मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक जुनी आठवण.

अविनाशकुलकर्णी ·

गवि गुरुवार, 08/14/2014 - 17:32
हैला.. भारीच.. ...अशा मार्गाने मुंबईतल्या स्टेशनांचा ठिकाणा दिला तर नवखा मनुष्य नेमका कुठे उतरेल याच्या कल्पनेने मेंदूचे जाळीदार धिरडे झाले.

काका वक्तशीरपणाची काय सुरेख आठवण सांगितली आणि तीही आजच्या दिवशी. डोळे भरुन आले. (आपल्या देशाची कोणाशी तुलना केली की मला असच होतं) अजुन आपल्याला किती दिवस लागतील सिष्टिमशी वेळा जुळवून घ्यायला काय म्हैती. पण, होईल सध्या अर्धा तास एकतास घड्याळी पुढे मागे कराव्या लागतात इतकेच. -दिलीप बिरुटे (आशावादी भारतीय)

प्रभाकर पेठकर Sat, 08/16/2014 - 02:02
खरंच वाखाणण्याजोगी गोष्ट आहे ही. नुसती वाखाणून सोडून देण्या ऐवजी आपण ती अंगिकारण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. भारतिय रेल्वेच्या वेळापत्रकाशी आपली रेल्वे प्रामाणिक राहात नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यात आपण बदल करू शकत नाही. आपल्या हातातील गोष्ट नाही ती. पण आपल्या हाती असलेल्या गोष्टीत तरी निदान आपण वक्तशिरपणा नक्कीच अंगिकारू शकतो. एखाद्याशी ठरवलेली वेळ पाळणे, दुसर्‍याच्या वेळेचा मान राखणं, शब्द पाळणं इ.इ.इ. गोष्टींची स्वत:लाच सवय लावून घेणं आपल्याला शक्य आहे. ते न करता आपण नुसतेच इंग्रजांचा वक्तशिरपणा वाखाणू लागलो तर तो एक दांभिकपणा ठरेल.

गवि गुरुवार, 08/14/2014 - 17:32
हैला.. भारीच.. ...अशा मार्गाने मुंबईतल्या स्टेशनांचा ठिकाणा दिला तर नवखा मनुष्य नेमका कुठे उतरेल याच्या कल्पनेने मेंदूचे जाळीदार धिरडे झाले.

काका वक्तशीरपणाची काय सुरेख आठवण सांगितली आणि तीही आजच्या दिवशी. डोळे भरुन आले. (आपल्या देशाची कोणाशी तुलना केली की मला असच होतं) अजुन आपल्याला किती दिवस लागतील सिष्टिमशी वेळा जुळवून घ्यायला काय म्हैती. पण, होईल सध्या अर्धा तास एकतास घड्याळी पुढे मागे कराव्या लागतात इतकेच. -दिलीप बिरुटे (आशावादी भारतीय)

प्रभाकर पेठकर Sat, 08/16/2014 - 02:02
खरंच वाखाणण्याजोगी गोष्ट आहे ही. नुसती वाखाणून सोडून देण्या ऐवजी आपण ती अंगिकारण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. भारतिय रेल्वेच्या वेळापत्रकाशी आपली रेल्वे प्रामाणिक राहात नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यात आपण बदल करू शकत नाही. आपल्या हातातील गोष्ट नाही ती. पण आपल्या हाती असलेल्या गोष्टीत तरी निदान आपण वक्तशिरपणा नक्कीच अंगिकारू शकतो. एखाद्याशी ठरवलेली वेळ पाळणे, दुसर्‍याच्या वेळेचा मान राखणं, शब्द पाळणं इ.इ.इ. गोष्टींची स्वत:लाच सवय लावून घेणं आपल्याला शक्य आहे. ते न करता आपण नुसतेच इंग्रजांचा वक्तशिरपणा वाखाणू लागलो तर तो एक दांभिकपणा ठरेल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
एक जुनी आठवण. ब्रिटिश माणसाच्या रक्तात वक्तशीर पणा भिनलेला आहे ७१-७२ साल असेल..नोकरीला लागून १.१/२ वर्ष झाले असेल.. कंपनी नवा प्रॉडक्ट तयार करणार होती..त्या साठी इंग्लंडला जाण्या साठी माझी निवड झाली त्या काळात परदेशगमन म्हणजे अप्रूप असायचे.. माझी पाहिलीच खेप(वेळ)..शिक्षण झाले अन लगेचच नोकरीला लागल्याने प्रवासाचा अनुभव नव्हता,, इंग्लंड तिथल्या लोकल्स ट्रेन बद्दल माहिती घेत होतो..त्या वेगवान असतात इत्यादी एक तर प्रॉडक्ट शिकून तो इथे तयार करून दाखवणे याचा ताण होता. बाथ नावच्या गावात कारखाना होता,तिथे एका त्याच कंपनीतल्या एकाच्या परिवारात राहण्याची सोय झाली होती.. ट्रेनिंग सुरू झाले..व त्याचाच एक

जाडे मीठ.

अनिता ठाकूर ·

सुनील गुरुवार, 08/14/2014 - 14:10
जाडे मीठ घातलेल्या पाकृंची चव वेगळीच (चांगल्या अर्थाने!) लागते, हे अनुभवाने सांगू शकतो.

गवि गुरुवार, 08/14/2014 - 14:24
दादरप येथील श्रीकृष्ण बटाटवडा जाड्यामिठाच्या वापराने बनवतात किंवा किमान त्यात जाडेमीठ दाताखाली लागते इतके नक्की. त्यामुळे खरोखर चांगली चव येते. बाकी आयोडिनची कमतरता होऊ नये म्हणून सर्वाधिक सामान्यपणे खाल्ल्या जाणार्‍या पदार्थात आयोडीन मिसळण्याच्या पद्धतीला जाड्या मिठाने अडसर होत असेल तर ते वाईटच. एकूणच पदार्थ नीट पॅक केलेले अधिक चांगले असे (त्या पदार्थांचा प्रथमपासूनचा प्रवास दृष्टीआड असल्याने) मत झालेले आहे. पोत्यातले जिन्नस बहुतांशी उघडे असतात.. उघड्या पोत्यातल्या धान्यावर चिमण्या, त्यांची शीट, पोरकिडे, हवेतली धूळ कचरा, आणि इतर अनेक गोष्टी येतात. खडेमिठाचं पोतं हे सर्वात उपेक्षित अवस्थेत ठेवलेलं असतं. बिनपावसाच्या दिवसांत मिठाची उघड्या तोंडाची पोती चक्क दुकानाबाहेरच्या भिंतीला टेकून किंवा रस्त्याकडेला ठेवलेली मी अनेकदा पाहिली आहेत. त्यावर येणारेजाणारे श्वान मुक्तपादे जलसिंचन करताना पाहून तेव्हापासून जाडेमीठ विकत आणण्याची इच्छा मेली आहे.

In reply to by गवि

प्रभाकर पेठकर गुरुवार, 08/14/2014 - 15:21
>>>> त्यावर येणारेजाणारे श्वान मुक्तपादे जलसिंचन करताना पाहून....... अरे बापरे! गवि म्हणताहेत त्या अर्थी नक्कीच त्यांनी कुठेतरी पाहिले असावे. पण ही घटना प्रातिनिधिक मानता येणार नाही. बाहेर ठेवलेल्या उघड्या पोत्यातील मीठावर (आणि इतर धान्यावर) कोणी पक्षी-प्राणी येवू/बसू नयेत म्हणून वाण्याचे कामगार दक्ष असतात. लगेच दांडकं घेऊन धावतात. २-४ वेळा असे घडले की क्षेत्रातील प्राण्यांना/पक्षांना दहशत बसते. ते पुन्हा तिथे फिरकत नाही. रात्रीच्या वेळी पोतं बाहेरच असलं तरी त्याचं तोंड बंद करून वर वजन ठेवण्यात येतं. इतर धान्याची पोती दुकानात आंतमध्ये घेतली जातात.

In reply to by सूड

गवि गुरुवार, 08/14/2014 - 17:17
बटाटवड्याच्या पश्चिमेची चुकीने पूर्व झाल्याने संपादकांना विनंती करोन प्रतिसाद दुरुस्त केला.

आदूबाळ गुरुवार, 08/14/2014 - 14:34
यानिमित्ताने विचारून घेतो: "मिठाची आमली" हा काय प्रकार असतो? कोकणाच्या पार्श्वभूमीवरच्या कथा कादंबर्‍यांत याचा उल्लेख वाचला आहे. म्हणजे मीठ घातलेली भाताची पेज का?

In reply to by आदूबाळ

पैसा गुरुवार, 08/14/2014 - 22:02
लहान अख्ख्या कैर्‍या किंवा कैर्‍यांचे पातळ उभे काप मीठ घालून मुरत ठेवतात. कितीही गरीब घरात पेजेबरोबर तोंडी लावायला या आमल्या तरी नक्कीच असतात. आमली म्हणजे लहान कैरी.

In reply to by पैसा

पिवळा डांबिस गुरुवार, 08/14/2014 - 22:20
आणि अगदी गरीब घरात असंच नाही पण चांगल्या घरातही पावसाळ्याच्या दिवसांत मासळी मिळत नसल्याने तोंडी लावायला आमली वापरली जाते (पूर्वी जायची, सध्याचं माहिती नाही!) एप्रिल/मे महिन्यात झाडांवरून खाली पडणार्‍या छोट्या कैर्‍यांचा सदुपयोग! कधीकधी अंबाडीची हिरवी फळेही अशीच मिठात मुरवून पेजेबरोबर वापरतात (त्यालाही आमली असंच म्हणतात)

In reply to by पैसा

कंजूस Fri, 08/15/2014 - 02:17
आमटे/अंबाडे लहान चिकू एवढे असतात आणि त्यांचा आंबटपणा एकसारखा असतो .तसे कैऱ्यांचे नसते त्या आंब्याच्या जातींप्रमाणे कमी जास्ती आंबट असतात .जानेवारी महिन्यात अंबाडे झाडावरून खाली पडतात त्यावेळी झाडाला पाने नसतात फक्त फिकट हिरवे अंबाडेच असतात .हे अंबाडे बरणीत भरून खडे मिठाने झाकले की काही दिवसांनी पाणी सुटून त्यात ते मुरतात .ब्रान्डेड मिठाला पाणी लवकर सुटत नाही .त्यावर तशी प्रक्रियाच केलेली असते .लोणची वगैरे खारवण्याच्या उद्योगात खडे मीठ आपल्या खारेपणाला जागते असं म्हणता येईल

प्रभाकर पेठकर गुरुवार, 08/14/2014 - 14:44
माझ्या लहानपणी बहुतेक वाणसामान मसजिद बंदर इथून आणलं जायचं. माझे वडील आणायचे. कधी कधी मला बरोबर न्यायचे. (हाय! ते मस्जिद बंदर स्थानकावरचे मुगाचे वडे {http://www.misalpav.com/node/2275{}). जाडे मीठ आमच्या नाक्यावरच्या वाण्याकडून आणले जायचे. ते पाट्यावर वाटून बारीक करणे (जेवताना ताटात घेण्यासाठी) हे काम माझ्याकडे असायचे. जाडे मीठ पाट्यावर वरवंट्याने वाटून बारीक करणे हे माझे काम असायचे. आयोडिन युक्त मीठ हे मेंदूच्या वाढीसाठी आवश्यक असते. (पण म्हणून, जाहिरातीत दाखविल्याप्रमाणे, नुसते आयोडिन युक्त मीठ खाऊन कोणी 'कलेक्टर' वगैरे होत नाही). ते आपल्याला समुद्र वनस्पती, मासे ह्यातून मिळतेच पण चीझ, गाईचे दूध, अंडी, आईस्क्रिम, आयोडीनयुक्त मीठ, कवचयुक्त मासे, सोया दूध, सोया सॉस आणि दही ह्या पदार्थांमधूनही नैसर्गिकरित्या मिळते. डोंगराळ भागात जमिनीत आयोडीनचे प्रमाण कमी असते त्यामुळे तेथे स्थित माणसांमध्ये आयोडीन कमतरता भासते. ती वरील पदार्थांच्या सेवनाने भरून येते. >>>>मला वाटतं की स्वयंपाकात जाड्या मीठाचा वापर व्हावयास हवा.ते नैसर्गिक स्वरूपात असतं.Branded बारीक मीठ प्रक्रीया केलेलं असल्यामुळे त्यातील रसायनांमुळे ते तब्येतीस हानीकारक असते असे मला वाटते. जाड्या मीठात तयार बारीक मीठापेक्षा कांही पोषक द्रव्ये जास्त असतात त्यामुळे त्याची चव बारीक मीठापेक्षा जास्त चांगली असते. बाकी कांही फरक नाही. पण शरीराला आवश्यक तेव्हढे आयोडीन त्यातुन मिळेलच असे नाही. वरच्या यादीतील सर्व पदार्थ प्रत्येकाच्या रोजच्या सेवनात असतीलच असे नाही. त्यामुळे शारीराची आयोडीनची गरज सहजरित्या भागविण्याचा उत्तम मार्ग म्हणजे 'आयोडीन युक्त' तयार, बारीक मीठाचा वापर. मीठातील आयोडीनचा उपयोग मेंदूच्या वाढीसाठी होत असला तरी कुठल्याही मीठाचे सेवन प्रमाणाबाहेर होणार नाही ह्याची दक्षता घ्यावी.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रभाकर पेठकर Mon, 08/18/2014 - 13:47
वरील प्रतिसादात दिलेली जोडणी (लिंक) जरा (एका अंकाने) चुकली आहे ती http://www.misalpav.com/node/22756 अशी वाचावी, ही विनंती. (मुळ जोडणी दुरुस्त करण्याची संपादक मंडळाला विनंती आहे.)

कंजूस गुरुवार, 08/14/2014 - 15:03
जाडे मीठ उपेक्षित नाही .त्यामागची भावना समजून घ्यावी .वाणी मीठ विकतांना त्या बाहेर ठेवलेल्या पोत्यातले देत नाहीत .ज्याला मीठसुध्दा मागावे लागते तो फारच गरीब समजला जातो तो जर रात्री अपरात्री आलाच तर मीठ न मिळता परत जाऊ नये यासाठी एक पोतेभर मीठ दुकानाबाहेर ठेवण्याची प्रथा आहे .शिवाय पूर्वी गोसावी ,वगैरे पायी फिरत असत ते कोणताही अन्नपदार्थ झोळीत साठवत नसत .तेही घेत . खडे मीठ समुद्राकाठच्या मिठागरात तयार होते .यात थोडे मग्नेशिअमही असते .अत्यल्प प्रमाणात आयोडिन असते .ते उपयोगी आहे .गुजरातकडे काही खाणीत आणि तिबेटच्या काही नद्यांतल्या मिठात हे दोन्ही नसतात .त्यांना गऴयाच्या गाठी सुजण्याचा रोग होऊ शकतो . हल्ली पैकबंद मिठात आयोडिन घालतात आणि त्यावर पिष्टमय पदार्थाचे लुकण चढवतात त्यामुळे पाणी सुटत नाही .

In reply to by कंजूस

गवि गुरुवार, 08/14/2014 - 15:07
ज्याला मीठसुध्दा मागावे लागते तो फारच गरीब समजला जातो तो जर रात्री अपरात्री आलाच तर मीठ न मिळता परत जाऊ नये यासाठी एक पोतेभर मीठ दुकानाबाहेर ठेवण्याची प्रथा आहे . ओहो.. हृद्य प्रथा. हे माहीत नव्हतं म्हणून तसा गैरसमज झाला होता. (मीठ हा तुलनेत स्वस्त पदार्थ असल्याने जागा कमी पडल्यावर त्याला बाहेर ठेवणे आणि धान्य तेल वगैरे आत ठेवणे इ.) माहितीबद्दल धन्यवाद.

In reply to by गवि

प्रभाकर पेठकर गुरुवार, 08/14/2014 - 15:25
>>>>मीठ हा तुलनेत स्वस्त पदार्थ असल्याने.... हा मुद्दाही असतोच. मीठ जेवणात अत्यल्प लागत असल्याने आणि स्वस्त असल्याकारणाने कोणी मीठाची चोरी करायचा प्रयत्न करीत नाही.

कंजूस गुरुवार, 08/14/2014 - 16:20
मिठाला पारका झाला म्हाणजे खूपच गरीबी आली .वाण्याच्य पोत्यातले मीठ उचलावे लागते ही चोरी नाही .वाण्यासमोरच उचलले तरी तो काही बोलणार नाही उलट त्याला बोलवून मापटंभर तांदूळ डाळवगैरे त्याला देईल .असो .

बहुगुणी गुरुवार, 08/14/2014 - 17:02
जाडे (खडे) मीठात सोडियम क्लोराईड व्यतिरिक्त मॅग्नेशियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड हे क्षार तसेच मॅग्नेशियम सल्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेट हेही क्षार असतात. अतिरिक्त खारटपणा (आणि थोडासा कडवटपणाही) या क्षारांनी येतो. तसंच या मीठाचं हवेतला ओलावा शोषून घेणंही वाढतं (हाय्ग्रोस्कोपिक).

एसमाळी गुरुवार, 08/14/2014 - 18:00
काही वर्षापुर्वी माझ्या आईचे थॉयरोईडचे ऑपरेशन झाले तेंव्हा डॉक ने कारण सांगितले. जुनी लोक खडी मीठ खात त्यात आयोडीन नसल्यामुळे असे आजार संभवतात.

लक्ष्या गुरुवार, 08/14/2014 - 18:34
मी ब्रश नतर मीठाच्या पान्यानी गुळ्न्या करतो त्या साठी खडी मीठ वापरतो. दातासाठी चागले आसते.

राही गुरुवार, 08/14/2014 - 19:26
जाडे मीठ मिठागरांमध्ये मानवी श्रमांद्वारे तयार होते. त्यावर फारशी किंवा कोणतीही प्रक्रिया होत नाही. आजकाल मानवी वस्तीलगतचा किनारा फारच प्रदूषित असतो. भांडूपच्या पूर्वेला अजूनही मिठागरे आहेत, ती पहावी. दूर मोरवी, मांडवी वगैरे ठिकाणी प्रदूषण कदाचित कमी असेल पण अजिबात नसेल असे नाही. यास्तव रीफाइन्ड मीठ खाणे योग्य असावे असे वाटते.

सुहास.. गुरुवार, 08/14/2014 - 22:17
खडे मीठ ...काळे मीठ !! आयोडिन ई. ई. ...ते काही का असेना ...खड्या वा काळ्या मिठाला चव वेगळी आणि छान असते ......मी आठवड्यातुन एकदा , जेव्हा बाजरी च्या भाकरीच जेवण असते ...आवर्जुन टाकतो :) गळ्याला अजुन कसलाही त्रास नाही ... असो ..आ.बा. आमल्या फकत कोकणात नाही तर मराठवाड्याकडे ही बनवितात , विषेश म्हणजे आम्ही त्यात लाल मिरच्यांचा ठेचा ही टाकतो :)

कंजूस Fri, 08/15/2014 - 01:40
आता वारीच्या निमित्ताने वारकरी झाडाखाली जेवण कसे करतात ते टिव्हीवर दाखवले .भाकऱ्या करून झाल्यावर त्याच तव्यावर तेल टाकून बचकाभर हिरव्या मिरच्या परतल्या आणि नंतर खडे मीठ घालून वाटल्या .झाला खरडा तयार आणि भाकरी .हे खाऊन पंचवीस किमी चालायला वारकरी तयार !

सुनील गुरुवार, 08/14/2014 - 14:10
जाडे मीठ घातलेल्या पाकृंची चव वेगळीच (चांगल्या अर्थाने!) लागते, हे अनुभवाने सांगू शकतो.

गवि गुरुवार, 08/14/2014 - 14:24
दादरप येथील श्रीकृष्ण बटाटवडा जाड्यामिठाच्या वापराने बनवतात किंवा किमान त्यात जाडेमीठ दाताखाली लागते इतके नक्की. त्यामुळे खरोखर चांगली चव येते. बाकी आयोडिनची कमतरता होऊ नये म्हणून सर्वाधिक सामान्यपणे खाल्ल्या जाणार्‍या पदार्थात आयोडीन मिसळण्याच्या पद्धतीला जाड्या मिठाने अडसर होत असेल तर ते वाईटच. एकूणच पदार्थ नीट पॅक केलेले अधिक चांगले असे (त्या पदार्थांचा प्रथमपासूनचा प्रवास दृष्टीआड असल्याने) मत झालेले आहे. पोत्यातले जिन्नस बहुतांशी उघडे असतात.. उघड्या पोत्यातल्या धान्यावर चिमण्या, त्यांची शीट, पोरकिडे, हवेतली धूळ कचरा, आणि इतर अनेक गोष्टी येतात. खडेमिठाचं पोतं हे सर्वात उपेक्षित अवस्थेत ठेवलेलं असतं. बिनपावसाच्या दिवसांत मिठाची उघड्या तोंडाची पोती चक्क दुकानाबाहेरच्या भिंतीला टेकून किंवा रस्त्याकडेला ठेवलेली मी अनेकदा पाहिली आहेत. त्यावर येणारेजाणारे श्वान मुक्तपादे जलसिंचन करताना पाहून तेव्हापासून जाडेमीठ विकत आणण्याची इच्छा मेली आहे.

In reply to by गवि

प्रभाकर पेठकर गुरुवार, 08/14/2014 - 15:21
>>>> त्यावर येणारेजाणारे श्वान मुक्तपादे जलसिंचन करताना पाहून....... अरे बापरे! गवि म्हणताहेत त्या अर्थी नक्कीच त्यांनी कुठेतरी पाहिले असावे. पण ही घटना प्रातिनिधिक मानता येणार नाही. बाहेर ठेवलेल्या उघड्या पोत्यातील मीठावर (आणि इतर धान्यावर) कोणी पक्षी-प्राणी येवू/बसू नयेत म्हणून वाण्याचे कामगार दक्ष असतात. लगेच दांडकं घेऊन धावतात. २-४ वेळा असे घडले की क्षेत्रातील प्राण्यांना/पक्षांना दहशत बसते. ते पुन्हा तिथे फिरकत नाही. रात्रीच्या वेळी पोतं बाहेरच असलं तरी त्याचं तोंड बंद करून वर वजन ठेवण्यात येतं. इतर धान्याची पोती दुकानात आंतमध्ये घेतली जातात.

In reply to by सूड

गवि गुरुवार, 08/14/2014 - 17:17
बटाटवड्याच्या पश्चिमेची चुकीने पूर्व झाल्याने संपादकांना विनंती करोन प्रतिसाद दुरुस्त केला.

आदूबाळ गुरुवार, 08/14/2014 - 14:34
यानिमित्ताने विचारून घेतो: "मिठाची आमली" हा काय प्रकार असतो? कोकणाच्या पार्श्वभूमीवरच्या कथा कादंबर्‍यांत याचा उल्लेख वाचला आहे. म्हणजे मीठ घातलेली भाताची पेज का?

In reply to by आदूबाळ

पैसा गुरुवार, 08/14/2014 - 22:02
लहान अख्ख्या कैर्‍या किंवा कैर्‍यांचे पातळ उभे काप मीठ घालून मुरत ठेवतात. कितीही गरीब घरात पेजेबरोबर तोंडी लावायला या आमल्या तरी नक्कीच असतात. आमली म्हणजे लहान कैरी.

In reply to by पैसा

पिवळा डांबिस गुरुवार, 08/14/2014 - 22:20
आणि अगदी गरीब घरात असंच नाही पण चांगल्या घरातही पावसाळ्याच्या दिवसांत मासळी मिळत नसल्याने तोंडी लावायला आमली वापरली जाते (पूर्वी जायची, सध्याचं माहिती नाही!) एप्रिल/मे महिन्यात झाडांवरून खाली पडणार्‍या छोट्या कैर्‍यांचा सदुपयोग! कधीकधी अंबाडीची हिरवी फळेही अशीच मिठात मुरवून पेजेबरोबर वापरतात (त्यालाही आमली असंच म्हणतात)

In reply to by पैसा

कंजूस Fri, 08/15/2014 - 02:17
आमटे/अंबाडे लहान चिकू एवढे असतात आणि त्यांचा आंबटपणा एकसारखा असतो .तसे कैऱ्यांचे नसते त्या आंब्याच्या जातींप्रमाणे कमी जास्ती आंबट असतात .जानेवारी महिन्यात अंबाडे झाडावरून खाली पडतात त्यावेळी झाडाला पाने नसतात फक्त फिकट हिरवे अंबाडेच असतात .हे अंबाडे बरणीत भरून खडे मिठाने झाकले की काही दिवसांनी पाणी सुटून त्यात ते मुरतात .ब्रान्डेड मिठाला पाणी लवकर सुटत नाही .त्यावर तशी प्रक्रियाच केलेली असते .लोणची वगैरे खारवण्याच्या उद्योगात खडे मीठ आपल्या खारेपणाला जागते असं म्हणता येईल

प्रभाकर पेठकर गुरुवार, 08/14/2014 - 14:44
माझ्या लहानपणी बहुतेक वाणसामान मसजिद बंदर इथून आणलं जायचं. माझे वडील आणायचे. कधी कधी मला बरोबर न्यायचे. (हाय! ते मस्जिद बंदर स्थानकावरचे मुगाचे वडे {http://www.misalpav.com/node/2275{}). जाडे मीठ आमच्या नाक्यावरच्या वाण्याकडून आणले जायचे. ते पाट्यावर वाटून बारीक करणे (जेवताना ताटात घेण्यासाठी) हे काम माझ्याकडे असायचे. जाडे मीठ पाट्यावर वरवंट्याने वाटून बारीक करणे हे माझे काम असायचे. आयोडिन युक्त मीठ हे मेंदूच्या वाढीसाठी आवश्यक असते. (पण म्हणून, जाहिरातीत दाखविल्याप्रमाणे, नुसते आयोडिन युक्त मीठ खाऊन कोणी 'कलेक्टर' वगैरे होत नाही). ते आपल्याला समुद्र वनस्पती, मासे ह्यातून मिळतेच पण चीझ, गाईचे दूध, अंडी, आईस्क्रिम, आयोडीनयुक्त मीठ, कवचयुक्त मासे, सोया दूध, सोया सॉस आणि दही ह्या पदार्थांमधूनही नैसर्गिकरित्या मिळते. डोंगराळ भागात जमिनीत आयोडीनचे प्रमाण कमी असते त्यामुळे तेथे स्थित माणसांमध्ये आयोडीन कमतरता भासते. ती वरील पदार्थांच्या सेवनाने भरून येते. >>>>मला वाटतं की स्वयंपाकात जाड्या मीठाचा वापर व्हावयास हवा.ते नैसर्गिक स्वरूपात असतं.Branded बारीक मीठ प्रक्रीया केलेलं असल्यामुळे त्यातील रसायनांमुळे ते तब्येतीस हानीकारक असते असे मला वाटते. जाड्या मीठात तयार बारीक मीठापेक्षा कांही पोषक द्रव्ये जास्त असतात त्यामुळे त्याची चव बारीक मीठापेक्षा जास्त चांगली असते. बाकी कांही फरक नाही. पण शरीराला आवश्यक तेव्हढे आयोडीन त्यातुन मिळेलच असे नाही. वरच्या यादीतील सर्व पदार्थ प्रत्येकाच्या रोजच्या सेवनात असतीलच असे नाही. त्यामुळे शारीराची आयोडीनची गरज सहजरित्या भागविण्याचा उत्तम मार्ग म्हणजे 'आयोडीन युक्त' तयार, बारीक मीठाचा वापर. मीठातील आयोडीनचा उपयोग मेंदूच्या वाढीसाठी होत असला तरी कुठल्याही मीठाचे सेवन प्रमाणाबाहेर होणार नाही ह्याची दक्षता घ्यावी.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रभाकर पेठकर Mon, 08/18/2014 - 13:47
वरील प्रतिसादात दिलेली जोडणी (लिंक) जरा (एका अंकाने) चुकली आहे ती http://www.misalpav.com/node/22756 अशी वाचावी, ही विनंती. (मुळ जोडणी दुरुस्त करण्याची संपादक मंडळाला विनंती आहे.)

कंजूस गुरुवार, 08/14/2014 - 15:03
जाडे मीठ उपेक्षित नाही .त्यामागची भावना समजून घ्यावी .वाणी मीठ विकतांना त्या बाहेर ठेवलेल्या पोत्यातले देत नाहीत .ज्याला मीठसुध्दा मागावे लागते तो फारच गरीब समजला जातो तो जर रात्री अपरात्री आलाच तर मीठ न मिळता परत जाऊ नये यासाठी एक पोतेभर मीठ दुकानाबाहेर ठेवण्याची प्रथा आहे .शिवाय पूर्वी गोसावी ,वगैरे पायी फिरत असत ते कोणताही अन्नपदार्थ झोळीत साठवत नसत .तेही घेत . खडे मीठ समुद्राकाठच्या मिठागरात तयार होते .यात थोडे मग्नेशिअमही असते .अत्यल्प प्रमाणात आयोडिन असते .ते उपयोगी आहे .गुजरातकडे काही खाणीत आणि तिबेटच्या काही नद्यांतल्या मिठात हे दोन्ही नसतात .त्यांना गऴयाच्या गाठी सुजण्याचा रोग होऊ शकतो . हल्ली पैकबंद मिठात आयोडिन घालतात आणि त्यावर पिष्टमय पदार्थाचे लुकण चढवतात त्यामुळे पाणी सुटत नाही .

In reply to by कंजूस

गवि गुरुवार, 08/14/2014 - 15:07
ज्याला मीठसुध्दा मागावे लागते तो फारच गरीब समजला जातो तो जर रात्री अपरात्री आलाच तर मीठ न मिळता परत जाऊ नये यासाठी एक पोतेभर मीठ दुकानाबाहेर ठेवण्याची प्रथा आहे . ओहो.. हृद्य प्रथा. हे माहीत नव्हतं म्हणून तसा गैरसमज झाला होता. (मीठ हा तुलनेत स्वस्त पदार्थ असल्याने जागा कमी पडल्यावर त्याला बाहेर ठेवणे आणि धान्य तेल वगैरे आत ठेवणे इ.) माहितीबद्दल धन्यवाद.

In reply to by गवि

प्रभाकर पेठकर गुरुवार, 08/14/2014 - 15:25
>>>>मीठ हा तुलनेत स्वस्त पदार्थ असल्याने.... हा मुद्दाही असतोच. मीठ जेवणात अत्यल्प लागत असल्याने आणि स्वस्त असल्याकारणाने कोणी मीठाची चोरी करायचा प्रयत्न करीत नाही.

कंजूस गुरुवार, 08/14/2014 - 16:20
मिठाला पारका झाला म्हाणजे खूपच गरीबी आली .वाण्याच्य पोत्यातले मीठ उचलावे लागते ही चोरी नाही .वाण्यासमोरच उचलले तरी तो काही बोलणार नाही उलट त्याला बोलवून मापटंभर तांदूळ डाळवगैरे त्याला देईल .असो .

बहुगुणी गुरुवार, 08/14/2014 - 17:02
जाडे (खडे) मीठात सोडियम क्लोराईड व्यतिरिक्त मॅग्नेशियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड हे क्षार तसेच मॅग्नेशियम सल्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेट हेही क्षार असतात. अतिरिक्त खारटपणा (आणि थोडासा कडवटपणाही) या क्षारांनी येतो. तसंच या मीठाचं हवेतला ओलावा शोषून घेणंही वाढतं (हाय्ग्रोस्कोपिक).

एसमाळी गुरुवार, 08/14/2014 - 18:00
काही वर्षापुर्वी माझ्या आईचे थॉयरोईडचे ऑपरेशन झाले तेंव्हा डॉक ने कारण सांगितले. जुनी लोक खडी मीठ खात त्यात आयोडीन नसल्यामुळे असे आजार संभवतात.

लक्ष्या गुरुवार, 08/14/2014 - 18:34
मी ब्रश नतर मीठाच्या पान्यानी गुळ्न्या करतो त्या साठी खडी मीठ वापरतो. दातासाठी चागले आसते.

राही गुरुवार, 08/14/2014 - 19:26
जाडे मीठ मिठागरांमध्ये मानवी श्रमांद्वारे तयार होते. त्यावर फारशी किंवा कोणतीही प्रक्रिया होत नाही. आजकाल मानवी वस्तीलगतचा किनारा फारच प्रदूषित असतो. भांडूपच्या पूर्वेला अजूनही मिठागरे आहेत, ती पहावी. दूर मोरवी, मांडवी वगैरे ठिकाणी प्रदूषण कदाचित कमी असेल पण अजिबात नसेल असे नाही. यास्तव रीफाइन्ड मीठ खाणे योग्य असावे असे वाटते.

सुहास.. गुरुवार, 08/14/2014 - 22:17
खडे मीठ ...काळे मीठ !! आयोडिन ई. ई. ...ते काही का असेना ...खड्या वा काळ्या मिठाला चव वेगळी आणि छान असते ......मी आठवड्यातुन एकदा , जेव्हा बाजरी च्या भाकरीच जेवण असते ...आवर्जुन टाकतो :) गळ्याला अजुन कसलाही त्रास नाही ... असो ..आ.बा. आमल्या फकत कोकणात नाही तर मराठवाड्याकडे ही बनवितात , विषेश म्हणजे आम्ही त्यात लाल मिरच्यांचा ठेचा ही टाकतो :)

कंजूस Fri, 08/15/2014 - 01:40
आता वारीच्या निमित्ताने वारकरी झाडाखाली जेवण कसे करतात ते टिव्हीवर दाखवले .भाकऱ्या करून झाल्यावर त्याच तव्यावर तेल टाकून बचकाभर हिरव्या मिरच्या परतल्या आणि नंतर खडे मीठ घालून वाटल्या .झाला खरडा तयार आणि भाकरी .हे खाऊन पंचवीस किमी चालायला वारकरी तयार !
लहानपणापासून घरात जाडं मीठ पहात आल्यामुळे, लग्नानंतरहि स्वयंपाकात तेच मी वापरू लागले. माझ्या लहानपणी वाण्याकडे जाड्या व बारीक मीठाची अशी दोन पोती असायची. नंतर 'आयोडीनयुक्त' ,सर सर असं पडणारं बारीक मीठ पिशव्यांतून मिळू लागलं आणि पोत्यांत ठेवलेलं बारीक मीठ दिसेनासं झालं.अजुन जाडं मीठ मात्र , पिशव्यांतूनच, मिळतं.मी अजुनहि स्वयंपाकात, शक्य असेल तेथे जाडं मीठच वापरते. मला वाटतं ह्या जाड्या मीठाचा वापर हल्ली कमी झालाय. बर्‍याच जणांना जाडं मीठ म्हणजे काय हेच माहित नाही.

जडण-घडण 9

माधुरी विनायक ·

विटेकर गुरुवार, 08/14/2014 - 14:45
सगळे भाग आत्ताच वाचून काढले ! तुमची लेखनशैली, खरेतर कथनशैली फारच छान आणि ओघवती आहे. हाडाच्या शिक्षक आहात तुम्ही ! फार सुंदर लिहिता तुम्ही ! लिहित रहावे. आण्खी एक .. पटापटा लिहित रहावे , भाग फार लहान होताहेत. आय हेट क्रमश:!

विलासराव Sat, 08/16/2014 - 09:43
मस्त लिहीताय. हेवा वाटतो मला त्यांचा ज्यांना आपल्या मनातील विचार योग्य शब्दात कागदावर उतरवता येतात. खासकरुन आंतरीक अनुभव. माझ्या हातात असेल तर मी या विषयातील योग्य लोकांना नोबेल देईल. कारण बराचसा गोंधळ आपल्याला काय म्हणायचे हे योग्य शब्द न वापरल्याने (सुचल्याने) होतो असे मला वाटते. अवांतरः मलाही असेच अनुभव लिहावे वाटतात पन मग संकोचुन मी टाळतो मला १९९४ ला पहीला जॉब मिळाला मुंबईत. त्यांनी सांगीतले १२०० पगार+ ३०० कन्व्हेअंस. मला ते ३०० कशाचे ते समजायला २ महीने लागले. ईंग्रजी माझ आजही अगाधच आहे ना म्हणुन. अहो इंग्रजीच कशाला माझ मराठी व्याकरण आनी शुद्धलेखनसुद्धा अगाधच आहे. आनी शब्दांची समज तर त्याहुन जास्त.

एस Sat, 08/16/2014 - 13:20
बाकी वरील सर्व प्रतिसादांप्रमाणेच. पुभाप्र

In reply to by माधुरी विनायक

असंका गुरुवार, 09/04/2014 - 17:47
जाऊ द्या हो. माफी कसली मागताय....त्या निमित्ताने आपला जुना धागा वर आला- म्हणजे, आमचा वाचायचा राहिला होता हो हा, म्हणून म्हटलं! कांजिण्या शाळेत जाणार्‍यांना होतात असं काहीतरी असतं ना? मुलांना होतात, तसंच मुलांच्या आजुबाजुच्यांना पण होतातच. उन्हाळ्यात होतात ना बहुधा? यंदा मी एप्रिलच्या सुरुवातीला उदगीरला गेलो होतो, तिथल्या ब्रँच मॅनेजरला वयाच्या ३८व्या वर्षी कांजिण्या झाल्या होत्या. त्याच्या मुलाकडून त्याच्याकडे आल्या....

मराठी कथालेखक Fri, 05/13/2016 - 18:15
एखादं काम मनासारखं पूर्ण झालं, तरंच सांगायचं, नाही तर नाही, असा माझा खाक्या.
काहीतरी ठाम ठरल्याशिवाय कोणालाही काही सांगायचं नाही, विचारायचं नाही, असा माझा खाक्या
थोडि आत्मस्तुतीची किनार जाणवत आहे बाकी लेख चांगला...

विटेकर गुरुवार, 08/14/2014 - 14:45
सगळे भाग आत्ताच वाचून काढले ! तुमची लेखनशैली, खरेतर कथनशैली फारच छान आणि ओघवती आहे. हाडाच्या शिक्षक आहात तुम्ही ! फार सुंदर लिहिता तुम्ही ! लिहित रहावे. आण्खी एक .. पटापटा लिहित रहावे , भाग फार लहान होताहेत. आय हेट क्रमश:!

विलासराव Sat, 08/16/2014 - 09:43
मस्त लिहीताय. हेवा वाटतो मला त्यांचा ज्यांना आपल्या मनातील विचार योग्य शब्दात कागदावर उतरवता येतात. खासकरुन आंतरीक अनुभव. माझ्या हातात असेल तर मी या विषयातील योग्य लोकांना नोबेल देईल. कारण बराचसा गोंधळ आपल्याला काय म्हणायचे हे योग्य शब्द न वापरल्याने (सुचल्याने) होतो असे मला वाटते. अवांतरः मलाही असेच अनुभव लिहावे वाटतात पन मग संकोचुन मी टाळतो मला १९९४ ला पहीला जॉब मिळाला मुंबईत. त्यांनी सांगीतले १२०० पगार+ ३०० कन्व्हेअंस. मला ते ३०० कशाचे ते समजायला २ महीने लागले. ईंग्रजी माझ आजही अगाधच आहे ना म्हणुन. अहो इंग्रजीच कशाला माझ मराठी व्याकरण आनी शुद्धलेखनसुद्धा अगाधच आहे. आनी शब्दांची समज तर त्याहुन जास्त.

एस Sat, 08/16/2014 - 13:20
बाकी वरील सर्व प्रतिसादांप्रमाणेच. पुभाप्र

In reply to by माधुरी विनायक

असंका गुरुवार, 09/04/2014 - 17:47
जाऊ द्या हो. माफी कसली मागताय....त्या निमित्ताने आपला जुना धागा वर आला- म्हणजे, आमचा वाचायचा राहिला होता हो हा, म्हणून म्हटलं! कांजिण्या शाळेत जाणार्‍यांना होतात असं काहीतरी असतं ना? मुलांना होतात, तसंच मुलांच्या आजुबाजुच्यांना पण होतातच. उन्हाळ्यात होतात ना बहुधा? यंदा मी एप्रिलच्या सुरुवातीला उदगीरला गेलो होतो, तिथल्या ब्रँच मॅनेजरला वयाच्या ३८व्या वर्षी कांजिण्या झाल्या होत्या. त्याच्या मुलाकडून त्याच्याकडे आल्या....

मराठी कथालेखक Fri, 05/13/2016 - 18:15
एखादं काम मनासारखं पूर्ण झालं, तरंच सांगायचं, नाही तर नाही, असा माझा खाक्या.
काहीतरी ठाम ठरल्याशिवाय कोणालाही काही सांगायचं नाही, विचारायचं नाही, असा माझा खाक्या
थोडि आत्मस्तुतीची किनार जाणवत आहे बाकी लेख चांगला...
लेखनविषय:
लेखनप्रकार
ठरल्या वेळेआधी पंधरा मिनिटं मी त्या कार्यालयात जाऊन पोहोचले. छोटंसं ऑफीस. जुजबी माहिती विचारून, एका अर्जात माझे तपशील नोंदवल्यानंतर एकाने मला, आता कॉपी टेस्टला चला, असं सांगितलं. मी काहीशा उत्सुकतेने त्याच्या मागोमाग गेले. त्याने माझ्या हातात काही इंग्रजी शुभेच्छापत्रं ठेवली. कोरे कागद दिले. ही ग्रीटींग कार्ड मराठीत करा, असं सांगून मी आणखी काही विचारायच्या आत निघूनच गेला.

भारतीय स्वतंत्रता वाटचाल... एक शोध

सस्नेह ·

केदार-मिसळपाव गुरुवार, 08/14/2014 - 14:06
१. तंत्रज्ञान प्रगती-??? आपण फक्त तन्त्र तंत्रज्ञान विकत घेतोय. मालकी हक्क आपला नाही. २. शैक्षणिक क्षेत्र बर्यापैकी. तरीही मातृभाषेतुन शिक्षण अजुनही नाही. ३. शेतकी इथेपण बर्यापैकी आहे. ४. आर्थिक इथे छान आहे. ५. क्रीडा जगत शुन्य कारण अस्स्ल भारतिय खेळ फक्त भारतियच आहेत आणि युरोपिय खेळ आणि त्यांचे अर्थकारण ह्यामुळे भारतात त्याला वाव नाही. ६. वैद्यकीय इथेही खुप प्रगती आहे. ७. अस्थिर राजकीय सत्ता. हा मुद्दाच नाही. ८. दहशतवाद हा मुद्दाच नाही. ९. लोकसंख्या हा मुद्दाच नाही. १०. नैतिकता आणि संस्कृती हे मस्त आहे. खरे तर हाही मुद्दाच नाही आणि असला तर आपण अधोगतीच केली आहे

In reply to by आदूबाळ

केदार-मिसळपाव गुरुवार, 08/14/2014 - 14:48
ह्या देशांकडे बहुतांश गोष्टींचे मालकी हक्क आहेत किंवा हे देश मोठ्या प्रमाणावर वस्तुंचे उत्पादन करतात. आता विचार करुन बघा.

In reply to by केदार-मिसळपाव

आदूबाळ गुरुवार, 08/14/2014 - 16:13
प्रातिनिधिक उदाहरण म्हणूनः रिसर्च अँड डेव्हलपमेंट भारतात होते उत्पादन चीनमध्ये होतं सहाय्यकारी सेवा व्हिएतनाममधून पुरवल्या जातात विक्री भारतात होते मालकीहक्काचा एक कागद आणि त्याला चिकटलेली थोडीफार रॉयल्टी मिळते. अर्थव्यवस्थेला चालना देणार्‍या मुख्य गोष्टी मालकीहक्क ज्या देशाकडे आहे त्याव्यतिरिक्त दुसर्‍या देशात घडतात. या गोष्टी आपल्या देशात घडाव्यात (पर्यायाने आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळावी) म्हणून ते मालकीवाले देशही प्रयत्न करत असतात. उदा. ओबामाचे आउटसोर्सिंगविरोधी धोरण, मेक्सिकन माकिलाडोरा वगैरे. --- मला असं म्हणायचंय की जागतिकीकरणात, बहुराष्ट्रीय व्हॅल्यू चेन्सच्या युगात आपल्याकडे मालकी पाहिजे हा हट्ट धरून चालणार नाही.

In reply to by केदार-मिसळपाव

थॉर माणूस गुरुवार, 08/14/2014 - 14:54
तंत्रज्ञान वापरण्यातली प्रगती आहे ती. संशोधन हा विषयच घेतलेला नाही लेखामधे. आणि मुद्दा क्रमांक सात पासून पुढे तर अधोगतीचेच मुद्दे आहेत त्यामुळे तुमच्या शेवटच्या ओळीचा संदर्भ लागत नाहीये. बाकी, लोकसंख्या ही फायदा आहे की नुकसान यावर एक छान चर्चा आंतरजालावर कुठेतरी वाचली होती. आता दुवा सापडतच नाहीये.

केदार-मिसळपाव गुरुवार, 08/14/2014 - 14:11
"ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळून आपल्याला ६७ वर्षे झाली" हे अतिशय ऐतिहासिक वाक्य आहे. माझे प्रश्न: ब्रिटिशांपासून? स्वातंत्र्य? मिळून? आपल्याला? इतक्या सगळ्या सज्ञां (ची व्याख्या)/(चा आवाका) खुप मोठा आणि बहुअर्थी आहे.

In reply to by मृत्युन्जय

प्यारे१ गुरुवार, 08/14/2014 - 17:02
दहशतवाद करणारे भारतीय नागरीक नाहीत काय? माणसांना मारणं म्हणजे दहशत/आतंक/नक्षल/.... वाद ना? काही बाहेरचे बर्‍याच आतल्याना हाताशी धरुन, आपल्या लोकांना ट्रेन करुन बाकीच्यांना मारतात असं काही गोंधळाचं वातावरण आहे. त्या मुद्द्यावर भारत दहशतवादी आहे असं म्हणायला पर्याय नाही.

विटेकर गुरुवार, 08/14/2014 - 14:52
सांस्कृतिक गुलमगिरीतून आपली अजून मुक्तता झालेलीच नाही ! आपल्या जगण्याचे तत्त्वज्ञान अजून एत्तद्देशीय नाही, सेक्युल्यारेझम च्या नावाखाली आपण आपल्या देशाचे उत्तम कडबोळे करुन ठेवले आहे ! पारतंत्र्य काय राजकीयच असायला हवे का?

चौकटराजा गुरुवार, 08/14/2014 - 14:56
ब्रिटीश जमान्यापेक्षा प्रगति झाली आहेच. कारण स्वातंत्र्यामुळे संस्थानिकांच्या ( आता उद्योगपति नी ते स्थान घेतले आहे )चे बरोबरच मतांसाठी सामान्य माणसाचे कल्याण हे अपरिहार्य झाले. त्यात मग मतदारांचे लांगूलचालन हा ही प्रकार सुरू झाला. ( व्होट बॅंक). आता आपलीच प्रगति झाली आहे का ? व ती आपल्यामुळेच झाली आहे का हे पहाणे आले. आफिकी व काही प्रमाणात दक्खन आशियाई देश सोडले तर सर्वच देशात अशी प्रगति झाल्याचे दिसते. या प्रगतिला कारणीभूत असलेल्या शास्त्रीय संशोधनाची किती पेटंट्स आपल्याकडे आहेत? भारतीय माणसाची एकंदरीत कार्यक्षमताही जर्मनी जपान चीन , कोरिया यांच्या तुलनेत कमीच आहे. मुक्त अर्थव्यवस्थेत कामगार संघटनाही तितक्याच प्रभावी असाव्या लागतात. भारतातील कामगार चळवळ मरण्याच्या मार्गावर आहे. सबब प्रचंड आर्थिक विषमता हे आपले दुखणे झाले आहे. आज भारताचे जे चित्र दिसते त्यात मोठा वाटा हा सेवा क्षेत्राचा आहे जे बदलल्या तांत्रिक दुनियेत केंव्हाही पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळू शकते. उत्पादन व शेती हीच खरी जीवनास जोडणारी क्षेत्रे आहेत. त्यांचा व्याप जी डी पी मधे वाढला तरच आपले खरे आहे. रहाता राहिला भ्रष्टाचार. तो आपल्याकडे असला जरी जगात कोठेही नाही व आपल्याकडेच आहे असे चित्र नाही. कारण त्याचा संबंध आर्थिक नीतीशी नसून मानवी वर्तणुकीशी आहे. सबब तो रामाच्या वेळी होता. आजही आहे. तो मुक्त अर्थ व्यवस्थेत असतो व समाजवादी अर्थ व्यवस्थेत सुद्धा. तो घालवायचा की नाही हे मुल्यांवर अवलंबून. त्याचा मागणी पुरवठ्याशी थेट संबंध येत नाही. मंत्री खातो, तसा नागरिकही खातो. राजा करप्ट असतो तशी प्रजाही असते. दहशतवादाला अनेक पदर आहेत. कोणी म्हणतात बदलल्या सामरिक परिस्थेतीत समोरासमोर युद्ध अशक्य झाले आहे. मग " आमच्या नागरिकांसाठी, आमच्या धर्मासाठी " असे काहीतरी कारण पुढे करून परस्परांचे स्थैर्याला चूड लावण्याचे उद्योग देश करीत असतात. भौगोलिक वेगळेपणामुळे न्युझीलंड ऑस्ट्रेलिया याना दहशतवादाचा धोका पोहोचत नाही हे ही लक्षांत घेणे जरूर. भारत माझा देश आहे याचा अभिमान आहे.पण येथील राजकारणी, अठरापगड जाती, अनेक भाषा, कायदा मोडण्याची नागरिकांची प्रवृत्त्ती या प्रगतिच्या आड येणार यात जराही शंका नाही. एक भाषा,धर्म जात विरहित सार्वजनिक जीवन, या गोष्टींचा विचार करून एक नवा भारत देश निर्माण करण्यात १९२० ते १९६० या काळातील सर्वच नेते राजकारणी विद्वान अपयशी झाले असे माझे मत आहे. मी तरी त्याना द्रष्टे मानत नाही.

केदार-मिसळपाव गुरुवार, 08/14/2014 - 14:06
१. तंत्रज्ञान प्रगती-??? आपण फक्त तन्त्र तंत्रज्ञान विकत घेतोय. मालकी हक्क आपला नाही. २. शैक्षणिक क्षेत्र बर्यापैकी. तरीही मातृभाषेतुन शिक्षण अजुनही नाही. ३. शेतकी इथेपण बर्यापैकी आहे. ४. आर्थिक इथे छान आहे. ५. क्रीडा जगत शुन्य कारण अस्स्ल भारतिय खेळ फक्त भारतियच आहेत आणि युरोपिय खेळ आणि त्यांचे अर्थकारण ह्यामुळे भारतात त्याला वाव नाही. ६. वैद्यकीय इथेही खुप प्रगती आहे. ७. अस्थिर राजकीय सत्ता. हा मुद्दाच नाही. ८. दहशतवाद हा मुद्दाच नाही. ९. लोकसंख्या हा मुद्दाच नाही. १०. नैतिकता आणि संस्कृती हे मस्त आहे. खरे तर हाही मुद्दाच नाही आणि असला तर आपण अधोगतीच केली आहे

In reply to by आदूबाळ

केदार-मिसळपाव गुरुवार, 08/14/2014 - 14:48
ह्या देशांकडे बहुतांश गोष्टींचे मालकी हक्क आहेत किंवा हे देश मोठ्या प्रमाणावर वस्तुंचे उत्पादन करतात. आता विचार करुन बघा.

In reply to by केदार-मिसळपाव

आदूबाळ गुरुवार, 08/14/2014 - 16:13
प्रातिनिधिक उदाहरण म्हणूनः रिसर्च अँड डेव्हलपमेंट भारतात होते उत्पादन चीनमध्ये होतं सहाय्यकारी सेवा व्हिएतनाममधून पुरवल्या जातात विक्री भारतात होते मालकीहक्काचा एक कागद आणि त्याला चिकटलेली थोडीफार रॉयल्टी मिळते. अर्थव्यवस्थेला चालना देणार्‍या मुख्य गोष्टी मालकीहक्क ज्या देशाकडे आहे त्याव्यतिरिक्त दुसर्‍या देशात घडतात. या गोष्टी आपल्या देशात घडाव्यात (पर्यायाने आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळावी) म्हणून ते मालकीवाले देशही प्रयत्न करत असतात. उदा. ओबामाचे आउटसोर्सिंगविरोधी धोरण, मेक्सिकन माकिलाडोरा वगैरे. --- मला असं म्हणायचंय की जागतिकीकरणात, बहुराष्ट्रीय व्हॅल्यू चेन्सच्या युगात आपल्याकडे मालकी पाहिजे हा हट्ट धरून चालणार नाही.

In reply to by केदार-मिसळपाव

थॉर माणूस गुरुवार, 08/14/2014 - 14:54
तंत्रज्ञान वापरण्यातली प्रगती आहे ती. संशोधन हा विषयच घेतलेला नाही लेखामधे. आणि मुद्दा क्रमांक सात पासून पुढे तर अधोगतीचेच मुद्दे आहेत त्यामुळे तुमच्या शेवटच्या ओळीचा संदर्भ लागत नाहीये. बाकी, लोकसंख्या ही फायदा आहे की नुकसान यावर एक छान चर्चा आंतरजालावर कुठेतरी वाचली होती. आता दुवा सापडतच नाहीये.

केदार-मिसळपाव गुरुवार, 08/14/2014 - 14:11
"ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळून आपल्याला ६७ वर्षे झाली" हे अतिशय ऐतिहासिक वाक्य आहे. माझे प्रश्न: ब्रिटिशांपासून? स्वातंत्र्य? मिळून? आपल्याला? इतक्या सगळ्या सज्ञां (ची व्याख्या)/(चा आवाका) खुप मोठा आणि बहुअर्थी आहे.

In reply to by मृत्युन्जय

प्यारे१ गुरुवार, 08/14/2014 - 17:02
दहशतवाद करणारे भारतीय नागरीक नाहीत काय? माणसांना मारणं म्हणजे दहशत/आतंक/नक्षल/.... वाद ना? काही बाहेरचे बर्‍याच आतल्याना हाताशी धरुन, आपल्या लोकांना ट्रेन करुन बाकीच्यांना मारतात असं काही गोंधळाचं वातावरण आहे. त्या मुद्द्यावर भारत दहशतवादी आहे असं म्हणायला पर्याय नाही.

विटेकर गुरुवार, 08/14/2014 - 14:52
सांस्कृतिक गुलमगिरीतून आपली अजून मुक्तता झालेलीच नाही ! आपल्या जगण्याचे तत्त्वज्ञान अजून एत्तद्देशीय नाही, सेक्युल्यारेझम च्या नावाखाली आपण आपल्या देशाचे उत्तम कडबोळे करुन ठेवले आहे ! पारतंत्र्य काय राजकीयच असायला हवे का?

चौकटराजा गुरुवार, 08/14/2014 - 14:56
ब्रिटीश जमान्यापेक्षा प्रगति झाली आहेच. कारण स्वातंत्र्यामुळे संस्थानिकांच्या ( आता उद्योगपति नी ते स्थान घेतले आहे )चे बरोबरच मतांसाठी सामान्य माणसाचे कल्याण हे अपरिहार्य झाले. त्यात मग मतदारांचे लांगूलचालन हा ही प्रकार सुरू झाला. ( व्होट बॅंक). आता आपलीच प्रगति झाली आहे का ? व ती आपल्यामुळेच झाली आहे का हे पहाणे आले. आफिकी व काही प्रमाणात दक्खन आशियाई देश सोडले तर सर्वच देशात अशी प्रगति झाल्याचे दिसते. या प्रगतिला कारणीभूत असलेल्या शास्त्रीय संशोधनाची किती पेटंट्स आपल्याकडे आहेत? भारतीय माणसाची एकंदरीत कार्यक्षमताही जर्मनी जपान चीन , कोरिया यांच्या तुलनेत कमीच आहे. मुक्त अर्थव्यवस्थेत कामगार संघटनाही तितक्याच प्रभावी असाव्या लागतात. भारतातील कामगार चळवळ मरण्याच्या मार्गावर आहे. सबब प्रचंड आर्थिक विषमता हे आपले दुखणे झाले आहे. आज भारताचे जे चित्र दिसते त्यात मोठा वाटा हा सेवा क्षेत्राचा आहे जे बदलल्या तांत्रिक दुनियेत केंव्हाही पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळू शकते. उत्पादन व शेती हीच खरी जीवनास जोडणारी क्षेत्रे आहेत. त्यांचा व्याप जी डी पी मधे वाढला तरच आपले खरे आहे. रहाता राहिला भ्रष्टाचार. तो आपल्याकडे असला जरी जगात कोठेही नाही व आपल्याकडेच आहे असे चित्र नाही. कारण त्याचा संबंध आर्थिक नीतीशी नसून मानवी वर्तणुकीशी आहे. सबब तो रामाच्या वेळी होता. आजही आहे. तो मुक्त अर्थ व्यवस्थेत असतो व समाजवादी अर्थ व्यवस्थेत सुद्धा. तो घालवायचा की नाही हे मुल्यांवर अवलंबून. त्याचा मागणी पुरवठ्याशी थेट संबंध येत नाही. मंत्री खातो, तसा नागरिकही खातो. राजा करप्ट असतो तशी प्रजाही असते. दहशतवादाला अनेक पदर आहेत. कोणी म्हणतात बदलल्या सामरिक परिस्थेतीत समोरासमोर युद्ध अशक्य झाले आहे. मग " आमच्या नागरिकांसाठी, आमच्या धर्मासाठी " असे काहीतरी कारण पुढे करून परस्परांचे स्थैर्याला चूड लावण्याचे उद्योग देश करीत असतात. भौगोलिक वेगळेपणामुळे न्युझीलंड ऑस्ट्रेलिया याना दहशतवादाचा धोका पोहोचत नाही हे ही लक्षांत घेणे जरूर. भारत माझा देश आहे याचा अभिमान आहे.पण येथील राजकारणी, अठरापगड जाती, अनेक भाषा, कायदा मोडण्याची नागरिकांची प्रवृत्त्ती या प्रगतिच्या आड येणार यात जराही शंका नाही. एक भाषा,धर्म जात विरहित सार्वजनिक जीवन, या गोष्टींचा विचार करून एक नवा भारत देश निर्माण करण्यात १९२० ते १९६० या काळातील सर्वच नेते राजकारणी विद्वान अपयशी झाले असे माझे मत आहे. मी तरी त्याना द्रष्टे मानत नाही.
उद्या स्वातंत्र्यदिन. ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळून आपल्याला ६७ वर्षे झाली. एकूणच या ६७ वर्षात आपण काय केले, मिळवले, गमावले याचा हा एक सहज आढावा. मिळवले : १. तंत्रज्ञान प्रगती यंत्रसामुग्री, संवादमाध्यमे, अभियांत्रिकी इ. क्षेत्रात गेल्या ६७ वर्षात भरीव कामे झाली आहेत. त्यामुळे राहणीमानाच्या दर्जातही सुधारणा झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानात आपण जगात तिसऱ्या स्थानावर आहोत. टेलिफोन वापरामध्ये आपण जगात नवव्या क्रमांकावर आहोत. दूरदर्शन वापरामध्ये चौथ्या, इंटरनेट वापरामध्ये तिसऱ्या तर मोबाईल वापरामध्ये जगात सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहोत.

चाटवाला आणि कावळा

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
उत्तम नगर येथील भोलू चाटवाल्याची आलूची टिक्की फार प्रसिद्ध होती. बाजारात मिळणाऱ्या आलू टिक्कीपेक्षा दुप्पट आकाराची, आत मध्ये भरपूर पनीर, काजू, किसमिस, वाटणे आणि चण्याच्या मोकळी डाळ भरलेली. शिवाय सजावटी साठी वर चिंच खजूरची चटणी, हिरवी चटणी, गोड दही, अदरकचे लांब काप, डाळींबाचे दाणे व चाट मसाला. स्वाद ही अप्रतिम. आलू टिक्कीचा रेट ८०रु प्लेट असला तरी ही रोज सायंकाळी टिक्की खाण्यासाठी ग्राहकांची लाईन लागायची. काही दिवसांपासून एका कावळ्याने भोलू चाटवाल्याला हैराण-परेशान करून सोडले होते. हा कावळा दुकानात शिरून थेट ग्राहकांच्या प्लेट मधून टिक्की पळवायचा.

भुताळी जहाज - ४ - मेरी सेलेस्टी

स्पार्टाकस ·

पैसा गुरुवार, 08/14/2014 - 12:57
तुमचं लिखाण एकदम खिळवून ठेवणारं आहे!

ताल लय गुरुवार, 08/14/2014 - 18:25
आवडेश द्खल घेण्याजोग्या लिखाणाचा वेग्ळा विभाग बनवायला पाहिजे. जेणेकरुन आधिचे लेख वाचता येइल. ऊदा. सुन्दर मालिका - गोल्ड रश, महाभारत

पैसा गुरुवार, 08/14/2014 - 12:57
तुमचं लिखाण एकदम खिळवून ठेवणारं आहे!

ताल लय गुरुवार, 08/14/2014 - 18:25
आवडेश द्खल घेण्याजोग्या लिखाणाचा वेग्ळा विभाग बनवायला पाहिजे. जेणेकरुन आधिचे लेख वाचता येइल. ऊदा. सुन्दर मालिका - गोल्ड रश, महाभारत
लेखनविषय:
लेखनप्रकार

औरंगाबद, चिंचवड आणि मुंबईच्या लोकांना शिकायचय मराठी !

माहितगार ·

पैसा Wed, 08/13/2014 - 22:16
चिंचवडला आयटीवाले पब्लिक आहे. ते मराठी बहुसंख्य असतील असे नाही. पण मुलांना शाळेत वगैरे मराठी भाषा एक विषय म्हणून शिकावी लागते. त्यामुळे तिथे मराठी शिकण्यासाठी गुगल सर्च वापरला जात असेल. तीच परिस्थिती मुंबईत. औरंगाबादचे स्थानिक कारण प्रा.डॉ. बिरुटे सर सांगू शकतील. मराठी टायपिंग आपल्या पुढच्या पिढीतल्या मुलांना आवडत नाही. माझ्या ओळखीतल्या एका मुलाचे शिक्षण सेंट्रल स्कूलच्या अभ्यासक्रमात झालेले. घरात मराठी फक्त बोलली जाते. मराठी वाचन पालकांचेही फार नसावे. तो लहान असताना "ग्रासचा कलर ग्रीन असतो" टाईप मराठी त्याच्याकडून ऐकून धन्य झाले होते. नंतर एकदा तो साधारण १२ वीत वगैरे असताना त्याच्या फेसबुक वॉलवर मी मराठीत काहीतरी पोस्ट सवयीने लिहिली होती. लगेच त्याचा मेसेज आला की माझ्या वॉलवर मराठीत लिहू नको, मित्र हसतात. त्यानंतर मी त्याच्याशी फेसबुकवरून संवाद बंद केला. हा मुलगा जेव्हा मोठा होईल आणि स्वतःचे कुटुंब चालवील, तेव्हा त्याच्या घरात मराठी भाषा कुठे असणार आहे हे सांगायला कोणी तज्ञाची गरज नाही. उच्च मध्यमवर्गात बर्‍याच अंशी असेच चित्र असावे असं मी समजते.

In reply to by पैसा

चौथा कोनाडा गुरुवार, 08/14/2014 - 23:44
सध्या नविन पिढीत "स्मार्ट शोर्ट्फोर्मी " इंग्लिश मुळे मराठी "गावंढळ" दिसायला लागली आहे. हा शोर्टफोर्मी बाप्तिस्मा घेतल्या शिवाय मराठी काय इतर ही भाषांचे ही अवघड आहे. "स्मार्ट शोर्ट्फोर्मी " ही आख्या जगाची भाषा बनू पाहतेय. या वर आहे का काही उपाय ?

प्रभाकर पेठकर गुरुवार, 08/14/2014 - 01:06
कित्येकांना मराठीत संवाद साधण्यात कमीपणा वाटतो. तसेच गुगलवर मराठीतून शोध घेतल्यास कमी आणि इंग्रजीतून शोध घेतल्यास भरमसाठ जोडण्या (लिंक्स) सापडतात. मराठीतला शोध अगदीच निष्फळ असतो असे मी म्हणणार नाही. कधी कधी हवे ते सापडते तर कधी कधी निराशा होते. अशा निराश क्षणी इंग्रजीतून शोध घेतल्यास मात्र हवे ते सापडते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 08/14/2014 - 10:11
मला दोन कारणं वाटतात एक मुलं आणि पालकांना मराठी भाषा शिकायची आहे आणि संगणकावर, मोबाइलवर मराठी लेखन करणे कसं शिकायचं ते आंतरजालावर शोधायाचं. आमच्या औरंगाबादकरांना गुगलवर काय आणि कसं शोधलं पाहिजे याची मुख्य अडचण असावी. गूगलवर काय आणि कसं सर्च केलं पाहिजे, त्याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे असं मला वाटतं..! आमचे औरंगाबादकर संखेनं जास्त गुगलवर नेटवर असतात असं समजावं का ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार गुरुवार, 08/14/2014 - 12:06
आमचे औरंगाबादकर संखेनं जास्त गुगलवर नेटवर असतात असं समजावं का ?
बहुधा अगदीच तस नसाव नेटावरची लीड बहुधा अद्यापही मुंबई पुण्याकडेच असावी (अर्थात पुणेतर पश्चिम महाराष्ट्रा पेक्षा औरंगाबादकर नेटावर अधीक पडीक असण्याची शक्यता नाकारता येत नाही पण त्या करता प्रत्यक्ष सर्वेक्षणाची गरज असावी). खरेतर डिटेल आकडे प्रत्यक्ष सर्वेक्षणातून मिळावावयास हवेत. २०११च्या जनगणणे पासून अल्प माहिती मिळ्वली जात असावी असे वाटते (चु.भू.दे.घे.) पण कोणत्या जिओग्राफीक लोकेशनचे लोक जास्त आहेत याचा अप्रत्यक्ष अंदाज घेण्याच चांगला मार्गक शोधक सोडतात म्हणजे त्यांच स्वतःच्या गावा शहरांवर लय भारी प्रेम असंत (किमान नेटावर शोध देताना) भारत या विषयावर शोध महाराष्ट्र पेक्षा जास्त जातील हे सहाजीक आहे पण भारतातल्या इतर कोणत्याही गोष्टी पेक्षा ते अधीक असतील. अर्थात याला आपण थोड फार सहाजिक म्हणू शकतो. पण महाराष्ट्रातून महाराष्ट्र शब्दावर शोध जास्त येतात त्या खालोखाल मराठी शब्दावर येतात नंतर इतर शहरांची यादी चालू होते. मी या पहिल्या गूगल ट्रेंडात http://www.google.co.in/trends/explore#q=Aurangabad%2C%20Kolhapur%2C%20Satara%2C%20Sangli%2C%20Solapur&cmpt=q औरंगाबाद आणि इतर पश्चिम महाराष्ट्रातील शहरे घेतलीत त्यात औरंगाबाद निश्चित आघाडीवर आहे. नाशिक आणि औरंगाबादकरांची नेटावर जवळपास बरोबरी आहे पण नागपूर या दोन शहरांच्या दुपटीपेक्षाही पुढे असावे. पुण्या सोबतची तुलना पहाण्या आधी ही नागपूर नाशिक सोबतची तुलना पाहून घ्यावी म्हणजे फरक लक्षात येईल http://www.google.co.in/trends/explore#q=Aurangabad%2C%20Nagpur%2C%20Nashik&cmpt=q आता या पुढच्या गूगल ट्रेंड शोध लिंकेत पुणे सुद्धा जोडले आहे आणि फरक पहा http://www.google.co.in/trends/explore#q=Aurangabad%2C%20Nagpur%2C%20Nashik%2C%20Pune&cmpt=q आता मुंबई जोडलंय आणि फरक पहा http://www.google.co.in/trends/explore#q=Aurangabad%2C%20Nagpur%2C%20Nashik%2C%20Pune%2C%20Mumbai&cmpt=q

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार गुरुवार, 08/14/2014 - 12:32
मला दोन कारणं वाटतात एक मुलं आणि पालकांना मराठी भाषा शिकायची आहे.
असं असेल याहून आनंदाची गोष्ट कोणती ? आमच्या कडन आपल्याला तूप+साखर :)
आणि संगणकावर, मोबाइलवर मराठी लेखन करणे कसं शिकायचं ते आंतरजालावर शोधायाचं. आमच्या औरंगाबादकरांना गुगलवर काय आणि कसं शोधलं पाहिजे याची मुख्य अडचण असावी. गूगलवर काय आणि कसं सर्च केलं पाहिजे, त्याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे असं मला वाटतं..!
हि शक्यता अगदीच नाकारता येत नाही. Marathi Font आणि Marathi Typing या शब्द द्वयांवर नेहमीच चिक्कार शोध जातात हे माहिती आहे ढगांना चंदेरी किनार म्हणजे हे शोध वाढताहेत http://www.google.co.in/trends/explore#q=Marathi%20Font%2C%20Marathi%20Typing&cmpt=q याचा गूगल ट्रेंड पहा पण तरीही मी या केवळ चंदेरी किनार म्हणतो कारण Marathi Font हे शब्द शोधणार्‍यांचा उद्देश मराठी टायपींग शिकण हाच असतो पण आमच्या कोणत्याही ग्रेट मराठी तंत्रज्ञानांना हे मुळीच पटत नाही. गूगलवर Marathi Font https://www.google.co.in/search?q=Marathi+Font&ie=utf-8&oe=utf-8&aq=t&rls=org.mozilla:mr:official&client=firefox-a&channel=sb&gfe_rd=cr&ei=-FHsU77XO6nV8geiqIGAAw हा शोध देऊन पहा प्रॉपर टायपिंग टुल्सपाशी शोधणारा नवागत सहज पोहोचू शकला तर शप्पथ Marathi Typing शब्दद्वयाचा शोध २००७ नंतर सुरु झाला तरी २०११ नंतर त्यात वाढ झाली (बहुधा गूगलची टायपींग पद्धती या शोधात चटकन सापडते आणि मराठी टायपणारे ४४ टक्के लोक गूगल टायपींग वापरतात म्हणून कदाचित) एनी वे Marathi Typing या शब्द द्वयाच्या शोधावर अगदी आदर्श स्वरुपाची मदत उपलब्ध होते असे नाही पण मराठीत टायपींग करु इच्छिणार्‍याच्या हाती काहीतरी लागते. सांगण्याचा मुद्दा शोधणार्‍यांना आदर्शपद्धतीने शोधता येत नाही हे समजता येते. पण वेबमास्टर्स हि या क्षेत्रातली जर जाणकार मंडळी असतील तर शोधणार्‍यांना जे हव ते व्यवस्थीत देण्याची यांची जबाबदारी नाही का ? आमचे मराठी वेबमास्टर्स आपल्या मातृभाषेतील लोकांना सुविधा सुयोग्य पद्धतीने पोहोचवू शकत नसतील तर ते अगदी त्यांच्या त्यांच्या व्यवसायात ग्राहकांना जे हव ते योग्य पद्धतीने देण्यात सक्षम आहेत अस समजता येईल का ? हा तसा अवांतर प्रश्न असला तरी त्यांच्या स्वतःच्या व्यवसाया बद्दल मराठी व्यावसायीकांचे भले व्हावे वाटणार्‍या कुणालाही काळजी वाटणार नाही का ? किमान मला तरी वाटते. (संपादन खिडकीतील साहाय्यचिन्हे गायब असल्यामुळे पुरेसे फॉर्मॅटींग करता आले नाही क्षमस्व)

In reply to by माहितगार

माहितगार गुरुवार, 08/14/2014 - 13:04
Marathi Font आणि Marathi Typing या शब्द द्वयांवर विशीष्ट शहरातून अधिक शोध आहेत. Marathi Font शब्दद्वयाच्या शोधात अनुक्रमे कोल्हापूर, सोलापूर, Pimplad (गूगल मॅपानुसार नाशिक जवळ कुठेतरी) औरंगाबाद, नांदेड उल्हासनगर, वलसाड, नागपूर, चिंचवड आणि पुणे (नागपूर, चिंचवड आणि पुणे येथील लोकांना मराठी टायपींग शिकण्यासाठी Marathi Font सर्वात योग्य शोध नाही हे माहिती असेल किंवा तेवढी इच्छा नसेल Marathi Fontचा शोध न घेण्यात मुंबई पुढे आहे त्यांच नेटावरील एकुण प्रमाण लक्षात घेता, व्यस्त प्रमाणाच नेमक कारण अधिक अभ्यासण्याची गरज असावी) Marathi Typing असा अधीक व्यवस्थीत शोध देणार्‍यात Pimplad चा नंबर पहिला आहे, नंतर नांदेड , सोलापुर मग औरंगाबाद (बिरुटेसरांच्या म्हणण्यात अंशतःतरी तथ्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही) कोल्हापूर उल्हासनगर आणि चिंचवड आता उपरोक्त शहरनावांच्या यादीत वलसाड कस ते माहित नाही मुंबईचे इतर भाग नाहीत आणि एकदम उल्हासनगरच नाव कस येतय हे एक सध्यातरी कोडं आहे.

In reply to by माहितगार

माहितगार गुरुवार, 08/14/2014 - 13:08
एकतर उल्हासनगरचेच लोक लर्न मराठी भरपूर शोधत असावेत अथवा पुर्ण मुंबईतन लर्नमराठीवर शोध शालेय कारणाने जात असावा पण त्या शोधकांना Marathi Font आणि Marathi Typing यात फारसा रस नसावा

In reply to by प्रचेतस

माहितगार गुरुवार, 08/14/2014 - 14:53
गूगल ट्रेंडानुसार मिपाचा सर्वाधिक शोध चिंचवडातनच घेतला जातो (मुंबई, पुणे, बंगलोर अहमदाबाद दिल्ली दुबई नंतर येतात) तेव्हा चिंचवडकरमंडळींनी अधिक मिपाकट्ट करण्याचा जरूर विचार करावा. http://www.google.co.in/trends/explore#q=maayboli%2C%20misal%20pav%2C%20manogat%2C%20aisi%20akshare&cmpt=q

In reply to by सूड

आदूबाळ गुरुवार, 08/14/2014 - 19:15

मराठी कथालेखक Sat, 08/16/2014 - 19:13
मुंबई , ठाणे , पुणे ई पाठोपाठ आता औरंगाबादमध्ये इतर राज्यातील बरेच लोक नौकरी निमित्ताने येत आहेत कारण औरंगाबादमध्ये अनेक औषधनिर्माण, वाहनक्षेत्रातील व इतरही कंपन्या आहेत. या बाहेरुन आलेल्या लोकांना मराठी शिकण्याची गरज वाटत असावी. तसे तिथे हिंदीचा बराच वापर होतो पण तरी काही वेळा अडचण आल्यास अशा लोकांना मराठी शिकावेसे वाटू शकते.

पैसा Wed, 08/13/2014 - 22:16
चिंचवडला आयटीवाले पब्लिक आहे. ते मराठी बहुसंख्य असतील असे नाही. पण मुलांना शाळेत वगैरे मराठी भाषा एक विषय म्हणून शिकावी लागते. त्यामुळे तिथे मराठी शिकण्यासाठी गुगल सर्च वापरला जात असेल. तीच परिस्थिती मुंबईत. औरंगाबादचे स्थानिक कारण प्रा.डॉ. बिरुटे सर सांगू शकतील. मराठी टायपिंग आपल्या पुढच्या पिढीतल्या मुलांना आवडत नाही. माझ्या ओळखीतल्या एका मुलाचे शिक्षण सेंट्रल स्कूलच्या अभ्यासक्रमात झालेले. घरात मराठी फक्त बोलली जाते. मराठी वाचन पालकांचेही फार नसावे. तो लहान असताना "ग्रासचा कलर ग्रीन असतो" टाईप मराठी त्याच्याकडून ऐकून धन्य झाले होते. नंतर एकदा तो साधारण १२ वीत वगैरे असताना त्याच्या फेसबुक वॉलवर मी मराठीत काहीतरी पोस्ट सवयीने लिहिली होती. लगेच त्याचा मेसेज आला की माझ्या वॉलवर मराठीत लिहू नको, मित्र हसतात. त्यानंतर मी त्याच्याशी फेसबुकवरून संवाद बंद केला. हा मुलगा जेव्हा मोठा होईल आणि स्वतःचे कुटुंब चालवील, तेव्हा त्याच्या घरात मराठी भाषा कुठे असणार आहे हे सांगायला कोणी तज्ञाची गरज नाही. उच्च मध्यमवर्गात बर्‍याच अंशी असेच चित्र असावे असं मी समजते.

In reply to by पैसा

चौथा कोनाडा गुरुवार, 08/14/2014 - 23:44
सध्या नविन पिढीत "स्मार्ट शोर्ट्फोर्मी " इंग्लिश मुळे मराठी "गावंढळ" दिसायला लागली आहे. हा शोर्टफोर्मी बाप्तिस्मा घेतल्या शिवाय मराठी काय इतर ही भाषांचे ही अवघड आहे. "स्मार्ट शोर्ट्फोर्मी " ही आख्या जगाची भाषा बनू पाहतेय. या वर आहे का काही उपाय ?

प्रभाकर पेठकर गुरुवार, 08/14/2014 - 01:06
कित्येकांना मराठीत संवाद साधण्यात कमीपणा वाटतो. तसेच गुगलवर मराठीतून शोध घेतल्यास कमी आणि इंग्रजीतून शोध घेतल्यास भरमसाठ जोडण्या (लिंक्स) सापडतात. मराठीतला शोध अगदीच निष्फळ असतो असे मी म्हणणार नाही. कधी कधी हवे ते सापडते तर कधी कधी निराशा होते. अशा निराश क्षणी इंग्रजीतून शोध घेतल्यास मात्र हवे ते सापडते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 08/14/2014 - 10:11
मला दोन कारणं वाटतात एक मुलं आणि पालकांना मराठी भाषा शिकायची आहे आणि संगणकावर, मोबाइलवर मराठी लेखन करणे कसं शिकायचं ते आंतरजालावर शोधायाचं. आमच्या औरंगाबादकरांना गुगलवर काय आणि कसं शोधलं पाहिजे याची मुख्य अडचण असावी. गूगलवर काय आणि कसं सर्च केलं पाहिजे, त्याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे असं मला वाटतं..! आमचे औरंगाबादकर संखेनं जास्त गुगलवर नेटवर असतात असं समजावं का ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार गुरुवार, 08/14/2014 - 12:06
आमचे औरंगाबादकर संखेनं जास्त गुगलवर नेटवर असतात असं समजावं का ?
बहुधा अगदीच तस नसाव नेटावरची लीड बहुधा अद्यापही मुंबई पुण्याकडेच असावी (अर्थात पुणेतर पश्चिम महाराष्ट्रा पेक्षा औरंगाबादकर नेटावर अधीक पडीक असण्याची शक्यता नाकारता येत नाही पण त्या करता प्रत्यक्ष सर्वेक्षणाची गरज असावी). खरेतर डिटेल आकडे प्रत्यक्ष सर्वेक्षणातून मिळावावयास हवेत. २०११च्या जनगणणे पासून अल्प माहिती मिळ्वली जात असावी असे वाटते (चु.भू.दे.घे.) पण कोणत्या जिओग्राफीक लोकेशनचे लोक जास्त आहेत याचा अप्रत्यक्ष अंदाज घेण्याच चांगला मार्गक शोधक सोडतात म्हणजे त्यांच स्वतःच्या गावा शहरांवर लय भारी प्रेम असंत (किमान नेटावर शोध देताना) भारत या विषयावर शोध महाराष्ट्र पेक्षा जास्त जातील हे सहाजीक आहे पण भारतातल्या इतर कोणत्याही गोष्टी पेक्षा ते अधीक असतील. अर्थात याला आपण थोड फार सहाजिक म्हणू शकतो. पण महाराष्ट्रातून महाराष्ट्र शब्दावर शोध जास्त येतात त्या खालोखाल मराठी शब्दावर येतात नंतर इतर शहरांची यादी चालू होते. मी या पहिल्या गूगल ट्रेंडात http://www.google.co.in/trends/explore#q=Aurangabad%2C%20Kolhapur%2C%20Satara%2C%20Sangli%2C%20Solapur&cmpt=q औरंगाबाद आणि इतर पश्चिम महाराष्ट्रातील शहरे घेतलीत त्यात औरंगाबाद निश्चित आघाडीवर आहे. नाशिक आणि औरंगाबादकरांची नेटावर जवळपास बरोबरी आहे पण नागपूर या दोन शहरांच्या दुपटीपेक्षाही पुढे असावे. पुण्या सोबतची तुलना पहाण्या आधी ही नागपूर नाशिक सोबतची तुलना पाहून घ्यावी म्हणजे फरक लक्षात येईल http://www.google.co.in/trends/explore#q=Aurangabad%2C%20Nagpur%2C%20Nashik&cmpt=q आता या पुढच्या गूगल ट्रेंड शोध लिंकेत पुणे सुद्धा जोडले आहे आणि फरक पहा http://www.google.co.in/trends/explore#q=Aurangabad%2C%20Nagpur%2C%20Nashik%2C%20Pune&cmpt=q आता मुंबई जोडलंय आणि फरक पहा http://www.google.co.in/trends/explore#q=Aurangabad%2C%20Nagpur%2C%20Nashik%2C%20Pune%2C%20Mumbai&cmpt=q

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार गुरुवार, 08/14/2014 - 12:32
मला दोन कारणं वाटतात एक मुलं आणि पालकांना मराठी भाषा शिकायची आहे.
असं असेल याहून आनंदाची गोष्ट कोणती ? आमच्या कडन आपल्याला तूप+साखर :)
आणि संगणकावर, मोबाइलवर मराठी लेखन करणे कसं शिकायचं ते आंतरजालावर शोधायाचं. आमच्या औरंगाबादकरांना गुगलवर काय आणि कसं शोधलं पाहिजे याची मुख्य अडचण असावी. गूगलवर काय आणि कसं सर्च केलं पाहिजे, त्याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे असं मला वाटतं..!
हि शक्यता अगदीच नाकारता येत नाही. Marathi Font आणि Marathi Typing या शब्द द्वयांवर नेहमीच चिक्कार शोध जातात हे माहिती आहे ढगांना चंदेरी किनार म्हणजे हे शोध वाढताहेत http://www.google.co.in/trends/explore#q=Marathi%20Font%2C%20Marathi%20Typing&cmpt=q याचा गूगल ट्रेंड पहा पण तरीही मी या केवळ चंदेरी किनार म्हणतो कारण Marathi Font हे शब्द शोधणार्‍यांचा उद्देश मराठी टायपींग शिकण हाच असतो पण आमच्या कोणत्याही ग्रेट मराठी तंत्रज्ञानांना हे मुळीच पटत नाही. गूगलवर Marathi Font https://www.google.co.in/search?q=Marathi+Font&ie=utf-8&oe=utf-8&aq=t&rls=org.mozilla:mr:official&client=firefox-a&channel=sb&gfe_rd=cr&ei=-FHsU77XO6nV8geiqIGAAw हा शोध देऊन पहा प्रॉपर टायपिंग टुल्सपाशी शोधणारा नवागत सहज पोहोचू शकला तर शप्पथ Marathi Typing शब्दद्वयाचा शोध २००७ नंतर सुरु झाला तरी २०११ नंतर त्यात वाढ झाली (बहुधा गूगलची टायपींग पद्धती या शोधात चटकन सापडते आणि मराठी टायपणारे ४४ टक्के लोक गूगल टायपींग वापरतात म्हणून कदाचित) एनी वे Marathi Typing या शब्द द्वयाच्या शोधावर अगदी आदर्श स्वरुपाची मदत उपलब्ध होते असे नाही पण मराठीत टायपींग करु इच्छिणार्‍याच्या हाती काहीतरी लागते. सांगण्याचा मुद्दा शोधणार्‍यांना आदर्शपद्धतीने शोधता येत नाही हे समजता येते. पण वेबमास्टर्स हि या क्षेत्रातली जर जाणकार मंडळी असतील तर शोधणार्‍यांना जे हव ते व्यवस्थीत देण्याची यांची जबाबदारी नाही का ? आमचे मराठी वेबमास्टर्स आपल्या मातृभाषेतील लोकांना सुविधा सुयोग्य पद्धतीने पोहोचवू शकत नसतील तर ते अगदी त्यांच्या त्यांच्या व्यवसायात ग्राहकांना जे हव ते योग्य पद्धतीने देण्यात सक्षम आहेत अस समजता येईल का ? हा तसा अवांतर प्रश्न असला तरी त्यांच्या स्वतःच्या व्यवसाया बद्दल मराठी व्यावसायीकांचे भले व्हावे वाटणार्‍या कुणालाही काळजी वाटणार नाही का ? किमान मला तरी वाटते. (संपादन खिडकीतील साहाय्यचिन्हे गायब असल्यामुळे पुरेसे फॉर्मॅटींग करता आले नाही क्षमस्व)

In reply to by माहितगार

माहितगार गुरुवार, 08/14/2014 - 13:04
Marathi Font आणि Marathi Typing या शब्द द्वयांवर विशीष्ट शहरातून अधिक शोध आहेत. Marathi Font शब्दद्वयाच्या शोधात अनुक्रमे कोल्हापूर, सोलापूर, Pimplad (गूगल मॅपानुसार नाशिक जवळ कुठेतरी) औरंगाबाद, नांदेड उल्हासनगर, वलसाड, नागपूर, चिंचवड आणि पुणे (नागपूर, चिंचवड आणि पुणे येथील लोकांना मराठी टायपींग शिकण्यासाठी Marathi Font सर्वात योग्य शोध नाही हे माहिती असेल किंवा तेवढी इच्छा नसेल Marathi Fontचा शोध न घेण्यात मुंबई पुढे आहे त्यांच नेटावरील एकुण प्रमाण लक्षात घेता, व्यस्त प्रमाणाच नेमक कारण अधिक अभ्यासण्याची गरज असावी) Marathi Typing असा अधीक व्यवस्थीत शोध देणार्‍यात Pimplad चा नंबर पहिला आहे, नंतर नांदेड , सोलापुर मग औरंगाबाद (बिरुटेसरांच्या म्हणण्यात अंशतःतरी तथ्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही) कोल्हापूर उल्हासनगर आणि चिंचवड आता उपरोक्त शहरनावांच्या यादीत वलसाड कस ते माहित नाही मुंबईचे इतर भाग नाहीत आणि एकदम उल्हासनगरच नाव कस येतय हे एक सध्यातरी कोडं आहे.

In reply to by माहितगार

माहितगार गुरुवार, 08/14/2014 - 13:08
एकतर उल्हासनगरचेच लोक लर्न मराठी भरपूर शोधत असावेत अथवा पुर्ण मुंबईतन लर्नमराठीवर शोध शालेय कारणाने जात असावा पण त्या शोधकांना Marathi Font आणि Marathi Typing यात फारसा रस नसावा

In reply to by प्रचेतस

माहितगार गुरुवार, 08/14/2014 - 14:53
गूगल ट्रेंडानुसार मिपाचा सर्वाधिक शोध चिंचवडातनच घेतला जातो (मुंबई, पुणे, बंगलोर अहमदाबाद दिल्ली दुबई नंतर येतात) तेव्हा चिंचवडकरमंडळींनी अधिक मिपाकट्ट करण्याचा जरूर विचार करावा. http://www.google.co.in/trends/explore#q=maayboli%2C%20misal%20pav%2C%20manogat%2C%20aisi%20akshare&cmpt=q

In reply to by सूड

आदूबाळ गुरुवार, 08/14/2014 - 19:15

मराठी कथालेखक Sat, 08/16/2014 - 19:13
मुंबई , ठाणे , पुणे ई पाठोपाठ आता औरंगाबादमध्ये इतर राज्यातील बरेच लोक नौकरी निमित्ताने येत आहेत कारण औरंगाबादमध्ये अनेक औषधनिर्माण, वाहनक्षेत्रातील व इतरही कंपन्या आहेत. या बाहेरुन आलेल्या लोकांना मराठी शिकण्याची गरज वाटत असावी. तसे तिथे हिंदीचा बराच वापर होतो पण तरी काही वेळा अडचण आल्यास अशा लोकांना मराठी शिकावेसे वाटू शकते.
इंग्लिश विकिबुक्सच्या माध्यमातून इंग्लिश मधून मराठी शिकण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहे. https://en.wikibooks.org/wiki/Marathi हा दुवा आपण पाहू शकता. Marathi language portal/translations येथील आलटून पालटून माहितीच्या माध्यमातून कोणतीही एक माहिती https://en.wikibooks.org/wiki/Marathi येथे आपोआप निवडली जाते.

पेरू : भाग १ : राजधानी लिमा

समर्पक ·

इमारतींचे बाह्य भाग फारच आवडले. त्या इमारतींमागे निश्चितच रक्तरंजित वसाहतवादाचा इतिहास आहे. पण तरीही तो पिवळा रंग खास द. अमेरिकन वाटला.

एस Wed, 08/13/2014 - 20:14
काय मस्त फोटो काढले आहेत आपण! सुरेख. पण जरा प्रत्येक फोटोची थोडक्यात ओळख करून देता येईल का? पुभाप्र.

सखी Wed, 08/13/2014 - 20:21
छान फोटो आणि वर्णन, ओळखही आवडली. शेवटचा फोटो खासच. माझ्या कॉलेजमध्ये एक पेरुमधली मैत्रिण होती, तिथल्या निसर्गाचे - डोंगर-द-यांचे फोटो अजुनही लक्षात आहेत - तुमच्या वर्णनात ते येतील अशी आशा बाळगुन आहे.

चौकटराजा गुरुवार, 08/14/2014 - 10:38
सर्व फोटो उत्तम आले आहेतच. तेथील घरांवर अर्थातच युरोपमधील वास्तुकलेचा प्रभाव आहे. चर्च मधील आईल चा छताचा भाग केवळ अतिसुंदर !

गवि गुरुवार, 08/14/2014 - 10:44
जगभरातले एरवी कधी पाहिले जाण्याची शक्यता नगण्य असलेले सुंदर देश फिरुन तिथला वृत्तांत, परिचय आणि फोटो देणारे लेख ही आंतरजालामुळे मिळालेली एक अत्यंत उत्कृष्ट भेट आहे. या आणि अशा लेखांमुळे मिपासारखी व्यासपीठं सार्थ होतात. तुम्हाला आणि तुमच्यासारख्या असंख्य मुशाफिरांना धन्यवाद.

प्रचेतस गुरुवार, 08/14/2014 - 11:19
धन्यवाद. पेरूमधल्या नाझ्का रेषा पाहिल्या असतील तर त्यावरही काही येऊ द्यात.

शरभ गुरुवार, 08/14/2014 - 16:05
मस्त फोटो. शेवटच्या फोटोमधे जोडप्याचं येणं खास.

In reply to by माझीही शॅम्पेन

प्यारे१ गुरुवार, 08/14/2014 - 20:59
मिपावर वेगळा पुरुष विभाग येणार होता ना? भाजी...आगागागागागाआआ ;) (तिखट लागल्यानंतर गायचं पद्य)

In reply to by प्यारे१

माझीही शॅम्पेन गुरुवार, 08/14/2014 - 21:08
"मिपावर वेगळा पुरुष विभाग येणार होता ना" अगदी अगदी तस झाल तर ब्राझील बद्दल तेंव्हाच अजुन मनोरंजक लिहिता येईल :)

पैसा Mon, 08/18/2014 - 22:15
खूप छान फोटो आणि वर्णन! मात्र ते सांगाडे पाहताना अंगावर शहारे आले. क्रौर्यात स्पॅनिश लोक पोर्तुगीजांपेक्षा काकणभर सरसच होते बहुधा. :(

गणेशा Wed, 04/29/2015 - 13:16
सहज मागे भटकंती मध्ये पाहत होतो, कारण बर्‍याचदा मिपा वर येता आले नसल्याने काही सफरी वाचायच्या राहुन गेल्यात. आणि तुमची ही सफर सापडली.. मस्त सुरुवात आहे.. सर्व भाग वाचेन.. ब्राझील - पेरु यांना निसर्गाने खुप काही दिले आहे असे ऐकुन आहेच.. त्यामुळे ही सफर सापडल्याने मजा आली

इमारतींचे बाह्य भाग फारच आवडले. त्या इमारतींमागे निश्चितच रक्तरंजित वसाहतवादाचा इतिहास आहे. पण तरीही तो पिवळा रंग खास द. अमेरिकन वाटला.

एस Wed, 08/13/2014 - 20:14
काय मस्त फोटो काढले आहेत आपण! सुरेख. पण जरा प्रत्येक फोटोची थोडक्यात ओळख करून देता येईल का? पुभाप्र.

सखी Wed, 08/13/2014 - 20:21
छान फोटो आणि वर्णन, ओळखही आवडली. शेवटचा फोटो खासच. माझ्या कॉलेजमध्ये एक पेरुमधली मैत्रिण होती, तिथल्या निसर्गाचे - डोंगर-द-यांचे फोटो अजुनही लक्षात आहेत - तुमच्या वर्णनात ते येतील अशी आशा बाळगुन आहे.

चौकटराजा गुरुवार, 08/14/2014 - 10:38
सर्व फोटो उत्तम आले आहेतच. तेथील घरांवर अर्थातच युरोपमधील वास्तुकलेचा प्रभाव आहे. चर्च मधील आईल चा छताचा भाग केवळ अतिसुंदर !

गवि गुरुवार, 08/14/2014 - 10:44
जगभरातले एरवी कधी पाहिले जाण्याची शक्यता नगण्य असलेले सुंदर देश फिरुन तिथला वृत्तांत, परिचय आणि फोटो देणारे लेख ही आंतरजालामुळे मिळालेली एक अत्यंत उत्कृष्ट भेट आहे. या आणि अशा लेखांमुळे मिपासारखी व्यासपीठं सार्थ होतात. तुम्हाला आणि तुमच्यासारख्या असंख्य मुशाफिरांना धन्यवाद.

प्रचेतस गुरुवार, 08/14/2014 - 11:19
धन्यवाद. पेरूमधल्या नाझ्का रेषा पाहिल्या असतील तर त्यावरही काही येऊ द्यात.

शरभ गुरुवार, 08/14/2014 - 16:05
मस्त फोटो. शेवटच्या फोटोमधे जोडप्याचं येणं खास.

In reply to by माझीही शॅम्पेन

प्यारे१ गुरुवार, 08/14/2014 - 20:59
मिपावर वेगळा पुरुष विभाग येणार होता ना? भाजी...आगागागागागाआआ ;) (तिखट लागल्यानंतर गायचं पद्य)

In reply to by प्यारे१

माझीही शॅम्पेन गुरुवार, 08/14/2014 - 21:08
"मिपावर वेगळा पुरुष विभाग येणार होता ना" अगदी अगदी तस झाल तर ब्राझील बद्दल तेंव्हाच अजुन मनोरंजक लिहिता येईल :)

पैसा Mon, 08/18/2014 - 22:15
खूप छान फोटो आणि वर्णन! मात्र ते सांगाडे पाहताना अंगावर शहारे आले. क्रौर्यात स्पॅनिश लोक पोर्तुगीजांपेक्षा काकणभर सरसच होते बहुधा. :(

गणेशा Wed, 04/29/2015 - 13:16
सहज मागे भटकंती मध्ये पाहत होतो, कारण बर्‍याचदा मिपा वर येता आले नसल्याने काही सफरी वाचायच्या राहुन गेल्यात. आणि तुमची ही सफर सापडली.. मस्त सुरुवात आहे.. सर्व भाग वाचेन.. ब्राझील - पेरु यांना निसर्गाने खुप काही दिले आहे असे ऐकुन आहेच.. त्यामुळे ही सफर सापडल्याने मजा आली
माझ्या पेरु देशातील एकल प्रवासाची ही कहाणी. निसर्गवैविध्यसंपन्न अशा मोजक्या देशांपैकि हा एक! हे देश एका अर्थाने 'पैसा वसूल' असतात कारण एकाच भेटीत अनेक अनुभव घेता येतात. पण त्याच बरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या हवामानासाठी तयारीही करावी लागते, ओझं ही बाळगावं लागतं. साधारण एक दीड महिना आधी, पीतज्वर लसिकरण् व तिकिटांपासून तयारीला सुरुवात झाली. (विषुववॄत्तीय देशांमध्ये जाण्यासाठी हे लसीकरण आवश्यक आहे) आधी थोडा इतिहास भूगोलः हा देश दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम-मध्य किनारपट्टीवर आहे.

WiFi राउटर विकत घेणे आहे - सल्ला हवा

देव मासा ·
मला WiFi राउटर विकत घ्यायचा आहे. मुख्य वापर फक्त मोबाईल फोन साठीच करायचा आहे . माझा केबल नेटवर्क सर्विस प्रोवाइडर मला ५०० रुपय दरात १० जीबी डाटा २ एमबीपीएस स्पीडने पुरवतो , त्यातला महिन्याला,निम्मा सुधा खपत नाही. १) माझा बजेट ८००ते १००० रुपयआहे .

आमच्याकडे नेटगियरचाच कोणतासा एक मोडेम होता. साधारण २००७ मध्ये घेतला होता, आता त्याचं मॉडेल नंबर आठवत नाही; पण प्रतिमा आणि स्पेसिफिकेशन पाहता जुन्या काळात आमच्याकडे होता त्यापेक्षा हा बराच जास्त चांगला असावा असं दिसतंय. तुमच्या ५२५ स्क्वे फुटाच्या घरात नेटवर्क रेंजची अडचण येऊ नये. राऊटर इन्स्टॉल करावा लागत नाही. कंप्यूटरवर ब्राऊजरमध्ये 192.168.0.1 (किंवा 192.168.1.1 किंवा तत्सम) URL वापरून राऊटर सेटप करायचा असतो. रिसेट करण्यापासून अगदी त्याचे फ्रीक्वेन्सी बँड्स बदलण्याची वेळ आली तरीही ते करता येतं. फोनवरून मी कधी केलेलं नाही, त्यामुळे होईल का नाही हे माहित नाही. पण कंप्यूटरला सीडीरॉम नसला तरी फरक पडत नाही. ठाण्यात अजूनही काही दुकानं असतील तर चौकशी करा. मुंबईत इतर उपनगरांमध्ये तुमचं किंवा घरातल्या इतर कोणाचं नेहेमीचं जाणंयेणं असेल तर तिथेही चौकशी करा. चार ठिकाणी किंमती पहा आणि जिथे स्वस्त आहे तिथून विकत घ्या. (आणि वाटलंच तर एकदा खात्री म्हणून राऊटर विकत घेताना दुकानदाराला सेटिंग्जबद्दल विचारून घ्या.)

विअर्ड विक्स Wed, 08/13/2014 - 15:47
D -Link व TP - Link स्वस्तात मस्त.... router घेतांना ५० मी परीघ सुद्धा घरगुती उपयोगासाठी भरपूर होतो... काही वेळेस online setting करतांना गोंधळ होऊ शकतो. अशा वेळेस आपल्या cable वाल्याला पटवून फुकटात install करून घ्यावे. मी स्वतः या फुटकळ कामासाठी अडीचशे रुपये मोजले आहेत. अजून एक आगाऊ सूचना - स्वतः install करत असाल तर त्या उपकरणा वरील wi - fi चिन्हाने डोळे फडफडवले कि समजा तुम्ही योग्य मार्गावर आहात. अन्यथा तो डोळा सताड उघडा राहिला कि आपण install करण्यात आडवे पडलात म्हणून समजा. lamington रोडला एक चक्कर टाका online खरेदीपूर्वी....

देव मासा गुरुवार, 08/14/2014 - 11:31
मी ठाण्यात ज्या पोस्टल कोड वर राहतो तिथे फ्लिपकार्टवाले १०००रुपय किमतीच्या आत सामान घरपोच पोहचवत नाही . आणि हापिसच्या पत्त्यावर मागवावी तर आमच्या हापिसात तशी सोय नाही .

किसन शिंदे गुरुवार, 08/14/2014 - 11:52
>>>> माझा केबल नेटवर्क सर्विस प्रोवाइडर मला ५०० रुपय दरात १० जीबी डाटा २ एमबीपीएस स्पीडने पुरवतो , कुठचे केबल नेटवर्क? वन अ‍ॅन्ड वन ब्रॉडबॅन्ड का??

अविनाशकुलकर्णी गुरुवार, 08/14/2014 - 16:41
डी लिंग बेस्ट आहे..पण तो इन्स्टोल करताना बी एस एन एल च्या माणसाला बोलवा १५० रु घेतो..पण सारे सेटिंग व्यवस्थित करतो..बाकि आपली मर्जी

आशु जोग गुरुवार, 08/14/2014 - 16:57
हे पहा बरे http://www.flipkart.com/d-link-dir-600m-n150-wireless-router/p/itmdtg79yhtrykah?pid=RTRDTG78BGXPBE3H&otracker=from-search&srno=t_1&query=routers+with+wifi&ref=a9e9a9c3-e1e3-4fe5-919f-073eeaacc911 आणि घेतल्यावर सुद्धा कमेंट टाकायला विसरू नका...

धन्या गुरुवार, 08/14/2014 - 20:18
माझ्याकडे एयरटेल फोर जी कनेक्शन (वायरलेस मॉडेम) आहे. मलाही बरेच दिवसांपासून राऊटर घ्यावासा वाटत आहे. मात्र फोर जी वायरलेस मॉडेमला कंपॅटीबल राऊटर मिळेल का याची खात्री नाही. जालावर थोडी खोदाखोद करण्याचा प्रयत्न केला मात्र जे वाचलं ते पार वरुन गेलं. त्यामुळे तो नाद सोडला. कुणी फोर जी वायरलेस मॉडेमसाठी राऊटर वापरला आहे का? असल्यास कोणता? माझेही बजेट १००० च्या आसपास आहे. अगदीच आवश्यक वाटल्यास १२०० पर्यंत वाढवू शकतो. आगाऊ धन्यवाद.

पिवळा डांबिस गुरुवार, 08/14/2014 - 22:28
मोबाईल फोनला राऊटर कशाला लागतो? तो तर ग्लोबल सॅटेलाईट सिस्टमवर चालतो ना? कंप्यूटर, लॅपटॉप, आयपॅड वगैरेसाठी वायरलेस राऊटर लागणं हे समजू शकतो, पण मोबाईलला? जाणकारांनी आमचे शिक्षण करावे ही विनंती....

देव मासा Sat, 08/16/2014 - 06:17
किसान शिंदे : एवढे मला कळत नाही DSL म्हणतात तेच असावे कनेक्शन , २एमबीपीएस स्पीड मिळतो बाकी . आपले नेट कनेक्शन dsl आहे कि ब्रॉडबॅंड ते ऑनलाइन कसे तपासून पाहता येयील .काही वेबसाईट माहित असतील तर सांगा असेल तर सांगा . आशु जोग:तुम्ही जो फ्लिपकार्ट वर जो राऊटर दाखवला आहे तों बारा वाटत आहे , माझ्या बजेट मध्ये सुधा आहे . आज ठाण्याला वारय्टी दुकानात जाउन पाहतो मिळतो का तिथे D-Link DIR-600M N150 पिवळा डांबिस: मी तळ मजल्यावर राहतो तिथे एरटेल नेटवर्क फारसे दाट नाही , त्यात २G किवां ३G नेट चालवणे फार कठीण आहे , शिवाय हौसेपोटी राऊटर घेत आहे असे समजा . बाकी आजचाच मुहूर्त पकडतो राऊटर विकत घेण्य साठी

In reply to by देव मासा

धर्मराजमुटके Sat, 08/16/2014 - 13:22
तुमच्याकडे आलेले कनेक्शन जर टेलिफोन पिन सारखे असेल (RJ 11 Type) तर तुम्हाला ADSL 2+ राउटर लागेल. मात्र जर केबल नेट असेल तर तुम्हाला ब्रॉडब्यन्ड राऊटर लागेल. या प्रकारच्या राउटरमधे एक WAN पोर्ट व ४ LAN पोर्ट असतात. दोन्ही प्रकारच्या पोर्टचे रंग वेगवेगळे असतात. ( ४ LAN पोर्ट एका रंगाचे व १ WAN पोर्ट वेगळ्या रंगाचा). तुम्हाला केबलनेट वाल्याने दिलेली केबल ही WAN पोर्ट मधे लावा. तुमच्या संगणकाची केबल कोणत्याही एका LAN पोर्ट मध्ये लावा. वायफाय सेटींगमधे बदल करावे लागतील. बहुधा केबलनेट हे तुमच्या संगणकाच्या LAN पोर्टच्या म्याक आयडीबरोबर हार्ड कोअर केलेले असते त्यामुळे डायरेक्ट राउटरमार्फत इंटरनेट चालणार नाही. केबलवाल्याची मदत घ्यावी लागेल.

In reply to by धर्मराजमुटके

भाते Sun, 08/17/2014 - 12:08
माझ्याकडे केबलनेट आहे. त्यामुळे मी केबल मॉडेम आणि वाय फाय राउटर वापरतो. दोन्ही वापरल्यामुळे नेटच्या वेगात काही फरक पडतो का? केबल मॉडेमला जाड काळी वायर आहे आणि केबल मॉडेम ते वाय फाय राउटर वेगळी बारिक वायर आहे. केबल मॉडेम काढुन डायरेक्ट वाय फाय राउटर वापरणे शक्य आहे का? केबलवाल्याने याला नकार दिला होता.

In reply to by भाते

धर्मराजमुटके Wed, 08/27/2014 - 11:13
केबल मॉडेम आणि त्याला जोडलेल्या वाय फाय मॉडेममुळे वेगात काही फरक होत नाही. खुप जुन्या केबल मॉडेमवर बीएनसी कनेक्टर (आपण सेट टॉप बॉक्सला वापरतो तशी) असेल तर तसा इंटरफेस असलेला वाय फाय राउटर मिळणे अवघड आहे. मात्र जर केबलनेट चे कनेक्शन आरजे४५ या प्रकारचे (म्हणजे तुम्ही मोडेम ते राउटर ज्या प्रकारची केबल वापरले आहे तसे) असेल तर डायरेक्ट वायफाय वापरता येऊ शकते.

फारएन्ड Sat, 08/16/2014 - 08:26
बीएसएनएल ची सुविधा आहे का तेथे? असेल तर त्यांचा ही मिळतो (म्हणजे त्यांच्याशी संबंधित कंपनीचा). मी वर्षभर वापरला होता ऑफिसच्या कामाला दिवसभर. राउटर व सर्विस दोन्ही चांगले आहे.

भाते Sat, 08/16/2014 - 13:11
दोन वर्षांपासुन आयबॉल बॅटनचा '१५०एम' वायरलेस एन राउटर वापरतोय. तेव्हाची किंमत रु. १२००/- फक्त. वापरायला अगदी सोप्पा. लॅपटॉप, टॅब आणि मोबाईल एकाच वेळी वापरता येतात.

आशु जोग Sun, 08/17/2014 - 00:08
मला एक विचारायचे आहे सर्वांनाच. वाय-फाय हे फक्त वायरलेस लॅन पुरते मर्यादित आहे ना ? मोबाइलचे स्वतःचे इंटरनेट ही त्याहून वेगळी गोष्ट आहे ना...
राउटरचा उपयोग फक्त मोबइल फोन साठी करायचा आहे
असे त्यांनी म्हटलेलेच आहे

देव मासा Sun, 08/17/2014 - 10:12
शेवटी व्हरायटीमध्ये जाऊन आशु जोग यांनी दाखवलेला राउटर घेतला D-Link N 150 DIR-600M किसान शिंदे म्हणाल्या प्रमाणे खरच महागडा आहे तो ''व्हरायटी '' दुकान वाला , राउटर साठी १०५० रुपय मोजावे लागले . हे वरचे २०० रुपय अधिक मोजण्याचे कारण . मी ठाण्यात ज्या पोस्टल कोड वर राहतो तिथे फ्लिपकार्टवाले १००० रुपय किमतीच्या आत सामान घरपोच पोहचवत नाही, शिवाय मला इतर दुकाने ठाउक नाहीत घरी येउन २-३ तास राउटर कन्फिगर करण्याचा प्रयत्न केला . पण काही जमले नाही ३-४ वेळा आधी केलेली सेटिंग रिसेट केली , पुन्हा नव्याने प्रयत्न केला तरी जमले नाही शेवटी वैतागून केबल वाल्याला फोन केला , तो येतो म्हणाला पण २५० रुपय चारजेस लागतील म्हणाला . त्याला देतो म्हणालो तसा तो आला ,डी-लिंकचा राऊटर पाहुन वैतागला. डी-लिंकचा का घेतला , याचे खूप प्रोब्लेम्स असतात म्हणाला , नेटगेर घ्या हा रीप्लेस करून असा सल्ला दिला , सामोरच्या घरात सुद्धा हाच राउटर आहे त्यांच्या साठी मला सतत इथे चक्रा माराव्या लागतात असही सांगितले , ५ मिनटात राउटर कन्फिगर करून मला काळजीत टाकुन २५० रुपय घेउन तो निघून गेला . राउटर या घडी पर्यंत तरी तरी व्यवस्थित चालतोय . माझ्या ५२५ क्षेत्रफळाच्या घरात सगळीकडे उत्तम रेंज मिळत आहे . घराबाहेरही दार बंद करून wifiच्या २ कड्या दाखवतोय , बघू पुढ काय होतय ते . आणखी एक … राउटर कन्फिगर करण्या साठी राउटरच्या बॉक्स वर डी -लींकचा हेल्पडेस्क नंबर आहे असे दुकानदाराने सांगितले होते . पण तो नंबर काही लागला नाही

In reply to by देव मासा

धर्मराजमुटके Wed, 08/27/2014 - 11:37
कोणत्याही कंपनीच्या प्रॉडक्टचे निदान वायफाय राऊटरचे काहीही प्रॉब्लेम्स नाहीत हो. प्रॉब्लेम्स असतात ते अशी डिव्हायसेस कॉन्फीगर करणार्‍यांच्या तांत्रिक माहितीचा आणि क्षमतेचा अभाव असणार्‍यांचे. एकदा त्याचे कॉन्फीगरेशन व्यवस्थित झाले आहे म्हटल्यावर पुढे काही अडचणी येण्याची शक्यता कमीच. तुम्ही स्वत:हून काही किडे करत नाहित तोपर्यंत :) सध्याच्या कॉन्फीगरेशनचा ब्याकप घेऊन ठेवा म्हणजे भविष्यात काही अडचण आली की तुम्ही स्वतःच तो दुरुस्त करु शकाल. मात्र जर हार्डवेअरचे संकट आले तर राउटर दुरुस्त करणे किंवा तो बदलून घेणे एवढेच तुमच्या हातात असेल. कोणतीही गोष्ट घेताना त्याचे सर्विस सेंटर घराच्या किंवा ऑफीसला जाणायेण्याच्या मार्गाजवळ आहे ना याची प्रथम खात्री करा. नाहितर आजची ५० रु. ची बचत उदया महागात पडते. बहुदा कोणताही विक्रेता त्याच्याकडून विकत घेतलेली वस्तु जर बिघडली तर बदलून / दुरुस्त करुन देत नाही.

विलासराव Sun, 08/17/2014 - 12:15
हा माझ्या व्यवसायाचा भाग आहे. माझ्या मॅनेजरला फोन करुन माहीती घ्या. ९३२४६३०६४३. अट एकच माहिती घ्या ,माल अजिबात घ्यायचा नाही योग्य वाटला तरी. तरीही घेतलात आणी फरवणुक झाली तर माझी जबाबदारी नाही. असे होत नाही तरीही. कारण जाहीरात करणे माझा उद्देश नाही. माझं नाव सांगा, त्याला त्याच्या वेळेप्रमाणे उत्तर द्यायला अवधी द्या.

आशु जोग Mon, 08/18/2014 - 17:59
देव मासाजी डी-लिन्कला फार काही सेटींग करावे लागत नाही दुसरी गोष्ट ४ वायर्ड कनेक्शन्स आणि इतर वायरलेस कनेक्शन्स टेस्ट करून घ्या

सामान्यनागरिक Tue, 08/19/2014 - 12:31
या साठी मिपावर यवढा काथ्याकुट ? तुमच्या नाक्यावरच्या संगणक टपरीवर जा आणी घेऊन या. हल्ली हजार बाराशेच्या वस्तुसाठी कोणीयवद्ढा वेळ फुकट घालवत नाही आणि मेंदुचा भुगा पाड्त नाही. जमाना बडा खराब है हल्ली !

In reply to by सामान्यनागरिक

आशु जोग Tue, 08/19/2014 - 13:19
वस्तुसाठी कोणीयवद्ढा वेळ फुकट घालवत नाही आणि मेंदुचा भुगा पाड्त नाही. काकांची कुणी रे झोपमोड केली !

मदनबाण Tue, 08/26/2014 - 21:29
मी डी-लिंकचे DSL-2730U हे मॉडेल टाटा क्रोमा मधुन घेतले, सेटींग स्वतःच केले.वायफाय आणि लॅनचे दोन्ही सेटींग केले. आता काही महत्वाच्या गोष्टी :- १} राउटरचा डिफॉल्ट पासवर्ड बदलुन स्वतःचा पासवर्ड सेट करा. २} राउटरची सेटिंग सेव्ह करुन ठेवा. ही सेटींग XML फाईलच्या स्वरुपात असते. कधी काही झोल झाला किंवा तुमच्या राउटर वरील सेटींग मधे गडबड झाली तर या कॉनफिगरेशन फाइलचा वापर करुन राउटर परत सुस्थीतीत आणता येतो. ३}ATM PVC configuration मधली VCI व्हॅल्यु लक्षात ठेवा. प्रत्येक सर्व्हीस प्रोव्हाडरची ही व्हॅल्यु वेगळी असते.BSNL ची ३५ आणि एमटीएनएलची ३२ आहे. ४}राउटरचा UPnP प्रोटोकॉल ऑप्शन बाय डिफॉल्ट एनेबल असेल तर तो डिसेबल करुन टाका. हे असे करण्यास का सांगतो आहे त्याचे कारण खालच्या २ दुव्यां मधे दिले आहे. Disable This Buggy Feature On Your Router Now To Avoid A Serious Set Of Security Vulnerabilities HTG Explains: Is UPnP a Security Risk? ५} सर्व्हीस प्रोव्हाडर ने दिलेले प्रायमरी आणि सेकंडरी डीएनएस वापारायचे नसतील तर गुगलचा ओपन डीएनएस वापरु शकता. गुगल डीएनस :- ८.८.८.८ /८.८.४.४ शिवाय इतरही ओपन डीएनएस उपलब्ध आहेत. राउटरवर जितकी किडाकांडी करुन पाहता येइल तितकी पहा,मास्टरी मिळालीच म्हणुन समजा. अर्थात वरती सांगितल्या प्रमाणे आधी चालु स्थिती मधले सेटींग स्वेव्ह करुन मगच हा उध्योग करावा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pareshaan Ishaqzaade

In reply to by मदनबाण

धर्मराजमुटके Wed, 08/27/2014 - 11:18
हे सगळ्यात महत्त्वाचे. नाहीतर आपल्या वायफाय कनेक्शनचा पासवर्ड कुणाला माहित नाहिये या गैरसमजूतीत तुम्ही असता मात्र जर वाय फाय डिव्हाईसचा डिफॉल्ट पासवर्ड बदललेला नसेल तर त्यात घुसून कुणीही तुमचाअ पासवर्ड पाहू शकतो आणि त्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो.

In reply to by धर्मराजमुटके

धर्मराजमुटके Wed, 08/27/2014 - 11:23
मात्र त्याला त्यासाठी एकदा तरी तुमच्या नेटवर्कमधे वायर्ड नेटवर्कद्वारे एन्ट्री करावी लागेल किंवा Hacking ची कला अवगत असावी लागेल. पासवर्ड शक्यतो कॉम्प्लेक्स ( सहज न ओळखता येण्याजोगा) असावा.

In reply to by धर्मराजमुटके

मदनबाण Wed, 08/27/2014 - 12:32
इथे २ पासवर्डचा संबंध येतो. १} राउटरचा स्वतःचा डिफॉल्ट पासवर्ड २} जो वायफाय सेटअप केला आहे त्याचा पासवर्ड {जो मोबल्यावरुन टाईप केल्यावर वायफायला कनेक्ट होउन नेटवर्क अ‍ॅक्सेस मिळतो.} आता पहिला पासवर्ड हा राउटरच्या कंपनीचा बाय डिफॉल्ट पासवर्ड असतो... जो शक्यतो admin हा असतो,किंवा इतरही असु शकतो...ते मॉडेल किंवा कंपनीवर अवलंबुन असते.जालावर शोध घेतल्यास अशा डिफॉल्ट पासवर्ड ची यादी सहज मिळेते.त्यामुळे राउटरचा डिफॉल्ट पासवर्ड बदलणे फार महत्वाचे आहे.वायफाय पासवर्ड सेट करण्यासाठी सुद्धा विविध सुरक्षा पद्धती आहेत, त्यातली जी हवी ती वापरावी.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गाढव कायद्याचा शहाणा अर्थ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 08/28/2014 - 06:40
माझे डिलिंक DSL-2750U हे राऊटर आहे. गेली तीन वर्षापासून वापरतो. मोबाईलसाठी २५ फुटापर्यंत चांगली रेंज देते. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

कपिलमुनी Mon, 10/06/2014 - 19:05
Wi-Fi राऊटर ची रेंज किती असते ? २०-२५ मीटर पर्यंत रेंज असणारे Wi-Fi राऊटर कोणास माहीत आहेत का ?

आमच्याकडे नेटगियरचाच कोणतासा एक मोडेम होता. साधारण २००७ मध्ये घेतला होता, आता त्याचं मॉडेल नंबर आठवत नाही; पण प्रतिमा आणि स्पेसिफिकेशन पाहता जुन्या काळात आमच्याकडे होता त्यापेक्षा हा बराच जास्त चांगला असावा असं दिसतंय. तुमच्या ५२५ स्क्वे फुटाच्या घरात नेटवर्क रेंजची अडचण येऊ नये. राऊटर इन्स्टॉल करावा लागत नाही. कंप्यूटरवर ब्राऊजरमध्ये 192.168.0.1 (किंवा 192.168.1.1 किंवा तत्सम) URL वापरून राऊटर सेटप करायचा असतो. रिसेट करण्यापासून अगदी त्याचे फ्रीक्वेन्सी बँड्स बदलण्याची वेळ आली तरीही ते करता येतं. फोनवरून मी कधी केलेलं नाही, त्यामुळे होईल का नाही हे माहित नाही. पण कंप्यूटरला सीडीरॉम नसला तरी फरक पडत नाही. ठाण्यात अजूनही काही दुकानं असतील तर चौकशी करा. मुंबईत इतर उपनगरांमध्ये तुमचं किंवा घरातल्या इतर कोणाचं नेहेमीचं जाणंयेणं असेल तर तिथेही चौकशी करा. चार ठिकाणी किंमती पहा आणि जिथे स्वस्त आहे तिथून विकत घ्या. (आणि वाटलंच तर एकदा खात्री म्हणून राऊटर विकत घेताना दुकानदाराला सेटिंग्जबद्दल विचारून घ्या.)

विअर्ड विक्स Wed, 08/13/2014 - 15:47
D -Link व TP - Link स्वस्तात मस्त.... router घेतांना ५० मी परीघ सुद्धा घरगुती उपयोगासाठी भरपूर होतो... काही वेळेस online setting करतांना गोंधळ होऊ शकतो. अशा वेळेस आपल्या cable वाल्याला पटवून फुकटात install करून घ्यावे. मी स्वतः या फुटकळ कामासाठी अडीचशे रुपये मोजले आहेत. अजून एक आगाऊ सूचना - स्वतः install करत असाल तर त्या उपकरणा वरील wi - fi चिन्हाने डोळे फडफडवले कि समजा तुम्ही योग्य मार्गावर आहात. अन्यथा तो डोळा सताड उघडा राहिला कि आपण install करण्यात आडवे पडलात म्हणून समजा. lamington रोडला एक चक्कर टाका online खरेदीपूर्वी....

देव मासा गुरुवार, 08/14/2014 - 11:31
मी ठाण्यात ज्या पोस्टल कोड वर राहतो तिथे फ्लिपकार्टवाले १०००रुपय किमतीच्या आत सामान घरपोच पोहचवत नाही . आणि हापिसच्या पत्त्यावर मागवावी तर आमच्या हापिसात तशी सोय नाही .

किसन शिंदे गुरुवार, 08/14/2014 - 11:52
>>>> माझा केबल नेटवर्क सर्विस प्रोवाइडर मला ५०० रुपय दरात १० जीबी डाटा २ एमबीपीएस स्पीडने पुरवतो , कुठचे केबल नेटवर्क? वन अ‍ॅन्ड वन ब्रॉडबॅन्ड का??

अविनाशकुलकर्णी गुरुवार, 08/14/2014 - 16:41
डी लिंग बेस्ट आहे..पण तो इन्स्टोल करताना बी एस एन एल च्या माणसाला बोलवा १५० रु घेतो..पण सारे सेटिंग व्यवस्थित करतो..बाकि आपली मर्जी

आशु जोग गुरुवार, 08/14/2014 - 16:57
हे पहा बरे http://www.flipkart.com/d-link-dir-600m-n150-wireless-router/p/itmdtg79yhtrykah?pid=RTRDTG78BGXPBE3H&otracker=from-search&srno=t_1&query=routers+with+wifi&ref=a9e9a9c3-e1e3-4fe5-919f-073eeaacc911 आणि घेतल्यावर सुद्धा कमेंट टाकायला विसरू नका...

धन्या गुरुवार, 08/14/2014 - 20:18
माझ्याकडे एयरटेल फोर जी कनेक्शन (वायरलेस मॉडेम) आहे. मलाही बरेच दिवसांपासून राऊटर घ्यावासा वाटत आहे. मात्र फोर जी वायरलेस मॉडेमला कंपॅटीबल राऊटर मिळेल का याची खात्री नाही. जालावर थोडी खोदाखोद करण्याचा प्रयत्न केला मात्र जे वाचलं ते पार वरुन गेलं. त्यामुळे तो नाद सोडला. कुणी फोर जी वायरलेस मॉडेमसाठी राऊटर वापरला आहे का? असल्यास कोणता? माझेही बजेट १००० च्या आसपास आहे. अगदीच आवश्यक वाटल्यास १२०० पर्यंत वाढवू शकतो. आगाऊ धन्यवाद.

पिवळा डांबिस गुरुवार, 08/14/2014 - 22:28
मोबाईल फोनला राऊटर कशाला लागतो? तो तर ग्लोबल सॅटेलाईट सिस्टमवर चालतो ना? कंप्यूटर, लॅपटॉप, आयपॅड वगैरेसाठी वायरलेस राऊटर लागणं हे समजू शकतो, पण मोबाईलला? जाणकारांनी आमचे शिक्षण करावे ही विनंती....

देव मासा Sat, 08/16/2014 - 06:17
किसान शिंदे : एवढे मला कळत नाही DSL म्हणतात तेच असावे कनेक्शन , २एमबीपीएस स्पीड मिळतो बाकी . आपले नेट कनेक्शन dsl आहे कि ब्रॉडबॅंड ते ऑनलाइन कसे तपासून पाहता येयील .काही वेबसाईट माहित असतील तर सांगा असेल तर सांगा . आशु जोग:तुम्ही जो फ्लिपकार्ट वर जो राऊटर दाखवला आहे तों बारा वाटत आहे , माझ्या बजेट मध्ये सुधा आहे . आज ठाण्याला वारय्टी दुकानात जाउन पाहतो मिळतो का तिथे D-Link DIR-600M N150 पिवळा डांबिस: मी तळ मजल्यावर राहतो तिथे एरटेल नेटवर्क फारसे दाट नाही , त्यात २G किवां ३G नेट चालवणे फार कठीण आहे , शिवाय हौसेपोटी राऊटर घेत आहे असे समजा . बाकी आजचाच मुहूर्त पकडतो राऊटर विकत घेण्य साठी

In reply to by देव मासा

धर्मराजमुटके Sat, 08/16/2014 - 13:22
तुमच्याकडे आलेले कनेक्शन जर टेलिफोन पिन सारखे असेल (RJ 11 Type) तर तुम्हाला ADSL 2+ राउटर लागेल. मात्र जर केबल नेट असेल तर तुम्हाला ब्रॉडब्यन्ड राऊटर लागेल. या प्रकारच्या राउटरमधे एक WAN पोर्ट व ४ LAN पोर्ट असतात. दोन्ही प्रकारच्या पोर्टचे रंग वेगवेगळे असतात. ( ४ LAN पोर्ट एका रंगाचे व १ WAN पोर्ट वेगळ्या रंगाचा). तुम्हाला केबलनेट वाल्याने दिलेली केबल ही WAN पोर्ट मधे लावा. तुमच्या संगणकाची केबल कोणत्याही एका LAN पोर्ट मध्ये लावा. वायफाय सेटींगमधे बदल करावे लागतील. बहुधा केबलनेट हे तुमच्या संगणकाच्या LAN पोर्टच्या म्याक आयडीबरोबर हार्ड कोअर केलेले असते त्यामुळे डायरेक्ट राउटरमार्फत इंटरनेट चालणार नाही. केबलवाल्याची मदत घ्यावी लागेल.

In reply to by धर्मराजमुटके

भाते Sun, 08/17/2014 - 12:08
माझ्याकडे केबलनेट आहे. त्यामुळे मी केबल मॉडेम आणि वाय फाय राउटर वापरतो. दोन्ही वापरल्यामुळे नेटच्या वेगात काही फरक पडतो का? केबल मॉडेमला जाड काळी वायर आहे आणि केबल मॉडेम ते वाय फाय राउटर वेगळी बारिक वायर आहे. केबल मॉडेम काढुन डायरेक्ट वाय फाय राउटर वापरणे शक्य आहे का? केबलवाल्याने याला नकार दिला होता.

In reply to by भाते

धर्मराजमुटके Wed, 08/27/2014 - 11:13
केबल मॉडेम आणि त्याला जोडलेल्या वाय फाय मॉडेममुळे वेगात काही फरक होत नाही. खुप जुन्या केबल मॉडेमवर बीएनसी कनेक्टर (आपण सेट टॉप बॉक्सला वापरतो तशी) असेल तर तसा इंटरफेस असलेला वाय फाय राउटर मिळणे अवघड आहे. मात्र जर केबलनेट चे कनेक्शन आरजे४५ या प्रकारचे (म्हणजे तुम्ही मोडेम ते राउटर ज्या प्रकारची केबल वापरले आहे तसे) असेल तर डायरेक्ट वायफाय वापरता येऊ शकते.

फारएन्ड Sat, 08/16/2014 - 08:26
बीएसएनएल ची सुविधा आहे का तेथे? असेल तर त्यांचा ही मिळतो (म्हणजे त्यांच्याशी संबंधित कंपनीचा). मी वर्षभर वापरला होता ऑफिसच्या कामाला दिवसभर. राउटर व सर्विस दोन्ही चांगले आहे.

भाते Sat, 08/16/2014 - 13:11
दोन वर्षांपासुन आयबॉल बॅटनचा '१५०एम' वायरलेस एन राउटर वापरतोय. तेव्हाची किंमत रु. १२००/- फक्त. वापरायला अगदी सोप्पा. लॅपटॉप, टॅब आणि मोबाईल एकाच वेळी वापरता येतात.

आशु जोग Sun, 08/17/2014 - 00:08
मला एक विचारायचे आहे सर्वांनाच. वाय-फाय हे फक्त वायरलेस लॅन पुरते मर्यादित आहे ना ? मोबाइलचे स्वतःचे इंटरनेट ही त्याहून वेगळी गोष्ट आहे ना...
राउटरचा उपयोग फक्त मोबइल फोन साठी करायचा आहे
असे त्यांनी म्हटलेलेच आहे

देव मासा Sun, 08/17/2014 - 10:12
शेवटी व्हरायटीमध्ये जाऊन आशु जोग यांनी दाखवलेला राउटर घेतला D-Link N 150 DIR-600M किसान शिंदे म्हणाल्या प्रमाणे खरच महागडा आहे तो ''व्हरायटी '' दुकान वाला , राउटर साठी १०५० रुपय मोजावे लागले . हे वरचे २०० रुपय अधिक मोजण्याचे कारण . मी ठाण्यात ज्या पोस्टल कोड वर राहतो तिथे फ्लिपकार्टवाले १००० रुपय किमतीच्या आत सामान घरपोच पोहचवत नाही, शिवाय मला इतर दुकाने ठाउक नाहीत घरी येउन २-३ तास राउटर कन्फिगर करण्याचा प्रयत्न केला . पण काही जमले नाही ३-४ वेळा आधी केलेली सेटिंग रिसेट केली , पुन्हा नव्याने प्रयत्न केला तरी जमले नाही शेवटी वैतागून केबल वाल्याला फोन केला , तो येतो म्हणाला पण २५० रुपय चारजेस लागतील म्हणाला . त्याला देतो म्हणालो तसा तो आला ,डी-लिंकचा राऊटर पाहुन वैतागला. डी-लिंकचा का घेतला , याचे खूप प्रोब्लेम्स असतात म्हणाला , नेटगेर घ्या हा रीप्लेस करून असा सल्ला दिला , सामोरच्या घरात सुद्धा हाच राउटर आहे त्यांच्या साठी मला सतत इथे चक्रा माराव्या लागतात असही सांगितले , ५ मिनटात राउटर कन्फिगर करून मला काळजीत टाकुन २५० रुपय घेउन तो निघून गेला . राउटर या घडी पर्यंत तरी तरी व्यवस्थित चालतोय . माझ्या ५२५ क्षेत्रफळाच्या घरात सगळीकडे उत्तम रेंज मिळत आहे . घराबाहेरही दार बंद करून wifiच्या २ कड्या दाखवतोय , बघू पुढ काय होतय ते . आणखी एक … राउटर कन्फिगर करण्या साठी राउटरच्या बॉक्स वर डी -लींकचा हेल्पडेस्क नंबर आहे असे दुकानदाराने सांगितले होते . पण तो नंबर काही लागला नाही

In reply to by देव मासा

धर्मराजमुटके Wed, 08/27/2014 - 11:37
कोणत्याही कंपनीच्या प्रॉडक्टचे निदान वायफाय राऊटरचे काहीही प्रॉब्लेम्स नाहीत हो. प्रॉब्लेम्स असतात ते अशी डिव्हायसेस कॉन्फीगर करणार्‍यांच्या तांत्रिक माहितीचा आणि क्षमतेचा अभाव असणार्‍यांचे. एकदा त्याचे कॉन्फीगरेशन व्यवस्थित झाले आहे म्हटल्यावर पुढे काही अडचणी येण्याची शक्यता कमीच. तुम्ही स्वत:हून काही किडे करत नाहित तोपर्यंत :) सध्याच्या कॉन्फीगरेशनचा ब्याकप घेऊन ठेवा म्हणजे भविष्यात काही अडचण आली की तुम्ही स्वतःच तो दुरुस्त करु शकाल. मात्र जर हार्डवेअरचे संकट आले तर राउटर दुरुस्त करणे किंवा तो बदलून घेणे एवढेच तुमच्या हातात असेल. कोणतीही गोष्ट घेताना त्याचे सर्विस सेंटर घराच्या किंवा ऑफीसला जाणायेण्याच्या मार्गाजवळ आहे ना याची प्रथम खात्री करा. नाहितर आजची ५० रु. ची बचत उदया महागात पडते. बहुदा कोणताही विक्रेता त्याच्याकडून विकत घेतलेली वस्तु जर बिघडली तर बदलून / दुरुस्त करुन देत नाही.

विलासराव Sun, 08/17/2014 - 12:15
हा माझ्या व्यवसायाचा भाग आहे. माझ्या मॅनेजरला फोन करुन माहीती घ्या. ९३२४६३०६४३. अट एकच माहिती घ्या ,माल अजिबात घ्यायचा नाही योग्य वाटला तरी. तरीही घेतलात आणी फरवणुक झाली तर माझी जबाबदारी नाही. असे होत नाही तरीही. कारण जाहीरात करणे माझा उद्देश नाही. माझं नाव सांगा, त्याला त्याच्या वेळेप्रमाणे उत्तर द्यायला अवधी द्या.

आशु जोग Mon, 08/18/2014 - 17:59
देव मासाजी डी-लिन्कला फार काही सेटींग करावे लागत नाही दुसरी गोष्ट ४ वायर्ड कनेक्शन्स आणि इतर वायरलेस कनेक्शन्स टेस्ट करून घ्या

सामान्यनागरिक Tue, 08/19/2014 - 12:31
या साठी मिपावर यवढा काथ्याकुट ? तुमच्या नाक्यावरच्या संगणक टपरीवर जा आणी घेऊन या. हल्ली हजार बाराशेच्या वस्तुसाठी कोणीयवद्ढा वेळ फुकट घालवत नाही आणि मेंदुचा भुगा पाड्त नाही. जमाना बडा खराब है हल्ली !

In reply to by सामान्यनागरिक

आशु जोग Tue, 08/19/2014 - 13:19
वस्तुसाठी कोणीयवद्ढा वेळ फुकट घालवत नाही आणि मेंदुचा भुगा पाड्त नाही. काकांची कुणी रे झोपमोड केली !

मदनबाण Tue, 08/26/2014 - 21:29
मी डी-लिंकचे DSL-2730U हे मॉडेल टाटा क्रोमा मधुन घेतले, सेटींग स्वतःच केले.वायफाय आणि लॅनचे दोन्ही सेटींग केले. आता काही महत्वाच्या गोष्टी :- १} राउटरचा डिफॉल्ट पासवर्ड बदलुन स्वतःचा पासवर्ड सेट करा. २} राउटरची सेटिंग सेव्ह करुन ठेवा. ही सेटींग XML फाईलच्या स्वरुपात असते. कधी काही झोल झाला किंवा तुमच्या राउटर वरील सेटींग मधे गडबड झाली तर या कॉनफिगरेशन फाइलचा वापर करुन राउटर परत सुस्थीतीत आणता येतो. ३}ATM PVC configuration मधली VCI व्हॅल्यु लक्षात ठेवा. प्रत्येक सर्व्हीस प्रोव्हाडरची ही व्हॅल्यु वेगळी असते.BSNL ची ३५ आणि एमटीएनएलची ३२ आहे. ४}राउटरचा UPnP प्रोटोकॉल ऑप्शन बाय डिफॉल्ट एनेबल असेल तर तो डिसेबल करुन टाका. हे असे करण्यास का सांगतो आहे त्याचे कारण खालच्या २ दुव्यां मधे दिले आहे. Disable This Buggy Feature On Your Router Now To Avoid A Serious Set Of Security Vulnerabilities HTG Explains: Is UPnP a Security Risk? ५} सर्व्हीस प्रोव्हाडर ने दिलेले प्रायमरी आणि सेकंडरी डीएनएस वापारायचे नसतील तर गुगलचा ओपन डीएनएस वापरु शकता. गुगल डीएनस :- ८.८.८.८ /८.८.४.४ शिवाय इतरही ओपन डीएनएस उपलब्ध आहेत. राउटरवर जितकी किडाकांडी करुन पाहता येइल तितकी पहा,मास्टरी मिळालीच म्हणुन समजा. अर्थात वरती सांगितल्या प्रमाणे आधी चालु स्थिती मधले सेटींग स्वेव्ह करुन मगच हा उध्योग करावा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pareshaan Ishaqzaade

In reply to by मदनबाण

धर्मराजमुटके Wed, 08/27/2014 - 11:18
हे सगळ्यात महत्त्वाचे. नाहीतर आपल्या वायफाय कनेक्शनचा पासवर्ड कुणाला माहित नाहिये या गैरसमजूतीत तुम्ही असता मात्र जर वाय फाय डिव्हाईसचा डिफॉल्ट पासवर्ड बदललेला नसेल तर त्यात घुसून कुणीही तुमचाअ पासवर्ड पाहू शकतो आणि त्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो.

In reply to by धर्मराजमुटके

धर्मराजमुटके Wed, 08/27/2014 - 11:23
मात्र त्याला त्यासाठी एकदा तरी तुमच्या नेटवर्कमधे वायर्ड नेटवर्कद्वारे एन्ट्री करावी लागेल किंवा Hacking ची कला अवगत असावी लागेल. पासवर्ड शक्यतो कॉम्प्लेक्स ( सहज न ओळखता येण्याजोगा) असावा.

In reply to by धर्मराजमुटके

मदनबाण Wed, 08/27/2014 - 12:32
इथे २ पासवर्डचा संबंध येतो. १} राउटरचा स्वतःचा डिफॉल्ट पासवर्ड २} जो वायफाय सेटअप केला आहे त्याचा पासवर्ड {जो मोबल्यावरुन टाईप केल्यावर वायफायला कनेक्ट होउन नेटवर्क अ‍ॅक्सेस मिळतो.} आता पहिला पासवर्ड हा राउटरच्या कंपनीचा बाय डिफॉल्ट पासवर्ड असतो... जो शक्यतो admin हा असतो,किंवा इतरही असु शकतो...ते मॉडेल किंवा कंपनीवर अवलंबुन असते.जालावर शोध घेतल्यास अशा डिफॉल्ट पासवर्ड ची यादी सहज मिळेते.त्यामुळे राउटरचा डिफॉल्ट पासवर्ड बदलणे फार महत्वाचे आहे.वायफाय पासवर्ड सेट करण्यासाठी सुद्धा विविध सुरक्षा पद्धती आहेत, त्यातली जी हवी ती वापरावी.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गाढव कायद्याचा शहाणा अर्थ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 08/28/2014 - 06:40
माझे डिलिंक DSL-2750U हे राऊटर आहे. गेली तीन वर्षापासून वापरतो. मोबाईलसाठी २५ फुटापर्यंत चांगली रेंज देते. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

कपिलमुनी Mon, 10/06/2014 - 19:05
Wi-Fi राऊटर ची रेंज किती असते ? २०-२५ मीटर पर्यंत रेंज असणारे Wi-Fi राऊटर कोणास माहीत आहेत का ?

जॉर्डनची भटकंती : ०२ : अज्लून किल्ला आणि जेराश शहर (मध्यपूर्वेतले पॉम्पेई)

डॉ सुहास म्हात्रे ·

चौकटराजा Tue, 08/12/2014 - 06:15
आपल्या या धाग्यावरून रोमचे साम्राज्य व त्याच बरोबर त्यांची हे अफलातून वास्तूशैली किती ठिकाणी पसरलीय ते कळते. काही ठिकाणे रोमच्या सर्कस , सेंट पीटर्स चा परिसर , कलोसियम च्या समोरची आर्च यांचीच आठवण करून देतात.( जणु काय मी नुकताच रोम बघून आलोय असे हे वाक्य आहे. ) कॉलोनेड व कॉरिन्थियन शैलीचे कॉलम यांचे फोटो फार सुंदर आलेयत.बाकी अ‍ॅम्फी थिएटर च्या रंगमंचाला असा त्रिमिती " बॅकड्रॉप" प्रथमच पहात आहे. मस्त !

अजया Tue, 08/12/2014 - 07:27
मस्त फोटो अाणि वर्णन.विशेषत:काॅरिन्थीअन स्तंभ अाणि रोमन अँम्फीथिएटर फार आवडले.त्या दणदणीत रोमन वास्तुंना हे काॅरिन्थीअन स्तंभ विशेष देखणेपणा देतात.

इशा१२३ Tue, 08/12/2014 - 09:08
दोन्ही भाग वाचले...जोर्डनविषयी उत्सुकता आहेच.मागच्या आमच्या एका ट्रीपची टुर मॅनेजर मुलगी ६ वेळा युरोप वारि केलेली,इतरही देश फिरलेली.तीला मी विचारले होते कि तूला सगळ्यात जास्त कोणता देश आवडला? तिचे उत्तर 'जोर्डन' होते.आता हा वाळवंटी प्रदेश हिला का आवडला असावा असा मला प्रश्ण पडला होता.त्याचा उलगडा आता होईल.धन्यवाद..मस्त फोटो..एंफिथिएटर केवढे भव्य..

प्रशांत आवले, चौकटराजा, चौकटराजा आणि इशा१२३ : जॉर्डनमध्ये सहा-सात दिवस काय बघायचं असा मलाही प्रश्न पडला होता. पण आमच्या मनोरंजन प्रबंधकाची हमी आणि माझ्या मनातल्या पेत्रा व मृत सागराचे आकर्षण या व्यतिरिक्त बरेच काही पाहिले-अनुभवले. सगळे दिवस मजेत गेले. ते सगळे पुढच्या भागांंत येईलच.

प्रचेतस गुरुवार, 08/14/2014 - 09:39
काय सुरेख आहे जेराश. तीन ग्रांथिक धर्मांचा संगम आणि त्याहीपेक्षा जुन्या रोमन संस्कृतीशी थेट नाते. फोटो अतिशय सुरेख. सौदी अरेबियाला लागून असलेल्या जॉर्डनमध्ये बहुत काळापासून इस्लामिक राजवटी असूनही हे सर्व टिकले कसे याचे आश्चर्य वाटते.

In reply to by प्रचेतस

पैसा Mon, 08/18/2014 - 10:00
सुंदरच शहर आणि त्याचे खूप माहितीपूर्ण वर्णन. मात्र हे कसे टिकले याचे उत्तर एक्का साहेबांनी दिलंय. भूकंपाने वाळूत गाडल्यामुळे सुरक्षित राहिले.

मदनबाण Fri, 08/22/2014 - 13:23
मागचा आणि हा भाग वाचला... पुढच्या भागाची वाट पाहतो. :) फोटु नेहमी प्रमाणेच मस्त ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisis

प्रभाकर पेठकर Sat, 08/23/2014 - 11:40
अप्रतिम वर्णन आणि आकर्षक छायाचित्रांनी जॉर्डन सफर रंगतदार झाली आहे. रोम शहरापासून जवळ असलेले पॉम्पेई शहर अवशेष पाहिले आहेत. इ. स. ७९ साली झालेल्या ज्वालामुखी उद्रेकात आख्खे शहर गाडले गेले. जवळ जवळ १० हजार वस्ती असलेल्या ह्या शहरात दोनेक हजार प्रेतांचे सांगाडे मिळाले. बाकी सर्व भस्मसात झाले. पण मूळ शहर उत्खननात बाहेर काढले असून चांगला गाईड मिळाला तर २-३ तासांची सफर कारणी लागते. आज जॉर्डनची ही सफर 'पाहताना' जुन्या स्मृती जागृत झाल्या.

In reply to by प्रभाकर पेठकर

पॉम्पेई ज्वालामुखीच्या उद्रेकाने उडालेल्या लाव्हा आणि राखेखाली झाकले गेले तर जेराश भूकंपाने उद्धवस्त झाले आणि निर्जन होऊन वाळूखाली झाकले गेले. पण त्यामुळेच शेकडो वर्षे त्यांचे प्राचीन स्वरूपच कायम राहिले !

चौकटराजा Tue, 08/12/2014 - 06:15
आपल्या या धाग्यावरून रोमचे साम्राज्य व त्याच बरोबर त्यांची हे अफलातून वास्तूशैली किती ठिकाणी पसरलीय ते कळते. काही ठिकाणे रोमच्या सर्कस , सेंट पीटर्स चा परिसर , कलोसियम च्या समोरची आर्च यांचीच आठवण करून देतात.( जणु काय मी नुकताच रोम बघून आलोय असे हे वाक्य आहे. ) कॉलोनेड व कॉरिन्थियन शैलीचे कॉलम यांचे फोटो फार सुंदर आलेयत.बाकी अ‍ॅम्फी थिएटर च्या रंगमंचाला असा त्रिमिती " बॅकड्रॉप" प्रथमच पहात आहे. मस्त !

अजया Tue, 08/12/2014 - 07:27
मस्त फोटो अाणि वर्णन.विशेषत:काॅरिन्थीअन स्तंभ अाणि रोमन अँम्फीथिएटर फार आवडले.त्या दणदणीत रोमन वास्तुंना हे काॅरिन्थीअन स्तंभ विशेष देखणेपणा देतात.

इशा१२३ Tue, 08/12/2014 - 09:08
दोन्ही भाग वाचले...जोर्डनविषयी उत्सुकता आहेच.मागच्या आमच्या एका ट्रीपची टुर मॅनेजर मुलगी ६ वेळा युरोप वारि केलेली,इतरही देश फिरलेली.तीला मी विचारले होते कि तूला सगळ्यात जास्त कोणता देश आवडला? तिचे उत्तर 'जोर्डन' होते.आता हा वाळवंटी प्रदेश हिला का आवडला असावा असा मला प्रश्ण पडला होता.त्याचा उलगडा आता होईल.धन्यवाद..मस्त फोटो..एंफिथिएटर केवढे भव्य..

प्रशांत आवले, चौकटराजा, चौकटराजा आणि इशा१२३ : जॉर्डनमध्ये सहा-सात दिवस काय बघायचं असा मलाही प्रश्न पडला होता. पण आमच्या मनोरंजन प्रबंधकाची हमी आणि माझ्या मनातल्या पेत्रा व मृत सागराचे आकर्षण या व्यतिरिक्त बरेच काही पाहिले-अनुभवले. सगळे दिवस मजेत गेले. ते सगळे पुढच्या भागांंत येईलच.

प्रचेतस गुरुवार, 08/14/2014 - 09:39
काय सुरेख आहे जेराश. तीन ग्रांथिक धर्मांचा संगम आणि त्याहीपेक्षा जुन्या रोमन संस्कृतीशी थेट नाते. फोटो अतिशय सुरेख. सौदी अरेबियाला लागून असलेल्या जॉर्डनमध्ये बहुत काळापासून इस्लामिक राजवटी असूनही हे सर्व टिकले कसे याचे आश्चर्य वाटते.

In reply to by प्रचेतस

पैसा Mon, 08/18/2014 - 10:00
सुंदरच शहर आणि त्याचे खूप माहितीपूर्ण वर्णन. मात्र हे कसे टिकले याचे उत्तर एक्का साहेबांनी दिलंय. भूकंपाने वाळूत गाडल्यामुळे सुरक्षित राहिले.

मदनबाण Fri, 08/22/2014 - 13:23
मागचा आणि हा भाग वाचला... पुढच्या भागाची वाट पाहतो. :) फोटु नेहमी प्रमाणेच मस्त ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisis

प्रभाकर पेठकर Sat, 08/23/2014 - 11:40
अप्रतिम वर्णन आणि आकर्षक छायाचित्रांनी जॉर्डन सफर रंगतदार झाली आहे. रोम शहरापासून जवळ असलेले पॉम्पेई शहर अवशेष पाहिले आहेत. इ. स. ७९ साली झालेल्या ज्वालामुखी उद्रेकात आख्खे शहर गाडले गेले. जवळ जवळ १० हजार वस्ती असलेल्या ह्या शहरात दोनेक हजार प्रेतांचे सांगाडे मिळाले. बाकी सर्व भस्मसात झाले. पण मूळ शहर उत्खननात बाहेर काढले असून चांगला गाईड मिळाला तर २-३ तासांची सफर कारणी लागते. आज जॉर्डनची ही सफर 'पाहताना' जुन्या स्मृती जागृत झाल्या.

In reply to by प्रभाकर पेठकर

पॉम्पेई ज्वालामुखीच्या उद्रेकाने उडालेल्या लाव्हा आणि राखेखाली झाकले गेले तर जेराश भूकंपाने उद्धवस्त झाले आणि निर्जन होऊन वाळूखाली झाकले गेले. पण त्यामुळेच शेकडो वर्षे त्यांचे प्राचीन स्वरूपच कायम राहिले !
=================================================================== जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०५ (मिपा दिवाळी अंक २०१४)... ०६... ०७...