मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जगाच्या कल्ल्याणा संतांच्या विभुती (साईविलास) !!!!!!!!

विलासराव ·

प्यारे१ 16/08/2014 - 12:34
विलासराव, नेमकं काय चाललंय? यकु च्या शेवटच्या दिवसातला अत्यंत असंबद्ध लेख आणि त्याचे संदर्भ देऊन नेमकं काय साध्य करताय तुम्ही? तसाच असंबद्ध पणा पाहून काळजी वाटत आहे. थोडी विश्रांती घ्या. आणि एखाद्या डॉक्टरला दाखवा हा अनाहूत सल्ला देतो. आहात तोवर सर्वार्थानं छान असा.... सगळ्यांनीच.

In reply to by प्यारे१

विलासराव 16/08/2014 - 13:03
विलासराव, नेमकं काय चाललंय? यकु च्या शेवटच्या दिवसातला अत्यंत असंबद्ध लेख आणि त्याचे संदर्भ देऊन नेमकं काय साध्य करताय तुम्ही? दिलेल्या धाग्याच्या सर्व लिंक वाचल्या का? नसतिल तर मग माझं काही म्हणनं नाही. तसाच असंबद्ध पणा पाहून काळजी वाटत आहे. वाचुनही हेच अनुमान असेल तरिही मला काहीही म्हणायचं नाही. थोडी विश्रांती घ्या. आणि एखाद्या डॉक्टरला दाखवा हा अनाहूत सल्ला देतो. आहात तोवर सर्वार्थानं छान असा.... सगळ्यांनीच. आपण दाखवलेल्या सदभावनेबद्दल अनेक आभार. मी एकदम ठणठणीत आहे, काळजीचं काहीही कारण नाही.

In reply to by विलासराव

प्यारे१ 16/08/2014 - 13:14
>>>>कविताताई मनावर घेउ नका फक्त यातील गंमत अनुभवा. हे अगदी मनापासुन सांगतोय.मला रात्री जाग आली आनी एकदम आठवले कवीताताइंना साई भेटले अन मी तर प्रत्यक्ष साई. अर्थातच तुमच्या सारखे त्यांना ओळखनारे लोक (ज्ञानी) जगात दुर्मीळ.मीही याच ज्ञानी वर्गातला साधक आहे. म्हण्जे पुर्ण ज्ञान झाले नाही आणि पुर्ण अज्ञानही गेले नाही. पन जगात तर अज्ञानी लोकांची संख्या जास्त असते. पण कलीयुगाचा महीमा पहा मी प्रत्यक्ष साई असुनही मलाच त्याचा विसर पडला. पुरावे देतो थांबा. त्यातही काही लोकांच्या प्रतिक्रवाचामी देतोय त्या काळजीपुर्वक तपासा हे लोक पुढे चालुन ज्ञानी होणारच हे सत्य त्यातुन प्रकट होतेय. हा प्रतिसाद काही वेगळंच सांगतोय. बाकी समोरचा तुम्हाला काही म्हणणं वेगळं नि स्वतःच स्वतःला तसं ठामपणं वाटू लागणं ह्यात नक्कीच प्रचंड फरक आहे. सांभाळाच.

In reply to by प्यारे१

विलासराव 16/08/2014 - 13:18
हा प्रतिसाद काही वेगळंच सांगतोय. बाकी समोरचा तुम्हाला काही म्हणणं वेगळं नि स्वतःच स्वतःला तसं ठामपणं वाटू लागणं ह्यात नक्कीच प्रचंड फरक आहे. सांभाळाच. आताही मला काहीही म्हणायचं नाही. तुमचे तुम्ही समर्थ आहातच. माझा मी.

In reply to by विलासराव

सोत्रि 16/08/2014 - 13:22
>> आताही मला काहीही म्हणायचं नाही. तुमचे तुम्ही समर्थ आहातच. माझा मी. असे 'संक्षी'प्त होऊ नका! - (सर्वांचा मी) सोकाजी

सोत्रि 16/08/2014 - 13:19
>> दिलेल्या धाग्याच्या सर्व लिंक वाचल्या का? हो वाचल्या, मग? आता संदर्भ लागला नाही म्हणून जाउद्या असे मोघम उत्तर देऊ नका! तुम्ही जे काही लिहीलेय आणि लिंका दिल्यात त्यांच्यातला कार्ककारण भाव स्पष्ट होत नाहीयेय आणि त्यामुळे ते असंबद्ध वाटतंय. सार तेवढे घ्यावे. (यथाशक्ती) सर्वांना समजेल असे लिहीलेच नाही असे म्हणने असेल तर प्रश्नच मिटला! -(आयुष्य मनमुराद उपभोगणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

विलासराव 16/08/2014 - 13:45
अहो सोत्री अस पहा मि तिकडे साधना मार्गावर लिहीलेय आनी आलेल्या प्रश्नांची यथाशक्ती ( माझ्या अनुभवाप्रमाणे) उत्तरे दिलीत. खरंतर मी तो अनुभव ईथेच लिहीनार होतो.ओपन मिपा बंद होते म्हणुन तिकडे लिहीले. तिकडचे काम आवरुन ईकडे आलो तर इथे साईंचे लेख वाचले. मि द्यायच्या म्हणुन प्रतिक्रिया देत नाही. कींवा कमीत कमी देतो असं म्हणुया. मी साइंच्या त्या धाग्यावर माझी प्रतिक्रिया नोंदवली. आता नेमकं मी संक्षींच्या एका वाक्याशी सहमती दाखवली जो की माझा तरी अनुभव आहे. आनी तो धागा आता वाचनमात्र झाला. काही हरकत नाही. झोपताना शेवटचा धागा साइंचा वाचल्याने सहजच त्याचे विचार मनात घोळत होते. तसाच झोपलो. आता ही काय जादु नाही की झोपताना ज्या विचारावर मन काम करत होते त्याच विषयाशी संबंधीत उठताना तुमचा पहीला विचार असतो. हवम तर करुन पहा. नसेल तर नका करु.या नियमाला धरुनच जाग आली तेंव्हा तेच चिंतन चालु झाले. एकदम मला ते यक्कुचे साइपुराण आठवले. तिकडे रुक्ष विषय होता मग म्हणालो हा तर चांगलाच मनोरंजनाचा विषय होइल. मग कविताताईंना वाइट नको वाटायला म्हनुन ते गंमत पहा असे लिहीले. मनापासुन त्याच अर्थाने. मग लेख टाकला.मग लक्षात आले म्हणुन कविताताइंना खरड टाकली. निलकांतालाही लेख पाठवला. नियमात बसतोय का पहा म्हनुन. तरीही स्वभावानुसार काही लोक नाही समजु शकणार म्हनुन ज्या लोकांची या विषयावर टोकाची मते आहेत त्यांनी आपल्या जबाबदारीवर लेख वाचावा. सक्ती नाही. प्रतीक्रिया मनमुक्त द्याव्यात जशा उमटल्या तशा. तेवढीच तेवढी तेवढी मुक्ती. शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करावे , सार तेवढे घ्यावे. (यथाशक्ती) कुठल्या प्रतीसादावर उत्तर द्यायच याचे हक्क राखीव हे लिहीले. आता कोणी म्हणेल की प्रत्येकाला व्यनी पाठवुन त्यांची मते घेउन लेखात बदल करावेत काय? जग एवढं तकलादु कसे झाले की घ्यायचे ते घेउन बाकी सोडुन देउ शकत नाही काय? मी मग लिहुच नये असाच त्याचा अर्थ होत नाही काय? मला वाटले ते तसेच्या तसे लिहायचे स्वातंत्र्य मला नाहि काय? मी खरोखरच गंमत म्हणुन लेख लिहिलाय. आता तो कोणास तसा वाटत नाही हा माझाच दोष काय?

In reply to by विलासराव

कविता१९७८ 16/08/2014 - 14:16
अहो विलासराव मी मिपा वर अगदी नवीन आहे, खरड वगैरीची मला कल्पना नाहीये ; थोडीफार माहीती मला लिमाउजेट , पैसा आणी इतर मैत्रीणींनी दिलीये , तुम्ही आता लिहिलंय तेव्हा मी माझी खरडवही चेक केली. संदेश शक्यतो व्यक्तिगत निरोपात पाठवले तर बरं होईल.

In reply to by सोत्रि

विलासराव 17/08/2014 - 11:41
सार तेवढे घ्यावे. (यथाशक्ती) शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करावे , सार तेवढे घ्यावे. (यथाशक्ती) असे आहे ते पुर्ण वाक्य. सर्वांना समजेल असे लिहीलेच नाही असे म्हणने असेल तर प्रश्नच मिटला! असे म्हणल्यावर धागा लिहीण्याचा मला अधिकारच नाही असेच मी समजेन.

कवितानागेश 16/08/2014 - 13:27
साईबाबांबद्दल बोलायचं झालं तर. त्यांचा 'श्रद्धा आणि सबूरी' हा उपदेश फार आवडतो. नेमका, महत्त्वाचा आणि थोडक्यात. बाकी लेखाचा फक्त पहिला पॅरा वाचतेय विलासराव. फार छान लिहिले आहे. पुढे ज्या तथाकथित 'अनुभवांची' कळत नकळत तुलना झाली आहे, ती चुकीची अहे, असं खेदानी नमूद करतेय. तुम्हाला यकुला झालेल्या आजाराची अजूनही कल्पना नाहीये का? माझी तरी या विषयावर इथे अशा पद्धतीनी बोलायची इच्छा नाही. ... कारण आता काहीही उपयोग नाही. ... तेंव्हाही झाला नव्हता.. :(

In reply to by कवितानागेश

विलासराव 16/08/2014 - 14:14
साईबाबांबद्दल बोलायचं झालं तर. त्यांचा 'श्रद्धा आणि सबूरी' हा उपदेश फार आवडतो. नेमका, महत्त्वाचा आणि थोडक्यात. बाकी लेखाचा फक्त पहिला पॅरा वाचतेय विलासराव. फार छान लिहिले आहे. धन्यवाद. पुढे ज्या तथाकथित 'अनुभवांची' कळत नकळत तुलना झाली आहे, ती चुकीची अहे, असं खेदानी नमूद करतेय. आर्थातच ती चुकीची आहे. मूळातच ती मी त्यासाठीच टाकलीय. मी साई आहे असं मला म्हणायचंय असा बर्याच लोकांचा समज झालाय अस दिसतय. मला अजुनतरी असा भास झालेला नाही. पण मग काही लोक म्हणणार हाच भास आहे मुळी (माझाच). घोड्यावर बसु द्यायचं नाही पायीही चालु द्यायचं नाही. असो. पण मग मी आत्ता जर म्हणालो १ तासात जगबुडी होणार आहे तर कीती लोक विश्वास ठेवतील? तुम्हाला यकुला झालेल्या आजाराची अजूनही कल्पना नाहीये का? माझी तरी या विषयावर इथे अशा पद्धतीनी बोलायची इच्छा नाही. ... कारण आता काहीही उपयोग नाही. ... तेंव्हाही झाला नव्हता.. Sad होती. मला तेंव्हाही मी साइ आहे असे वाटले नाही अन आताही नाही. दुसर्या ओळीबद्द्ल असे म्हणेन की जर असेच काही ध्वनीत होत असेल, आनी त्याचा एकाही व्यक्तीला फार त्रास होणार असेल तर धागा बंद करा ( अगदी मनापासुन). उडवुन टाका. मी दुसर्यावर कोट करतो तसे स्वतःवरही. म्हणुन मला आताही यात काही गैर आहे असे वाटत नाही. पण धागा बंद करायला काहीच हरकत नाही माझी.

In reply to by विलासराव

कवितानागेश 16/08/2014 - 14:40
"मी साई आहे असं मला म्हणायचंय असा बर्याच लोकांचा समज झालाय अस दिसतय." मी त्या तुलनेबद्दल लिहित नाहीये. ते तुम्ही केवळ 'गंमत' म्हणून लिहिलं आहे हे मला कळू शकतय.

In reply to by विलासराव

तुम्ही जे म्हणतायं ते योग्य असलं तरी मांडणी चुकल्यामुळे धाग्याची शाश्वती नाही. तुम्ही जे सविस्तर सांगायचा प्रयत्न केलायं त्याचा सारांश असा : `चुकीच्या पद्धतीनं झालेल्या आध्यात्मिक साधनेची परिणिती भ्रमात होते'. पण त्यासाठी वापरलेला विदा इतका परिणामकारक आहे की तो संबंधितांना सहन होणार नाही. आणि जे पूर्वपिठीकेशी परिचित नाहीत त्यांना मुद्दा कळणं शक्य नाही, असा दुहेरी पेच आहे. मी इथे नवीन असतांना माझ्या धाग्यावर जो गोंधळ घातला जायचा त्याचं कारण मी केव्हाच समजून चुकलो होतो. तुमच्या धाग्यामुळे (खरं तर पुन्हा) उलगडा झाला. थोडक्यात, ज्यांना समजावं या सद्भावनेनं तुम्ही लिहीलंय त्यांना पूर्वसंदर्भाअभावी समजणार नाही. ज्यांना समजू शकेल (आणि ज्यांनी अशा साधनांना प्रोत्साहन देऊ नये अशी अपेक्षा आहे), ते समजून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. आणि जे दोन्हीकडे नाहीत त्यांना वाटेल लेखकच हुकलायं! मला तुमचा हेतू लक्षात आलायं पण हेतूशुद्धता धागा टिकवायला कितपत मदत करेल ही शंकाये.

In reply to by संजय क्षीरसागर

विलासराव 16/08/2014 - 16:49
तुम्ही जे म्हणतायं ते योग्य असलं तरी मांडणी चुकल्यामुळे धाग्याची शाश्वती नाही. हे तुमचं मत. धाग्याची शाश्वती आवश्यक नाही. कारण गंमत. तुम्ही जे सविस्तर सांगायचा प्रयत्न केलायं त्याचा सारांश असा : `चुकीच्या पद्धतीनं झालेल्या आध्यात्मिक साधनेची परिणिती भ्रमात होते'. साफ चुक. हे तुमचं मत. मी गमतीने धागा काढलाय. माझा किंवा कुणाचाही पोपट मेला. तो सांगतोय पोपट मेलाय. कुणी म्हणतय १) असं नका म्हणु पोपट मिरची खात नाही असं म्हणा. २) कुणी म्हनतय पोपट झोपलाय असं म्हणा. ३) कुणी म्हणतय पोपट पाणी पीत नाही म्हणा. आता काय करु....... मी एवढच म्हणेन मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफले उचलणार .......!!!!!

In reply to by कवितानागेश

विलासराव 16/08/2014 - 18:19
मी एवढच म्हणेन मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफले उचलणार .......!!!!! मी एवढच म्हणेन मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफले उचलणार नाही!!!! असं आहे ते .*ok*

In reply to by संजय क्षीरसागर

विलासराव 17/08/2014 - 11:58
मी इथे नवीन असतांना माझ्या धाग्यावर जो गोंधळ घातला जायचा त्याचं कारण मी केव्हाच समजून चुकलो होतो. तुमच्या धाग्यामुळे (खरं तर पुन्हा) उलगडा झाला. एकदा झालेला उलगडा परत कसा काय होतो? समज अशी काय रोज बदलते काय एकाच विषयावर? तेही सर्वज्ञ माणसाचीही. असे म्हणतोय त्याबद्द्ल माफी पण मनात आले की तुम्ही माझ्या साधनेतील कमतरता दाखवलीय म्हणुन. ती बरोबरही असेल किंवा चुकीचीही किंवा काहीही तो विषय वेगळा. मला विपश्यना समजली.काही लोक ती करु शकत नाहीत हेही समजले. त्याची त्याची कारणेही आहेत हे ही समजले. आता यात जेंव्हा दोष आहे असे मला समजेल , किंवा कोणि महापुरुष( सामान्यही असु शकतो) ते दाखवुन देईल तर मी माझी समज बदलेल. मत आनी समज यात गल्लत तर नाही ना होत? पण मला यावर यापेक्षा जास्त वाद घालायचा नाही. त्यासाठी माझ्याकडे वेळ नाही आनी धागा काढण्याचे ते प्रयोजन नव्ह्ते. असो. विलासराव, हा धागा (बहुदा) राहणार नाही. तुम्हीही अंदाजच व्यक्त करता हे पाहुन गंमतच वाटली. पण धाग्याचा उद्देश स्फल झाला हे पाहुन आनंदच झाला. तरीही तुम्ही जे म्हणतायं ते योग्य असलं तरी मांडणी चुकल्यामुळे धाग्याची शाश्वती नाही. उद्देश नसला तरी काहीतरी मांडणित कमतरता दिसतेय हे मान्य. अवांतर : आता पहा धागा कसा धावतोय.

In reply to by विलासराव

तर पदयात्रेच्या धाग्यावर (आणि इथेही), तुम्ही जी सहमती दर्शवली आहे : "आता नेमकं मी संक्षींच्या एका वाक्याशी सहमती दाखवली जो की माझा तरी अनुभव आहे." त्या अनुरोधानं माझा प्रतिसाद आहे. त्यामुळे, माझ्या प्रतिसादाचा रोख तुमच्याकडे किंवा तुमच्या साधनेकडे नाही. तो, या : "साईबाबा विलासराव या मुंबईच्या माणसाच्या रुपात माझ्यासोबत फिरत आहेत" आणि वरच्या पोस्टमधे सतत येणार्‍या तत्सम उल्लेखातल्या, `भ्रमाकडे' आहे. ________________________________ >एकदा झालेला उलगडा परत कसा काय होतो? समज अशी काय रोज बदलते काय एकाच विषयावर? तेही सर्वज्ञ माणसाचीही. = धाग्यावरच्या गोंधळाबाबत मी लिहीलंय, सत्याविषयी नाही. गोंधळ कसा घातला हे बघायला वेळ असेल तर ही लिंक आहे : http://www.misalpav.com/user/18002/authored. सत्य एकदा समजलं की समजलं त्यात फेरफार होत नाही. तुम्ही विषय काढलाच आहे तर सांगतो, सत्य समजल्याची महत्वाची खूण म्हणजे साधना संपते. साधना करायची आवश्यकताच नव्हती हे लक्षात येतं कारण सत्य आणि आपण वेगळे नाही. कोणतीही साधना आपल्याला स्वतःपासून वेगळं किंवा एकरुप करु शकत नाही. आपण अविभाज्य आहोत हा प्रत्यक्ष अनुभव होतो. _________________________________ > तुम्ही माझ्या साधनेतील कमतरता दाखवलीय म्हणुन. ती बरोबरही असेल किंवा चुकीचीही किंवा काहीही तो विषय वेगळा. = असं मी म्हटलेलं नाही. = मी तुमच्या सांप्रत साधनेविषयी (विपश्यना) काहीही लिहीलेलं नाही. विपश्यना दूरगामी मार्ग असला तरी निर्धोक आहे. माझं म्हणणं साधना जटील नसावी इतकंच आहे. >उद्देश नसला तरी काहीतरी मांडणित कमतरता दिसतेय हे मान्य. = हे तुम्हाला मंजूर आहे म्हटल्यावर विषय संपला.

In reply to by संजय क्षीरसागर

विलासराव 17/08/2014 - 20:49
ओके संक्षी. तर पदयात्रेच्या धाग्यावर (आणि इथेही), तुम्ही जी सहमती दर्शवली आहे : "आता नेमकं मी संक्षींच्या एका वाक्याशी सहमती दाखवली जो की माझा तरी अनुभव आहे." त्या अनुरोधानं माझा प्रतिसाद आहे. सहज म्हणुन सांगतो. कुठलीही साधना काही ना काही लाभ देतेच. त्यातल्या त्यात शरिराला कष्ट देणार्या कमी लाभ देत असाव्यात अध्यात्मीक दृष्टीने.माझ्या मते अध्यात्मीक साधनेच अंतीम लक्ष आहे मुक्ती. अनेक साधना बर्याच सिद्धी प्राप्त करुन देतात. पाहीजे त्या लोकात जन्म मिळ्वता येतो त्या बळावर. पण त्या पुर्ण (अंतीम, दासबोधाप्रमाणे चारही मुक्ती) देउ शकत नाहीत.म्हनुन त्या भ्रम आहेत ते यासाठी. त्यांचे बरेचसे लाभही आहेत. यावर वाद नाही घालायचा बरं का. नाहीतर साईविलास तुम्हाला शापच देतील. तुम्ही तर मुक्तच आहात , मीही मुक्तीच्या मार्गावर आहे पण जवळ्पास अलीकडच्या टोकावर आहे आहे. जेण्व्हा मी मुक्त होइल तेंव्हा आपण भेटुच. काय म्हणता? बाकी बोला

In reply to by विलासराव

जर तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर मी थांबतो. पण जाताजाता थोडं स्पष्टीकरण :
सहज म्हणुन सांगतो. कुठलीही साधना काही ना काही लाभ देतेच. त्यातल्या त्यात शरिराला कष्ट देणार्या कमी लाभ देत असाव्यात अध्यात्मीक दृष्टीने. माझ्या मते अध्यात्मीक साधनेच अंतीम लक्ष आहे मुक्ती. अनेक साधना बर्याच सिद्धी प्राप्त करुन देतात. पाहीजे त्या लोकात जन्म मिळ्वता येतो त्या बळावर. पण त्या पुर्ण (अंतीम, दासबोधाप्रमाणे चारही मुक्ती) देउ शकत नाहीत.म्हनुन त्या भ्रम आहेत ते यासाठी. त्यांचे बरेचसे लाभही आहेत. यावर वाद नाही घालायचा बरं का.
इतकं अवघड काहीही नाहीये. आपण जन्मच घेतलेला नाही. जन्म-मृत्यू शरीराला आहे. आपण आत्ता, या क्षणी आणि सदैव विदेह आहोत. तस्मात, शरीराला राबवणार्‍या कष्टप्रद साधना निरुपयोगी आहेत. मुक्ती चार नाहीत, एकच आहे आणि तिचा सिद्धींशी काहीही संबध नाही. कारण मुक्ती ही स्थिती आहे, क्रिया नाही. तुम्ही जी विपश्यना करतायं त्याचा प्रणेता बुद्ध, (आपल्या या) अवस्थेला शून्य म्हणतो. आणि तो माझाही अनुभव आहे. ती उघड, डोळ्यासमोर असलेली वस्तुस्थिती आहे. सत्य गुह्य नाही, प्रकट आहे. सत्य विषेश नाही, साधारण आहे. त्यामुळे मंत्र किंवा जपापेक्षा विपश्यना निर्धोक आहे असं मी म्हटलंय. आणि त्याही पुढे जाऊन, (यात कुणाचाही अवमान करण्याचा हेतू नाही), ज्याच्याकडे समज आहे त्याला साधनेची आवश्यकताच नाही. ओशोंचं एक अफलातून वाक्य आहे : `समझ की कमी साधनासे पूरी करनी पडती है' तस्मात, मी पदयात्रेच्या धाग्यावर म्हटलं होतं `साधना साधी आणि सोपी असावी'. थोडक्यात, एकतर साधनेची आवश्यकताच नाही पण करत असाल तर भ्रमाकडे नेणारी किंवा शारीरिक अपाय करणारी नसावी.

In reply to by संजय क्षीरसागर

धन्या 18/08/2014 - 12:51
मुक्ती चार नाहीत, एकच आहे आणि तिचा सिद्धींशी काहीही संबध नाही. कारण मुक्ती ही स्थिती आहे, क्रिया नाही.
अगदी अगदी. रमण महर्षींना एका व्यक्तीने प्रश्न विचारला, "सदेह मुक्ती आणि विदेह मुक्ती यातील फरक काय? माझ्या माहितीप्रमाणे जी व्यक्ती मृत्यूनंतर मुक्त होतो तो विदेह मुक्त आणि जो सदेह मुक्ती पावतो ती सदेह मुक्ती." रमण महर्षींनी उत्तर दिले, "असं काही नाही. मुळात मुक्ती मिळवता येते ही चुकीची कल्पना आहे. आपण मुक्तच आहोत. फक्त आपण बद्ध आहोत हा आपला भ्रम दूर करायला हवा."

In reply to by धन्या

आपण मुक्तच आहोत. फक्त आपण बद्ध आहोत हा आपला भ्रम दूर करायला हवा
मी पण मी पण ब्यॅटींग करणार... अहं निर्विकल्पो निराकाररूपः, विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम्। सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः, चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥

In reply to by धन्या

रमण महर्षींनी उत्तर दिले, "असं काही नाही. मुळात मुक्ती मिळवता येते ही चुकीची कल्पना आहे. आपण मुक्तच आहोत. फक्त आपण बद्ध आहोत हा आपला भ्रम दूर करायला हवा."
...आणि जटील साधना (उदाहरणार्थ नसलेल्या देवाचा अजपा, यज्ञ-याग, कष्टप्रद व्रतवैकल्ये, अनुष्ठानं, काल्पनिक ईश्वरप्राप्तीसाठी केलेल्या पदयात्रा किंवा परिक्रमा), भ्रम दूर करण्याऐवजी सघन करतात, इतकंच (केव्हापासनं) सांगतोयं!

In reply to by संजय क्षीरसागर

प्यारे१ 18/08/2014 - 13:37
अहो पाटील, सगळ्यांना नाही जमत ना हो ते.... आध्यात्मिक लोकशाही आहे, त्यात वेगळे मार्ग आहेत, लोकांनी त्यांच्या कुवती नुसार ते मार्ग वापरण्याची मुभा आहे, ह्या गोष्टींचा वापर करायला काय हरकत आहे तुमची? का बाकी सगळे यडे आणि ....?

In reply to by प्यारे१

आणि तुमच्याशी प्रश्नोत्तरात मला सुतराम रस नाही. अर्थात, आता तुम्ही उसळलाच आहात तर किमान इतकं तरी लक्षात यायला हरकत नव्हती : मी म्हणतो म्हणून कुणीही कुठलीही साधना थांबवणार नाही त्यामुळे तुम्ही तापून उपयोग नाही. तुम्ही तुमची साधना जोमानं चालू ठेवा आणि आपण वेडे का शहाणे ते तुम्हीच ठरवा. माझ्या विचारांशी जे सहमत होतील त्यांना मुद्दा कळेल आणि व्यर्थ कालापव्यय, संपत्ती आणि उर्जा अपव्ययापासून ते मुक्त होतील.

In reply to by संजय क्षीरसागर

प्यारे१ 18/08/2014 - 14:53
>>> माझ्या विचारांशी जे सहमत होतील त्यांना मुद्दा कळेल आणि व्यर्थ कालापव्यय, संपत्ती आणि उर्जा अपव्ययापासून ते मुक्त होतील. विचार तुमचे म्हणून चांगले की विचार चांगले म्हणून तुम्ही घेतलेत हे एकदा स्पष्ट करा बरं.

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी 19/08/2014 - 12:35
>>> माझ्या विचारांशी जे सहमत होतील त्यांना मुद्दा कळेल आणि व्यर्थ कालापव्यय, संपत्ती आणि उर्जा अपव्ययापासून ते मुक्त होतील. मूपक *DANCE* *YAHOO*

In reply to by प्यारे१

मूकवाचक 18/08/2014 - 14:45
रमण महर्षींचे मत लवचिक आणि सर्वसमावेशकच होते. असो. In response to questions on self-liberation and the classic texts on Yoga and Vedanta, Ramana recommended self-enquiry as the principal way to awaken to the "I-I",realise the Self and attain liberation. He also recommended Bhakti, and gave his approval to a variety of paths and practices. संदर्भः http://en.wikipedia.org/wiki/Ramana_Maharshi

In reply to by विलासराव

प्यारे१ 16/08/2014 - 16:12
आपला दृष्टीकोन समजला. पण एखाद्या व्यक्तीनं 'भ्रमात' लिहीलेल्या वाक्यांचं असं 'गंमत' म्हणून निर्देशलं जाणं क्लेशदायक वाटलं. विशेषतः जेव्हा ह्याच भ्रमानं त्या व्यक्तीचा जीव घेतलेला आहे तेव्हा. असो. आता आम्ही काळजी घेऊ. :)

In reply to by प्यारे१

विलासराव 16/08/2014 - 17:13
आपला दृष्टीकोन समजला. पण एखाद्या व्यक्तीनं 'भ्रमात' लिहीलेल्या वाक्यांचं असं 'गंमत' म्हणून निर्देशलं जाणं क्लेशदायक वाटलं. विशेषतः जेव्हा ह्याच भ्रमानं त्या व्यक्तीचा जीव घेतलेला आहे तेव्हा. तो त्यांचा दृष्टीकोन. माझा मी वारंवार लिहीलाय. असो. आता आम्ही काळजी घेऊ. Smile अवश्य. विशेषतः जेव्हा ह्याच भ्रमानं त्या व्यक्तीचा जीव घेतलेला आहे तेव्हा हा मुद्दा ओढुन तानुन उपस्थीत केलाय. आता खेचायचच असेल तर गांधीजींचा जिव गेलायच ना? मग इथेच मिपावर त्यासंबंधात काय लिहीलं गेलंय? दोन्हीही बाजुने. माझा उद्देश तो नव्हता.ध्वनीत असेल तर धागा उडवावा हेही लिहीलय. हेही पटत नसेल तर आनी जीवाची खरच तळमळ वाटत असेल तर मला वाचवा. विशेषतः जेव्हा मला काहीही झालेलं नाहि असं मी म्हणतोय तरी. मला काहीही झालेलं नाहि हे म्हणतोय हाच माझा भ्रम आहे असे वाटत असेल तर मी लालबागला रहातोय. कुठल्याही हॉस्पीटलला मी यायला तयार आहे, पण मी बील भरू शकणार नाही. मी फक्त विलासराव साई एवधच प्रकरण पाहीलय त्यात. मी सर्वज्ञ नाही याची मला पुरेपुर जाण आहे पन ईथे कोणी दुसरं सर्वज्ञ आहे असे मला वातत नाही. माझं मत = जे अनुकुल ते अनुकुल= जे प्रतिकुल ते प्रतिकुल= जे तटस्थ ते तटस्थ. कुणाची संख्या किती हे मी पहात नाही. आता तर हा धागा लिहुन मी संसदेत आहे की काय असंच वाटायला लागलय मला. माझ्या बाजुने पुर्णविराम.

In reply to by प्यारे१

असंका 18/08/2014 - 12:44
मी कालपासून काम धाम सोडून अभ्यासच करतो आहे. जवळ जवळ आठ दहा धागे प्रतिसादांसकट चार पाच वेळा वाचून झाले आहेत. साधारण अंदाज येत आहे पण नक्की काही कळत नाहिये! काही पॉइंटर देताल का?

In reply to by असंका

प्यारे१ 18/08/2014 - 12:55
असं करण्याची गरज नाही. कामधाम करा. अभ्यास करत बसू नका. कारण निष्पत्ती काही नाही. (स्वगतः आता कामधाम करत अभ्यास वाढवा असं लिहायला हवं असं दिसतंय.)

In reply to by प्यारे१

विलासराव 18/08/2014 - 15:13
हा इन जनरल प्रतीसाद आहे. आवळेंना नाही.मुक्तीचे जाणकार इथे हजर होउन लिहीते झाले त्याबद्द्ल अनेक आभार. माझं मत एवढच जो काही बोध बुद्धाला, ओशोंना,रमन महर्षींना , तुकाराम महाराजांना झाला त्याने केवळ ते स्वतः मुक्त झाले. याबाबत कोण काय म्हणतय त्यातुन प्रेरणा मिळु शकते. बोध्/समज/ किंवा काहीही ही ज्याची त्याची त्यालाच व्हावा लागतो. कशा मार्गाने त्यावर माझा काही फार अभ्यास नाही. मला एक मार्ग माहीती झाला त्यावर मि चालतोय.खरतर वाचन आहे पण अनुभव नाही त्यामुळे पास. पण माझाच मार्ग खरा, मलाच सर्व कळतेय हे असे जे काही प्रतिसाद आहेत ते सर्व मुक्त लोकांचे असु शकत नाहीत मग तो कुणीही असो. मुक्तीच्या दुसर्याच्या अनुभवाच्या वाचनाच्या अभ्यासातुन ते आलेले आहेत. हे निरीक्षण( माझ्या अभ्यासातुन) नोंदवतो. पण जो कुणी अंतीम मुक्ती मिळवील तो करुनेने ती कशी मीळवायची हेच लोकांना शिकवील.परोपकार हेच त्याचे जिवनभाष्य असेल परपीडा ती कितीही सुक्ष्म का असेना तो ती करुच शकणार नाही.. वितंडवाद किंवा मीच कसा मुक्त असा वाद (सुर) तो कधीही घालनार नाही. त्याला पोटापाण्याच्या उद्योगाची किंवा कूठल्याही घरादाराची( थोडक्यात सुरक्षीततेची) गरज उरणार नाही. तो फक्त आनी फक्त जनसेवा करत राहील असे माझे वाचन सांगते. दावा कुठलाही नाही कारण ते वाचनच आहे.

चान चान . अध्यात्मिक उन्नतीसाठी सुबेच्चा ! ------------------------------ अवांतर त्या गुप्तकाशीतील योग्यांच्या लिन्कारुन आठवले http://www.misalpav.com/node/21802 ह्या लेखात ज्या साधुबाबा ची चित्रे दिली आहेत त्याला भिमाशंकरला पाहिल्या सारखे वाटते !

इरसाल 18/08/2014 - 15:56
अजुन एक अपुरं वर्तुळ पुर्ण होवु पहातय !

In reply to by सस्नेह

इरसाल 19/08/2014 - 10:38
आम्हीपण म्हणजे आमच्या घरी उजव्या सोंडेचा गणपती आहे म्हटल....(इरसालबुवांनी शर्टाची कॉलर नाकात सुरळी करुन घालत म्हटलं) पण अस करताना इरसाल बुवाच उजव्या सोंडेचे गणपती वाटत होते (इति पुलंच्या एका कथानकातुन साभार.......भेंडी)

In reply to by इरसाल

हे वर्तुळ नै हो ! ही स्पायरल आहे... अवकाशातल्या गॅलॅक्सीसारखी बाहेरच्या दिशेने अनंत कालासाठी उलगडत जाणारी... एक टोक दुसर्‍याला शिवायचा चानसच नाय ! पण गॅलॅक्सीसारखीच बघायला लय भारी वाटते खरी ! :) ;)

In reply to by सस्नेह

गेल्या साली कश्याला ? ह्ये आत्ताच जावून आलो नव्हं! फोटू, फोटू... तर हे घ्या फोटू त्या ग्याल्याक्षींचे...  Messier51 sRGB . Seyfert Sextet Complex Seyfert Sextet Complex आणि हा पण एक अजून...  नोकियांचा ग्याल्याक्षी ग्रँडचा ह्यांची ग्याल्याक्षी आमच्या घराजवळंच हाय बगा ! :) ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विलासराव 19/08/2014 - 21:02
गेल्या साली कश्याला ? ह्ये आत्ताच जावून आलो नव्हं! मला वाटलं मला एकट्यालाच फिरता येतय ब्रम्हांडामधे. एक्कासाहेब तर छुपे रुस्तम निघाले. कधी ना कधी भेट होइलच तिकडे.

In reply to by विलासराव

अहो ब्रम्हांडच आमचे मूळ गाव... पृथ्वीवर कधीमधी असतो झालं :) ;) या मिपावर्च्या लोकान्ला आजाबात सान्गू नका... नायतर कायबाय प्रतिसाद टाकत्याल ;) नक्की भेटू. IC 1101 कशी वाततेय ? तिथेच कट्टा करू या :) लवकर ठरवा... कारण पुढच्या काही मिलियन वर्षांत ही आतापर्यंत माहित असलेली सर्वात मोठी गॅलॅक्सी नष्ट होऊन जाणार आहे !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विलासराव 20/08/2014 - 07:48
>>>>>>लवकर ठरवा... कारण पुढच्या काही मिलियन वर्षांत ही आतापर्यंत माहित असलेली सर्वात मोठी गॅलॅक्सी नष्ट होऊन जाणार आहे ! घाई काय आहे? चिंता कसली? होउद्या नष्ट. जो उत्पन्न होता है वो नष्ट होणे के लिये,नष्ट होके खतम नही होता फिर उत्पन्न होता है, ऐसेही हे भवसंसार चलता है. बोले तो परीवर्तन ही संसार का नियम है ना!!!!!!!!! >>>>>नक्की भेटू. तथास्तु!!!!!! >>>>>IC 1101 कशी वाटतेय ? तिथेच कट्टा करू या कट्टा करण्याशी मतलब. IC 1101 किंवा कुठेही. ती असेल नसेल हो पण आपण तर असणारच आहोत. संक्षी बरोबर आहे का?

In reply to by विलासराव

कट्टा कसा होणार? शिवाय स्वरुप अचल आहे त्यामुळे त्याला गंतव्य नाही. आणि त्याही पुढे जाऊन, स्वरुप नाही अशी जागाच नाही, तर ठिकाण कसं ठरणार? आता स्वरुप म्हणजे काय याचा उलगडा न झालेल्यांना हे कळणं अशक्य आहे आणि ज्यांना कळावंस वाटतंय त्यांना पर्वणी!

In reply to by संजय क्षीरसागर

विलासराव 20/08/2014 - 10:54
आता स्वरुप म्हणजे काय याचा उलगडा न झालेल्यांना हे कळणं अशक्य आहे सहमत. मीही यातलाच. फरक एवढाच की मला स्वरुप म्हणजे काय हे वाचुन माहीती आहे,
प्रचीती
नाही.
त्यासाठी माझ्या समजेप्रमाणे प्रयत्न चालु आहेत. तरीही येइल किंवा नाही याची चिंता मी करत बसत नाही. कारण ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल हे मला मान्य आहे.

प्यारे१ 16/08/2014 - 12:34
विलासराव, नेमकं काय चाललंय? यकु च्या शेवटच्या दिवसातला अत्यंत असंबद्ध लेख आणि त्याचे संदर्भ देऊन नेमकं काय साध्य करताय तुम्ही? तसाच असंबद्ध पणा पाहून काळजी वाटत आहे. थोडी विश्रांती घ्या. आणि एखाद्या डॉक्टरला दाखवा हा अनाहूत सल्ला देतो. आहात तोवर सर्वार्थानं छान असा.... सगळ्यांनीच.

In reply to by प्यारे१

विलासराव 16/08/2014 - 13:03
विलासराव, नेमकं काय चाललंय? यकु च्या शेवटच्या दिवसातला अत्यंत असंबद्ध लेख आणि त्याचे संदर्भ देऊन नेमकं काय साध्य करताय तुम्ही? दिलेल्या धाग्याच्या सर्व लिंक वाचल्या का? नसतिल तर मग माझं काही म्हणनं नाही. तसाच असंबद्ध पणा पाहून काळजी वाटत आहे. वाचुनही हेच अनुमान असेल तरिही मला काहीही म्हणायचं नाही. थोडी विश्रांती घ्या. आणि एखाद्या डॉक्टरला दाखवा हा अनाहूत सल्ला देतो. आहात तोवर सर्वार्थानं छान असा.... सगळ्यांनीच. आपण दाखवलेल्या सदभावनेबद्दल अनेक आभार. मी एकदम ठणठणीत आहे, काळजीचं काहीही कारण नाही.

In reply to by विलासराव

प्यारे१ 16/08/2014 - 13:14
>>>>कविताताई मनावर घेउ नका फक्त यातील गंमत अनुभवा. हे अगदी मनापासुन सांगतोय.मला रात्री जाग आली आनी एकदम आठवले कवीताताइंना साई भेटले अन मी तर प्रत्यक्ष साई. अर्थातच तुमच्या सारखे त्यांना ओळखनारे लोक (ज्ञानी) जगात दुर्मीळ.मीही याच ज्ञानी वर्गातला साधक आहे. म्हण्जे पुर्ण ज्ञान झाले नाही आणि पुर्ण अज्ञानही गेले नाही. पन जगात तर अज्ञानी लोकांची संख्या जास्त असते. पण कलीयुगाचा महीमा पहा मी प्रत्यक्ष साई असुनही मलाच त्याचा विसर पडला. पुरावे देतो थांबा. त्यातही काही लोकांच्या प्रतिक्रवाचामी देतोय त्या काळजीपुर्वक तपासा हे लोक पुढे चालुन ज्ञानी होणारच हे सत्य त्यातुन प्रकट होतेय. हा प्रतिसाद काही वेगळंच सांगतोय. बाकी समोरचा तुम्हाला काही म्हणणं वेगळं नि स्वतःच स्वतःला तसं ठामपणं वाटू लागणं ह्यात नक्कीच प्रचंड फरक आहे. सांभाळाच.

In reply to by प्यारे१

विलासराव 16/08/2014 - 13:18
हा प्रतिसाद काही वेगळंच सांगतोय. बाकी समोरचा तुम्हाला काही म्हणणं वेगळं नि स्वतःच स्वतःला तसं ठामपणं वाटू लागणं ह्यात नक्कीच प्रचंड फरक आहे. सांभाळाच. आताही मला काहीही म्हणायचं नाही. तुमचे तुम्ही समर्थ आहातच. माझा मी.

In reply to by विलासराव

सोत्रि 16/08/2014 - 13:22
>> आताही मला काहीही म्हणायचं नाही. तुमचे तुम्ही समर्थ आहातच. माझा मी. असे 'संक्षी'प्त होऊ नका! - (सर्वांचा मी) सोकाजी

सोत्रि 16/08/2014 - 13:19
>> दिलेल्या धाग्याच्या सर्व लिंक वाचल्या का? हो वाचल्या, मग? आता संदर्भ लागला नाही म्हणून जाउद्या असे मोघम उत्तर देऊ नका! तुम्ही जे काही लिहीलेय आणि लिंका दिल्यात त्यांच्यातला कार्ककारण भाव स्पष्ट होत नाहीयेय आणि त्यामुळे ते असंबद्ध वाटतंय. सार तेवढे घ्यावे. (यथाशक्ती) सर्वांना समजेल असे लिहीलेच नाही असे म्हणने असेल तर प्रश्नच मिटला! -(आयुष्य मनमुराद उपभोगणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

विलासराव 16/08/2014 - 13:45
अहो सोत्री अस पहा मि तिकडे साधना मार्गावर लिहीलेय आनी आलेल्या प्रश्नांची यथाशक्ती ( माझ्या अनुभवाप्रमाणे) उत्तरे दिलीत. खरंतर मी तो अनुभव ईथेच लिहीनार होतो.ओपन मिपा बंद होते म्हणुन तिकडे लिहीले. तिकडचे काम आवरुन ईकडे आलो तर इथे साईंचे लेख वाचले. मि द्यायच्या म्हणुन प्रतिक्रिया देत नाही. कींवा कमीत कमी देतो असं म्हणुया. मी साइंच्या त्या धाग्यावर माझी प्रतिक्रिया नोंदवली. आता नेमकं मी संक्षींच्या एका वाक्याशी सहमती दाखवली जो की माझा तरी अनुभव आहे. आनी तो धागा आता वाचनमात्र झाला. काही हरकत नाही. झोपताना शेवटचा धागा साइंचा वाचल्याने सहजच त्याचे विचार मनात घोळत होते. तसाच झोपलो. आता ही काय जादु नाही की झोपताना ज्या विचारावर मन काम करत होते त्याच विषयाशी संबंधीत उठताना तुमचा पहीला विचार असतो. हवम तर करुन पहा. नसेल तर नका करु.या नियमाला धरुनच जाग आली तेंव्हा तेच चिंतन चालु झाले. एकदम मला ते यक्कुचे साइपुराण आठवले. तिकडे रुक्ष विषय होता मग म्हणालो हा तर चांगलाच मनोरंजनाचा विषय होइल. मग कविताताईंना वाइट नको वाटायला म्हनुन ते गंमत पहा असे लिहीले. मनापासुन त्याच अर्थाने. मग लेख टाकला.मग लक्षात आले म्हणुन कविताताइंना खरड टाकली. निलकांतालाही लेख पाठवला. नियमात बसतोय का पहा म्हनुन. तरीही स्वभावानुसार काही लोक नाही समजु शकणार म्हनुन ज्या लोकांची या विषयावर टोकाची मते आहेत त्यांनी आपल्या जबाबदारीवर लेख वाचावा. सक्ती नाही. प्रतीक्रिया मनमुक्त द्याव्यात जशा उमटल्या तशा. तेवढीच तेवढी तेवढी मुक्ती. शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करावे , सार तेवढे घ्यावे. (यथाशक्ती) कुठल्या प्रतीसादावर उत्तर द्यायच याचे हक्क राखीव हे लिहीले. आता कोणी म्हणेल की प्रत्येकाला व्यनी पाठवुन त्यांची मते घेउन लेखात बदल करावेत काय? जग एवढं तकलादु कसे झाले की घ्यायचे ते घेउन बाकी सोडुन देउ शकत नाही काय? मी मग लिहुच नये असाच त्याचा अर्थ होत नाही काय? मला वाटले ते तसेच्या तसे लिहायचे स्वातंत्र्य मला नाहि काय? मी खरोखरच गंमत म्हणुन लेख लिहिलाय. आता तो कोणास तसा वाटत नाही हा माझाच दोष काय?

In reply to by विलासराव

कविता१९७८ 16/08/2014 - 14:16
अहो विलासराव मी मिपा वर अगदी नवीन आहे, खरड वगैरीची मला कल्पना नाहीये ; थोडीफार माहीती मला लिमाउजेट , पैसा आणी इतर मैत्रीणींनी दिलीये , तुम्ही आता लिहिलंय तेव्हा मी माझी खरडवही चेक केली. संदेश शक्यतो व्यक्तिगत निरोपात पाठवले तर बरं होईल.

In reply to by सोत्रि

विलासराव 17/08/2014 - 11:41
सार तेवढे घ्यावे. (यथाशक्ती) शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करावे , सार तेवढे घ्यावे. (यथाशक्ती) असे आहे ते पुर्ण वाक्य. सर्वांना समजेल असे लिहीलेच नाही असे म्हणने असेल तर प्रश्नच मिटला! असे म्हणल्यावर धागा लिहीण्याचा मला अधिकारच नाही असेच मी समजेन.

कवितानागेश 16/08/2014 - 13:27
साईबाबांबद्दल बोलायचं झालं तर. त्यांचा 'श्रद्धा आणि सबूरी' हा उपदेश फार आवडतो. नेमका, महत्त्वाचा आणि थोडक्यात. बाकी लेखाचा फक्त पहिला पॅरा वाचतेय विलासराव. फार छान लिहिले आहे. पुढे ज्या तथाकथित 'अनुभवांची' कळत नकळत तुलना झाली आहे, ती चुकीची अहे, असं खेदानी नमूद करतेय. तुम्हाला यकुला झालेल्या आजाराची अजूनही कल्पना नाहीये का? माझी तरी या विषयावर इथे अशा पद्धतीनी बोलायची इच्छा नाही. ... कारण आता काहीही उपयोग नाही. ... तेंव्हाही झाला नव्हता.. :(

In reply to by कवितानागेश

विलासराव 16/08/2014 - 14:14
साईबाबांबद्दल बोलायचं झालं तर. त्यांचा 'श्रद्धा आणि सबूरी' हा उपदेश फार आवडतो. नेमका, महत्त्वाचा आणि थोडक्यात. बाकी लेखाचा फक्त पहिला पॅरा वाचतेय विलासराव. फार छान लिहिले आहे. धन्यवाद. पुढे ज्या तथाकथित 'अनुभवांची' कळत नकळत तुलना झाली आहे, ती चुकीची अहे, असं खेदानी नमूद करतेय. आर्थातच ती चुकीची आहे. मूळातच ती मी त्यासाठीच टाकलीय. मी साई आहे असं मला म्हणायचंय असा बर्याच लोकांचा समज झालाय अस दिसतय. मला अजुनतरी असा भास झालेला नाही. पण मग काही लोक म्हणणार हाच भास आहे मुळी (माझाच). घोड्यावर बसु द्यायचं नाही पायीही चालु द्यायचं नाही. असो. पण मग मी आत्ता जर म्हणालो १ तासात जगबुडी होणार आहे तर कीती लोक विश्वास ठेवतील? तुम्हाला यकुला झालेल्या आजाराची अजूनही कल्पना नाहीये का? माझी तरी या विषयावर इथे अशा पद्धतीनी बोलायची इच्छा नाही. ... कारण आता काहीही उपयोग नाही. ... तेंव्हाही झाला नव्हता.. Sad होती. मला तेंव्हाही मी साइ आहे असे वाटले नाही अन आताही नाही. दुसर्या ओळीबद्द्ल असे म्हणेन की जर असेच काही ध्वनीत होत असेल, आनी त्याचा एकाही व्यक्तीला फार त्रास होणार असेल तर धागा बंद करा ( अगदी मनापासुन). उडवुन टाका. मी दुसर्यावर कोट करतो तसे स्वतःवरही. म्हणुन मला आताही यात काही गैर आहे असे वाटत नाही. पण धागा बंद करायला काहीच हरकत नाही माझी.

In reply to by विलासराव

कवितानागेश 16/08/2014 - 14:40
"मी साई आहे असं मला म्हणायचंय असा बर्याच लोकांचा समज झालाय अस दिसतय." मी त्या तुलनेबद्दल लिहित नाहीये. ते तुम्ही केवळ 'गंमत' म्हणून लिहिलं आहे हे मला कळू शकतय.

In reply to by विलासराव

तुम्ही जे म्हणतायं ते योग्य असलं तरी मांडणी चुकल्यामुळे धाग्याची शाश्वती नाही. तुम्ही जे सविस्तर सांगायचा प्रयत्न केलायं त्याचा सारांश असा : `चुकीच्या पद्धतीनं झालेल्या आध्यात्मिक साधनेची परिणिती भ्रमात होते'. पण त्यासाठी वापरलेला विदा इतका परिणामकारक आहे की तो संबंधितांना सहन होणार नाही. आणि जे पूर्वपिठीकेशी परिचित नाहीत त्यांना मुद्दा कळणं शक्य नाही, असा दुहेरी पेच आहे. मी इथे नवीन असतांना माझ्या धाग्यावर जो गोंधळ घातला जायचा त्याचं कारण मी केव्हाच समजून चुकलो होतो. तुमच्या धाग्यामुळे (खरं तर पुन्हा) उलगडा झाला. थोडक्यात, ज्यांना समजावं या सद्भावनेनं तुम्ही लिहीलंय त्यांना पूर्वसंदर्भाअभावी समजणार नाही. ज्यांना समजू शकेल (आणि ज्यांनी अशा साधनांना प्रोत्साहन देऊ नये अशी अपेक्षा आहे), ते समजून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. आणि जे दोन्हीकडे नाहीत त्यांना वाटेल लेखकच हुकलायं! मला तुमचा हेतू लक्षात आलायं पण हेतूशुद्धता धागा टिकवायला कितपत मदत करेल ही शंकाये.

In reply to by संजय क्षीरसागर

विलासराव 16/08/2014 - 16:49
तुम्ही जे म्हणतायं ते योग्य असलं तरी मांडणी चुकल्यामुळे धाग्याची शाश्वती नाही. हे तुमचं मत. धाग्याची शाश्वती आवश्यक नाही. कारण गंमत. तुम्ही जे सविस्तर सांगायचा प्रयत्न केलायं त्याचा सारांश असा : `चुकीच्या पद्धतीनं झालेल्या आध्यात्मिक साधनेची परिणिती भ्रमात होते'. साफ चुक. हे तुमचं मत. मी गमतीने धागा काढलाय. माझा किंवा कुणाचाही पोपट मेला. तो सांगतोय पोपट मेलाय. कुणी म्हणतय १) असं नका म्हणु पोपट मिरची खात नाही असं म्हणा. २) कुणी म्हनतय पोपट झोपलाय असं म्हणा. ३) कुणी म्हणतय पोपट पाणी पीत नाही म्हणा. आता काय करु....... मी एवढच म्हणेन मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफले उचलणार .......!!!!!

In reply to by कवितानागेश

विलासराव 16/08/2014 - 18:19
मी एवढच म्हणेन मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफले उचलणार .......!!!!! मी एवढच म्हणेन मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफले उचलणार नाही!!!! असं आहे ते .*ok*

In reply to by संजय क्षीरसागर

विलासराव 17/08/2014 - 11:58
मी इथे नवीन असतांना माझ्या धाग्यावर जो गोंधळ घातला जायचा त्याचं कारण मी केव्हाच समजून चुकलो होतो. तुमच्या धाग्यामुळे (खरं तर पुन्हा) उलगडा झाला. एकदा झालेला उलगडा परत कसा काय होतो? समज अशी काय रोज बदलते काय एकाच विषयावर? तेही सर्वज्ञ माणसाचीही. असे म्हणतोय त्याबद्द्ल माफी पण मनात आले की तुम्ही माझ्या साधनेतील कमतरता दाखवलीय म्हणुन. ती बरोबरही असेल किंवा चुकीचीही किंवा काहीही तो विषय वेगळा. मला विपश्यना समजली.काही लोक ती करु शकत नाहीत हेही समजले. त्याची त्याची कारणेही आहेत हे ही समजले. आता यात जेंव्हा दोष आहे असे मला समजेल , किंवा कोणि महापुरुष( सामान्यही असु शकतो) ते दाखवुन देईल तर मी माझी समज बदलेल. मत आनी समज यात गल्लत तर नाही ना होत? पण मला यावर यापेक्षा जास्त वाद घालायचा नाही. त्यासाठी माझ्याकडे वेळ नाही आनी धागा काढण्याचे ते प्रयोजन नव्ह्ते. असो. विलासराव, हा धागा (बहुदा) राहणार नाही. तुम्हीही अंदाजच व्यक्त करता हे पाहुन गंमतच वाटली. पण धाग्याचा उद्देश स्फल झाला हे पाहुन आनंदच झाला. तरीही तुम्ही जे म्हणतायं ते योग्य असलं तरी मांडणी चुकल्यामुळे धाग्याची शाश्वती नाही. उद्देश नसला तरी काहीतरी मांडणित कमतरता दिसतेय हे मान्य. अवांतर : आता पहा धागा कसा धावतोय.

In reply to by विलासराव

तर पदयात्रेच्या धाग्यावर (आणि इथेही), तुम्ही जी सहमती दर्शवली आहे : "आता नेमकं मी संक्षींच्या एका वाक्याशी सहमती दाखवली जो की माझा तरी अनुभव आहे." त्या अनुरोधानं माझा प्रतिसाद आहे. त्यामुळे, माझ्या प्रतिसादाचा रोख तुमच्याकडे किंवा तुमच्या साधनेकडे नाही. तो, या : "साईबाबा विलासराव या मुंबईच्या माणसाच्या रुपात माझ्यासोबत फिरत आहेत" आणि वरच्या पोस्टमधे सतत येणार्‍या तत्सम उल्लेखातल्या, `भ्रमाकडे' आहे. ________________________________ >एकदा झालेला उलगडा परत कसा काय होतो? समज अशी काय रोज बदलते काय एकाच विषयावर? तेही सर्वज्ञ माणसाचीही. = धाग्यावरच्या गोंधळाबाबत मी लिहीलंय, सत्याविषयी नाही. गोंधळ कसा घातला हे बघायला वेळ असेल तर ही लिंक आहे : http://www.misalpav.com/user/18002/authored. सत्य एकदा समजलं की समजलं त्यात फेरफार होत नाही. तुम्ही विषय काढलाच आहे तर सांगतो, सत्य समजल्याची महत्वाची खूण म्हणजे साधना संपते. साधना करायची आवश्यकताच नव्हती हे लक्षात येतं कारण सत्य आणि आपण वेगळे नाही. कोणतीही साधना आपल्याला स्वतःपासून वेगळं किंवा एकरुप करु शकत नाही. आपण अविभाज्य आहोत हा प्रत्यक्ष अनुभव होतो. _________________________________ > तुम्ही माझ्या साधनेतील कमतरता दाखवलीय म्हणुन. ती बरोबरही असेल किंवा चुकीचीही किंवा काहीही तो विषय वेगळा. = असं मी म्हटलेलं नाही. = मी तुमच्या सांप्रत साधनेविषयी (विपश्यना) काहीही लिहीलेलं नाही. विपश्यना दूरगामी मार्ग असला तरी निर्धोक आहे. माझं म्हणणं साधना जटील नसावी इतकंच आहे. >उद्देश नसला तरी काहीतरी मांडणित कमतरता दिसतेय हे मान्य. = हे तुम्हाला मंजूर आहे म्हटल्यावर विषय संपला.

In reply to by संजय क्षीरसागर

विलासराव 17/08/2014 - 20:49
ओके संक्षी. तर पदयात्रेच्या धाग्यावर (आणि इथेही), तुम्ही जी सहमती दर्शवली आहे : "आता नेमकं मी संक्षींच्या एका वाक्याशी सहमती दाखवली जो की माझा तरी अनुभव आहे." त्या अनुरोधानं माझा प्रतिसाद आहे. सहज म्हणुन सांगतो. कुठलीही साधना काही ना काही लाभ देतेच. त्यातल्या त्यात शरिराला कष्ट देणार्या कमी लाभ देत असाव्यात अध्यात्मीक दृष्टीने.माझ्या मते अध्यात्मीक साधनेच अंतीम लक्ष आहे मुक्ती. अनेक साधना बर्याच सिद्धी प्राप्त करुन देतात. पाहीजे त्या लोकात जन्म मिळ्वता येतो त्या बळावर. पण त्या पुर्ण (अंतीम, दासबोधाप्रमाणे चारही मुक्ती) देउ शकत नाहीत.म्हनुन त्या भ्रम आहेत ते यासाठी. त्यांचे बरेचसे लाभही आहेत. यावर वाद नाही घालायचा बरं का. नाहीतर साईविलास तुम्हाला शापच देतील. तुम्ही तर मुक्तच आहात , मीही मुक्तीच्या मार्गावर आहे पण जवळ्पास अलीकडच्या टोकावर आहे आहे. जेण्व्हा मी मुक्त होइल तेंव्हा आपण भेटुच. काय म्हणता? बाकी बोला

In reply to by विलासराव

जर तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर मी थांबतो. पण जाताजाता थोडं स्पष्टीकरण :
सहज म्हणुन सांगतो. कुठलीही साधना काही ना काही लाभ देतेच. त्यातल्या त्यात शरिराला कष्ट देणार्या कमी लाभ देत असाव्यात अध्यात्मीक दृष्टीने. माझ्या मते अध्यात्मीक साधनेच अंतीम लक्ष आहे मुक्ती. अनेक साधना बर्याच सिद्धी प्राप्त करुन देतात. पाहीजे त्या लोकात जन्म मिळ्वता येतो त्या बळावर. पण त्या पुर्ण (अंतीम, दासबोधाप्रमाणे चारही मुक्ती) देउ शकत नाहीत.म्हनुन त्या भ्रम आहेत ते यासाठी. त्यांचे बरेचसे लाभही आहेत. यावर वाद नाही घालायचा बरं का.
इतकं अवघड काहीही नाहीये. आपण जन्मच घेतलेला नाही. जन्म-मृत्यू शरीराला आहे. आपण आत्ता, या क्षणी आणि सदैव विदेह आहोत. तस्मात, शरीराला राबवणार्‍या कष्टप्रद साधना निरुपयोगी आहेत. मुक्ती चार नाहीत, एकच आहे आणि तिचा सिद्धींशी काहीही संबध नाही. कारण मुक्ती ही स्थिती आहे, क्रिया नाही. तुम्ही जी विपश्यना करतायं त्याचा प्रणेता बुद्ध, (आपल्या या) अवस्थेला शून्य म्हणतो. आणि तो माझाही अनुभव आहे. ती उघड, डोळ्यासमोर असलेली वस्तुस्थिती आहे. सत्य गुह्य नाही, प्रकट आहे. सत्य विषेश नाही, साधारण आहे. त्यामुळे मंत्र किंवा जपापेक्षा विपश्यना निर्धोक आहे असं मी म्हटलंय. आणि त्याही पुढे जाऊन, (यात कुणाचाही अवमान करण्याचा हेतू नाही), ज्याच्याकडे समज आहे त्याला साधनेची आवश्यकताच नाही. ओशोंचं एक अफलातून वाक्य आहे : `समझ की कमी साधनासे पूरी करनी पडती है' तस्मात, मी पदयात्रेच्या धाग्यावर म्हटलं होतं `साधना साधी आणि सोपी असावी'. थोडक्यात, एकतर साधनेची आवश्यकताच नाही पण करत असाल तर भ्रमाकडे नेणारी किंवा शारीरिक अपाय करणारी नसावी.

In reply to by संजय क्षीरसागर

धन्या 18/08/2014 - 12:51
मुक्ती चार नाहीत, एकच आहे आणि तिचा सिद्धींशी काहीही संबध नाही. कारण मुक्ती ही स्थिती आहे, क्रिया नाही.
अगदी अगदी. रमण महर्षींना एका व्यक्तीने प्रश्न विचारला, "सदेह मुक्ती आणि विदेह मुक्ती यातील फरक काय? माझ्या माहितीप्रमाणे जी व्यक्ती मृत्यूनंतर मुक्त होतो तो विदेह मुक्त आणि जो सदेह मुक्ती पावतो ती सदेह मुक्ती." रमण महर्षींनी उत्तर दिले, "असं काही नाही. मुळात मुक्ती मिळवता येते ही चुकीची कल्पना आहे. आपण मुक्तच आहोत. फक्त आपण बद्ध आहोत हा आपला भ्रम दूर करायला हवा."

In reply to by धन्या

आपण मुक्तच आहोत. फक्त आपण बद्ध आहोत हा आपला भ्रम दूर करायला हवा
मी पण मी पण ब्यॅटींग करणार... अहं निर्विकल्पो निराकाररूपः, विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम्। सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः, चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥

In reply to by धन्या

रमण महर्षींनी उत्तर दिले, "असं काही नाही. मुळात मुक्ती मिळवता येते ही चुकीची कल्पना आहे. आपण मुक्तच आहोत. फक्त आपण बद्ध आहोत हा आपला भ्रम दूर करायला हवा."
...आणि जटील साधना (उदाहरणार्थ नसलेल्या देवाचा अजपा, यज्ञ-याग, कष्टप्रद व्रतवैकल्ये, अनुष्ठानं, काल्पनिक ईश्वरप्राप्तीसाठी केलेल्या पदयात्रा किंवा परिक्रमा), भ्रम दूर करण्याऐवजी सघन करतात, इतकंच (केव्हापासनं) सांगतोयं!

In reply to by संजय क्षीरसागर

प्यारे१ 18/08/2014 - 13:37
अहो पाटील, सगळ्यांना नाही जमत ना हो ते.... आध्यात्मिक लोकशाही आहे, त्यात वेगळे मार्ग आहेत, लोकांनी त्यांच्या कुवती नुसार ते मार्ग वापरण्याची मुभा आहे, ह्या गोष्टींचा वापर करायला काय हरकत आहे तुमची? का बाकी सगळे यडे आणि ....?

In reply to by प्यारे१

आणि तुमच्याशी प्रश्नोत्तरात मला सुतराम रस नाही. अर्थात, आता तुम्ही उसळलाच आहात तर किमान इतकं तरी लक्षात यायला हरकत नव्हती : मी म्हणतो म्हणून कुणीही कुठलीही साधना थांबवणार नाही त्यामुळे तुम्ही तापून उपयोग नाही. तुम्ही तुमची साधना जोमानं चालू ठेवा आणि आपण वेडे का शहाणे ते तुम्हीच ठरवा. माझ्या विचारांशी जे सहमत होतील त्यांना मुद्दा कळेल आणि व्यर्थ कालापव्यय, संपत्ती आणि उर्जा अपव्ययापासून ते मुक्त होतील.

In reply to by संजय क्षीरसागर

प्यारे१ 18/08/2014 - 14:53
>>> माझ्या विचारांशी जे सहमत होतील त्यांना मुद्दा कळेल आणि व्यर्थ कालापव्यय, संपत्ती आणि उर्जा अपव्ययापासून ते मुक्त होतील. विचार तुमचे म्हणून चांगले की विचार चांगले म्हणून तुम्ही घेतलेत हे एकदा स्पष्ट करा बरं.

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी 19/08/2014 - 12:35
>>> माझ्या विचारांशी जे सहमत होतील त्यांना मुद्दा कळेल आणि व्यर्थ कालापव्यय, संपत्ती आणि उर्जा अपव्ययापासून ते मुक्त होतील. मूपक *DANCE* *YAHOO*

In reply to by प्यारे१

मूकवाचक 18/08/2014 - 14:45
रमण महर्षींचे मत लवचिक आणि सर्वसमावेशकच होते. असो. In response to questions on self-liberation and the classic texts on Yoga and Vedanta, Ramana recommended self-enquiry as the principal way to awaken to the "I-I",realise the Self and attain liberation. He also recommended Bhakti, and gave his approval to a variety of paths and practices. संदर्भः http://en.wikipedia.org/wiki/Ramana_Maharshi

In reply to by विलासराव

प्यारे१ 16/08/2014 - 16:12
आपला दृष्टीकोन समजला. पण एखाद्या व्यक्तीनं 'भ्रमात' लिहीलेल्या वाक्यांचं असं 'गंमत' म्हणून निर्देशलं जाणं क्लेशदायक वाटलं. विशेषतः जेव्हा ह्याच भ्रमानं त्या व्यक्तीचा जीव घेतलेला आहे तेव्हा. असो. आता आम्ही काळजी घेऊ. :)

In reply to by प्यारे१

विलासराव 16/08/2014 - 17:13
आपला दृष्टीकोन समजला. पण एखाद्या व्यक्तीनं 'भ्रमात' लिहीलेल्या वाक्यांचं असं 'गंमत' म्हणून निर्देशलं जाणं क्लेशदायक वाटलं. विशेषतः जेव्हा ह्याच भ्रमानं त्या व्यक्तीचा जीव घेतलेला आहे तेव्हा. तो त्यांचा दृष्टीकोन. माझा मी वारंवार लिहीलाय. असो. आता आम्ही काळजी घेऊ. Smile अवश्य. विशेषतः जेव्हा ह्याच भ्रमानं त्या व्यक्तीचा जीव घेतलेला आहे तेव्हा हा मुद्दा ओढुन तानुन उपस्थीत केलाय. आता खेचायचच असेल तर गांधीजींचा जिव गेलायच ना? मग इथेच मिपावर त्यासंबंधात काय लिहीलं गेलंय? दोन्हीही बाजुने. माझा उद्देश तो नव्हता.ध्वनीत असेल तर धागा उडवावा हेही लिहीलय. हेही पटत नसेल तर आनी जीवाची खरच तळमळ वाटत असेल तर मला वाचवा. विशेषतः जेव्हा मला काहीही झालेलं नाहि असं मी म्हणतोय तरी. मला काहीही झालेलं नाहि हे म्हणतोय हाच माझा भ्रम आहे असे वाटत असेल तर मी लालबागला रहातोय. कुठल्याही हॉस्पीटलला मी यायला तयार आहे, पण मी बील भरू शकणार नाही. मी फक्त विलासराव साई एवधच प्रकरण पाहीलय त्यात. मी सर्वज्ञ नाही याची मला पुरेपुर जाण आहे पन ईथे कोणी दुसरं सर्वज्ञ आहे असे मला वातत नाही. माझं मत = जे अनुकुल ते अनुकुल= जे प्रतिकुल ते प्रतिकुल= जे तटस्थ ते तटस्थ. कुणाची संख्या किती हे मी पहात नाही. आता तर हा धागा लिहुन मी संसदेत आहे की काय असंच वाटायला लागलय मला. माझ्या बाजुने पुर्णविराम.

In reply to by प्यारे१

असंका 18/08/2014 - 12:44
मी कालपासून काम धाम सोडून अभ्यासच करतो आहे. जवळ जवळ आठ दहा धागे प्रतिसादांसकट चार पाच वेळा वाचून झाले आहेत. साधारण अंदाज येत आहे पण नक्की काही कळत नाहिये! काही पॉइंटर देताल का?

In reply to by असंका

प्यारे१ 18/08/2014 - 12:55
असं करण्याची गरज नाही. कामधाम करा. अभ्यास करत बसू नका. कारण निष्पत्ती काही नाही. (स्वगतः आता कामधाम करत अभ्यास वाढवा असं लिहायला हवं असं दिसतंय.)

In reply to by प्यारे१

विलासराव 18/08/2014 - 15:13
हा इन जनरल प्रतीसाद आहे. आवळेंना नाही.मुक्तीचे जाणकार इथे हजर होउन लिहीते झाले त्याबद्द्ल अनेक आभार. माझं मत एवढच जो काही बोध बुद्धाला, ओशोंना,रमन महर्षींना , तुकाराम महाराजांना झाला त्याने केवळ ते स्वतः मुक्त झाले. याबाबत कोण काय म्हणतय त्यातुन प्रेरणा मिळु शकते. बोध्/समज/ किंवा काहीही ही ज्याची त्याची त्यालाच व्हावा लागतो. कशा मार्गाने त्यावर माझा काही फार अभ्यास नाही. मला एक मार्ग माहीती झाला त्यावर मि चालतोय.खरतर वाचन आहे पण अनुभव नाही त्यामुळे पास. पण माझाच मार्ग खरा, मलाच सर्व कळतेय हे असे जे काही प्रतिसाद आहेत ते सर्व मुक्त लोकांचे असु शकत नाहीत मग तो कुणीही असो. मुक्तीच्या दुसर्याच्या अनुभवाच्या वाचनाच्या अभ्यासातुन ते आलेले आहेत. हे निरीक्षण( माझ्या अभ्यासातुन) नोंदवतो. पण जो कुणी अंतीम मुक्ती मिळवील तो करुनेने ती कशी मीळवायची हेच लोकांना शिकवील.परोपकार हेच त्याचे जिवनभाष्य असेल परपीडा ती कितीही सुक्ष्म का असेना तो ती करुच शकणार नाही.. वितंडवाद किंवा मीच कसा मुक्त असा वाद (सुर) तो कधीही घालनार नाही. त्याला पोटापाण्याच्या उद्योगाची किंवा कूठल्याही घरादाराची( थोडक्यात सुरक्षीततेची) गरज उरणार नाही. तो फक्त आनी फक्त जनसेवा करत राहील असे माझे वाचन सांगते. दावा कुठलाही नाही कारण ते वाचनच आहे.

चान चान . अध्यात्मिक उन्नतीसाठी सुबेच्चा ! ------------------------------ अवांतर त्या गुप्तकाशीतील योग्यांच्या लिन्कारुन आठवले http://www.misalpav.com/node/21802 ह्या लेखात ज्या साधुबाबा ची चित्रे दिली आहेत त्याला भिमाशंकरला पाहिल्या सारखे वाटते !

इरसाल 18/08/2014 - 15:56
अजुन एक अपुरं वर्तुळ पुर्ण होवु पहातय !

In reply to by सस्नेह

इरसाल 19/08/2014 - 10:38
आम्हीपण म्हणजे आमच्या घरी उजव्या सोंडेचा गणपती आहे म्हटल....(इरसालबुवांनी शर्टाची कॉलर नाकात सुरळी करुन घालत म्हटलं) पण अस करताना इरसाल बुवाच उजव्या सोंडेचे गणपती वाटत होते (इति पुलंच्या एका कथानकातुन साभार.......भेंडी)

In reply to by इरसाल

हे वर्तुळ नै हो ! ही स्पायरल आहे... अवकाशातल्या गॅलॅक्सीसारखी बाहेरच्या दिशेने अनंत कालासाठी उलगडत जाणारी... एक टोक दुसर्‍याला शिवायचा चानसच नाय ! पण गॅलॅक्सीसारखीच बघायला लय भारी वाटते खरी ! :) ;)

In reply to by सस्नेह

गेल्या साली कश्याला ? ह्ये आत्ताच जावून आलो नव्हं! फोटू, फोटू... तर हे घ्या फोटू त्या ग्याल्याक्षींचे...  Messier51 sRGB . Seyfert Sextet Complex Seyfert Sextet Complex आणि हा पण एक अजून...  नोकियांचा ग्याल्याक्षी ग्रँडचा ह्यांची ग्याल्याक्षी आमच्या घराजवळंच हाय बगा ! :) ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विलासराव 19/08/2014 - 21:02
गेल्या साली कश्याला ? ह्ये आत्ताच जावून आलो नव्हं! मला वाटलं मला एकट्यालाच फिरता येतय ब्रम्हांडामधे. एक्कासाहेब तर छुपे रुस्तम निघाले. कधी ना कधी भेट होइलच तिकडे.

In reply to by विलासराव

अहो ब्रम्हांडच आमचे मूळ गाव... पृथ्वीवर कधीमधी असतो झालं :) ;) या मिपावर्च्या लोकान्ला आजाबात सान्गू नका... नायतर कायबाय प्रतिसाद टाकत्याल ;) नक्की भेटू. IC 1101 कशी वाततेय ? तिथेच कट्टा करू या :) लवकर ठरवा... कारण पुढच्या काही मिलियन वर्षांत ही आतापर्यंत माहित असलेली सर्वात मोठी गॅलॅक्सी नष्ट होऊन जाणार आहे !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विलासराव 20/08/2014 - 07:48
>>>>>>लवकर ठरवा... कारण पुढच्या काही मिलियन वर्षांत ही आतापर्यंत माहित असलेली सर्वात मोठी गॅलॅक्सी नष्ट होऊन जाणार आहे ! घाई काय आहे? चिंता कसली? होउद्या नष्ट. जो उत्पन्न होता है वो नष्ट होणे के लिये,नष्ट होके खतम नही होता फिर उत्पन्न होता है, ऐसेही हे भवसंसार चलता है. बोले तो परीवर्तन ही संसार का नियम है ना!!!!!!!!! >>>>>नक्की भेटू. तथास्तु!!!!!! >>>>>IC 1101 कशी वाटतेय ? तिथेच कट्टा करू या कट्टा करण्याशी मतलब. IC 1101 किंवा कुठेही. ती असेल नसेल हो पण आपण तर असणारच आहोत. संक्षी बरोबर आहे का?

In reply to by विलासराव

कट्टा कसा होणार? शिवाय स्वरुप अचल आहे त्यामुळे त्याला गंतव्य नाही. आणि त्याही पुढे जाऊन, स्वरुप नाही अशी जागाच नाही, तर ठिकाण कसं ठरणार? आता स्वरुप म्हणजे काय याचा उलगडा न झालेल्यांना हे कळणं अशक्य आहे आणि ज्यांना कळावंस वाटतंय त्यांना पर्वणी!

In reply to by संजय क्षीरसागर

विलासराव 20/08/2014 - 10:54
आता स्वरुप म्हणजे काय याचा उलगडा न झालेल्यांना हे कळणं अशक्य आहे सहमत. मीही यातलाच. फरक एवढाच की मला स्वरुप म्हणजे काय हे वाचुन माहीती आहे,
प्रचीती
नाही.
त्यासाठी माझ्या समजेप्रमाणे प्रयत्न चालु आहेत. तरीही येइल किंवा नाही याची चिंता मी करत बसत नाही. कारण ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल हे मला मान्य आहे.
ज्या लोकांची या विषयावर टोकाची मते आहेत त्यांनी आपल्या जबाबदारीवर लेख वाचावा. सक्ती नाही. प्रतीक्रिया मनमुक्त द्याव्यात जशा उमटल्या तशा. तेवढीच तेवढी तेवढी मुक्ती. शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करावे , सार तेवढे घ्यावे. (यथाशक्ती) जिवनात चढउतार येतच असतात. हार-जीत,सुख-दुख,मान-अपमान, मनासारखे -मनाविरुद्ध काही घडणे अशा विरोधाभासी घटनांची निरंतर साखळी म्हणजे आपले जीवन. म्हणुन घडतय ते १००% आपल्या नियंत्रणात नाही याचा बोध व्हावा यासाठीच साधनावीधी.सोप्या शब्दात सांगायचं तर दोन्हीही विरोधाभासी घटनांमधे मनाचे संतुलन ढळु न देणे. कुठल्याही टोकावर न जाता मध्यम मार्गाने चालणे.

One Night Stand आणि आपण सगळे

पिंपातला उंदीर ·

पैसा 16/08/2014 - 09:56
बाकी गोष्टींबद्दल चर्चा जरूर व्हावी. पण भावनिक गुंतवणूक नसताना केवळ शारीरिक आकर्षण वाटून असे का घडत असावे हे मला खरेच कळत नाही. संस्कृती वगैरे फार लांब राहिलं, पण माझ्या घरातले बोके आणि भाट्या जसे वागतात तशी माणसे वागतात हे कसे काय शक्य होते याबद्दल मलाही कुतुहल आहे.

हा लेखाचा सारांश आहे. तर स्वतःला एक प्रश्न विचारुन पाहा, असे स्टँडींग अनुभव गाठीशी असलेली पत्नी (किंवा पती) पत्करायला किती जण राजी होतील? शक्यतो स्टँडींगवालेच राजी होतील. कारण संभाव्य धोके कुणालाही सहज दिसतील. आणि समजा राजी झालेच, तर हा आऊटस्टँडींग सिलसिला विवाहोत्तर थांबण्याची शक्यताच नाही. मग लग्न कशाला करायचं? __________________________ तुमच्या मित्राचा सध्या काय स्टँड आहे विचारुन पाहा (आणि इथे लिहा) म्हणजे माझ्या म्हणण्याची प्रचिती येईल.

सांजसंध्या 16/08/2014 - 10:55
वीकेन्डला (चुकीच्या दिवशी) आल्याने धूम ३ चं रेकॉर्ड मोडण्याची संधी हुकली. वन नाईट स्टँड, संस्क्रुती, शहरी ग्रामीण भेद, विबासं... सगळा दारूगोळा आहे.

In reply to by कंजूस

पण स्मृतीची दुधारी तलवार एकदा का पारजायला लागली की कितीही पश्चात्ताप करा, काही उपाय चालत नाही.

In reply to by कंजूस

मृगनयनी 16/08/2014 - 11:30
सहमत - टू पैसाताई आणि कंजूस ... भावनिक ओढ किंवा प्रेम असल्याशिवाय एखाद्या व्यक्तीबरोबर शरीरसंबंध कसे काय ठेऊ शकतात?.. तसं कुणी करत असेल, तर पशू-पक्षी आणि माणूस यांत फरक काय? "प्रिन्सिपल्स & एथिक्स" नावाचा प्रकार खरोखर लुप्त होत चाललाये का? पूर्वीच्या काळीही स्त्री आणि पुरुष- वेश्या होते. पण त्यांचे काम फक्त तेवढेच्च मर्यादित होते. बाकी समाजातली इतर कामे ते सहसा करत नसत. पोटापाण्यासाठी मालकाच्या/ मालकिणीच्या शरीराची भूक भागवणे इतकेच त्यांचे काम असायचे. आजकाल तर कॉलगर्ल, जिगोलो पण दिवसा नॉर्मल जॉब करतात. आणि रात्री त्यांचा 'मूळ' व्यवसाय करतात. त्यामुळे नक्की 'कोण' कसं आहे.. हे ओळखणं अवघड होऊन बसलंय. सभ्य सभ्य समजल्या जाणार्‍या मुलीदेखील प्रमोशनसाठी किंवा "इन्सेन्टीव्ह"साठी वन नाईट साठी तयार असतात... मग पुढे त्याची सवय / गोडी लागते. आपल्याच शहरात नोकरी असेल.. तर किमान घरच्यांच्या धाकाने तरी रात्री घरी यावे लागते.. पण बाहेरगावी असणार्‍या मुलामुलींना मात्र या सगळ्याची चटक लागते. पैसा एकदा हातात खेळायला लागल्यावर नीतिमत्ता पायदळी कधी तुडवली गेली.. हे त्यांचे त्यांनाच कळत नाही. एड्स वगैरे होत नाही..तो पर्यंत हा 'खेळ' खूप आनन्दाने खेळावासा वाटतो. पण गुप्तरोगांच्या किंवा 'ब्लॅकमेलिंग' च्या दुष्टचक्रात अडकल्यावर मात्र यातून कधीच सुटका नसते... संस्कार इतके तकलादू झालेत का?.. असा प्रश्न पडतो...

In reply to by मृगनयनी

विनोद१८ 16/08/2014 - 13:30
१००% सहमत.... हे असले प्रकार अगदी सरसकटपणे समाजात अनुकरणीय होउ नयेन म्हणुनच आपल्या पुर्वजांनी 'धर्म आणि संस्काराच्या नावाखाली' नितीमत्ता शिकवीली होती त्याची चाड आज आपण बाळगतो का ?? आज आपण ती शिकवण 'पुराणमतवाद व थोतांड' या नावाखाली पायदळी तुडविल्यावर वा फाटयावर मारल्यावर यापे़क्षा वेगळे वेगळे चित्र ते काय दिसणार ???

In reply to by मृगनयनी

नाव आडनाव 16/08/2014 - 14:08
घरी रात्री वेळेत जायला लागतं, पण दिवसाचं काय? माझ्या ओळखीच्या काही लोकांना मी दिवसा ऑफिस चं काम सोडून "मजा" करण्यासाठी जाताना बघितलेलं आहे. सकाळी २-२ तास पूजा करणाऱ्या लोकांनी दिवसा काय काय केलय हेही मला माहित आहे. लोकांची अजून काही मतं : माझे काही मित्र त्यांचं लग्न ठरताना म्हणायचे अमुक एक ठिकाणच्या / शहरातल्या मुली बघायच्या नाहीत, कारण त्यांच्याबद्दल हे असं ऐकलंय. मी त्यांना विचारायचो तुम्ही जिथे मुली बघायला जाणार तिथे हे होत नाही याची काय ख्रात्री. काही लोकांच्या मते हे पैश्यावाल्यांच काम आहे आणि हाय क्लास सोसायटी मध्ये हे सर्रास चालत. काही लोक याचा संबंध जातीशी लावतात (अर्थात आपली स्वताची जात सोडून दुसर्याची ) आणि आपली जात तेव्हढी पुण्यवान. मला वाटत नाही हे लोक कोणत्याही एका कटेगरीत येतात.

In reply to by मृगनयनी

"भावनिक ओढ किंवा प्रेम असल्याशिवाय एखाद्या व्यक्तीबरोबर शरीरसंबंध कसे काय ठेऊ शकतात?.. तसं कुणी करत असेल, तर पशू-पक्षी आणि माणूस यांत फरक काय?" छ्या मृगनयनी ताई. तुम्हाला व्यक्तिस्वातंत्र्याची काहीच चाड दिसत नाही.आणि हो एकपत्नीव्रत वगैरे गोष्टी पुरूषप्रधान संस्कृतीची देन आहेत आणि ९७% प्राण्यांमध्ये एकपत्नीव्रत नसते हे तुम्हाला माहित दिसत नाही. (हा उपहास आहे हे वेगळे सांगायची गरज पडू नये) पूर्ण प्रतिसादाला +१. मुळातल्या लेखात 'थोर भारतीय संस्कृती' इत्यादी उल्लेख आहेत ते टाळता आले असते तर बरे झाले असते. भारतीय संस्कृतीतील वाईट गोष्टींवर इतर सगळ्यांप्रमाणे मी पण टिका करतो.पण याचा अर्थ भारतीय संस्कृती पूर्ण टाकाऊ आहे असे नक्कीच नाही. मृगनयनींनी म्हटल्याप्रमाणे भारतीय संस्कृतीतील अशा काही चांगल्या संस्कारांमुळे (जे आतापर्यंत तरी चांगले टिकून आहेत/होते) अनागोंदी टाळली गेली आहे हे नक्की.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

मृगनयनी 17/08/2014 - 16:24
धन्यवाद.. पु.व. :) सध्या सगळ्याच गोष्टी "मनी-ओरिएन्टेड" झाल्यामुळे नात्यांतले पावित्र्य कमी होत चालले आहे. कलीयुग आहे...दुसरे काय!?!?

सोत्रि 16/08/2014 - 11:55
मुळात 'One Night Stand आणि आपण सगळे' हे शिर्षक चुकीचे आहे. आपण सगळे कसे काय गोवले जातो त्यात? तर ते एक असो! >> म्हणजे असे पाहा की शारीरिक आकर्षण हाच एखाद्या नात्याचा (मग तो किती पण short span चा असेल) पाया असू शकतो का? का असू शकत नाही. आपल्या तथाकथित 'सो ग्रेट' संस्कृतीत नाही का मुलगी पहायला जात? ती काय म्हणून जात? मुलगी देखणी असावी ही अट 'शारीरिक आकर्षण' नाही का? त्यामुळे short span नात्यात शारीरिक आकर्षण हाच खरा बेस असतो. >> सगळ्यात महत्वाच म्हणजे भारतीय समाजमनात sex किंवा इतर कुठल्याही अधिभौतिक गोष्टीचा मजा घेण्याबद्दल जो प्रचंड अपराधगंड आहे ह्यावर प्रचंड सहमती. ह्यावर व्यापक जनजागृती व्हायला हवी. विदा देता येणार नाही पण तरीही धाडस करतो, बहुसंख्य भारतयांना 'संभोग' म्हणजे 'Give and Take' आहे हेच माहिती नसते. पुरुषाला तो त्याचा अधिकार वाटतो आणि स्त्रीला ते कर्तव्य! त्यामुळे त्यातली मजा घेण्याबद्दलच एकंदरीत जिथे सगळा आनंद आहे, तिथे One Night Stand ही संकल्पना समजून घेतली जाणे हे निव्वळ अशक्य. >> समाजात यामुळे एक sexual anarchy येईल अशी भीती त्यांना वाटते आता सध्या sexual anarchy नाहीयेय असे म्हणायचेय का? :O भावनिक गुंतवणूक (?) समजा एका लग्न झालेल्या जोडप्याची भावनिक गुंतवणूक अत्युच्च आहे. पण 'शारिरीक भुक' परस्पर विरोधी आहे. म्हणजे एकाला त्यात रस नाही आणि एकाला अतिशय रस आहे. आता त्यांनीं काय करायचे? आपल्या संस्कृतीत लग्न ठरताना हा मुद्दा लक्षात न घेतला जाण्या इतपत गौण असतो. आता लग्न झाल्यामुळे 'पदरी पडले पवित्र झाले' ह्या न्यायाने सगळ्या इच्छा मारून आयुष्य जगायचे का? तर तेही असो, कारण हे सगळे मनोव्यापार आहेत आणि फारच गहन आहेत. जनरलाइझ करण्याइतके सोप्पे नक्कीच नाहीत. पण पॉजिटीव्ह चर्चेसाठी खुप चांगलां विषय (सो कॉल्ड - भारतिय किंवा हिंदू संस्कृती आड आणली नाही तर). - (कमिटेड) सोकाजी

In reply to by सोत्रि

प्रणित 19/08/2014 - 16:34
" भावनिक गुंतवणूक (?) समजा एका लग्न झालेल्या जोडप्याची भावनिक गुंतवणूक अत्युच्च आहे. पण 'शारिरीक भुक' परस्पर विरोधी आहे. म्हणजे एकाला त्यात रस नाही आणि एकाला अतिशय रस आहे. आता त्यांनीं काय करायचे? आपल्या संस्कृतीत लग्न ठरताना हा मुद्दा लक्षात न घेतला जाण्या इतपत गौण असतो. आता लग्न झाल्यामुळे 'पदरी पडले पवित्र झाले' ह्या न्यायाने सगळ्या इच्छा मारून आयुष्य जगायचे का?" हा मुद्दा पटला !

In reply to by सोत्रि

चिगो 20/08/2014 - 13:50
प्रतिसाद आवडला, सोत्रि..
समजा एका लग्न झालेल्या जोडप्याची भावनिक गुंतवणूक अत्युच्च आहे. पण 'शारिरीक भुक' परस्पर विरोधी आहे. म्हणजे एकाला त्यात रस नाही आणि एकाला अतिशय रस आहे. आता त्यांनीं काय करायचे? आपल्या संस्कृतीत लग्न ठरताना हा मुद्दा लक्षात न घेतला जाण्या इतपत गौण असतो. आता लग्न झाल्यामुळे 'पदरी पडले पवित्र झाले' ह्या न्यायाने सगळ्या इच्छा मारून आयुष्य जगायचे का?
ह्या विषयावर सुशिंची एक कादंबरी आहे, सोत्रि.. मला वाटतं, "महापर्व" नावाची..

In reply to by सोत्रि

कवितानागेश 20/08/2014 - 14:07
एक निरिक्षण आहे, नवरा बायकोची फक्त शारिरीक भूकच नाही, तर इतरही बर्‍याच गोष्टी परस्परविरोधी असतात. अगदी पंखा/एसी चालतो की नाही, राजकीय पक्ष कुठला जिंकावा, आजची टेनिसची मॅच कोण जिंकेल, पिठलं घट्ट करु पळीवाढ, पराठा मागवू की नूडल्स, वगरै वगरै. ही लिस्ट कितीही लांबवता येइल. पण खरोखरच 'भावनिक गुंतवणूक' असेल, तर दोघेही एकमेकांप्रमाणे बदलतात!

In reply to by कवितानागेश

पण खरोखरच 'भावनिक गुंतवणूक' असेल, तर दोघेही एकमेकांप्रमाणे बदलतात!
अहो लीमाताई इथे एकमेकांना समजावून घेणे, भावनिक गुंतवणुक वगैरे गोष्टींची पर्वा कोणाला?मी मला वाटते तेच करणार--त्याचा इतरांवर काहीका परिणाम होईना.मी आणि माझे व्यक्तिस्वातंत्र्य.मग इतरांचे आयुष्य उध्वस्त झाले तरी मला काय त्याचे? आणि या अशा गोष्टींचे समर्थन केले नाही तर बहुदा आपण पुराणमतवादी म्हणून समजले जाऊ अशी भिती असते या लिबरल लोकांना.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

धन्या 22/08/2014 - 13:09
एकमेकांना समजावून घेणे, भावनिक गुंतवणुक वगैरे गोष्टींची पर्वा कोणाला?मी मला वाटते तेच करणार--त्याचा इतरांवर काहीका परिणाम होईना.मी आणि माझे व्यक्तिस्वातंत्र्य.मग इतरांचे आयुष्य उध्वस्त झाले तरी मला काय त्याचे?
हे प्रातिनिधिक उदाहरण नसले तरी अशा व्यक्ती समाजात आहेत हे वास्तव आहे. अशा व्यक्तींना भावना म्हणजे काय हेच माहिती नसते. भावनिक हुशारी आणि बुद्धीमत्ता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. काही व्यक्तींमध्ये भावनिक हुशारीची वानवा असते. त्यांचे परिस्थितीचे जे काही आकलन असते ते त्यांची बुद्धीमत्ता आणि पाच ज्ञानेंद्रीये यावर अवलंबून असते. आपल्या बोलण्याचा, वागण्याचा इतरांवर काय परीणाम होतोय हे त्यांच्या गावीही नसते. त्यांच्या बुद्धीला जे पटते ती गोष्ट ते करतात. ती व्यक्ती जाणून बुजून असं वागत नसते. ही त्या व्यक्तीच्या जाणिवांची मर्यादा असते. सर्वात वाईट हे की आपल्या जाणिवेला मर्यादा आहेत हे त्यांना माहिती नसते, कुणी समजावून सांगितलं तर ते मान्य करण्याची तयारी नसते. पुन्हा कारण तेच. ते बुद्धीने विचार करतात, भावनेने नाही.

In reply to by धन्या

कवितानागेश 22/08/2014 - 14:13
स्वार्थी आणि हट्टी व्यक्तींचे कुणाशीही लग्न झालं तरी सगळी बोंबच असते. कारण ते स्वतःच समाधनी राहू शकत नाहीत. दुसर्‍यला काय देणार? हेच लॉजिक थोड्सं लांबवले तर असही म्हणता येइल, की अशा असमाधानी व्यक्तीच 'वन नाईट स्टॅन्ड' ची संधी शोधणार आणि घेत रहाणार. पण भावनिक गुंतवणुकीशिवाय जे लैन्गिक सुख मिळेल ते 'भरीव' असू शकणार नाही. किंवा असंही म्हणता येइल, की मनं जुळली असताना जे सुख मिळतं ते लैन्गिक सुख जितके जास्त 'intense' असतं, तितके intense कोरड्या संबंधातले असणार नाही. पण काहीजणांचे फक्त चण्याची पुडी खाउन पोट भरत असेल तर भरु देत बापडे! आपण काय करणार??

In reply to by कवितानागेश

आणि घेत रहाणार! पण भावनिक गुंतवणुकीशिवाय जे लैन्गिक सुख मिळेल ते 'भरीव' असू शकणार नाही.
आता बोला सोत्रि!

In reply to by कवितानागेश

@ लिमा उजेट बर्याचदा असे संबंध heat of the moment मध्ये घडून जातात . ते पूर्व नियोजित पण नसतात . आणि तुमच्या प्रतिक्रियेत थोड vague generalization जाणवलं . अनेक मुळात अशा प्रकारच्या संबंधात असणारे सर्वच लोक स्वार्थी , असमाधानी असतात का ? मला नाही वाटत तस . प्रत्येक case हि वेगळी case study असते माझ्या मते . कुठला एक असा pattern किंवा नियम लागू करणे कितपत योग्य राहील .

In reply to by पिंपातला उंदीर

आणि `घडावंस वाटणं' हा मनं जुळली नसल्याचा पुरावा आहे. तुमच्या लेखाचा सगळा अनुरोध मित्राच्या बहुगामी वृत्तीकडे आहे. आणि तुम्हाला त्याचं आकर्षण आहे, हे खुद्द तुम्हीच कबूल केलंय. लेखाची एकूण विचारणा : `भावनिक गुंतवणूकरहित (बहुदा वरचेवर) उपलब्ध होणारे लैंगिक संबंध असावेत काय? अशी आहे. आणि त्याला उठावा येण्यासाठी भारतीय मनोवृत्ती, संस्कृती, अपराधगंड वगैरे जोडाजोडी केली आहे. पण ती सर्वस्वी निरर्थक आहे. कारण मुळात वन नाईट स्टँडची इच्छाच वैवाहिक संबंधातली अतृप्ती दर्शवते.

In reply to by पिंपातला उंदीर

कवितानागेश 22/08/2014 - 16:19
खरं आहे. जेनरलायझेशन होतय. :) पण जास्तीत जास्त शक्यता हीच आहे की असमाधानी असेल तरच कुठेतरी 'चान्स' दिसेल आणि तो घ्यावासा वाटेल. चान्स असूनही तो न कळणारे 'बावळट' लोक अस्तित्त्वात असतातच. कधीकधी केवळ उत्सुकतेपोटीही अशी घटना घडू शकते. पण त्यात खरोखच इतर कुणी योग्य किंवा अयोग्य ठरवणं कठीण आहे. शेवटी तो पुन्हा त्या त्या व्यक्तीच्या जोडीदाराबरोबर असलेल्या संबंधाचा प्रश्न आहे.

In reply to by कवितानागेश

बाळ सप्रे 22/08/2014 - 16:16
असमाधानी व्यक्तीच 'वन नाईट स्टॅन्ड' ची संधी शोधणार
पण भावनिक गुंतवणुकीशिवाय जे लैन्गिक सुख मिळेल ते 'भरीव' असू शकणार नाही.
कोणाला कशात किती सुख मिळेल हे आपण सांगू शकत नाही. चिगोंनी एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे डबल स्टँडर्ड्स न ठेवता एखाद्याला संभोगस्वातंत्र्य जास्त योग्य वाटत असेल तर त्यात काय गैर.. यामुद्द्यावर एखाद्याने शूरपणा मिरवणे जेवढे हास्यास्पद तसेच यावरून एखाद्याला असमाधानी / loser ठरवणेही तितकेसे पटत नाही.. "There is no sexual value system that is right for everyone and no single moral code is indisputably correct and universally applicable." हे जास्त पटतं.

In reply to by बाळ सप्रे

मानवी प्रणयाचं सुख तीन गोष्टींवर अवलंबून आहे : पारस्पारिक अनुबंध, अपराधशून्य चित्तदशा आणि समय शून्यता. ज्या वन नाइट स्टँडची चर्चा चालू आहे त्यात या तीन्ही गोष्टी नाहीत. तस्मात, तो निव्वळ शारीरिक प्रकार आहे. लेखकाचा मानसिक पेच असायं की वन नाइट स्टँडमधली व्यर्थता दिसतेयं आणि तरल प्रणयाची सार्थकाता कळूनही तो साधता येत नसावा. मग नेहमी प्रमाणे, ही जळजळ ज्यांना जमलंय त्यांच्यावर काढायचा प्रयत्न चाललायं! एका प्रतिसादात मी म्हटलंय की :
विवाहितांना असं करता येणं शक्य नाही. मग संस्कृती पौर्वात्य असो की पाश्चिमात्य, माणूस इथून तिथून सारखाच आहे. एकदा लपवाछपवी सुरु झाली की नात्याची वाट लागलीच म्हणून समजा!
जस्ट थिंक ओवर धीस.

In reply to by कवितानागेश

लंबूटांग 21/08/2014 - 22:47
पंखा/ एसी चालत नसेल तर दुसर्‍या खोलीत जाऊन झोपता येते, मॅच वगैरे क्षणिक मतभेत, खायची अगदीच इच्छा झाली तर बाहेर जाऊन खाता येते... थोडक्यात बाकीच्या गोष्टींत बाहेर जाऊन इच्छापूर्ती करता येते. असो हा धागा लग्नापूर्वीच्या संबंधांबाबत आहे आणि तडजोड वगैरे भानगडी नसण्यामुळेच one night stand वेगळा आहे.

In reply to by लंबूटांग

काहीही नीट न वाचता प्रतिसाद देण्याची सवय सोडून द्या. तुम्ही प्रतिसाद देखिल धड वाचलेले दिसत नाहीत. कधी तरी येऊन कुठेही पिंक टाकली की झालं! विवाहपूर्व संबंधाचा उल्लेख फक्त मित्राच्या स्टोरी पुरता आहे. लेखकाचा मूळ प्रश्न असा आहे:
आणि किती लोक अशी संधी समोर आल्यावर ती सोडतील ? मग ती विवाहित असो वा अविवाहित .

In reply to by संजय क्षीरसागर

लंबूटांग 22/08/2014 - 03:54
तेवढे वाक्य चूक.. वरील प्रतिसाद तरीही व्हॅलिड आहे. माऊने ज्या गोष्टींची उदाहरणे दिली त्या गोष्टींची इच्छापूर्ती सहज पूर्ण करता येते अथवा त्यांचा discomfort क्षणिक असतो. शारिरीक भूकेबाबत तसे होत नाही. मी One night standचे कोणत्याही बाबतीत समर्थन करत नाहीये. पण सोत्रिंनी जो मुद्दा मांडलाय त्याचाशी मी सहमत आहे. बाकी आपण सतत दुसर्‍यांना शहाणपण शिकवायची आणि प्रत्येक ठिकाणी आपल्यालाच सर्व येते असे दाखवायची सवय सोडून द्या. तुमच्याच इतर ठिकाणच्या (भ्रमराची रुणझुण वगैरे) लॉजिक प्रमाणे आपण अनुभवा आणि मग बोला. कसे ;). यापुढील प्रतिसाद संक्षींना नाही. आता प्रतिसाद टंकायला घेतलाच आहे तर बाकीच्या लोकांनी जे मुद्दे मांडले आहेत त्याबद्दलही. - खरे साहेबांनी जो मुद्दा मांडला आहे. जर माझ्या मुलीने वन नाईट स्टँड ठेवला तर? मला आवडेल का तर खचितच नाही. पण सद्ध्या ज्या युगात (आणि ज्या देशात) राहतोय ते पाहता असे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हो पण असे काही घडो वा ना घडो पण protection वापरण्याबद्दल योग्य शिक्षण नक्कीच देईन. त्यातील धोके तिला/ त्याला नक्कीच सांगेन आणि परिणामही. त्याउप्पर तो/ ती सज्ञान झाल्यावर असे परस्पर संमतीने जर असे काही घडलेच तर तो सर्वस्वी त्यांचा निर्णय असेल. त्याबद्दल मला काही अभिमान वाटणार नाही पण अगदी शरमेने तोंड लपवायची पाळी आणली असेही काही वाटणार नाही. - तुम्ही लग्नाआधी one night stand अथवा तुमच्या boy friend(s) बरोबर शरीर संबंध ठेवले आणि उद्या दुसर्‍या कोणाशी लग्न केलेत तर तुम्ही cheating करून बाहेर ख्याली पणा कराल असे काहीही नाही. अथवा लग्नाआधी एकही शरीरसंबंध नाही आला म्हणून उद्या तुम्ही cheating करणारच नाही असेही नाही. स्वतः पाहिलेले उदाहरण. फार पूर्वीचे नाही अगदी १५ एक वर्षांंपूर्वी एका अतिशय जवळच्या ओळखीच्या कुटुंबाचे. त्यातील पुरूष त्याच्या बायकोला स्वयंपाकघरात बसायला सांगायचा जर कोणी पर पुरूष आला तर. तिही बसायची. नंतर त्या बाईचे एका विवाहीत पुरूषाबरोबर बरोबर संबंध होते. हे सर्व लग्नाला जवळपास २० एक वर्षे झाल्यावर. त्या ओळखीच्या कुटुंबातील दोघांचेही लग्नाआधी इतर लोकांशी संबंध असण्याची शक्यता नगण्य. (छोट्या गावात असल्या गोष्टी लपून राहात नाहीत). तो दुसरा विवाहीत पुरूष लफडेबाज म्हणून प्रसिद्ध. - जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही अशी पत्नी स्वीकाराल का? हो. लग्नानंतर जर का ती एकनिष्ठ राहणार असेल तर तिने पूर्वायुष्यात काय केले आहे त्यानी मला काही फरक पडत नाही. माझा भाऊ/ मुलगा/ नातेवाईक स्वीकारतील का तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी स्वीकारले तर माझे त्यांच्याविषयीचे मत बदलेल का तर नाही. तो त्यांचा प्रश्न आहे. - हे सगळे असले तरी मला लग्नानंतर/ relationship मधे असताना बाहेर लफडी करणार्‍यांचा प्रचंड तिटकारा आहे. Open relationship/ marriage मधे असाल तर ती अजून वेगळीच गोष्ट आहे पण मग त्याला relationship/ marriage तरी कशाला म्ह्णायचे. थोडक्यात काय जगात विविध प्रकारचे लोक असतात, प्रत्येकाची आपली मते आणि values असतात आणि जोपर्यंत आपल्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला येत नाहीये तोपर्यंत त्यांना ती जपू द्यायची असतात. Where to draw the line हे प्रत्येकाने ठरवायचे असते (to each his/ her own). आणि स्थळ आणि काळाप्रमाणे ते बदलतेही. आपली रेषा (जोडीदार असल्यास त्या/ति च्याबरोबर ठरवून) आपण ठरवायची आणि कसोशीने पाळायची.

In reply to by लंबूटांग

स्वतःचे विचार मांडायला स्वतःकडे स्वतंत्र विचारसरणी लागते. सारवासारवीसाठी उगीच सविस्तर प्रतिसाद देऊन जे कन्क्लूजन काढलंय:
`Where to draw the line हे प्रत्येकाने ठरवायचे असते'
ते कुणीही सोम्यागोम्या काढेल. किंबहुना बर्‍याच सदस्यांनी अप्रत्यक्षपणे हेच म्हटलंय. आधी, झालेली चर्चा आणि मांडलेले मुद्दे वाचायची किमान तसदी घ्यायला लागते.

In reply to by संजय क्षीरसागर

लंबूटांग 22/08/2014 - 08:08
यापुढील प्रतिसाद संक्षींना नाही.
जगात सर्वात पहिले सर्व विचार तुम्हालाच सुचलेत. सर्व तुमचीच कॉपी करतात. सारवासारवीसाठी प्रतिसाद दिल्याचे conclusion तुम्ही काढले. मी मला वेळ मिळतो तेव्हाच प्रतिसाद टंकतो. मगाशी टंकायला सुरूवात केलीच होती म्हणून म्हटले तिथेच बाकीचे पण लिहावे. बाकी पिंका टाकण्याबाबत म्हणाल तर वर लिहीले आहे तसेच. मला जेव्हा वेळ मिळतो आणि ज्या विषयांमधे काही लिहीण्याइतपत माहिती असते अथवा जाणून घ्यायची इच्छा असते तिथेच लिहीतो. अधून मधून विडंबने. उगाच आपल्याला सर्व गोष्टीतले सगळे कळते असल्या तुमच्यासारख्या काही भाबड्या समजुती नाहीयेत. आणि प्रत्येक गोष्टींत सत्य हीच स्थिती आणि आपण, मन, मेंदू वगैरे शाब्दिक खेळ करायचे आणि selective reading करून मीच कसा बरोबर आहे हे दाखवायची गरजही नाहीये. असो. I don't owe you any explanation anyway. तुमच्याशी निरर्थक खेळ करायला मला वेळ नाही. पहिला प्रतिसादही माऊला दिला होता. हा माझा संक्षींना शेवटचा प्रतिसाद.

In reply to by लंबूटांग

आधी लेख न वाचता प्रतिसाद दिला. ते लक्षात आल्यावर माफी मागितली. मग लेखावरचे प्रतिसाद न वाचता पुन्हा इतरांनी मांडलेला मुद्दाच उगाळला. ते दाखवून दिल्यावर `तुम्हाला प्रतिसाद दिला नाही' असा पलायनवादी केलायं. आता सगळंच चूक म्हटल्यावर माझ्यावर उसळून काही उपयोग नाही.

In reply to by लंबूटांग

कवितानागेश 22/08/2014 - 14:25
Where to draw the line हे प्रत्येकाने ठरवायचे असते (to each his/ her own). आणि स्थळ आणि काळाप्रमाणे ते बदलतेही. आपली रेषा (जोडीदार असल्यास त्या/ति च्याबरोबर ठरवून) आपण ठरवायची आणि कसोशीने पाळायची. > पटतंय. शेवटी तो त्यात्या नवरा-बायकोचा प्रश्न आहे. मल हेच म्हणायचं होतं की एकदा भावनिक गुंतवणूक झाली, आणि 'एकत्र रहायचय आणि एकत्र म्हातारं व्हायचय' असं ठरवलं गेलें, की एकमेकांच्या सगळ्या गोष्टी आपोआपच सांभाळल्या जातात. मग त्यात कदाचित काही ठिकाणी एखाद्यावेळेस घडलेला वन नाईट स्तॅन्डही सांभाळून घेतला जाउ शकत असेल. कुणास ठाउक?!

In reply to by कवितानागेश

वन नाईट स्तॅन्डही सांभाळून घेतला जाउ शकत असेल. कुणास ठाउक?!
अर्थात. पण त्याची गरजच भासणार नाही. कारण ज्यांची मनं जुळलीयेत त्यांना एकमेकांच्या सहवासाचं सुखंच इतकं तृप्त करणारं असतं की प्रणय काँसिक्वेंशियल ठरतो. जर तिची इच्छा नसेल तर प्रणयात अर्थ उरत नाही. खरं तर प्रणय हा एकमेकांप्रती असलेल्या कृतज्ञतेच्या अभिव्यक्तीचा एक बहाणा असतो. इट इज जस्ट वन मोर डायमेंशन टू मिक्स इन इच अदर. सोत्रिनी म्हटलंय तसं भावनिक गुंतवणूक उच्च पण शारीरिक गरजा वेगळ्या अशी तफावत असूच शकत नाही. एकमेकांना एकमेकांशिवाय आनंद साजरा करणं, शेअर करणं शक्यच होत नाही. वन नाईट स्टँड ही निव्वळ फिजिकल कल्पना आहे. अशा हिट अँड रन प्रोसेसमधे दोघांना कुठलंही स्थायीसुख लाभत नाही . आणि पारस्पारिक अनुबंधातल्या प्रणयाची तर त्याला यत्किंचितही सर नाही. तस्मात, मनं जुळलीयेत पण शरीरासाठी वेगळा पर्याय शोधतोयं म्हणणं हा दांभिकपणा आहे. ते खोटं आहे.

कंजूस 16/08/2014 - 12:54
राजे महाराजे किती नाईटस्टैंड ठेवायचे ?६२वयाचा राजा १४वर्षाँच्या मुलीशी लग्न करतो .ती पट्टराणी होते म्हणून इतिहासात नोंद झाली बाकीच्या नाईटस्टैंडची गणती आणि नैतिक आधाराची चर्चा होत नाही कारण खजिना भरलेला आहे आणि अशा चर्चा करणाऱ्यांच्या तोंडाला हरभऱ्यांचे तोबरे बांधलेले असतात .परवडेल तो बारा काड्यांची छत्री घेतो नाहीतर राहा उभे आडोशाला मजा पाहत आणि चर्चा करत . सॉरी अमोल .

सुबोध खरे 16/08/2014 - 13:33
एका रात्रीचा सोबती यात भावनिक गुंतवणूक बर्याच वेळेस होते. माझ्या वंध्यत्व विभागातील कामात मी हे पहिले आहे कि कित्येक मुली अगोदर गर्भधारणा झाली होती का हे विचारल्यावर बाहेर/ नवऱ्या समोर "नाही" सांगतात आणी तपासणीसाठी आत गेल्यावर अपराधीपणे सांगतात कि लग्नाआधी एक गर्भपात केला होता. हे अपराधीपण सहजासहजी जात नाही. अर्थात यात स्त्री आणी पुरुष यांची विचार करण्याची पद्धत/ विचार सरणी वेगळी आहे. भरपूर मैत्रिणी असणारा मुलगा हा स्मार्ट समजला जातो तेच भरपूर मित्र असलेली मुलगी वाह्यात समजली जाते. त्याच विचारसरणीने एका रात्रीची सोबत पुरुषाला पौरुषत्व बहाल करते पण स्त्रीला वेश्या समजले जाते. समाजाचे दाम्भिकपण यातून दिसून येते. या विचार सरणी मुळे अपराधीपण स्त्रीला जास्त वेळ खात राहते. अर्थात यात निसर्ग आड येतो हे सत्य आहे. सहज भेटले आणी सोबत केली तर पुरुष मोकळाच राहतो आणी स्त्री पुढची पाळी येईपर्यंत तणावाखाली राहते. यामुळे ती मिनिटांची मजा आणी तीन आठवड्याची सजा यातून बहुतांश स्त्रियांना जावे लागते. ( बरयाच वेळेस संधी अचानक येते. ठरवून करणारे फारच कमी. ) बरोबर कि चूक असे काहीच नसते. शेवटी ते स्वतःच्या विचारांच्या बैठकीवर अवलंबून आहे. एकाच परिस्थितीतील दोन पैसे खाणारी माणसे-- एक पैसे खाऊन भरपूर मजा मारताना दिसतो तर दुसर्याचे मन त्याला खात राहते.समर्थन ब्रम्ह्चर्याचेही करता येते आणि बहुपत्नीत्वाचेही. प्रश्न आपली मुलगी एका रात्रीचे सोबती ठेवेल तर तुम्हाला मान्य होईल काय? जे आपल्याला योग्य आहे ते मुलांना सुद्धा योग्य असायला हवे. असतेच असे नाही. शेवटी आपण सर्वच थोडेफार दांभिक असतो.

In reply to by सुबोध खरे

सोत्रि 16/08/2014 - 13:48
>> प्रश्न आपली मुलगी एका रात्रीचे सोबती ठेवेल तर तुम्हाला मान्य होईल काय? ग्रेट, 99.99% उत्तर 'नाही' हेच असेल. आता ते तसे का याची कारणे काय काय असावीत? वैयक्तिक की सामाजिक? -(चर्चोत्सुक) सोकाजी

In reply to by सुबोध खरे

जातवेद 23/08/2014 - 22:31
ह्म्म... दोन टोकाचे प्रश्न
आणि किती लोक अशी संधी समोर आल्यावर ती सोडतील ? मग ती विवाहित असो वा अविवाहित . याच उत्तर आपणच आपल्या मनाशी ताडून बघाव . नात्याचं पावित्र्य , आपली संस्कृती , कुणाला कळल तर, आणि लोक काय म्हणतील हे प्रश्नांचे ब्रम्ह राक्षस मानगुटीवरून उतरवून . मला वाटत बहुतेक लोकांच उत्तर नाही असेच असेल .
प्रश्न आपली मुलगी एका रात्रीचे सोबती ठेवेल तर तुम्हाला मान्य होईल काय?

कवितानागेश 16/08/2014 - 13:35
पहिला किस्सा नक्की खरा आहे का? बरीच मुले/ मुली स्वतःच्या "शौर्याच्या" अशा कथा रचून सांगतत्. असो. शिवाय कुणाच्याही 'लैन्गिक आयुष्याबद्दल' बोलायचा अधिकार तिसर्‍या कुठल्या व्यक्तीला आहे असं मला वाटत नाही. (इथे बलात्कार हा भाग वगळावा, कारण तिथे लैन्गिकतेपेक्षा 'हिंसा' हा भाव प्रभावी असतो) शिवाय लैन्गिक प्रगल्भता ही केवळ भावनिक प्रगल्भतेतूनच येणार आहे. उपभोगतावादी व्रुत्ती जास्त असताना कुठल्याही नात्यात, कुठल्याही अनुभवात ' वापरुन घेणे' हाच भाव उरणार, मग ते नातं समाजासमोर जोडलेलं असो वा नसो. असे लोक कुठल्याही क्षणी 'उपभोग घेणे' इतक्या एकाच धुंदीत असतात.

In reply to by कवितानागेश

सोत्रि 16/08/2014 - 13:50
>>पहिला किस्सा नक्की खरा आहे का? त्याने काय फरक पडतो? >> उपभोगतावादी व्रुत्ती जास्त असताना कुठल्याही नात्यात, कुठल्याही अनुभवात ' वापरुन घेणे' हाच भाव उरणार खुपच जनरलाइज नाही होत आहे हे? -(उपभोगतावादी) सोकाजी

In reply to by सोत्रि

कवितानागेश 16/08/2014 - 14:03
मी एकंदरीत वृत्तीबद्दल बोलतेय. भावनिक गुंतवणूक नसताना शारिरिक संबंध ठेवणं म्हणजे दोन्ही )किंवा एकच?!) व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीकडे 'वस्तू' म्हणून बघत आहे. इथे फक्त लैन्गिकता येत नाही. आपला काहितरी 'फायदा' करुन घेण्यासाथी एखाद्या व्यक्तीशी गोड बोलणं, हादेखिल कमी इन्टेन्सिटीचा 'उपभोगतावादी दृष्टीकोन'च असतो. पण तो चालून जातो. लन्गिकतेच्या बाबतीत तो प्रखरपणे दिसतो. त्यामुळे, अर्थातच एका व्यक्तीकडे वस्तू म्हणून बघणारी व्यक्ती प्रत्येक व्यक्तीकडेच वस्तू म्हणून बघेल, असं मला वाटतं..... भावना बोथट असेपर्यंत. आयुष्यभर एखादी व्यक्ती तसच वागेल असं नाही. म्हणून मी म्हणाले की भावनिक प्रगल्भतेतून लैन्गिक प्रगल्भता येइल. माझ्या मते, 'सेक्स' ही आत्यंतिक प्रेमाची अभिव्यक्ती आहे... केवळ शारिरीक भूक नाही.

In reply to by कवितानागेश

शैलेन्द्र 18/08/2014 - 20:59
अर्थातच एका व्यक्तीकडे वस्तू म्हणून बघणारी व्यक्ती प्रत्येक व्यक्तीकडेच वस्तू म्हणून बघेल, असं मला वाटतं.....
जरं दोघही एकमेकांकडे "वस्तु" म्हणुन बघत असतील तर?
सेक्स' ही आत्यंतिक प्रेमाची अभिव्यक्ती आहे... केवळ शारिरीक भूक नाही.
सेक्स ही स्वता:ची जनुक जगात जास्तीत जास्त पसरवण्यासाठी आवश्यक असणारी एक मुळ प्रेरणा आहे.

अर्धवटराव 16/08/2014 - 22:08
लेखनाचा मूळ उद्देश संस्कृतीला / संस्कृतीची काळजी वाटणार्‍यांना उगाच टपली मारणे एव्हढाच क्षुल्लक वाटतोय. संस्कृती , नितीमत्ता वगैरे गोष्टी माणसाने स्वतःच्या, समाजाच्या सुसुत्रीकरणासाठी निर्माण केल्या आहेत. जुनी सांस्कृतीक, नैतिक मुल्ये नष्ट होऊन नवी मुल्ये येतात. त्यात जे काहि बरं वाईट व्हायचं ते माणसाचं होतं संस्कृतीचं नाहि. राहिला मुद्दा वन नाईट स्टॅण्डचा... तर ते नजीक भविष्यात समाजाने अधिकृतरित्या स्विकारले असेल. मध्यंतरी थोडीफार खळखळ होईल. पण वन नाईट स्टॅण्ड स्विकारुन आपण खुप काहि बहादुरी केली हा गैरसमज देखील त्यानंतर दूर होईल व समाज नव्या प्रश्नांवर ओरडायला , रडायला मोकळा होईल.

In reply to by अर्धवटराव

सहमत. संस्कृति नक्की पुढे सरकती आहे कि यु टर्न वळण घेती आहे.? लैंगिकता संभोग वगैरे बाबतीत जर समाज इतका प्रगल्भ नसता तर खजुराहो घडलेच नसते. >>राहिला मुद्दा वन नाईट स्टॅण्डचा... तर ते नजीक भविष्यात समाजाने अधिकृतरित्या स्विकारले असेल. जे लिव इन रिलेशन बद्दल झाले आहे तेच इथेही होईल.

In reply to by कानडाऊ योगेशु

सुहास.. 17/08/2014 - 14:13
आणि स्विकारायचे राहिले आहे असे वाटते का योग्या तुला :) ( जर का नाईट लाईफ बाहेर निघाली ना सिटी मधली , तर संस्कार या शब्दाच्या ठिकर्‍या उडतील )

आपण जेव्हा समाज , संस्कृती , परंपरा अश्या गोष्टी करतो तेव्हा आपल्या त्यावेळच्या पुरुषप्रधान संस्कृतीला चिटकून राहण्याचा यत्न आजकालच्या महिलाच जास्त करतात. लैंगिकतेपासून ते कायदेशीर , व सामाजिक हक्क हे आपल्या समाजात पूर्वी पुरुषांना अनुकूल होते , हिंदू कोड बिल येण्या अगोदर दोन बायका करण्याचा हक्क हिंदू पुरुषाला होता मात्र आता समतेच्या काळात लैंगिकतेची हक्क महिलासुद्धा मिळतो आणि त्याला समाज अधोगतीला जाणे समजले जाते. हे अजब आहे , फार पूर्वी बालविवाह होत किंवा १४ ते १६ वर्षी लग्न होत असे , म१९७० नंतर लग्नाचे प्रमाण २० ते २५ व आता ३० पर्यंत गेले आहे. आपल्या समाजात होणारी लैंगिकतेची घुसमट दूर कशी करावी ह्यावर उपाय नाही , लग्नाच्या बाजारात मुल व मुलींच्या वाढत्या अपेक्षा त्यामुळे सतत नाकारले गेलेले मुल व मुली ह्यांच्या पुढे कमावते असले तरी शरीर सुखासाठी आपल्या समाजाने सांगितलेल्या लग्न ह्या एकमेव उपाय असल्याने त्यांना दीर्घकाळ ताटकळत राहावे लागते. सतत १२ तासापर्यंत कार्यालयात राहिल्याने आपल्या जोडीदारा पेक्ष्या जास्त काळ आपल्या सहकार्याच्या सोबत घालवल्यानंतर तेथे भावनिक व शारीरिक नाती निर्माण होणे हे युरोपात जे व्हायचे ते आता भारतात सुद्धा सुरु झाले आहे , समाजाची दिशा ठरवणे आपल्या हातात नाही , परदेशात एखाद्या तरुणीला लग्नाच्या बेडीत इतक्यात अडकायचे नसले म्हुणुन स्वतःची लैंगिकता ते वेठीस धरत नाहीत ह्यात मला अयोग्य असे काहीच वाटत नाही. आपल्याकडे मर्जी विरुद्ध संभोग म्हणजे बलात्कार अनेकदा होतात कितीतरी वेळा ते नवर्याकडून होतात , त्यात अनेकदा स्त्री समाजात ह्याविरुद्ध दाद मागू शकत नाही , हे अधिक वाईट आहे.

माझ्या माहितीत वन नाइट स्टॅंड हा भारतीय लोकांना झेपणरा प्रकार नाही , ह्याच स्पष्ट कारण कुठलीही गोष्ट सहजा-सहजी सोडून देण हे भारतीय लोकांना कधीच जमत नाही , एकदा मिळलेली संधी परत सहजा-सहजी मिळत नाही त्यामुळे काही-ना काही गुन्तव्णुक(?) राहतेच.. माझ हे भारतीय लोकांच्याबद्दलचे लॉजिक माझ्या अमेरिकन आणि . मैत्रिणिने अगदी "वेरिफाइड" केले आहे !!! बाकी भारतात ज्या प्रकारे बलात्कार / ब्लॅक मेलिंग / जबरदस्ती वेश्या- व्यवसायात ढकलले जाणे सहज आहे या परिणमान्बद्दल विचार करून मुलींनी लांब राहणे अधिक शहाणपणाचे आहे

सुबोध खरे 18/08/2014 - 13:17
संस्कृती वर घाला सांस्कृतीक, नैतिक मुल्ये नष्ट होणे हे फार मोठे शब्द आहेत. झार खंडात एक आदिवासी जमात आहे तेथे तरुणतरुणी सहा महिने एकत्र राहतात. जर ती तरुणी गरोदर राहिली तर त्यांचे लग्न करतात नाही तर नवीन जोडी. यात कोणताही दांभिकपणा नाही आणि सामाजिक संमती आहे. संधी मिळताच त्याचा फायदा घेणे-- हे म्हणजे कोणी पाहत नसताना सार्वजनिक मालमत्तेची चोरी करणे. आपली चोरी पकडली जाणार नाही हि खात्री असली तरी किती लोकं प्रत्यक्ष चोरी करतील. तेंव्हा केवळ संधी आली म्हणून त्याचा फायदा घेणे असे होईल असेही नाही. . चार चोर्या वाढल्या म्हणजे समाजातील नितीमत्ता लयास गेली असे नाही. पण म्हणून चोरीचे समर्थन होते असे नाही. राहिली गोष्ट विधिनिषेधाची त्यात आपण देवळात जाऊन सिगरेट ओढली किंवा मशिदीत जाऊन दारू प्यायली तरी काय फरक पडणार आहे. आपण काय करीत आहोत आणी त्याचा परिणाम काय होऊ शकेल हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे अन्यथा मनुष्य आणि पशु यात काय फरक आहे. प्राणी पण आपल्या आंतरिक प्रेरणांप्रमाणे(instinct) वागत असतात.

In reply to by सुबोध खरे

>>>>आपण देवळात जाऊन सिगरेट ओढली किंवा मशिदीत जाऊन दारू प्यायली तरी काय फरक पडणार आहे. मीर्जा गालीबचा शेर आठवला.... जाहिद शराब पीने दे मस्जिद में बैठकर, या वो जगह दिखा दे जहाँ खुदा न हो।

प्रसाद१९७१ 18/08/2014 - 16:02
ह्यात वावगे किंवा चुकीचे असे काहीच नाही पण Risky मात्र आहे. आधी One Night Stand म्हणुन agreement असले तरी नंतर एक जण जर गुंतला कींवा पझेसिव्ह्नेस आला तर मात्र मात्र मोठा प्रोब्लेम होइल.

गवि 18/08/2014 - 16:25
करणारे वन नाईट स्टॅंड करतात.. करणारे डे स्टॅंडही करतात.. झोपणारे एकत्र झोपतात.. जागणारे एकत्र जागतात.. वेगवेगळ्या लोकांसोबत झोपतात. एस्टी स्टॅंडवर रात्री झोपतात.. गर्लफ्रेंड सोडतात.. बायको सोडतात.. नवरा धरतात.. ब्वायफ्रेंड बदलतात.. आपण फक्त बोलून जीभ विटाळायची अन चर्चा कवटाळायची..

वेल्लाभट 18/08/2014 - 16:33
लेख आवडला. (त्याच्याशी सहमत आहे असं नाही) पैसा, कंजूस, मृगनयनी इत्यादींसह अनेक प्रतिसादांशी मी सहमत आहे. एक आहे, ही गोष्ट परस्पर सहमतीने होत असल्याने, बलात्कारापेक्षा बरीच म्हणायची. अर्थात आपल्या कक्षा, आपली तत्व, आदर्श, संस्कार इत्यादी गोष्टी आपणच ठरवायच्या असतात. तो काळ कधीच सरला, की एखादी गोष्ट सरसकट योग्य अथवा अयोग्य ठरावी आणि ती सर्वांनी पाळावी. त्यामुळे हा ज्याचा त्याचा प्रश्न असू शकतो. कुणी तो योग्य अयोग्य ठरवू शकत नाही. पण मागील प्रतिसादात उपस्थित झालेल्या काही प्रश्नांची जोड घेऊन मला एकच म्हणावसं वाटतं इथे. की वरचा धागा, त्यातील विचार, पटलेल्यांनी अथवा न पटलेल्यांनी, आणि एकंदरितच सर्वांनी, कुठल्याही बाबतीत डबल स्टँडर्ड्स ठेवू नयेत. दुहेरी तत्व, दुहेरी आदर्श जपू नयेत. म्हणजे ति-हाईताची ही गोष्ट ऐकताना चवीने ऐकायची आणि कुणी 'तुमच्या जवळच्याने असं केलं तर' असं विचारलं की अंगावर यायचं असं असू नये.

In reply to by वेल्लाभट

विलासराव 18/08/2014 - 16:51
सहमत.१+ माझे संस्कार काय ते चांगले. जग्(लोक) तेवढे वाइट. का तर माझ्याप्रमाणे विचार करत नाहीत किंवा करु शकत नाहीत. बस्स. त्यामुळे मी बल लावतो माझेच कसे खरे हे पुढे रेटायला. पण मी मलाच तपासुन पहात नाही. कारन त्याची काही गरजच नाही. मी तर सर्वज्ञ असा सेल्फ स्टॅप मारला की झाले.

चौकटराजा 18/08/2014 - 17:12
डॉ राजन भोसले यानी एक लेखात असे लिहिले होते की पुरूष व स्त्री यात ( सर्वसाधारण पणे ) एक महत्वाचा फरक आहे की पुरूषाला शरीरसंबंधासाठी भावनिक गुंतवणुकीची गरज नैसर्गिक रित्याच लागत नाही. ती गोष्ट स्त्रीची नाही. तेंव्हा कितीही युगे गेली तरी स्त्रीचा हा मानसिक पॅटर्न कायमच राहाणार व पुररूषाचाही. मग संस्कृतिच्या श्रुंखला सैल झाल्या तर काय होईल. समलिंगी संबध करण्याची इच्छा दाबून न ठेवता त्यास चालना मिळेल. ( जे आता होते आहे ) तसेच बाउंड्री लाईन वरच्या स्त्रिया देखील असे वन नाईट स्टॅन्ड साठी तयार होतील. काही स्त्रिया असा " स्टॅन्ड" लग्नानंतर घेणार नाहीत.काही लग्नानंतरही घेतील. शेवटी या मानसिक व सांस्कृतिक अशा मिश्रित स्पेक्ट्रम वर स्त्री कुठे उभी आहे यावर असले स्टॅन्ड अवलंबून रहातील. एवढेच काय परस्त्री मातेसमान ही काही नुसती कल्पना नाही. काही पुरूष ते तेंतोतेंत पाळतानाही आपण पहातोच की.

In reply to by चौकटराजा

भंपक छद्मविज्ञान पसरवायला शिक्षण आणि पदवीची आवश्यकता नाहीच. डॉ भोसलेंनी असं लिहीलेलं असल्याचा काही दुवा दिलात तर उत्तम. (नाहीतर ते बदनामीचा खटला दाखल करू शकतात हो!) स्त्रियांनाही एका रात्रीपुरत्या शारीरिक संबंधांसाठी भावनिक गुंतवणुकीची आवश्यकता नसते. याचे बरेच पुरावे आहेत. त्यातला एक दणदणीत पुरावा म्हणजे स्पर्म्समध्ये दोन प्रकार असतात, एक मावळे आणि दुसरे फलन घडवू शकणारे. मावळ्यांचं कामच असं की इतर पुरुषांच्या फलन करणाऱ्या स्पर्म्सवर हल्ला करून त्यांना मारून टाकायचं. हे काम अर्थातच स्त्रीच्या योनीमार्गात करावं लागतं. उत्क्रांतीमधला हा टप्पा येण्याचं कारण पूर्वापार स्त्रिया, आधुनिक पुरुष-स्त्रियांच्या पूर्वज स्त्रिया एका पुरुषाबरोबरच संबंध ठेवणाऱ्यातल्या नव्हत्या; 'वन नाईट स्टँड' माणसांमध्ये - होय, स्त्रियासुद्धा माणूसच - अतिप्राचीन काळापासून चालत आलेले आहेत. दीर्घकालीन संबंध ठेवण्याचा विचार करताना पुरुषही शिस्न वापरून नाही, मेंदू वापरूनच विचार करतात. याबद्दल evolutionary psychology मध्ये बऱ्याच संशोधकांनी संशोधन आणि उत्तम पुस्तकं लिहीलेली आहेत. David Buss यांनी या विषयावर अतिशय उत्तम संदर्भपुस्तक लिहीलेलं आहे. --- नैतिकतेबद्दल इतर कोण काय, काय-काय म्हणतं यापेक्षा सेक्सॉलॉजी विषयाचा अनेक दशकं अभ्यास करणारे मास्टर्स आणि जॉन्सन काय म्हणतात ते मला मुद्दाम उद्धृत करावंसं वाटतं. "There is no sexual value system that is right for everyone and no single moral code is indisputably correct and universally applicable." पुस्तकाचं नाव - Masters and Johnson on sex and human loving (पृष्ठ क्र.१०) लेखक - William H. Masters, Virginia E. Johnson आणि Robert C. Kolodny प्रकाशक - Little, Brown and Company (तिरपा ठसा लेखकांचाच)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

'वन नाईट स्टँड' माणसांमध्ये - होय, स्त्रियासुद्धा माणूसच - अतिप्राचीन काळापासून चालत आलेले आहेत.
मग? तशा अतिप्राचीन काळी चालणार्‍या अनेक गोष्टी होत्या ज्या आज चालू ठेवणे योग्य नाही--उदाहरणार्थ कपडे न घालणे, गुहेत राहणे, कंदमुळे खाऊन राहणे इत्यादी.अगदी मध्ययुगीन काळातही लहानसहान गुन्ह्याबद्दलही हाल हाल करून ठार मारले जात असेच.आज तसे करणे योग्य नाही हे नक्कीच.इतर अनेक गोष्टींविषयी असे बोलता येईल. मग प्राचीन काळी वन नाईट स्टॅन्ड चालू होता म्हणून तो आजही सुरू ठेवण्यात काही गैर नाही? दुसरे म्हणजे वन नाईट स्टॅन्डमधून गर्भधारणा झाली तर त्याचा त्रास बाईलाच होणार आणि पुरूष पळून जाऊन शकतो आणि नामानिराळा राहू शकतो.ज्या गोष्टीचा शेवटी स्त्रियांनाच त्रास होणार त्याच गोष्टीत अन्यथा स्त्रीमुक्तीचा उदोउदो करणार्‍यांना काहीच गैर वाटत नसेल तर याची विसंगती कशी सोडवावी?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

सूड 19/08/2014 - 11:37
>>"There is no sexual value system that is right for everyone and no single moral code is indisputably correct and universally applicable." हे वाचलं नाहीत, का वाद घालायचा म्हणून सोयीनं वाचायचं विसरलायत? मला हेच कळत नाही; ज्याला झेपतं त्यानं करावं, नाही त्यानं फंदात पडू नये असं सोप्पं लॉजिक असताना काय म्हणून इथं गळे काढायला येतात लोक.

In reply to by सूड

ज्याला झेपतं त्यानं करावं, नाही त्यानं फंदात पडू नये असं सोप्पं लॉजिक ...
यापलिकडे सोप्या शब्दांत सांगणं कठीण आहे. मास्टर्स आणि जॉन्सन (आणि कोडोनेली) अनार्कीस्ट होते असाही "आरोप" करता येईल. पण सुरूवातीला हे वाक्य लिहील्यावर त्याच पुस्तकात पुढे गर्भधारणा टाळण्याच्या निरनिराळ्या उपायांची चर्चाही केलेली आहे.

In reply to by सूड

प्रश्न गळे काढण्याचा नाही, स्वातंत्र्याचा पुरस्कार करतांना ज्या सामाजिक संस्थाना धक्का लागणार आहे, त्या योग्य अयोग्यतेचा आहे आणि येत्या काळात वर प्रतिसादात कोणी तरी म्हटल्या प्रमाणे समाज पुन्हा यु टर्न घेईल. राहिला प्रश्न वन नाईट.....चा याला एक वर्ग जे काही लपून छपून चालत आहे त्याला स्वातंत्र्याची गळचेपी नावाखाली अधिकृत मान्यता मिळवू पाहात आहे, माझं मत हे वन नाईट...चुक आहे कुटुंब संस्था उध्वस्त करण्याचा प्रकार आहे, स्वातंत्र्याच्या नावावर स्वैराचार माजणार असेल तर मी तरी त्याचं समर्थन करणार नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सूड 22/08/2014 - 15:00
>>राहिला प्रश्न वन नाईट.....चा याला एक वर्ग जे काही लपून छपून चालत आहे त्याला स्वातंत्र्याची गळचेपी नावाखाली अधिकृत मान्यता मिळवू पाहात आहे, माझं मत हे वन नाईट...चुक आहे कुटुंब संस्था उध्वस्त करण्याचा प्रकार आहे, ओके, म्हणजे लग्न करुन मुलंबाळं असताना एखादी व्यक्ती (स्त्री/पुरुष कोणीही) बाहेरख्यालीपणा (ONS to be sugar coated) करत असेल तर आपलं काय म्हणणं आहे? दोघातल्या एकानं सावरुन धरलं म्हणून चारचौघात बरं दिसत असेल ते, पण असं कुटुंब असून नसून काय फरक पडतो? माझ्या प्रतिसादापुरतं लिहायचं झालं तर स्वातंत्र्याची गळचेपी वैगरे अशा अर्थानं मी लिहीलं नाहीये. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की ज्याला/जिला जे करायचं ते ती व्यक्ती करणारच, आपण इथं काथ्याकूट करुन शष्प फरक पडणार नाही. उद्या माझ्या घरात, मित्र-मैत्रिणीत अशी गोष्ट निदर्शनास आली तर मी मित्र/ नातेवाईक म्हणून 'फक्त एकदा' सल्ला देईन. पुढे आयुष्य त्या-त्या व्यक्तीचं आहे. >>स्वातंत्र्याच्या नावावर स्वैराचार माजणार असेल तर मी तरी त्याचं समर्थन करणार नाही. ज्या व्यक्तीला हे करायचंच आहे त्याला समर्थन मिळो न मिळो, त्यातून काही फरक पडतो असं तुम्हाला वाटतं ? बर्‍याचदा घरातल्या घरात माझ्याच मताला महत्त्व मिळायला हवं असा अट्टाहास चाललेला असताना ज्यावर चर्चा चालू आहे त्या व्यक्ती आपल्या ओळखीपाळखीच्याही नाहीत, असं असताना आपल्या समर्थन देण्याचा न देण्याचा काय फरक पडतो? माझं म्हणणं असं आहे की आपल्याला काय करायचंय हे आपण आपल्या बाबतीत ठरवू शकतं, दुसर्‍याने काय करावं हे आपण कसं ठरवायचं? आणि ठरवलं तरी ती व्यक्ती तोंडदाखलं एक आणि माघारी एक असं वागणार नाही कशावरुन? ह्यापेक्षा तोंडावर सांगून असं करणार्‍या व्यक्ती अधिक योग्य, आपण जे करतोय ते कबूल करण्याचे गट्स त्यांच्यात असतात असंच मी म्हणेन.

In reply to by सूड

एखादी व्यक्ती (स्त्री/पुरुष कोणीही) बाहेरख्यालीपणा (ONS to be sugar coated) करत असेल तर आपलं काय म्हणणं आहे? दोघातल्या एकानं सावरुन धरलं म्हणून चारचौघात बरं दिसत असेल ते, पण असं कुटुंब असून नसून काय फरक पडतो? फरक पडतो. चारित्र्यावबद्दल अविश्वास निर्माण झाला की पती पत्नीमधे बेबनाव वाढू लागतात. संसाराचा सूर बदसूर होऊ लागतो. आणि परस्परापासून वेगळे होण्याची भावना बळावू लागते त्याचा परिणाम घटस्फोटापर्यंत पोहचतो आणि कुटुंबावर परिणाम होतो. मुलं, शिक्षण, घर खर्च आणि इतर प्रश्न निर्माण होतात. तेव्हा कोणाचाही बाहेरख्यालीपणा कुटुंबासाठी घातकच असतो. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की ज्याला/जिला जे करायचं ते ती व्यक्ती करणारच, आपण इथं काथ्याकूट करुन शष्प फरक पडणार नाही. आपणच म्हणता माझ्या ''मित्र-मैत्रिणीत अशी गोष्ट निदर्शनास आली तर मी मित्र/ नातेवाईक म्हणून 'फक्त एकदा' सल्ला देईन'' हा सल्ला तरी कशाला द्यायचा.ज्यांना कोणाला या विषयावर गळे काढणार्‍यांना काढू दिले पाहिजेत. कारण कोणाच्या प्रतिसाद अथवा चर्चेने जर कोणाला फरक पडत असेल आणि आपल्याला वाटत असेल की कोणाला शष्प फरक पडणार नसेल तर उगाच कशाला आपण कोणाकडून अपेक्षा करता की कोणी काय पावलं उचलली पाहिजेत. अपेक्षा करणंही , सोडून दिलं पाहिजे नाही का ? पण, तसं होतं नसतं आपणही या समुहाचे एक घटक असतो. पारंपरिक आणि नव्या विचारांचा प्रभाव आपल्यावर पडतच असतो. आपल्या ओळखीपाळखीच्याही नाहीत, असं असताना आपल्या समर्थन देण्याचा न देण्याचा काय फरक पडतो? आपल्या कोणी ओळखीचे असो की नसो उद्या जालावर वाचणारा वाचक जर अशा वन नाईट मधून जाणार असेल तर त्याला संबंधित गोष्टीत योग्य अयोग्य हे कळलचं पाहिजे, आपल्या समर्थन अथवा विरोधानाचे त्याला नक्की फरक पडतोच,पडतो. माझं म्हणणं असं आहे की आपल्याला काय करायचंय हे आपण आपल्या बाबतीत ठरवू शकतं, दुसर्‍याने काय करावं हे आपण कसं ठरवायचं? आपल्या आजुबाजुच्यांवर आपले आणि आपल्यांवर इतरांचा प्रभाव हा पडतच असतो. दुसरा काय करतो आणि दुसर्‍याने काय करु नये याबाबतीत एक प्रेशर या समाजाचं असतंच असतं तेव्हा दुसर्‍यानं काय केलं पाहिजे हे नक्कीच सांगता येतं. सारांश असा की गळे काढणा-यांना गळे काढू दिले पाहिजे, गळे काढू म्हणुन उगंच हिनवू नये असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सूड 22/08/2014 - 21:04
>>फरक पडतो. चारित्र्यावबद्दल अविश्वास निर्माण झाला की पती पत्नीमधे बेबनाव वाढू लागतात. संसाराचा सूर बदसूर होऊ लागतो. आणि परस्परापासून वेगळे होण्याची भावना बळावू लागते त्याचा परिणाम घटस्फोटापर्यंत पोहचतो आणि कुटुंबावर परिणाम होतो. मुलं, शिक्षण, घर खर्च आणि इतर प्रश्न निर्माण होतात. तेव्हा कोणाचाही बाहेरख्यालीपणा कुटुंबासाठी घातकच असतो. मी असून नसून काय फरक पडतो त्याचा अर्थ असं कुटुंब असून नसल्यासारखं आहे हेच म्हणायचंय. बाकी जे काही लिहीलंयत त्याबद्दल आपल्या मताचा नक्कीच आदर आहे. आपण म्हणताय तसं नुसतं वाचून लोकांना उपरती होणार असेल तर नक्कीच आनंद आहे. ॥इति लेखनसीमा॥ __/\__

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

चिगो 20/08/2014 - 13:48
दुसरे म्हणजे वन नाईट स्टॅन्डमधून गर्भधारणा झाली तर त्याचा त्रास बाईलाच होणार आणि पुरूष पळून जाऊन शकतो आणि नामानिराळा राहू शकतो.ज्या गोष्टीचा शेवटी स्त्रियांनाच त्रास होणार त्याच गोष्टीत अन्यथा स्त्रीमुक्तीचा उदोउदो करणार्‍यांना काहीच गैर वाटत नसेल तर याची विसंगती कशी सोडवावी?
अहो, कॉन्ट्रॅसेप्टीव्स असतात, कंडोम असतात, गोळ्या असतात.. ज्यांना "वन नाईट स्टॅन्ड" करायचाय ते घेतील की काळजी.. संभोग-स्वातंत्र्यावर माझे मत फक्त एवढेच आहे की त्याचा पुरस्कार करणार्‍यांनी डबल स्टँडर्ड्स ठेवू नयेत. "मी कॅसानोवा आणि बायकोनी मात्र पतिव्रता असावं" कींवा ह्याच्या उलट स्टॅन्डर्ड्स नसावेत. बाकी, नवरा किंवा बायकोपेक्षा वन नाईट स्टॅन्डवाला/ली "सरस" वाटला/ली आणि त्यातून मग गुंतागुंत वाढली तर काय ह्याचा एक तर विचार करुन ठेवावा किंवा त्या परिस्थितीला तोंड द्यायला खंबीर असावे..

In reply to by चिगो

अहो, कॉन्ट्रॅसेप्टीव्स असतात, कंडोम असतात, गोळ्या असतात.. ज्यांना "वन नाईट स्टॅन्ड" करायचाय ते घेतील की काळजी..
अहो लग्नाचे ’आमिष’ दाखवून बलात्कार केल्याची एकही बातमी ऐकली नाहीत का आतापर्यंत?काही स्त्रिया अशा भाबड्या जालामध्ये अडकतात आणि पुरूष त्याचा फायदा घेतात.आणि मुळात तसा फायदा घ्यायची पुरूषांची इच्छा नसेल तरी प्रत्यक्ष गर्भधारणा झाल्यानंतर मात्र टोपी फिरविणारे पुरूष तुम्ही कधीच कुठेच (निदान बातम्यांमध्ये तरी) बघितले नाहीत? कुसुम मनोहर लेले हे नाटक प्रत्यक्ष घडलेल्या घटनेवर आहे हे तुम्हाला माहित आहे ना?तेव्हा या गोष्टीत जो काही त्रास होईल तो स्त्रियांनाच होईल आणि त्याचे कारण निसर्गाने गर्भाधारणा व्हायची सोय केवळ स्त्रियांमध्ये केली आहे. तेव्हा आपला कार्यभाग साधून नामानिराळे होणारे पुरूष जोपर्यंत आहेत तोपर्यंत या वन नाईट स्टॅन्डला समाजमान्यता नक्कीच मिळायला नको.आणि अशी तत्वे समाजात आहेत तोपर्यंत तो 'इतरांचा प्रश्न' म्हणून सोडून देणेही बरोबर नाही.कारण इतरांचा प्रश्न आपल्या जवळच्यांचा प्रश्न कधी होईल हे आपल्याला कळणारही नाही. उगीच आपण किती लिबरल आहोत हे दाखवायला असा विचार करणारे लोक बघितले की खरोखरच आश्चर्य वाटते.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

सूड 21/08/2014 - 22:28
>>तोपर्यंत या वन नाईट स्टॅन्डला समाजमान्यता नक्कीच मिळायला नको. ओके ठिकाय, मान्यता मिळू नये म्हणून तुम्ही स्वतः काय पावलं उचलणार ते वाचायला आवडेल.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

चौकटराजा 19/08/2014 - 11:51
स्त्रियांनाही एका रात्रीपुरत्या शारीरिक संबंधांसाठी भावनिक गुंतवणुकीची आवश्यकता नसते. याचे बरेच पुरावे आहेत. आमच्या प्रतिसादातील सर्वसाधारण पणे हा शब्द तुम्ही वाचलेला दिसत नाही. म्हणूनच आम्ही म्ह्टले आहे की एखादी स्त्री नैतिकतेच्या पथावर नक्की कोठे उभी आहे हे महत्वाचे. पहिले वाक्य जर सोडले तर बाकी प्रतिसादातील सर्व वाक्य आमची आहेत. त्याब्द्द्ल बदनामीचा खटला भरायचा असेल तर आमच्यावर भरा ! बाकी सर्व मुल्ये व्यक्तिसापेक्ष, देश सापेक्ष, काल सापेक्ष असतात हे सांगायला जॉन्सन मास्टर कशाला हवेत ... ?

In reply to by चौकटराजा

चौरा, त्याला `विदाबाधा' म्हणतात. एकदा ती झाली की विद्याशिवाय बुंधाच हालत नाही! _____________________ आमचे एक विदाप्रेमी स्नेही आहेत, त्यांना खाजगीत `सदाविदा' म्हणतात, त्यांचा हा विनोद वाचा (आणि `वन नाइट स्टँडच्या' संदर्भात बघा!) म्हणजे तुम्हाला कल्पना येईल: __________________________ माणूस मोठा झाला तरी बालपणीच्या सवयी सुटत नाहीत हेच खरं. सदाविदाचं लग्न ठरलं. भावी पत्नीविषयी सामान्य पतीला असते तशी त्याला पण उत्सुकता होती. शेवटी न रहावून, एका निवांत क्षणी, त्यानं तिला विचारलंच, ‘लग्न होण्यापूर्वी आपण एकमेकांशी ओपन व्ह्यायला हवं, खरं की नाही? आता मला सांग, तुझा कुणी बॉयफ्रेंड वगैरे आहे का?’ ती पण साधीच, सरळपणे म्हणाली, ‘छे, काही तरीच काय!’ ‘ओके, ओके, पण मला एक सांग, याचा तुझ्याकडे काही विदा आहे का?’ न रहावून सदाविदा बोललाच! ती बघतच राहिली! खरं तर `अल्विदा'च म्हणणार होती, पण तिच्या लक्षात आलं, याचं नांवच सदाविदा आहे! विदा मिळाल्याशिवाय याची गाडी पुढेच सरकत नाही. काय करणार बिचारी? आता पत्करलंय म्हटल्यावर म्हणाली, ‘सध्या तरी माझ्याकडे विदा नाही, जमला की तुला देईन हं नक्की.’ हा बागडू, पुढे का होईना `विदा ' मिळणार यावरच खुष! आणि त्या आशेवर लग्न करून मोकळा.... तर अशी सगळी परिस्थिती.

In reply to by संजय क्षीरसागर

विलासराव 19/08/2014 - 21:13
चौरा, त्याला `विदाबाधा' म्हणतात. एकदा ती झाली की विद्याशिवाय बुंधाच हालत नाही! १++

In reply to by संजय क्षीरसागर

चौरा, त्याला `विदाबाधा' म्हणतात. एकदा ती झाली की विद्याशिवाय बुंधाच हालत नाही!
अरे मी चक्क संक्षींशी सहमत आहे :) अशा लोकांना व.पुंचे स्टॅटिस्टिक मराठे ऐकायला दिले पाहिजे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सिमोन द बुव्हाच्या सेकंड सेक्स चा कुठेच उल्लेख केला नाही त्याबद्दल मी आपला निषेध व्यक्त करतो. ;) मला इथे संदर्भासहीत प्रतिसाद लिहायचा आहे, ट्याम्प्लिज थोड्या वेळात हजर होतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आनन्दिता 22/08/2014 - 20:51
सिमोन द बुव्हाच्या सेकंड सेक्स चा कुठेच उल्लेख केला नाही त्याबद्दल मी आपला निषेध व्यक्त करतो.
=)) =)) =)) + १ अगदी हेच्च ,!!

सुबोध खरे 19/08/2014 - 09:33
आदिती ताई, दोन तर्हेचे शुक्राणू मानवी शरीरात असल्याचे वाचल्याचे आठवत नाही. याचा संदर्भ काही असेल तर माझे ज्ञान अद्ययावत करायला आवडेल. कारण कृत्रिम गर्भधारणा केंद्रात काम करीत असताना असे शुक्राणू वेगळे करता येतात असे वाचल्याचे आठवत नाही. मानव हा उत्क्रांतीमध्ये खूप पुढे पोहोचलेला आहे. या गोष्टी अपृष्ठ वंशीय( INVERTEBRATES) मध्ये असल्याचे आठवते. उदा. कोळी जेथे मादी दोन किंवा तीन नरांशी संग करते आणी त्यातील कोणत्या नराचे शुक्राणू "वापरायचे" ते ठरवते. कोळी नर सुद्धा दुसर्या नराचे शुक्राणू मादीच्या जननेद्रीयातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. हे सर्व शक्य असण्याचे कारण त्या प्राण्यात योनी शौचालय आणी मूत्राशय एकाच असते( CLOACA). (उदा पक्षी गणात मुत्र आणी विष्ठा एकच असते)

In reply to by सुबोध खरे

प्रसाद१९७१ 19/08/2014 - 12:35
डॉक्टर साहेब, बरे केलेत हा प्रतिसाद लिहीलात ते. नाहीतर माझ्यासारखी माणसे अश्या "रेटुन" सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवुन राहीली असती. आदिती ताईंच्या बाकीच्या पोष्टी पण नीट "लक्ष" देउन वाचल्या पाहीजेत.

In reply to by प्रसाद१९७१

त्यातला एक दणदणीत पुरावा म्हणजे स्पर्म्समध्ये दोन प्रकार असतात, एक मावळे आणि दुसरे फलन घडवू शकणारे. मावळ्यांचं कामच असं की इतर पुरुषांच्या फलन करणाऱ्या स्पर्म्सवर हल्ला करून त्यांना मारून टाकायचं. हे काम अर्थातच स्त्रीच्या योनीमार्गात करावं लागतं.
च्यायला, आता हा `दणदणीत पुरावा' कशाला पायजेल? आणि योनिमनीच्या गोष्टी कशापायी? लेखकानं साधी गोष्ट विचारली आहे,
आणि किती लोक अशी संधी समोर आल्यावर ती सोडतील ? मग ती विवाहित असो वा अविवाहित .

In reply to by सुबोध खरे

संदर्भ - मी ज्या पुस्तकात हे वाचलं ते Evolutionary Psychology नावाचं पुस्तक डेव्हीड बस नामक संशोधकाने लिहीलेलं आहे. त्या पुस्तकात याचा संदर्भ असणाऱ्या रीसर्च पेपर्सची यादीही दिलेली आहे. पुस्तक माझ्याकडे आत्ता नाही म्हणून ती यादी देऊ शकत नाही. पण गूगलवर kamikaze sperms किंवा Sperm competition म्हणून शोधलंत तरी चिकार मिळतील. -----
अतिप्राचीन काळी चालणार्‍या अनेक गोष्टी होत्या ज्या आज चालू ठेवणे योग्य नाही
ज्या गोष्टी चालू होत्या त्या माणसाने जाणूनबुजून सुरू केल्या का 'स्वार्थी जनुकां'मुळे मनुष्यांच्या नकळत सुरू झाल्या. (उद्या म्हणाल, "अतिप्राचीन काळापासून हातातून काचेचा पेला निसटला तर खाली पडून फुटतो, आज हे चालू ठेवणे योग्य नाही." विनोदाचा भाग वगळता) ही जन्मजात, जनुकांमधून आलेली (खरंतर मीम, meme मुळे आलेली) मानवी वृत्ती आहे. ती आपल्या नैतिकतेच्या चौकटीत बसते का नाही याचा काहीही संबंध नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सुबोध खरे 19/08/2014 - 18:20
अदिती ताई कामिकाझे शुक्राणूचे गृहीतक बर्याच वर्षापूर्वी नाकारले गेलेले आहे कारण पुढे केलेल्या संशोधनात असे आढळले कि दोन किंवा अधिक पुरुषांचे शुक्राणू एकत्र केले तरी त्यातील "इतर" शुक्राणू दुसर्या पुरुषाच्या शुक्राणुना मारू शकत नाहीत. याच गृहितकावर तर शुक्राणू पेढी अस्तित्वात आहेत आणी चालू आहेत. मानस शास्त्रज्ञ आणी त्यांच्या बर्याचशा उपपत्ती किंवा कारण मीमांसा अजून गूढच आहेत. असो या पलीकडे विषयांतर नको

In reply to by सुबोध खरे

कामिकाझे शुक्राणूचे गृहीतक बर्याच वर्षापूर्वी नाकारले गेलेले आहे कारण पुढे केलेल्या संशोधनात असे आढळले कि दोन किंवा अधिक पुरुषांचे शुक्राणू एकत्र केले तरी त्यातील "इतर" शुक्राणू दुसर्या पुरुषाच्या शुक्राणुना मारू शकत नाहीत.
संदर्भ? सध्या, किंवा गेल्या हजार-दोन हजार वर्षांत मावळे शुक्राणू कसे वागतात यातून उत्क्रांतीजन्य कारणांचा अभ्यास करता येईलच असं नाही. दोन प्रकारचे शुक्राणू हा उत्पन्न झाले असतील याची कारणमीमांसा शोधण्याचा हा प्रयत्न आहे; त्याचं इतर कोणतं चांगलं उत्तर, कारण मिळेपर्यंत हे उत्तर नाकारण्याचं काहीही कारण दिसत नाही. त्याशिवाय त्याला अन्य कारणांची जोड आहेच. पाच-पन्नास वर्षांमध्ये माणूस काय करतो, शरीरात काय होतं याचा उत्क्रांतीजन्य कारणांशी थेट संबंध असेलच असं नाही.
मानस शास्त्रज्ञ आणी त्यांच्या बर्याचशा उपपत्ती किंवा कारण मीमांसा अजून गूढच आहेत.
इतपत भोंगळ* विधान विज्ञान शिकलेल्या, आणि रोजच्या आयुष्यात वापरणाऱ्या व्यक्तीकडून अपेक्षित नव्हतं. *भोंगळ हे विधानाचं विशेषण आहे. कारण त्याला काहीही आगापीछा नाही. उत्क्रांतीजन्य मानसशास्त्र, खरंतर उत्क्रांती झाली हेच नाकारणारे अमेरिकन, कट्टर धार्मिक ख्रिश्चन असली भंपक विधानं करतात. पण ते त्यांच्या प्रकृतीशी मिळतंजुळतं असल्यामुळे अजिबात आश्चर्य वाटत नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्यारे१ 19/08/2014 - 19:22
नाही म्हणजे आम्ही थेट भोंगळ वगैरे आहोत ते मान्य आहे , पण 'वन नाईट' स्टॅण्ड घ्यायचा असल्यास माणसाच्या 'पाचपन्नास वर्षाच्या' लाईफशी कदाचित थोडाफार संबंध येईल पण हजार दोन हजार वर्षांत मावळे शुक्राणू आणि उत्क्रांतीचा अभ्यास वगैरे जरा अवघडच प्रकार आहे ना? निसर्गत: काय होतं त्यापेक्षा असलेल्या मेंदूच्या साहाय्यानं केलेल्या विचारावर 'वन नाईट स्टॅण्ड/ कॅरीअर' काय ते अवलंबून जास्त असेल ना? असलेली अथवा नसलेली किंवा कशीही नैतिकता मेंदूच्या साहाय्यानं बुद्धीच्या जोरावर आज, आत्ता काय करायचं ते ठरवायला मदत करेल ना?

पैसा 16/08/2014 - 09:56
बाकी गोष्टींबद्दल चर्चा जरूर व्हावी. पण भावनिक गुंतवणूक नसताना केवळ शारीरिक आकर्षण वाटून असे का घडत असावे हे मला खरेच कळत नाही. संस्कृती वगैरे फार लांब राहिलं, पण माझ्या घरातले बोके आणि भाट्या जसे वागतात तशी माणसे वागतात हे कसे काय शक्य होते याबद्दल मलाही कुतुहल आहे.

हा लेखाचा सारांश आहे. तर स्वतःला एक प्रश्न विचारुन पाहा, असे स्टँडींग अनुभव गाठीशी असलेली पत्नी (किंवा पती) पत्करायला किती जण राजी होतील? शक्यतो स्टँडींगवालेच राजी होतील. कारण संभाव्य धोके कुणालाही सहज दिसतील. आणि समजा राजी झालेच, तर हा आऊटस्टँडींग सिलसिला विवाहोत्तर थांबण्याची शक्यताच नाही. मग लग्न कशाला करायचं? __________________________ तुमच्या मित्राचा सध्या काय स्टँड आहे विचारुन पाहा (आणि इथे लिहा) म्हणजे माझ्या म्हणण्याची प्रचिती येईल.

सांजसंध्या 16/08/2014 - 10:55
वीकेन्डला (चुकीच्या दिवशी) आल्याने धूम ३ चं रेकॉर्ड मोडण्याची संधी हुकली. वन नाईट स्टँड, संस्क्रुती, शहरी ग्रामीण भेद, विबासं... सगळा दारूगोळा आहे.

In reply to by कंजूस

पण स्मृतीची दुधारी तलवार एकदा का पारजायला लागली की कितीही पश्चात्ताप करा, काही उपाय चालत नाही.

In reply to by कंजूस

मृगनयनी 16/08/2014 - 11:30
सहमत - टू पैसाताई आणि कंजूस ... भावनिक ओढ किंवा प्रेम असल्याशिवाय एखाद्या व्यक्तीबरोबर शरीरसंबंध कसे काय ठेऊ शकतात?.. तसं कुणी करत असेल, तर पशू-पक्षी आणि माणूस यांत फरक काय? "प्रिन्सिपल्स & एथिक्स" नावाचा प्रकार खरोखर लुप्त होत चाललाये का? पूर्वीच्या काळीही स्त्री आणि पुरुष- वेश्या होते. पण त्यांचे काम फक्त तेवढेच्च मर्यादित होते. बाकी समाजातली इतर कामे ते सहसा करत नसत. पोटापाण्यासाठी मालकाच्या/ मालकिणीच्या शरीराची भूक भागवणे इतकेच त्यांचे काम असायचे. आजकाल तर कॉलगर्ल, जिगोलो पण दिवसा नॉर्मल जॉब करतात. आणि रात्री त्यांचा 'मूळ' व्यवसाय करतात. त्यामुळे नक्की 'कोण' कसं आहे.. हे ओळखणं अवघड होऊन बसलंय. सभ्य सभ्य समजल्या जाणार्‍या मुलीदेखील प्रमोशनसाठी किंवा "इन्सेन्टीव्ह"साठी वन नाईट साठी तयार असतात... मग पुढे त्याची सवय / गोडी लागते. आपल्याच शहरात नोकरी असेल.. तर किमान घरच्यांच्या धाकाने तरी रात्री घरी यावे लागते.. पण बाहेरगावी असणार्‍या मुलामुलींना मात्र या सगळ्याची चटक लागते. पैसा एकदा हातात खेळायला लागल्यावर नीतिमत्ता पायदळी कधी तुडवली गेली.. हे त्यांचे त्यांनाच कळत नाही. एड्स वगैरे होत नाही..तो पर्यंत हा 'खेळ' खूप आनन्दाने खेळावासा वाटतो. पण गुप्तरोगांच्या किंवा 'ब्लॅकमेलिंग' च्या दुष्टचक्रात अडकल्यावर मात्र यातून कधीच सुटका नसते... संस्कार इतके तकलादू झालेत का?.. असा प्रश्न पडतो...

In reply to by मृगनयनी

विनोद१८ 16/08/2014 - 13:30
१००% सहमत.... हे असले प्रकार अगदी सरसकटपणे समाजात अनुकरणीय होउ नयेन म्हणुनच आपल्या पुर्वजांनी 'धर्म आणि संस्काराच्या नावाखाली' नितीमत्ता शिकवीली होती त्याची चाड आज आपण बाळगतो का ?? आज आपण ती शिकवण 'पुराणमतवाद व थोतांड' या नावाखाली पायदळी तुडविल्यावर वा फाटयावर मारल्यावर यापे़क्षा वेगळे वेगळे चित्र ते काय दिसणार ???

In reply to by मृगनयनी

नाव आडनाव 16/08/2014 - 14:08
घरी रात्री वेळेत जायला लागतं, पण दिवसाचं काय? माझ्या ओळखीच्या काही लोकांना मी दिवसा ऑफिस चं काम सोडून "मजा" करण्यासाठी जाताना बघितलेलं आहे. सकाळी २-२ तास पूजा करणाऱ्या लोकांनी दिवसा काय काय केलय हेही मला माहित आहे. लोकांची अजून काही मतं : माझे काही मित्र त्यांचं लग्न ठरताना म्हणायचे अमुक एक ठिकाणच्या / शहरातल्या मुली बघायच्या नाहीत, कारण त्यांच्याबद्दल हे असं ऐकलंय. मी त्यांना विचारायचो तुम्ही जिथे मुली बघायला जाणार तिथे हे होत नाही याची काय ख्रात्री. काही लोकांच्या मते हे पैश्यावाल्यांच काम आहे आणि हाय क्लास सोसायटी मध्ये हे सर्रास चालत. काही लोक याचा संबंध जातीशी लावतात (अर्थात आपली स्वताची जात सोडून दुसर्याची ) आणि आपली जात तेव्हढी पुण्यवान. मला वाटत नाही हे लोक कोणत्याही एका कटेगरीत येतात.

In reply to by मृगनयनी

"भावनिक ओढ किंवा प्रेम असल्याशिवाय एखाद्या व्यक्तीबरोबर शरीरसंबंध कसे काय ठेऊ शकतात?.. तसं कुणी करत असेल, तर पशू-पक्षी आणि माणूस यांत फरक काय?" छ्या मृगनयनी ताई. तुम्हाला व्यक्तिस्वातंत्र्याची काहीच चाड दिसत नाही.आणि हो एकपत्नीव्रत वगैरे गोष्टी पुरूषप्रधान संस्कृतीची देन आहेत आणि ९७% प्राण्यांमध्ये एकपत्नीव्रत नसते हे तुम्हाला माहित दिसत नाही. (हा उपहास आहे हे वेगळे सांगायची गरज पडू नये) पूर्ण प्रतिसादाला +१. मुळातल्या लेखात 'थोर भारतीय संस्कृती' इत्यादी उल्लेख आहेत ते टाळता आले असते तर बरे झाले असते. भारतीय संस्कृतीतील वाईट गोष्टींवर इतर सगळ्यांप्रमाणे मी पण टिका करतो.पण याचा अर्थ भारतीय संस्कृती पूर्ण टाकाऊ आहे असे नक्कीच नाही. मृगनयनींनी म्हटल्याप्रमाणे भारतीय संस्कृतीतील अशा काही चांगल्या संस्कारांमुळे (जे आतापर्यंत तरी चांगले टिकून आहेत/होते) अनागोंदी टाळली गेली आहे हे नक्की.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

मृगनयनी 17/08/2014 - 16:24
धन्यवाद.. पु.व. :) सध्या सगळ्याच गोष्टी "मनी-ओरिएन्टेड" झाल्यामुळे नात्यांतले पावित्र्य कमी होत चालले आहे. कलीयुग आहे...दुसरे काय!?!?

सोत्रि 16/08/2014 - 11:55
मुळात 'One Night Stand आणि आपण सगळे' हे शिर्षक चुकीचे आहे. आपण सगळे कसे काय गोवले जातो त्यात? तर ते एक असो! >> म्हणजे असे पाहा की शारीरिक आकर्षण हाच एखाद्या नात्याचा (मग तो किती पण short span चा असेल) पाया असू शकतो का? का असू शकत नाही. आपल्या तथाकथित 'सो ग्रेट' संस्कृतीत नाही का मुलगी पहायला जात? ती काय म्हणून जात? मुलगी देखणी असावी ही अट 'शारीरिक आकर्षण' नाही का? त्यामुळे short span नात्यात शारीरिक आकर्षण हाच खरा बेस असतो. >> सगळ्यात महत्वाच म्हणजे भारतीय समाजमनात sex किंवा इतर कुठल्याही अधिभौतिक गोष्टीचा मजा घेण्याबद्दल जो प्रचंड अपराधगंड आहे ह्यावर प्रचंड सहमती. ह्यावर व्यापक जनजागृती व्हायला हवी. विदा देता येणार नाही पण तरीही धाडस करतो, बहुसंख्य भारतयांना 'संभोग' म्हणजे 'Give and Take' आहे हेच माहिती नसते. पुरुषाला तो त्याचा अधिकार वाटतो आणि स्त्रीला ते कर्तव्य! त्यामुळे त्यातली मजा घेण्याबद्दलच एकंदरीत जिथे सगळा आनंद आहे, तिथे One Night Stand ही संकल्पना समजून घेतली जाणे हे निव्वळ अशक्य. >> समाजात यामुळे एक sexual anarchy येईल अशी भीती त्यांना वाटते आता सध्या sexual anarchy नाहीयेय असे म्हणायचेय का? :O भावनिक गुंतवणूक (?) समजा एका लग्न झालेल्या जोडप्याची भावनिक गुंतवणूक अत्युच्च आहे. पण 'शारिरीक भुक' परस्पर विरोधी आहे. म्हणजे एकाला त्यात रस नाही आणि एकाला अतिशय रस आहे. आता त्यांनीं काय करायचे? आपल्या संस्कृतीत लग्न ठरताना हा मुद्दा लक्षात न घेतला जाण्या इतपत गौण असतो. आता लग्न झाल्यामुळे 'पदरी पडले पवित्र झाले' ह्या न्यायाने सगळ्या इच्छा मारून आयुष्य जगायचे का? तर तेही असो, कारण हे सगळे मनोव्यापार आहेत आणि फारच गहन आहेत. जनरलाइझ करण्याइतके सोप्पे नक्कीच नाहीत. पण पॉजिटीव्ह चर्चेसाठी खुप चांगलां विषय (सो कॉल्ड - भारतिय किंवा हिंदू संस्कृती आड आणली नाही तर). - (कमिटेड) सोकाजी

In reply to by सोत्रि

प्रणित 19/08/2014 - 16:34
" भावनिक गुंतवणूक (?) समजा एका लग्न झालेल्या जोडप्याची भावनिक गुंतवणूक अत्युच्च आहे. पण 'शारिरीक भुक' परस्पर विरोधी आहे. म्हणजे एकाला त्यात रस नाही आणि एकाला अतिशय रस आहे. आता त्यांनीं काय करायचे? आपल्या संस्कृतीत लग्न ठरताना हा मुद्दा लक्षात न घेतला जाण्या इतपत गौण असतो. आता लग्न झाल्यामुळे 'पदरी पडले पवित्र झाले' ह्या न्यायाने सगळ्या इच्छा मारून आयुष्य जगायचे का?" हा मुद्दा पटला !

In reply to by सोत्रि

चिगो 20/08/2014 - 13:50
प्रतिसाद आवडला, सोत्रि..
समजा एका लग्न झालेल्या जोडप्याची भावनिक गुंतवणूक अत्युच्च आहे. पण 'शारिरीक भुक' परस्पर विरोधी आहे. म्हणजे एकाला त्यात रस नाही आणि एकाला अतिशय रस आहे. आता त्यांनीं काय करायचे? आपल्या संस्कृतीत लग्न ठरताना हा मुद्दा लक्षात न घेतला जाण्या इतपत गौण असतो. आता लग्न झाल्यामुळे 'पदरी पडले पवित्र झाले' ह्या न्यायाने सगळ्या इच्छा मारून आयुष्य जगायचे का?
ह्या विषयावर सुशिंची एक कादंबरी आहे, सोत्रि.. मला वाटतं, "महापर्व" नावाची..

In reply to by सोत्रि

कवितानागेश 20/08/2014 - 14:07
एक निरिक्षण आहे, नवरा बायकोची फक्त शारिरीक भूकच नाही, तर इतरही बर्‍याच गोष्टी परस्परविरोधी असतात. अगदी पंखा/एसी चालतो की नाही, राजकीय पक्ष कुठला जिंकावा, आजची टेनिसची मॅच कोण जिंकेल, पिठलं घट्ट करु पळीवाढ, पराठा मागवू की नूडल्स, वगरै वगरै. ही लिस्ट कितीही लांबवता येइल. पण खरोखरच 'भावनिक गुंतवणूक' असेल, तर दोघेही एकमेकांप्रमाणे बदलतात!

In reply to by कवितानागेश

पण खरोखरच 'भावनिक गुंतवणूक' असेल, तर दोघेही एकमेकांप्रमाणे बदलतात!
अहो लीमाताई इथे एकमेकांना समजावून घेणे, भावनिक गुंतवणुक वगैरे गोष्टींची पर्वा कोणाला?मी मला वाटते तेच करणार--त्याचा इतरांवर काहीका परिणाम होईना.मी आणि माझे व्यक्तिस्वातंत्र्य.मग इतरांचे आयुष्य उध्वस्त झाले तरी मला काय त्याचे? आणि या अशा गोष्टींचे समर्थन केले नाही तर बहुदा आपण पुराणमतवादी म्हणून समजले जाऊ अशी भिती असते या लिबरल लोकांना.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

धन्या 22/08/2014 - 13:09
एकमेकांना समजावून घेणे, भावनिक गुंतवणुक वगैरे गोष्टींची पर्वा कोणाला?मी मला वाटते तेच करणार--त्याचा इतरांवर काहीका परिणाम होईना.मी आणि माझे व्यक्तिस्वातंत्र्य.मग इतरांचे आयुष्य उध्वस्त झाले तरी मला काय त्याचे?
हे प्रातिनिधिक उदाहरण नसले तरी अशा व्यक्ती समाजात आहेत हे वास्तव आहे. अशा व्यक्तींना भावना म्हणजे काय हेच माहिती नसते. भावनिक हुशारी आणि बुद्धीमत्ता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. काही व्यक्तींमध्ये भावनिक हुशारीची वानवा असते. त्यांचे परिस्थितीचे जे काही आकलन असते ते त्यांची बुद्धीमत्ता आणि पाच ज्ञानेंद्रीये यावर अवलंबून असते. आपल्या बोलण्याचा, वागण्याचा इतरांवर काय परीणाम होतोय हे त्यांच्या गावीही नसते. त्यांच्या बुद्धीला जे पटते ती गोष्ट ते करतात. ती व्यक्ती जाणून बुजून असं वागत नसते. ही त्या व्यक्तीच्या जाणिवांची मर्यादा असते. सर्वात वाईट हे की आपल्या जाणिवेला मर्यादा आहेत हे त्यांना माहिती नसते, कुणी समजावून सांगितलं तर ते मान्य करण्याची तयारी नसते. पुन्हा कारण तेच. ते बुद्धीने विचार करतात, भावनेने नाही.

In reply to by धन्या

कवितानागेश 22/08/2014 - 14:13
स्वार्थी आणि हट्टी व्यक्तींचे कुणाशीही लग्न झालं तरी सगळी बोंबच असते. कारण ते स्वतःच समाधनी राहू शकत नाहीत. दुसर्‍यला काय देणार? हेच लॉजिक थोड्सं लांबवले तर असही म्हणता येइल, की अशा असमाधानी व्यक्तीच 'वन नाईट स्टॅन्ड' ची संधी शोधणार आणि घेत रहाणार. पण भावनिक गुंतवणुकीशिवाय जे लैन्गिक सुख मिळेल ते 'भरीव' असू शकणार नाही. किंवा असंही म्हणता येइल, की मनं जुळली असताना जे सुख मिळतं ते लैन्गिक सुख जितके जास्त 'intense' असतं, तितके intense कोरड्या संबंधातले असणार नाही. पण काहीजणांचे फक्त चण्याची पुडी खाउन पोट भरत असेल तर भरु देत बापडे! आपण काय करणार??

In reply to by कवितानागेश

आणि घेत रहाणार! पण भावनिक गुंतवणुकीशिवाय जे लैन्गिक सुख मिळेल ते 'भरीव' असू शकणार नाही.
आता बोला सोत्रि!

In reply to by कवितानागेश

@ लिमा उजेट बर्याचदा असे संबंध heat of the moment मध्ये घडून जातात . ते पूर्व नियोजित पण नसतात . आणि तुमच्या प्रतिक्रियेत थोड vague generalization जाणवलं . अनेक मुळात अशा प्रकारच्या संबंधात असणारे सर्वच लोक स्वार्थी , असमाधानी असतात का ? मला नाही वाटत तस . प्रत्येक case हि वेगळी case study असते माझ्या मते . कुठला एक असा pattern किंवा नियम लागू करणे कितपत योग्य राहील .

In reply to by पिंपातला उंदीर

आणि `घडावंस वाटणं' हा मनं जुळली नसल्याचा पुरावा आहे. तुमच्या लेखाचा सगळा अनुरोध मित्राच्या बहुगामी वृत्तीकडे आहे. आणि तुम्हाला त्याचं आकर्षण आहे, हे खुद्द तुम्हीच कबूल केलंय. लेखाची एकूण विचारणा : `भावनिक गुंतवणूकरहित (बहुदा वरचेवर) उपलब्ध होणारे लैंगिक संबंध असावेत काय? अशी आहे. आणि त्याला उठावा येण्यासाठी भारतीय मनोवृत्ती, संस्कृती, अपराधगंड वगैरे जोडाजोडी केली आहे. पण ती सर्वस्वी निरर्थक आहे. कारण मुळात वन नाईट स्टँडची इच्छाच वैवाहिक संबंधातली अतृप्ती दर्शवते.

In reply to by पिंपातला उंदीर

कवितानागेश 22/08/2014 - 16:19
खरं आहे. जेनरलायझेशन होतय. :) पण जास्तीत जास्त शक्यता हीच आहे की असमाधानी असेल तरच कुठेतरी 'चान्स' दिसेल आणि तो घ्यावासा वाटेल. चान्स असूनही तो न कळणारे 'बावळट' लोक अस्तित्त्वात असतातच. कधीकधी केवळ उत्सुकतेपोटीही अशी घटना घडू शकते. पण त्यात खरोखच इतर कुणी योग्य किंवा अयोग्य ठरवणं कठीण आहे. शेवटी तो पुन्हा त्या त्या व्यक्तीच्या जोडीदाराबरोबर असलेल्या संबंधाचा प्रश्न आहे.

In reply to by कवितानागेश

बाळ सप्रे 22/08/2014 - 16:16
असमाधानी व्यक्तीच 'वन नाईट स्टॅन्ड' ची संधी शोधणार
पण भावनिक गुंतवणुकीशिवाय जे लैन्गिक सुख मिळेल ते 'भरीव' असू शकणार नाही.
कोणाला कशात किती सुख मिळेल हे आपण सांगू शकत नाही. चिगोंनी एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे डबल स्टँडर्ड्स न ठेवता एखाद्याला संभोगस्वातंत्र्य जास्त योग्य वाटत असेल तर त्यात काय गैर.. यामुद्द्यावर एखाद्याने शूरपणा मिरवणे जेवढे हास्यास्पद तसेच यावरून एखाद्याला असमाधानी / loser ठरवणेही तितकेसे पटत नाही.. "There is no sexual value system that is right for everyone and no single moral code is indisputably correct and universally applicable." हे जास्त पटतं.

In reply to by बाळ सप्रे

मानवी प्रणयाचं सुख तीन गोष्टींवर अवलंबून आहे : पारस्पारिक अनुबंध, अपराधशून्य चित्तदशा आणि समय शून्यता. ज्या वन नाइट स्टँडची चर्चा चालू आहे त्यात या तीन्ही गोष्टी नाहीत. तस्मात, तो निव्वळ शारीरिक प्रकार आहे. लेखकाचा मानसिक पेच असायं की वन नाइट स्टँडमधली व्यर्थता दिसतेयं आणि तरल प्रणयाची सार्थकाता कळूनही तो साधता येत नसावा. मग नेहमी प्रमाणे, ही जळजळ ज्यांना जमलंय त्यांच्यावर काढायचा प्रयत्न चाललायं! एका प्रतिसादात मी म्हटलंय की :
विवाहितांना असं करता येणं शक्य नाही. मग संस्कृती पौर्वात्य असो की पाश्चिमात्य, माणूस इथून तिथून सारखाच आहे. एकदा लपवाछपवी सुरु झाली की नात्याची वाट लागलीच म्हणून समजा!
जस्ट थिंक ओवर धीस.

In reply to by कवितानागेश

लंबूटांग 21/08/2014 - 22:47
पंखा/ एसी चालत नसेल तर दुसर्‍या खोलीत जाऊन झोपता येते, मॅच वगैरे क्षणिक मतभेत, खायची अगदीच इच्छा झाली तर बाहेर जाऊन खाता येते... थोडक्यात बाकीच्या गोष्टींत बाहेर जाऊन इच्छापूर्ती करता येते. असो हा धागा लग्नापूर्वीच्या संबंधांबाबत आहे आणि तडजोड वगैरे भानगडी नसण्यामुळेच one night stand वेगळा आहे.

In reply to by लंबूटांग

काहीही नीट न वाचता प्रतिसाद देण्याची सवय सोडून द्या. तुम्ही प्रतिसाद देखिल धड वाचलेले दिसत नाहीत. कधी तरी येऊन कुठेही पिंक टाकली की झालं! विवाहपूर्व संबंधाचा उल्लेख फक्त मित्राच्या स्टोरी पुरता आहे. लेखकाचा मूळ प्रश्न असा आहे:
आणि किती लोक अशी संधी समोर आल्यावर ती सोडतील ? मग ती विवाहित असो वा अविवाहित .

In reply to by संजय क्षीरसागर

लंबूटांग 22/08/2014 - 03:54
तेवढे वाक्य चूक.. वरील प्रतिसाद तरीही व्हॅलिड आहे. माऊने ज्या गोष्टींची उदाहरणे दिली त्या गोष्टींची इच्छापूर्ती सहज पूर्ण करता येते अथवा त्यांचा discomfort क्षणिक असतो. शारिरीक भूकेबाबत तसे होत नाही. मी One night standचे कोणत्याही बाबतीत समर्थन करत नाहीये. पण सोत्रिंनी जो मुद्दा मांडलाय त्याचाशी मी सहमत आहे. बाकी आपण सतत दुसर्‍यांना शहाणपण शिकवायची आणि प्रत्येक ठिकाणी आपल्यालाच सर्व येते असे दाखवायची सवय सोडून द्या. तुमच्याच इतर ठिकाणच्या (भ्रमराची रुणझुण वगैरे) लॉजिक प्रमाणे आपण अनुभवा आणि मग बोला. कसे ;). यापुढील प्रतिसाद संक्षींना नाही. आता प्रतिसाद टंकायला घेतलाच आहे तर बाकीच्या लोकांनी जे मुद्दे मांडले आहेत त्याबद्दलही. - खरे साहेबांनी जो मुद्दा मांडला आहे. जर माझ्या मुलीने वन नाईट स्टँड ठेवला तर? मला आवडेल का तर खचितच नाही. पण सद्ध्या ज्या युगात (आणि ज्या देशात) राहतोय ते पाहता असे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हो पण असे काही घडो वा ना घडो पण protection वापरण्याबद्दल योग्य शिक्षण नक्कीच देईन. त्यातील धोके तिला/ त्याला नक्कीच सांगेन आणि परिणामही. त्याउप्पर तो/ ती सज्ञान झाल्यावर असे परस्पर संमतीने जर असे काही घडलेच तर तो सर्वस्वी त्यांचा निर्णय असेल. त्याबद्दल मला काही अभिमान वाटणार नाही पण अगदी शरमेने तोंड लपवायची पाळी आणली असेही काही वाटणार नाही. - तुम्ही लग्नाआधी one night stand अथवा तुमच्या boy friend(s) बरोबर शरीर संबंध ठेवले आणि उद्या दुसर्‍या कोणाशी लग्न केलेत तर तुम्ही cheating करून बाहेर ख्याली पणा कराल असे काहीही नाही. अथवा लग्नाआधी एकही शरीरसंबंध नाही आला म्हणून उद्या तुम्ही cheating करणारच नाही असेही नाही. स्वतः पाहिलेले उदाहरण. फार पूर्वीचे नाही अगदी १५ एक वर्षांंपूर्वी एका अतिशय जवळच्या ओळखीच्या कुटुंबाचे. त्यातील पुरूष त्याच्या बायकोला स्वयंपाकघरात बसायला सांगायचा जर कोणी पर पुरूष आला तर. तिही बसायची. नंतर त्या बाईचे एका विवाहीत पुरूषाबरोबर बरोबर संबंध होते. हे सर्व लग्नाला जवळपास २० एक वर्षे झाल्यावर. त्या ओळखीच्या कुटुंबातील दोघांचेही लग्नाआधी इतर लोकांशी संबंध असण्याची शक्यता नगण्य. (छोट्या गावात असल्या गोष्टी लपून राहात नाहीत). तो दुसरा विवाहीत पुरूष लफडेबाज म्हणून प्रसिद्ध. - जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही अशी पत्नी स्वीकाराल का? हो. लग्नानंतर जर का ती एकनिष्ठ राहणार असेल तर तिने पूर्वायुष्यात काय केले आहे त्यानी मला काही फरक पडत नाही. माझा भाऊ/ मुलगा/ नातेवाईक स्वीकारतील का तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी स्वीकारले तर माझे त्यांच्याविषयीचे मत बदलेल का तर नाही. तो त्यांचा प्रश्न आहे. - हे सगळे असले तरी मला लग्नानंतर/ relationship मधे असताना बाहेर लफडी करणार्‍यांचा प्रचंड तिटकारा आहे. Open relationship/ marriage मधे असाल तर ती अजून वेगळीच गोष्ट आहे पण मग त्याला relationship/ marriage तरी कशाला म्ह्णायचे. थोडक्यात काय जगात विविध प्रकारचे लोक असतात, प्रत्येकाची आपली मते आणि values असतात आणि जोपर्यंत आपल्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला येत नाहीये तोपर्यंत त्यांना ती जपू द्यायची असतात. Where to draw the line हे प्रत्येकाने ठरवायचे असते (to each his/ her own). आणि स्थळ आणि काळाप्रमाणे ते बदलतेही. आपली रेषा (जोडीदार असल्यास त्या/ति च्याबरोबर ठरवून) आपण ठरवायची आणि कसोशीने पाळायची.

In reply to by लंबूटांग

स्वतःचे विचार मांडायला स्वतःकडे स्वतंत्र विचारसरणी लागते. सारवासारवीसाठी उगीच सविस्तर प्रतिसाद देऊन जे कन्क्लूजन काढलंय:
`Where to draw the line हे प्रत्येकाने ठरवायचे असते'
ते कुणीही सोम्यागोम्या काढेल. किंबहुना बर्‍याच सदस्यांनी अप्रत्यक्षपणे हेच म्हटलंय. आधी, झालेली चर्चा आणि मांडलेले मुद्दे वाचायची किमान तसदी घ्यायला लागते.

In reply to by संजय क्षीरसागर

लंबूटांग 22/08/2014 - 08:08
यापुढील प्रतिसाद संक्षींना नाही.
जगात सर्वात पहिले सर्व विचार तुम्हालाच सुचलेत. सर्व तुमचीच कॉपी करतात. सारवासारवीसाठी प्रतिसाद दिल्याचे conclusion तुम्ही काढले. मी मला वेळ मिळतो तेव्हाच प्रतिसाद टंकतो. मगाशी टंकायला सुरूवात केलीच होती म्हणून म्हटले तिथेच बाकीचे पण लिहावे. बाकी पिंका टाकण्याबाबत म्हणाल तर वर लिहीले आहे तसेच. मला जेव्हा वेळ मिळतो आणि ज्या विषयांमधे काही लिहीण्याइतपत माहिती असते अथवा जाणून घ्यायची इच्छा असते तिथेच लिहीतो. अधून मधून विडंबने. उगाच आपल्याला सर्व गोष्टीतले सगळे कळते असल्या तुमच्यासारख्या काही भाबड्या समजुती नाहीयेत. आणि प्रत्येक गोष्टींत सत्य हीच स्थिती आणि आपण, मन, मेंदू वगैरे शाब्दिक खेळ करायचे आणि selective reading करून मीच कसा बरोबर आहे हे दाखवायची गरजही नाहीये. असो. I don't owe you any explanation anyway. तुमच्याशी निरर्थक खेळ करायला मला वेळ नाही. पहिला प्रतिसादही माऊला दिला होता. हा माझा संक्षींना शेवटचा प्रतिसाद.

In reply to by लंबूटांग

आधी लेख न वाचता प्रतिसाद दिला. ते लक्षात आल्यावर माफी मागितली. मग लेखावरचे प्रतिसाद न वाचता पुन्हा इतरांनी मांडलेला मुद्दाच उगाळला. ते दाखवून दिल्यावर `तुम्हाला प्रतिसाद दिला नाही' असा पलायनवादी केलायं. आता सगळंच चूक म्हटल्यावर माझ्यावर उसळून काही उपयोग नाही.

In reply to by लंबूटांग

कवितानागेश 22/08/2014 - 14:25
Where to draw the line हे प्रत्येकाने ठरवायचे असते (to each his/ her own). आणि स्थळ आणि काळाप्रमाणे ते बदलतेही. आपली रेषा (जोडीदार असल्यास त्या/ति च्याबरोबर ठरवून) आपण ठरवायची आणि कसोशीने पाळायची. > पटतंय. शेवटी तो त्यात्या नवरा-बायकोचा प्रश्न आहे. मल हेच म्हणायचं होतं की एकदा भावनिक गुंतवणूक झाली, आणि 'एकत्र रहायचय आणि एकत्र म्हातारं व्हायचय' असं ठरवलं गेलें, की एकमेकांच्या सगळ्या गोष्टी आपोआपच सांभाळल्या जातात. मग त्यात कदाचित काही ठिकाणी एखाद्यावेळेस घडलेला वन नाईट स्तॅन्डही सांभाळून घेतला जाउ शकत असेल. कुणास ठाउक?!

In reply to by कवितानागेश

वन नाईट स्तॅन्डही सांभाळून घेतला जाउ शकत असेल. कुणास ठाउक?!
अर्थात. पण त्याची गरजच भासणार नाही. कारण ज्यांची मनं जुळलीयेत त्यांना एकमेकांच्या सहवासाचं सुखंच इतकं तृप्त करणारं असतं की प्रणय काँसिक्वेंशियल ठरतो. जर तिची इच्छा नसेल तर प्रणयात अर्थ उरत नाही. खरं तर प्रणय हा एकमेकांप्रती असलेल्या कृतज्ञतेच्या अभिव्यक्तीचा एक बहाणा असतो. इट इज जस्ट वन मोर डायमेंशन टू मिक्स इन इच अदर. सोत्रिनी म्हटलंय तसं भावनिक गुंतवणूक उच्च पण शारीरिक गरजा वेगळ्या अशी तफावत असूच शकत नाही. एकमेकांना एकमेकांशिवाय आनंद साजरा करणं, शेअर करणं शक्यच होत नाही. वन नाईट स्टँड ही निव्वळ फिजिकल कल्पना आहे. अशा हिट अँड रन प्रोसेसमधे दोघांना कुठलंही स्थायीसुख लाभत नाही . आणि पारस्पारिक अनुबंधातल्या प्रणयाची तर त्याला यत्किंचितही सर नाही. तस्मात, मनं जुळलीयेत पण शरीरासाठी वेगळा पर्याय शोधतोयं म्हणणं हा दांभिकपणा आहे. ते खोटं आहे.

कंजूस 16/08/2014 - 12:54
राजे महाराजे किती नाईटस्टैंड ठेवायचे ?६२वयाचा राजा १४वर्षाँच्या मुलीशी लग्न करतो .ती पट्टराणी होते म्हणून इतिहासात नोंद झाली बाकीच्या नाईटस्टैंडची गणती आणि नैतिक आधाराची चर्चा होत नाही कारण खजिना भरलेला आहे आणि अशा चर्चा करणाऱ्यांच्या तोंडाला हरभऱ्यांचे तोबरे बांधलेले असतात .परवडेल तो बारा काड्यांची छत्री घेतो नाहीतर राहा उभे आडोशाला मजा पाहत आणि चर्चा करत . सॉरी अमोल .

सुबोध खरे 16/08/2014 - 13:33
एका रात्रीचा सोबती यात भावनिक गुंतवणूक बर्याच वेळेस होते. माझ्या वंध्यत्व विभागातील कामात मी हे पहिले आहे कि कित्येक मुली अगोदर गर्भधारणा झाली होती का हे विचारल्यावर बाहेर/ नवऱ्या समोर "नाही" सांगतात आणी तपासणीसाठी आत गेल्यावर अपराधीपणे सांगतात कि लग्नाआधी एक गर्भपात केला होता. हे अपराधीपण सहजासहजी जात नाही. अर्थात यात स्त्री आणी पुरुष यांची विचार करण्याची पद्धत/ विचार सरणी वेगळी आहे. भरपूर मैत्रिणी असणारा मुलगा हा स्मार्ट समजला जातो तेच भरपूर मित्र असलेली मुलगी वाह्यात समजली जाते. त्याच विचारसरणीने एका रात्रीची सोबत पुरुषाला पौरुषत्व बहाल करते पण स्त्रीला वेश्या समजले जाते. समाजाचे दाम्भिकपण यातून दिसून येते. या विचार सरणी मुळे अपराधीपण स्त्रीला जास्त वेळ खात राहते. अर्थात यात निसर्ग आड येतो हे सत्य आहे. सहज भेटले आणी सोबत केली तर पुरुष मोकळाच राहतो आणी स्त्री पुढची पाळी येईपर्यंत तणावाखाली राहते. यामुळे ती मिनिटांची मजा आणी तीन आठवड्याची सजा यातून बहुतांश स्त्रियांना जावे लागते. ( बरयाच वेळेस संधी अचानक येते. ठरवून करणारे फारच कमी. ) बरोबर कि चूक असे काहीच नसते. शेवटी ते स्वतःच्या विचारांच्या बैठकीवर अवलंबून आहे. एकाच परिस्थितीतील दोन पैसे खाणारी माणसे-- एक पैसे खाऊन भरपूर मजा मारताना दिसतो तर दुसर्याचे मन त्याला खात राहते.समर्थन ब्रम्ह्चर्याचेही करता येते आणि बहुपत्नीत्वाचेही. प्रश्न आपली मुलगी एका रात्रीचे सोबती ठेवेल तर तुम्हाला मान्य होईल काय? जे आपल्याला योग्य आहे ते मुलांना सुद्धा योग्य असायला हवे. असतेच असे नाही. शेवटी आपण सर्वच थोडेफार दांभिक असतो.

In reply to by सुबोध खरे

सोत्रि 16/08/2014 - 13:48
>> प्रश्न आपली मुलगी एका रात्रीचे सोबती ठेवेल तर तुम्हाला मान्य होईल काय? ग्रेट, 99.99% उत्तर 'नाही' हेच असेल. आता ते तसे का याची कारणे काय काय असावीत? वैयक्तिक की सामाजिक? -(चर्चोत्सुक) सोकाजी

In reply to by सुबोध खरे

जातवेद 23/08/2014 - 22:31
ह्म्म... दोन टोकाचे प्रश्न
आणि किती लोक अशी संधी समोर आल्यावर ती सोडतील ? मग ती विवाहित असो वा अविवाहित . याच उत्तर आपणच आपल्या मनाशी ताडून बघाव . नात्याचं पावित्र्य , आपली संस्कृती , कुणाला कळल तर, आणि लोक काय म्हणतील हे प्रश्नांचे ब्रम्ह राक्षस मानगुटीवरून उतरवून . मला वाटत बहुतेक लोकांच उत्तर नाही असेच असेल .
प्रश्न आपली मुलगी एका रात्रीचे सोबती ठेवेल तर तुम्हाला मान्य होईल काय?

कवितानागेश 16/08/2014 - 13:35
पहिला किस्सा नक्की खरा आहे का? बरीच मुले/ मुली स्वतःच्या "शौर्याच्या" अशा कथा रचून सांगतत्. असो. शिवाय कुणाच्याही 'लैन्गिक आयुष्याबद्दल' बोलायचा अधिकार तिसर्‍या कुठल्या व्यक्तीला आहे असं मला वाटत नाही. (इथे बलात्कार हा भाग वगळावा, कारण तिथे लैन्गिकतेपेक्षा 'हिंसा' हा भाव प्रभावी असतो) शिवाय लैन्गिक प्रगल्भता ही केवळ भावनिक प्रगल्भतेतूनच येणार आहे. उपभोगतावादी व्रुत्ती जास्त असताना कुठल्याही नात्यात, कुठल्याही अनुभवात ' वापरुन घेणे' हाच भाव उरणार, मग ते नातं समाजासमोर जोडलेलं असो वा नसो. असे लोक कुठल्याही क्षणी 'उपभोग घेणे' इतक्या एकाच धुंदीत असतात.

In reply to by कवितानागेश

सोत्रि 16/08/2014 - 13:50
>>पहिला किस्सा नक्की खरा आहे का? त्याने काय फरक पडतो? >> उपभोगतावादी व्रुत्ती जास्त असताना कुठल्याही नात्यात, कुठल्याही अनुभवात ' वापरुन घेणे' हाच भाव उरणार खुपच जनरलाइज नाही होत आहे हे? -(उपभोगतावादी) सोकाजी

In reply to by सोत्रि

कवितानागेश 16/08/2014 - 14:03
मी एकंदरीत वृत्तीबद्दल बोलतेय. भावनिक गुंतवणूक नसताना शारिरिक संबंध ठेवणं म्हणजे दोन्ही )किंवा एकच?!) व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीकडे 'वस्तू' म्हणून बघत आहे. इथे फक्त लैन्गिकता येत नाही. आपला काहितरी 'फायदा' करुन घेण्यासाथी एखाद्या व्यक्तीशी गोड बोलणं, हादेखिल कमी इन्टेन्सिटीचा 'उपभोगतावादी दृष्टीकोन'च असतो. पण तो चालून जातो. लन्गिकतेच्या बाबतीत तो प्रखरपणे दिसतो. त्यामुळे, अर्थातच एका व्यक्तीकडे वस्तू म्हणून बघणारी व्यक्ती प्रत्येक व्यक्तीकडेच वस्तू म्हणून बघेल, असं मला वाटतं..... भावना बोथट असेपर्यंत. आयुष्यभर एखादी व्यक्ती तसच वागेल असं नाही. म्हणून मी म्हणाले की भावनिक प्रगल्भतेतून लैन्गिक प्रगल्भता येइल. माझ्या मते, 'सेक्स' ही आत्यंतिक प्रेमाची अभिव्यक्ती आहे... केवळ शारिरीक भूक नाही.

In reply to by कवितानागेश

शैलेन्द्र 18/08/2014 - 20:59
अर्थातच एका व्यक्तीकडे वस्तू म्हणून बघणारी व्यक्ती प्रत्येक व्यक्तीकडेच वस्तू म्हणून बघेल, असं मला वाटतं.....
जरं दोघही एकमेकांकडे "वस्तु" म्हणुन बघत असतील तर?
सेक्स' ही आत्यंतिक प्रेमाची अभिव्यक्ती आहे... केवळ शारिरीक भूक नाही.
सेक्स ही स्वता:ची जनुक जगात जास्तीत जास्त पसरवण्यासाठी आवश्यक असणारी एक मुळ प्रेरणा आहे.

अर्धवटराव 16/08/2014 - 22:08
लेखनाचा मूळ उद्देश संस्कृतीला / संस्कृतीची काळजी वाटणार्‍यांना उगाच टपली मारणे एव्हढाच क्षुल्लक वाटतोय. संस्कृती , नितीमत्ता वगैरे गोष्टी माणसाने स्वतःच्या, समाजाच्या सुसुत्रीकरणासाठी निर्माण केल्या आहेत. जुनी सांस्कृतीक, नैतिक मुल्ये नष्ट होऊन नवी मुल्ये येतात. त्यात जे काहि बरं वाईट व्हायचं ते माणसाचं होतं संस्कृतीचं नाहि. राहिला मुद्दा वन नाईट स्टॅण्डचा... तर ते नजीक भविष्यात समाजाने अधिकृतरित्या स्विकारले असेल. मध्यंतरी थोडीफार खळखळ होईल. पण वन नाईट स्टॅण्ड स्विकारुन आपण खुप काहि बहादुरी केली हा गैरसमज देखील त्यानंतर दूर होईल व समाज नव्या प्रश्नांवर ओरडायला , रडायला मोकळा होईल.

In reply to by अर्धवटराव

सहमत. संस्कृति नक्की पुढे सरकती आहे कि यु टर्न वळण घेती आहे.? लैंगिकता संभोग वगैरे बाबतीत जर समाज इतका प्रगल्भ नसता तर खजुराहो घडलेच नसते. >>राहिला मुद्दा वन नाईट स्टॅण्डचा... तर ते नजीक भविष्यात समाजाने अधिकृतरित्या स्विकारले असेल. जे लिव इन रिलेशन बद्दल झाले आहे तेच इथेही होईल.

In reply to by कानडाऊ योगेशु

सुहास.. 17/08/2014 - 14:13
आणि स्विकारायचे राहिले आहे असे वाटते का योग्या तुला :) ( जर का नाईट लाईफ बाहेर निघाली ना सिटी मधली , तर संस्कार या शब्दाच्या ठिकर्‍या उडतील )

आपण जेव्हा समाज , संस्कृती , परंपरा अश्या गोष्टी करतो तेव्हा आपल्या त्यावेळच्या पुरुषप्रधान संस्कृतीला चिटकून राहण्याचा यत्न आजकालच्या महिलाच जास्त करतात. लैंगिकतेपासून ते कायदेशीर , व सामाजिक हक्क हे आपल्या समाजात पूर्वी पुरुषांना अनुकूल होते , हिंदू कोड बिल येण्या अगोदर दोन बायका करण्याचा हक्क हिंदू पुरुषाला होता मात्र आता समतेच्या काळात लैंगिकतेची हक्क महिलासुद्धा मिळतो आणि त्याला समाज अधोगतीला जाणे समजले जाते. हे अजब आहे , फार पूर्वी बालविवाह होत किंवा १४ ते १६ वर्षी लग्न होत असे , म१९७० नंतर लग्नाचे प्रमाण २० ते २५ व आता ३० पर्यंत गेले आहे. आपल्या समाजात होणारी लैंगिकतेची घुसमट दूर कशी करावी ह्यावर उपाय नाही , लग्नाच्या बाजारात मुल व मुलींच्या वाढत्या अपेक्षा त्यामुळे सतत नाकारले गेलेले मुल व मुली ह्यांच्या पुढे कमावते असले तरी शरीर सुखासाठी आपल्या समाजाने सांगितलेल्या लग्न ह्या एकमेव उपाय असल्याने त्यांना दीर्घकाळ ताटकळत राहावे लागते. सतत १२ तासापर्यंत कार्यालयात राहिल्याने आपल्या जोडीदारा पेक्ष्या जास्त काळ आपल्या सहकार्याच्या सोबत घालवल्यानंतर तेथे भावनिक व शारीरिक नाती निर्माण होणे हे युरोपात जे व्हायचे ते आता भारतात सुद्धा सुरु झाले आहे , समाजाची दिशा ठरवणे आपल्या हातात नाही , परदेशात एखाद्या तरुणीला लग्नाच्या बेडीत इतक्यात अडकायचे नसले म्हुणुन स्वतःची लैंगिकता ते वेठीस धरत नाहीत ह्यात मला अयोग्य असे काहीच वाटत नाही. आपल्याकडे मर्जी विरुद्ध संभोग म्हणजे बलात्कार अनेकदा होतात कितीतरी वेळा ते नवर्याकडून होतात , त्यात अनेकदा स्त्री समाजात ह्याविरुद्ध दाद मागू शकत नाही , हे अधिक वाईट आहे.

माझ्या माहितीत वन नाइट स्टॅंड हा भारतीय लोकांना झेपणरा प्रकार नाही , ह्याच स्पष्ट कारण कुठलीही गोष्ट सहजा-सहजी सोडून देण हे भारतीय लोकांना कधीच जमत नाही , एकदा मिळलेली संधी परत सहजा-सहजी मिळत नाही त्यामुळे काही-ना काही गुन्तव्णुक(?) राहतेच.. माझ हे भारतीय लोकांच्याबद्दलचे लॉजिक माझ्या अमेरिकन आणि . मैत्रिणिने अगदी "वेरिफाइड" केले आहे !!! बाकी भारतात ज्या प्रकारे बलात्कार / ब्लॅक मेलिंग / जबरदस्ती वेश्या- व्यवसायात ढकलले जाणे सहज आहे या परिणमान्बद्दल विचार करून मुलींनी लांब राहणे अधिक शहाणपणाचे आहे

सुबोध खरे 18/08/2014 - 13:17
संस्कृती वर घाला सांस्कृतीक, नैतिक मुल्ये नष्ट होणे हे फार मोठे शब्द आहेत. झार खंडात एक आदिवासी जमात आहे तेथे तरुणतरुणी सहा महिने एकत्र राहतात. जर ती तरुणी गरोदर राहिली तर त्यांचे लग्न करतात नाही तर नवीन जोडी. यात कोणताही दांभिकपणा नाही आणि सामाजिक संमती आहे. संधी मिळताच त्याचा फायदा घेणे-- हे म्हणजे कोणी पाहत नसताना सार्वजनिक मालमत्तेची चोरी करणे. आपली चोरी पकडली जाणार नाही हि खात्री असली तरी किती लोकं प्रत्यक्ष चोरी करतील. तेंव्हा केवळ संधी आली म्हणून त्याचा फायदा घेणे असे होईल असेही नाही. . चार चोर्या वाढल्या म्हणजे समाजातील नितीमत्ता लयास गेली असे नाही. पण म्हणून चोरीचे समर्थन होते असे नाही. राहिली गोष्ट विधिनिषेधाची त्यात आपण देवळात जाऊन सिगरेट ओढली किंवा मशिदीत जाऊन दारू प्यायली तरी काय फरक पडणार आहे. आपण काय करीत आहोत आणी त्याचा परिणाम काय होऊ शकेल हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे अन्यथा मनुष्य आणि पशु यात काय फरक आहे. प्राणी पण आपल्या आंतरिक प्रेरणांप्रमाणे(instinct) वागत असतात.

In reply to by सुबोध खरे

>>>>आपण देवळात जाऊन सिगरेट ओढली किंवा मशिदीत जाऊन दारू प्यायली तरी काय फरक पडणार आहे. मीर्जा गालीबचा शेर आठवला.... जाहिद शराब पीने दे मस्जिद में बैठकर, या वो जगह दिखा दे जहाँ खुदा न हो।

प्रसाद१९७१ 18/08/2014 - 16:02
ह्यात वावगे किंवा चुकीचे असे काहीच नाही पण Risky मात्र आहे. आधी One Night Stand म्हणुन agreement असले तरी नंतर एक जण जर गुंतला कींवा पझेसिव्ह्नेस आला तर मात्र मात्र मोठा प्रोब्लेम होइल.

गवि 18/08/2014 - 16:25
करणारे वन नाईट स्टॅंड करतात.. करणारे डे स्टॅंडही करतात.. झोपणारे एकत्र झोपतात.. जागणारे एकत्र जागतात.. वेगवेगळ्या लोकांसोबत झोपतात. एस्टी स्टॅंडवर रात्री झोपतात.. गर्लफ्रेंड सोडतात.. बायको सोडतात.. नवरा धरतात.. ब्वायफ्रेंड बदलतात.. आपण फक्त बोलून जीभ विटाळायची अन चर्चा कवटाळायची..

वेल्लाभट 18/08/2014 - 16:33
लेख आवडला. (त्याच्याशी सहमत आहे असं नाही) पैसा, कंजूस, मृगनयनी इत्यादींसह अनेक प्रतिसादांशी मी सहमत आहे. एक आहे, ही गोष्ट परस्पर सहमतीने होत असल्याने, बलात्कारापेक्षा बरीच म्हणायची. अर्थात आपल्या कक्षा, आपली तत्व, आदर्श, संस्कार इत्यादी गोष्टी आपणच ठरवायच्या असतात. तो काळ कधीच सरला, की एखादी गोष्ट सरसकट योग्य अथवा अयोग्य ठरावी आणि ती सर्वांनी पाळावी. त्यामुळे हा ज्याचा त्याचा प्रश्न असू शकतो. कुणी तो योग्य अयोग्य ठरवू शकत नाही. पण मागील प्रतिसादात उपस्थित झालेल्या काही प्रश्नांची जोड घेऊन मला एकच म्हणावसं वाटतं इथे. की वरचा धागा, त्यातील विचार, पटलेल्यांनी अथवा न पटलेल्यांनी, आणि एकंदरितच सर्वांनी, कुठल्याही बाबतीत डबल स्टँडर्ड्स ठेवू नयेत. दुहेरी तत्व, दुहेरी आदर्श जपू नयेत. म्हणजे ति-हाईताची ही गोष्ट ऐकताना चवीने ऐकायची आणि कुणी 'तुमच्या जवळच्याने असं केलं तर' असं विचारलं की अंगावर यायचं असं असू नये.

In reply to by वेल्लाभट

विलासराव 18/08/2014 - 16:51
सहमत.१+ माझे संस्कार काय ते चांगले. जग्(लोक) तेवढे वाइट. का तर माझ्याप्रमाणे विचार करत नाहीत किंवा करु शकत नाहीत. बस्स. त्यामुळे मी बल लावतो माझेच कसे खरे हे पुढे रेटायला. पण मी मलाच तपासुन पहात नाही. कारन त्याची काही गरजच नाही. मी तर सर्वज्ञ असा सेल्फ स्टॅप मारला की झाले.

चौकटराजा 18/08/2014 - 17:12
डॉ राजन भोसले यानी एक लेखात असे लिहिले होते की पुरूष व स्त्री यात ( सर्वसाधारण पणे ) एक महत्वाचा फरक आहे की पुरूषाला शरीरसंबंधासाठी भावनिक गुंतवणुकीची गरज नैसर्गिक रित्याच लागत नाही. ती गोष्ट स्त्रीची नाही. तेंव्हा कितीही युगे गेली तरी स्त्रीचा हा मानसिक पॅटर्न कायमच राहाणार व पुररूषाचाही. मग संस्कृतिच्या श्रुंखला सैल झाल्या तर काय होईल. समलिंगी संबध करण्याची इच्छा दाबून न ठेवता त्यास चालना मिळेल. ( जे आता होते आहे ) तसेच बाउंड्री लाईन वरच्या स्त्रिया देखील असे वन नाईट स्टॅन्ड साठी तयार होतील. काही स्त्रिया असा " स्टॅन्ड" लग्नानंतर घेणार नाहीत.काही लग्नानंतरही घेतील. शेवटी या मानसिक व सांस्कृतिक अशा मिश्रित स्पेक्ट्रम वर स्त्री कुठे उभी आहे यावर असले स्टॅन्ड अवलंबून रहातील. एवढेच काय परस्त्री मातेसमान ही काही नुसती कल्पना नाही. काही पुरूष ते तेंतोतेंत पाळतानाही आपण पहातोच की.

In reply to by चौकटराजा

भंपक छद्मविज्ञान पसरवायला शिक्षण आणि पदवीची आवश्यकता नाहीच. डॉ भोसलेंनी असं लिहीलेलं असल्याचा काही दुवा दिलात तर उत्तम. (नाहीतर ते बदनामीचा खटला दाखल करू शकतात हो!) स्त्रियांनाही एका रात्रीपुरत्या शारीरिक संबंधांसाठी भावनिक गुंतवणुकीची आवश्यकता नसते. याचे बरेच पुरावे आहेत. त्यातला एक दणदणीत पुरावा म्हणजे स्पर्म्समध्ये दोन प्रकार असतात, एक मावळे आणि दुसरे फलन घडवू शकणारे. मावळ्यांचं कामच असं की इतर पुरुषांच्या फलन करणाऱ्या स्पर्म्सवर हल्ला करून त्यांना मारून टाकायचं. हे काम अर्थातच स्त्रीच्या योनीमार्गात करावं लागतं. उत्क्रांतीमधला हा टप्पा येण्याचं कारण पूर्वापार स्त्रिया, आधुनिक पुरुष-स्त्रियांच्या पूर्वज स्त्रिया एका पुरुषाबरोबरच संबंध ठेवणाऱ्यातल्या नव्हत्या; 'वन नाईट स्टँड' माणसांमध्ये - होय, स्त्रियासुद्धा माणूसच - अतिप्राचीन काळापासून चालत आलेले आहेत. दीर्घकालीन संबंध ठेवण्याचा विचार करताना पुरुषही शिस्न वापरून नाही, मेंदू वापरूनच विचार करतात. याबद्दल evolutionary psychology मध्ये बऱ्याच संशोधकांनी संशोधन आणि उत्तम पुस्तकं लिहीलेली आहेत. David Buss यांनी या विषयावर अतिशय उत्तम संदर्भपुस्तक लिहीलेलं आहे. --- नैतिकतेबद्दल इतर कोण काय, काय-काय म्हणतं यापेक्षा सेक्सॉलॉजी विषयाचा अनेक दशकं अभ्यास करणारे मास्टर्स आणि जॉन्सन काय म्हणतात ते मला मुद्दाम उद्धृत करावंसं वाटतं. "There is no sexual value system that is right for everyone and no single moral code is indisputably correct and universally applicable." पुस्तकाचं नाव - Masters and Johnson on sex and human loving (पृष्ठ क्र.१०) लेखक - William H. Masters, Virginia E. Johnson आणि Robert C. Kolodny प्रकाशक - Little, Brown and Company (तिरपा ठसा लेखकांचाच)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

'वन नाईट स्टँड' माणसांमध्ये - होय, स्त्रियासुद्धा माणूसच - अतिप्राचीन काळापासून चालत आलेले आहेत.
मग? तशा अतिप्राचीन काळी चालणार्‍या अनेक गोष्टी होत्या ज्या आज चालू ठेवणे योग्य नाही--उदाहरणार्थ कपडे न घालणे, गुहेत राहणे, कंदमुळे खाऊन राहणे इत्यादी.अगदी मध्ययुगीन काळातही लहानसहान गुन्ह्याबद्दलही हाल हाल करून ठार मारले जात असेच.आज तसे करणे योग्य नाही हे नक्कीच.इतर अनेक गोष्टींविषयी असे बोलता येईल. मग प्राचीन काळी वन नाईट स्टॅन्ड चालू होता म्हणून तो आजही सुरू ठेवण्यात काही गैर नाही? दुसरे म्हणजे वन नाईट स्टॅन्डमधून गर्भधारणा झाली तर त्याचा त्रास बाईलाच होणार आणि पुरूष पळून जाऊन शकतो आणि नामानिराळा राहू शकतो.ज्या गोष्टीचा शेवटी स्त्रियांनाच त्रास होणार त्याच गोष्टीत अन्यथा स्त्रीमुक्तीचा उदोउदो करणार्‍यांना काहीच गैर वाटत नसेल तर याची विसंगती कशी सोडवावी?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

सूड 19/08/2014 - 11:37
>>"There is no sexual value system that is right for everyone and no single moral code is indisputably correct and universally applicable." हे वाचलं नाहीत, का वाद घालायचा म्हणून सोयीनं वाचायचं विसरलायत? मला हेच कळत नाही; ज्याला झेपतं त्यानं करावं, नाही त्यानं फंदात पडू नये असं सोप्पं लॉजिक असताना काय म्हणून इथं गळे काढायला येतात लोक.

In reply to by सूड

ज्याला झेपतं त्यानं करावं, नाही त्यानं फंदात पडू नये असं सोप्पं लॉजिक ...
यापलिकडे सोप्या शब्दांत सांगणं कठीण आहे. मास्टर्स आणि जॉन्सन (आणि कोडोनेली) अनार्कीस्ट होते असाही "आरोप" करता येईल. पण सुरूवातीला हे वाक्य लिहील्यावर त्याच पुस्तकात पुढे गर्भधारणा टाळण्याच्या निरनिराळ्या उपायांची चर्चाही केलेली आहे.

In reply to by सूड

प्रश्न गळे काढण्याचा नाही, स्वातंत्र्याचा पुरस्कार करतांना ज्या सामाजिक संस्थाना धक्का लागणार आहे, त्या योग्य अयोग्यतेचा आहे आणि येत्या काळात वर प्रतिसादात कोणी तरी म्हटल्या प्रमाणे समाज पुन्हा यु टर्न घेईल. राहिला प्रश्न वन नाईट.....चा याला एक वर्ग जे काही लपून छपून चालत आहे त्याला स्वातंत्र्याची गळचेपी नावाखाली अधिकृत मान्यता मिळवू पाहात आहे, माझं मत हे वन नाईट...चुक आहे कुटुंब संस्था उध्वस्त करण्याचा प्रकार आहे, स्वातंत्र्याच्या नावावर स्वैराचार माजणार असेल तर मी तरी त्याचं समर्थन करणार नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सूड 22/08/2014 - 15:00
>>राहिला प्रश्न वन नाईट.....चा याला एक वर्ग जे काही लपून छपून चालत आहे त्याला स्वातंत्र्याची गळचेपी नावाखाली अधिकृत मान्यता मिळवू पाहात आहे, माझं मत हे वन नाईट...चुक आहे कुटुंब संस्था उध्वस्त करण्याचा प्रकार आहे, ओके, म्हणजे लग्न करुन मुलंबाळं असताना एखादी व्यक्ती (स्त्री/पुरुष कोणीही) बाहेरख्यालीपणा (ONS to be sugar coated) करत असेल तर आपलं काय म्हणणं आहे? दोघातल्या एकानं सावरुन धरलं म्हणून चारचौघात बरं दिसत असेल ते, पण असं कुटुंब असून नसून काय फरक पडतो? माझ्या प्रतिसादापुरतं लिहायचं झालं तर स्वातंत्र्याची गळचेपी वैगरे अशा अर्थानं मी लिहीलं नाहीये. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की ज्याला/जिला जे करायचं ते ती व्यक्ती करणारच, आपण इथं काथ्याकूट करुन शष्प फरक पडणार नाही. उद्या माझ्या घरात, मित्र-मैत्रिणीत अशी गोष्ट निदर्शनास आली तर मी मित्र/ नातेवाईक म्हणून 'फक्त एकदा' सल्ला देईन. पुढे आयुष्य त्या-त्या व्यक्तीचं आहे. >>स्वातंत्र्याच्या नावावर स्वैराचार माजणार असेल तर मी तरी त्याचं समर्थन करणार नाही. ज्या व्यक्तीला हे करायचंच आहे त्याला समर्थन मिळो न मिळो, त्यातून काही फरक पडतो असं तुम्हाला वाटतं ? बर्‍याचदा घरातल्या घरात माझ्याच मताला महत्त्व मिळायला हवं असा अट्टाहास चाललेला असताना ज्यावर चर्चा चालू आहे त्या व्यक्ती आपल्या ओळखीपाळखीच्याही नाहीत, असं असताना आपल्या समर्थन देण्याचा न देण्याचा काय फरक पडतो? माझं म्हणणं असं आहे की आपल्याला काय करायचंय हे आपण आपल्या बाबतीत ठरवू शकतं, दुसर्‍याने काय करावं हे आपण कसं ठरवायचं? आणि ठरवलं तरी ती व्यक्ती तोंडदाखलं एक आणि माघारी एक असं वागणार नाही कशावरुन? ह्यापेक्षा तोंडावर सांगून असं करणार्‍या व्यक्ती अधिक योग्य, आपण जे करतोय ते कबूल करण्याचे गट्स त्यांच्यात असतात असंच मी म्हणेन.

In reply to by सूड

एखादी व्यक्ती (स्त्री/पुरुष कोणीही) बाहेरख्यालीपणा (ONS to be sugar coated) करत असेल तर आपलं काय म्हणणं आहे? दोघातल्या एकानं सावरुन धरलं म्हणून चारचौघात बरं दिसत असेल ते, पण असं कुटुंब असून नसून काय फरक पडतो? फरक पडतो. चारित्र्यावबद्दल अविश्वास निर्माण झाला की पती पत्नीमधे बेबनाव वाढू लागतात. संसाराचा सूर बदसूर होऊ लागतो. आणि परस्परापासून वेगळे होण्याची भावना बळावू लागते त्याचा परिणाम घटस्फोटापर्यंत पोहचतो आणि कुटुंबावर परिणाम होतो. मुलं, शिक्षण, घर खर्च आणि इतर प्रश्न निर्माण होतात. तेव्हा कोणाचाही बाहेरख्यालीपणा कुटुंबासाठी घातकच असतो. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की ज्याला/जिला जे करायचं ते ती व्यक्ती करणारच, आपण इथं काथ्याकूट करुन शष्प फरक पडणार नाही. आपणच म्हणता माझ्या ''मित्र-मैत्रिणीत अशी गोष्ट निदर्शनास आली तर मी मित्र/ नातेवाईक म्हणून 'फक्त एकदा' सल्ला देईन'' हा सल्ला तरी कशाला द्यायचा.ज्यांना कोणाला या विषयावर गळे काढणार्‍यांना काढू दिले पाहिजेत. कारण कोणाच्या प्रतिसाद अथवा चर्चेने जर कोणाला फरक पडत असेल आणि आपल्याला वाटत असेल की कोणाला शष्प फरक पडणार नसेल तर उगाच कशाला आपण कोणाकडून अपेक्षा करता की कोणी काय पावलं उचलली पाहिजेत. अपेक्षा करणंही , सोडून दिलं पाहिजे नाही का ? पण, तसं होतं नसतं आपणही या समुहाचे एक घटक असतो. पारंपरिक आणि नव्या विचारांचा प्रभाव आपल्यावर पडतच असतो. आपल्या ओळखीपाळखीच्याही नाहीत, असं असताना आपल्या समर्थन देण्याचा न देण्याचा काय फरक पडतो? आपल्या कोणी ओळखीचे असो की नसो उद्या जालावर वाचणारा वाचक जर अशा वन नाईट मधून जाणार असेल तर त्याला संबंधित गोष्टीत योग्य अयोग्य हे कळलचं पाहिजे, आपल्या समर्थन अथवा विरोधानाचे त्याला नक्की फरक पडतोच,पडतो. माझं म्हणणं असं आहे की आपल्याला काय करायचंय हे आपण आपल्या बाबतीत ठरवू शकतं, दुसर्‍याने काय करावं हे आपण कसं ठरवायचं? आपल्या आजुबाजुच्यांवर आपले आणि आपल्यांवर इतरांचा प्रभाव हा पडतच असतो. दुसरा काय करतो आणि दुसर्‍याने काय करु नये याबाबतीत एक प्रेशर या समाजाचं असतंच असतं तेव्हा दुसर्‍यानं काय केलं पाहिजे हे नक्कीच सांगता येतं. सारांश असा की गळे काढणा-यांना गळे काढू दिले पाहिजे, गळे काढू म्हणुन उगंच हिनवू नये असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सूड 22/08/2014 - 21:04
>>फरक पडतो. चारित्र्यावबद्दल अविश्वास निर्माण झाला की पती पत्नीमधे बेबनाव वाढू लागतात. संसाराचा सूर बदसूर होऊ लागतो. आणि परस्परापासून वेगळे होण्याची भावना बळावू लागते त्याचा परिणाम घटस्फोटापर्यंत पोहचतो आणि कुटुंबावर परिणाम होतो. मुलं, शिक्षण, घर खर्च आणि इतर प्रश्न निर्माण होतात. तेव्हा कोणाचाही बाहेरख्यालीपणा कुटुंबासाठी घातकच असतो. मी असून नसून काय फरक पडतो त्याचा अर्थ असं कुटुंब असून नसल्यासारखं आहे हेच म्हणायचंय. बाकी जे काही लिहीलंयत त्याबद्दल आपल्या मताचा नक्कीच आदर आहे. आपण म्हणताय तसं नुसतं वाचून लोकांना उपरती होणार असेल तर नक्कीच आनंद आहे. ॥इति लेखनसीमा॥ __/\__

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

चिगो 20/08/2014 - 13:48
दुसरे म्हणजे वन नाईट स्टॅन्डमधून गर्भधारणा झाली तर त्याचा त्रास बाईलाच होणार आणि पुरूष पळून जाऊन शकतो आणि नामानिराळा राहू शकतो.ज्या गोष्टीचा शेवटी स्त्रियांनाच त्रास होणार त्याच गोष्टीत अन्यथा स्त्रीमुक्तीचा उदोउदो करणार्‍यांना काहीच गैर वाटत नसेल तर याची विसंगती कशी सोडवावी?
अहो, कॉन्ट्रॅसेप्टीव्स असतात, कंडोम असतात, गोळ्या असतात.. ज्यांना "वन नाईट स्टॅन्ड" करायचाय ते घेतील की काळजी.. संभोग-स्वातंत्र्यावर माझे मत फक्त एवढेच आहे की त्याचा पुरस्कार करणार्‍यांनी डबल स्टँडर्ड्स ठेवू नयेत. "मी कॅसानोवा आणि बायकोनी मात्र पतिव्रता असावं" कींवा ह्याच्या उलट स्टॅन्डर्ड्स नसावेत. बाकी, नवरा किंवा बायकोपेक्षा वन नाईट स्टॅन्डवाला/ली "सरस" वाटला/ली आणि त्यातून मग गुंतागुंत वाढली तर काय ह्याचा एक तर विचार करुन ठेवावा किंवा त्या परिस्थितीला तोंड द्यायला खंबीर असावे..

In reply to by चिगो

अहो, कॉन्ट्रॅसेप्टीव्स असतात, कंडोम असतात, गोळ्या असतात.. ज्यांना "वन नाईट स्टॅन्ड" करायचाय ते घेतील की काळजी..
अहो लग्नाचे ’आमिष’ दाखवून बलात्कार केल्याची एकही बातमी ऐकली नाहीत का आतापर्यंत?काही स्त्रिया अशा भाबड्या जालामध्ये अडकतात आणि पुरूष त्याचा फायदा घेतात.आणि मुळात तसा फायदा घ्यायची पुरूषांची इच्छा नसेल तरी प्रत्यक्ष गर्भधारणा झाल्यानंतर मात्र टोपी फिरविणारे पुरूष तुम्ही कधीच कुठेच (निदान बातम्यांमध्ये तरी) बघितले नाहीत? कुसुम मनोहर लेले हे नाटक प्रत्यक्ष घडलेल्या घटनेवर आहे हे तुम्हाला माहित आहे ना?तेव्हा या गोष्टीत जो काही त्रास होईल तो स्त्रियांनाच होईल आणि त्याचे कारण निसर्गाने गर्भाधारणा व्हायची सोय केवळ स्त्रियांमध्ये केली आहे. तेव्हा आपला कार्यभाग साधून नामानिराळे होणारे पुरूष जोपर्यंत आहेत तोपर्यंत या वन नाईट स्टॅन्डला समाजमान्यता नक्कीच मिळायला नको.आणि अशी तत्वे समाजात आहेत तोपर्यंत तो 'इतरांचा प्रश्न' म्हणून सोडून देणेही बरोबर नाही.कारण इतरांचा प्रश्न आपल्या जवळच्यांचा प्रश्न कधी होईल हे आपल्याला कळणारही नाही. उगीच आपण किती लिबरल आहोत हे दाखवायला असा विचार करणारे लोक बघितले की खरोखरच आश्चर्य वाटते.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

सूड 21/08/2014 - 22:28
>>तोपर्यंत या वन नाईट स्टॅन्डला समाजमान्यता नक्कीच मिळायला नको. ओके ठिकाय, मान्यता मिळू नये म्हणून तुम्ही स्वतः काय पावलं उचलणार ते वाचायला आवडेल.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

चौकटराजा 19/08/2014 - 11:51
स्त्रियांनाही एका रात्रीपुरत्या शारीरिक संबंधांसाठी भावनिक गुंतवणुकीची आवश्यकता नसते. याचे बरेच पुरावे आहेत. आमच्या प्रतिसादातील सर्वसाधारण पणे हा शब्द तुम्ही वाचलेला दिसत नाही. म्हणूनच आम्ही म्ह्टले आहे की एखादी स्त्री नैतिकतेच्या पथावर नक्की कोठे उभी आहे हे महत्वाचे. पहिले वाक्य जर सोडले तर बाकी प्रतिसादातील सर्व वाक्य आमची आहेत. त्याब्द्द्ल बदनामीचा खटला भरायचा असेल तर आमच्यावर भरा ! बाकी सर्व मुल्ये व्यक्तिसापेक्ष, देश सापेक्ष, काल सापेक्ष असतात हे सांगायला जॉन्सन मास्टर कशाला हवेत ... ?

In reply to by चौकटराजा

चौरा, त्याला `विदाबाधा' म्हणतात. एकदा ती झाली की विद्याशिवाय बुंधाच हालत नाही! _____________________ आमचे एक विदाप्रेमी स्नेही आहेत, त्यांना खाजगीत `सदाविदा' म्हणतात, त्यांचा हा विनोद वाचा (आणि `वन नाइट स्टँडच्या' संदर्भात बघा!) म्हणजे तुम्हाला कल्पना येईल: __________________________ माणूस मोठा झाला तरी बालपणीच्या सवयी सुटत नाहीत हेच खरं. सदाविदाचं लग्न ठरलं. भावी पत्नीविषयी सामान्य पतीला असते तशी त्याला पण उत्सुकता होती. शेवटी न रहावून, एका निवांत क्षणी, त्यानं तिला विचारलंच, ‘लग्न होण्यापूर्वी आपण एकमेकांशी ओपन व्ह्यायला हवं, खरं की नाही? आता मला सांग, तुझा कुणी बॉयफ्रेंड वगैरे आहे का?’ ती पण साधीच, सरळपणे म्हणाली, ‘छे, काही तरीच काय!’ ‘ओके, ओके, पण मला एक सांग, याचा तुझ्याकडे काही विदा आहे का?’ न रहावून सदाविदा बोललाच! ती बघतच राहिली! खरं तर `अल्विदा'च म्हणणार होती, पण तिच्या लक्षात आलं, याचं नांवच सदाविदा आहे! विदा मिळाल्याशिवाय याची गाडी पुढेच सरकत नाही. काय करणार बिचारी? आता पत्करलंय म्हटल्यावर म्हणाली, ‘सध्या तरी माझ्याकडे विदा नाही, जमला की तुला देईन हं नक्की.’ हा बागडू, पुढे का होईना `विदा ' मिळणार यावरच खुष! आणि त्या आशेवर लग्न करून मोकळा.... तर अशी सगळी परिस्थिती.

In reply to by संजय क्षीरसागर

विलासराव 19/08/2014 - 21:13
चौरा, त्याला `विदाबाधा' म्हणतात. एकदा ती झाली की विद्याशिवाय बुंधाच हालत नाही! १++

In reply to by संजय क्षीरसागर

चौरा, त्याला `विदाबाधा' म्हणतात. एकदा ती झाली की विद्याशिवाय बुंधाच हालत नाही!
अरे मी चक्क संक्षींशी सहमत आहे :) अशा लोकांना व.पुंचे स्टॅटिस्टिक मराठे ऐकायला दिले पाहिजे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सिमोन द बुव्हाच्या सेकंड सेक्स चा कुठेच उल्लेख केला नाही त्याबद्दल मी आपला निषेध व्यक्त करतो. ;) मला इथे संदर्भासहीत प्रतिसाद लिहायचा आहे, ट्याम्प्लिज थोड्या वेळात हजर होतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आनन्दिता 22/08/2014 - 20:51
सिमोन द बुव्हाच्या सेकंड सेक्स चा कुठेच उल्लेख केला नाही त्याबद्दल मी आपला निषेध व्यक्त करतो.
=)) =)) =)) + १ अगदी हेच्च ,!!

सुबोध खरे 19/08/2014 - 09:33
आदिती ताई, दोन तर्हेचे शुक्राणू मानवी शरीरात असल्याचे वाचल्याचे आठवत नाही. याचा संदर्भ काही असेल तर माझे ज्ञान अद्ययावत करायला आवडेल. कारण कृत्रिम गर्भधारणा केंद्रात काम करीत असताना असे शुक्राणू वेगळे करता येतात असे वाचल्याचे आठवत नाही. मानव हा उत्क्रांतीमध्ये खूप पुढे पोहोचलेला आहे. या गोष्टी अपृष्ठ वंशीय( INVERTEBRATES) मध्ये असल्याचे आठवते. उदा. कोळी जेथे मादी दोन किंवा तीन नरांशी संग करते आणी त्यातील कोणत्या नराचे शुक्राणू "वापरायचे" ते ठरवते. कोळी नर सुद्धा दुसर्या नराचे शुक्राणू मादीच्या जननेद्रीयातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. हे सर्व शक्य असण्याचे कारण त्या प्राण्यात योनी शौचालय आणी मूत्राशय एकाच असते( CLOACA). (उदा पक्षी गणात मुत्र आणी विष्ठा एकच असते)

In reply to by सुबोध खरे

प्रसाद१९७१ 19/08/2014 - 12:35
डॉक्टर साहेब, बरे केलेत हा प्रतिसाद लिहीलात ते. नाहीतर माझ्यासारखी माणसे अश्या "रेटुन" सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवुन राहीली असती. आदिती ताईंच्या बाकीच्या पोष्टी पण नीट "लक्ष" देउन वाचल्या पाहीजेत.

In reply to by प्रसाद१९७१

त्यातला एक दणदणीत पुरावा म्हणजे स्पर्म्समध्ये दोन प्रकार असतात, एक मावळे आणि दुसरे फलन घडवू शकणारे. मावळ्यांचं कामच असं की इतर पुरुषांच्या फलन करणाऱ्या स्पर्म्सवर हल्ला करून त्यांना मारून टाकायचं. हे काम अर्थातच स्त्रीच्या योनीमार्गात करावं लागतं.
च्यायला, आता हा `दणदणीत पुरावा' कशाला पायजेल? आणि योनिमनीच्या गोष्टी कशापायी? लेखकानं साधी गोष्ट विचारली आहे,
आणि किती लोक अशी संधी समोर आल्यावर ती सोडतील ? मग ती विवाहित असो वा अविवाहित .

In reply to by सुबोध खरे

संदर्भ - मी ज्या पुस्तकात हे वाचलं ते Evolutionary Psychology नावाचं पुस्तक डेव्हीड बस नामक संशोधकाने लिहीलेलं आहे. त्या पुस्तकात याचा संदर्भ असणाऱ्या रीसर्च पेपर्सची यादीही दिलेली आहे. पुस्तक माझ्याकडे आत्ता नाही म्हणून ती यादी देऊ शकत नाही. पण गूगलवर kamikaze sperms किंवा Sperm competition म्हणून शोधलंत तरी चिकार मिळतील. -----
अतिप्राचीन काळी चालणार्‍या अनेक गोष्टी होत्या ज्या आज चालू ठेवणे योग्य नाही
ज्या गोष्टी चालू होत्या त्या माणसाने जाणूनबुजून सुरू केल्या का 'स्वार्थी जनुकां'मुळे मनुष्यांच्या नकळत सुरू झाल्या. (उद्या म्हणाल, "अतिप्राचीन काळापासून हातातून काचेचा पेला निसटला तर खाली पडून फुटतो, आज हे चालू ठेवणे योग्य नाही." विनोदाचा भाग वगळता) ही जन्मजात, जनुकांमधून आलेली (खरंतर मीम, meme मुळे आलेली) मानवी वृत्ती आहे. ती आपल्या नैतिकतेच्या चौकटीत बसते का नाही याचा काहीही संबंध नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सुबोध खरे 19/08/2014 - 18:20
अदिती ताई कामिकाझे शुक्राणूचे गृहीतक बर्याच वर्षापूर्वी नाकारले गेलेले आहे कारण पुढे केलेल्या संशोधनात असे आढळले कि दोन किंवा अधिक पुरुषांचे शुक्राणू एकत्र केले तरी त्यातील "इतर" शुक्राणू दुसर्या पुरुषाच्या शुक्राणुना मारू शकत नाहीत. याच गृहितकावर तर शुक्राणू पेढी अस्तित्वात आहेत आणी चालू आहेत. मानस शास्त्रज्ञ आणी त्यांच्या बर्याचशा उपपत्ती किंवा कारण मीमांसा अजून गूढच आहेत. असो या पलीकडे विषयांतर नको

In reply to by सुबोध खरे

कामिकाझे शुक्राणूचे गृहीतक बर्याच वर्षापूर्वी नाकारले गेलेले आहे कारण पुढे केलेल्या संशोधनात असे आढळले कि दोन किंवा अधिक पुरुषांचे शुक्राणू एकत्र केले तरी त्यातील "इतर" शुक्राणू दुसर्या पुरुषाच्या शुक्राणुना मारू शकत नाहीत.
संदर्भ? सध्या, किंवा गेल्या हजार-दोन हजार वर्षांत मावळे शुक्राणू कसे वागतात यातून उत्क्रांतीजन्य कारणांचा अभ्यास करता येईलच असं नाही. दोन प्रकारचे शुक्राणू हा उत्पन्न झाले असतील याची कारणमीमांसा शोधण्याचा हा प्रयत्न आहे; त्याचं इतर कोणतं चांगलं उत्तर, कारण मिळेपर्यंत हे उत्तर नाकारण्याचं काहीही कारण दिसत नाही. त्याशिवाय त्याला अन्य कारणांची जोड आहेच. पाच-पन्नास वर्षांमध्ये माणूस काय करतो, शरीरात काय होतं याचा उत्क्रांतीजन्य कारणांशी थेट संबंध असेलच असं नाही.
मानस शास्त्रज्ञ आणी त्यांच्या बर्याचशा उपपत्ती किंवा कारण मीमांसा अजून गूढच आहेत.
इतपत भोंगळ* विधान विज्ञान शिकलेल्या, आणि रोजच्या आयुष्यात वापरणाऱ्या व्यक्तीकडून अपेक्षित नव्हतं. *भोंगळ हे विधानाचं विशेषण आहे. कारण त्याला काहीही आगापीछा नाही. उत्क्रांतीजन्य मानसशास्त्र, खरंतर उत्क्रांती झाली हेच नाकारणारे अमेरिकन, कट्टर धार्मिक ख्रिश्चन असली भंपक विधानं करतात. पण ते त्यांच्या प्रकृतीशी मिळतंजुळतं असल्यामुळे अजिबात आश्चर्य वाटत नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्यारे१ 19/08/2014 - 19:22
नाही म्हणजे आम्ही थेट भोंगळ वगैरे आहोत ते मान्य आहे , पण 'वन नाईट' स्टॅण्ड घ्यायचा असल्यास माणसाच्या 'पाचपन्नास वर्षाच्या' लाईफशी कदाचित थोडाफार संबंध येईल पण हजार दोन हजार वर्षांत मावळे शुक्राणू आणि उत्क्रांतीचा अभ्यास वगैरे जरा अवघडच प्रकार आहे ना? निसर्गत: काय होतं त्यापेक्षा असलेल्या मेंदूच्या साहाय्यानं केलेल्या विचारावर 'वन नाईट स्टॅण्ड/ कॅरीअर' काय ते अवलंबून जास्त असेल ना? असलेली अथवा नसलेली किंवा कशीही नैतिकता मेंदूच्या साहाय्यानं बुद्धीच्या जोरावर आज, आत्ता काय करायचं ते ठरवायला मदत करेल ना?
लेखनविषय:
लेखनप्रकार
५ वर्षांपूर्वीची गोष्ट . नवीन नौकरी . Office चा एक इवेन्ट . पार्टी एका उच्चभ्रु हॉटेल मध्ये . मी आणि माझा मित्र -कम -सहकारी एकत्रच गेलो . पार्टी एकदम रंगात आली असतानाच हा एकदम दिसेनासाच झाला . मी त्याला फोन केला . तर त्याने तो उचललाच नाही . थोड्या वेळाने त्याचा मेसेज आला कि त्याला काही अर्जंट काम निघाल्यामुळे त्याला एकदम जावे लागले . उद्या ऑफिस मध्ये भेटूयात . असेल काही काम म्हणून मी हि फारस लक्ष दिल नाही . दुसर्यादिवशी हा गडी ऑफिस मध्ये एकदम खुशीत .

किस्सा

अविनाशकुलकर्णी ·

पोटे 16/08/2014 - 10:58
पाली विषारी असतात तर माण्जरे पाली का खातात ?

एस 16/08/2014 - 12:12
पाल (हाऊस लिझर्ड) ही विषारी नसते. आपल्या घराच्या छताला एक प्रकारची विषारी बुरशी असते. ती पालींच्या शरीरावर चिकटल्यास अशी पाल पडलेले खाद्यपदार्थ माणसांच्या आरोग्यास घातक ठरू शकतात. जुन्या कौलारू छतांना अशी बुरशी जास्त असे. आताच्या आधुनिक घरांमध्ये याचे प्रमाण सहसा आढळत नाही.

स्पंदना 16/08/2014 - 12:20
मुळ मुद्दा लक्षात घेण्याजोगा. जेंव्हा आपल्याकडुन हे नकळत का असेना घडलय हे लक्षात आले तेंव्हा त्या दोघांनी मिळुन तेच दुध पिउन येणार्‍या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी दाखवली. ऑन अदर हँड त्या ऐवजी उपस्थीतांना घडलेला प्रकार तातडीने कळवुन डॉक्टरची व्यवस्था करणेही उचित ठरले असते नाही का? पण त्यांच्या नैतिक जबाबदारी स्विकारण्याचा पद्धतीत फरक पडला असे म्हणुन शकतो, तरीही त्यांनी ती त्यांच्या परीने स्विकारली.

In reply to by स्पंदना

भृशुंडी 17/08/2014 - 22:22
झोल आहे. म्हणजे बघा, एखाद्याला गरीबीतून वर काढण्यापेक्षा स्वतः गरीब होऊन राहिले तर काय होणार? तसंच बाकीच्यांना त्रास झाला असेल तर तो आपल्यालाही होउ दे- ह्यात काय प्वाईंट आहे? त्यापेक्षा एखाद्या पावण्याला फोन करून विचारलं तर?

In reply to by भृशुंडी

ह्यात काय प्वाईंट आहे?
नंतरची लफडी निस्तरत बसून पुन्हा गिल्ट काँप्लेक्स पासून वाचणं अवघड, म्हणून त्यांनी `सेल्फ कन्फेशन' किंवा विषारी दुग्ध-प्राशन हा पर्याय जवळ केला.
त्यापेक्षा एखाद्या पावण्याला फोन करून विचारलं तर?
रात्री-अपरात्री पब्लिकला उठवून तब्येतीची चवकशी करण्यानं आणखी बोभाटा झाला असता. त्यात, कार्यबाहुल्यामुळे कुणी फोन उचलला नसता तर, `गेलेले दिसतायंत!' असा गैरसमज होणं सहाजिक आहे. त्यापेक्षा, त्यांना त्यांचं बघू दे, आपण आपलं (एकदा शेवटचं) बघू असा विचार करणं उचित होतं.

प्यारे१ 16/08/2014 - 12:44
>>>परिवार नाना महाराजाचे भक्त होते त्यांना अशुभ घडू नये म्हणून साकडे घातले. >>>सुदैवाने वा गुरु माउली कृपेने काही झाले नाही. ह्या वाक्यांची काय गरज काय? मेले असते तर 'अण्डर कृपा कव्हर' मेले असते का? कशाला नको त्या उल्लेखांनी चांगल्या गोष्टी नासवतात लोक कुणाला माहिती.

In reply to by प्यारे१

धन्या 18/08/2014 - 13:03
नाना महाराज जे कोणी असतील ते असोत. मात्र संतांच्या चरीत्रांमधील अशाच प्रकारच्या सांगोवांगीच्या सुरस चमत्कार कथांमुळे त्यांची मुळ शिकवण बाजूला राहते आणि निरर्थक गोष्टींचा उदो उदो होतो. साधे भोळे लोकही मग "त्यांचा तेव्हढा अधिकारच होता" असे म्हणून त्याच फालतू गोष्टींमध्ये अडकून पडतात.

In reply to by नाव आडनाव

काही प्रश्न उरतातच : १) सगळे दूघ पीत होते तेव्हा अकु काय करत होते? २) दुधाचे पेले प्राशन करुन, साकडे घालून झाल्यावर, यजमानांनी काय केले? ३) मुळात नाना महाराज कशानं गेले? ४) यजमान (केवळ धक्यानं) गेले असते आणि पाहुणे (काही कल्पनाच नसल्यानं) वाचले असते, तर नाना महाराजांचे नांव वाकडे झाले असते का?

मूकवाचक 18/08/2014 - 02:39
इंदोर मध्ये एक धनी मराठी परिवार रहात होता..पिढीजात श्रीमंती व त्या बरोबर परिवार रसिक पण होता व श्रद्धाळू पण.. कोजागरी च्या रात्री त्यांचा कडे रात्र जागवण्याचा मोठा कार्यक्रम असे. नामवंत गायक कलाकार हजेरी लावत असत. व नंतर केशरी दूध सर्व उपस्थितांना दिले जाई व कार्यक्रमाची सांगता होत असे... एका वर्षी असाच कार्यक्रम झाला ..पाहुणे गेल्यानंतर यजमान व यजमान बाई आवराअवर करत होते.. त्यांचे केशरी दूध घ्यायचे राहिले होते.. पातेले मोठे होते ज्यात केशरी दूध होते व दूध पण बेताचे उरले होते.. यजमान बाईनी मोठ्या पातेल्यातून लहान पातेल्यात दूध ओतायला सर्वात केली अन त्या घाबरल्या मोठ्या पातेल्याच्या तळाशी एक पाल मरुन पडलेली त्यांना दिसली.. बहुतेक दूध उकळताना वरुन पाल टपकली असावी व आतच मेली असावी.. मोठा कठीण प्रसंग होता पाहुणे तर दूध पिऊन घरी गेले होते.. अजाणते पणाने घडू नये ते घडून गेले होते.. यजमान व त्यांच्या बायकोने विचार केला दुधाचे पेले भरले व दूध प्राशणं केले.. त्यांनी विचार केला की जे पाहुण्यांचे होईल तेच आपले होईल या हेतुने.. परिवार नाना महाराजाचे भक्त होते त्यांना अशुभ घडू नये म्हणून साकडे घातले. सुदैवाने वा गुरु माउली कृपेने काही झाले नाही. --- परिवार बुद्धीवादी होता. त्यांनी पालींच्या विषारी व बिनविषारी प्रजातींचा विदा गोळा करायला सुरूवात केली. यदृच्छेने काही झाले नाही. --- परिवार नव-अद्वैतवादी होता. त्यांनी मी दूध घेतले या विचाराला बॅक ट्रॅक करण्याची प्रक्रिया पार पाडली. पाल, पाहुणे आणि परिवार यातला 'मी' एकच असल्याने आणि त्याचा जन्मच झालेला नसल्याने विष बाधण्याचा प्रश्नच उरला नाही.

In reply to by मूकवाचक

परिवार नव-अद्वैतवादी होता. त्यांनी मी दूध घेतले या विचाराला बॅक ट्रॅक करण्याची प्रक्रिया पार पाडली. पाल, पाहुणे आणि परिवार यातला 'मी' एकच असल्याने आणि त्याचा जन्मच झालेला नसल्याने विष बाधण्याचा प्रश्नच उरला नाही.
अद्वैतवादात नवा-जुना असा प्रकार नाही. ती वस्तुस्थिती आहे. ज्याचा जन्म झाला ते शरीर मरणारच. जो एक आहे तो मरण्याचा प्रश्न येत नाही याचं कारण विषबाधा नाही, तर तो सदैव अभोक्ता आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

धन्या 18/08/2014 - 13:09
जो एक आहे तो मरण्याचा प्रश्न येत नाही याचं कारण विषबाधा नाही, तर तो सदैव अभोक्ता आहे.
हे काही झेपलं नाही. विशेषतः शेवटचं अर्ध वाक्य. हे वाक्य कुणासंदर्भात आहे?

In reply to by धन्या

ती (व्यक्तीच्या) भोजनावर अवलंबून नाही त्यामुळे तिला अभोक्ता म्हटलंय. तस्मात, कोणत्याही शारीरिक किंवा मानसिक आपत्तीनं ती अबाधित आहे.

मुखी कुणाच्या पडे केसर-दूध, कुणा मुखी ती पाल... ते नाना महाकाल!!! अकुल्या, ते नाना महाकाल!!!

सुहास.. 18/08/2014 - 12:14
पंख लागायच्या आधी वाचुन घेतला ;) 'पाली' विषयी अधिक माहीती ते मुर्ती-शिळा-शिलालेख-वितीहास-अभ्यासक-संपादक श्री. वल्ली यांना विचारावी .. ;) धन्यवात ;)

सुहास.. 18/08/2014 - 12:16
अविंतर ....आपल हे अवांतर : कुठलाही प्राणी कसल्याही तरल पदार्थात मरण पावला तर कालांतराने तो त्या तरल पदार्थावर तंरगला पाहिजे असे शास्त्रात ( कुठल्या ते माहीत नाही ) म्हटले आहे का ?

In reply to by सुहास..

आदूबाळ 18/08/2014 - 13:44
प्वाईंट आहे. यात केशरी दूध तरल पदार्थ आहे हे गृहितक आहे, पण एजमानांच्या केशरी-दूध-मेकिंग-अ‍ॅबिलिटीज वर शंका न घेता; एक शक्यता अशी आहे, की तळाशी जो खरपुडीसदृश पदार्थ तयार होतो, त्यात पाल चिकटली असावी.

In reply to by आदूबाळ

सुहास.. 18/08/2014 - 20:20
त्यात पाल चिकटली असावी. >>> माफ करा पण , चिकटली की चिटकली ?? अर्थात यावर चर्चा करण्याकरिता वेगळा धागा काढण्यास हरकत नाही ( आहे फुकट ;) )

In reply to by सुहास..

प्यारे१ 19/08/2014 - 19:13
>>> चिकटली की चिटकली ?? तुझाच एक धागा होता ना? चिकटवणे की चिटकवणे? अजून किती तिथेच 'चिटकून' राहून ट्यार्पी काढशील रे बाबा?

In reply to by प्यारे१

सुहास.. 19/08/2014 - 22:06
???? माझा धागा ? ...आठवेना ......आमचा धागा म्हणजे लिहा आणि गंगासमर्पण ..... ( तसं नसत तर , आमचे प्रतिसाद आमच्या धाग्यावर नंबर ऑफ रिप्लायपेक्षा जास्त नसते का दिसले ट्यारप्याग्रस्त शिशुवर्गातल्या वा समुद्रीकंपुसारखे ) असो , एक धागा तुला उचकटायला सांगीतला होता हे मान्य ...पण स्साला हा आरोप अमान्य ...तो कशासाठी होता हे जग जाहीर होत ..म्हणुन हे ही जग जाहीर करतोय ....असो २ ....( लिखाण बंदच करतो च्यामारी, ना रहेगा वाश्या ..ना ....)

वेल्लाभट 18/08/2014 - 16:07
प्रतिसाद्स वाचून केवळ हसतोय मी ! ! ! ती पाल, दूध, यजमान, पाहुणे, नाना महाराज सगळं बाजूलाच! कसला खुर्दा झालाय मूळ धाग्याचा. पालीपेक्षा डेंजर !

In reply to by धन्या

यशोधरा 19/08/2014 - 17:58
म्हंजे मिपावर होते ते नाना म्हाराज? नीट बघा, मिपाच्या छताच्या एखाद्या कोपर्‍यात वगैरे बसले असतील दडी मारुन! :P

In reply to by यशोधरा

धन्या 19/08/2014 - 19:00
नीट बघा, मिपाच्या छताच्या एखाद्या कोपर्‍यात वगैरे बसले असतील दडी मारुन!
अहो तै, अशी वर्णनं भूता-खेतांची असतात. महाराजांची नसतात. महाराज म्हटले म्हणजे कसे डोक्याच्या मागे वलय असलेली एखादी तेजःपुंज मूर्ती नजरेसमोर येते.

In reply to by प्रभाकर पेठकर

धन्या 19/08/2014 - 18:57
असू दया हो काका. त्यांची तरी शंभरी कधी भरायची. तुम्हाला काय वाटते, त्यांनी नाना महाराजांचा उल्लेख केला तो काय महाराजांप्रती आदरभाव आहे म्हणून?

पालव 19/08/2014 - 17:45
झेपले नाहि बुआ ...काहिच्या काहि...कोजागीरीला रात्री १२ वाज्ता दुध पीतात, मग पाहुने गेल्याअवर कसे काय उशिरा दुध पीनार

बर झाल त्यांनी उरलेल दुध पिउन टाकलं, उगाच वाया कशाला घालवायच? दुध प्यायच्या आधी पाल पिळुन घेतली की नाही? नंतर त्या पालीच काय केल? (त्याची रेशीपी विचारुन इकडे टाकलीत तर ती एक चांगली समाजसेवा होइल) पैजारबुवा,

घरच्यांची सर्वांची दुपारची जेवणे झाली. शेवटाला घरातला कर्ता पुरुष कामानिमित्त बाहेर गेलेला तो येऊन ताटावर बसला. समोर डाळीचा टोप. तळाला उरलेली थोडीशी डाळ. चमच्याने सहज ढवळून पाहिले तर त्यात मरून पडलेली पाल नजरेस पडली. घरातले सारे जेऊन तासभर झाला होता, अजून कोणाला काही झाले नव्हते तरीही सर्व भितीने थंडगार पडले. या महापुरुषाने मग काय करावे. त्या सर्वांना धीर येण्यासाठी म्हणून लिमडा मिरची काढतात तसे पाल बाहेर काढून उरलेली डाळ बिनधास्तपणे प्राशन केली.

पाल घातलेली केशरी दुध चवीला कसे लागेल ह्याचा विचार करीत आहे ... करायचा एकदा हा बेत मिपाकरांनो पालमिल्कशेक ...कोजागरी जवळच आली आहे ... मजा येईल ... !!

In reply to by बॅटमॅन

बंगालीत तर काही काही माणसांनाच पाल म्हणतात : उदाहरणार्थ बिपिनचंद्र पाल *lol* इंग्रजीत पाल हा शब्द मित्र ह्या अर्थाने वापरतात : Hey , how are you , Pal ? *pleasantry*

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 20/08/2014 - 18:26
हा हा हा =)) 'आपले' डिरेक्टर २००९-१० साली शंकर पाल म्हणून होते ते आठवलं. शंकरपाळ्याची आठवण व्हायची त्यांना पाहिलं की.

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन 20/08/2014 - 18:29
बंगालीत झाडू साठीचा शब्द, तमिऴ मध्ये सामान्य किड्यासाठीचा शब्द, तेलुगुमध्ये आदरार्थी 'इथे या, जनाब आईये' छाप शब्द, काश्मिरी भाषेतला ब्रेड/चपाती/नान/रोटी इ. साठीचा शब्द, हे सर्व शब्द एकदा पहा आणि नै हास्यस्फोट झाला तर सांगा.

In reply to by बॅटमॅन

धन्या 20/08/2014 - 19:24
तेलुगुमध्ये आदरार्थी 'इथे या, जनाब आईये' छाप शब्द,
रा ** इक्कडा वस्तायी. एका तेलुगू चित्रपटात जेव्हा हे पहिल्यांदा ऐकलं होतं तेव्हा फुटलो होतो. :)

असंका 20/08/2014 - 18:00
फार वर्षांपूर्वी अगदी लहानपणी अशी एक गोष्ट एका नामांकीत साप्ताहिकात वाचली होती (सा. सकाळ/लोकप्रभा/.चित्रलेखा इ. पैकी असावे) पाहुणे सकाळी सकाळी घरी जायला निघतात, तेव्हा दूध का खीर का असलंच काही त्यांना बरोबर देतात. त्यांची गाडी निघाल्यानंतर थोड्या वेळाने हे पण तो पदार्थ वाढून घेतात, तर भांड्यात मेलेली पाल. पण त्या गोष्टीत हे लोक पार जीवाच्या आकांताने ही गोष्ट या पाहुण्यांना कळवायचा प्रयत्न करतात. पोलीसांना सांगतात. आणखी कुणाकुणाला सांगतात, पोलीसही लगेच सायरन वाजवत त्यांनी सांगितलेल्या गाडीच्या शोधात निघतात. दुपारपर्यंत जेव्हा गाडी सापडत नाही, तेव्हा शेवटी रेडिओ वर अनाउंस करतात- "दूध पिऊ नका, दुधात पाल सापडली आहे" असं काहीतरी. शेवटी पोलीसांनाच हे लोक सापडतात, पण त्यांनी तोवर दूध पिलेले नसते. मग सगळे हाश्श हुश्श होते. मी उगाच वाचलं होतं ते. आणि विचार करत होतो यात छापून येण्यासारखे काय आहे... .

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

धन्या 20/08/2014 - 20:38
मी उगाच वाचलं होतं ते. आणि विचार करत होतो यात छापून येण्यासारखे काय आहे... .
किशोर मध्ये आली होती गोष्ट.
*lol*

पोटे 16/08/2014 - 10:58
पाली विषारी असतात तर माण्जरे पाली का खातात ?

एस 16/08/2014 - 12:12
पाल (हाऊस लिझर्ड) ही विषारी नसते. आपल्या घराच्या छताला एक प्रकारची विषारी बुरशी असते. ती पालींच्या शरीरावर चिकटल्यास अशी पाल पडलेले खाद्यपदार्थ माणसांच्या आरोग्यास घातक ठरू शकतात. जुन्या कौलारू छतांना अशी बुरशी जास्त असे. आताच्या आधुनिक घरांमध्ये याचे प्रमाण सहसा आढळत नाही.

स्पंदना 16/08/2014 - 12:20
मुळ मुद्दा लक्षात घेण्याजोगा. जेंव्हा आपल्याकडुन हे नकळत का असेना घडलय हे लक्षात आले तेंव्हा त्या दोघांनी मिळुन तेच दुध पिउन येणार्‍या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी दाखवली. ऑन अदर हँड त्या ऐवजी उपस्थीतांना घडलेला प्रकार तातडीने कळवुन डॉक्टरची व्यवस्था करणेही उचित ठरले असते नाही का? पण त्यांच्या नैतिक जबाबदारी स्विकारण्याचा पद्धतीत फरक पडला असे म्हणुन शकतो, तरीही त्यांनी ती त्यांच्या परीने स्विकारली.

In reply to by स्पंदना

भृशुंडी 17/08/2014 - 22:22
झोल आहे. म्हणजे बघा, एखाद्याला गरीबीतून वर काढण्यापेक्षा स्वतः गरीब होऊन राहिले तर काय होणार? तसंच बाकीच्यांना त्रास झाला असेल तर तो आपल्यालाही होउ दे- ह्यात काय प्वाईंट आहे? त्यापेक्षा एखाद्या पावण्याला फोन करून विचारलं तर?

In reply to by भृशुंडी

ह्यात काय प्वाईंट आहे?
नंतरची लफडी निस्तरत बसून पुन्हा गिल्ट काँप्लेक्स पासून वाचणं अवघड, म्हणून त्यांनी `सेल्फ कन्फेशन' किंवा विषारी दुग्ध-प्राशन हा पर्याय जवळ केला.
त्यापेक्षा एखाद्या पावण्याला फोन करून विचारलं तर?
रात्री-अपरात्री पब्लिकला उठवून तब्येतीची चवकशी करण्यानं आणखी बोभाटा झाला असता. त्यात, कार्यबाहुल्यामुळे कुणी फोन उचलला नसता तर, `गेलेले दिसतायंत!' असा गैरसमज होणं सहाजिक आहे. त्यापेक्षा, त्यांना त्यांचं बघू दे, आपण आपलं (एकदा शेवटचं) बघू असा विचार करणं उचित होतं.

प्यारे१ 16/08/2014 - 12:44
>>>परिवार नाना महाराजाचे भक्त होते त्यांना अशुभ घडू नये म्हणून साकडे घातले. >>>सुदैवाने वा गुरु माउली कृपेने काही झाले नाही. ह्या वाक्यांची काय गरज काय? मेले असते तर 'अण्डर कृपा कव्हर' मेले असते का? कशाला नको त्या उल्लेखांनी चांगल्या गोष्टी नासवतात लोक कुणाला माहिती.

In reply to by प्यारे१

धन्या 18/08/2014 - 13:03
नाना महाराज जे कोणी असतील ते असोत. मात्र संतांच्या चरीत्रांमधील अशाच प्रकारच्या सांगोवांगीच्या सुरस चमत्कार कथांमुळे त्यांची मुळ शिकवण बाजूला राहते आणि निरर्थक गोष्टींचा उदो उदो होतो. साधे भोळे लोकही मग "त्यांचा तेव्हढा अधिकारच होता" असे म्हणून त्याच फालतू गोष्टींमध्ये अडकून पडतात.

In reply to by नाव आडनाव

काही प्रश्न उरतातच : १) सगळे दूघ पीत होते तेव्हा अकु काय करत होते? २) दुधाचे पेले प्राशन करुन, साकडे घालून झाल्यावर, यजमानांनी काय केले? ३) मुळात नाना महाराज कशानं गेले? ४) यजमान (केवळ धक्यानं) गेले असते आणि पाहुणे (काही कल्पनाच नसल्यानं) वाचले असते, तर नाना महाराजांचे नांव वाकडे झाले असते का?

मूकवाचक 18/08/2014 - 02:39
इंदोर मध्ये एक धनी मराठी परिवार रहात होता..पिढीजात श्रीमंती व त्या बरोबर परिवार रसिक पण होता व श्रद्धाळू पण.. कोजागरी च्या रात्री त्यांचा कडे रात्र जागवण्याचा मोठा कार्यक्रम असे. नामवंत गायक कलाकार हजेरी लावत असत. व नंतर केशरी दूध सर्व उपस्थितांना दिले जाई व कार्यक्रमाची सांगता होत असे... एका वर्षी असाच कार्यक्रम झाला ..पाहुणे गेल्यानंतर यजमान व यजमान बाई आवराअवर करत होते.. त्यांचे केशरी दूध घ्यायचे राहिले होते.. पातेले मोठे होते ज्यात केशरी दूध होते व दूध पण बेताचे उरले होते.. यजमान बाईनी मोठ्या पातेल्यातून लहान पातेल्यात दूध ओतायला सर्वात केली अन त्या घाबरल्या मोठ्या पातेल्याच्या तळाशी एक पाल मरुन पडलेली त्यांना दिसली.. बहुतेक दूध उकळताना वरुन पाल टपकली असावी व आतच मेली असावी.. मोठा कठीण प्रसंग होता पाहुणे तर दूध पिऊन घरी गेले होते.. अजाणते पणाने घडू नये ते घडून गेले होते.. यजमान व त्यांच्या बायकोने विचार केला दुधाचे पेले भरले व दूध प्राशणं केले.. त्यांनी विचार केला की जे पाहुण्यांचे होईल तेच आपले होईल या हेतुने.. परिवार नाना महाराजाचे भक्त होते त्यांना अशुभ घडू नये म्हणून साकडे घातले. सुदैवाने वा गुरु माउली कृपेने काही झाले नाही. --- परिवार बुद्धीवादी होता. त्यांनी पालींच्या विषारी व बिनविषारी प्रजातींचा विदा गोळा करायला सुरूवात केली. यदृच्छेने काही झाले नाही. --- परिवार नव-अद्वैतवादी होता. त्यांनी मी दूध घेतले या विचाराला बॅक ट्रॅक करण्याची प्रक्रिया पार पाडली. पाल, पाहुणे आणि परिवार यातला 'मी' एकच असल्याने आणि त्याचा जन्मच झालेला नसल्याने विष बाधण्याचा प्रश्नच उरला नाही.

In reply to by मूकवाचक

परिवार नव-अद्वैतवादी होता. त्यांनी मी दूध घेतले या विचाराला बॅक ट्रॅक करण्याची प्रक्रिया पार पाडली. पाल, पाहुणे आणि परिवार यातला 'मी' एकच असल्याने आणि त्याचा जन्मच झालेला नसल्याने विष बाधण्याचा प्रश्नच उरला नाही.
अद्वैतवादात नवा-जुना असा प्रकार नाही. ती वस्तुस्थिती आहे. ज्याचा जन्म झाला ते शरीर मरणारच. जो एक आहे तो मरण्याचा प्रश्न येत नाही याचं कारण विषबाधा नाही, तर तो सदैव अभोक्ता आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

धन्या 18/08/2014 - 13:09
जो एक आहे तो मरण्याचा प्रश्न येत नाही याचं कारण विषबाधा नाही, तर तो सदैव अभोक्ता आहे.
हे काही झेपलं नाही. विशेषतः शेवटचं अर्ध वाक्य. हे वाक्य कुणासंदर्भात आहे?

In reply to by धन्या

ती (व्यक्तीच्या) भोजनावर अवलंबून नाही त्यामुळे तिला अभोक्ता म्हटलंय. तस्मात, कोणत्याही शारीरिक किंवा मानसिक आपत्तीनं ती अबाधित आहे.

मुखी कुणाच्या पडे केसर-दूध, कुणा मुखी ती पाल... ते नाना महाकाल!!! अकुल्या, ते नाना महाकाल!!!

सुहास.. 18/08/2014 - 12:14
पंख लागायच्या आधी वाचुन घेतला ;) 'पाली' विषयी अधिक माहीती ते मुर्ती-शिळा-शिलालेख-वितीहास-अभ्यासक-संपादक श्री. वल्ली यांना विचारावी .. ;) धन्यवात ;)

सुहास.. 18/08/2014 - 12:16
अविंतर ....आपल हे अवांतर : कुठलाही प्राणी कसल्याही तरल पदार्थात मरण पावला तर कालांतराने तो त्या तरल पदार्थावर तंरगला पाहिजे असे शास्त्रात ( कुठल्या ते माहीत नाही ) म्हटले आहे का ?

In reply to by सुहास..

आदूबाळ 18/08/2014 - 13:44
प्वाईंट आहे. यात केशरी दूध तरल पदार्थ आहे हे गृहितक आहे, पण एजमानांच्या केशरी-दूध-मेकिंग-अ‍ॅबिलिटीज वर शंका न घेता; एक शक्यता अशी आहे, की तळाशी जो खरपुडीसदृश पदार्थ तयार होतो, त्यात पाल चिकटली असावी.

In reply to by आदूबाळ

सुहास.. 18/08/2014 - 20:20
त्यात पाल चिकटली असावी. >>> माफ करा पण , चिकटली की चिटकली ?? अर्थात यावर चर्चा करण्याकरिता वेगळा धागा काढण्यास हरकत नाही ( आहे फुकट ;) )

In reply to by सुहास..

प्यारे१ 19/08/2014 - 19:13
>>> चिकटली की चिटकली ?? तुझाच एक धागा होता ना? चिकटवणे की चिटकवणे? अजून किती तिथेच 'चिटकून' राहून ट्यार्पी काढशील रे बाबा?

In reply to by प्यारे१

सुहास.. 19/08/2014 - 22:06
???? माझा धागा ? ...आठवेना ......आमचा धागा म्हणजे लिहा आणि गंगासमर्पण ..... ( तसं नसत तर , आमचे प्रतिसाद आमच्या धाग्यावर नंबर ऑफ रिप्लायपेक्षा जास्त नसते का दिसले ट्यारप्याग्रस्त शिशुवर्गातल्या वा समुद्रीकंपुसारखे ) असो , एक धागा तुला उचकटायला सांगीतला होता हे मान्य ...पण स्साला हा आरोप अमान्य ...तो कशासाठी होता हे जग जाहीर होत ..म्हणुन हे ही जग जाहीर करतोय ....असो २ ....( लिखाण बंदच करतो च्यामारी, ना रहेगा वाश्या ..ना ....)

वेल्लाभट 18/08/2014 - 16:07
प्रतिसाद्स वाचून केवळ हसतोय मी ! ! ! ती पाल, दूध, यजमान, पाहुणे, नाना महाराज सगळं बाजूलाच! कसला खुर्दा झालाय मूळ धाग्याचा. पालीपेक्षा डेंजर !

In reply to by धन्या

यशोधरा 19/08/2014 - 17:58
म्हंजे मिपावर होते ते नाना म्हाराज? नीट बघा, मिपाच्या छताच्या एखाद्या कोपर्‍यात वगैरे बसले असतील दडी मारुन! :P

In reply to by यशोधरा

धन्या 19/08/2014 - 19:00
नीट बघा, मिपाच्या छताच्या एखाद्या कोपर्‍यात वगैरे बसले असतील दडी मारुन!
अहो तै, अशी वर्णनं भूता-खेतांची असतात. महाराजांची नसतात. महाराज म्हटले म्हणजे कसे डोक्याच्या मागे वलय असलेली एखादी तेजःपुंज मूर्ती नजरेसमोर येते.

In reply to by प्रभाकर पेठकर

धन्या 19/08/2014 - 18:57
असू दया हो काका. त्यांची तरी शंभरी कधी भरायची. तुम्हाला काय वाटते, त्यांनी नाना महाराजांचा उल्लेख केला तो काय महाराजांप्रती आदरभाव आहे म्हणून?

पालव 19/08/2014 - 17:45
झेपले नाहि बुआ ...काहिच्या काहि...कोजागीरीला रात्री १२ वाज्ता दुध पीतात, मग पाहुने गेल्याअवर कसे काय उशिरा दुध पीनार

बर झाल त्यांनी उरलेल दुध पिउन टाकलं, उगाच वाया कशाला घालवायच? दुध प्यायच्या आधी पाल पिळुन घेतली की नाही? नंतर त्या पालीच काय केल? (त्याची रेशीपी विचारुन इकडे टाकलीत तर ती एक चांगली समाजसेवा होइल) पैजारबुवा,

घरच्यांची सर्वांची दुपारची जेवणे झाली. शेवटाला घरातला कर्ता पुरुष कामानिमित्त बाहेर गेलेला तो येऊन ताटावर बसला. समोर डाळीचा टोप. तळाला उरलेली थोडीशी डाळ. चमच्याने सहज ढवळून पाहिले तर त्यात मरून पडलेली पाल नजरेस पडली. घरातले सारे जेऊन तासभर झाला होता, अजून कोणाला काही झाले नव्हते तरीही सर्व भितीने थंडगार पडले. या महापुरुषाने मग काय करावे. त्या सर्वांना धीर येण्यासाठी म्हणून लिमडा मिरची काढतात तसे पाल बाहेर काढून उरलेली डाळ बिनधास्तपणे प्राशन केली.

पाल घातलेली केशरी दुध चवीला कसे लागेल ह्याचा विचार करीत आहे ... करायचा एकदा हा बेत मिपाकरांनो पालमिल्कशेक ...कोजागरी जवळच आली आहे ... मजा येईल ... !!

In reply to by बॅटमॅन

बंगालीत तर काही काही माणसांनाच पाल म्हणतात : उदाहरणार्थ बिपिनचंद्र पाल *lol* इंग्रजीत पाल हा शब्द मित्र ह्या अर्थाने वापरतात : Hey , how are you , Pal ? *pleasantry*

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 20/08/2014 - 18:26
हा हा हा =)) 'आपले' डिरेक्टर २००९-१० साली शंकर पाल म्हणून होते ते आठवलं. शंकरपाळ्याची आठवण व्हायची त्यांना पाहिलं की.

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन 20/08/2014 - 18:29
बंगालीत झाडू साठीचा शब्द, तमिऴ मध्ये सामान्य किड्यासाठीचा शब्द, तेलुगुमध्ये आदरार्थी 'इथे या, जनाब आईये' छाप शब्द, काश्मिरी भाषेतला ब्रेड/चपाती/नान/रोटी इ. साठीचा शब्द, हे सर्व शब्द एकदा पहा आणि नै हास्यस्फोट झाला तर सांगा.

In reply to by बॅटमॅन

धन्या 20/08/2014 - 19:24
तेलुगुमध्ये आदरार्थी 'इथे या, जनाब आईये' छाप शब्द,
रा ** इक्कडा वस्तायी. एका तेलुगू चित्रपटात जेव्हा हे पहिल्यांदा ऐकलं होतं तेव्हा फुटलो होतो. :)

असंका 20/08/2014 - 18:00
फार वर्षांपूर्वी अगदी लहानपणी अशी एक गोष्ट एका नामांकीत साप्ताहिकात वाचली होती (सा. सकाळ/लोकप्रभा/.चित्रलेखा इ. पैकी असावे) पाहुणे सकाळी सकाळी घरी जायला निघतात, तेव्हा दूध का खीर का असलंच काही त्यांना बरोबर देतात. त्यांची गाडी निघाल्यानंतर थोड्या वेळाने हे पण तो पदार्थ वाढून घेतात, तर भांड्यात मेलेली पाल. पण त्या गोष्टीत हे लोक पार जीवाच्या आकांताने ही गोष्ट या पाहुण्यांना कळवायचा प्रयत्न करतात. पोलीसांना सांगतात. आणखी कुणाकुणाला सांगतात, पोलीसही लगेच सायरन वाजवत त्यांनी सांगितलेल्या गाडीच्या शोधात निघतात. दुपारपर्यंत जेव्हा गाडी सापडत नाही, तेव्हा शेवटी रेडिओ वर अनाउंस करतात- "दूध पिऊ नका, दुधात पाल सापडली आहे" असं काहीतरी. शेवटी पोलीसांनाच हे लोक सापडतात, पण त्यांनी तोवर दूध पिलेले नसते. मग सगळे हाश्श हुश्श होते. मी उगाच वाचलं होतं ते. आणि विचार करत होतो यात छापून येण्यासारखे काय आहे... .

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

धन्या 20/08/2014 - 20:38
मी उगाच वाचलं होतं ते. आणि विचार करत होतो यात छापून येण्यासारखे काय आहे... .
किशोर मध्ये आली होती गोष्ट.
*lol*
लेखनविषय:
एक वाचलेला किस्सा सादर करीत आहे.. इंदोर मध्ये एक धनी मराठी परिवार रहात होता..पिढीजात श्रीमंती व त्या बरोबर परिवार रसिक पण होता व श्रद्धाळू पण.. कोजागरी च्या रात्री त्यांचा कडे रात्र जागवण्याचा मोठा कार्यक्रम असे. नामवंत गायक कलाकार हजेरी लावत असत. व नंतर केशरी दूध सर्व उपस्थितांना दिले जाई व कार्यक्रमाची सांगता होत असे... एका वर्षी असाच कार्यक्रम झाला ..पाहुणे गेल्यानंतर यजमान व यजमान बाई आवराअवर करत होते.. त्यांचे केशरी दूध घ्यायचे राहिले होते..

मेरा नाम करेगा रोशन .....

मार्मिक गोडसे ·

>>>>शाळेत मस्ती आणि खोड्या काढणे यासाठीच जवळ जवळ सर्व मुल येत असतात कारण शिकण्यासाठी क्लास लावलेला असतोच. जग येव्हढं पुढे गेलंय ह्याचा पत्ताच लागला नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

चिगो 16/08/2014 - 11:49
जग लैच पुढे गेलंय, काका.. मागे एका मुलीच्या, जी आता अकरावीत आहे, तिच्या अ‍ॅडमिशनबद्दल विचारत होतो. तेव्हा कळलं, की आजकाल शाळांचे क्लासेसशी "कोलॅबरेशन"पण झालेय. म्हणजे विद्यार्थ्यानी शाळेत यायची गरजच नाही शिकायला. फक्त प्रॅक्टीकलसाठी यायचं आणि अटेन्डन्ससाठी.. बाकी सगळा अभ्यास क्लासेसमध्येच. आता पोरं-पोरी "शालेय" राहीलीच नाहीयेत, ती "क्लासेय" आहेत..

काउबॉय 29/09/2014 - 16:14
आमच्या शाळेत मजा म्हणून प्रत्येक मुलाला त्याच्या वडिलांच्या म्हणजेच बापाच्या नावाने हाका मारायच
नाही निरागसतेचे कौतुक आहेच पण ही मजा अश्लिलतेची कास धरणारी होती याची जाणिव आपणास नंतर कधी घडली का ? उघड शिवी द्यायला लागू नये म्हणून म्हणुन पोरांनी काढलेला तो पर्याय होता. आमच्या वेळी सभ्य मुले तर बापाच्या नावाने हाक मारल्याबद्दल शालेत बापालाच घेउन येत असत :) आणि त्यांची टवाळकी करायला आम्ही मुद्दाम पुन्हा तसेच हाक मारायचो :) पुन्हा शिक्षा व्हायची मग शिक्षक जो आवडता असे त्याच्या मर्जीखातर पोरं त्रास काही काळ थान्बवायाची

>>>>शाळेत मस्ती आणि खोड्या काढणे यासाठीच जवळ जवळ सर्व मुल येत असतात कारण शिकण्यासाठी क्लास लावलेला असतोच. जग येव्हढं पुढे गेलंय ह्याचा पत्ताच लागला नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

चिगो 16/08/2014 - 11:49
जग लैच पुढे गेलंय, काका.. मागे एका मुलीच्या, जी आता अकरावीत आहे, तिच्या अ‍ॅडमिशनबद्दल विचारत होतो. तेव्हा कळलं, की आजकाल शाळांचे क्लासेसशी "कोलॅबरेशन"पण झालेय. म्हणजे विद्यार्थ्यानी शाळेत यायची गरजच नाही शिकायला. फक्त प्रॅक्टीकलसाठी यायचं आणि अटेन्डन्ससाठी.. बाकी सगळा अभ्यास क्लासेसमध्येच. आता पोरं-पोरी "शालेय" राहीलीच नाहीयेत, ती "क्लासेय" आहेत..

काउबॉय 29/09/2014 - 16:14
आमच्या शाळेत मजा म्हणून प्रत्येक मुलाला त्याच्या वडिलांच्या म्हणजेच बापाच्या नावाने हाका मारायच
नाही निरागसतेचे कौतुक आहेच पण ही मजा अश्लिलतेची कास धरणारी होती याची जाणिव आपणास नंतर कधी घडली का ? उघड शिवी द्यायला लागू नये म्हणून म्हणुन पोरांनी काढलेला तो पर्याय होता. आमच्या वेळी सभ्य मुले तर बापाच्या नावाने हाक मारल्याबद्दल शालेत बापालाच घेउन येत असत :) आणि त्यांची टवाळकी करायला आम्ही मुद्दाम पुन्हा तसेच हाक मारायचो :) पुन्हा शिक्षा व्हायची मग शिक्षक जो आवडता असे त्याच्या मर्जीखातर पोरं त्रास काही काळ थान्बवायाची
लेखनविषय:
लेखनप्रकार
शाळेतील दिवस म्हणजे गोल्डन मेमरीज असतात.शाळेतील प्रत्येक दिवस म्हणजे एक मजाच असायची.शाळेत मस्ती आणि खोड्या काढणे यासाठीच जवळ जवळ सर्व मुल येत असतात कारण शिकण्यासाठी क्लास लावलेला असतोच.पण खोड्या काढण्याची मजा काही वेगळीच असते. आमच्या शाळेत मजा म्हणून प्रत्येक मुलाला त्याच्या वडिलांच्या म्हणजेच बापाच्या नावाने हाका मारायचे.जर कोणाचे वडील रिक्षा चालवणारे असतील तर त्याला रिक्षा म्हणून हाका मारायचे आणि जोर जोरात हसायचे.जे मुल हसायचे अशा मुलांमध्येच एका मुलाच्या वडिलांचे नाव तानाजी होते.त्या मुलाचे नाव काय होते हे आठवत नाही कारण त्याला सर्व जन “ताना” म्हणायचे.ताना हा मस्ती करण्यात एक नंबर होता.जे

फेसबुक आणि संवादक्षम मराठी संकेतस्थळे प्रेरणा साम्य आणि फरक कोणते ?

माहितगार ·

लंबूटांग 15/08/2014 - 21:22
फेसबुक आणि संवादक्षम मराठी संकेतस्थळे (म्हणजे मिपा, ऐसी, माबो इ.इ. फोरम्स सदृश स्थळे असे समजतो आहे) ह्या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळे साम्य असे काहीच नाही.

कवितानागेश 15/08/2014 - 23:28
फेसबुक फोटो शेअर करण्यापलिकडे अजून कशासाठी लोक वापरतात का? मराठी संकेतस्थळांवर 'संवाद' जास्त सोयीचा होतो असंवाटतय. शिवाय अनेक साहित्यप्रेमी बर्‍याच ठिकाणी फक्त वाचनमात्रही असतात. त्यांना वाचनाची भूक भागवायला फेसबुकचा उपयोग नाही.

In reply to by एकुलता एक डॉन

माहितगार 16/08/2014 - 10:34
विसंवादी भूमीकांची पाठराखण ही मंत्रचळासाठी पडीक रहाण्या मागची प्रेरणा असण्याची शक्यता वाटते का ? प्रतिसादांसाठी धन्यवाद .

चौकटराजा 16/08/2014 - 05:49
फेसबुक वर फोटो टाकण्याखेरीज बरेच काही होते. पण दीर्घ लेखन होत नाही.एक प्रकारचे गप्पा टप्पा व्यासपीठ आहे ते. मला फेसबुक पेक्षा आजही ऑर्कुट आवडते. ( गेले बिच्चारे ) कारण त्याचा ढाचा अधिक मोड्यूलर होता. तिथे मी काही लेख लिहिलेले आहेत.पण फेसबुकवर असे सलग मोठे लिखाण केलेले दिसत नाही. तिथे प्रतिसादाचाच भाग जास्त असतो.बाकी मराठीत मी फक्त मिपावरच आहे. मिपात माझे स्पष्ट निरिक्षण असे आहे की.मिपावर विचारगर्भ लोकांपेक्षा खादाड लोक जास्त आहेत. सबब पाककृति चे धागे मस्त चालतात. मुंबई विरूद पुणे असे धागे असतात ज्यातून हाती काहीही पडत नाही. तांत्रिक धाग्याना त्रीटक प्रतिसाद असतात. त्यांची ( प्रतिसादांची) गुणवत्ता सो सो च असते.आता रहाता राहिले भटकंती चे धागे . यात आपली नवी माहिती टाकणारे प्रतिसाद नसतातच तर मस्त वर्णन ! आवडते ! येउ द्यात ! असेच प्रतिसाद जास्त असतात.राजकारणावर तीच तीच माणसे प्रतिसाद देताना दिसतात.

फेसबुकावर अनेक चांगले समुह आहेत जे निरनिराळ्या विषयाशी बांधलेले आहेत..पाककृति,,सिनेमा..गप्पा..जात समुह..विवाह एक ना अनेक...फेसबुकाला तोड नाहि.. अर्थात तुम्हि त्यचा कसा वापर करायाचा ते ठरवा.. स्वताची भिंत असते त्यावर तुम्हि व्यक्त होवु शकता..नातेवाईक मित्र याच्या संपर्कात राहु शकता अनेक गेट टुगेदर होतात..राजकारण धर्म समाज यावर इतरांची मते कळतात.. अनेक फायदे आहेत..

कंजूस 16/08/2014 - 11:53
चौकटराजा ,अविनाश कुलकर्णी यांचे पूर्ण पटतंय . बाकी भटकंतीच्या धाग्यांवर गडकिल्ले चढणारे सर्वजण नाहीत अथवा आज आल्प्स उद्या अलमोरा इतके फिरणारे नाहीत त्यामुळे आणखी येउद्या यापलिकडे काय प्रतिक्रिया लिहिणार ?पर्यटनविषयक वाचणाऱ्यांसाठी अपुर्वाईच . संस्थळांबद्दल बोलायचे तर मराठी स्थळांवरचे विषय ,प्रतिक्रिया ,इतरांशी संपर्क आणि 'मी' असा प्राधान्यक्रम आहे .फेसबुकवर हा क्रम उलट आहे .किंबहुना पोस्टला पंधरा दिवसात कोणी लाईक केले नाहीतर मित्रमैत्रिंणींना आपल्याबद्दल आवड (इंटरेस्ट) आटली असे वाटून दु:खी होतात .

सुधीर 16/08/2014 - 17:32
फेसबुकावरील मित्र-मंडळींशी अधी कुठल्या ना कुठल्या मार्गाने संपर्क झालेला असतो. मिपावर (वा मराठी संस्थळावर) नव्याने ओळखी होतात. फेसबुकमुळे संपर्क तुटलेल्या मंडळींच्या आयुष्यात काय चालू आहे एवढे मात्र कळते. एरव्ही खास फोन करून अपडेटस दिले-घेतले जाण्याची शक्यता कमीच असते. बहुतांश "अ‍ॅक्टीव्ह" मंडळी खाजगी वा व्हायरल फोटोज, जोक्स, व्हिडीओज, छोटेखानी (बहुतेक वेळा वाचनमूल्य नसलेले) लेख लाइक्स वा शेअर करतात. तरीही माझ्या संपर्कातली बरीच मंडळी फेसबुकावर "सायलेंट" असतात, "लाईफ इव्हेंट" सारख्या घटनांवर लाईक करताना दिसतात. कदाचित मागे पालघर येथील घटनेमुळे समुहभावना दुखावणार्‍या पोस्टच काय पण राजकारण वा इतर सामाजिक विषय यावर माझ्या संपर्कातली मित्रमंडळी मौन धारण करून राहतात. त्याचबरोबर हाताच्या बोटावर मोजता येण्याजोग्या मित्रांकडून संवेदनशील प्रश्नांवर एकदम टोकाच्या भुमिका घेतलेल्या पोस्टना लाईक्स आणि शेअर जातात. मिपावर मात्र विषयाच्या वेगवेगळ्या बाजू असतील काथ्याकुट मध्ये खडाजंगी होताना दिसते. परिचय (आयडेंटीटी) लपविल्यामुळे लोक नाजूक विषयावर अभिव्यक्त होताना कचरताना दिसत नाही. अनुभवातून आलेले काही प्रतिसाद/धागे नक्कीच वाचनीय असतात. अर्थात दोन्ही ठिकाणी, कुणी किती वेळ घालवावा हे वैयक्तिक आहे. चार दिवस गावी होतो तेव्हा संपर्क कक्षेच्या बाहेर होतो. परत आल्यावर फेसबुकची "न्यूज फिड" मारुतिच्या शेपटा सारखी लांबली. मग अर्धवट सोडून दिली. असाच अनुभव कधी कधी मिपा बाबतही येतो (पण फार दिवस खेप टाकायला जमलं नाही तर).

एस 16/08/2014 - 23:36
१) संवादक्षम मराठी संकेतस्थळांच्या विवीध धागाचर्चात सहभागी होणार्‍या मंडळींचे मुख्य एरीआ ऑफ इंटरेस्ट/सब्जेक्ट्स कोणते असतात, सहभागाच्या मागच्या मुख्य प्रेरणा कोणत्या असतात इत्यादी प्रकारचे अधीक खोलवर खीस पाडून विश्लेषण आणि अभ्यास उपलब्ध करून हवा आहे.
याने साध्य काय होणार आहे? मराठी माणसांना चर्चा करायला आवडते, पण इतका किस कशासाठी आणि विकीपीडियाच्या सर्वरवर अजून काही निरर्थक ज्ञानाचा ताण का?

In reply to by एकुलता एक डॉन

माहितगार 18/08/2014 - 08:29
हे भाषांतर बरोबर आहे का शब्दशः कदाचित बरोबर नसावे, इतर कुणी वापरलेले पाहून मी ते तसेच वापरले असावे एवढेच.

लंबूटांग 15/08/2014 - 21:22
फेसबुक आणि संवादक्षम मराठी संकेतस्थळे (म्हणजे मिपा, ऐसी, माबो इ.इ. फोरम्स सदृश स्थळे असे समजतो आहे) ह्या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळे साम्य असे काहीच नाही.

कवितानागेश 15/08/2014 - 23:28
फेसबुक फोटो शेअर करण्यापलिकडे अजून कशासाठी लोक वापरतात का? मराठी संकेतस्थळांवर 'संवाद' जास्त सोयीचा होतो असंवाटतय. शिवाय अनेक साहित्यप्रेमी बर्‍याच ठिकाणी फक्त वाचनमात्रही असतात. त्यांना वाचनाची भूक भागवायला फेसबुकचा उपयोग नाही.

In reply to by एकुलता एक डॉन

माहितगार 16/08/2014 - 10:34
विसंवादी भूमीकांची पाठराखण ही मंत्रचळासाठी पडीक रहाण्या मागची प्रेरणा असण्याची शक्यता वाटते का ? प्रतिसादांसाठी धन्यवाद .

चौकटराजा 16/08/2014 - 05:49
फेसबुक वर फोटो टाकण्याखेरीज बरेच काही होते. पण दीर्घ लेखन होत नाही.एक प्रकारचे गप्पा टप्पा व्यासपीठ आहे ते. मला फेसबुक पेक्षा आजही ऑर्कुट आवडते. ( गेले बिच्चारे ) कारण त्याचा ढाचा अधिक मोड्यूलर होता. तिथे मी काही लेख लिहिलेले आहेत.पण फेसबुकवर असे सलग मोठे लिखाण केलेले दिसत नाही. तिथे प्रतिसादाचाच भाग जास्त असतो.बाकी मराठीत मी फक्त मिपावरच आहे. मिपात माझे स्पष्ट निरिक्षण असे आहे की.मिपावर विचारगर्भ लोकांपेक्षा खादाड लोक जास्त आहेत. सबब पाककृति चे धागे मस्त चालतात. मुंबई विरूद पुणे असे धागे असतात ज्यातून हाती काहीही पडत नाही. तांत्रिक धाग्याना त्रीटक प्रतिसाद असतात. त्यांची ( प्रतिसादांची) गुणवत्ता सो सो च असते.आता रहाता राहिले भटकंती चे धागे . यात आपली नवी माहिती टाकणारे प्रतिसाद नसतातच तर मस्त वर्णन ! आवडते ! येउ द्यात ! असेच प्रतिसाद जास्त असतात.राजकारणावर तीच तीच माणसे प्रतिसाद देताना दिसतात.

फेसबुकावर अनेक चांगले समुह आहेत जे निरनिराळ्या विषयाशी बांधलेले आहेत..पाककृति,,सिनेमा..गप्पा..जात समुह..विवाह एक ना अनेक...फेसबुकाला तोड नाहि.. अर्थात तुम्हि त्यचा कसा वापर करायाचा ते ठरवा.. स्वताची भिंत असते त्यावर तुम्हि व्यक्त होवु शकता..नातेवाईक मित्र याच्या संपर्कात राहु शकता अनेक गेट टुगेदर होतात..राजकारण धर्म समाज यावर इतरांची मते कळतात.. अनेक फायदे आहेत..

कंजूस 16/08/2014 - 11:53
चौकटराजा ,अविनाश कुलकर्णी यांचे पूर्ण पटतंय . बाकी भटकंतीच्या धाग्यांवर गडकिल्ले चढणारे सर्वजण नाहीत अथवा आज आल्प्स उद्या अलमोरा इतके फिरणारे नाहीत त्यामुळे आणखी येउद्या यापलिकडे काय प्रतिक्रिया लिहिणार ?पर्यटनविषयक वाचणाऱ्यांसाठी अपुर्वाईच . संस्थळांबद्दल बोलायचे तर मराठी स्थळांवरचे विषय ,प्रतिक्रिया ,इतरांशी संपर्क आणि 'मी' असा प्राधान्यक्रम आहे .फेसबुकवर हा क्रम उलट आहे .किंबहुना पोस्टला पंधरा दिवसात कोणी लाईक केले नाहीतर मित्रमैत्रिंणींना आपल्याबद्दल आवड (इंटरेस्ट) आटली असे वाटून दु:खी होतात .

सुधीर 16/08/2014 - 17:32
फेसबुकावरील मित्र-मंडळींशी अधी कुठल्या ना कुठल्या मार्गाने संपर्क झालेला असतो. मिपावर (वा मराठी संस्थळावर) नव्याने ओळखी होतात. फेसबुकमुळे संपर्क तुटलेल्या मंडळींच्या आयुष्यात काय चालू आहे एवढे मात्र कळते. एरव्ही खास फोन करून अपडेटस दिले-घेतले जाण्याची शक्यता कमीच असते. बहुतांश "अ‍ॅक्टीव्ह" मंडळी खाजगी वा व्हायरल फोटोज, जोक्स, व्हिडीओज, छोटेखानी (बहुतेक वेळा वाचनमूल्य नसलेले) लेख लाइक्स वा शेअर करतात. तरीही माझ्या संपर्कातली बरीच मंडळी फेसबुकावर "सायलेंट" असतात, "लाईफ इव्हेंट" सारख्या घटनांवर लाईक करताना दिसतात. कदाचित मागे पालघर येथील घटनेमुळे समुहभावना दुखावणार्‍या पोस्टच काय पण राजकारण वा इतर सामाजिक विषय यावर माझ्या संपर्कातली मित्रमंडळी मौन धारण करून राहतात. त्याचबरोबर हाताच्या बोटावर मोजता येण्याजोग्या मित्रांकडून संवेदनशील प्रश्नांवर एकदम टोकाच्या भुमिका घेतलेल्या पोस्टना लाईक्स आणि शेअर जातात. मिपावर मात्र विषयाच्या वेगवेगळ्या बाजू असतील काथ्याकुट मध्ये खडाजंगी होताना दिसते. परिचय (आयडेंटीटी) लपविल्यामुळे लोक नाजूक विषयावर अभिव्यक्त होताना कचरताना दिसत नाही. अनुभवातून आलेले काही प्रतिसाद/धागे नक्कीच वाचनीय असतात. अर्थात दोन्ही ठिकाणी, कुणी किती वेळ घालवावा हे वैयक्तिक आहे. चार दिवस गावी होतो तेव्हा संपर्क कक्षेच्या बाहेर होतो. परत आल्यावर फेसबुकची "न्यूज फिड" मारुतिच्या शेपटा सारखी लांबली. मग अर्धवट सोडून दिली. असाच अनुभव कधी कधी मिपा बाबतही येतो (पण फार दिवस खेप टाकायला जमलं नाही तर).

एस 16/08/2014 - 23:36
१) संवादक्षम मराठी संकेतस्थळांच्या विवीध धागाचर्चात सहभागी होणार्‍या मंडळींचे मुख्य एरीआ ऑफ इंटरेस्ट/सब्जेक्ट्स कोणते असतात, सहभागाच्या मागच्या मुख्य प्रेरणा कोणत्या असतात इत्यादी प्रकारचे अधीक खोलवर खीस पाडून विश्लेषण आणि अभ्यास उपलब्ध करून हवा आहे.
याने साध्य काय होणार आहे? मराठी माणसांना चर्चा करायला आवडते, पण इतका किस कशासाठी आणि विकीपीडियाच्या सर्वरवर अजून काही निरर्थक ज्ञानाचा ताण का?

In reply to by एकुलता एक डॉन

माहितगार 18/08/2014 - 08:29
हे भाषांतर बरोबर आहे का शब्दशः कदाचित बरोबर नसावे, इतर कुणी वापरलेले पाहून मी ते तसेच वापरले असावे एवढेच.
आदूबाळ यांचा मिपावर मंत्रचळाच्या मागोव्यावर (http://www.misalpav.com/node/28407) असा एक विश्लेषणात्मक आणि चर्चा रंगलेला लेख बर्‍याच जणांनी वाचला असेलच. त्यापुढे जाऊन काही अधिक माहिती चर्चा करून हवी आहे. १) संवादक्षम मराठी संकेतस्थळांच्या विवीध धागाचर्चात सहभागी होणार्‍या मंडळींचे मुख्य एरीआ ऑफ इंटरेस्ट/सब्जेक्ट्स कोणते असतात, सहभागाच्या मागच्या मुख्य प्रेरणा कोणत्या असतात इत्यादी प्रकारचे अधीक खोलवर खीस पाडून विश्लेषण आणि अभ्यास उपलब्ध करून हवा आहे.

जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा

विवेकपटाईत ·

श्रीगुरुजी 15/08/2014 - 20:42
सुंदर लेखन! छान लिहिले आहे. श्री समर्थ रामदास स्वामींची श्रीरामभक्ती अवर्णनीय आहे. श्री समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त प्रयत्नांनीच स्वराज्याची पायाभरणी झाली होती.

In reply to by श्रीगुरुजी

छान लेखन. रामदास श्रीरामभक्तीत व तीर्थाटनात मग्न असायचे, त्यामुळे संत शिरोमणी तुकाराम महाराज यांनी पूढाकार घेऊन शिवाजींना स्वराज्याची प्रेरणा दिली.

In reply to by नानासाहेब नेफळे

प्यारे१ 19/08/2014 - 16:58
जौ द्या हो. >>> रामदास श्रीरामभक्तीत व तीर्थाटनात मग्न असायचे 'तुम्ही' एवढं मान्य केलंत ते तरी काय कमी आहे? स्वराज्य बनलं तरी सुराज्य बनायला काय त्रास पडतो ते आज दिसत आहेच की.

In reply to by नानासाहेब नेफळे

नेफळे , तुकारामांचा कालखंड काय ? शिवाजी महाराजांचा कालखंड काय ? त्यांची भेट कधी कुठे अन त्यांच्या वयाच्या कितव्या वर्षी झाली ? हे जरा सांगता का ? बघुया तरी तुमचा अभ्यास किती अन फोका किती ते !

In reply to by नानासाहेब नेफळे

नेफळे , तुकारामांचा कालखंड काय ? शिवाजी महाराजांचा कालखंड काय ? त्यांची भेट कधी कुठे अन त्यांच्या वयाच्या कितव्या वर्षी झाली ? हे जरा सांगता का ? बघुया तरी तुमचा अभ्यास किती अन फोका किती ते !

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 20/08/2014 - 14:02
>>> रामदास श्रीरामभक्तीत व तीर्थाटनात मग्न असायचे, त्यामुळे संत शिरोमणी तुकाराम महाराज यांनी पूढाकार घेऊन शिवाजींना स्वराज्याची प्रेरणा दिली. अरे माईसाहेब, तू नेहमीप्रमाणेच आपला ब्रिगेडी प्रोपागंडा सुरू केलास. आयुष्यात कधीतरी सुधार रे.

In reply to by श्रीगुरुजी

समर्थ व शिवाजी यांची भेट १६७२ ला झाली, त्याआधी रामदास तिर्थाटनात मग्न होते. नाशिक येते बारा वर्षे तपस्या केल्यांनंतर १६३२ला समर्थ चौदावर्षाच्या वनवास/ भारत भ्रमणासाठी निघुन गेले,शिवाजी १६३२ला दोन वर्षांचे होते, तेव्हा इतक्या लहान मुलाला जाता जाता समर्थांनी प्रेरणा दिली असणे शक्य नाही ,शिवाजींच्या वाढीच्या काळात जेव्हा शिवाजी खर्या अर्थाने जिजाउंच्या संस्कारात घडले तेव्हा समर्थ महाराष्ट्र प्रांताच्या बाहेर होते, तिकडून मोबाइल्द्वारे स्वराज्याची प्रेरणा दिली असे म्हणायचे असेल तर त्याकाळात मोबाईल होते हे आधी तुम्हाला सिद्ध करावे लागेल. समर्थ जेव्हा महाराष्ट्रदेषी परतले तेव्हा १६४७ उजाडले होते, शिवाजिंनी १६४५ लाच तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचा पाया घातला होता ,पूढेही समर्थ शिवाजी भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही ,भेट थेट १६७२ ला झाली,व त्याचा उल्लेखही समकालीन बखरीत नाही ,पेशवाइतल्या कागदपत्रात आहे.मग रामदासांनी शिवाजींना स्वराज्याची प्रेरणा दिली असा निष्कर्ष काढणे चूकीचे नाही काय!

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 21/08/2014 - 13:04
अरे माईसाहेब, उगाच ब्रिगेडी जो खोटा आणि जातीयवादी प्रचार करतात तो इथे लिहू नकोस. तू जे काही लिहिले आहेस ते कोठे वाचलंस? खेडेकरने गरळ ओकली आहे त्या पुस्तकात का कोकाटेच्या पुस्तकात आणि ब्रिगेडच्या इतिहासाच्या पुस्तकात?

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी प्रतिवाद करता येत नसेल तर शांत बसा ,शिवाजी समर्थ यांच्या भेटीचा समकालीन पुरावा आहे काय ?...असल्यास द्यावा.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 21/08/2014 - 21:03
>>> गुरुजी प्रतिवाद करता येत नसेल तर शांत बसा ,शिवाजी समर्थ यांच्या भेटीचा समकालीन पुरावा आहे काय ?...असल्यास द्यावा. माईसाहेब, तू सारख्या तुझ्या ब्रिगेडी पिचकार्‍या टाकतो आहेस. जरा १९९० पूर्वीचे कोणत्याही इतिहासकाराचे ऐतिहासिक लेखन, त्यावर आधारीत ऐतिहासिक कादंबर्‍या, श्री समर्थ रामदास स्वामी व शिवाजी महाराज यांची उपलब्ध असलेली अनेक अस्सल पत्रे, आणि तेही मान्य नसेल तर निदान काँग्रेस सरकारने जी इतिहासाची पाठ्यपुस्तके तयार केली होती ती वाचून बघ. तू इथे जो खोटा इतिहास सांगत आहेस तो काँग्रेसच्या पाठिंब्याने फोफावलेल्या आणि सोकावलेल्या आणि उन्मत्त झालेल्या संभाजी ब्रिगेड नामक फॅसिस्ट संघटनेने १९९० नंतर लिहिलेला प्रोपागंडा आहे. त्यांनी असे का केले याची कारणे उघड आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

१९९० नंतर जे घडले त्याला इतिहासाचे प्रमाणीकरण करणे असे म्हणतात. जगभरात अस्सल समकालीन पुराव्याच्या आधारे असे प्रमाणीकरण होतच असते. भारतात दुर्दैवाने असे प्रमाणिकरण होत नव्हते, त्यामुळे कुणीही काहीही लिहायचे व तेच खरे मानावे असे धादांत खोटे सांगायचे. कुणीतरी इतिहासाची पदवीही नसलेला माणुस स्वतःच्या चरीतार्थासाठी काल्पनिक कादंबर्या, नाटकं लिहतो ,धार्मिक गंडातून कल्पनाविलास करत राहतो आणि इथले लोक त्याच्या लोणकढी थापांना "ऐतिहासिक कागदपत्रे" समजतात यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय? अशा तथाकथित इतिहासकारांना जाहीर चर्चेचे आव्हान दिल्यानंतर त्यांनी कसा पळ काढला हे तुम्हाला ठाऊक असेलच.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 22/08/2014 - 13:20
>>> १९९० नंतर जे घडले त्याला इतिहासाचे प्रमाणीकरण करणे असे म्हणतात.जगभरात अस्सल समकालीन पुराव्याच्या आधारे असे प्रमाणीकरण होतच असते. भारतात दुर्दैवाने असे प्रमाणिकरण होत नव्हते, त्यामुळे कुणीही काहीही लिहायचे व तेच खरे मानावे असे धादांत खोटे सांगायचे. अरे माई, प्रमाणीकरण करणारे स्वतः इतिहास संशोधक व अभ्यासू हवेत. खेडेकर, कोकाटे, पोळके हे अभ्यासू किंवा इतिहास संशोधक नाहीत. त्यांच्याकडे कोठून आली अस्सल ऐतिहासिक कागदपत्रे? ते एका अत्यंत जातीयवादी असलेल्या फॅसिस्ट संघटनेशी संबंधित आहेत. त्यांची एका विशिष्ट जातीच्या द्वेषाने भरलेली पुस्तके म्हणजे प्रमाणीकरण असे समजत असशील तर धन्य आहे तुझी. जयसिंगराव गायकवाड, पांडुरंग बलकवडे, रणजित देसाई, बाबासाहेब पुरंदरे, नरहर कुरूंदकर, गजानन मेहेंदळे इ. संशोधकांपेक्षा खेडेकर, कोकाटे, पोळके इ. चा अभ्यास जास्त व सखोल आहे असे मानणे हे महामूर्खपणाचे लक्षण आहे. १९९० नंतर शिवरायांचे गुरू असलेले श्रीसमर्थ रामदास स्वामी, शिवरायांचे अजून एक गुरू दादोजी कोंडदेव, थोरले बाजीराव पेशवे, स्वातंत्र्यवीर सावरकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, फाशी गेलेले चाफेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके, नानासाहेब पेशवे इ. विरूद्ध अत्यंत खालच्या दर्जाला जाऊन द्वेषमूलक लिहिण्याची एक लाट आली. ब्रिगेडचा उदय याच काळात झाला. वरील नावे पाहिली तर त्यांच्याविरूद्ध का द्वेषमूलक लिहिले जात आहे याचा लगेच अंदाज येतो. याचीच परिणीती भांडारकर संस्थेवर हल्ला करणे, दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटविणे, त्यांचे संदर्भ इतिहासाच्या पुस्तकातून काढून टाकणे, बाबासाहेब पुरंदर्‍यांवर शाई टाकून त्यांचा उल्लेख बाब्या असा करणे, दादोजी कोंडदेवांचा उल्लेख दाद्या असा करणे अशा अनेक फॅसिस्ट घटनांमध्ये झाली. ब्रिगेड ज्या पक्षाचं पिल्लू आहे तो पक्ष महाराष्ट्रात गेली १५ वर्षे सत्तेवर आहे. त्यामुळेच गेल्या १५ वर्षांत अशा घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. >>> कुणीतरी इतिहासाची पदवीही नसलेला माणुस स्वतःच्या चरीतार्थासाठी काल्पनिक कादंबर्या, नाटकं लिहतो ,धार्मिक गंडातून कल्पनाविलास करत राहतो आणि इथले लोक त्याच्या लोणकढी थापांना "ऐतिहासिक कागदपत्रे" समजतात यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय? एक्झॅक्टली! कोणतीही इतिहासाची पदवी नसलेले खेडेकर, कोकाटे सारखे मत्सरी जातीयवादी एका विशिष्ट जातीविरूद्ध अत्यंत असभ्य लेखन करतात, सत्ताधारी पक्ष त्यांच्या मागे उभा राहतो आणि इथले तुझ्यासारखे त्यांचे जातबंधू त्यांच्या लोणकढी थापांना "ऐतिहासिक कागदपत्रे" समजतात यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय?

In reply to by श्रीगुरुजी

एक्झॅक्टली, गुरुजी या मुद्द्यावर मी आपल्याशी सहमती दर्शवतो. फक्त इतिहास संशोधक म्हणुन तुम्ही दिलेली नावे चूकीची आहेत. रणजित देसाई हे लेखक होते, इतिहास अभ्यासक नव्हे पुरंदरे स्वतःला शिवशाहीर म्हणवतात त्यामुळे ते इतिहास अभ्यासक वा संशोधक ठरत नाहीत. त्यांचा स्वतःचाही असा दावा नाही ,त्यामुळे तुम्ही ते संशोधक आहेत असा दावा करायचे प्रयोजन कळले नाही. जयसिंगराव गायकवाड नावाचा कुठलाही अभ्यासक राज्यात नाही ,कदाचित जयसिंगराव पवारांविषयी आपण बोलता आहात, आपण ज्या पवारांना संशोधक म्हणत आहात त्यांनी पुराव्यानिशी दादोजी कोँडदेव शिवाजिंचे गुरु नाहीत असे सिद्ध केले आहे, त्यावर तरी विश्वास ठेवणार का? दादोजीँच्यावर जी कमिटी नेमली होती त्यात पवार होते. गजानन मेहंदळेच्या बाबतीत आपल्याशी सहमत ,ते एक चांगले अभ्यासक आहेत. बाकी खेडेकर कोकाटेला त्यांच्या घरचेही इतिहास अभ्यासक म्हणत नसतील, मी कशाला त्यांना इतिहास अभ्यास म्हणेन.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 22/08/2014 - 22:16
>>> दादोजीँच्यावर जी कमिटी नेमली होती त्यात पवार होते. आता लक्षात आलं का या कमिटीने दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू नाहीत हे तथाकथित संशोधन कसं मान्य केलं ते? कमिटीत अजून कोण कोण होते ते सांगता का जरा? आणि पांडुरंग बलकवडे यांचं काय? ते अजूनही दादोजी कोंडदेव हेच शिवाजी महाराजांचे गुरू आहेत या मतावर ठाम आहेत. गजानन मेहेंदळे, कुरंदकर इ. संशोधकांचेही हेच मत आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

रामदास अन महाराजांच्या भेटीचे आम्ही बघुन घेवु हो ... तुम्ही तुकारामांचा कालखंड आणि त्यांची शिवाजी महाराजांशी झालेली भेट ह्यावर बोला ...

पोटे 16/08/2014 - 11:22
बुडाला औरंग्या पापी ? कधी हो? निवांत ९५ वर्षे जगून आनंदात मेला. श्रींचं राज्य १८१८ ला बुडालं. औरंग्याचा वंशज १८५७ ला देशासाठी इंग्रजांविरुद्ध लढुन तुरुंगात जाऊन मेला.

In reply to by पोटे

विवेकपटाईत 16/08/2014 - 12:12
औरंगजेबच्या नंतर चे बादशाह केवळ कठपुतली होते. मुहम्मद शाह रंगीला अर्थात सन १७२४ पासून लाल किल्यावर ही राज्य चालविण्याची लायकी नव्हती. दिल्लीत त्या काळातल्या नदीवर कपडे धुण्याचा वाद दोन धोबी घेऊन बादशाह समोर आले, तर बादशाह म्हणाला नदीलाच विचार मी काय करू शकतो. लहानपणी ऐकलेली कथा आहे. (मी स्वत: जुन्या दिल्लीत राहत होते) १७६७ ते १८०५ पर्यंत चे बादशाह शिंदे सरकारचे पेन्शन वर जगत होते. बाडा हिंदुराव, ताल कटोरा गार्डन,गौरी शंकर मंदिर, मराठी राज्याच्या अनेक खुणा दिल्लीत आहेत. नंतर ब्रिटीशांच्या. मेरठच्या शिपाई कालेखान यांनी दिल्लीवर कब्जा करून बादशाहला हिंदुस्तानचा बादशाह घोषित केले. त्याची इच्छा असो व नसो बादशाह एक प्रतिक होता म्हणून बेचार्याला तरुंगात दूर देशी मारावे लागले.

In reply to by विवेकपटाईत

पोटे 16/08/2014 - 13:54
कधी मराठे पेन्शन खायचे कधी बादशा खायचा. चालायचंच . पेन्शन खातो या क्रायटेरियावर नालायक ठरवायचं म्हटलं तर पेन्शन बंद झाल्यानंतर पेन्शनसाठी लढलेली बै मर्दानी कशी काय ठरते ? नदीचा प्रसंग सुरसच आहे. बादशाने त्याची बुद्धीमत्ताच सिद्ध केली. नदीकाठी कुणी कुठे बसायचे या विषयावरुन भांडणारे ते दोघे कोणत्या धर्माचे होते? समजु शकेल काय? इतके निर्बुद्ध होते, म्हणजे ते दोघे मुसलमान नक्कीच नसावेत. नामधारी वगैरे काही का असेना. जो मनुष्य देशासाठी तुरुंगात गेला आणि मेला तो आम्हाला तुम्च्या हिंदु देवासमानच आहे. आणि त्याचा वंश त्या पौराणिक वंशा इतकाच आदरणीय आहे. उगा जिथे तिथे म्लेंछ घुसडण्यापेक्षा तुम्ही तुमच्या देवाचे भक्तीभावाने स्मरण करावे आणि भवसिंधु तरुन मोक्षास प्राप्त व्हावे.

In reply to by पोटे

पेन्शन खातो या क्रायटेरियावर नालायक ठरवायचं म्हटलं तर पेन्शन बंद झाल्यानंतर पेन्शनसाठी लढलेली बै मर्दानी कशी काय ठरते ?
>>> मुद्दा १ : औरंगजेबानंतर दिल्लीचे राज्य नाकर्त्या वंशजांमुळे मोडकळीला आले ऐतिहासिक सत्य आहे . मुद्दा २ : तुम्ही ज्यांचा बै असा एकेरी उल्लेख केलाय त्या झाशीची राणी पेन्शनसाठी लढल्या त्याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे ? "मी माझी झाशी देणार नाही " हे त्यांचे वाक्य कैक ठिकाणी नोद केलेले आहे त्यावरुन त्या स्वतःच्या झाशी साठी लढल्या असे म्हणता येते . धागा काय , तुमचा प्त्रतिसाद काय ?
इतके निर्बुद्ध होते, म्हणजे ते दोघे मुसलमान नक्कीच नसावेत.
धर्माचा आणि बुध्दीचा काय संबंध ?? ही असली भडखावु विधाने करणार्‍यांवर संपादक मंडळाने कारवाई करावी अशी विनंत्री करीत आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

पोटे 20/08/2014 - 15:39
फारच कटकट करता बुवा ! http://hi.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88 झाशीच्या राणींना इंग्रजांकडुन खर्चासाठी रक्कम मिळत असे. म्हणजे काय ? पेन्शनच ना ? पण त्यांच्या नवर्‍यांनी इंग्रजांकडुन जे कर्ज घेतले होते, त्याची कटौती करण्यास राणीबाइंचा नकार होता. राजाच्या मृयुत्युनन्तर या प्रकरणातुन तसेच राज्य खालसा प्रकरणातुन संघर्षाची ठिणगी पडली.

In reply to by प्रसाद गोडबोले

ह्या इथे पोटे ह्यांनी उत्तर दिले नाहीये , ह्याचा अर्थ हा पाँट आपल्याला सर झाला असे मानावे का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

पोटे 21/08/2014 - 18:44
झाशीचे राज्य राणीच्या सासर्‍याने की नवर्‍याने इंग्रजांकडे गहाण टाकले होते. शिवाय नवर्‍याने इंग्रजांकडुन कर्जही घेतले होते. राज्य गहाण असले तरी राजाची वंशावळ नामधारी राजा असणार होती. पण फक्त पुरुष वंशावळ. जर एखाद्या पिढीत राजा पुत्राविना मेला तर राज्य पूर्णपणे इंग्रजांचे. इंग्रज त्या राज्यात व्यापार करुन पैसे मिळवत होते. काही वाटा राजालाही दिला जात असण्याची शक्यता आहे. झाशीच्या राजाचे निधन होण्यासुमाराला त्यांचा जिवंत पुत्र नव्हता. अ‍ॅक होता तो मेला. त्यामुळे राजाराणीने पुत्र दत्तक घेतला. पण हा दोन चार दिवसांचा दत्तक पुत्र बाप मेल्यावर इंग्रज कशाला कन्सीडर करतील ? तो इंग्रजांचे कर्ज कसे फेडणार ? त्यामुळे इंग्रजांनी दत्तक पुत्र नामंजुर करुन वंश तुटला असे मानुन दिलेल्या कर्जाला तारण म्हणुन राज्य ताब्यात घ्यायची तयारी केली. कर्ज नवर्‍याने घेतले. त्याच्या मोबदल्यात झाशी ऑलरेडी इंग्रजांअना दिलेली होती. नवरा मेल्यावर पुत्र नसला तree मला वारस माना ही राणीची इच्छा होती. पण राणीला कर्जाची जबाबदारी मात्र नको होती. म्हणजे राज्याची नामधारी वारस राणी , तिला पेन्शन हवी , पण त्यावर नवर्‍याच्या कर्जाचा बोजा मात्र नको. कर्जाची रक्कम इंग्रजांनी राज्यात व्यापार वगैरे करुन भरुन काढावी अशी राणीची अपेक्षा. यातून संघर्ष झाला . म्हणजे नवर्‍याने कर्ज घ्यायचे आणि बायकोने तारण मालमत्तेवरला अधिकारही सोडायचा नाही आणि कर्जाचीही रक्कम फेडायची नाही. आमचे सासुसासरेही असेच करायचे. सासरा शेताचा सातबारा ब्यान्केत घालुन कर्ज आणायचा . कर्ज फेडायचे नाही. मग वसुलीला माणुस दारात आला की सासु रणचंडिका होऊन म्हणायची मई मेर्या खेत नही दुंगी .. की ब्यान्कवाले गायब ! अर्थात पुढे शेतकरी कर्जमाफीत सगळे कर्ज माफच झाले हा भाग वेगळा. या प्रकाराला देशप्रेम म्हणावे अशी तुमची अपेक्षा असेल तर आमच्या सासुमॉ का भी पुतळ्या शेत के बांध पे उभारना चाहिये नै का ? :)

In reply to by पोटे

पण राणीला कर्जाची जबाबदारी मात्र नको होती.
>>> इथं पर्यंत एक वेळ ठीक... विवादास्पद पण ठीक... असे म्हणता येईल पण
म्हणजे राज्याची नामधारी वारस राणी , तिला पेन्शन हवी
डायरेक्ट येवढी मोठ्ठी उडी ? कर्ज फेडणार नाही ह्याचा अर्थ पेन्शन द्या असा काढायचा ? आँ ? काय राव फेकता जरा जपुन फेकत चला इथे तुमचे बीग्रेडी क्राऊड नाहीये यड्यासारखं मागं मागं यायला ... सारासार विचार करुन अभ्यासपुर्वक अनुमान काढणारी लोकं आहेत ... बाकी तुमची सासु आवडली बरं का आपल्याला !! आणि हो , उड्या छोट्या मारत चला ... मोठ्ठ्या उडीच्या नादात चड्डी फाटेल राव ...सांभाळुन उडी मारा !

In reply to by प्रसाद गोडबोले

पोटे 21/08/2014 - 19:17
राज्याची नामधारी वारस व्यक्तीला वार्षीक तनखा / पेन्शन होतीच. कर्जाचा हप्ता कापुन ती अगदी नगण्यच शिल्लक रहात होती. म्हणजे इंग्रजांनी पेन्शन नाकारली असे म्हणण्याइतपत ती नगण्य होती. म्हणुन तर राणीचा त्याला विरोध होता. एक्झॅक्ट आकडे नेटावर शोधावेत . मिळतील.

In reply to by पोटे

पोटे 21/08/2014 - 19:11
इतिहास जरा इस्कटुन वाचला तर हे लक्षात येतेच. याउप्परपण तुम्ही पाँट जिंकलात असे तुमचे म्हणणे असेलच तर असो बुवा.

In reply to by पोटे

इतिहास जरा इस्कटुन वाचला तर हे लक्षात येतेच.
तुम्ही जरा मॅकॉलेमेड परधार्जिण्या शिक्षणपध्द्तीतल इतिहास शिकला असाल तर तो आमचा दोष नाही मॅकॉलेचा चष्मा घातलेले नेहरुंसारखे लोकही पहिल्यांदा शिवरांयांचा उल्लेख दरोडेखोर असाच करत होते ... पण नंतर त्यांना अक्कल त्यांनी तो चष्मा बाजुला काढुन ठेवला अन जाहीर माफी ही मागितली ! तसेच तुमचा चष्मा (जर कधी उतरला तर) उतरल्यावर तुम्हालाही सद्बुधी प्राप्त होईल :) तोवर शुभेच्छा :)

vikramaditya 17/08/2014 - 16:19
जगातील सगळे management guru जे आता सांगुन राहिले आहेत ते रामदास स्वामींनी फार पूर्वी सांगीतले. लेख वाचुन आनंद वाटला. परंतु, प्रभु श्री रामचंद्र, श्री हनुमान, भक्ती हे परवलीचे शब्द बघुनही अजुन मानाचे गणपती इथे अवतीर्ण झालेले नाहीत. ह्या एतिहासिक घटनेची पण नोंद घेउया.

श्रीरामाची भक्ती म्हणजे केवळ श्रीरामाचे स्मरण करणेच नाही. अपितु श्रीरामाने दाखविलेल्या मार्गाचे अनुसरण करून जो योग्य मार्गाने समस्त सगुणाचे दुख दूर करतो तोच खरा ‘जाणता भक्त होय’
वरील एका वाक्यात बरेच काही सांगुन गेला आहात. खरतर सगळाच लेख वाचनिय, स्मरणिय आणि अनुकरणिय आहे. पैजारबुवा,

पोटे 19/08/2014 - 18:42
जगी धन्य तो दास अल्लाखुदाचा.

पोटे 20/08/2014 - 02:29
अरण्यात राहणाऱ्या दीन-दुबळ्या लोकांच्या शोषणावर सोन्याची लंका उभारली होती. जाणून-बुजून जनतेला अज्ञान आणि अशिक्षेच्या अंधारात ठेवले होते. अज्ञान आणि अशिक्षेचा अंधार दूर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ऋषी-मुनींचे आश्रम नष्ट करणे हेच रावणाचे धोरण होते. स्त्रियांचे अपहरण बलात्कार रोजच्या बाबी होत्या. ..........,......... रामाचं नाव घेऊन इतके खोटे नका हो बोलू. १. लंका ही देवांची रिझर्व ब्यांक होती. तिथे देवांनी संपत्ती ठेवली होती. लंकेचा राखणदार म्हणुन कुबेर काम पहात असे. कुबेर हा रावणाचा सावत्र भाऊ. रावणाने पराक्रमाच्या जिवावर देव व कुबेर यांना हरवले. गोरगरीबाना लुटुन त्याने लंका भरली नव्हती. २. सीता ( व त्याआधी वेदवतीचा विनयभंग ) ही प्रकरणे सोडली तर रावणाने कुठल्याही स्त्रीकडे वाइट नजरेने पाहिले नाही. ३. यद्न करणारे व न करणारे यांच्यात सांस्कृतिक संघर्ष होता. ४. पण स्वतः रावण यजुर्वेदी कुळातील असल्याने रावण वैदिकांचा शत्रू कधीच नव्हता. लंकेत नित्य वेदपठण व्हायचे असे रामायणातच लिहिल आहे.

पोटे 20/08/2014 - 10:58
भक्तीप्रद लिहायचे असेल तर तसे खरे लिहा. इतिहास लिहायचा असेल तर तोही खरा लिहा. कधी खोटी भक्ती मग दोन ओळी खोटा इतिहास ... ये ऐसा घोडा चतुर घोडा चतुर नै करने का. एकपे रहना.

In reply to by प्यारे१

धन्या 21/08/2014 - 17:17
लिहायचे म्हणा. भूतकाळात. आता नाही लिहीत.
असं आहे का? श्रीरामाची ईच्छा. समर्थाचिया सेवका वक्र पाहे | असा सर्व भूमंडळी कोण आहे ||

In reply to by धन्या

पोटे 21/08/2014 - 17:44
फारच अपेक्षा बुवा ! समर्थाचिया सेवकाकडे कोण कशाला वक्र नजरेने बघेल ? एक लंगोट , छाटी दंड कमंडलु इतकं पहायला साधी दृष्टी पुरते की !

मार्क ट्वेन 21/08/2014 - 22:06
अमक्याने शिवाजी महाराजांना प्रेरणा दिली आणि तमका महाराजांचा गुरू होता ही विधानं मला नेहमीच हास्यास्पद वाटत आली आहेत. रामदासांचं एक अध्यात्मिक गुरू, तत्ववेत्ता, संतकवी म्हणून जे काही कर्तृत्व असेल ते असेल, पण उगाचच 'त्यांनी महाराजांना स्वराज्यनिर्मितीची प्रेरणा दिली, मार्गदर्शन केलं' म्हणून त्यांचं स्टॅटस अपग्रेडेशन करायचं कारण मला दिसत नाही. राजे अनेक संत, बाबा, फकीर, पीर यांचा सन्मान करत, त्यात रामदास, तुकारामही आले. वर नानासाहेब आणि पोटे यांनी जे काही लिहिलं आहे ते निदान विचार करण्यासारखं वाटतं आहे. त्याचा प्रतिवाद झालेला दिसत नाही, उलट आक्रस्ताळेपणा आणि नेम-कॉलिंगच झालेलं दिसतं आहे. 'रामदासांनी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा दिली, किंवा गेलाबाजार मार्गदर्शन केलं' याविषयी एखाद्या अभ्यासू व्यक्तिने काही सबळ पुरावे दिले तर वाचायला आवडेल. (राजांवर स्तुतीपर कवनं करणं (बुडाला औरंग्या पापी) म्हणजे प्रेरणा देणं नव्हे, ती तर कवी भूषणने सुद्धा केली होती) आता हे लिहिल्यामुळे मी ब्रिगेडी ठरत असेन तर ठरो बापडा.

In reply to by मार्क ट्वेन

याविषयी एखाद्या अभ्यासू व्यक्तिने काही सबळ पुरावे दिले तर वाचायला आवडेल.
अभ्यासकरायची इच्छा दाखवलीत हे फार छान वाटले . रामदासस्वामींची आणि शिवाजी महाराजांची भेट १६७२ साली झाली हे पुराव्याने शाबीत करता येते ... इव्हन नरहर कुरुंदकर ह्याम्च्या श्रीमान योगी च्या प्रस्तावनेतही त्यांनी हे मान्य केले आहे ( कुरुंदकराम्ची जात काय हे मला माहीत नाही पण कर आहे म्हणजे बहुदा ब्राह्मण त्यातही देशस्थ असावेत , आता तुम्ही ठरवा त्यांच्यावर विश्वास ठेवायचा की नाही ते ! ) १६७२ पर्यंत शिवाजीमहाराजांच्या आयुष्यातल्या अर्ध्याहुन अधिक घटना घ्डुन गेल्या होत्या शिवाय १६७२ आधी महाराजांची स्वामींशी भेट झाल्याचा कोणताही सबळ पुरावा नाही म्हणुन रामदासस्वामींनी स्वराज्याची प्रेरणा दिली हा रामदासी बखरीतील दावा तुर्तास निर्फळ ठरतो . पण ह्याचा अर्थ हा नव्हे की महाराज स्वामींना गुरुस्थानी मानत नव्हते , रादर संब्रमावस्थेत असलेल्या संभाजीमहाराजांना आवर्जुन सज्जनगडावर पाठवले होते महाराजांनी ! ( ना केळशीला ना देहुला ). राज्याभिषेकाचेही पहिले आमंत्रण स्वामीना आहे . अन २-४ अस्सल पत्रेही आहेत ! संभाजी राजांनी , समर्थांच्या वंशजांना छलतो म्हणुन जिजोजी काटकरला डोस दिल्याचेही पत्र आहे ! सो कन्क्लुजन हेच की हे बीग्रेडी जे अपप्रचार , रामदासस्वामींचा एकेरी उल्लेख अन औरंगजेबाचे हेर वगैरे.. करत आहेत तसा जर शिवाजी संभाजी महाराजांच्या काळात केला असता तर त्याचे त्यांना परिणाम भोगावे लागले असते ! बाकी तुकाराम महाराजांचा कालखंड १५७७ ते १६५० अन शिवबांचा कालखंड १६२७-१६८० आता दोघांच्या आयुष्यातील कालखंडाच्घा हिशोब मांडुन तुम्हीच ठरवा की त्यांची भेट कधी झाली असावी ते ! असो . ह्या लेखाचा तो विषय नाही . पण ह्या बीग्रेडी लोकांना ब्राह्मणद्वेषाची कावीळ झालीये म्हणुन हे असले वादविवाद कटु करावे लागतात कारण "धटासी व्हाव्हे धट ! उध्दटासी उध्दट "असं समर्थांनी सांगुन ठेवलय तर " मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास ! कठीण वज्रास भेदु ऐसे !!" असं तुकोबांनी !! असो आपण अभ्यासकरायची इच्छा दाखवलीत ...खरंच आनंद वाटला ... मनुपुर्वक शुभेच्छा !! )

In reply to by प्रसाद गोडबोले

मार्क ट्वेन 22/08/2014 - 03:54
१६७२ पर्यंत शिवाजीमहाराजांच्या आयुष्यातल्या अर्ध्याहुन अधिक घटना घ्डुन गेल्या होत्या शिवाय १६७२ आधी महाराजांची स्वामींशी भेट झाल्याचा कोणताही सबळ पुरावा नाही म्हणुन रामदासस्वामींनी स्वराज्याची प्रेरणा दिली हा रामदासी बखरीतील दावा तुर्तास निर्फळ ठरतो .>>> एवढं प्रांजळपणे मान्य केल्याबद्दल धन्यवाद. मला रामदासांना कमी दाखवायची इच्छा नाही. (अर्थात त्यांच्यासारख्या लोकोत्तर विभूतीचं मूल्यमापन करणारे आपण कोण?) फक्त एवढंच की 'महाराजांना रामदासांबद्दल आदर होता/असावा' एवढ्या सुतावरून 'श्री समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त प्रयत्नांनीच स्वराज्याची पायाभरणी झाली होती.' किंवा 'शिवाजी महाराजांना महाराष्ट्रात स्वराज्य स्थापना करण्यास परोक्षरूपेण मदत झाली' असला स्वर्ग गाठण्याची गरज नाही. ब्रिगेडचे दावे जसे मूर्खपणाने भरलेले असतात तसेच एखादा संत केवळ विशिष्ट जातीचा होता म्हणून काहीतरी बादरायण संबध जोडून त्याला 'शिवरायांचा गुरू' वगैरे बिरूदं बहाल करणं मूर्खपणाचं आहे. 'जात ना पूछो साधू की' असं म्हटलं जाणार्‍या देशात शेवटी संतांचीसुद्धा जात पाहिली जाते हे दुर्दैव.

In reply to by मार्क ट्वेन

बाळ सप्रे 22/08/2014 - 15:32
'जात ना पूछो साधू की' असं म्हटलं जाणार्‍या देशात शेवटी संतांचीसुद्धा जात पाहिली जाते हे दुर्दैव.
+१ खरचं तुकाराम रामदास सावरकर टिळक आंबेडकर यांची जातवार वाटणी झालेली जाम डोक्यात जाते!! त्यांच्या विचारांशी कोणालाच देणंघेणं नसतं.. व्यक्तीच्या दैवतीकरणात जास्त रस असतो सगळ्यांना..

पैसा 21/08/2014 - 22:59
लेखाचा विषय काय, चर्चा काय! काही आयडी मिपावर फक्त चर्चा भरकटवायला येतात या संशयावर शिक्कामोर्तब झालं इथे. तुम्हा लोकांना रामदासांची शिकवण, कार्य याबद्दल स्वतंत्रपणे विचार करायला काय होतं! तेच छत्रपती शिवरायांबद्दल. त्यांचं मोठेपण स्वतंत्रपणे मान्य करा की सायबांनो! सर्व जगात एकच राजा शिवाजी झाला. दुसरा शिवाजी ना जिजाबाईला तयार करता आला, ना त्यांच्या अनेक गुरूंना. तसंच रामदासांनी जी व्यावहारिक शिकवण दिली ती त्या काळाच्या खूप पुढे होती. प्रपंच करा, शरीर सामर्थ्य कमवा, हे त्या काळात दुसर्‍या कोणत्या संताने सांगितलं होतं? रामदास आणि शिवाजीची भेट झाली होती का नव्हती, कोण मोठा या सगळ्या चर्चेचं इथे काय प्रयोजन आहे? दोघांचेही कार्य एकमेकांना पूरक झालं एवढं मान्य करायला काय त्रास होतो कोणाला? हा इतिहास आहे हे पुरेसं नाही का?

In reply to by पैसा

पैसा ताई , काही लोक विशिष्ठ अजेंडा ठेवुन विशिष्ठ समाजा विरोधात विष कालवण्याचे काम करत आहेत , त्यांना उत्तर द्यायला नको का ? इथे रामदासस्वामींवर वाटेल ती टिप्पण्णी , तिकडे झाशीच्या राणीवर , सावरकर तर नेहमीचेच ठरलेले ... आजकाल तर टिळकही आलेत ह्या यादीत काय तर म्हणे "भटमान्य" ! (मागे तर मलाही एका ने डोस दिला होता ह्या इथे आपल्या मिपावर ... तेव्हा मला ह्या लोकांच्या यादीत जाऊन बसल्याचा आनंद झाला होता ही बात अलहिदा *biggrin* ) असा विशिष्ठ अजेंडा ठेवुन पोलरायझेशन करणार्‍यांच्या विचारांना विचारांनीच खोडुन काढावेच लागेल ... जमेल तेव्हा जमेल तितके जमेल तिथे ... असे आमचे स्पष्ट मत आहे. पुण्यात्मा आणि पापात्मा ! दोन्ही कडे अंतरात्मा ! परी साधु भोंदु सीमा ! सांडुचि नये !!

In reply to by प्रसाद गोडबोले

पैसा 22/08/2014 - 09:28
प्रतिवाद जरूर करा! का नाही! विचारांचा प्रतिवाद विचाराने जरूर करावा. एवढंच नाही तर योग्य पुरावे समोर ठेवले तर ज्यांना फार माहिती नाही त्यांनाही त्यातले सत्य कळते. मात्र असा प्रतिवाद करण्यासाठी वेगळा धागा काढावा असे मी सुचवीन. धागा भरकटवणारे येऊन एखादी काडी टाकतात. तुम्ही लोक तिथेच प्रतिवाद करत राहिलात की धाग्याचा मूळ उद्देश बाजूला राहतो आणि लोकांचे लक्ष वादाकडेच जातं. इथे पटाईतसाहेबांनी रामदासांची शिकवण लोकांपर्यंत पोचावी म्हणून धागा काढला. ज्यांना ते नको होतं असे काही टोळभैरव नको ते लिहीत बसले. आणि नको तो वाद झाल्यामुळे या टोळांचा हेतू साध्य झाला. यापेक्षा रस्ता सोडून भरकटणार्‍या अशा पहिल्याच प्रतिसादावर जर "याचा प्रतिवाद मी दुसर्‍या धाग्यात करत आहे, तिथे येऊन काय ते लिहा" म्हणून दुसरा धागा काढला असता तर हा धागा सुरळीत चालू राहिला असता. आणि चुकीच्या विधानांचा (मग ती कोणाचीही असोत) समाचार घेतला गेला असता. प्रतिवाद का करू नये म्हणून तू विचारलंस तसं हे टोळभैरव कधीही विचारणार नाहीत कारण त्यांचा हेतू आधीच साध्य झालेला असतो. त्यांना मदत करू नका एवढंच माझं म्हणणं. अवांतरः १) समर्थ रामदास स्वामी आणि शहाजीराजांच्या संबंधांवर बाळशास्त्री हरदासांनी एका पुस्तकात लिहिलेले आठवते. २) झाशीच्या राणीबद्दल अनुदार उद्गार काढणार्‍यांनी बुंदेलखंडात जाऊन हीच विधाने करावीत. तिथे तिला मराठी/स्त्री/बामण म्हणून हिणवीत नाहीत. ती त्यांची अस्मिता आहे. ३) लोकमान्यांना भटमान्य म्हणणार्‍याचे बुद्धिवैभव पाहून थक्क आहे. या मूर्ख विधानाचा प्रतिवाद करायचीही गरज नाही. 'भारतीय असंतोषाचे जनक' असे त्यांना ब्रिटिशांनी शिवी देण्यासाठी म्हटले आणि मवाळांनी 'तेल्यातांबोळ्यांचा पुढारी' असे उपहासाने म्हटले. ती दोन्ही बिरुदे त्यांना सर्वोच्च अभिमानास्पद ठरली. त्यांचं राजकारण आणि लिखाण याबद्दल फक्त महाराष्ट्रात नव्हे तर सर्व भारतभर आणि आंतर्राष्ट्रीय पातळीवर भरपूर लिखाण आणि संशोधन झालेल आहे. त्यांना भटमान्य म्हणणे हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार झाला. तेव्हा कोणाच्याही अपप्रचाराने इतिहास बदलत नसतो एवढं लक्षात ठेवलं तरी पुरे.

In reply to by पैसा

>>>>मात्र असा प्रतिवाद करण्यासाठी वेगळा धागा काढावा असे मी सुचवीन. धागा भरकटवणारे येऊन एखादी काडी टाकतात. तुम्ही लोक तिथेच प्रतिवाद करत राहिलात की धाग्याचा मूळ उद्देश बाजूला राहतो आणि लोकांचे लक्ष वादाकडेच जातं. अशा नविन धाग्यावर 'धागा भरकटविणारे' फिरकणारसुद्धा नाही ह्याची खात्री कोणी द्यावी?

In reply to by प्रभाकर पेठकर

पैसा 22/08/2014 - 10:53
ते येणारच! मात्र स्वतंत्र धाग्यावर जर कोणी बेछूट विधाने करत असेल तर निश्चित उघडा पडेल. पुन्हा दुसरा धागाही भरकटवायचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला तर सगळ्यांनीच अशा प्रतिसादांकडे दुर्लक्ष करावे ही विनंती. अवांतराला माझ्याकडून पूर्णविराम. (ट्रोलिंगबद्दल कोणी दुसरा धागा काढायलाही हरकत नाही!) -- जय जय रघुवीर समर्थ! --

In reply to by पैसा

अतिअवांतर- 1.शिव समर्थ वा शहाजी समर्थ भेटीचा दावा करण्यात गैर काही नाही परंतु त्यासाठीचे समकालीन पुरावे वा संदर्भ तरी द्याल की नाही!कुणीतरी त्यांच्या पुस्तकात असे असे लिहले आहे म्हणजे तेच खरे असावे असा समज करुन आपल्या इतिहासासंदर्भात धारणा तयार करु नयेत 2.झाशीच्या राणीचा पराक्रम थोरच होता, त्याविषयी शंका नाही, परंतु इंग्रज - राणी युद्ध का झाले याविषयीचे भाष्यच करायचे नाही असा याचा अर्थ नव्हे 3अ. तेली तांबोळी यांना विधीमंडळात प्रतिनिधित्व देण्यासंदर्भात चर्चा चालू असताना 'तेली तांबोळी विधीमंडळात जाऊन तागडी तोलणार आहेत काय?' असा उपहासात्मक प्रश्न विचारणारे कोण होते याची नोंद घ्यावी. 3ब. लोकोत्तर राजा शाहू छत्रपती यांच्या विरोधात वेदोक्त प्रकरणात आघाडी उगडणारे कोण होते व याकामी थेट इंग्रजांकडेच शाहूराजांच्या विरोधात अर्ज करुन धार्मिक असंतोषाचे वातावरण तात्कालीन मराठी प्रदेशात कुणी तयार केले याचा धांडोळा घेतल्यास स्वतःच्या धार्मिक जातीय राजकीय धारणा पुन्हा नव्याने मांडता येतील.

In reply to by पैसा

प्यारे१ 22/08/2014 - 16:02
स्तुत्य सूचना पण सूचनेची अम्मलबजावणी होत नसेल तर पुढाकार घेऊन चर्चा हलवण्याचं काम संपादक मंडळानं करावं अशी मी विनंती करतो. अगदीच अवांतर पण काहीतरी भरीव असं असेल तर चर्चा हलवायला नि त्याचा नवीन धागा बनवायला चांगलं वाटेल. मूळ विषय केंद्रस्थानी राहून त्याच्या अनुषं गानं येणारे चांगले वाईट, योग्य अयोग्य (नकारार्थी शब्द होकारार्थींमुळं आले आहेत) पैलू चर्चिले जातील. मागे या संदर्भात मी एक धागा काढला होता. http://misalpav.com/node/26244

In reply to by पैसा

सुहास.. 22/08/2014 - 11:47
काही आयडी मिपावर फक्त चर्चा भरकटवायला येतात या संशयावर शिक्कामोर्तब झालं इथे. >>>> आणि काही आयडी केवळ प्रचार करायला येतात ( त्यात अपप्रचार ही शामील आहे ) ..त्या विषयी ही असेच धोरण ठेवावे , किमान सर्वसमावेशक समानता तरी दिसुन येईल ...

मदनबाण 22/08/2014 - 12:26
सुरेख लेखन ! :) @ संपदाक मंडळी नतद्रष्ट माकडांच्या मुसक्या वेळीच आवळा,मग चांगल्या धाग्यावर धिंगाणा घालायला धजावणार नाहीत परत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisis

पोटे 22/08/2014 - 15:20
या जुन्या पुराण्या राजा अन संस्थानिकांबद्दल लोक इतके प्रेम का बाळगतात समजत नाही. राजांनी आणि लोकांनी मिळवलेलं अखेर राजांच्या वारसांच्या खिशात गेलं . आज ते अब्जाधीश आहेत. आपण भिकार्डेच आहोत. संस्थानिकांचं पण तसेच आहे. सगळे संस्थानिक इंग्रजांअकडुन पेन्शन खात होते आणि त्यानंतर स्वतंत्र भारताच्या तिजोरीतुनही त्यांनी पेन्श्न खाल्लेली आहे. त्यामुळे कोण कुठला शहेनश्।आ छत्रपती संस्थानिक ... आम जनतेचं पोट जनतेने स्वतःच भरलेलं आहे. त्यांचे वारस मात्र गडगंज आहेत.

In reply to by पोटे

प्रसाद१९७१ 27/08/2014 - 10:49
या जुन्या पुराण्या राजा अन संस्थानिकांबद्दल लोक इतके प्रेम का बाळगतात समजत नाही.>>>>>>>>+१०००००० इंग्रज येइ पर्यंत सामान्य जनतेच्या आयुष्यात त्या आधीच्या ६०० वर्षात काहीही फरक पडला नव्हता, राज्य कोणी का करे ना. कुठल्याही राजाने कुठल्याही प्रकारचे सामाजिक, System Changes, आर्थिक, शैक्षणीक, राजकीय, न्यायदाना संबंधीत बदल केले नव्हते. एखादा राजा थोडा चांगला, एखादा थोडा वाईट एव्हडाच काय तो फरक. आपले राज्य आणि स्वार्थ जपणे इतकाच एक कलमी कार्यक्रम. राजकीय बदल : लोकशाही वगैरे, शैक्षणीक बदल : शाळा वगैरे चालू करणे, जगातील नविन तंत्रज्ञान आणणे. धार्मिक बदल : जाती व्यवस्था निर्मुलन, हिंदुं ना पुन्हा धर्म प्रवेश न्यायदान : न्यायालये स्थापणे, लिखीत स्वरुपान आणि समान कायदा लागू करणे आर्थिक : बॅंका, विमा कंपन्या चालू करणे ( युरोप मधे १५ व्या शतकातच चालू झाल्या ). Systemic : नोकरशाही वगैरे ( चीन मधे २००० वर्षा पासुन UPSC सारखी परिक्षा घेउन अधिकारी नेमले जायचे )

श्रीगुरुजी 15/08/2014 - 20:42
सुंदर लेखन! छान लिहिले आहे. श्री समर्थ रामदास स्वामींची श्रीरामभक्ती अवर्णनीय आहे. श्री समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त प्रयत्नांनीच स्वराज्याची पायाभरणी झाली होती.

In reply to by श्रीगुरुजी

छान लेखन. रामदास श्रीरामभक्तीत व तीर्थाटनात मग्न असायचे, त्यामुळे संत शिरोमणी तुकाराम महाराज यांनी पूढाकार घेऊन शिवाजींना स्वराज्याची प्रेरणा दिली.

In reply to by नानासाहेब नेफळे

प्यारे१ 19/08/2014 - 16:58
जौ द्या हो. >>> रामदास श्रीरामभक्तीत व तीर्थाटनात मग्न असायचे 'तुम्ही' एवढं मान्य केलंत ते तरी काय कमी आहे? स्वराज्य बनलं तरी सुराज्य बनायला काय त्रास पडतो ते आज दिसत आहेच की.

In reply to by नानासाहेब नेफळे

नेफळे , तुकारामांचा कालखंड काय ? शिवाजी महाराजांचा कालखंड काय ? त्यांची भेट कधी कुठे अन त्यांच्या वयाच्या कितव्या वर्षी झाली ? हे जरा सांगता का ? बघुया तरी तुमचा अभ्यास किती अन फोका किती ते !

In reply to by नानासाहेब नेफळे

नेफळे , तुकारामांचा कालखंड काय ? शिवाजी महाराजांचा कालखंड काय ? त्यांची भेट कधी कुठे अन त्यांच्या वयाच्या कितव्या वर्षी झाली ? हे जरा सांगता का ? बघुया तरी तुमचा अभ्यास किती अन फोका किती ते !

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 20/08/2014 - 14:02
>>> रामदास श्रीरामभक्तीत व तीर्थाटनात मग्न असायचे, त्यामुळे संत शिरोमणी तुकाराम महाराज यांनी पूढाकार घेऊन शिवाजींना स्वराज्याची प्रेरणा दिली. अरे माईसाहेब, तू नेहमीप्रमाणेच आपला ब्रिगेडी प्रोपागंडा सुरू केलास. आयुष्यात कधीतरी सुधार रे.

In reply to by श्रीगुरुजी

समर्थ व शिवाजी यांची भेट १६७२ ला झाली, त्याआधी रामदास तिर्थाटनात मग्न होते. नाशिक येते बारा वर्षे तपस्या केल्यांनंतर १६३२ला समर्थ चौदावर्षाच्या वनवास/ भारत भ्रमणासाठी निघुन गेले,शिवाजी १६३२ला दोन वर्षांचे होते, तेव्हा इतक्या लहान मुलाला जाता जाता समर्थांनी प्रेरणा दिली असणे शक्य नाही ,शिवाजींच्या वाढीच्या काळात जेव्हा शिवाजी खर्या अर्थाने जिजाउंच्या संस्कारात घडले तेव्हा समर्थ महाराष्ट्र प्रांताच्या बाहेर होते, तिकडून मोबाइल्द्वारे स्वराज्याची प्रेरणा दिली असे म्हणायचे असेल तर त्याकाळात मोबाईल होते हे आधी तुम्हाला सिद्ध करावे लागेल. समर्थ जेव्हा महाराष्ट्रदेषी परतले तेव्हा १६४७ उजाडले होते, शिवाजिंनी १६४५ लाच तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचा पाया घातला होता ,पूढेही समर्थ शिवाजी भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही ,भेट थेट १६७२ ला झाली,व त्याचा उल्लेखही समकालीन बखरीत नाही ,पेशवाइतल्या कागदपत्रात आहे.मग रामदासांनी शिवाजींना स्वराज्याची प्रेरणा दिली असा निष्कर्ष काढणे चूकीचे नाही काय!

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 21/08/2014 - 13:04
अरे माईसाहेब, उगाच ब्रिगेडी जो खोटा आणि जातीयवादी प्रचार करतात तो इथे लिहू नकोस. तू जे काही लिहिले आहेस ते कोठे वाचलंस? खेडेकरने गरळ ओकली आहे त्या पुस्तकात का कोकाटेच्या पुस्तकात आणि ब्रिगेडच्या इतिहासाच्या पुस्तकात?

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी प्रतिवाद करता येत नसेल तर शांत बसा ,शिवाजी समर्थ यांच्या भेटीचा समकालीन पुरावा आहे काय ?...असल्यास द्यावा.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 21/08/2014 - 21:03
>>> गुरुजी प्रतिवाद करता येत नसेल तर शांत बसा ,शिवाजी समर्थ यांच्या भेटीचा समकालीन पुरावा आहे काय ?...असल्यास द्यावा. माईसाहेब, तू सारख्या तुझ्या ब्रिगेडी पिचकार्‍या टाकतो आहेस. जरा १९९० पूर्वीचे कोणत्याही इतिहासकाराचे ऐतिहासिक लेखन, त्यावर आधारीत ऐतिहासिक कादंबर्‍या, श्री समर्थ रामदास स्वामी व शिवाजी महाराज यांची उपलब्ध असलेली अनेक अस्सल पत्रे, आणि तेही मान्य नसेल तर निदान काँग्रेस सरकारने जी इतिहासाची पाठ्यपुस्तके तयार केली होती ती वाचून बघ. तू इथे जो खोटा इतिहास सांगत आहेस तो काँग्रेसच्या पाठिंब्याने फोफावलेल्या आणि सोकावलेल्या आणि उन्मत्त झालेल्या संभाजी ब्रिगेड नामक फॅसिस्ट संघटनेने १९९० नंतर लिहिलेला प्रोपागंडा आहे. त्यांनी असे का केले याची कारणे उघड आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

१९९० नंतर जे घडले त्याला इतिहासाचे प्रमाणीकरण करणे असे म्हणतात. जगभरात अस्सल समकालीन पुराव्याच्या आधारे असे प्रमाणीकरण होतच असते. भारतात दुर्दैवाने असे प्रमाणिकरण होत नव्हते, त्यामुळे कुणीही काहीही लिहायचे व तेच खरे मानावे असे धादांत खोटे सांगायचे. कुणीतरी इतिहासाची पदवीही नसलेला माणुस स्वतःच्या चरीतार्थासाठी काल्पनिक कादंबर्या, नाटकं लिहतो ,धार्मिक गंडातून कल्पनाविलास करत राहतो आणि इथले लोक त्याच्या लोणकढी थापांना "ऐतिहासिक कागदपत्रे" समजतात यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय? अशा तथाकथित इतिहासकारांना जाहीर चर्चेचे आव्हान दिल्यानंतर त्यांनी कसा पळ काढला हे तुम्हाला ठाऊक असेलच.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 22/08/2014 - 13:20
>>> १९९० नंतर जे घडले त्याला इतिहासाचे प्रमाणीकरण करणे असे म्हणतात.जगभरात अस्सल समकालीन पुराव्याच्या आधारे असे प्रमाणीकरण होतच असते. भारतात दुर्दैवाने असे प्रमाणिकरण होत नव्हते, त्यामुळे कुणीही काहीही लिहायचे व तेच खरे मानावे असे धादांत खोटे सांगायचे. अरे माई, प्रमाणीकरण करणारे स्वतः इतिहास संशोधक व अभ्यासू हवेत. खेडेकर, कोकाटे, पोळके हे अभ्यासू किंवा इतिहास संशोधक नाहीत. त्यांच्याकडे कोठून आली अस्सल ऐतिहासिक कागदपत्रे? ते एका अत्यंत जातीयवादी असलेल्या फॅसिस्ट संघटनेशी संबंधित आहेत. त्यांची एका विशिष्ट जातीच्या द्वेषाने भरलेली पुस्तके म्हणजे प्रमाणीकरण असे समजत असशील तर धन्य आहे तुझी. जयसिंगराव गायकवाड, पांडुरंग बलकवडे, रणजित देसाई, बाबासाहेब पुरंदरे, नरहर कुरूंदकर, गजानन मेहेंदळे इ. संशोधकांपेक्षा खेडेकर, कोकाटे, पोळके इ. चा अभ्यास जास्त व सखोल आहे असे मानणे हे महामूर्खपणाचे लक्षण आहे. १९९० नंतर शिवरायांचे गुरू असलेले श्रीसमर्थ रामदास स्वामी, शिवरायांचे अजून एक गुरू दादोजी कोंडदेव, थोरले बाजीराव पेशवे, स्वातंत्र्यवीर सावरकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, फाशी गेलेले चाफेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके, नानासाहेब पेशवे इ. विरूद्ध अत्यंत खालच्या दर्जाला जाऊन द्वेषमूलक लिहिण्याची एक लाट आली. ब्रिगेडचा उदय याच काळात झाला. वरील नावे पाहिली तर त्यांच्याविरूद्ध का द्वेषमूलक लिहिले जात आहे याचा लगेच अंदाज येतो. याचीच परिणीती भांडारकर संस्थेवर हल्ला करणे, दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटविणे, त्यांचे संदर्भ इतिहासाच्या पुस्तकातून काढून टाकणे, बाबासाहेब पुरंदर्‍यांवर शाई टाकून त्यांचा उल्लेख बाब्या असा करणे, दादोजी कोंडदेवांचा उल्लेख दाद्या असा करणे अशा अनेक फॅसिस्ट घटनांमध्ये झाली. ब्रिगेड ज्या पक्षाचं पिल्लू आहे तो पक्ष महाराष्ट्रात गेली १५ वर्षे सत्तेवर आहे. त्यामुळेच गेल्या १५ वर्षांत अशा घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. >>> कुणीतरी इतिहासाची पदवीही नसलेला माणुस स्वतःच्या चरीतार्थासाठी काल्पनिक कादंबर्या, नाटकं लिहतो ,धार्मिक गंडातून कल्पनाविलास करत राहतो आणि इथले लोक त्याच्या लोणकढी थापांना "ऐतिहासिक कागदपत्रे" समजतात यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय? एक्झॅक्टली! कोणतीही इतिहासाची पदवी नसलेले खेडेकर, कोकाटे सारखे मत्सरी जातीयवादी एका विशिष्ट जातीविरूद्ध अत्यंत असभ्य लेखन करतात, सत्ताधारी पक्ष त्यांच्या मागे उभा राहतो आणि इथले तुझ्यासारखे त्यांचे जातबंधू त्यांच्या लोणकढी थापांना "ऐतिहासिक कागदपत्रे" समजतात यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय?

In reply to by श्रीगुरुजी

एक्झॅक्टली, गुरुजी या मुद्द्यावर मी आपल्याशी सहमती दर्शवतो. फक्त इतिहास संशोधक म्हणुन तुम्ही दिलेली नावे चूकीची आहेत. रणजित देसाई हे लेखक होते, इतिहास अभ्यासक नव्हे पुरंदरे स्वतःला शिवशाहीर म्हणवतात त्यामुळे ते इतिहास अभ्यासक वा संशोधक ठरत नाहीत. त्यांचा स्वतःचाही असा दावा नाही ,त्यामुळे तुम्ही ते संशोधक आहेत असा दावा करायचे प्रयोजन कळले नाही. जयसिंगराव गायकवाड नावाचा कुठलाही अभ्यासक राज्यात नाही ,कदाचित जयसिंगराव पवारांविषयी आपण बोलता आहात, आपण ज्या पवारांना संशोधक म्हणत आहात त्यांनी पुराव्यानिशी दादोजी कोँडदेव शिवाजिंचे गुरु नाहीत असे सिद्ध केले आहे, त्यावर तरी विश्वास ठेवणार का? दादोजीँच्यावर जी कमिटी नेमली होती त्यात पवार होते. गजानन मेहंदळेच्या बाबतीत आपल्याशी सहमत ,ते एक चांगले अभ्यासक आहेत. बाकी खेडेकर कोकाटेला त्यांच्या घरचेही इतिहास अभ्यासक म्हणत नसतील, मी कशाला त्यांना इतिहास अभ्यास म्हणेन.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 22/08/2014 - 22:16
>>> दादोजीँच्यावर जी कमिटी नेमली होती त्यात पवार होते. आता लक्षात आलं का या कमिटीने दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू नाहीत हे तथाकथित संशोधन कसं मान्य केलं ते? कमिटीत अजून कोण कोण होते ते सांगता का जरा? आणि पांडुरंग बलकवडे यांचं काय? ते अजूनही दादोजी कोंडदेव हेच शिवाजी महाराजांचे गुरू आहेत या मतावर ठाम आहेत. गजानन मेहेंदळे, कुरंदकर इ. संशोधकांचेही हेच मत आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

रामदास अन महाराजांच्या भेटीचे आम्ही बघुन घेवु हो ... तुम्ही तुकारामांचा कालखंड आणि त्यांची शिवाजी महाराजांशी झालेली भेट ह्यावर बोला ...

पोटे 16/08/2014 - 11:22
बुडाला औरंग्या पापी ? कधी हो? निवांत ९५ वर्षे जगून आनंदात मेला. श्रींचं राज्य १८१८ ला बुडालं. औरंग्याचा वंशज १८५७ ला देशासाठी इंग्रजांविरुद्ध लढुन तुरुंगात जाऊन मेला.

In reply to by पोटे

विवेकपटाईत 16/08/2014 - 12:12
औरंगजेबच्या नंतर चे बादशाह केवळ कठपुतली होते. मुहम्मद शाह रंगीला अर्थात सन १७२४ पासून लाल किल्यावर ही राज्य चालविण्याची लायकी नव्हती. दिल्लीत त्या काळातल्या नदीवर कपडे धुण्याचा वाद दोन धोबी घेऊन बादशाह समोर आले, तर बादशाह म्हणाला नदीलाच विचार मी काय करू शकतो. लहानपणी ऐकलेली कथा आहे. (मी स्वत: जुन्या दिल्लीत राहत होते) १७६७ ते १८०५ पर्यंत चे बादशाह शिंदे सरकारचे पेन्शन वर जगत होते. बाडा हिंदुराव, ताल कटोरा गार्डन,गौरी शंकर मंदिर, मराठी राज्याच्या अनेक खुणा दिल्लीत आहेत. नंतर ब्रिटीशांच्या. मेरठच्या शिपाई कालेखान यांनी दिल्लीवर कब्जा करून बादशाहला हिंदुस्तानचा बादशाह घोषित केले. त्याची इच्छा असो व नसो बादशाह एक प्रतिक होता म्हणून बेचार्याला तरुंगात दूर देशी मारावे लागले.

In reply to by विवेकपटाईत

पोटे 16/08/2014 - 13:54
कधी मराठे पेन्शन खायचे कधी बादशा खायचा. चालायचंच . पेन्शन खातो या क्रायटेरियावर नालायक ठरवायचं म्हटलं तर पेन्शन बंद झाल्यानंतर पेन्शनसाठी लढलेली बै मर्दानी कशी काय ठरते ? नदीचा प्रसंग सुरसच आहे. बादशाने त्याची बुद्धीमत्ताच सिद्ध केली. नदीकाठी कुणी कुठे बसायचे या विषयावरुन भांडणारे ते दोघे कोणत्या धर्माचे होते? समजु शकेल काय? इतके निर्बुद्ध होते, म्हणजे ते दोघे मुसलमान नक्कीच नसावेत. नामधारी वगैरे काही का असेना. जो मनुष्य देशासाठी तुरुंगात गेला आणि मेला तो आम्हाला तुम्च्या हिंदु देवासमानच आहे. आणि त्याचा वंश त्या पौराणिक वंशा इतकाच आदरणीय आहे. उगा जिथे तिथे म्लेंछ घुसडण्यापेक्षा तुम्ही तुमच्या देवाचे भक्तीभावाने स्मरण करावे आणि भवसिंधु तरुन मोक्षास प्राप्त व्हावे.

In reply to by पोटे

पेन्शन खातो या क्रायटेरियावर नालायक ठरवायचं म्हटलं तर पेन्शन बंद झाल्यानंतर पेन्शनसाठी लढलेली बै मर्दानी कशी काय ठरते ?
>>> मुद्दा १ : औरंगजेबानंतर दिल्लीचे राज्य नाकर्त्या वंशजांमुळे मोडकळीला आले ऐतिहासिक सत्य आहे . मुद्दा २ : तुम्ही ज्यांचा बै असा एकेरी उल्लेख केलाय त्या झाशीची राणी पेन्शनसाठी लढल्या त्याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे ? "मी माझी झाशी देणार नाही " हे त्यांचे वाक्य कैक ठिकाणी नोद केलेले आहे त्यावरुन त्या स्वतःच्या झाशी साठी लढल्या असे म्हणता येते . धागा काय , तुमचा प्त्रतिसाद काय ?
इतके निर्बुद्ध होते, म्हणजे ते दोघे मुसलमान नक्कीच नसावेत.
धर्माचा आणि बुध्दीचा काय संबंध ?? ही असली भडखावु विधाने करणार्‍यांवर संपादक मंडळाने कारवाई करावी अशी विनंत्री करीत आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

पोटे 20/08/2014 - 15:39
फारच कटकट करता बुवा ! http://hi.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88 झाशीच्या राणींना इंग्रजांकडुन खर्चासाठी रक्कम मिळत असे. म्हणजे काय ? पेन्शनच ना ? पण त्यांच्या नवर्‍यांनी इंग्रजांकडुन जे कर्ज घेतले होते, त्याची कटौती करण्यास राणीबाइंचा नकार होता. राजाच्या मृयुत्युनन्तर या प्रकरणातुन तसेच राज्य खालसा प्रकरणातुन संघर्षाची ठिणगी पडली.

In reply to by प्रसाद गोडबोले

ह्या इथे पोटे ह्यांनी उत्तर दिले नाहीये , ह्याचा अर्थ हा पाँट आपल्याला सर झाला असे मानावे का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

पोटे 21/08/2014 - 18:44
झाशीचे राज्य राणीच्या सासर्‍याने की नवर्‍याने इंग्रजांकडे गहाण टाकले होते. शिवाय नवर्‍याने इंग्रजांकडुन कर्जही घेतले होते. राज्य गहाण असले तरी राजाची वंशावळ नामधारी राजा असणार होती. पण फक्त पुरुष वंशावळ. जर एखाद्या पिढीत राजा पुत्राविना मेला तर राज्य पूर्णपणे इंग्रजांचे. इंग्रज त्या राज्यात व्यापार करुन पैसे मिळवत होते. काही वाटा राजालाही दिला जात असण्याची शक्यता आहे. झाशीच्या राजाचे निधन होण्यासुमाराला त्यांचा जिवंत पुत्र नव्हता. अ‍ॅक होता तो मेला. त्यामुळे राजाराणीने पुत्र दत्तक घेतला. पण हा दोन चार दिवसांचा दत्तक पुत्र बाप मेल्यावर इंग्रज कशाला कन्सीडर करतील ? तो इंग्रजांचे कर्ज कसे फेडणार ? त्यामुळे इंग्रजांनी दत्तक पुत्र नामंजुर करुन वंश तुटला असे मानुन दिलेल्या कर्जाला तारण म्हणुन राज्य ताब्यात घ्यायची तयारी केली. कर्ज नवर्‍याने घेतले. त्याच्या मोबदल्यात झाशी ऑलरेडी इंग्रजांअना दिलेली होती. नवरा मेल्यावर पुत्र नसला तree मला वारस माना ही राणीची इच्छा होती. पण राणीला कर्जाची जबाबदारी मात्र नको होती. म्हणजे राज्याची नामधारी वारस राणी , तिला पेन्शन हवी , पण त्यावर नवर्‍याच्या कर्जाचा बोजा मात्र नको. कर्जाची रक्कम इंग्रजांनी राज्यात व्यापार वगैरे करुन भरुन काढावी अशी राणीची अपेक्षा. यातून संघर्ष झाला . म्हणजे नवर्‍याने कर्ज घ्यायचे आणि बायकोने तारण मालमत्तेवरला अधिकारही सोडायचा नाही आणि कर्जाचीही रक्कम फेडायची नाही. आमचे सासुसासरेही असेच करायचे. सासरा शेताचा सातबारा ब्यान्केत घालुन कर्ज आणायचा . कर्ज फेडायचे नाही. मग वसुलीला माणुस दारात आला की सासु रणचंडिका होऊन म्हणायची मई मेर्या खेत नही दुंगी .. की ब्यान्कवाले गायब ! अर्थात पुढे शेतकरी कर्जमाफीत सगळे कर्ज माफच झाले हा भाग वेगळा. या प्रकाराला देशप्रेम म्हणावे अशी तुमची अपेक्षा असेल तर आमच्या सासुमॉ का भी पुतळ्या शेत के बांध पे उभारना चाहिये नै का ? :)

In reply to by पोटे

पण राणीला कर्जाची जबाबदारी मात्र नको होती.
>>> इथं पर्यंत एक वेळ ठीक... विवादास्पद पण ठीक... असे म्हणता येईल पण
म्हणजे राज्याची नामधारी वारस राणी , तिला पेन्शन हवी
डायरेक्ट येवढी मोठ्ठी उडी ? कर्ज फेडणार नाही ह्याचा अर्थ पेन्शन द्या असा काढायचा ? आँ ? काय राव फेकता जरा जपुन फेकत चला इथे तुमचे बीग्रेडी क्राऊड नाहीये यड्यासारखं मागं मागं यायला ... सारासार विचार करुन अभ्यासपुर्वक अनुमान काढणारी लोकं आहेत ... बाकी तुमची सासु आवडली बरं का आपल्याला !! आणि हो , उड्या छोट्या मारत चला ... मोठ्ठ्या उडीच्या नादात चड्डी फाटेल राव ...सांभाळुन उडी मारा !

In reply to by प्रसाद गोडबोले

पोटे 21/08/2014 - 19:17
राज्याची नामधारी वारस व्यक्तीला वार्षीक तनखा / पेन्शन होतीच. कर्जाचा हप्ता कापुन ती अगदी नगण्यच शिल्लक रहात होती. म्हणजे इंग्रजांनी पेन्शन नाकारली असे म्हणण्याइतपत ती नगण्य होती. म्हणुन तर राणीचा त्याला विरोध होता. एक्झॅक्ट आकडे नेटावर शोधावेत . मिळतील.

In reply to by पोटे

पोटे 21/08/2014 - 19:11
इतिहास जरा इस्कटुन वाचला तर हे लक्षात येतेच. याउप्परपण तुम्ही पाँट जिंकलात असे तुमचे म्हणणे असेलच तर असो बुवा.

In reply to by पोटे

इतिहास जरा इस्कटुन वाचला तर हे लक्षात येतेच.
तुम्ही जरा मॅकॉलेमेड परधार्जिण्या शिक्षणपध्द्तीतल इतिहास शिकला असाल तर तो आमचा दोष नाही मॅकॉलेचा चष्मा घातलेले नेहरुंसारखे लोकही पहिल्यांदा शिवरांयांचा उल्लेख दरोडेखोर असाच करत होते ... पण नंतर त्यांना अक्कल त्यांनी तो चष्मा बाजुला काढुन ठेवला अन जाहीर माफी ही मागितली ! तसेच तुमचा चष्मा (जर कधी उतरला तर) उतरल्यावर तुम्हालाही सद्बुधी प्राप्त होईल :) तोवर शुभेच्छा :)

vikramaditya 17/08/2014 - 16:19
जगातील सगळे management guru जे आता सांगुन राहिले आहेत ते रामदास स्वामींनी फार पूर्वी सांगीतले. लेख वाचुन आनंद वाटला. परंतु, प्रभु श्री रामचंद्र, श्री हनुमान, भक्ती हे परवलीचे शब्द बघुनही अजुन मानाचे गणपती इथे अवतीर्ण झालेले नाहीत. ह्या एतिहासिक घटनेची पण नोंद घेउया.

श्रीरामाची भक्ती म्हणजे केवळ श्रीरामाचे स्मरण करणेच नाही. अपितु श्रीरामाने दाखविलेल्या मार्गाचे अनुसरण करून जो योग्य मार्गाने समस्त सगुणाचे दुख दूर करतो तोच खरा ‘जाणता भक्त होय’
वरील एका वाक्यात बरेच काही सांगुन गेला आहात. खरतर सगळाच लेख वाचनिय, स्मरणिय आणि अनुकरणिय आहे. पैजारबुवा,

पोटे 19/08/2014 - 18:42
जगी धन्य तो दास अल्लाखुदाचा.

पोटे 20/08/2014 - 02:29
अरण्यात राहणाऱ्या दीन-दुबळ्या लोकांच्या शोषणावर सोन्याची लंका उभारली होती. जाणून-बुजून जनतेला अज्ञान आणि अशिक्षेच्या अंधारात ठेवले होते. अज्ञान आणि अशिक्षेचा अंधार दूर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ऋषी-मुनींचे आश्रम नष्ट करणे हेच रावणाचे धोरण होते. स्त्रियांचे अपहरण बलात्कार रोजच्या बाबी होत्या. ..........,......... रामाचं नाव घेऊन इतके खोटे नका हो बोलू. १. लंका ही देवांची रिझर्व ब्यांक होती. तिथे देवांनी संपत्ती ठेवली होती. लंकेचा राखणदार म्हणुन कुबेर काम पहात असे. कुबेर हा रावणाचा सावत्र भाऊ. रावणाने पराक्रमाच्या जिवावर देव व कुबेर यांना हरवले. गोरगरीबाना लुटुन त्याने लंका भरली नव्हती. २. सीता ( व त्याआधी वेदवतीचा विनयभंग ) ही प्रकरणे सोडली तर रावणाने कुठल्याही स्त्रीकडे वाइट नजरेने पाहिले नाही. ३. यद्न करणारे व न करणारे यांच्यात सांस्कृतिक संघर्ष होता. ४. पण स्वतः रावण यजुर्वेदी कुळातील असल्याने रावण वैदिकांचा शत्रू कधीच नव्हता. लंकेत नित्य वेदपठण व्हायचे असे रामायणातच लिहिल आहे.

पोटे 20/08/2014 - 10:58
भक्तीप्रद लिहायचे असेल तर तसे खरे लिहा. इतिहास लिहायचा असेल तर तोही खरा लिहा. कधी खोटी भक्ती मग दोन ओळी खोटा इतिहास ... ये ऐसा घोडा चतुर घोडा चतुर नै करने का. एकपे रहना.

In reply to by प्यारे१

धन्या 21/08/2014 - 17:17
लिहायचे म्हणा. भूतकाळात. आता नाही लिहीत.
असं आहे का? श्रीरामाची ईच्छा. समर्थाचिया सेवका वक्र पाहे | असा सर्व भूमंडळी कोण आहे ||

In reply to by धन्या

पोटे 21/08/2014 - 17:44
फारच अपेक्षा बुवा ! समर्थाचिया सेवकाकडे कोण कशाला वक्र नजरेने बघेल ? एक लंगोट , छाटी दंड कमंडलु इतकं पहायला साधी दृष्टी पुरते की !

मार्क ट्वेन 21/08/2014 - 22:06
अमक्याने शिवाजी महाराजांना प्रेरणा दिली आणि तमका महाराजांचा गुरू होता ही विधानं मला नेहमीच हास्यास्पद वाटत आली आहेत. रामदासांचं एक अध्यात्मिक गुरू, तत्ववेत्ता, संतकवी म्हणून जे काही कर्तृत्व असेल ते असेल, पण उगाचच 'त्यांनी महाराजांना स्वराज्यनिर्मितीची प्रेरणा दिली, मार्गदर्शन केलं' म्हणून त्यांचं स्टॅटस अपग्रेडेशन करायचं कारण मला दिसत नाही. राजे अनेक संत, बाबा, फकीर, पीर यांचा सन्मान करत, त्यात रामदास, तुकारामही आले. वर नानासाहेब आणि पोटे यांनी जे काही लिहिलं आहे ते निदान विचार करण्यासारखं वाटतं आहे. त्याचा प्रतिवाद झालेला दिसत नाही, उलट आक्रस्ताळेपणा आणि नेम-कॉलिंगच झालेलं दिसतं आहे. 'रामदासांनी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा दिली, किंवा गेलाबाजार मार्गदर्शन केलं' याविषयी एखाद्या अभ्यासू व्यक्तिने काही सबळ पुरावे दिले तर वाचायला आवडेल. (राजांवर स्तुतीपर कवनं करणं (बुडाला औरंग्या पापी) म्हणजे प्रेरणा देणं नव्हे, ती तर कवी भूषणने सुद्धा केली होती) आता हे लिहिल्यामुळे मी ब्रिगेडी ठरत असेन तर ठरो बापडा.

In reply to by मार्क ट्वेन

याविषयी एखाद्या अभ्यासू व्यक्तिने काही सबळ पुरावे दिले तर वाचायला आवडेल.
अभ्यासकरायची इच्छा दाखवलीत हे फार छान वाटले . रामदासस्वामींची आणि शिवाजी महाराजांची भेट १६७२ साली झाली हे पुराव्याने शाबीत करता येते ... इव्हन नरहर कुरुंदकर ह्याम्च्या श्रीमान योगी च्या प्रस्तावनेतही त्यांनी हे मान्य केले आहे ( कुरुंदकराम्ची जात काय हे मला माहीत नाही पण कर आहे म्हणजे बहुदा ब्राह्मण त्यातही देशस्थ असावेत , आता तुम्ही ठरवा त्यांच्यावर विश्वास ठेवायचा की नाही ते ! ) १६७२ पर्यंत शिवाजीमहाराजांच्या आयुष्यातल्या अर्ध्याहुन अधिक घटना घ्डुन गेल्या होत्या शिवाय १६७२ आधी महाराजांची स्वामींशी भेट झाल्याचा कोणताही सबळ पुरावा नाही म्हणुन रामदासस्वामींनी स्वराज्याची प्रेरणा दिली हा रामदासी बखरीतील दावा तुर्तास निर्फळ ठरतो . पण ह्याचा अर्थ हा नव्हे की महाराज स्वामींना गुरुस्थानी मानत नव्हते , रादर संब्रमावस्थेत असलेल्या संभाजीमहाराजांना आवर्जुन सज्जनगडावर पाठवले होते महाराजांनी ! ( ना केळशीला ना देहुला ). राज्याभिषेकाचेही पहिले आमंत्रण स्वामीना आहे . अन २-४ अस्सल पत्रेही आहेत ! संभाजी राजांनी , समर्थांच्या वंशजांना छलतो म्हणुन जिजोजी काटकरला डोस दिल्याचेही पत्र आहे ! सो कन्क्लुजन हेच की हे बीग्रेडी जे अपप्रचार , रामदासस्वामींचा एकेरी उल्लेख अन औरंगजेबाचे हेर वगैरे.. करत आहेत तसा जर शिवाजी संभाजी महाराजांच्या काळात केला असता तर त्याचे त्यांना परिणाम भोगावे लागले असते ! बाकी तुकाराम महाराजांचा कालखंड १५७७ ते १६५० अन शिवबांचा कालखंड १६२७-१६८० आता दोघांच्या आयुष्यातील कालखंडाच्घा हिशोब मांडुन तुम्हीच ठरवा की त्यांची भेट कधी झाली असावी ते ! असो . ह्या लेखाचा तो विषय नाही . पण ह्या बीग्रेडी लोकांना ब्राह्मणद्वेषाची कावीळ झालीये म्हणुन हे असले वादविवाद कटु करावे लागतात कारण "धटासी व्हाव्हे धट ! उध्दटासी उध्दट "असं समर्थांनी सांगुन ठेवलय तर " मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास ! कठीण वज्रास भेदु ऐसे !!" असं तुकोबांनी !! असो आपण अभ्यासकरायची इच्छा दाखवलीत ...खरंच आनंद वाटला ... मनुपुर्वक शुभेच्छा !! )

In reply to by प्रसाद गोडबोले

मार्क ट्वेन 22/08/2014 - 03:54
१६७२ पर्यंत शिवाजीमहाराजांच्या आयुष्यातल्या अर्ध्याहुन अधिक घटना घ्डुन गेल्या होत्या शिवाय १६७२ आधी महाराजांची स्वामींशी भेट झाल्याचा कोणताही सबळ पुरावा नाही म्हणुन रामदासस्वामींनी स्वराज्याची प्रेरणा दिली हा रामदासी बखरीतील दावा तुर्तास निर्फळ ठरतो .>>> एवढं प्रांजळपणे मान्य केल्याबद्दल धन्यवाद. मला रामदासांना कमी दाखवायची इच्छा नाही. (अर्थात त्यांच्यासारख्या लोकोत्तर विभूतीचं मूल्यमापन करणारे आपण कोण?) फक्त एवढंच की 'महाराजांना रामदासांबद्दल आदर होता/असावा' एवढ्या सुतावरून 'श्री समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त प्रयत्नांनीच स्वराज्याची पायाभरणी झाली होती.' किंवा 'शिवाजी महाराजांना महाराष्ट्रात स्वराज्य स्थापना करण्यास परोक्षरूपेण मदत झाली' असला स्वर्ग गाठण्याची गरज नाही. ब्रिगेडचे दावे जसे मूर्खपणाने भरलेले असतात तसेच एखादा संत केवळ विशिष्ट जातीचा होता म्हणून काहीतरी बादरायण संबध जोडून त्याला 'शिवरायांचा गुरू' वगैरे बिरूदं बहाल करणं मूर्खपणाचं आहे. 'जात ना पूछो साधू की' असं म्हटलं जाणार्‍या देशात शेवटी संतांचीसुद्धा जात पाहिली जाते हे दुर्दैव.

In reply to by मार्क ट्वेन

बाळ सप्रे 22/08/2014 - 15:32
'जात ना पूछो साधू की' असं म्हटलं जाणार्‍या देशात शेवटी संतांचीसुद्धा जात पाहिली जाते हे दुर्दैव.
+१ खरचं तुकाराम रामदास सावरकर टिळक आंबेडकर यांची जातवार वाटणी झालेली जाम डोक्यात जाते!! त्यांच्या विचारांशी कोणालाच देणंघेणं नसतं.. व्यक्तीच्या दैवतीकरणात जास्त रस असतो सगळ्यांना..

पैसा 21/08/2014 - 22:59
लेखाचा विषय काय, चर्चा काय! काही आयडी मिपावर फक्त चर्चा भरकटवायला येतात या संशयावर शिक्कामोर्तब झालं इथे. तुम्हा लोकांना रामदासांची शिकवण, कार्य याबद्दल स्वतंत्रपणे विचार करायला काय होतं! तेच छत्रपती शिवरायांबद्दल. त्यांचं मोठेपण स्वतंत्रपणे मान्य करा की सायबांनो! सर्व जगात एकच राजा शिवाजी झाला. दुसरा शिवाजी ना जिजाबाईला तयार करता आला, ना त्यांच्या अनेक गुरूंना. तसंच रामदासांनी जी व्यावहारिक शिकवण दिली ती त्या काळाच्या खूप पुढे होती. प्रपंच करा, शरीर सामर्थ्य कमवा, हे त्या काळात दुसर्‍या कोणत्या संताने सांगितलं होतं? रामदास आणि शिवाजीची भेट झाली होती का नव्हती, कोण मोठा या सगळ्या चर्चेचं इथे काय प्रयोजन आहे? दोघांचेही कार्य एकमेकांना पूरक झालं एवढं मान्य करायला काय त्रास होतो कोणाला? हा इतिहास आहे हे पुरेसं नाही का?

In reply to by पैसा

पैसा ताई , काही लोक विशिष्ठ अजेंडा ठेवुन विशिष्ठ समाजा विरोधात विष कालवण्याचे काम करत आहेत , त्यांना उत्तर द्यायला नको का ? इथे रामदासस्वामींवर वाटेल ती टिप्पण्णी , तिकडे झाशीच्या राणीवर , सावरकर तर नेहमीचेच ठरलेले ... आजकाल तर टिळकही आलेत ह्या यादीत काय तर म्हणे "भटमान्य" ! (मागे तर मलाही एका ने डोस दिला होता ह्या इथे आपल्या मिपावर ... तेव्हा मला ह्या लोकांच्या यादीत जाऊन बसल्याचा आनंद झाला होता ही बात अलहिदा *biggrin* ) असा विशिष्ठ अजेंडा ठेवुन पोलरायझेशन करणार्‍यांच्या विचारांना विचारांनीच खोडुन काढावेच लागेल ... जमेल तेव्हा जमेल तितके जमेल तिथे ... असे आमचे स्पष्ट मत आहे. पुण्यात्मा आणि पापात्मा ! दोन्ही कडे अंतरात्मा ! परी साधु भोंदु सीमा ! सांडुचि नये !!

In reply to by प्रसाद गोडबोले

पैसा 22/08/2014 - 09:28
प्रतिवाद जरूर करा! का नाही! विचारांचा प्रतिवाद विचाराने जरूर करावा. एवढंच नाही तर योग्य पुरावे समोर ठेवले तर ज्यांना फार माहिती नाही त्यांनाही त्यातले सत्य कळते. मात्र असा प्रतिवाद करण्यासाठी वेगळा धागा काढावा असे मी सुचवीन. धागा भरकटवणारे येऊन एखादी काडी टाकतात. तुम्ही लोक तिथेच प्रतिवाद करत राहिलात की धाग्याचा मूळ उद्देश बाजूला राहतो आणि लोकांचे लक्ष वादाकडेच जातं. इथे पटाईतसाहेबांनी रामदासांची शिकवण लोकांपर्यंत पोचावी म्हणून धागा काढला. ज्यांना ते नको होतं असे काही टोळभैरव नको ते लिहीत बसले. आणि नको तो वाद झाल्यामुळे या टोळांचा हेतू साध्य झाला. यापेक्षा रस्ता सोडून भरकटणार्‍या अशा पहिल्याच प्रतिसादावर जर "याचा प्रतिवाद मी दुसर्‍या धाग्यात करत आहे, तिथे येऊन काय ते लिहा" म्हणून दुसरा धागा काढला असता तर हा धागा सुरळीत चालू राहिला असता. आणि चुकीच्या विधानांचा (मग ती कोणाचीही असोत) समाचार घेतला गेला असता. प्रतिवाद का करू नये म्हणून तू विचारलंस तसं हे टोळभैरव कधीही विचारणार नाहीत कारण त्यांचा हेतू आधीच साध्य झालेला असतो. त्यांना मदत करू नका एवढंच माझं म्हणणं. अवांतरः १) समर्थ रामदास स्वामी आणि शहाजीराजांच्या संबंधांवर बाळशास्त्री हरदासांनी एका पुस्तकात लिहिलेले आठवते. २) झाशीच्या राणीबद्दल अनुदार उद्गार काढणार्‍यांनी बुंदेलखंडात जाऊन हीच विधाने करावीत. तिथे तिला मराठी/स्त्री/बामण म्हणून हिणवीत नाहीत. ती त्यांची अस्मिता आहे. ३) लोकमान्यांना भटमान्य म्हणणार्‍याचे बुद्धिवैभव पाहून थक्क आहे. या मूर्ख विधानाचा प्रतिवाद करायचीही गरज नाही. 'भारतीय असंतोषाचे जनक' असे त्यांना ब्रिटिशांनी शिवी देण्यासाठी म्हटले आणि मवाळांनी 'तेल्यातांबोळ्यांचा पुढारी' असे उपहासाने म्हटले. ती दोन्ही बिरुदे त्यांना सर्वोच्च अभिमानास्पद ठरली. त्यांचं राजकारण आणि लिखाण याबद्दल फक्त महाराष्ट्रात नव्हे तर सर्व भारतभर आणि आंतर्राष्ट्रीय पातळीवर भरपूर लिखाण आणि संशोधन झालेल आहे. त्यांना भटमान्य म्हणणे हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार झाला. तेव्हा कोणाच्याही अपप्रचाराने इतिहास बदलत नसतो एवढं लक्षात ठेवलं तरी पुरे.

In reply to by पैसा

>>>>मात्र असा प्रतिवाद करण्यासाठी वेगळा धागा काढावा असे मी सुचवीन. धागा भरकटवणारे येऊन एखादी काडी टाकतात. तुम्ही लोक तिथेच प्रतिवाद करत राहिलात की धाग्याचा मूळ उद्देश बाजूला राहतो आणि लोकांचे लक्ष वादाकडेच जातं. अशा नविन धाग्यावर 'धागा भरकटविणारे' फिरकणारसुद्धा नाही ह्याची खात्री कोणी द्यावी?

In reply to by प्रभाकर पेठकर

पैसा 22/08/2014 - 10:53
ते येणारच! मात्र स्वतंत्र धाग्यावर जर कोणी बेछूट विधाने करत असेल तर निश्चित उघडा पडेल. पुन्हा दुसरा धागाही भरकटवायचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला तर सगळ्यांनीच अशा प्रतिसादांकडे दुर्लक्ष करावे ही विनंती. अवांतराला माझ्याकडून पूर्णविराम. (ट्रोलिंगबद्दल कोणी दुसरा धागा काढायलाही हरकत नाही!) -- जय जय रघुवीर समर्थ! --

In reply to by पैसा

अतिअवांतर- 1.शिव समर्थ वा शहाजी समर्थ भेटीचा दावा करण्यात गैर काही नाही परंतु त्यासाठीचे समकालीन पुरावे वा संदर्भ तरी द्याल की नाही!कुणीतरी त्यांच्या पुस्तकात असे असे लिहले आहे म्हणजे तेच खरे असावे असा समज करुन आपल्या इतिहासासंदर्भात धारणा तयार करु नयेत 2.झाशीच्या राणीचा पराक्रम थोरच होता, त्याविषयी शंका नाही, परंतु इंग्रज - राणी युद्ध का झाले याविषयीचे भाष्यच करायचे नाही असा याचा अर्थ नव्हे 3अ. तेली तांबोळी यांना विधीमंडळात प्रतिनिधित्व देण्यासंदर्भात चर्चा चालू असताना 'तेली तांबोळी विधीमंडळात जाऊन तागडी तोलणार आहेत काय?' असा उपहासात्मक प्रश्न विचारणारे कोण होते याची नोंद घ्यावी. 3ब. लोकोत्तर राजा शाहू छत्रपती यांच्या विरोधात वेदोक्त प्रकरणात आघाडी उगडणारे कोण होते व याकामी थेट इंग्रजांकडेच शाहूराजांच्या विरोधात अर्ज करुन धार्मिक असंतोषाचे वातावरण तात्कालीन मराठी प्रदेशात कुणी तयार केले याचा धांडोळा घेतल्यास स्वतःच्या धार्मिक जातीय राजकीय धारणा पुन्हा नव्याने मांडता येतील.

In reply to by पैसा

प्यारे१ 22/08/2014 - 16:02
स्तुत्य सूचना पण सूचनेची अम्मलबजावणी होत नसेल तर पुढाकार घेऊन चर्चा हलवण्याचं काम संपादक मंडळानं करावं अशी मी विनंती करतो. अगदीच अवांतर पण काहीतरी भरीव असं असेल तर चर्चा हलवायला नि त्याचा नवीन धागा बनवायला चांगलं वाटेल. मूळ विषय केंद्रस्थानी राहून त्याच्या अनुषं गानं येणारे चांगले वाईट, योग्य अयोग्य (नकारार्थी शब्द होकारार्थींमुळं आले आहेत) पैलू चर्चिले जातील. मागे या संदर्भात मी एक धागा काढला होता. http://misalpav.com/node/26244

In reply to by पैसा

सुहास.. 22/08/2014 - 11:47
काही आयडी मिपावर फक्त चर्चा भरकटवायला येतात या संशयावर शिक्कामोर्तब झालं इथे. >>>> आणि काही आयडी केवळ प्रचार करायला येतात ( त्यात अपप्रचार ही शामील आहे ) ..त्या विषयी ही असेच धोरण ठेवावे , किमान सर्वसमावेशक समानता तरी दिसुन येईल ...

मदनबाण 22/08/2014 - 12:26
सुरेख लेखन ! :) @ संपदाक मंडळी नतद्रष्ट माकडांच्या मुसक्या वेळीच आवळा,मग चांगल्या धाग्यावर धिंगाणा घालायला धजावणार नाहीत परत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisis

पोटे 22/08/2014 - 15:20
या जुन्या पुराण्या राजा अन संस्थानिकांबद्दल लोक इतके प्रेम का बाळगतात समजत नाही. राजांनी आणि लोकांनी मिळवलेलं अखेर राजांच्या वारसांच्या खिशात गेलं . आज ते अब्जाधीश आहेत. आपण भिकार्डेच आहोत. संस्थानिकांचं पण तसेच आहे. सगळे संस्थानिक इंग्रजांअकडुन पेन्शन खात होते आणि त्यानंतर स्वतंत्र भारताच्या तिजोरीतुनही त्यांनी पेन्श्न खाल्लेली आहे. त्यामुळे कोण कुठला शहेनश्।आ छत्रपती संस्थानिक ... आम जनतेचं पोट जनतेने स्वतःच भरलेलं आहे. त्यांचे वारस मात्र गडगंज आहेत.

In reply to by पोटे

प्रसाद१९७१ 27/08/2014 - 10:49
या जुन्या पुराण्या राजा अन संस्थानिकांबद्दल लोक इतके प्रेम का बाळगतात समजत नाही.>>>>>>>>+१०००००० इंग्रज येइ पर्यंत सामान्य जनतेच्या आयुष्यात त्या आधीच्या ६०० वर्षात काहीही फरक पडला नव्हता, राज्य कोणी का करे ना. कुठल्याही राजाने कुठल्याही प्रकारचे सामाजिक, System Changes, आर्थिक, शैक्षणीक, राजकीय, न्यायदाना संबंधीत बदल केले नव्हते. एखादा राजा थोडा चांगला, एखादा थोडा वाईट एव्हडाच काय तो फरक. आपले राज्य आणि स्वार्थ जपणे इतकाच एक कलमी कार्यक्रम. राजकीय बदल : लोकशाही वगैरे, शैक्षणीक बदल : शाळा वगैरे चालू करणे, जगातील नविन तंत्रज्ञान आणणे. धार्मिक बदल : जाती व्यवस्था निर्मुलन, हिंदुं ना पुन्हा धर्म प्रवेश न्यायदान : न्यायालये स्थापणे, लिखीत स्वरुपान आणि समान कायदा लागू करणे आर्थिक : बॅंका, विमा कंपन्या चालू करणे ( युरोप मधे १५ व्या शतकातच चालू झाल्या ). Systemic : नोकरशाही वगैरे ( चीन मधे २००० वर्षा पासुन UPSC सारखी परिक्षा घेउन अधिकारी नेमले जायचे )
लेखनविषय:
लेखनप्रकार
(दिल्लीत श्री दत्त विनायक मंदिरात दरवर्षी दास नवमीच्या निमित्ताने समर्थांचे विचार आणि शिकवण लोकांपर्यंत पोहचविण्या साठी कार्यक्रम होतात. या वर्षी मनोबोधावर कार्यक्रम होता. श्रीरामाचा सर्वोत्तम दास कसा असतो या विषयावर आपल्या अल्प बुद्धीने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे).

दोन अश्रू आणि एक सलाम..!

अजय जोशी ·
शाळेत ज्यांच्यावर भरभरून लिहिलं, त्यांना कधीच विसरलो आहोत... त्यांच्या नावानं जे पुढारले, त्यांच्यावरच विसंबलो आहोत... 15 ऑगस्ट, 26 जानेवारी... मिळणाऱ्या सुट्टीमुळे लक्षात असतील.. सुट्टी जर जोडून आली, तर फारच बहार आणतील... तीन-चार दिवस स्वातंत्र्याला, बघा कसं उधाण येईल.. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी जीव दिले, त्यांच्या प्रयत्नांचं चीज होईल... जुन्या लोकांच्या जुन्या गोष्टी, पुन्हा कशाला आठवायच्या..? असे जर म्हणत असाल, तर मग सुट्ट्या कशाला घ्यायच्या..? आपण करतो मौज-मजा, त्यांनी सांडलेल्या रक्तावर.. आपण उपभोगतो स्वातंत्र्य, त्यांनी भोगलेल्या शिक्षांवर... देशासाठी मेले ते...

पेरू : भाग ३ : वाळवंटाची सफर

समर्पक ·

शिद 15/08/2014 - 14:37
पेरु देशाबद्दल फक्त भुगोलाच्या पुस्तकात वाचलं होतं पण तुमच्या ह्या प्रवासवर्णनामूळे त्या देशाची तोंडओळख सुद्धा झाली. धन्यवाद. फोटो सुद्धा जबराट आले आहेत सगळे. अगदी मागच्या २ लेखातील सुद्धा. मस्त चालू आहे तुमची सफर. और आने दो.

सखी 16/08/2014 - 00:30
छान वर्णन आणि फोटो. दुसरा भागही आत्ताच वाचला. वरचे मरूद्यान खरच ओयासिस आहे, सुरेख फोटो आलेत सगळे. सॅन्ड्बोर्डिंग ऐकले नव्हते, त्याची आणि मरूद्यानची अजुन माहीती दिली तर बरं होईल. इतकं गरम असताना तिथे पाणी कसं रहात असेल?

In reply to by सखी

समर्पक 22/08/2014 - 14:35
हे वाळवंट सहारा किंवा थर सारखे उष्ण नाही, त्यामुळे पाणी लगेच उडून जात नाही, पण ते आले कसे हे मात्र विशेष! अंतर्गत झरे इथे पाणी घेऊन येत असावेत.

फारच छान. या देशाविषयी पहिल्यांदाच वाचायला मिळते आहे. अजुनही सविस्तर वर्णन वाचायला आवडेल जसे की तुम्ही आधीच्या भागात लिहिले आहे की स्थानिक लोकांकडे राहिलात, ते काही अनुभव, त्या देशाच्या संस्कृतीबद्दल काही अनुभव इत्यादी. फोटो मस्तच.

प्रसाद१९७१ 18/08/2014 - 10:35
माझा आधीचा प्रतिसाद मिपा च्या प्रॉब्लेम मुळे उडाला. प्रवास वर्णन मस्त च. काही जास्तिची माहीती लिहु शकाल का? जसे की प्रत्येक ठीकाणी रहाण्याचा, प्रवासाचा, खाण्याचा खर्च. तुम्ही भारताच्या बाहेर असता का? भारतातुन एकदम पेरू ला जाणे जरा अवघड आहे. इत्यादी इत्यादी.

उदय के'सागर 19/08/2014 - 13:12
मरूउद्यान फारच सुंदर. तिथे पाण्याचं तळ कसं काय? ते नैसर्गिक आहे का की मानव निर्मित? प्रश्न थोडा वेड्यासारखा आहे खरा पण एवढ्या रखरखीत वाळवंटात पाण्याने काठोकाठ भरलेलं तळ पाहून प्रश्न विचारायचं राहावलं नाही. आम्हाला पेरु देश फक्त भुगोलाच्या पुस्तकातून माहित होता, शाळा सुटल्यावर मग 'मिस वर्ल्ड', 'मिस युनिव्हर्स' पाहातांना पुन्हा तो देश प्रेक्षणीय वाटे एवढाच काय तो सबंध. पण तिथे इतरही प्रेक्षणीय स्थळं आहेत हे तुम्ही दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद ;)

रायनची आई 28/08/2014 - 17:28
उशीरा प्रतिसाद देत आहे..पण ते मरुदद्यान स्व्प्नवत वाट्ले..अस काही खरच अस्तित्वात असेल असा कधीच विचार केला नव्हता..अशा ठिकाणाची ओळ्ख करुन दिल्याबद्द्ल धन्यावाद..

शिद 15/08/2014 - 14:37
पेरु देशाबद्दल फक्त भुगोलाच्या पुस्तकात वाचलं होतं पण तुमच्या ह्या प्रवासवर्णनामूळे त्या देशाची तोंडओळख सुद्धा झाली. धन्यवाद. फोटो सुद्धा जबराट आले आहेत सगळे. अगदी मागच्या २ लेखातील सुद्धा. मस्त चालू आहे तुमची सफर. और आने दो.

सखी 16/08/2014 - 00:30
छान वर्णन आणि फोटो. दुसरा भागही आत्ताच वाचला. वरचे मरूद्यान खरच ओयासिस आहे, सुरेख फोटो आलेत सगळे. सॅन्ड्बोर्डिंग ऐकले नव्हते, त्याची आणि मरूद्यानची अजुन माहीती दिली तर बरं होईल. इतकं गरम असताना तिथे पाणी कसं रहात असेल?

In reply to by सखी

समर्पक 22/08/2014 - 14:35
हे वाळवंट सहारा किंवा थर सारखे उष्ण नाही, त्यामुळे पाणी लगेच उडून जात नाही, पण ते आले कसे हे मात्र विशेष! अंतर्गत झरे इथे पाणी घेऊन येत असावेत.

फारच छान. या देशाविषयी पहिल्यांदाच वाचायला मिळते आहे. अजुनही सविस्तर वर्णन वाचायला आवडेल जसे की तुम्ही आधीच्या भागात लिहिले आहे की स्थानिक लोकांकडे राहिलात, ते काही अनुभव, त्या देशाच्या संस्कृतीबद्दल काही अनुभव इत्यादी. फोटो मस्तच.

प्रसाद१९७१ 18/08/2014 - 10:35
माझा आधीचा प्रतिसाद मिपा च्या प्रॉब्लेम मुळे उडाला. प्रवास वर्णन मस्त च. काही जास्तिची माहीती लिहु शकाल का? जसे की प्रत्येक ठीकाणी रहाण्याचा, प्रवासाचा, खाण्याचा खर्च. तुम्ही भारताच्या बाहेर असता का? भारतातुन एकदम पेरू ला जाणे जरा अवघड आहे. इत्यादी इत्यादी.

उदय के'सागर 19/08/2014 - 13:12
मरूउद्यान फारच सुंदर. तिथे पाण्याचं तळ कसं काय? ते नैसर्गिक आहे का की मानव निर्मित? प्रश्न थोडा वेड्यासारखा आहे खरा पण एवढ्या रखरखीत वाळवंटात पाण्याने काठोकाठ भरलेलं तळ पाहून प्रश्न विचारायचं राहावलं नाही. आम्हाला पेरु देश फक्त भुगोलाच्या पुस्तकातून माहित होता, शाळा सुटल्यावर मग 'मिस वर्ल्ड', 'मिस युनिव्हर्स' पाहातांना पुन्हा तो देश प्रेक्षणीय वाटे एवढाच काय तो सबंध. पण तिथे इतरही प्रेक्षणीय स्थळं आहेत हे तुम्ही दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद ;)

रायनची आई 28/08/2014 - 17:28
उशीरा प्रतिसाद देत आहे..पण ते मरुदद्यान स्व्प्नवत वाट्ले..अस काही खरच अस्तित्वात असेल असा कधीच विचार केला नव्हता..अशा ठिकाणाची ओळ्ख करुन दिल्याबद्द्ल धन्यावाद..

या भागात अजुन थोडे पूर्वतयारीविषयी. भाषा हा अतिशय महत्वाचा घटक आहे. हा देश स्पेन साम्राज्याचा भाग होता त्यामुळे व्यवहाराची भाषा 'एस्पान्योल्' आहे. इंग्रजीशिवाय कोणतीही भाषा बोलली जात असलेल्या प्रदेशात जर तिथल्या रंगात रंगायचे असेल तर भाषेचा रंग आधीपासूनच चढवायला घेणे आवश्यक आहे, जेणेकरून त्या भूमीवर उतरताक्षणीच मिसळून जाणे कठिण जात नाही... आपण भाग्यवान भारतीय, देशांतर्गतच हे अनुभवू शकतो, पण ती रंगण्याची इच्छा आणि तयारी हवी. याआधीही अशा एका देशाला भेट दिल्यामुळे या भाषेचा अभ्यास आधी एकदा झालेला होता, आता परत त्याची उजळणी आणि काही नवीन भर असा पहिले दोन महिने उद्योग होता.

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.

कविता१९७८ ·

उपास 15/08/2014 - 15:16
धगधगत्या समराच्या ज्वाला या देशासाठी जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी... अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनान्त स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली ना वात... देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि मिळालेले स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले अशा स्वातंत्र्य सैनिकांना आणि लढवय्या सैनिकांना ह्या स्वातंत्र्यदिनी विनम्र श्रद्धांजली, त्यांच्या कुटुंबियांचा या देशाला अभिमान आहे. आजचे पंत्रप्रधानांचे भाषण अप्रतिम, प्रांजळ तरीही परखड - https://www.youtube.com/watch?v=yOwD2S3oHjU

उपास 15/08/2014 - 15:23
हे राष्ट्रदेवतांचे हे राष्ट्रप्रेषितांचे आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे.. गदिमांचे शब्द, भावनांने ओथंबलेले असणारच.. माझं लहानपणापासूनच खूप आवडतं गाणं, सुरुवातीच्या बिगुलासहित.. :) https://www.youtube.com/watch?v=OPeN2wNI8Ks

भारताला स्वातंत्र्य मिळ्वुन देणार्‍या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी प्रमाण. सर्व मिपाकरांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

कविता१९७८ 15/08/2014 - 22:28
माझ्याकडुन "प्रणाम" च्या जागी चुकुन प्रमाण टाईपलं गेलंय , पेठेकरजींनी निदर्शनास आणुन दिलं पण धाग्यात बदलता येत नाहिये.

उपास 15/08/2014 - 15:16
धगधगत्या समराच्या ज्वाला या देशासाठी जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी... अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनान्त स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली ना वात... देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि मिळालेले स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले अशा स्वातंत्र्य सैनिकांना आणि लढवय्या सैनिकांना ह्या स्वातंत्र्यदिनी विनम्र श्रद्धांजली, त्यांच्या कुटुंबियांचा या देशाला अभिमान आहे. आजचे पंत्रप्रधानांचे भाषण अप्रतिम, प्रांजळ तरीही परखड - https://www.youtube.com/watch?v=yOwD2S3oHjU

उपास 15/08/2014 - 15:23
हे राष्ट्रदेवतांचे हे राष्ट्रप्रेषितांचे आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे.. गदिमांचे शब्द, भावनांने ओथंबलेले असणारच.. माझं लहानपणापासूनच खूप आवडतं गाणं, सुरुवातीच्या बिगुलासहित.. :) https://www.youtube.com/watch?v=OPeN2wNI8Ks

भारताला स्वातंत्र्य मिळ्वुन देणार्‍या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी प्रमाण. सर्व मिपाकरांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

कविता१९७८ 15/08/2014 - 22:28
माझ्याकडुन "प्रणाम" च्या जागी चुकुन प्रमाण टाईपलं गेलंय , पेठेकरजींनी निदर्शनास आणुन दिलं पण धाग्यात बदलता येत नाहिये.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज १५ ऑगस्ट २०१४ , आज भारतात सगळीकडे ६८ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातोय. भारताला स्वातंत्र्य मिळ्वुन देणार्‍या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम. सर्व मिपाकरांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

बँकेची कर्जवसुली आणी कारवाई (माहीती हवी आहे )

विलासराव ·

खटपट्या 15/08/2014 - 09:07
तुमच्या लिखाणावरून तुम्ही घरापासून दूर राहता असे तीसतेय. शक्य असेल तर सुटी काढून घरी या. पंचायतीमध्ये आणि बँकेमध्ये जावून संपूर्ण म्हणणे ऐकून घ्या. हि सर्व माहिती वकिलाला सांगून त्यांचा सल्ला घ्या.

In reply to by खटपट्या

विलासराव 15/08/2014 - 10:00
आई गावाला मी मुंबईला असतो.व्यवसाय असल्याने, मी आजकाल त्यातही लक्ष देत नसल्याने सुट्टीची अडचण नाही.

पैसा 15/08/2014 - 09:16
वकिलाचा सल्ला जरूर घ्या. पेन्शन जर सुरुवातीपासून चुकीची येत असेल तर ती बरोबर कधीही करू शकतात. मात्र घराच्या कर्जासाठी तुमची आई को-ऑब्लिगंट/को-बॉरोअर असेल तर कर्ज फेडणे बंधनकारक असते. कर्ज घेताना तिच्या सह्या घेतल्या होत्या का हे पहावे लागेल. मात्र कर्जाला २६ वर्षे झाली असे दिसते आहे. लिमिटेशन रूल्सप्रमाणे ते कर्ज मुदतबाह्य झाले असावे. दरम्यान दर ३ वर्षांनी कर्जाच्या जबाबदारीच्या सह्या कर्जदार्/तारण देणारा/जामीनदार यांच्याकडून घेणे बँकेला बंधनकारक असते. ते झालेले दिसत नाही. अशा केसेसमधे बँक कर्जाची वसूली करू शकत नाही. मात्र तुमच्या आईला फसवून वसूलीच्या कागदावर सही घेतल्याची शक्यता जास्त वाटते. तसेही काहीतरी ऑथॉरिटी लेटर असल्याशिवाय परस्पर एक बँक दुसर्‍या बँकेकडून पैसे वळवून घेऊ शकत नाही. हा सगळा घोटाळा दिसतो आहे. बँकेला वकिलाकडून नोटीस पाठवून कर्जाची कागदपत्रे बघायला मागा. आणि फसवणुकीचा खटला दाखल करतो अशी धमकी द्या.

In reply to by पैसा

विलासराव 15/08/2014 - 10:20
वकिलाचा सल्ला जरूर घ्या. पेन्शन जर सुरुवातीपासून चुकीची येत असेल तर ती बरोबर कधीही करू शकतात. हरकत नाही बरोबर केली तर. मात्र घराच्या कर्जासाठी तुमची आई को-ऑब्लिगंट/को-बॉरोअर असेल तर कर्ज फेडणे बंधनकारक असते. कर्ज घेताना तिच्या सह्या घेतल्या होत्या का हे पहावे लागेल. मात्र कर्जाला २६ वर्षे झाली असे दिसते आहे. लिमिटेशन रूल्सप्रमाणे ते कर्ज मुदतबाह्य झाले असावे. दरम्यान दर ३ वर्षांनी कर्जाच्या जबाबदारीच्या सह्या कर्जदार्/तारण देणारा/जामीनदार यांच्याकडून घेणे बँकेला बंधनकारक असते. ते झालेले दिसत नाही. अशा केसेसमधे बँक कर्जाची वसूली करू शकत नाही. मात्र तुमच्या आईला फसवून वसूलीच्या कागदावर सही घेतल्याची शक्यता जास्त वाटते. कर्जाचा आईशी काहीही संबंध नाही.कर्ज घेतले होते हे मला माहीत आहे म्हणुनच तर मी १५००० भरायची तयारी दाखवली होती. जे दोन जामीनदार होते तेही आता हयात नाहीत. परंतू कर्ज १९८७ ला घेतले होते त्यानंतर काही हप्तेही भरले गेलेत. वडीलांनी १९९१ ला राजीनामा दिला होता. त्यांना पेंशनही मिळत होती. ते २००३ ला गेले. तोपर्यंत हे लोक का आले नाहीत. आलेही असतील तर अशाप्रकारे वसुली का झाली नाही. बर त्यानंतर १० वर्षांनी हे लोक कसे काय आले? मला खात्री नाही आईने नेमक्या कोणत्या कागदावर सही केली. पण एका बँकेने दुसर्या बँकेला पैसे( पेंशन) वळवले यावरुन मला तरी तसे वाटते. कर्जदार बँकेचे लोक आधी आलेच नव्ह्ते. पण आमच्या गावाला त्यांची शाखा २०१२ ला सुरु झाली. आई ब्रम्हाकुमारीला जात असते, ते पाहुन ते म्हणाले मावशी हे बँकेचे पैसे आहेत, काहीही झाले तरी भारावेच लागतील आम्ही कशाला खोटं सांगु तुम्हाला. आमची नोकरी आहे. आम्हीही ब्रह्माकुमारीमधे जात असतो मधेमधे. आनी सही घेतली. असो. तसेही काहीतरी ऑथॉरिटी लेटर असल्याशिवाय परस्पर एक बँक दुसर्‍या बँकेकडून पैसे वळवून घेऊ शकत नाही. हा सगळा घोटाळा दिसतो आहे. बँकेला वकिलाकडून नोटीस पाठवून कर्जाची कागदपत्रे बघायला मागा. आणि फसवणुकीचा खटला दाखल करतो अशी धमकी द्या. ज्या बँकेचं कर्ज आहे तेथील एक डायरेक्टर दुसर्या बँकेचेही( पैसे वळवलेल्या ) डायरेक्टर बोर्डावर आहेत. बघतो आता वकीलांना भेटुन.

खटपट्या 15/08/2014 - 09:07
तुमच्या लिखाणावरून तुम्ही घरापासून दूर राहता असे तीसतेय. शक्य असेल तर सुटी काढून घरी या. पंचायतीमध्ये आणि बँकेमध्ये जावून संपूर्ण म्हणणे ऐकून घ्या. हि सर्व माहिती वकिलाला सांगून त्यांचा सल्ला घ्या.

In reply to by खटपट्या

विलासराव 15/08/2014 - 10:00
आई गावाला मी मुंबईला असतो.व्यवसाय असल्याने, मी आजकाल त्यातही लक्ष देत नसल्याने सुट्टीची अडचण नाही.

पैसा 15/08/2014 - 09:16
वकिलाचा सल्ला जरूर घ्या. पेन्शन जर सुरुवातीपासून चुकीची येत असेल तर ती बरोबर कधीही करू शकतात. मात्र घराच्या कर्जासाठी तुमची आई को-ऑब्लिगंट/को-बॉरोअर असेल तर कर्ज फेडणे बंधनकारक असते. कर्ज घेताना तिच्या सह्या घेतल्या होत्या का हे पहावे लागेल. मात्र कर्जाला २६ वर्षे झाली असे दिसते आहे. लिमिटेशन रूल्सप्रमाणे ते कर्ज मुदतबाह्य झाले असावे. दरम्यान दर ३ वर्षांनी कर्जाच्या जबाबदारीच्या सह्या कर्जदार्/तारण देणारा/जामीनदार यांच्याकडून घेणे बँकेला बंधनकारक असते. ते झालेले दिसत नाही. अशा केसेसमधे बँक कर्जाची वसूली करू शकत नाही. मात्र तुमच्या आईला फसवून वसूलीच्या कागदावर सही घेतल्याची शक्यता जास्त वाटते. तसेही काहीतरी ऑथॉरिटी लेटर असल्याशिवाय परस्पर एक बँक दुसर्‍या बँकेकडून पैसे वळवून घेऊ शकत नाही. हा सगळा घोटाळा दिसतो आहे. बँकेला वकिलाकडून नोटीस पाठवून कर्जाची कागदपत्रे बघायला मागा. आणि फसवणुकीचा खटला दाखल करतो अशी धमकी द्या.

In reply to by पैसा

विलासराव 15/08/2014 - 10:20
वकिलाचा सल्ला जरूर घ्या. पेन्शन जर सुरुवातीपासून चुकीची येत असेल तर ती बरोबर कधीही करू शकतात. हरकत नाही बरोबर केली तर. मात्र घराच्या कर्जासाठी तुमची आई को-ऑब्लिगंट/को-बॉरोअर असेल तर कर्ज फेडणे बंधनकारक असते. कर्ज घेताना तिच्या सह्या घेतल्या होत्या का हे पहावे लागेल. मात्र कर्जाला २६ वर्षे झाली असे दिसते आहे. लिमिटेशन रूल्सप्रमाणे ते कर्ज मुदतबाह्य झाले असावे. दरम्यान दर ३ वर्षांनी कर्जाच्या जबाबदारीच्या सह्या कर्जदार्/तारण देणारा/जामीनदार यांच्याकडून घेणे बँकेला बंधनकारक असते. ते झालेले दिसत नाही. अशा केसेसमधे बँक कर्जाची वसूली करू शकत नाही. मात्र तुमच्या आईला फसवून वसूलीच्या कागदावर सही घेतल्याची शक्यता जास्त वाटते. कर्जाचा आईशी काहीही संबंध नाही.कर्ज घेतले होते हे मला माहीत आहे म्हणुनच तर मी १५००० भरायची तयारी दाखवली होती. जे दोन जामीनदार होते तेही आता हयात नाहीत. परंतू कर्ज १९८७ ला घेतले होते त्यानंतर काही हप्तेही भरले गेलेत. वडीलांनी १९९१ ला राजीनामा दिला होता. त्यांना पेंशनही मिळत होती. ते २००३ ला गेले. तोपर्यंत हे लोक का आले नाहीत. आलेही असतील तर अशाप्रकारे वसुली का झाली नाही. बर त्यानंतर १० वर्षांनी हे लोक कसे काय आले? मला खात्री नाही आईने नेमक्या कोणत्या कागदावर सही केली. पण एका बँकेने दुसर्या बँकेला पैसे( पेंशन) वळवले यावरुन मला तरी तसे वाटते. कर्जदार बँकेचे लोक आधी आलेच नव्ह्ते. पण आमच्या गावाला त्यांची शाखा २०१२ ला सुरु झाली. आई ब्रम्हाकुमारीला जात असते, ते पाहुन ते म्हणाले मावशी हे बँकेचे पैसे आहेत, काहीही झाले तरी भारावेच लागतील आम्ही कशाला खोटं सांगु तुम्हाला. आमची नोकरी आहे. आम्हीही ब्रह्माकुमारीमधे जात असतो मधेमधे. आनी सही घेतली. असो. तसेही काहीतरी ऑथॉरिटी लेटर असल्याशिवाय परस्पर एक बँक दुसर्‍या बँकेकडून पैसे वळवून घेऊ शकत नाही. हा सगळा घोटाळा दिसतो आहे. बँकेला वकिलाकडून नोटीस पाठवून कर्जाची कागदपत्रे बघायला मागा. आणि फसवणुकीचा खटला दाखल करतो अशी धमकी द्या. ज्या बँकेचं कर्ज आहे तेथील एक डायरेक्टर दुसर्या बँकेचेही( पैसे वळवलेल्या ) डायरेक्टर बोर्डावर आहेत. बघतो आता वकीलांना भेटुन.
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझे वडील पंचायत समीतीमधे काम करत असत.२००३ ला ते गेले. त्यानंतर रीतसर पेपर्स जमा केल्यावर आईला पेन्शन चालु झाली.तब्बल १० वर्षांनी २०१३ ला पंचायत समीती मधुन आईला फोन आला की तुम्हाला डबल पेन्शन येत आहे. आनी तुम्हाला जवळपास ६ लाख रुपये भरावे लागतील. तुम्ही येउन भेटा. आई तर घाबरुनच गेली. मला फोन आला, मी तिला म्हनालो मग भरुन टाकु ,तुझ्याकडे असतीलच ना जादाचे पैसे. ती म्हणाली मला काय माहित होते का? मी आलेले पैसे खर्च केलेत. थोडेफार आहेत पन ईतके? मग मी तिला तिकडे न जाण्याचा सल्ला दिला.