मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

Sweater2

विभा११ ·
Sweater2

बेबी 2

mohite jeevan ·

आदूबाळ 21/08/2014 - 16:02
मी पयला! धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड

इरसाल 21/08/2014 - 16:26
होवुनही अधिकारी मंडळ झोप्लेले आहे काय ? पहिल्या तीन-चार ओळीनंतर जबरदस्तीने अशुद्ध लेखन करायल जाम त्रास पडलेला दिस्तोय.

धन्या 21/08/2014 - 16:30
पाँवर आँफ जाँनची गाँड डाँल नाँरमल अबनाँरमल डाँलीला मँडनेस कँन हाँस्पिटलमधुन

तिमा 21/08/2014 - 17:03
कथा वाचल्यावर मी लिफ्टमधला आरसा फोडून टाकला आहे. आणि घरांतल्या आरशाजवळही मी फिरकत नाही. अशुद्ध लिहायचे क्लासेस आहेत का हो? मला वेटिंगमधे तरी घ्या.

सस्नेह 21/08/2014 - 18:43
1. लेखनात नसला तरी कथेत दम आहे 2. मिपावरील काही (स्व)कथित कथालेखकाच्या कथेपेक्षा ही कथा उजवी वाटते

सोत्रि 21/08/2014 - 20:09
नशीब त्या बेबीतल्या बे बर अर्धचँद्र देता येत नाही ते! -(सोकाँजी असे लिहावे का असा विचार करणारा) सोकाजी

टवाळ कार्टा 21/08/2014 - 20:52
हा विचार येतो व ती लिफ्टमध्ये आसल्ेल्या डाव्या बाजुच्या आरशात ती स्वत:चा चेहरा न्याहळते, तो पर्यत आचानक पाँवर कमी जास्त होऊन पाँवर आँफ होते
लिफ्ट खाली येताना "प्रर्थना" केलेली...वर जाताना नाही...मग असे होणारच =))

रामदास 21/08/2014 - 21:58
जर बेबीबर अनुस्वार दिला असता तर आणखी मनोरंजक कथा झाली असती उदाहरणार्थ :'आय कँन किल यु बेंबी, विदाऊट यु टच,' 'बेंबी माय बेस्ट फेन्ड,'आय लव यु,' मुली बेंबीकडे पाहुन हासत ते लिफ्टच्या बाहेर येतात.

आदिजोशी 22/08/2014 - 18:48
मिपावरील टवाळभैरवांकडे लक्ष देऊ नकोस. कथा छान होत आहे. चांगली रंगू दे. ४ ऐवजी ६ भाग झाले तरी चालतील. तू लिहित रहा. माझ्यासारखे तुझे अनेक चाहते आहेत. आम्ही वाचतो आहोत. चेष्टा मनावर घेऊन लिखाणावर परिणाम होऊ नकोस.

In reply to by आदिजोशी

तिमा 22/08/2014 - 20:29
चेष्टा मनावर घेऊन लिखाणावर परिणाम होऊ नकोस. म्हणजे, चेष्टेचा परिणाम होऊन चुकून सुद्धा शुद्ध लिहू नकोस, असेच ना ? - मवाळभैरव

सखी 22/08/2014 - 22:30
'तु आता काही बोलु नकोस मस्त तुझ्याकडे मी आठवडाभर राहणार आहे,बरं मला सांग काय झालं नेमके?,' जीवनभाऊ ही वर ठळक केलेली दोन्ही वाक्य फक्त एका ओळीत तुम्हीच लिहु शकता. बाकी स्नेहांकिताने केलेली निरीक्षणे अचुक आहेत, तिचं आणि आपलं मत एकदम सेम टु सेम.

आदूबाळ 21/08/2014 - 16:02
मी पयला! धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड

इरसाल 21/08/2014 - 16:26
होवुनही अधिकारी मंडळ झोप्लेले आहे काय ? पहिल्या तीन-चार ओळीनंतर जबरदस्तीने अशुद्ध लेखन करायल जाम त्रास पडलेला दिस्तोय.

धन्या 21/08/2014 - 16:30
पाँवर आँफ जाँनची गाँड डाँल नाँरमल अबनाँरमल डाँलीला मँडनेस कँन हाँस्पिटलमधुन

तिमा 21/08/2014 - 17:03
कथा वाचल्यावर मी लिफ्टमधला आरसा फोडून टाकला आहे. आणि घरांतल्या आरशाजवळही मी फिरकत नाही. अशुद्ध लिहायचे क्लासेस आहेत का हो? मला वेटिंगमधे तरी घ्या.

सस्नेह 21/08/2014 - 18:43
1. लेखनात नसला तरी कथेत दम आहे 2. मिपावरील काही (स्व)कथित कथालेखकाच्या कथेपेक्षा ही कथा उजवी वाटते

सोत्रि 21/08/2014 - 20:09
नशीब त्या बेबीतल्या बे बर अर्धचँद्र देता येत नाही ते! -(सोकाँजी असे लिहावे का असा विचार करणारा) सोकाजी

टवाळ कार्टा 21/08/2014 - 20:52
हा विचार येतो व ती लिफ्टमध्ये आसल्ेल्या डाव्या बाजुच्या आरशात ती स्वत:चा चेहरा न्याहळते, तो पर्यत आचानक पाँवर कमी जास्त होऊन पाँवर आँफ होते
लिफ्ट खाली येताना "प्रर्थना" केलेली...वर जाताना नाही...मग असे होणारच =))

रामदास 21/08/2014 - 21:58
जर बेबीबर अनुस्वार दिला असता तर आणखी मनोरंजक कथा झाली असती उदाहरणार्थ :'आय कँन किल यु बेंबी, विदाऊट यु टच,' 'बेंबी माय बेस्ट फेन्ड,'आय लव यु,' मुली बेंबीकडे पाहुन हासत ते लिफ्टच्या बाहेर येतात.

आदिजोशी 22/08/2014 - 18:48
मिपावरील टवाळभैरवांकडे लक्ष देऊ नकोस. कथा छान होत आहे. चांगली रंगू दे. ४ ऐवजी ६ भाग झाले तरी चालतील. तू लिहित रहा. माझ्यासारखे तुझे अनेक चाहते आहेत. आम्ही वाचतो आहोत. चेष्टा मनावर घेऊन लिखाणावर परिणाम होऊ नकोस.

In reply to by आदिजोशी

तिमा 22/08/2014 - 20:29
चेष्टा मनावर घेऊन लिखाणावर परिणाम होऊ नकोस. म्हणजे, चेष्टेचा परिणाम होऊन चुकून सुद्धा शुद्ध लिहू नकोस, असेच ना ? - मवाळभैरव

सखी 22/08/2014 - 22:30
'तु आता काही बोलु नकोस मस्त तुझ्याकडे मी आठवडाभर राहणार आहे,बरं मला सांग काय झालं नेमके?,' जीवनभाऊ ही वर ठळक केलेली दोन्ही वाक्य फक्त एका ओळीत तुम्हीच लिहु शकता. बाकी स्नेहांकिताने केलेली निरीक्षणे अचुक आहेत, तिचं आणि आपलं मत एकदम सेम टु सेम.
लेखनविषय:
लेखनप्रकार
बेबी लिफ्ट जवळ येऊन थांबली, वरुन कोणीतरी खाली येत आहे हे त्या लिफ्टच्या बाणावरुन समजले, ती वेंटीग आवस्थेत थांबली. तीच्या आजु बाजुला कोणी नव्हते, तरी ही ती कोणीतरी येतील का ते पाहत होती. पण कदापीही नाही,पण तीली भीती वाटत होती ती पाँवर आँफ होण्याची, बर्याच वेळा ती आपार्टमेटमध्ये आसताना लाईट गेली होती, ती कधी कधी प्रर्थना करीत की 'प्लिज पाँवर जाऊ नये,' आचानक लिफ्टचे दार उघडते, व त्या मधुन दोन जोडपी बाहेर येतात, ते दोघे पुरुष एकमेकाच्या कानात बेबी कडे पाहुन बोलतात, तर त्याच्याबरोबरीच्या मुली बेबीकडे पाहुन हासत ते लिफ्टच्या बाहेर येतात. बेबी त्याच्याकडे बघुन खाली मान घालते, व ती लिफ्टमध्ये जाते,त

भुताळी जहाज - ९ - जोयिता

स्पार्टाकस ·

हायला तुमच्या कडे तर खजिनाच आहे की असल्या गोष्टींचा. लय भारी. अजुन येवुद्या. बोटी ऐवजी एखाद्या स्थळांविषयी पण असे लेख असतील तर येवुद्या.

गणप्याशेट अरे ते संदर्भ संग्रहातली पुस्तके पाहिलीस ना. ते आपल्याला या पुस्ताकातलेच उतारे अनुवाद करुन सांगत आहेत. मग आता अणखीन मराठीत पुस्तक कशाला हवे आहे तुला. त्यातुन अनुवादासाठी परवानगी मागणं आलं ते वेगळंच.

In reply to by प्यारे१

आयला... हा एक वेगळा काथ्या-कुटाचा विषय होवू शकतो. असो, कारण समुद्र उल्लंघन केलेच नसते तर रामायण पण घडले नसते. जावूदे, ह्या इतक्या उत्तम कथा-मालिकेला कलंक नको. जमल्यास एखादा ह्याच विषयावर काथ्या कुटाचा धागा काढावा म्हणतो....

In reply to by मुक्त विहारि

टवाळ कार्टा 21/08/2014 - 20:54
कारण समुद्र उल्लंघन केलेच नसते तर रामायण पण घडले नसते.
सेतु होता ना...मग रस्ता कसा चुकणार ;)

एस 21/08/2014 - 19:08
स्पार्टाकसभौ, तुमचा मायबोलीवरील गेडेसालचा झुंजार योध्दा हा लेख आत्ताच वाचनात आला. आमची शाखा फक्त मिपावरच असल्यानं त्यावर तिथे प्रतिक्रिया द्यायला जमलं नाही. पण तुम्ही मिपावरपण तुमचे सर्व लेखन टाकत चला अशी विनंती. तसेच असे लेखन इतरत्र सर्वप्रथम प्रकाशित झाल्यावर एका दिवसाचे आत इथे प्रकाशित करावे किंवा सहा महिन्यानंतर करावे असे काही इथे नाही *. त्यामुळे इतरत्र-पूर्वप्रकाशित लेखही इथे टाकून द्या. म्हणजे आम्हां मिपाकरांना मेजवानी मिळेल. :-) * असा माझा वैयक्तिक अंदाज आहे. अधिकृत भूमिका वेगळी असू शकते. संमं चूभूदेघे. डिस्क्लेमर टाकलेला बरा! ;-)

In reply to by एस

जुने(?) लिखाण टाकले की काही स्वयंघोषित मिपाप्रेमी असामान्य सदस्यांचा मस्तकशूळ उठतो, हे तुम्हास माहित दिसत नाही. पण स्पार्टाकस भाऊ, तरीही दुर्लक्ष करून ते लेखन टाकाच. आपला पाठिंबा आहे :-)

In reply to by एस

गणपा 22/08/2014 - 13:44
त्यामुळे इतरत्र-पूर्वप्रकाशित लेखही इथे टाकून द्या. म्हणजे आम्हां मिपाकरांना मेजवानी मिळेल.
सहमत. मिपावर इतरत्र-पूर्वप्रकाशित लेखनाला आडकाठी नाही. फक्त दिवाळी अंक, गणेश-लेखमाला यांसारख्या प्रकल्पांसाठी लेखन पाठवताना ते नवं (इतरत्र-पूर्वप्रकाशित न झालेलं) आसावं आणि मिपावर प्रकशित झाल्यावर किमान महिनाभर तरी ते लेखन अन्यत्र करु नये अशी अट असते.

पैसा 21/08/2014 - 23:06
मस्त लिहिलंय! मात्र चाचेगिरी, लूटमार, खून अशा प्रकारचे गुन्हे यशस्वीरीत्या घडले असले तर असं होणं शक्य आहे. उपग्रह, रडार इ असूनही अजूनही समुद्रावर असे प्रकार होतातच की!

हायला तुमच्या कडे तर खजिनाच आहे की असल्या गोष्टींचा. लय भारी. अजुन येवुद्या. बोटी ऐवजी एखाद्या स्थळांविषयी पण असे लेख असतील तर येवुद्या.

गणप्याशेट अरे ते संदर्भ संग्रहातली पुस्तके पाहिलीस ना. ते आपल्याला या पुस्ताकातलेच उतारे अनुवाद करुन सांगत आहेत. मग आता अणखीन मराठीत पुस्तक कशाला हवे आहे तुला. त्यातुन अनुवादासाठी परवानगी मागणं आलं ते वेगळंच.

In reply to by प्यारे१

आयला... हा एक वेगळा काथ्या-कुटाचा विषय होवू शकतो. असो, कारण समुद्र उल्लंघन केलेच नसते तर रामायण पण घडले नसते. जावूदे, ह्या इतक्या उत्तम कथा-मालिकेला कलंक नको. जमल्यास एखादा ह्याच विषयावर काथ्या कुटाचा धागा काढावा म्हणतो....

In reply to by मुक्त विहारि

टवाळ कार्टा 21/08/2014 - 20:54
कारण समुद्र उल्लंघन केलेच नसते तर रामायण पण घडले नसते.
सेतु होता ना...मग रस्ता कसा चुकणार ;)

एस 21/08/2014 - 19:08
स्पार्टाकसभौ, तुमचा मायबोलीवरील गेडेसालचा झुंजार योध्दा हा लेख आत्ताच वाचनात आला. आमची शाखा फक्त मिपावरच असल्यानं त्यावर तिथे प्रतिक्रिया द्यायला जमलं नाही. पण तुम्ही मिपावरपण तुमचे सर्व लेखन टाकत चला अशी विनंती. तसेच असे लेखन इतरत्र सर्वप्रथम प्रकाशित झाल्यावर एका दिवसाचे आत इथे प्रकाशित करावे किंवा सहा महिन्यानंतर करावे असे काही इथे नाही *. त्यामुळे इतरत्र-पूर्वप्रकाशित लेखही इथे टाकून द्या. म्हणजे आम्हां मिपाकरांना मेजवानी मिळेल. :-) * असा माझा वैयक्तिक अंदाज आहे. अधिकृत भूमिका वेगळी असू शकते. संमं चूभूदेघे. डिस्क्लेमर टाकलेला बरा! ;-)

In reply to by एस

जुने(?) लिखाण टाकले की काही स्वयंघोषित मिपाप्रेमी असामान्य सदस्यांचा मस्तकशूळ उठतो, हे तुम्हास माहित दिसत नाही. पण स्पार्टाकस भाऊ, तरीही दुर्लक्ष करून ते लेखन टाकाच. आपला पाठिंबा आहे :-)

In reply to by एस

गणपा 22/08/2014 - 13:44
त्यामुळे इतरत्र-पूर्वप्रकाशित लेखही इथे टाकून द्या. म्हणजे आम्हां मिपाकरांना मेजवानी मिळेल.
सहमत. मिपावर इतरत्र-पूर्वप्रकाशित लेखनाला आडकाठी नाही. फक्त दिवाळी अंक, गणेश-लेखमाला यांसारख्या प्रकल्पांसाठी लेखन पाठवताना ते नवं (इतरत्र-पूर्वप्रकाशित न झालेलं) आसावं आणि मिपावर प्रकशित झाल्यावर किमान महिनाभर तरी ते लेखन अन्यत्र करु नये अशी अट असते.

पैसा 21/08/2014 - 23:06
मस्त लिहिलंय! मात्र चाचेगिरी, लूटमार, खून अशा प्रकारचे गुन्हे यशस्वीरीत्या घडले असले तर असं होणं शक्य आहे. उपग्रह, रडार इ असूनही अजूनही समुद्रावर असे प्रकार होतातच की!
लेखनविषय:
लेखनप्रकार

Sweater

विभा११ ·
Sweater

पैसा 21/08/2014 - 09:24
सुरेख आहे. किती वेळ लागला, लोकर किती लागली, साईझ काय आहे या सगळ्याची माहिती द्या जरा!

एस 21/08/2014 - 19:44
ह्यातलं अजिबात काही कळत नाही. पण स्वेटर आवडला! :-) अजून येऊ द्यात!

दादा कोंडके 21/08/2014 - 20:33
घाईघाईत विणल्यासारखा वाटतोय. ़वालरच्या वरती टोकाला आणि बरोबर त्याच रेषेत खालच्या टोकाला धागा निघालेला दिसतोय. तसेच गळ्याच्या भोवतीची वीणपण जाडी-भरडी आली आहे. रंगसंगतीसुद्धा जमली नाही.

पैसा 21/08/2014 - 09:24
सुरेख आहे. किती वेळ लागला, लोकर किती लागली, साईझ काय आहे या सगळ्याची माहिती द्या जरा!

एस 21/08/2014 - 19:44
ह्यातलं अजिबात काही कळत नाही. पण स्वेटर आवडला! :-) अजून येऊ द्यात!

दादा कोंडके 21/08/2014 - 20:33
घाईघाईत विणल्यासारखा वाटतोय. ़वालरच्या वरती टोकाला आणि बरोबर त्याच रेषेत खालच्या टोकाला धागा निघालेला दिसतोय. तसेच गळ्याच्या भोवतीची वीणपण जाडी-भरडी आली आहे. रंगसंगतीसुद्धा जमली नाही.

तीर्थजननी नर्मदामैय्या आणि मी.

खुशि ·

कंजूस 20/08/2014 - 20:48
व्वा !नर्मदा एकदा पाहिलीय माहेश्वरला आणि ओंकारेश्वरला पण बाकी अनुभव परिक्रमाच्या वाचनातून मिळाला .बेटवा पाहिली ओर्च्छाला .तीपण आवडली .उज्जैनच्या क्षिप्रा नदीचं माहात्म्य (पौराणिक)मात्र कळलं नाही .एवढी मोठी पुरी तिथे वसावी ?मध्य प्र०पर्यटन खात्याने एक सुरेख माहितीपत्रक उज्जैनसाठी बनवून घेतले आहे .दोन बाइ अडीच फुटी फिकट गुलाबी कागदावर एका बाजूस मोठा नकाशा आहे .दुसऱ्या बाजूस सुंदर रेखाचित्रे रथिन मित्रा या चित्रकाराची आहेत आणि थोडक्यात माहिती .संग्राह्य आहे .पुन्हा परिक्रमेकडे वळून आमच्या एक स्नेह्यांकडे ओंकारेश्वरला यांना जी वही शिक्के मारून देतात ती पाहण्यास मिळाली आणि मार्गदर्शक पुस्तकही . लिहित राहा आणि आणखी मनासारखे पर्यटन घडो .

In reply to by कंजूस

खुशि 21/08/2014 - 18:42
मीही साम्भाळून ठेवले आहे.माझ्याकडे परिक्रमेत चालताना वाटेत मिळालेली विविध रन्गाची पाने-पिसे,दगड खुपसे काय काय आहे.मला मैय्याच्या पात्रात एक दगड मिळाला आहे त्यावर ओम अक्षर आहे नैसर्गिकपणे उमटलेले.नर्मदामैय्या माझ्या जीवनाचा एक अविभाज्य हिस्सा आहे.

सस्नेह 20/08/2014 - 21:30
खूप दिवसान्नी तुम्हाला पाहून नर्मदामैया भेटल्याइतका आनंद झाला ! ..स्वागत मिपावर.

In reply to by सस्नेह

खुशि 21/08/2014 - 18:47
मलाही खुप आनन्द झाला आहे.पासवर्ड सापडत नव्हता माझा त्यामुळे काय करावे,कसे करावे समजत नव्हते नयनाशी फोनवर बोलणे झाले होते पण हे सान्गायचे विसरले होते आता अनाहिताची सदस्य झाले की खुप गप्पा मारुया.

आचरट 16/09/2014 - 16:18
तुम्ही अतिशय ओघवत्या शैलीमधे आणि प्रौढी न मिरवता लिखाण केले आहे. वाचुन परिक्रमा केल्याचा आनंद मिळाला. तुमच्या दुसर्या परिक्रमेमधे आलेले काही अनुभव असतील तर ते हि टाकाना.

कंजूस 20/08/2014 - 20:48
व्वा !नर्मदा एकदा पाहिलीय माहेश्वरला आणि ओंकारेश्वरला पण बाकी अनुभव परिक्रमाच्या वाचनातून मिळाला .बेटवा पाहिली ओर्च्छाला .तीपण आवडली .उज्जैनच्या क्षिप्रा नदीचं माहात्म्य (पौराणिक)मात्र कळलं नाही .एवढी मोठी पुरी तिथे वसावी ?मध्य प्र०पर्यटन खात्याने एक सुरेख माहितीपत्रक उज्जैनसाठी बनवून घेतले आहे .दोन बाइ अडीच फुटी फिकट गुलाबी कागदावर एका बाजूस मोठा नकाशा आहे .दुसऱ्या बाजूस सुंदर रेखाचित्रे रथिन मित्रा या चित्रकाराची आहेत आणि थोडक्यात माहिती .संग्राह्य आहे .पुन्हा परिक्रमेकडे वळून आमच्या एक स्नेह्यांकडे ओंकारेश्वरला यांना जी वही शिक्के मारून देतात ती पाहण्यास मिळाली आणि मार्गदर्शक पुस्तकही . लिहित राहा आणि आणखी मनासारखे पर्यटन घडो .

In reply to by कंजूस

खुशि 21/08/2014 - 18:42
मीही साम्भाळून ठेवले आहे.माझ्याकडे परिक्रमेत चालताना वाटेत मिळालेली विविध रन्गाची पाने-पिसे,दगड खुपसे काय काय आहे.मला मैय्याच्या पात्रात एक दगड मिळाला आहे त्यावर ओम अक्षर आहे नैसर्गिकपणे उमटलेले.नर्मदामैय्या माझ्या जीवनाचा एक अविभाज्य हिस्सा आहे.

सस्नेह 20/08/2014 - 21:30
खूप दिवसान्नी तुम्हाला पाहून नर्मदामैया भेटल्याइतका आनंद झाला ! ..स्वागत मिपावर.

In reply to by सस्नेह

खुशि 21/08/2014 - 18:47
मलाही खुप आनन्द झाला आहे.पासवर्ड सापडत नव्हता माझा त्यामुळे काय करावे,कसे करावे समजत नव्हते नयनाशी फोनवर बोलणे झाले होते पण हे सान्गायचे विसरले होते आता अनाहिताची सदस्य झाले की खुप गप्पा मारुया.

आचरट 16/09/2014 - 16:18
तुम्ही अतिशय ओघवत्या शैलीमधे आणि प्रौढी न मिरवता लिखाण केले आहे. वाचुन परिक्रमा केल्याचा आनंद मिळाला. तुमच्या दुसर्या परिक्रमेमधे आलेले काही अनुभव असतील तर ते हि टाकाना.
खुपजण विचारतात नर्मदापरिक्रमा केल्याने काय वाटले, काय मिळाले. उत्तर आहे आत्मिक समाधान. जनतेत असलेली नर्मदेवरची श्रद्धा, असलेली सेवाभावी वृत्ती, माणुसकीचे दिव्यदर्शन, नर्मदाकिनारी असलेले अप्रतिम निसर्गसौन्दर्य, सुन्दर पक्षी, सायन्काळी प्रवाहात दिवे सोडल्यावर दिसणारे मैय्याचे काळी चन्द्रकळा सोनेरी किनारीची नेसलेले सुन्दर मनमोहक रुपडे. प्रतिकुलता असतानाही माणसाने कसे आनन्दी रहावे, अडचणीन्वर मात करुन कसे जगावे, हे शिकायला मिळाले.

सदू भारतीय क्रिकेट टीम मध्ये?

विवेकपटाईत ·

विवेकपटाईत 21/08/2014 - 10:32
प्रतिसाद बद्धल सर्वाना धन्यवाद. या लेखाची प्रेरणा, काही मुले गल्लीत क्रिकेट खेळत होती. त्यातला एक म्हणाला "जीरो तो मैं भी बना सकता हूँ" माझी ही क्रिकेट टीम मध्ये येण्याची पात्रता आहे'. त्या वरून कल्पना आली. असो.

विवेकपटाईत 21/08/2014 - 10:32
प्रतिसाद बद्धल सर्वाना धन्यवाद. या लेखाची प्रेरणा, काही मुले गल्लीत क्रिकेट खेळत होती. त्यातला एक म्हणाला "जीरो तो मैं भी बना सकता हूँ" माझी ही क्रिकेट टीम मध्ये येण्याची पात्रता आहे'. त्या वरून कल्पना आली. असो.
लेखनविषय:
लेखनप्रकार
श्रीयुत सदानंद सुखात्मे उर्फ सदू, खरा मुंबईकर. सचिवालयात कार्यरत. मुंबईत सध्या अच्छे दिन आल्या नसल्याने, सदूची सुखाची नौकरी सुरु आहे. सकाळी ९ वाजता सदू घर सोडतो आणि सांयकाळी ५.३० वाजता पुन्हा घरात. अशी ८ तासाची सुख-चैनीची सरकारी नौकरी. खरोखरंच सदू नावाप्रमाणे सुखात्मे अर्थात सुखी आहे. सचिवालयातल्या इतर बाबूंप्रमाणे सदूला ही क्रिकेटचा भयंकर शौक. क्रिकेट वर ‘एक्स्पर्ट कॉमेन्ट’ देण्यात सदू स्वत:ला पटाईत समजत होता. कुठल्या खेडाळूने कसे खेळले पाहिजे त्याचे विशद वर्णन तो करत असे. इंग्लंड सिरीजमध्ये भारतीय टीमची दुर्दशा पाहून इतरांप्रमाणे तो ही दुखी होता.

एक लघुकथा.....अमान

जयंत कुलकर्णी ·

मी लिहिली नाही असे तुम्हाला वाटले असल्यास, ही कथा बर्‍यापैकी जमली आहे असे मी समजतो....:-)

मनिष 20/08/2014 - 16:55
नाही हो. मस्तच जमली आहे! अंगावर शहारा आणणारी आहे - तुम्ही आधीही अनुवाद केले असल्यामुळे मला ही अनुवादीत असेल असे वाटले. काही दिवसांपुर्वीच कुठेतरी अशा टोळ्यांविषयी वाचले (कुठे ते आठवत नाही आता) - भारत पाकिस्तानच्या सीमेवर होत्या/आहे म्हणे. म्हणून तिथलीच एखादी प्रादेशिक कथा आहे का असे वाटले.

मीता 20/08/2014 - 18:26
पेंढाऱ्यावर एक कादंबरी आली होती जी कुमार सप्तर्षींच्या सत्याग्रही मध्ये प्रकाशित व्हायची .मला वाटतंय "ठगाची जबानी " अस काहीसं नाव होतं. वाचून काटा आला होता.

मनिष 20/08/2014 - 22:58
नुकतेच कुठेतरी रुमाल टाकून हत्या करणार्‍या अशा ठगांच्या टोळीविषयी नुकतेच कुठेतरी वाचले...पण आठवत नाहीये आता, आणि अशक्य तगमग होतेय! :(

In reply to by मनिष

खटपट्या 21/08/2014 - 00:46
बरोबर, एका ठगाची जबानी/कबुली असा एक लेख आला होता लोकसत्ता मध्ये. स्वत: एका ठगाने त्यांच्या कार्य पद्धतीविषयी माहिती दिली होती. आता या टोळ्या बंद झाल्या.

सुरुवात वाचून कथा पुढे असे वळण घेईल वाटले नव्हते. यावरून आठवले - पेंढार्‍यांपासून संरक्षाणासाठी माझ्या शहरात अनेक पिढ्यांपूर्वी उभारलेला परकोट अजुनही सुस्थितीत आहे.

कर्नल स्लीमन ह्याने ठग लोकांचा बंदोबस्त केला हे नेहमी वाचायाचो!! पण एका रात्रीत १५० मुडदे?? होली शिट!!!! बाप रे बाप!!!! ब्रिटिश सी आय डी (त्यांची त्या काळची गुप्तहेर संघटना) ह्या लोकांस एजेंट्स म्हणून रिक्रूट करत असे असंही एके ठिकाणी वाचले होते!! ज़रा वेगळा पर्सपेक्टिव बघायला मिळाल तुमच्या कथेतुन

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

त्या सफरीत १५० मुडदे पाडल्याचा उल्लेख आहे. सफर नेमकी किती दिवसांची होती हे लिहिलं नाहीये. पण एका रात्रीची नक्कीच नसावी.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

एस 21/08/2014 - 11:40
कारवाईपेक्षा निर्धार हवा! ह्या सुरेश खोपडे यांच्या लेखात ठगांबद्दल आणि मेजर जनरल विल्यम हेन्‍री स्लीमन याने ठगांच्या केलेल्या बंदोबस्ताबद्दल छान माहिती दिली आहे.
ठगांच्या एखाद्या टोळीला प्रवाशांचा समूह दिसला, तर ते त्यांच्याशी मैत्री वाढवीत व सगळ्या प्रकारची मदत करून त्यांचा विश्‍वास संपादन करीत. प्रवाशांना संशय आला तर ठगांचा पहिला गट पुढे निघून जात असे आणि दुसरा गट त्यांची जागा घेत असे. ठगांच्या गटात संगीतकार व गायक असत. ते प्रवाशांचा शीण हलका करीत. विश्‍वास संपादन केल्याची खात्री पटल्यानंतर प्रशिक्षित ठग पुढे जाऊन निवांत आणि योग्य जागा शोधीत. बाजूलाच खोल खड्डे खणलेले असत. प्रवाशांना त्या जागी मुक्काम करण्याचा आग्रह केला जाई. दमलेल्या व भागलेल्या प्रवाशांसाठी गायनाचा कार्यक्रम सुरू होई. बाकीचे ठग हे प्रत्येक प्रवाशाच्या जवळ येऊन योग्य पवित्रा घेऊन तयारीत बसत असत. ठगांच्या टोळीचा प्रमुख "तमाकू खा लो" असं मोठ्यानं ओरडल्याबरोबर प्रत्येक प्रवाशाच्या गळ्याभोवती रुमाल आवळले जात. पाठीत लाथ मारून मणके मोडले जात आणि काही मिनिटांच्या आत सगळ्या प्रवाशांचे मुडदे जमिनीवर पडत. त्यांच्याजवळची सगळी चीजवस्तू लुटली जाई. मृत-अर्धमृत प्रवाशांचे सगळे सांधे मोडून प्रेतं खड्ड्यात पुरली जात. निरुपयोगी वस्तू जाळून पुरावा नष्ट केला जाई.
तो संपूर्ण लेखच वाचनीय आहे.

In reply to by एस

मनिष 21/08/2014 - 12:12
राईट!! हाच लेख वाचला होता मी. २० जुलै २०१४ तारीख आहे - म्हणजे इतक्यातच आहे. मी सकाळच्या साईटवर शोधले, पण मला बहुतेक तो उत्तम कांबळेंचा लेख आहे असे वाटत होते, म्हणून त्यांचे सप्तरंगवरचे सगळे लेख शोधले पण मला नाही सापडला. उगाचच तगमग होत होती, आत बरे वाटतेय. ही लिंक दिल्याबद्द्ल धन्यवाद.

In reply to by एस

इनिगोय 25/08/2014 - 08:05
लेख विचार करायला लावणारा आहे. विशेषतः पुराव्यासंदर्भातला तोच कायदा आजही लागू आहे, शिवाय तांत्रिकदृष्ट्या त्या काळापेक्षा आज खूपच प्रगती झाली आहे, असे असूनही आज मात्र गुन्हेगारांची 'पुराव्याअभावी निर्दोष सुटका' होते, याला काय म्हणावे?

In reply to by इनिगोय

शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एकाही निरपराधाचा बळी जाऊ नये अशी आपल्या न्यायव्यवस्थेची धारणा आहे.

पैसा 21/08/2014 - 09:23
काय जबरदस्त कथा आहे! वातावरणनिर्मिती अगदी सुरेख जमली आहे. काटा आला अंगावर. पोटापाण्याचे हे असलेही व्यवसाय असतात! :(

विनोद१८ 21/08/2014 - 23:39
'पारंपारिक ठग' किंवा 'कालचे ठग' म्हणजे काय ?? व त्यांची कार्यपद्ध्तीविषयी आज नेमकेपणाने समजले. एखादी जमात या अशा पद्धतीने आपली उपजिवीका करत असे...!!! विस्मयकारक. या 'कालच्या ठ्गांचा' नायनाट करुन इंग्रजांनी आपल्यावर उपकारच केले म्हणायचे, पण 'आजच्या ठगांचा' बंदोबस्त.... ??? धन्यवाद..श्री. ज. कुलकर्णी

वेल्लाभट 22/08/2014 - 16:52
काटाच अंगावर !!!!!! काहीच्या काही गोष्ट. काहीच्या काहीच. चांगल्या अर्थी म्हणतोय बरं का. अफाट. अंगावर येणारी. बर राग मानणार नसेल कुणी तर, शीर्षकातला घू दुसरा आहे तो चुकीचा आहे. लघुकथा. असं असायला हवं ते.

आदूबाळ 24/08/2014 - 03:26
झक्कास कथा आणि उत्तम प्रतिसाद! Memoirs of a Thug की कायशा नावाचं पुस्तक पब्लिक दोमेनामध्ये उपलब्ध आहे. ठग्गी हा विस्कळित प्रकार होता. जेवढा दाखवला जातो तेवढा गंभीर नव्हता. इस्ट इंडिया कं च्या तत्कालीन सेवकांनी त्याचा बागुलबुवा उभा केला आणि बंदोबस्ताच्या नावाखाली पैसे खाल्ले असाही एक मतप्रवाह आहे.

हा माझा पहिला प्रयत्न आहे. येथे पूर्वी गमभनचा एक धागा प्रकाशित झाला होता. त्यांना काही ध्वनीमुद्रणाबद्दल लिहिहिले होते. पण दुर्दैवाने त्यांच्याकडून कसलाच प्रतिसाद न आल्यामुळे मी हा उद्योग करयला घेतला. त्यासाठी त्यांचे आभारच मानले पाहिजेत. आता मला बर्‍यापैकी आत्मविश्वास आला आहे. ऑडासिटी वापरले आहे. पार्श्वसंगित इ....ट्रायलसाठी असेच टाकले आहे......पण करताना गंमत येते आहे....

जव्हेरगंज 11/01/2016 - 20:06
जबराट! शेवटचा ट्विस्ट भयानक! पण त्यानंतर मी आमची ठगांची टोळी सोडली व तडक तसाच मुंबई इलाख्याला निघून गेलो..>>> हा शेवट म्हणजे पळवाट वाटला. कथेच्या एकून प्रभावाखाली अगदीच सरधोपट वाटला . ईथे काहितरी वेगळं असावं असं वाटतयं. राग मानू नका पण मला जे वाटलं ते लिहीलं. :)

सिरुसेरि 12/01/2016 - 13:08
ठगांबद्दल काही प्रश्न . हेच प्रश्न मी ठगांबद्दलच्या एका दुसरया धाग्यावरही पेस्ट करत आहे . ठग हे पुर्वी सर्व भारतामध्ये होते . मग "दिल्ली का ठग" असे ठराविकच नाव का पडले ? "दिल्ली का ठग" आणी "पुणेरी भामटा" असे का म्हणले जाते ? ठगांबद्दल "ऐसा कोई सगा नही , जिसको हमने ठगा नही " असे का म्हणले जाते ? म्हणजे हे ठग एकमेकांनाही लुटायचे / रुमाल टाकायचे का ?

मी लिहिली नाही असे तुम्हाला वाटले असल्यास, ही कथा बर्‍यापैकी जमली आहे असे मी समजतो....:-)

मनिष 20/08/2014 - 16:55
नाही हो. मस्तच जमली आहे! अंगावर शहारा आणणारी आहे - तुम्ही आधीही अनुवाद केले असल्यामुळे मला ही अनुवादीत असेल असे वाटले. काही दिवसांपुर्वीच कुठेतरी अशा टोळ्यांविषयी वाचले (कुठे ते आठवत नाही आता) - भारत पाकिस्तानच्या सीमेवर होत्या/आहे म्हणे. म्हणून तिथलीच एखादी प्रादेशिक कथा आहे का असे वाटले.

मीता 20/08/2014 - 18:26
पेंढाऱ्यावर एक कादंबरी आली होती जी कुमार सप्तर्षींच्या सत्याग्रही मध्ये प्रकाशित व्हायची .मला वाटतंय "ठगाची जबानी " अस काहीसं नाव होतं. वाचून काटा आला होता.

मनिष 20/08/2014 - 22:58
नुकतेच कुठेतरी रुमाल टाकून हत्या करणार्‍या अशा ठगांच्या टोळीविषयी नुकतेच कुठेतरी वाचले...पण आठवत नाहीये आता, आणि अशक्य तगमग होतेय! :(

In reply to by मनिष

खटपट्या 21/08/2014 - 00:46
बरोबर, एका ठगाची जबानी/कबुली असा एक लेख आला होता लोकसत्ता मध्ये. स्वत: एका ठगाने त्यांच्या कार्य पद्धतीविषयी माहिती दिली होती. आता या टोळ्या बंद झाल्या.

सुरुवात वाचून कथा पुढे असे वळण घेईल वाटले नव्हते. यावरून आठवले - पेंढार्‍यांपासून संरक्षाणासाठी माझ्या शहरात अनेक पिढ्यांपूर्वी उभारलेला परकोट अजुनही सुस्थितीत आहे.

कर्नल स्लीमन ह्याने ठग लोकांचा बंदोबस्त केला हे नेहमी वाचायाचो!! पण एका रात्रीत १५० मुडदे?? होली शिट!!!! बाप रे बाप!!!! ब्रिटिश सी आय डी (त्यांची त्या काळची गुप्तहेर संघटना) ह्या लोकांस एजेंट्स म्हणून रिक्रूट करत असे असंही एके ठिकाणी वाचले होते!! ज़रा वेगळा पर्सपेक्टिव बघायला मिळाल तुमच्या कथेतुन

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

त्या सफरीत १५० मुडदे पाडल्याचा उल्लेख आहे. सफर नेमकी किती दिवसांची होती हे लिहिलं नाहीये. पण एका रात्रीची नक्कीच नसावी.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

एस 21/08/2014 - 11:40
कारवाईपेक्षा निर्धार हवा! ह्या सुरेश खोपडे यांच्या लेखात ठगांबद्दल आणि मेजर जनरल विल्यम हेन्‍री स्लीमन याने ठगांच्या केलेल्या बंदोबस्ताबद्दल छान माहिती दिली आहे.
ठगांच्या एखाद्या टोळीला प्रवाशांचा समूह दिसला, तर ते त्यांच्याशी मैत्री वाढवीत व सगळ्या प्रकारची मदत करून त्यांचा विश्‍वास संपादन करीत. प्रवाशांना संशय आला तर ठगांचा पहिला गट पुढे निघून जात असे आणि दुसरा गट त्यांची जागा घेत असे. ठगांच्या गटात संगीतकार व गायक असत. ते प्रवाशांचा शीण हलका करीत. विश्‍वास संपादन केल्याची खात्री पटल्यानंतर प्रशिक्षित ठग पुढे जाऊन निवांत आणि योग्य जागा शोधीत. बाजूलाच खोल खड्डे खणलेले असत. प्रवाशांना त्या जागी मुक्काम करण्याचा आग्रह केला जाई. दमलेल्या व भागलेल्या प्रवाशांसाठी गायनाचा कार्यक्रम सुरू होई. बाकीचे ठग हे प्रत्येक प्रवाशाच्या जवळ येऊन योग्य पवित्रा घेऊन तयारीत बसत असत. ठगांच्या टोळीचा प्रमुख "तमाकू खा लो" असं मोठ्यानं ओरडल्याबरोबर प्रत्येक प्रवाशाच्या गळ्याभोवती रुमाल आवळले जात. पाठीत लाथ मारून मणके मोडले जात आणि काही मिनिटांच्या आत सगळ्या प्रवाशांचे मुडदे जमिनीवर पडत. त्यांच्याजवळची सगळी चीजवस्तू लुटली जाई. मृत-अर्धमृत प्रवाशांचे सगळे सांधे मोडून प्रेतं खड्ड्यात पुरली जात. निरुपयोगी वस्तू जाळून पुरावा नष्ट केला जाई.
तो संपूर्ण लेखच वाचनीय आहे.

In reply to by एस

मनिष 21/08/2014 - 12:12
राईट!! हाच लेख वाचला होता मी. २० जुलै २०१४ तारीख आहे - म्हणजे इतक्यातच आहे. मी सकाळच्या साईटवर शोधले, पण मला बहुतेक तो उत्तम कांबळेंचा लेख आहे असे वाटत होते, म्हणून त्यांचे सप्तरंगवरचे सगळे लेख शोधले पण मला नाही सापडला. उगाचच तगमग होत होती, आत बरे वाटतेय. ही लिंक दिल्याबद्द्ल धन्यवाद.

In reply to by एस

इनिगोय 25/08/2014 - 08:05
लेख विचार करायला लावणारा आहे. विशेषतः पुराव्यासंदर्भातला तोच कायदा आजही लागू आहे, शिवाय तांत्रिकदृष्ट्या त्या काळापेक्षा आज खूपच प्रगती झाली आहे, असे असूनही आज मात्र गुन्हेगारांची 'पुराव्याअभावी निर्दोष सुटका' होते, याला काय म्हणावे?

In reply to by इनिगोय

शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एकाही निरपराधाचा बळी जाऊ नये अशी आपल्या न्यायव्यवस्थेची धारणा आहे.

पैसा 21/08/2014 - 09:23
काय जबरदस्त कथा आहे! वातावरणनिर्मिती अगदी सुरेख जमली आहे. काटा आला अंगावर. पोटापाण्याचे हे असलेही व्यवसाय असतात! :(

विनोद१८ 21/08/2014 - 23:39
'पारंपारिक ठग' किंवा 'कालचे ठग' म्हणजे काय ?? व त्यांची कार्यपद्ध्तीविषयी आज नेमकेपणाने समजले. एखादी जमात या अशा पद्धतीने आपली उपजिवीका करत असे...!!! विस्मयकारक. या 'कालच्या ठ्गांचा' नायनाट करुन इंग्रजांनी आपल्यावर उपकारच केले म्हणायचे, पण 'आजच्या ठगांचा' बंदोबस्त.... ??? धन्यवाद..श्री. ज. कुलकर्णी

वेल्लाभट 22/08/2014 - 16:52
काटाच अंगावर !!!!!! काहीच्या काही गोष्ट. काहीच्या काहीच. चांगल्या अर्थी म्हणतोय बरं का. अफाट. अंगावर येणारी. बर राग मानणार नसेल कुणी तर, शीर्षकातला घू दुसरा आहे तो चुकीचा आहे. लघुकथा. असं असायला हवं ते.

आदूबाळ 24/08/2014 - 03:26
झक्कास कथा आणि उत्तम प्रतिसाद! Memoirs of a Thug की कायशा नावाचं पुस्तक पब्लिक दोमेनामध्ये उपलब्ध आहे. ठग्गी हा विस्कळित प्रकार होता. जेवढा दाखवला जातो तेवढा गंभीर नव्हता. इस्ट इंडिया कं च्या तत्कालीन सेवकांनी त्याचा बागुलबुवा उभा केला आणि बंदोबस्ताच्या नावाखाली पैसे खाल्ले असाही एक मतप्रवाह आहे.

हा माझा पहिला प्रयत्न आहे. येथे पूर्वी गमभनचा एक धागा प्रकाशित झाला होता. त्यांना काही ध्वनीमुद्रणाबद्दल लिहिहिले होते. पण दुर्दैवाने त्यांच्याकडून कसलाच प्रतिसाद न आल्यामुळे मी हा उद्योग करयला घेतला. त्यासाठी त्यांचे आभारच मानले पाहिजेत. आता मला बर्‍यापैकी आत्मविश्वास आला आहे. ऑडासिटी वापरले आहे. पार्श्वसंगित इ....ट्रायलसाठी असेच टाकले आहे......पण करताना गंमत येते आहे....

जव्हेरगंज 11/01/2016 - 20:06
जबराट! शेवटचा ट्विस्ट भयानक! पण त्यानंतर मी आमची ठगांची टोळी सोडली व तडक तसाच मुंबई इलाख्याला निघून गेलो..>>> हा शेवट म्हणजे पळवाट वाटला. कथेच्या एकून प्रभावाखाली अगदीच सरधोपट वाटला . ईथे काहितरी वेगळं असावं असं वाटतयं. राग मानू नका पण मला जे वाटलं ते लिहीलं. :)

सिरुसेरि 12/01/2016 - 13:08
ठगांबद्दल काही प्रश्न . हेच प्रश्न मी ठगांबद्दलच्या एका दुसरया धाग्यावरही पेस्ट करत आहे . ठग हे पुर्वी सर्व भारतामध्ये होते . मग "दिल्ली का ठग" असे ठराविकच नाव का पडले ? "दिल्ली का ठग" आणी "पुणेरी भामटा" असे का म्हणले जाते ? ठगांबद्दल "ऐसा कोई सगा नही , जिसको हमने ठगा नही " असे का म्हणले जाते ? म्हणजे हे ठग एकमेकांनाही लुटायचे / रुमाल टाकायचे का ?
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझ्या बापाचे नाव ‘नासिर’ माझे नाव बुलू. हे माझे लाडके नाव. खरे नाव माझे मलाच माहीत नाही. आमच्या वस्तीचे नाव पुरा. नर्मदेच्या किनाऱ्यावर या वस्तीच्या आसपास आमच्या जमिनी होत्या. वस्तीवर दहा एक घरे असतील. एकूण लोकसंख्या असेल शंभर ! आब्बाचा मी खूप लाडका होतो. माझा भाऊ ‘अमान’ हा माझा लाडका होता. शेतात दिवसभर उंडारायचे आणि गिळायला घरी अम्माच्या मागे भुणभुण लावायची एवढेच काम आम्ही करीत असू. एकदा एका घोड्याला आम्ही विहीरीत पाडले पण कोणी आम्हाला रागावले नाही. आब्बाने तर माझ्या पाठीत लाडाने गुद्दा घातला. आमचे तसे चांगले चालले होते पण कसे त्याची आम्हाला कल्पना असायची कारण नव्हते.

पुण्यात काम करणाऱ्या "खेळघर " या संस्थेविषयी….

काव्यान्जलि ·

Dear friends, Khelghar of Palakneeti Pariwar has been working for unprivileged children’s meaningful education from last 18 years. Well wishers like you have been always big support in our journey. Khelghar is facing financial crisis presently and we know that you are with us in this situation also. We are organising an event on 23 th August 2014 where people can experience khelghar activities, watch khelghar‘s films and educational material exhibition and chitchat with children. Do come with your friend and families we are egar to meet u all. Thanks, Yours, Palakneeti Pariwar Team Date – 23.8.2014 , Time – 4to 9pm Venue – Shubhada Joshi Guruprasad Appartment, 23 Anand Niketan society, Karvenagar, Pune 411052. Phone numbers - 020- 25457328 , 982278096, 9763704930

Dear friends, Khelghar of Palakneeti Pariwar has been working for unprivileged children’s meaningful education from last 18 years. Well wishers like you have been always big support in our journey. Khelghar is facing financial crisis presently and we know that you are with us in this situation also. We are organising an event on 23 th August 2014 where people can experience khelghar activities, watch khelghar‘s films and educational material exhibition and chitchat with children. Do come with your friend and families we are egar to meet u all. Thanks, Yours, Palakneeti Pariwar Team Date – 23.8.2014 , Time – 4to 9pm Venue – Shubhada Joshi Guruprasad Appartment, 23 Anand Niketan society, Karvenagar, Pune 411052. Phone numbers - 020- 25457328 , 982278096, 9763704930
लेखनविषय:
प्रिय मित्र, सप्रेम नमस्कार. पालकनीती परिवाराचे खेळघर वंचित मुलांच्या सर्जनशील शिक्षणासाठी काम करत आहे.सलगअठरा वर्षं, अनेक आव्हानांशी सामना करत खेळघराचं काम उभं राहिलं, पुढं गेलं. या वाटचालीत आपल्यासारख्या मित्र परिवाराचा फार मोठा वाटा आहे. आज कोथरूडमधल्या लक्ष्मीनगरयेथील १५० मुलां-मुलींबरोबर खेळघराचं अर्थपूर्ण शिक्षणाचं काम जोमदारपणे चालू आहे. वस्तीतील शंभराहून अधिक मुलं-मुली आत्मविश्वासानं आपल्या पायावर उभी आहेत. प्रसन्न संवेदनशीलतेनं आयुष्य जगत आहेत. मात्र हे काम लहानशा गटाचं आणि एकाच झोपडवस्तीतील मुला- मुलींबरोबर केलं जाणारं छोटेखानी काम राहिलेलं नाही.

मुळीच नाही

वेल्लाभट ·

एस 20/08/2014 - 12:48
क्या बात है वेल्लाभट! फक्त ते 'तत्वास' हे 'तत्त्वास' असे पाहिजे. गज्जलांजलि ही तुमची, आवडली अम्हांला पुसली मनातून अमुच्या, जाणार कधीच नाही... :-) बादवे, मी पयला! :-P

In reply to by एस

वेल्लाभट 20/08/2014 - 12:52
आभार. संपादन पर्याय या क्षणी दिसत नाहीये, आला की बदल करतो. बाकी धन्यवाद :)

इच्छा मनात यावी, लावून वेड जावी मग कोण काय म्हणतो, पर्वा मुळीच नाही हा कोण रे समोरी, आहे अपूर्व माझ्या या आरशात माझी, प्रतिमा मुळीच नाही जबराट... यकदम!

अजय जोशी 23/08/2014 - 20:04
म्हणूनही छान. मात्र, अजून सफाईदार रचना हवी असे वाटते.

एस 20/08/2014 - 12:48
क्या बात है वेल्लाभट! फक्त ते 'तत्वास' हे 'तत्त्वास' असे पाहिजे. गज्जलांजलि ही तुमची, आवडली अम्हांला पुसली मनातून अमुच्या, जाणार कधीच नाही... :-) बादवे, मी पयला! :-P

In reply to by एस

वेल्लाभट 20/08/2014 - 12:52
आभार. संपादन पर्याय या क्षणी दिसत नाहीये, आला की बदल करतो. बाकी धन्यवाद :)

इच्छा मनात यावी, लावून वेड जावी मग कोण काय म्हणतो, पर्वा मुळीच नाही हा कोण रे समोरी, आहे अपूर्व माझ्या या आरशात माझी, प्रतिमा मुळीच नाही जबराट... यकदम!

अजय जोशी 23/08/2014 - 20:04
म्हणूनही छान. मात्र, अजून सफाईदार रचना हवी असे वाटते.
लेखनविषय:
काव्यरस
मुळीच नाही शहाणेच सर्व जितके, तितका मुळीच नाही वेडा असून तुमच्या इतका मुळीच नाही सच्चा न मी तरीही, लुच्चा मुळीच नाही माझे न जे तयाची, इच्छा मुळीच नाही तत्वास जे न जपती, जपती कसे स्वतःला स्वतःवरीच ज्यांची, निष्ठा मुळीच नाही किती वेगळाच आहे, हा हर्ष तुझ्या डोळी परका जरी न असला, सख्खा मुळीच नाही त्या विठ्ठलास जातो भेटावयास जेंव्हा माझ्या शिवाय तेथे दुसरा मुळीच नाही पुढती कुणी कुणाच्या, मागे कुणी पडे माझ्या समोर असली चर्चा मुळीच नाही इच्छा मनात यावी, लावून वेड जावी मग कोण काय म्हणतो, पर्वा मुळीच नाही हा कोण रे समोरी, आहे अपूर्व माझ्या या आरशात माझी, प्रतिमा मुळीच नाही - अपूर्व ओक

भुताळी जहाज - ८ - ओरँग मेडान

स्पार्टाकस ·

पैसा 20/08/2014 - 09:58
या जहाजाची कथा भुताळी नाही, तर अमेरिकन सरकारचा आगाऊपणाचा नमुना म्हणता येईल! का कोणजाणे असं काहीही वाचलं की पहिला संशय अमेरिकन सरकारवरच जातो!

In reply to by पैसा

एस 20/08/2014 - 11:44
अमेरिकन सरकार आणि त्यांच्या सुरक्षा संस्था ह्या जहाजाप्रमाणेच अशा अनेक गोष्टींचा, व्यक्तींचा, संशोधनाचा दुरूपयोग करण्यात मागेपुढे पाहत नाहीत. अर्थात, हे जवळजवळ सगळेच देश करतात. फक्त अमेरिकनांइतक्या मोठ्या प्रमाणावर नसावेत असा अंदाज. अपवाद, पूर्वीचे सोवियेत रशिया आणि पूर्व जर्मनी, सध्याचे उ. कोरिया, पाकिस्तान, अगदी युरोपिय युनियनमधील काही ताकदवान देश आणि चीन. जहाजाचे म्हणाल, तर असे जहाज नक्कीच अस्तित्त्वात असावे. पण त्यावरील खलाशांचा मृत्यू जितक्या गूढ पद्धतीने जगासमोर मांडला आहे तसा नसावा. इट कुड बी द सो कॉल्ड 'ओपन सिक्रेट' इन द वर्ल्ड ऑफ सिक्रेट्स. पण ते आपल्यासमोर कदाचित कधीच पोहोचू शकणार नाही. अशा गुप्त कारवाया करण्यात किंवा लपवण्यात अगदी भारतासारखा सोज्वळ देशही मागे नसतो. तारापूरमधील प्रारणगळती लपवण्यासाठी तत्कालीन इंदिरा गांधी सरकारनेही अफलातून काळजी घेतली होती (कृपया लगेच उठून संदर्भ मागू नये - हे सदाविदा लोकांसाठी!) ;-) बाकी लेख नेहमीप्रमाणेच मस्त. स्पार्टाकसभाऊ, आउर आन्दो... :-)

मालिका मस्त चालली आहे. लेखनशैली उत्कंठावर्धक. रोज उठल्यावर आधी नविन लेख आला आहे का ते बघतो :-) दर वेळेस प्रतिसाद नाही दिला तरी वाचतो आहे.

In reply to by अविनाश पांढरकर

प्यारे१ 20/08/2014 - 14:38
+२२२२२ कन्लुड कराल तेव्हा काहीतरी कारणमीमांसा द्यावी अशी इच्छा आहे अन्यथा सांगोवांगीच्या गोष्टींपलिकडं अर्थ उरायचा नाही. हॉलिवूड च्या चित्रपटांमध्ये एलियन्स/ नॅचरल कलॅमिटी/ प्राणी/ आणखी काही संकटं नेमके नेम धरुन अमेरिकेमधलंच एखादं शहर धरतात तसं काहीसं वाटतंय.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

गणपा 20/08/2014 - 19:27
विमेशी सहमत. वेळ मिळेल तेव्हा आपली लेखमाला आवर्जुन वाचतोच आहे. पण दरवेळी प्रतिसाद देणं जमतच असं नाही. एक सुचवणी : नवा लेख टाकताना जर जुन्या लेखांचे दुवे देता आले तर उत्तम.

प्रत्येक भाग एका-पेक्षा एक वरचढ.... मस्त चालली आहे मालिका.' (ह्या असल्या सुंदर लेखमाला सोडून, वेडपट खोक्यात डोके खुपसणार्‍या मानवांना आमचा सलाम....)

कवितानागेश 20/08/2014 - 20:45
एक शंका, जहाजाची नोंद नसली तरी खलाशांचे काय? त्यांची नावं कुठेतरी असतीलच ना?एकदम इतके सगले लोक नाहीसे झाले म्हटल्यावर घरच्यांनी कहितरी शोधाशोध केली असेलच.

In reply to by कवितानागेश

इनिगोय 24/08/2014 - 13:49
+१ सिल्व्हर स्टारच्या खलाशांनी ओरँग मडानवरचे एखादे प्रेत तपासासाठी सोबत घेतले असते, तरीही काही दुवा मिळू शकला असता. अर्थात स्वतःच्या जीव वाचवण्याच्या घाईत त्यांना ते सुचलं नसेल.

पैसा 20/08/2014 - 09:58
या जहाजाची कथा भुताळी नाही, तर अमेरिकन सरकारचा आगाऊपणाचा नमुना म्हणता येईल! का कोणजाणे असं काहीही वाचलं की पहिला संशय अमेरिकन सरकारवरच जातो!

In reply to by पैसा

एस 20/08/2014 - 11:44
अमेरिकन सरकार आणि त्यांच्या सुरक्षा संस्था ह्या जहाजाप्रमाणेच अशा अनेक गोष्टींचा, व्यक्तींचा, संशोधनाचा दुरूपयोग करण्यात मागेपुढे पाहत नाहीत. अर्थात, हे जवळजवळ सगळेच देश करतात. फक्त अमेरिकनांइतक्या मोठ्या प्रमाणावर नसावेत असा अंदाज. अपवाद, पूर्वीचे सोवियेत रशिया आणि पूर्व जर्मनी, सध्याचे उ. कोरिया, पाकिस्तान, अगदी युरोपिय युनियनमधील काही ताकदवान देश आणि चीन. जहाजाचे म्हणाल, तर असे जहाज नक्कीच अस्तित्त्वात असावे. पण त्यावरील खलाशांचा मृत्यू जितक्या गूढ पद्धतीने जगासमोर मांडला आहे तसा नसावा. इट कुड बी द सो कॉल्ड 'ओपन सिक्रेट' इन द वर्ल्ड ऑफ सिक्रेट्स. पण ते आपल्यासमोर कदाचित कधीच पोहोचू शकणार नाही. अशा गुप्त कारवाया करण्यात किंवा लपवण्यात अगदी भारतासारखा सोज्वळ देशही मागे नसतो. तारापूरमधील प्रारणगळती लपवण्यासाठी तत्कालीन इंदिरा गांधी सरकारनेही अफलातून काळजी घेतली होती (कृपया लगेच उठून संदर्भ मागू नये - हे सदाविदा लोकांसाठी!) ;-) बाकी लेख नेहमीप्रमाणेच मस्त. स्पार्टाकसभाऊ, आउर आन्दो... :-)

मालिका मस्त चालली आहे. लेखनशैली उत्कंठावर्धक. रोज उठल्यावर आधी नविन लेख आला आहे का ते बघतो :-) दर वेळेस प्रतिसाद नाही दिला तरी वाचतो आहे.

In reply to by अविनाश पांढरकर

प्यारे१ 20/08/2014 - 14:38
+२२२२२ कन्लुड कराल तेव्हा काहीतरी कारणमीमांसा द्यावी अशी इच्छा आहे अन्यथा सांगोवांगीच्या गोष्टींपलिकडं अर्थ उरायचा नाही. हॉलिवूड च्या चित्रपटांमध्ये एलियन्स/ नॅचरल कलॅमिटी/ प्राणी/ आणखी काही संकटं नेमके नेम धरुन अमेरिकेमधलंच एखादं शहर धरतात तसं काहीसं वाटतंय.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

गणपा 20/08/2014 - 19:27
विमेशी सहमत. वेळ मिळेल तेव्हा आपली लेखमाला आवर्जुन वाचतोच आहे. पण दरवेळी प्रतिसाद देणं जमतच असं नाही. एक सुचवणी : नवा लेख टाकताना जर जुन्या लेखांचे दुवे देता आले तर उत्तम.

प्रत्येक भाग एका-पेक्षा एक वरचढ.... मस्त चालली आहे मालिका.' (ह्या असल्या सुंदर लेखमाला सोडून, वेडपट खोक्यात डोके खुपसणार्‍या मानवांना आमचा सलाम....)

कवितानागेश 20/08/2014 - 20:45
एक शंका, जहाजाची नोंद नसली तरी खलाशांचे काय? त्यांची नावं कुठेतरी असतीलच ना?एकदम इतके सगले लोक नाहीसे झाले म्हटल्यावर घरच्यांनी कहितरी शोधाशोध केली असेलच.

In reply to by कवितानागेश

इनिगोय 24/08/2014 - 13:49
+१ सिल्व्हर स्टारच्या खलाशांनी ओरँग मडानवरचे एखादे प्रेत तपासासाठी सोबत घेतले असते, तरीही काही दुवा मिळू शकला असता. अर्थात स्वतःच्या जीव वाचवण्याच्या घाईत त्यांना ते सुचलं नसेल.
लेखनविषय:
लेखनप्रकार