिडवले जायचे पण तसे काही नव्हते, मी स्वत: मात्र पहिल्यांदा प्रेमात पाचवीत पडलो होतो. त्यामुळे आपला अंदाज प्लस मायनस कन्सिडर करता बरेपैकी अचूक ..

In reply to by तुमचा अभिषेक

आत्मशून्य 21/05/2014 - 23:59
इयत्ता साडे चवथी प्लस मायनस चवदा महीनेहा गेस ज्योतिष वगैरे नाही बरका...! आय जस्ट हेव माय वेज टु पेनिट्रेट द स्टफ लाइक मेनी बडिज माइंड ;) पण आपला प्रांजळपणाच भावतो म्हणुन संस्थळाव्र असे वैयक्तिक लिखाणाचे धाडस करू शकतो. अन्यथा आमच्या प्रकांड पाडित्याच्या लिखाणाचि अकाउण्टिबिलिटि काढनार्यांची इथे कमतरता नाही. खरोखर मनापासून धन्यवाद.

झंम्प्या 22/05/2014 - 09:13
आवड्ला किस्सा... लिहीन्याची स्टायील पण लय भारी

In reply to by तुमचा अभिषेक

योगी९०० 22/05/2014 - 12:35
मस्त मस्त मस्त .. वाचून मजा आली. कुठेतरी असे वाटले की तुम्ही त्या मुलीला का मारले हे विचारयाला पाहिजे होते ..!! बाकी मी पण वालचंद सांगलीचाच...(मेक - पण १९९५ पास आऊट). आपले क्लिंटन सुद्दा वालचंदमधूनच शिकले आहेत.

In reply to by निलेश देसाई

शक्यय आपण एकमेकांच्या कधी नजरेसही पडलो असू, बाकी डिप्लोमाची कोणतीही मुले वा ग्रूप तेव्हा फारसा ओळखीचा नव्हता, सिविलचीही फारशी नाहीच त्यामुळे मॅकची शक्यता आणखी कमी. तशीही एक मेंटेलिटी असतेच ना डिग्रीवाले म्हणजे डिप्लोमावाल्यांपेक्षा भारी वगैरे.. तसेच लेखात उल्लेखलेल्या ज्या चार-सहा-आठ मुली तेव्हा निदान माझ्यातरी टॉपलिस्टवर होत्या त्या बहुतांश डिग्रीच्या असल्याने डिप्लोमाचे क्लास धुंडाळणे वा ओळख काढणे असेही प्रकार फार झाले नाही..

मी वर्षभरासाठीच वालचंदला होतो, बीई पासआउट मात्र २००६ ला वीजेटीआयमधून झालो. बाकी कॉलेज आणि त्याचा ११४-११५ एकर पसरलेला कॅम्पस भारीच, आयुष्यातले ते एकमेव वर्ष हॉस्टेल लाईफ जगल्याने कित्येक आठवणी आहेत त्या वर्षभराच्या..

निलेश देसाई 22/05/2014 - 13:10
वा वा वा, मस्तच!! आमच्या वालचंद मधील आठवणी अचानक हिरव्या झाल्या. कॉलेज मध्ये टेस्ट आणि कँपस इंटरव्हुव असताना रंगपंचमी खेळल्याने व मुलींना रंग लावल्याने (आम्ही तो जबरदस्तीने लावला असा कबुली जबाब आमच्याच मैत्रीणींनी नंतर दिल्याने) ब्लॅकलिस्ट मधे आमचा नंबर वरुन पहिला लागल्याची बातमी वालचंद बरोबरच आजुबाजुच्या ४-५ इंजिनीरींग कॉलेजात पसरली होती.........

In reply to by निलेश देसाई

वालचंदची रंगपंचमी .. वाह काय आठवण काढलीत राव.. बेक्कार.. आम्ही बाहेर राहत असल्याने सकाळी मस्त मुंबई स्टाईल रंगपंचमी खेळून झाली, आमच्यासारखेच बाहेर पीजी म्हणून राहणार्‍या एकेकाच्या घरात घुसून रंगवणे वगैरे.. कित्येकांच्या मालकांच्याही नंतर शिव्या खाव्या लागल्या.. अकरा साडेअकरा पर्यंत प्रत्येकाच्या अंगावरील कपडे छिन्नविछिन्न होऊन त्यांची लक्तरे झाली होती, तीच गळ्यात टांगून मग हॉस्टेलकडे मोर्चा वळवला.. तिथे चिखलाचे डबके आणि काय काय सांगू नये असला बेक्कार माहौल होता की लांबून पाहताच पावले थबकली.. इतक्यात काही नागपूरच्या पोट्ट्यांची आमच्यावर नजर पडली, त्यांनी आम्हाला घ्यायचा आवाज दिला तसे जी धूम ठोकली ती .... हातात गावलो नाही त्यांच्या हेच नशीब !

In reply to by तुमचा अभिषेक

आसिफ 22/05/2014 - 23:56
वालचंद.. सुंदर आठवणींचा एक कप्पा,या कप्प्यात असंख्य आठ्वणी अगदी ठासुन भरलेल्या. २००५ साली मेक.विभागातुन बाहेर पडलो पण मनाने अधुन मधुन जरूर फेर फटका मारतो. ~आसिफ.

शिद 22/05/2014 - 18:45
मस्त किस्सा. बाकी इंजिनियरींग कॉलेज आणि हॉस्टेलचे दिवसच साले काही वेगळे होते... आयुष्यातील एकदम जादुई दिवस.

In reply to by शुचि

आत्मशून्य 23/05/2014 - 09:03
हेच म्हणतो. इट्स एसोल्ट. मला व्यक्तिश: चोकलेट गोड न्हवते या कारणाने मुलीने डायरेक्ट गाल रंगवला पटले नाही पण भाऊ म्हणतात तर विश्वास ठेवलाच पायजे

In reply to by आत्मशून्य

ते पण आहेच, कदाचित आमचे इतरही काही किडे याला कारणीभूत असावेत आणि हे तत्कालिक कारण असावेत, बाकी अश्यावेळी मैत्रीणी कान भरण्यात आणि इकडच्या तिकडच्या चार गोष्टी सांगण्यात आणि आपल्याच मैयतर्नीची लाईन कशी होऊ नये हे बघण्यात फार हुशार असतात...

अमोल केळकर 23/05/2014 - 12:37
जबरदस्त लेखन ( मुळचा सांगलीकर ) अमोल केळकर अवांतर : आमचा एक whats up वर ग्रुप आहे, वालचंद मधल्या अनेक मुली तिथे आहेत , टाकू का आपला लेख ;)

In reply to by अमोल केळकर

मात्र आता मी विवाहीत असून मला याचे कोणतेही चांगले वाईट परिणाम घडलेले नकोयत आता हे नमूद करायला विसरू नका.. :)

एस 23/05/2014 - 15:22
या दोन्ही घटनांमध्ये एक दिवस कसा गेला याचा विचार करतोय.
......................... ते नकली होते ! इक्लेअरच्या वेष्टणात गुंडाळलेले, बाहेरून चॉकलेटसारखेच दिसणारे, आतून चवीला मात्र अत्यंत कडवट आणि तोंडात घेताच थुंकून टाकण्याच्या लायकीचे होते. त्याची चव काय असावी याची कल्पना न केलेलीच बरी कारण त्याचा परिणाम मी पुरेपूर भोगला होता.
जर ते इतके वाईट होते तर तिथेच तिने थुंकून कसे टाकले नाही? *preved* *lol* *biggrin* *ROFL*

In reply to by एस

जर ते इतके वाईट होते तर तिथेच तिने थुंकून कसे टाकले नाही? ते तिने केलेही असेल पण हे देखील वाचा.. बस्स मग काय, ती आपल्या रस्त्याला, मी आपल्या रस्त्याला. जाताना पलटून मात्र चुकूनही पाहिले नाही. हि आपली स्टाईलच म्हणा ना. अश्या प्रकरणात घाई नडते हा गुरुमंत्र मी खूप लहानपणीच शिकलो होतो. या गुरुमंत्रानेच माझा कित्येक प्रेमप्रकरणात घात केला ती गोष्ट निराळी. दोस्त, कथा जेव्हा सत्यघटनेवर आधारीत असते तेव्हा त्यात एकही लूप होल नसतो ;)

In reply to by विजुभाऊ

...पण अभ्या नीच नाहीये.. अगदी अगदी.. बस्स ओळखलेत रे तुम्ही सर्वांनी मला.. सर्वच प्रतिसादांचे आभार :)

प्यारे१ 25/05/2014 - 16:00
ते सांगलीकरांसाठी वालचंद नसून 'वॉलचंद' आहे असं नम्रपणं नमूद करु इच्छितो. बाकी किस्सा भारी! ज्या मुलीनं वाचायला हवं तिनं वाचावं हीच इच्छा व्यक्त करतो. आतादेखील गेटसमोरच्या आनंदरावकडं भन्नाट हाफफ्राय नि ऑम्लेट मिळतं का ते बघायला हवं.

In reply to by प्यारे१

नका हो उगाच सांगलीच्या खादयपदार्थांची आठवण काढू. ते हाल्फफ्राय, ऑमलेट, किंवा ते घालून केलेले बर्गर सारखे सँडवीच, तसेच बेकरीत मिळणारे अंडा पॅटीस, सर्व चवी घोळू लागल्या.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 28/05/2014 - 15:07
वॉलचंद बद्दल अगदी सहमत. यद्यपि आमच्या ब्याचमधील लोक असे फारसे म्हणत नसत कधी. पण आमच्या शीनियर ब्याचमधील लोक, त्यातही पोरी हा उच्चार हमखास करीत-लै हसू येत असे तेव्हा.

In reply to by प्यारे१

योगी९०० 30/05/2014 - 11:40
ते सांगलीकरांसाठी वालचंद नसून 'वॉलचंद' आहे असं नम्रपणं नमूद करु इच्छितो. हा हा हा...एकदम पटेश... या सांगलीकरांनी अशा आंग्लाळलेल्या उच्चारामुळे आमचा पोपट केला होता. कोणा सांगलीकराने सांगीतले की सांगलीचा फेमस टायमपास रोड म्हणजे "हर्बट रोड" जेथे सर्व काही मिळते. कोणी सार्जंंट हर्बट याच्या नावाने ठेवलेला रोड असावा असे वाटले.... आमचाही बराच वेळ याच रोडवर जायचा. एकदा चुकून रोडवरची पाटी वाचली आणि लक्षात आले की 'हर्बट" नाही तर "हरभट" रोड....सॉलिड हसलो होतो त्यावेळी...!! नाव हरभट पण "हर्बट" असाच उच्चार करायचा. तांबे नावाच्या कोणा व्यवसायीकाने आपला व्यवसाय उत्तम चालावा म्हणून "तांबे" ऐवजी "टॉम अ‍ॅन्ड बे " असे नाव घेतल्याचेही ऐकले आहे.

श्रीगुरुजी 26/05/2014 - 14:38
किस्सा वाचून वाईट वाटले. तुम्ही प्रामाणिकपणे आणि उत्साहाने जे चॉकलेट दिले ते नकली होते हे दुर्दैव व त्याचा परीणाम इतका वाईट झाला हे वाचून हळहळ वाटली. चांगल्या भावनेने केलेल्या कृतीचा असा वाईट शेवट व्हायला नको होता.

In reply to by तुमचा अभिषेक

मृगनयनी 29/05/2014 - 19:37
हाहा.. छान आहे लेख!!! .. आवडला... जाऊ द्या हो अभिषेक'जी... प्रत्येक "ऐश्वर्या"चा अभिषेक वेगळा असतो.. शेवटी या गाठी स्वर्गातच ठरत असतात... नाही का?!? सौंदर्याची आवड प्रत्येकाला असते... आणि प्रत्येकाच्या सौन्दर्याची परिमाणं थोड्याफार फरकानं "दिसण्या"वरच ठरतात... हे आपल्या लेखावरून पटले.!.!.!. :) :) :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
आयुष्याने दिलेल्या पचपचीत अनुभवांमध्ये मीठमसाला टाकून त्या किस्सेकहाण्या लोकांना सुनवतोय ! हसतोय आणि हसवतोय ! येण्यार्‍या आयुष्यात काही तरी सुरस आणि चमत्कारीक घडेल, बस्स या आशेवर जगतोय ! पण आज मात्र मी जे सांगायला जाणार आहे त्यात असत्याचा अंश कणभर सुद्धा असणार नाही. जेवढे पिळाल तेवढी त्यातून सत्याचीच धार बाहेर निघेल. आयुष्याने दिलेला एक अनुभव जसाच्या तसा मी आज तुमच्याबरोबर शेअर करायला जात आहे... का? ते मला स्वतालाही ठाऊक नाही... तर हि गोष्ट आहे इसवीसन ..,,..