मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्ट्फ्ड कांदा पूरी आणि जीरा-आलू

सानिकास्वप्निल ·

इथे आम्ही रोज जेवायला काय करायचं अशा गहन प्रश्नात असतो आणि ही सतत नवीन नवीन पदार्थ टाकते. त्याचे तेवढेच भारी फोटो टाकते. त्रास आहे नुसता. पाकृ बद्दल बोलायलाच नको. नेहमीप्रमाणेच.

In reply to by मधुरा देशपांडे

सस्नेह 15/08/2014 - 10:40
रोज उठून वेगळे काय करायचे हा ज्वलंत प्रश्न आहे. सानिकातैला सलाम्स !

In reply to by मधुरा देशपांडे

आपल्याला काय काय करता येतं, शिवाय अशा पाककृतींपैकी आपल्याला आवडलेल्या, साध्या सोप्या पाककृतींची एक यादी बनवायची आणि तारखेनुसार लिहून ठेवायची. लागोपाठच्या दिवशी साधारण एकाच प्रकारच्या भाज्या येणार नाहित एव्हडी काळजी घ्यावी. म्हणजे चारपाच दिवस बटाटा, मिश्र भाजी, पालेभाजी, दह्यातल्या भाज्या अशी मांडणी नाही करायची. दोन सारख्याच प्रकारच्या भाज्यांमध्ये एका आठवड्याचे तरी अंतर ठेवायचे. भाज्यांचे ३० ते ४५ प्रकार सहज करता येतात. रोज उद्या काय करायचं हे त्या यादीत आदल्या दिवशी पाहून तयारी करून ठेवायची. रोज नवी भाजी, नवा पदार्थ. घरचेही खुष आणि आपल्यालाही मेंदूला जास्त ताण द्यावा लागत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

मी पण नेहमीच यादी बनवते. आदूबाळ म्हणाले तसेच एक्सेलमध्ये. पण कधी भाज्यांची उपलब्धता (त्यात इकडे मिळणार्या मर्यादित भाज्या), घरात सगळे साहित्य असणे, आणि तेवढा वेळ नसणे अशा किंवा इतर काही कारणांमुळे यात गडबड होते. अर्थात मिपाचा पाक़कृती विभाग सुद्धा असतोच मदतीला. :)

बहुगुणी 15/08/2014 - 02:46
नेहेमीप्रमाणेच (सानिकाताई आणि इतर ५-६ बल्लवाचार्यांच्या पाककृतींना करतो तसं) आधी वाचनखूण साठवून टाकली! मग चवी-चवीने पाककृती वाचली, पाककृतीही फर्मासच!

एस 17/08/2014 - 20:59
तो शेवटचा फोटू काढून झाल्यावर तुम्ही या खाद्यपदार्थांचं काय करता बरं? ;-) नै म्हंजे आम्ही फार्फार्फार म्हणजे फार्रच भुकेले आहोत हो. गेल्या दोन वर्षांत काहीसुद्धा (तुमच्या हातचं) खाल्लं नाहीये. आम्हांला द्या हो ह्या कांदापुर्‍या आन् जिरेबटाटा. देणार ना? प्लीज प्लीज प्लीज. ताईमाईअक्का... द्या ना! शेजारधर्म म्हणून द्या! :-P :-))

पैसा 20/08/2014 - 15:30
मस्तच! पुरी आणि बटाट्याची भाजी हे नेहमीच्या ओळखीचे पदार्थ नवे कपडे घालून मस्त दिसताहेत!

इथे आम्ही रोज जेवायला काय करायचं अशा गहन प्रश्नात असतो आणि ही सतत नवीन नवीन पदार्थ टाकते. त्याचे तेवढेच भारी फोटो टाकते. त्रास आहे नुसता. पाकृ बद्दल बोलायलाच नको. नेहमीप्रमाणेच.

In reply to by मधुरा देशपांडे

सस्नेह 15/08/2014 - 10:40
रोज उठून वेगळे काय करायचे हा ज्वलंत प्रश्न आहे. सानिकातैला सलाम्स !

In reply to by मधुरा देशपांडे

आपल्याला काय काय करता येतं, शिवाय अशा पाककृतींपैकी आपल्याला आवडलेल्या, साध्या सोप्या पाककृतींची एक यादी बनवायची आणि तारखेनुसार लिहून ठेवायची. लागोपाठच्या दिवशी साधारण एकाच प्रकारच्या भाज्या येणार नाहित एव्हडी काळजी घ्यावी. म्हणजे चारपाच दिवस बटाटा, मिश्र भाजी, पालेभाजी, दह्यातल्या भाज्या अशी मांडणी नाही करायची. दोन सारख्याच प्रकारच्या भाज्यांमध्ये एका आठवड्याचे तरी अंतर ठेवायचे. भाज्यांचे ३० ते ४५ प्रकार सहज करता येतात. रोज उद्या काय करायचं हे त्या यादीत आदल्या दिवशी पाहून तयारी करून ठेवायची. रोज नवी भाजी, नवा पदार्थ. घरचेही खुष आणि आपल्यालाही मेंदूला जास्त ताण द्यावा लागत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

मी पण नेहमीच यादी बनवते. आदूबाळ म्हणाले तसेच एक्सेलमध्ये. पण कधी भाज्यांची उपलब्धता (त्यात इकडे मिळणार्या मर्यादित भाज्या), घरात सगळे साहित्य असणे, आणि तेवढा वेळ नसणे अशा किंवा इतर काही कारणांमुळे यात गडबड होते. अर्थात मिपाचा पाक़कृती विभाग सुद्धा असतोच मदतीला. :)

बहुगुणी 15/08/2014 - 02:46
नेहेमीप्रमाणेच (सानिकाताई आणि इतर ५-६ बल्लवाचार्यांच्या पाककृतींना करतो तसं) आधी वाचनखूण साठवून टाकली! मग चवी-चवीने पाककृती वाचली, पाककृतीही फर्मासच!

एस 17/08/2014 - 20:59
तो शेवटचा फोटू काढून झाल्यावर तुम्ही या खाद्यपदार्थांचं काय करता बरं? ;-) नै म्हंजे आम्ही फार्फार्फार म्हणजे फार्रच भुकेले आहोत हो. गेल्या दोन वर्षांत काहीसुद्धा (तुमच्या हातचं) खाल्लं नाहीये. आम्हांला द्या हो ह्या कांदापुर्‍या आन् जिरेबटाटा. देणार ना? प्लीज प्लीज प्लीज. ताईमाईअक्का... द्या ना! शेजारधर्म म्हणून द्या! :-P :-))

पैसा 20/08/2014 - 15:30
मस्तच! पुरी आणि बटाट्याची भाजी हे नेहमीच्या ओळखीचे पदार्थ नवे कपडे घालून मस्त दिसताहेत!
साहित्य जीरा-आलू: १२-१५ छोटे बटाटे (बेबी पटेटोज)उकडून, सालं काढून घेणे १ टीस्पून जीरे १/२ टीस्पून हळद दीड टीस्पून लाल तिखट १ टीस्पून धणेपुड १ टीस्पून जीरेपूड मीठ चवीनुसार १ टेस्पून लिंबाचा रस बारीक चिरलेली कोथींबीर . पाकृ: बटाट्यांना काट्याने टोचे मारून घ्यावे. पॅनमध्ये तेल गरम करुन जीर्‍याची फोडणी करावी. त्यात उकडलेले बटाटे, मीठ व सुके मसाले घालून परतून घ्यावे. झाकून एक वाफ काढावी. त्यात शेवटी लिंबाचा रस व चिरलेली कोथींबीर घालून एकत्र करावे.

जॉर्डनची भटकंती : ०३ : नेबो पर्वत (Mount Nebo)

डॉ सुहास म्हात्रे ·

प्रचेतस 15/08/2014 - 09:33
हा भागही मस्तच. मोझेसच्या स्मरणार्थ चर्च ही संकल्पना समजली नाही. मोझेस हा मुख्यतः ज्यूंचा प्रेषित ना? मग सिनेगॉग का नाही? मोझेस हा तिन्ही ग्रांथिक धर्मांमध्ये पूर्व प्रेषित म्हणून मानला जातो पण क्रिस्टियनांमध्ये त्याचे इतके स्थान असेल हे माहित नव्हते.

In reply to by प्रचेतस

अ‍ॅडम, अब्राहम आणि मोझेस या तिघांना ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांत मानले जाते. मध्य्पूर्वेत उगम पावलेले हे तीन धर्म अब्राहामीक धर्म समजले जातात. अजून काही रोचक माहिती : OLD TESTAMENT GENERATIONS LISTED ADAM TO MOSES Pentateuch Charts List : The Generations before Moses Adam : lived 930 years, died 216 yrs. before the birth of Noah Seth : Adam's 3rd son, lived 912 years. Seth knew Noah for 34 years before he died Methuselah : 4th great grandson of Seth, lived 969 years, Methuselah knew Adam 243 years*, Methuselah knew Seth 355 years Lemech : son of Methuselah, lived 777 years (died before his father), he is the father of Noah, died 5 years before the flood Noah : lived 950 years Methuselah : knew Noah 600 years and died the year of the flood; Talked with his father, Lemech 595 years Shem : son of Noah (father of all Semites), lived 600 years, talked with Methuselah 98 years*, lived after the flood 502 years Eber or Heber : great-grandson of Shem, lived 464 years, knew both Noah and Shem Terah : 3 x great grandson of Eber, lived 205 years, 130 yrs old when Abraham is born, talked with both Noah and Shem Abraham (Abram son of Terah) : lived 175 years, Abraham knew Shem son of Noah 150 years Noah : died 2 yrs. before Abraham was born Heber : outlives Abraham by 4 years Isaac (son of Abraham and Sarah) : lived 180 years, knew Shem (son of Noah) 50 years* Jacob (called Israel and son of Isaac and father of the 12 tribes) : lived 147 years knew Abraham 20 years Levi (3rd oldest son of Israel – Jacob) : knew Isaac about 45 years*, knew Amran father of Moses who was his grandson*, great grandfather of Moses Levi : passed on the oral history to his grandson Amran* Moses (son of Amran son of Kohath son of Levi) : Lived 120 years, brother of Aaron who knew their father approx. 65 years*, Moses receives the Oral Tradition from God and is commanded to write the first 5 books of the Old Testament. (Michal Hunt Copyright © 1991 Agape Bible Study. Permissions All Rights Reserved.)

शिद 15/08/2014 - 14:53
रोचक माहीती. ख्रिश्चनांच्या ह्या पुरातन वास्तू (खुणा) जॉर्डनसारख्या मुस्लिम देशात अजुन टिकून कश्या आहेत ह्याचं राहून राहून आश्चर्य वाटतंय. मागच्या भागातील ग्रीक्/रोमन वास्तूबद्दल देखील तेच.
Brazen Serpent Monument हे सद्याच्या एम बी बी एस डॉक्टरांच्या लोगो सारखे वाटतेय.
+१

प्यारे१ 16/08/2014 - 13:06
डिट्टो डिट्टो. अल्जिरियामध्ये सुद्धा सगळं असंच नि हेच म्हणण्याइतपत आहे. मोझाईक मधली नक्षी, अवशेष असेच दिसतात. मागच्या लेखात आपण म्हटल्याप्रमाणं रोमन साम्राज्य ह्या भागात होतंच. वाखाणण्यासारखं 'निसर्गसौंदर्य' जॉर्डन मध्ये देखील असंच आहे का ते ठाऊक नाही. :)

In reply to by प्यारे१

खरं तर आपण आपल्या अलिकडच्या जगाच्या आकलनामुळे युरोप आणि उत्तर अफ्रिकेला वेगळे समजतो. प्राचीन काळापासून भूमध्य समुद्राच्या युरोपियन आणि आफ्रिकन किनार्‍यांवर पसरलेली तीन मोठी साम्राज्ये होऊन गेली. त्यामुळे सहाजीकच सुपीक चंद्रकोर, युरोपचा दक्षिण किनारा आणि अफ्रिकेचा उत्तर किनारा त्या साम्राज्यांच्या (ग्रीको-रोमन) अवशेषांनी भरलेले आहेत. त्या साम्राज्यांचा पसारा असलेले नकाशे पाहून नीट कल्पना येईल... १. कार्थेज साम्राज्य (इ स पूर्व ६५० ते इ स पूर्व १४६)

. २. (पश्चिम) रोमन साम्राज्य (इ स पूर्व २७ ते इ स ४७६)

. ३. बायझांटाईन (पूर्व रोमन) साम्राज्य (इ स ३३० ते इ स १४५३)

(सर्व नकाशे जालावरून साभार)

aparna akshay, लीमाउजेट आणि उपाशी बोका : धन्यवाद ! @ लीमाउजेट आणि उपाशी बोका: प्राचीन काळी येथिल भूभाग हिरवागार, समृद्ध आणि सुपीक होता आणि म्हणूनच तेथे प्रथम मानवी संस्कृती उदयाला आली असे समजले जाते. म्हणूनच त्याला "सुपीक चंद्रकोर (fertile crescent)" या नावाने ओळखले जाते. केवळ मोरच नव्हे तर या पाणथळ आणि हिरव्यागार भूमीवर अनेक प्राणी, पक्षी आणि वनस्पती होत्या. माणसाच्या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि सामरिक प्रगतीत उपयोगी आलेल्या (माणसाळवलेल्या) प्राणी व वनस्पतींच्या पूर्वज प्रजातींपैकी बहुसंख्य (जवळ जवळ ७५% पेक्षा जास्त) सुपीक चंद्रकोरीच्या भूभागात आस्तित्वात होत्या. येथिल जंगले नाहिशी होऊन वाळवंट कसे बनले याच्याबद्दलच्या सिद्धांताचा महत्वाच्या शास्त्रिय पुराव्यांसह उल्लेख पुढच्या एका भागात येईलच.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस 17/08/2014 - 21:06
येथिल जंगले नाहिशी होऊन वाळवंट कसे बनले याच्याबद्दलच्या सिद्धांताचा महत्वाच्या शास्त्रिय पुराव्यांसह उल्लेख पुढच्या एका भागात येईलच.
वाट पाहत आहे. कुणीतरी कुठेतरी म्हटल्याचं आठवतंय, "आधी जंगले असतात. मग मानवी संस्कृती येते. शेवटी उरते वाळवंट."

पैसा 23/08/2014 - 11:42
एका नव्या जगाची ओळख करून देत आहात. समृद्ध इतिहास असला तरी हा सगळा भाग म्हणजे आता फक्त धर्मवेड्या लोकांचा वैराण प्रदेश असंच आतापर्यंत वाटत होतं.

प्रचेतस 15/08/2014 - 09:33
हा भागही मस्तच. मोझेसच्या स्मरणार्थ चर्च ही संकल्पना समजली नाही. मोझेस हा मुख्यतः ज्यूंचा प्रेषित ना? मग सिनेगॉग का नाही? मोझेस हा तिन्ही ग्रांथिक धर्मांमध्ये पूर्व प्रेषित म्हणून मानला जातो पण क्रिस्टियनांमध्ये त्याचे इतके स्थान असेल हे माहित नव्हते.

In reply to by प्रचेतस

अ‍ॅडम, अब्राहम आणि मोझेस या तिघांना ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांत मानले जाते. मध्य्पूर्वेत उगम पावलेले हे तीन धर्म अब्राहामीक धर्म समजले जातात. अजून काही रोचक माहिती : OLD TESTAMENT GENERATIONS LISTED ADAM TO MOSES Pentateuch Charts List : The Generations before Moses Adam : lived 930 years, died 216 yrs. before the birth of Noah Seth : Adam's 3rd son, lived 912 years. Seth knew Noah for 34 years before he died Methuselah : 4th great grandson of Seth, lived 969 years, Methuselah knew Adam 243 years*, Methuselah knew Seth 355 years Lemech : son of Methuselah, lived 777 years (died before his father), he is the father of Noah, died 5 years before the flood Noah : lived 950 years Methuselah : knew Noah 600 years and died the year of the flood; Talked with his father, Lemech 595 years Shem : son of Noah (father of all Semites), lived 600 years, talked with Methuselah 98 years*, lived after the flood 502 years Eber or Heber : great-grandson of Shem, lived 464 years, knew both Noah and Shem Terah : 3 x great grandson of Eber, lived 205 years, 130 yrs old when Abraham is born, talked with both Noah and Shem Abraham (Abram son of Terah) : lived 175 years, Abraham knew Shem son of Noah 150 years Noah : died 2 yrs. before Abraham was born Heber : outlives Abraham by 4 years Isaac (son of Abraham and Sarah) : lived 180 years, knew Shem (son of Noah) 50 years* Jacob (called Israel and son of Isaac and father of the 12 tribes) : lived 147 years knew Abraham 20 years Levi (3rd oldest son of Israel – Jacob) : knew Isaac about 45 years*, knew Amran father of Moses who was his grandson*, great grandfather of Moses Levi : passed on the oral history to his grandson Amran* Moses (son of Amran son of Kohath son of Levi) : Lived 120 years, brother of Aaron who knew their father approx. 65 years*, Moses receives the Oral Tradition from God and is commanded to write the first 5 books of the Old Testament. (Michal Hunt Copyright © 1991 Agape Bible Study. Permissions All Rights Reserved.)

शिद 15/08/2014 - 14:53
रोचक माहीती. ख्रिश्चनांच्या ह्या पुरातन वास्तू (खुणा) जॉर्डनसारख्या मुस्लिम देशात अजुन टिकून कश्या आहेत ह्याचं राहून राहून आश्चर्य वाटतंय. मागच्या भागातील ग्रीक्/रोमन वास्तूबद्दल देखील तेच.
Brazen Serpent Monument हे सद्याच्या एम बी बी एस डॉक्टरांच्या लोगो सारखे वाटतेय.
+१

प्यारे१ 16/08/2014 - 13:06
डिट्टो डिट्टो. अल्जिरियामध्ये सुद्धा सगळं असंच नि हेच म्हणण्याइतपत आहे. मोझाईक मधली नक्षी, अवशेष असेच दिसतात. मागच्या लेखात आपण म्हटल्याप्रमाणं रोमन साम्राज्य ह्या भागात होतंच. वाखाणण्यासारखं 'निसर्गसौंदर्य' जॉर्डन मध्ये देखील असंच आहे का ते ठाऊक नाही. :)

In reply to by प्यारे१

खरं तर आपण आपल्या अलिकडच्या जगाच्या आकलनामुळे युरोप आणि उत्तर अफ्रिकेला वेगळे समजतो. प्राचीन काळापासून भूमध्य समुद्राच्या युरोपियन आणि आफ्रिकन किनार्‍यांवर पसरलेली तीन मोठी साम्राज्ये होऊन गेली. त्यामुळे सहाजीकच सुपीक चंद्रकोर, युरोपचा दक्षिण किनारा आणि अफ्रिकेचा उत्तर किनारा त्या साम्राज्यांच्या (ग्रीको-रोमन) अवशेषांनी भरलेले आहेत. त्या साम्राज्यांचा पसारा असलेले नकाशे पाहून नीट कल्पना येईल... १. कार्थेज साम्राज्य (इ स पूर्व ६५० ते इ स पूर्व १४६)

. २. (पश्चिम) रोमन साम्राज्य (इ स पूर्व २७ ते इ स ४७६)

. ३. बायझांटाईन (पूर्व रोमन) साम्राज्य (इ स ३३० ते इ स १४५३)

(सर्व नकाशे जालावरून साभार)

aparna akshay, लीमाउजेट आणि उपाशी बोका : धन्यवाद ! @ लीमाउजेट आणि उपाशी बोका: प्राचीन काळी येथिल भूभाग हिरवागार, समृद्ध आणि सुपीक होता आणि म्हणूनच तेथे प्रथम मानवी संस्कृती उदयाला आली असे समजले जाते. म्हणूनच त्याला "सुपीक चंद्रकोर (fertile crescent)" या नावाने ओळखले जाते. केवळ मोरच नव्हे तर या पाणथळ आणि हिरव्यागार भूमीवर अनेक प्राणी, पक्षी आणि वनस्पती होत्या. माणसाच्या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि सामरिक प्रगतीत उपयोगी आलेल्या (माणसाळवलेल्या) प्राणी व वनस्पतींच्या पूर्वज प्रजातींपैकी बहुसंख्य (जवळ जवळ ७५% पेक्षा जास्त) सुपीक चंद्रकोरीच्या भूभागात आस्तित्वात होत्या. येथिल जंगले नाहिशी होऊन वाळवंट कसे बनले याच्याबद्दलच्या सिद्धांताचा महत्वाच्या शास्त्रिय पुराव्यांसह उल्लेख पुढच्या एका भागात येईलच.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस 17/08/2014 - 21:06
येथिल जंगले नाहिशी होऊन वाळवंट कसे बनले याच्याबद्दलच्या सिद्धांताचा महत्वाच्या शास्त्रिय पुराव्यांसह उल्लेख पुढच्या एका भागात येईलच.
वाट पाहत आहे. कुणीतरी कुठेतरी म्हटल्याचं आठवतंय, "आधी जंगले असतात. मग मानवी संस्कृती येते. शेवटी उरते वाळवंट."

पैसा 23/08/2014 - 11:42
एका नव्या जगाची ओळख करून देत आहात. समृद्ध इतिहास असला तरी हा सगळा भाग म्हणजे आता फक्त धर्मवेड्या लोकांचा वैराण प्रदेश असंच आतापर्यंत वाटत होतं.
=================================================================== जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०५ (मिपा दिवाळी अंक २०१४)... ०६... ०७...

सेकंड होम

अविनाशकुलकर्णी ·

सुंदर तुझ्या खेड्यातून आलास तू माझ्या शहरात मित्र मित्र म्हणत शिरलास थेट माझ्याच घरात? अरे तेही होतं नं माझं फर्स्ट होम का केलस तू ते तुझं सेकंड होम? अरे तुच नं केलंस माझं शहर बकाल, मी खेड्यात, डोंगरदर्‍यात येतो तर गळे काढतोस आजकाल? रोजगारासाठी शहारात येणं तेंव्हा होती तुझी गरज शांततेसाठी मी खेड्यात येतो म्हणालो तर करतोस माझेच सावज? शहरात येताना म्हणाला होतास आपण सारे भारतवासी, आज मात्र मला ठरवितो आहेस निसर्गद्वेष्टा क्रूर प्रवासी. वाईट वाटतं तुझा कृतघ्नपणा पाहून, नाही येत जा तुझ्या स्वार्थी खेड्यात, चालता हो माझ्या गलिच्छ शहरातून. कृपया, वैयक्तिक घेऊ नये ही नम्र विनंती.

>>> तुझ्या सेकंड होम साठी माझा डोंगर,झोपडी नको तोडु माझे ते फर्स्ट होम आहे. >>> या ऐवजी, तुझ्या सेकंड होम साठी माझा डोंगर, झोपडी विकणार नाही माझे ते फर्स्ट होम आहे. असं म्हटलं (आणि केलं) तर हा प्रश्न निर्माणच होणार नाही ना ! :) ;)

सुंदर तुझ्या खेड्यातून आलास तू माझ्या शहरात मित्र मित्र म्हणत शिरलास थेट माझ्याच घरात? अरे तेही होतं नं माझं फर्स्ट होम का केलस तू ते तुझं सेकंड होम? अरे तुच नं केलंस माझं शहर बकाल, मी खेड्यात, डोंगरदर्‍यात येतो तर गळे काढतोस आजकाल? रोजगारासाठी शहारात येणं तेंव्हा होती तुझी गरज शांततेसाठी मी खेड्यात येतो म्हणालो तर करतोस माझेच सावज? शहरात येताना म्हणाला होतास आपण सारे भारतवासी, आज मात्र मला ठरवितो आहेस निसर्गद्वेष्टा क्रूर प्रवासी. वाईट वाटतं तुझा कृतघ्नपणा पाहून, नाही येत जा तुझ्या स्वार्थी खेड्यात, चालता हो माझ्या गलिच्छ शहरातून. कृपया, वैयक्तिक घेऊ नये ही नम्र विनंती.

>>> तुझ्या सेकंड होम साठी माझा डोंगर,झोपडी नको तोडु माझे ते फर्स्ट होम आहे. >>> या ऐवजी, तुझ्या सेकंड होम साठी माझा डोंगर, झोपडी विकणार नाही माझे ते फर्स्ट होम आहे. असं म्हटलं (आणि केलं) तर हा प्रश्न निर्माणच होणार नाही ना ! :) ;)
लेखनविषय:
तुला शहरात घर आहे मोक्याच्या ठिकाणी बेसिन बाथरुम मधे नळ सोडला कि धो धो पाणी २४ तास.. तुझ्या सेकंड होम साठी माझा डोंगर,झोपडी नको तोडु माझे ते फर्स्ट होम आहे.

मीठ : त्याची चव, त्याचे सरकणे आणि त्यातले आयोडीन

डॉ सुहास म्हात्रे ·

चौकटराजा 14/08/2014 - 19:13
आता मी असे म्हणू शकतो की इए साहेब पुण्यातच स्थिरावणार !! आता नो अरेबिया ! बाकी निरनिराळे धागे यांच्याकडून येत आहेत. हे त्यानी सातासमुद्राचे मीठ खाल्याचा परिणाम आहे. मीठात आयोडीन मिसळणे, पाण्यात फ्लोरिन मिसळणे हा जो प्रकार आहे तो कौतुकास पात्र आहे. जगात लोकप्रिय असणार्‍या चहाच्या पत्तीत काय टाकता येईल.यावर काथ्याकूट होणे गरजेचे आहे. माणसाने आपली गाडी झेब्रा बेल्ट वर उभी केली की कोणते महत्वाचे प्रोटीन त्याच्या श्वासात उडवायचे ( ते प्रोटीन बेल्टच्या सफेदीत मिसळून )यावरही कथ्याकूट झाला पाहिजे. बाकी केरोसीन मधे निळा रंग मिसळणे, एल पी जी ला मुद्दाम घाणेरडा वास देणे या ही काही युक्त्या मानवाने केलेल्या आहेतच.

पोटे 15/08/2014 - 14:37
मिसळपावचे मीठ खाल्ल्याने त्याला जागून प्रतिसाद लिहित आहे

साती 15/08/2014 - 14:52
छान लेख. आवडला. काही गावात तिथल्या पाण्यात /जमिनीत आयोडिन मूलतःच ़कमी असते. तिथे गॉईटर खूप जास्त लोकाना होतो. त्याला एंडेमिक गॉईटर म्हणतात.

कंजूस 15/08/2014 - 15:56
हरीण ,माकड ,अस्वल ,बकरी ,पोपट(काही फुलपाखरेपण)इत्यादी प्राण्यांना मीठ हवे असते ती खारी माती ते शोधतात आणि अधूनमधून चाटतात .मासाहारींना यांच्या मासांतून ते क्षार आपसुकच मिळतात .

चौकटराजा 14/08/2014 - 19:13
आता मी असे म्हणू शकतो की इए साहेब पुण्यातच स्थिरावणार !! आता नो अरेबिया ! बाकी निरनिराळे धागे यांच्याकडून येत आहेत. हे त्यानी सातासमुद्राचे मीठ खाल्याचा परिणाम आहे. मीठात आयोडीन मिसळणे, पाण्यात फ्लोरिन मिसळणे हा जो प्रकार आहे तो कौतुकास पात्र आहे. जगात लोकप्रिय असणार्‍या चहाच्या पत्तीत काय टाकता येईल.यावर काथ्याकूट होणे गरजेचे आहे. माणसाने आपली गाडी झेब्रा बेल्ट वर उभी केली की कोणते महत्वाचे प्रोटीन त्याच्या श्वासात उडवायचे ( ते प्रोटीन बेल्टच्या सफेदीत मिसळून )यावरही कथ्याकूट झाला पाहिजे. बाकी केरोसीन मधे निळा रंग मिसळणे, एल पी जी ला मुद्दाम घाणेरडा वास देणे या ही काही युक्त्या मानवाने केलेल्या आहेतच.

पोटे 15/08/2014 - 14:37
मिसळपावचे मीठ खाल्ल्याने त्याला जागून प्रतिसाद लिहित आहे

साती 15/08/2014 - 14:52
छान लेख. आवडला. काही गावात तिथल्या पाण्यात /जमिनीत आयोडिन मूलतःच ़कमी असते. तिथे गॉईटर खूप जास्त लोकाना होतो. त्याला एंडेमिक गॉईटर म्हणतात.

कंजूस 15/08/2014 - 15:56
हरीण ,माकड ,अस्वल ,बकरी ,पोपट(काही फुलपाखरेपण)इत्यादी प्राण्यांना मीठ हवे असते ती खारी माती ते शोधतात आणि अधूनमधून चाटतात .मासाहारींना यांच्या मासांतून ते क्षार आपसुकच मिळतात .
सद्या मिपावर या धाग्यावर जाडे-बारीक मिठ, त्याची चव आणि त्यातले आयोडीन यावर चविष्ट चर्चा चालू आहे. त्याबाबत माझ्या मनात काही विचार आले आणि प्रतिसाद लिहू लागलो. मात्र प्रतिसादाच्या अखेरीस येईपर्यंत माझ्या प्रतिसादाने पाककलेच्या अंगाने जाणार्‍या सुंदर धाग्याला शास्त्रिय अवांतर होईल असे वाटले. शिवाय प्रतिसादही जरा मोठा होतो आहे असे वाटले. म्हणून मूळ धाग्याची चव बदलून त्याला हायजॅक करण्यापेक्षा नविन धागा बनवून सादर करणे जास्त योग्य वाटले.

पेरू : भाग २ : पराकास समुद्री अभयारण्य

समर्पक ·

प्रसाद१९७१ 14/08/2014 - 19:01
अतिशय उत्सुकतेने वाचतो आहे. तुम्ही काय करता आणि कुठे असता ते काहीच माहीती नाही. त्या मुळे तुम्ही एकदम पेरू ला जाण्याचे कसे ठरवलेत. पेरु लाच जावेसे का वाटले? प्लॅनिंग कसे केलेत? तुम्हाला लिमा मधला माणुस "लिओ" कसा भेटला? असे अनेक प्रश्न आहेत. त्याची सविस्तर उत्तरांचे १-२ भाग लिहीले तर बरे होइल. महत्वाचे म्हणजे प्रत्येक गोष्टी साठी खर्च कीती आला हे कळले तर बाकीच्यांना त्याचा उपयोग होईल.

धन्या 14/08/2014 - 20:37
अप्रतिम फोटो !!! फोटो तुम्ही स्वतः काढले असल्यास इतक्या सुंदर फोटोंवर वॉटरमार्क न टाकून फोटोंना ठीगळ न लावल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by धन्या

समर्पक 14/08/2014 - 21:49
धन्यवाद. ठिगळ मलाही मनापासून आवडत नाहीत. कोणाला सत्यप्रत हवी असेल तरी आनंदाने देईन. आनंद होणे हेच तर त्यांचे प्रयोजन...

In reply to by समर्पक

उपाशी बोका 17/08/2014 - 12:11
अरेरे, मग तुम्ही एका मोठ्या आनंदाला मुकताय की काय? पाककृती विभागात चक्कर टाकून आलात तर तुम्हाला उपयुक्त माहिती मिळेल की फोटोच्या मधोमध ठिगळ लावून फोटोचा विचका कसा करायचा ते. असो, इथे नवे दिसताय. हलके घ्या. तुमचे फोटो छान आहेत. आवडले आणि बघून खरंच आनंद झाला.

In reply to by धन्या

विलासराव 20/08/2014 - 20:46
फोटो तुम्ही स्वतः काढले असल्यास इतक्या सुंदर फोटोंवर वॉटरमार्क न टाकून फोटोंना ठीगळ न लावल्याबद्दल धन्यवाद. सहमत. प्रवास आवडतोय तुमचा.

सौंदाळा 14/08/2014 - 21:41
मस्तच, नाझका रेषांच्या फोटोंच्या आणि वर्णनाच्या प्रतिक्षेत

समर्पक 14/08/2014 - 21:42
खरं सांगायचं तर काही प्रतिसादांमधला 'तुमचेच असल्यास...' असा प्रश्नार्थ खटकला पण हरकत नाही, मी नवीन आहे त्यामुळे असेल असे म्हणतो... बाकीच्या प्रवासासंबंधी प्रश्नांची उत्तरे लेखनाच्या ओघात येतीलच, न आल्यास वेगळे नक्की लिहीन.

In reply to by समर्पक

प्यारे१ 14/08/2014 - 22:01
तुमचेच आहेत का हा प्रश्न मी आधी विचारला म्हणून... जळजळ हो! एवढे छान फोटो मला जमत नाहीत. फोटोज अत्यंत सुंदर नि कलात्मक दृष्टीनं काढलेले आणि तरीही व्यावसायिक सफाईनं काढलेले आहेत. प्रश्नाकडं सकारात्मक पहा. अप्रतिमच आहेत.

In reply to by समर्पक

हाडक्या 14/08/2014 - 22:01
खटकायचं काय राव त्यात.. ती एक प्रकारे स्तुतीच आहे हो. कारण की इथे कोणाला काय माहीत तुम्ही कोण आहात, किती चांगले छायाचित्रकार आहात. कोणी स्तुती करायचा आणि तुम्ही 'ही चित्रे मी नेटवरून डकवली आहेत' असे सांगून त्यांचा पोपट करायचात म्हणून लोकांनी हातचे राखून केलेली प्रशंसा आहे ती.. :)

नंदन 14/08/2014 - 23:16
दोन्ही भाग आवडले. एकल प्रवास आणि स्थानिकांसोबत मुक्काम याबद्दल सहमत आहे.

राघवेंद्र 14/08/2014 - 23:39
समर्पक साहेब, प्रवास वर्णन आवडले. लहान पणा पासुन या देशा बद्द्ल कुतुहुल होते. ( मराठी फळाच्या नावाचा देश ) तुमच्या मुळे माहिती मिळाली. धन्यवाद.

In reply to by राघवेंद्र

मराठी फळाच्या नावाचा देश पेरू हे फळ मूळ मराठी / भारतीय नाही. ते मूळचे मध्य अमेरिका आणि त्याला लागून असलेल्या उत्तर व दक्षिण अमेरिकेतील भूभागातले आहे. पेरू हा देश त्या भूभागात येतो ! युरोपियन (विशेषतः स्पॅनिश) लोकांनी ते जगाच्या इतर भागात नेले.

उदय 15/08/2014 - 03:53
प्रवासवर्णन आवडले आणि फोटो तर झकासच आहेत. पेरुला एकल प्रवास करायचा आणि विशेषतः इंका ट्रेल पायी करायचा माझा पण विचार आहे. तुमच्या या सुंदर प्रवासवर्णनामुळे जरा अजून लवकर जाण्याचा उत्साह येईल. असेच अजून लिहित रहा. धन्यवाद.

एस 16/08/2014 - 23:07
पेरूची सहल फारच छान सुरू आहे. तुमच्या एकल प्रवासामुळे आम्हां सगळ्यांना एकत्रच पेरूची मजा घेता येतेय ह्याबद्दल खास आभार. छायाचित्रेही मस्तच आहेत.

बॅटमॅन 18/08/2014 - 17:45
निव्वळ अप्रतिम!!!!!! दक्षिण अमेरिकेत एक तर फारसं कुणी जात नाही, गेलं तरी पेरू कुणी निवडत नाही. तुम्ही पेरूची निवड केलीत आणि अप्रतिम फोटोज़ टाकलेत याबद्दल लैच धन्यवाद. अनवट लेख असेच येत राहोत ही विनंती!!!

पैसा 19/08/2014 - 23:42
फारच सुरेख वर्णन आणि फोटो. ते त्रिशूळाच्या आकाराचे चिन्ह कोणी कोरले आहे?

In reply to by पैसा

समर्पक 22/08/2014 - 14:41
ते कोणी कोरले हे कोणालाच माहिती नाही. ५९५ फूट त्याची लांबी आहे. ते १२ मैलावरूनही दिसते त्यामुळे समुद्री (आणि हवाई?) प्रवाशांसाठी बनवले असावे असा अंदाज. काळ ख्रस्ताच्या पुर्वी सहज जातो.

प्रसाद१९७१ 14/08/2014 - 19:01
अतिशय उत्सुकतेने वाचतो आहे. तुम्ही काय करता आणि कुठे असता ते काहीच माहीती नाही. त्या मुळे तुम्ही एकदम पेरू ला जाण्याचे कसे ठरवलेत. पेरु लाच जावेसे का वाटले? प्लॅनिंग कसे केलेत? तुम्हाला लिमा मधला माणुस "लिओ" कसा भेटला? असे अनेक प्रश्न आहेत. त्याची सविस्तर उत्तरांचे १-२ भाग लिहीले तर बरे होइल. महत्वाचे म्हणजे प्रत्येक गोष्टी साठी खर्च कीती आला हे कळले तर बाकीच्यांना त्याचा उपयोग होईल.

धन्या 14/08/2014 - 20:37
अप्रतिम फोटो !!! फोटो तुम्ही स्वतः काढले असल्यास इतक्या सुंदर फोटोंवर वॉटरमार्क न टाकून फोटोंना ठीगळ न लावल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by धन्या

समर्पक 14/08/2014 - 21:49
धन्यवाद. ठिगळ मलाही मनापासून आवडत नाहीत. कोणाला सत्यप्रत हवी असेल तरी आनंदाने देईन. आनंद होणे हेच तर त्यांचे प्रयोजन...

In reply to by समर्पक

उपाशी बोका 17/08/2014 - 12:11
अरेरे, मग तुम्ही एका मोठ्या आनंदाला मुकताय की काय? पाककृती विभागात चक्कर टाकून आलात तर तुम्हाला उपयुक्त माहिती मिळेल की फोटोच्या मधोमध ठिगळ लावून फोटोचा विचका कसा करायचा ते. असो, इथे नवे दिसताय. हलके घ्या. तुमचे फोटो छान आहेत. आवडले आणि बघून खरंच आनंद झाला.

In reply to by धन्या

विलासराव 20/08/2014 - 20:46
फोटो तुम्ही स्वतः काढले असल्यास इतक्या सुंदर फोटोंवर वॉटरमार्क न टाकून फोटोंना ठीगळ न लावल्याबद्दल धन्यवाद. सहमत. प्रवास आवडतोय तुमचा.

सौंदाळा 14/08/2014 - 21:41
मस्तच, नाझका रेषांच्या फोटोंच्या आणि वर्णनाच्या प्रतिक्षेत

समर्पक 14/08/2014 - 21:42
खरं सांगायचं तर काही प्रतिसादांमधला 'तुमचेच असल्यास...' असा प्रश्नार्थ खटकला पण हरकत नाही, मी नवीन आहे त्यामुळे असेल असे म्हणतो... बाकीच्या प्रवासासंबंधी प्रश्नांची उत्तरे लेखनाच्या ओघात येतीलच, न आल्यास वेगळे नक्की लिहीन.

In reply to by समर्पक

प्यारे१ 14/08/2014 - 22:01
तुमचेच आहेत का हा प्रश्न मी आधी विचारला म्हणून... जळजळ हो! एवढे छान फोटो मला जमत नाहीत. फोटोज अत्यंत सुंदर नि कलात्मक दृष्टीनं काढलेले आणि तरीही व्यावसायिक सफाईनं काढलेले आहेत. प्रश्नाकडं सकारात्मक पहा. अप्रतिमच आहेत.

In reply to by समर्पक

हाडक्या 14/08/2014 - 22:01
खटकायचं काय राव त्यात.. ती एक प्रकारे स्तुतीच आहे हो. कारण की इथे कोणाला काय माहीत तुम्ही कोण आहात, किती चांगले छायाचित्रकार आहात. कोणी स्तुती करायचा आणि तुम्ही 'ही चित्रे मी नेटवरून डकवली आहेत' असे सांगून त्यांचा पोपट करायचात म्हणून लोकांनी हातचे राखून केलेली प्रशंसा आहे ती.. :)

नंदन 14/08/2014 - 23:16
दोन्ही भाग आवडले. एकल प्रवास आणि स्थानिकांसोबत मुक्काम याबद्दल सहमत आहे.

राघवेंद्र 14/08/2014 - 23:39
समर्पक साहेब, प्रवास वर्णन आवडले. लहान पणा पासुन या देशा बद्द्ल कुतुहुल होते. ( मराठी फळाच्या नावाचा देश ) तुमच्या मुळे माहिती मिळाली. धन्यवाद.

In reply to by राघवेंद्र

मराठी फळाच्या नावाचा देश पेरू हे फळ मूळ मराठी / भारतीय नाही. ते मूळचे मध्य अमेरिका आणि त्याला लागून असलेल्या उत्तर व दक्षिण अमेरिकेतील भूभागातले आहे. पेरू हा देश त्या भूभागात येतो ! युरोपियन (विशेषतः स्पॅनिश) लोकांनी ते जगाच्या इतर भागात नेले.

उदय 15/08/2014 - 03:53
प्रवासवर्णन आवडले आणि फोटो तर झकासच आहेत. पेरुला एकल प्रवास करायचा आणि विशेषतः इंका ट्रेल पायी करायचा माझा पण विचार आहे. तुमच्या या सुंदर प्रवासवर्णनामुळे जरा अजून लवकर जाण्याचा उत्साह येईल. असेच अजून लिहित रहा. धन्यवाद.

एस 16/08/2014 - 23:07
पेरूची सहल फारच छान सुरू आहे. तुमच्या एकल प्रवासामुळे आम्हां सगळ्यांना एकत्रच पेरूची मजा घेता येतेय ह्याबद्दल खास आभार. छायाचित्रेही मस्तच आहेत.

बॅटमॅन 18/08/2014 - 17:45
निव्वळ अप्रतिम!!!!!! दक्षिण अमेरिकेत एक तर फारसं कुणी जात नाही, गेलं तरी पेरू कुणी निवडत नाही. तुम्ही पेरूची निवड केलीत आणि अप्रतिम फोटोज़ टाकलेत याबद्दल लैच धन्यवाद. अनवट लेख असेच येत राहोत ही विनंती!!!

पैसा 19/08/2014 - 23:42
फारच सुरेख वर्णन आणि फोटो. ते त्रिशूळाच्या आकाराचे चिन्ह कोणी कोरले आहे?

In reply to by पैसा

समर्पक 22/08/2014 - 14:41
ते कोणी कोरले हे कोणालाच माहिती नाही. ५९५ फूट त्याची लांबी आहे. ते १२ मैलावरूनही दिसते त्यामुळे समुद्री (आणि हवाई?) प्रवाशांसाठी बनवले असावे असा अंदाज. काळ ख्रस्ताच्या पुर्वी सहज जातो.
या भागात सुरुवातीला एकल प्रवासाविषयी थोडे... सर्वात मोठा आणि महत्वाचा फ़ायदा म्हणजे कोणावरही अवलंबित्व नाही, स्वतः सगळा आराखडा बनवा आणि तंतोतंत पालन करा. शिवाय स्वतःला ज्याची आवड आहे त्यासाठी जास्त वेळ देता येतो. एक तोटा (किंवा फ़ायदा) म्हणजे तुमच्या 'पराक्रमांचे' फ़क्त तुम्हीच साक्षीदार असता. ब-याच वेळा पुरातत्वीय महत्व असलेल्या ठिकाणी येण्यात फ़ार लोकांना रस नसतो, मग काय्, उचला बोचकं आणि चालू लागा. अजून कोणी एकल प्रवासी असतील तर त्यांच्यासाठी एक टिप, शक्य असल्यास एखाद्या मध्यमवर्गीय स्थानिकाच्या घरी निवास करावा.

एक जुनी आठवण.

अविनाशकुलकर्णी ·

गवि 14/08/2014 - 17:32
हैला.. भारीच.. ...अशा मार्गाने मुंबईतल्या स्टेशनांचा ठिकाणा दिला तर नवखा मनुष्य नेमका कुठे उतरेल याच्या कल्पनेने मेंदूचे जाळीदार धिरडे झाले.

काका वक्तशीरपणाची काय सुरेख आठवण सांगितली आणि तीही आजच्या दिवशी. डोळे भरुन आले. (आपल्या देशाची कोणाशी तुलना केली की मला असच होतं) अजुन आपल्याला किती दिवस लागतील सिष्टिमशी वेळा जुळवून घ्यायला काय म्हैती. पण, होईल सध्या अर्धा तास एकतास घड्याळी पुढे मागे कराव्या लागतात इतकेच. -दिलीप बिरुटे (आशावादी भारतीय)

खरंच वाखाणण्याजोगी गोष्ट आहे ही. नुसती वाखाणून सोडून देण्या ऐवजी आपण ती अंगिकारण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. भारतिय रेल्वेच्या वेळापत्रकाशी आपली रेल्वे प्रामाणिक राहात नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यात आपण बदल करू शकत नाही. आपल्या हातातील गोष्ट नाही ती. पण आपल्या हाती असलेल्या गोष्टीत तरी निदान आपण वक्तशिरपणा नक्कीच अंगिकारू शकतो. एखाद्याशी ठरवलेली वेळ पाळणे, दुसर्‍याच्या वेळेचा मान राखणं, शब्द पाळणं इ.इ.इ. गोष्टींची स्वत:लाच सवय लावून घेणं आपल्याला शक्य आहे. ते न करता आपण नुसतेच इंग्रजांचा वक्तशिरपणा वाखाणू लागलो तर तो एक दांभिकपणा ठरेल.

गवि 14/08/2014 - 17:32
हैला.. भारीच.. ...अशा मार्गाने मुंबईतल्या स्टेशनांचा ठिकाणा दिला तर नवखा मनुष्य नेमका कुठे उतरेल याच्या कल्पनेने मेंदूचे जाळीदार धिरडे झाले.

काका वक्तशीरपणाची काय सुरेख आठवण सांगितली आणि तीही आजच्या दिवशी. डोळे भरुन आले. (आपल्या देशाची कोणाशी तुलना केली की मला असच होतं) अजुन आपल्याला किती दिवस लागतील सिष्टिमशी वेळा जुळवून घ्यायला काय म्हैती. पण, होईल सध्या अर्धा तास एकतास घड्याळी पुढे मागे कराव्या लागतात इतकेच. -दिलीप बिरुटे (आशावादी भारतीय)

खरंच वाखाणण्याजोगी गोष्ट आहे ही. नुसती वाखाणून सोडून देण्या ऐवजी आपण ती अंगिकारण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. भारतिय रेल्वेच्या वेळापत्रकाशी आपली रेल्वे प्रामाणिक राहात नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यात आपण बदल करू शकत नाही. आपल्या हातातील गोष्ट नाही ती. पण आपल्या हाती असलेल्या गोष्टीत तरी निदान आपण वक्तशिरपणा नक्कीच अंगिकारू शकतो. एखाद्याशी ठरवलेली वेळ पाळणे, दुसर्‍याच्या वेळेचा मान राखणं, शब्द पाळणं इ.इ.इ. गोष्टींची स्वत:लाच सवय लावून घेणं आपल्याला शक्य आहे. ते न करता आपण नुसतेच इंग्रजांचा वक्तशिरपणा वाखाणू लागलो तर तो एक दांभिकपणा ठरेल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
एक जुनी आठवण. ब्रिटिश माणसाच्या रक्तात वक्तशीर पणा भिनलेला आहे ७१-७२ साल असेल..नोकरीला लागून १.१/२ वर्ष झाले असेल.. कंपनी नवा प्रॉडक्ट तयार करणार होती..त्या साठी इंग्लंडला जाण्या साठी माझी निवड झाली त्या काळात परदेशगमन म्हणजे अप्रूप असायचे.. माझी पाहिलीच खेप(वेळ)..शिक्षण झाले अन लगेचच नोकरीला लागल्याने प्रवासाचा अनुभव नव्हता,, इंग्लंड तिथल्या लोकल्स ट्रेन बद्दल माहिती घेत होतो..त्या वेगवान असतात इत्यादी एक तर प्रॉडक्ट शिकून तो इथे तयार करून दाखवणे याचा ताण होता. बाथ नावच्या गावात कारखाना होता,तिथे एका त्याच कंपनीतल्या एकाच्या परिवारात राहण्याची सोय झाली होती.. ट्रेनिंग सुरू झाले..व त्याचाच एक

जाडे मीठ.

अनिता ठाकूर ·

सुनील 14/08/2014 - 14:10
जाडे मीठ घातलेल्या पाकृंची चव वेगळीच (चांगल्या अर्थाने!) लागते, हे अनुभवाने सांगू शकतो.

गवि 14/08/2014 - 14:24
दादरप येथील श्रीकृष्ण बटाटवडा जाड्यामिठाच्या वापराने बनवतात किंवा किमान त्यात जाडेमीठ दाताखाली लागते इतके नक्की. त्यामुळे खरोखर चांगली चव येते. बाकी आयोडिनची कमतरता होऊ नये म्हणून सर्वाधिक सामान्यपणे खाल्ल्या जाणार्‍या पदार्थात आयोडीन मिसळण्याच्या पद्धतीला जाड्या मिठाने अडसर होत असेल तर ते वाईटच. एकूणच पदार्थ नीट पॅक केलेले अधिक चांगले असे (त्या पदार्थांचा प्रथमपासूनचा प्रवास दृष्टीआड असल्याने) मत झालेले आहे. पोत्यातले जिन्नस बहुतांशी उघडे असतात.. उघड्या पोत्यातल्या धान्यावर चिमण्या, त्यांची शीट, पोरकिडे, हवेतली धूळ कचरा, आणि इतर अनेक गोष्टी येतात. खडेमिठाचं पोतं हे सर्वात उपेक्षित अवस्थेत ठेवलेलं असतं. बिनपावसाच्या दिवसांत मिठाची उघड्या तोंडाची पोती चक्क दुकानाबाहेरच्या भिंतीला टेकून किंवा रस्त्याकडेला ठेवलेली मी अनेकदा पाहिली आहेत. त्यावर येणारेजाणारे श्वान मुक्तपादे जलसिंचन करताना पाहून तेव्हापासून जाडेमीठ विकत आणण्याची इच्छा मेली आहे.

In reply to by गवि

>>>> त्यावर येणारेजाणारे श्वान मुक्तपादे जलसिंचन करताना पाहून....... अरे बापरे! गवि म्हणताहेत त्या अर्थी नक्कीच त्यांनी कुठेतरी पाहिले असावे. पण ही घटना प्रातिनिधिक मानता येणार नाही. बाहेर ठेवलेल्या उघड्या पोत्यातील मीठावर (आणि इतर धान्यावर) कोणी पक्षी-प्राणी येवू/बसू नयेत म्हणून वाण्याचे कामगार दक्ष असतात. लगेच दांडकं घेऊन धावतात. २-४ वेळा असे घडले की क्षेत्रातील प्राण्यांना/पक्षांना दहशत बसते. ते पुन्हा तिथे फिरकत नाही. रात्रीच्या वेळी पोतं बाहेरच असलं तरी त्याचं तोंड बंद करून वर वजन ठेवण्यात येतं. इतर धान्याची पोती दुकानात आंतमध्ये घेतली जातात.

आदूबाळ 14/08/2014 - 14:34
यानिमित्ताने विचारून घेतो: "मिठाची आमली" हा काय प्रकार असतो? कोकणाच्या पार्श्वभूमीवरच्या कथा कादंबर्‍यांत याचा उल्लेख वाचला आहे. म्हणजे मीठ घातलेली भाताची पेज का?

In reply to by आदूबाळ

पैसा 14/08/2014 - 22:02
लहान अख्ख्या कैर्‍या किंवा कैर्‍यांचे पातळ उभे काप मीठ घालून मुरत ठेवतात. कितीही गरीब घरात पेजेबरोबर तोंडी लावायला या आमल्या तरी नक्कीच असतात. आमली म्हणजे लहान कैरी.

In reply to by पैसा

आणि अगदी गरीब घरात असंच नाही पण चांगल्या घरातही पावसाळ्याच्या दिवसांत मासळी मिळत नसल्याने तोंडी लावायला आमली वापरली जाते (पूर्वी जायची, सध्याचं माहिती नाही!) एप्रिल/मे महिन्यात झाडांवरून खाली पडणार्‍या छोट्या कैर्‍यांचा सदुपयोग! कधीकधी अंबाडीची हिरवी फळेही अशीच मिठात मुरवून पेजेबरोबर वापरतात (त्यालाही आमली असंच म्हणतात)

In reply to by पैसा

कंजूस 15/08/2014 - 02:17
आमटे/अंबाडे लहान चिकू एवढे असतात आणि त्यांचा आंबटपणा एकसारखा असतो .तसे कैऱ्यांचे नसते त्या आंब्याच्या जातींप्रमाणे कमी जास्ती आंबट असतात .जानेवारी महिन्यात अंबाडे झाडावरून खाली पडतात त्यावेळी झाडाला पाने नसतात फक्त फिकट हिरवे अंबाडेच असतात .हे अंबाडे बरणीत भरून खडे मिठाने झाकले की काही दिवसांनी पाणी सुटून त्यात ते मुरतात .ब्रान्डेड मिठाला पाणी लवकर सुटत नाही .त्यावर तशी प्रक्रियाच केलेली असते .लोणची वगैरे खारवण्याच्या उद्योगात खडे मीठ आपल्या खारेपणाला जागते असं म्हणता येईल

माझ्या लहानपणी बहुतेक वाणसामान मसजिद बंदर इथून आणलं जायचं. माझे वडील आणायचे. कधी कधी मला बरोबर न्यायचे. (हाय! ते मस्जिद बंदर स्थानकावरचे मुगाचे वडे {http://www.misalpav.com/node/2275{}). जाडे मीठ आमच्या नाक्यावरच्या वाण्याकडून आणले जायचे. ते पाट्यावर वाटून बारीक करणे (जेवताना ताटात घेण्यासाठी) हे काम माझ्याकडे असायचे. जाडे मीठ पाट्यावर वरवंट्याने वाटून बारीक करणे हे माझे काम असायचे. आयोडिन युक्त मीठ हे मेंदूच्या वाढीसाठी आवश्यक असते. (पण म्हणून, जाहिरातीत दाखविल्याप्रमाणे, नुसते आयोडिन युक्त मीठ खाऊन कोणी 'कलेक्टर' वगैरे होत नाही). ते आपल्याला समुद्र वनस्पती, मासे ह्यातून मिळतेच पण चीझ, गाईचे दूध, अंडी, आईस्क्रिम, आयोडीनयुक्त मीठ, कवचयुक्त मासे, सोया दूध, सोया सॉस आणि दही ह्या पदार्थांमधूनही नैसर्गिकरित्या मिळते. डोंगराळ भागात जमिनीत आयोडीनचे प्रमाण कमी असते त्यामुळे तेथे स्थित माणसांमध्ये आयोडीन कमतरता भासते. ती वरील पदार्थांच्या सेवनाने भरून येते. >>>>मला वाटतं की स्वयंपाकात जाड्या मीठाचा वापर व्हावयास हवा.ते नैसर्गिक स्वरूपात असतं.Branded बारीक मीठ प्रक्रीया केलेलं असल्यामुळे त्यातील रसायनांमुळे ते तब्येतीस हानीकारक असते असे मला वाटते. जाड्या मीठात तयार बारीक मीठापेक्षा कांही पोषक द्रव्ये जास्त असतात त्यामुळे त्याची चव बारीक मीठापेक्षा जास्त चांगली असते. बाकी कांही फरक नाही. पण शरीराला आवश्यक तेव्हढे आयोडीन त्यातुन मिळेलच असे नाही. वरच्या यादीतील सर्व पदार्थ प्रत्येकाच्या रोजच्या सेवनात असतीलच असे नाही. त्यामुळे शारीराची आयोडीनची गरज सहजरित्या भागविण्याचा उत्तम मार्ग म्हणजे 'आयोडीन युक्त' तयार, बारीक मीठाचा वापर. मीठातील आयोडीनचा उपयोग मेंदूच्या वाढीसाठी होत असला तरी कुठल्याही मीठाचे सेवन प्रमाणाबाहेर होणार नाही ह्याची दक्षता घ्यावी.

In reply to by प्रभाकर पेठकर

वरील प्रतिसादात दिलेली जोडणी (लिंक) जरा (एका अंकाने) चुकली आहे ती http://www.misalpav.com/node/22756 अशी वाचावी, ही विनंती. (मुळ जोडणी दुरुस्त करण्याची संपादक मंडळाला विनंती आहे.)

कंजूस 14/08/2014 - 15:03
जाडे मीठ उपेक्षित नाही .त्यामागची भावना समजून घ्यावी .वाणी मीठ विकतांना त्या बाहेर ठेवलेल्या पोत्यातले देत नाहीत .ज्याला मीठसुध्दा मागावे लागते तो फारच गरीब समजला जातो तो जर रात्री अपरात्री आलाच तर मीठ न मिळता परत जाऊ नये यासाठी एक पोतेभर मीठ दुकानाबाहेर ठेवण्याची प्रथा आहे .शिवाय पूर्वी गोसावी ,वगैरे पायी फिरत असत ते कोणताही अन्नपदार्थ झोळीत साठवत नसत .तेही घेत . खडे मीठ समुद्राकाठच्या मिठागरात तयार होते .यात थोडे मग्नेशिअमही असते .अत्यल्प प्रमाणात आयोडिन असते .ते उपयोगी आहे .गुजरातकडे काही खाणीत आणि तिबेटच्या काही नद्यांतल्या मिठात हे दोन्ही नसतात .त्यांना गऴयाच्या गाठी सुजण्याचा रोग होऊ शकतो . हल्ली पैकबंद मिठात आयोडिन घालतात आणि त्यावर पिष्टमय पदार्थाचे लुकण चढवतात त्यामुळे पाणी सुटत नाही .

In reply to by कंजूस

गवि 14/08/2014 - 15:07
ज्याला मीठसुध्दा मागावे लागते तो फारच गरीब समजला जातो तो जर रात्री अपरात्री आलाच तर मीठ न मिळता परत जाऊ नये यासाठी एक पोतेभर मीठ दुकानाबाहेर ठेवण्याची प्रथा आहे . ओहो.. हृद्य प्रथा. हे माहीत नव्हतं म्हणून तसा गैरसमज झाला होता. (मीठ हा तुलनेत स्वस्त पदार्थ असल्याने जागा कमी पडल्यावर त्याला बाहेर ठेवणे आणि धान्य तेल वगैरे आत ठेवणे इ.) माहितीबद्दल धन्यवाद.

In reply to by गवि

>>>>मीठ हा तुलनेत स्वस्त पदार्थ असल्याने.... हा मुद्दाही असतोच. मीठ जेवणात अत्यल्प लागत असल्याने आणि स्वस्त असल्याकारणाने कोणी मीठाची चोरी करायचा प्रयत्न करीत नाही.

कंजूस 14/08/2014 - 16:20
मिठाला पारका झाला म्हाणजे खूपच गरीबी आली .वाण्याच्य पोत्यातले मीठ उचलावे लागते ही चोरी नाही .वाण्यासमोरच उचलले तरी तो काही बोलणार नाही उलट त्याला बोलवून मापटंभर तांदूळ डाळवगैरे त्याला देईल .असो .

बहुगुणी 14/08/2014 - 17:02
जाडे (खडे) मीठात सोडियम क्लोराईड व्यतिरिक्त मॅग्नेशियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड हे क्षार तसेच मॅग्नेशियम सल्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेट हेही क्षार असतात. अतिरिक्त खारटपणा (आणि थोडासा कडवटपणाही) या क्षारांनी येतो. तसंच या मीठाचं हवेतला ओलावा शोषून घेणंही वाढतं (हाय्ग्रोस्कोपिक).

एसमाळी 14/08/2014 - 18:00
काही वर्षापुर्वी माझ्या आईचे थॉयरोईडचे ऑपरेशन झाले तेंव्हा डॉक ने कारण सांगितले. जुनी लोक खडी मीठ खात त्यात आयोडीन नसल्यामुळे असे आजार संभवतात.

राही 14/08/2014 - 19:26
जाडे मीठ मिठागरांमध्ये मानवी श्रमांद्वारे तयार होते. त्यावर फारशी किंवा कोणतीही प्रक्रिया होत नाही. आजकाल मानवी वस्तीलगतचा किनारा फारच प्रदूषित असतो. भांडूपच्या पूर्वेला अजूनही मिठागरे आहेत, ती पहावी. दूर मोरवी, मांडवी वगैरे ठिकाणी प्रदूषण कदाचित कमी असेल पण अजिबात नसेल असे नाही. यास्तव रीफाइन्ड मीठ खाणे योग्य असावे असे वाटते.

सुहास.. 14/08/2014 - 22:17
खडे मीठ ...काळे मीठ !! आयोडिन ई. ई. ...ते काही का असेना ...खड्या वा काळ्या मिठाला चव वेगळी आणि छान असते ......मी आठवड्यातुन एकदा , जेव्हा बाजरी च्या भाकरीच जेवण असते ...आवर्जुन टाकतो :) गळ्याला अजुन कसलाही त्रास नाही ... असो ..आ.बा. आमल्या फकत कोकणात नाही तर मराठवाड्याकडे ही बनवितात , विषेश म्हणजे आम्ही त्यात लाल मिरच्यांचा ठेचा ही टाकतो :)

कंजूस 15/08/2014 - 01:40
आता वारीच्या निमित्ताने वारकरी झाडाखाली जेवण कसे करतात ते टिव्हीवर दाखवले .भाकऱ्या करून झाल्यावर त्याच तव्यावर तेल टाकून बचकाभर हिरव्या मिरच्या परतल्या आणि नंतर खडे मीठ घालून वाटल्या .झाला खरडा तयार आणि भाकरी .हे खाऊन पंचवीस किमी चालायला वारकरी तयार !

सुनील 14/08/2014 - 14:10
जाडे मीठ घातलेल्या पाकृंची चव वेगळीच (चांगल्या अर्थाने!) लागते, हे अनुभवाने सांगू शकतो.

गवि 14/08/2014 - 14:24
दादरप येथील श्रीकृष्ण बटाटवडा जाड्यामिठाच्या वापराने बनवतात किंवा किमान त्यात जाडेमीठ दाताखाली लागते इतके नक्की. त्यामुळे खरोखर चांगली चव येते. बाकी आयोडिनची कमतरता होऊ नये म्हणून सर्वाधिक सामान्यपणे खाल्ल्या जाणार्‍या पदार्थात आयोडीन मिसळण्याच्या पद्धतीला जाड्या मिठाने अडसर होत असेल तर ते वाईटच. एकूणच पदार्थ नीट पॅक केलेले अधिक चांगले असे (त्या पदार्थांचा प्रथमपासूनचा प्रवास दृष्टीआड असल्याने) मत झालेले आहे. पोत्यातले जिन्नस बहुतांशी उघडे असतात.. उघड्या पोत्यातल्या धान्यावर चिमण्या, त्यांची शीट, पोरकिडे, हवेतली धूळ कचरा, आणि इतर अनेक गोष्टी येतात. खडेमिठाचं पोतं हे सर्वात उपेक्षित अवस्थेत ठेवलेलं असतं. बिनपावसाच्या दिवसांत मिठाची उघड्या तोंडाची पोती चक्क दुकानाबाहेरच्या भिंतीला टेकून किंवा रस्त्याकडेला ठेवलेली मी अनेकदा पाहिली आहेत. त्यावर येणारेजाणारे श्वान मुक्तपादे जलसिंचन करताना पाहून तेव्हापासून जाडेमीठ विकत आणण्याची इच्छा मेली आहे.

In reply to by गवि

>>>> त्यावर येणारेजाणारे श्वान मुक्तपादे जलसिंचन करताना पाहून....... अरे बापरे! गवि म्हणताहेत त्या अर्थी नक्कीच त्यांनी कुठेतरी पाहिले असावे. पण ही घटना प्रातिनिधिक मानता येणार नाही. बाहेर ठेवलेल्या उघड्या पोत्यातील मीठावर (आणि इतर धान्यावर) कोणी पक्षी-प्राणी येवू/बसू नयेत म्हणून वाण्याचे कामगार दक्ष असतात. लगेच दांडकं घेऊन धावतात. २-४ वेळा असे घडले की क्षेत्रातील प्राण्यांना/पक्षांना दहशत बसते. ते पुन्हा तिथे फिरकत नाही. रात्रीच्या वेळी पोतं बाहेरच असलं तरी त्याचं तोंड बंद करून वर वजन ठेवण्यात येतं. इतर धान्याची पोती दुकानात आंतमध्ये घेतली जातात.

आदूबाळ 14/08/2014 - 14:34
यानिमित्ताने विचारून घेतो: "मिठाची आमली" हा काय प्रकार असतो? कोकणाच्या पार्श्वभूमीवरच्या कथा कादंबर्‍यांत याचा उल्लेख वाचला आहे. म्हणजे मीठ घातलेली भाताची पेज का?

In reply to by आदूबाळ

पैसा 14/08/2014 - 22:02
लहान अख्ख्या कैर्‍या किंवा कैर्‍यांचे पातळ उभे काप मीठ घालून मुरत ठेवतात. कितीही गरीब घरात पेजेबरोबर तोंडी लावायला या आमल्या तरी नक्कीच असतात. आमली म्हणजे लहान कैरी.

In reply to by पैसा

आणि अगदी गरीब घरात असंच नाही पण चांगल्या घरातही पावसाळ्याच्या दिवसांत मासळी मिळत नसल्याने तोंडी लावायला आमली वापरली जाते (पूर्वी जायची, सध्याचं माहिती नाही!) एप्रिल/मे महिन्यात झाडांवरून खाली पडणार्‍या छोट्या कैर्‍यांचा सदुपयोग! कधीकधी अंबाडीची हिरवी फळेही अशीच मिठात मुरवून पेजेबरोबर वापरतात (त्यालाही आमली असंच म्हणतात)

In reply to by पैसा

कंजूस 15/08/2014 - 02:17
आमटे/अंबाडे लहान चिकू एवढे असतात आणि त्यांचा आंबटपणा एकसारखा असतो .तसे कैऱ्यांचे नसते त्या आंब्याच्या जातींप्रमाणे कमी जास्ती आंबट असतात .जानेवारी महिन्यात अंबाडे झाडावरून खाली पडतात त्यावेळी झाडाला पाने नसतात फक्त फिकट हिरवे अंबाडेच असतात .हे अंबाडे बरणीत भरून खडे मिठाने झाकले की काही दिवसांनी पाणी सुटून त्यात ते मुरतात .ब्रान्डेड मिठाला पाणी लवकर सुटत नाही .त्यावर तशी प्रक्रियाच केलेली असते .लोणची वगैरे खारवण्याच्या उद्योगात खडे मीठ आपल्या खारेपणाला जागते असं म्हणता येईल

माझ्या लहानपणी बहुतेक वाणसामान मसजिद बंदर इथून आणलं जायचं. माझे वडील आणायचे. कधी कधी मला बरोबर न्यायचे. (हाय! ते मस्जिद बंदर स्थानकावरचे मुगाचे वडे {http://www.misalpav.com/node/2275{}). जाडे मीठ आमच्या नाक्यावरच्या वाण्याकडून आणले जायचे. ते पाट्यावर वाटून बारीक करणे (जेवताना ताटात घेण्यासाठी) हे काम माझ्याकडे असायचे. जाडे मीठ पाट्यावर वरवंट्याने वाटून बारीक करणे हे माझे काम असायचे. आयोडिन युक्त मीठ हे मेंदूच्या वाढीसाठी आवश्यक असते. (पण म्हणून, जाहिरातीत दाखविल्याप्रमाणे, नुसते आयोडिन युक्त मीठ खाऊन कोणी 'कलेक्टर' वगैरे होत नाही). ते आपल्याला समुद्र वनस्पती, मासे ह्यातून मिळतेच पण चीझ, गाईचे दूध, अंडी, आईस्क्रिम, आयोडीनयुक्त मीठ, कवचयुक्त मासे, सोया दूध, सोया सॉस आणि दही ह्या पदार्थांमधूनही नैसर्गिकरित्या मिळते. डोंगराळ भागात जमिनीत आयोडीनचे प्रमाण कमी असते त्यामुळे तेथे स्थित माणसांमध्ये आयोडीन कमतरता भासते. ती वरील पदार्थांच्या सेवनाने भरून येते. >>>>मला वाटतं की स्वयंपाकात जाड्या मीठाचा वापर व्हावयास हवा.ते नैसर्गिक स्वरूपात असतं.Branded बारीक मीठ प्रक्रीया केलेलं असल्यामुळे त्यातील रसायनांमुळे ते तब्येतीस हानीकारक असते असे मला वाटते. जाड्या मीठात तयार बारीक मीठापेक्षा कांही पोषक द्रव्ये जास्त असतात त्यामुळे त्याची चव बारीक मीठापेक्षा जास्त चांगली असते. बाकी कांही फरक नाही. पण शरीराला आवश्यक तेव्हढे आयोडीन त्यातुन मिळेलच असे नाही. वरच्या यादीतील सर्व पदार्थ प्रत्येकाच्या रोजच्या सेवनात असतीलच असे नाही. त्यामुळे शारीराची आयोडीनची गरज सहजरित्या भागविण्याचा उत्तम मार्ग म्हणजे 'आयोडीन युक्त' तयार, बारीक मीठाचा वापर. मीठातील आयोडीनचा उपयोग मेंदूच्या वाढीसाठी होत असला तरी कुठल्याही मीठाचे सेवन प्रमाणाबाहेर होणार नाही ह्याची दक्षता घ्यावी.

In reply to by प्रभाकर पेठकर

वरील प्रतिसादात दिलेली जोडणी (लिंक) जरा (एका अंकाने) चुकली आहे ती http://www.misalpav.com/node/22756 अशी वाचावी, ही विनंती. (मुळ जोडणी दुरुस्त करण्याची संपादक मंडळाला विनंती आहे.)

कंजूस 14/08/2014 - 15:03
जाडे मीठ उपेक्षित नाही .त्यामागची भावना समजून घ्यावी .वाणी मीठ विकतांना त्या बाहेर ठेवलेल्या पोत्यातले देत नाहीत .ज्याला मीठसुध्दा मागावे लागते तो फारच गरीब समजला जातो तो जर रात्री अपरात्री आलाच तर मीठ न मिळता परत जाऊ नये यासाठी एक पोतेभर मीठ दुकानाबाहेर ठेवण्याची प्रथा आहे .शिवाय पूर्वी गोसावी ,वगैरे पायी फिरत असत ते कोणताही अन्नपदार्थ झोळीत साठवत नसत .तेही घेत . खडे मीठ समुद्राकाठच्या मिठागरात तयार होते .यात थोडे मग्नेशिअमही असते .अत्यल्प प्रमाणात आयोडिन असते .ते उपयोगी आहे .गुजरातकडे काही खाणीत आणि तिबेटच्या काही नद्यांतल्या मिठात हे दोन्ही नसतात .त्यांना गऴयाच्या गाठी सुजण्याचा रोग होऊ शकतो . हल्ली पैकबंद मिठात आयोडिन घालतात आणि त्यावर पिष्टमय पदार्थाचे लुकण चढवतात त्यामुळे पाणी सुटत नाही .

In reply to by कंजूस

गवि 14/08/2014 - 15:07
ज्याला मीठसुध्दा मागावे लागते तो फारच गरीब समजला जातो तो जर रात्री अपरात्री आलाच तर मीठ न मिळता परत जाऊ नये यासाठी एक पोतेभर मीठ दुकानाबाहेर ठेवण्याची प्रथा आहे . ओहो.. हृद्य प्रथा. हे माहीत नव्हतं म्हणून तसा गैरसमज झाला होता. (मीठ हा तुलनेत स्वस्त पदार्थ असल्याने जागा कमी पडल्यावर त्याला बाहेर ठेवणे आणि धान्य तेल वगैरे आत ठेवणे इ.) माहितीबद्दल धन्यवाद.

In reply to by गवि

>>>>मीठ हा तुलनेत स्वस्त पदार्थ असल्याने.... हा मुद्दाही असतोच. मीठ जेवणात अत्यल्प लागत असल्याने आणि स्वस्त असल्याकारणाने कोणी मीठाची चोरी करायचा प्रयत्न करीत नाही.

कंजूस 14/08/2014 - 16:20
मिठाला पारका झाला म्हाणजे खूपच गरीबी आली .वाण्याच्य पोत्यातले मीठ उचलावे लागते ही चोरी नाही .वाण्यासमोरच उचलले तरी तो काही बोलणार नाही उलट त्याला बोलवून मापटंभर तांदूळ डाळवगैरे त्याला देईल .असो .

बहुगुणी 14/08/2014 - 17:02
जाडे (खडे) मीठात सोडियम क्लोराईड व्यतिरिक्त मॅग्नेशियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड हे क्षार तसेच मॅग्नेशियम सल्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेट हेही क्षार असतात. अतिरिक्त खारटपणा (आणि थोडासा कडवटपणाही) या क्षारांनी येतो. तसंच या मीठाचं हवेतला ओलावा शोषून घेणंही वाढतं (हाय्ग्रोस्कोपिक).

एसमाळी 14/08/2014 - 18:00
काही वर्षापुर्वी माझ्या आईचे थॉयरोईडचे ऑपरेशन झाले तेंव्हा डॉक ने कारण सांगितले. जुनी लोक खडी मीठ खात त्यात आयोडीन नसल्यामुळे असे आजार संभवतात.

राही 14/08/2014 - 19:26
जाडे मीठ मिठागरांमध्ये मानवी श्रमांद्वारे तयार होते. त्यावर फारशी किंवा कोणतीही प्रक्रिया होत नाही. आजकाल मानवी वस्तीलगतचा किनारा फारच प्रदूषित असतो. भांडूपच्या पूर्वेला अजूनही मिठागरे आहेत, ती पहावी. दूर मोरवी, मांडवी वगैरे ठिकाणी प्रदूषण कदाचित कमी असेल पण अजिबात नसेल असे नाही. यास्तव रीफाइन्ड मीठ खाणे योग्य असावे असे वाटते.

सुहास.. 14/08/2014 - 22:17
खडे मीठ ...काळे मीठ !! आयोडिन ई. ई. ...ते काही का असेना ...खड्या वा काळ्या मिठाला चव वेगळी आणि छान असते ......मी आठवड्यातुन एकदा , जेव्हा बाजरी च्या भाकरीच जेवण असते ...आवर्जुन टाकतो :) गळ्याला अजुन कसलाही त्रास नाही ... असो ..आ.बा. आमल्या फकत कोकणात नाही तर मराठवाड्याकडे ही बनवितात , विषेश म्हणजे आम्ही त्यात लाल मिरच्यांचा ठेचा ही टाकतो :)

कंजूस 15/08/2014 - 01:40
आता वारीच्या निमित्ताने वारकरी झाडाखाली जेवण कसे करतात ते टिव्हीवर दाखवले .भाकऱ्या करून झाल्यावर त्याच तव्यावर तेल टाकून बचकाभर हिरव्या मिरच्या परतल्या आणि नंतर खडे मीठ घालून वाटल्या .झाला खरडा तयार आणि भाकरी .हे खाऊन पंचवीस किमी चालायला वारकरी तयार !
लहानपणापासून घरात जाडं मीठ पहात आल्यामुळे, लग्नानंतरहि स्वयंपाकात तेच मी वापरू लागले. माझ्या लहानपणी वाण्याकडे जाड्या व बारीक मीठाची अशी दोन पोती असायची. नंतर 'आयोडीनयुक्त' ,सर सर असं पडणारं बारीक मीठ पिशव्यांतून मिळू लागलं आणि पोत्यांत ठेवलेलं बारीक मीठ दिसेनासं झालं.अजुन जाडं मीठ मात्र , पिशव्यांतूनच, मिळतं.मी अजुनहि स्वयंपाकात, शक्य असेल तेथे जाडं मीठच वापरते. मला वाटतं ह्या जाड्या मीठाचा वापर हल्ली कमी झालाय. बर्‍याच जणांना जाडं मीठ म्हणजे काय हेच माहित नाही.

जडण-घडण 9

माधुरी विनायक ·

विटेकर 14/08/2014 - 14:45
सगळे भाग आत्ताच वाचून काढले ! तुमची लेखनशैली, खरेतर कथनशैली फारच छान आणि ओघवती आहे. हाडाच्या शिक्षक आहात तुम्ही ! फार सुंदर लिहिता तुम्ही ! लिहित रहावे. आण्खी एक .. पटापटा लिहित रहावे , भाग फार लहान होताहेत. आय हेट क्रमश:!

विलासराव 16/08/2014 - 09:43
मस्त लिहीताय. हेवा वाटतो मला त्यांचा ज्यांना आपल्या मनातील विचार योग्य शब्दात कागदावर उतरवता येतात. खासकरुन आंतरीक अनुभव. माझ्या हातात असेल तर मी या विषयातील योग्य लोकांना नोबेल देईल. कारण बराचसा गोंधळ आपल्याला काय म्हणायचे हे योग्य शब्द न वापरल्याने (सुचल्याने) होतो असे मला वाटते. अवांतरः मलाही असेच अनुभव लिहावे वाटतात पन मग संकोचुन मी टाळतो मला १९९४ ला पहीला जॉब मिळाला मुंबईत. त्यांनी सांगीतले १२०० पगार+ ३०० कन्व्हेअंस. मला ते ३०० कशाचे ते समजायला २ महीने लागले. ईंग्रजी माझ आजही अगाधच आहे ना म्हणुन. अहो इंग्रजीच कशाला माझ मराठी व्याकरण आनी शुद्धलेखनसुद्धा अगाधच आहे. आनी शब्दांची समज तर त्याहुन जास्त.

एस 16/08/2014 - 13:20
बाकी वरील सर्व प्रतिसादांप्रमाणेच. पुभाप्र

In reply to by माधुरी विनायक

असंका 04/09/2014 - 17:47
जाऊ द्या हो. माफी कसली मागताय....त्या निमित्ताने आपला जुना धागा वर आला- म्हणजे, आमचा वाचायचा राहिला होता हो हा, म्हणून म्हटलं! कांजिण्या शाळेत जाणार्‍यांना होतात असं काहीतरी असतं ना? मुलांना होतात, तसंच मुलांच्या आजुबाजुच्यांना पण होतातच. उन्हाळ्यात होतात ना बहुधा? यंदा मी एप्रिलच्या सुरुवातीला उदगीरला गेलो होतो, तिथल्या ब्रँच मॅनेजरला वयाच्या ३८व्या वर्षी कांजिण्या झाल्या होत्या. त्याच्या मुलाकडून त्याच्याकडे आल्या....

एखादं काम मनासारखं पूर्ण झालं, तरंच सांगायचं, नाही तर नाही, असा माझा खाक्या.
काहीतरी ठाम ठरल्याशिवाय कोणालाही काही सांगायचं नाही, विचारायचं नाही, असा माझा खाक्या
थोडि आत्मस्तुतीची किनार जाणवत आहे बाकी लेख चांगला...

विटेकर 14/08/2014 - 14:45
सगळे भाग आत्ताच वाचून काढले ! तुमची लेखनशैली, खरेतर कथनशैली फारच छान आणि ओघवती आहे. हाडाच्या शिक्षक आहात तुम्ही ! फार सुंदर लिहिता तुम्ही ! लिहित रहावे. आण्खी एक .. पटापटा लिहित रहावे , भाग फार लहान होताहेत. आय हेट क्रमश:!

विलासराव 16/08/2014 - 09:43
मस्त लिहीताय. हेवा वाटतो मला त्यांचा ज्यांना आपल्या मनातील विचार योग्य शब्दात कागदावर उतरवता येतात. खासकरुन आंतरीक अनुभव. माझ्या हातात असेल तर मी या विषयातील योग्य लोकांना नोबेल देईल. कारण बराचसा गोंधळ आपल्याला काय म्हणायचे हे योग्य शब्द न वापरल्याने (सुचल्याने) होतो असे मला वाटते. अवांतरः मलाही असेच अनुभव लिहावे वाटतात पन मग संकोचुन मी टाळतो मला १९९४ ला पहीला जॉब मिळाला मुंबईत. त्यांनी सांगीतले १२०० पगार+ ३०० कन्व्हेअंस. मला ते ३०० कशाचे ते समजायला २ महीने लागले. ईंग्रजी माझ आजही अगाधच आहे ना म्हणुन. अहो इंग्रजीच कशाला माझ मराठी व्याकरण आनी शुद्धलेखनसुद्धा अगाधच आहे. आनी शब्दांची समज तर त्याहुन जास्त.

एस 16/08/2014 - 13:20
बाकी वरील सर्व प्रतिसादांप्रमाणेच. पुभाप्र

In reply to by माधुरी विनायक

असंका 04/09/2014 - 17:47
जाऊ द्या हो. माफी कसली मागताय....त्या निमित्ताने आपला जुना धागा वर आला- म्हणजे, आमचा वाचायचा राहिला होता हो हा, म्हणून म्हटलं! कांजिण्या शाळेत जाणार्‍यांना होतात असं काहीतरी असतं ना? मुलांना होतात, तसंच मुलांच्या आजुबाजुच्यांना पण होतातच. उन्हाळ्यात होतात ना बहुधा? यंदा मी एप्रिलच्या सुरुवातीला उदगीरला गेलो होतो, तिथल्या ब्रँच मॅनेजरला वयाच्या ३८व्या वर्षी कांजिण्या झाल्या होत्या. त्याच्या मुलाकडून त्याच्याकडे आल्या....

एखादं काम मनासारखं पूर्ण झालं, तरंच सांगायचं, नाही तर नाही, असा माझा खाक्या.
काहीतरी ठाम ठरल्याशिवाय कोणालाही काही सांगायचं नाही, विचारायचं नाही, असा माझा खाक्या
थोडि आत्मस्तुतीची किनार जाणवत आहे बाकी लेख चांगला...
लेखनविषय:
लेखनप्रकार
ठरल्या वेळेआधी पंधरा मिनिटं मी त्या कार्यालयात जाऊन पोहोचले. छोटंसं ऑफीस. जुजबी माहिती विचारून, एका अर्जात माझे तपशील नोंदवल्यानंतर एकाने मला, आता कॉपी टेस्टला चला, असं सांगितलं. मी काहीशा उत्सुकतेने त्याच्या मागोमाग गेले. त्याने माझ्या हातात काही इंग्रजी शुभेच्छापत्रं ठेवली. कोरे कागद दिले. ही ग्रीटींग कार्ड मराठीत करा, असं सांगून मी आणखी काही विचारायच्या आत निघूनच गेला.

भारतीय स्वतंत्रता वाटचाल... एक शोध

सस्नेह ·

१. तंत्रज्ञान प्रगती-??? आपण फक्त तन्त्र तंत्रज्ञान विकत घेतोय. मालकी हक्क आपला नाही. २. शैक्षणिक क्षेत्र बर्यापैकी. तरीही मातृभाषेतुन शिक्षण अजुनही नाही. ३. शेतकी इथेपण बर्यापैकी आहे. ४. आर्थिक इथे छान आहे. ५. क्रीडा जगत शुन्य कारण अस्स्ल भारतिय खेळ फक्त भारतियच आहेत आणि युरोपिय खेळ आणि त्यांचे अर्थकारण ह्यामुळे भारतात त्याला वाव नाही. ६. वैद्यकीय इथेही खुप प्रगती आहे. ७. अस्थिर राजकीय सत्ता. हा मुद्दाच नाही. ८. दहशतवाद हा मुद्दाच नाही. ९. लोकसंख्या हा मुद्दाच नाही. १०. नैतिकता आणि संस्कृती हे मस्त आहे. खरे तर हाही मुद्दाच नाही आणि असला तर आपण अधोगतीच केली आहे

In reply to by आदूबाळ

ह्या देशांकडे बहुतांश गोष्टींचे मालकी हक्क आहेत किंवा हे देश मोठ्या प्रमाणावर वस्तुंचे उत्पादन करतात. आता विचार करुन बघा.

In reply to by केदार-मिसळपाव

आदूबाळ 14/08/2014 - 16:13
प्रातिनिधिक उदाहरण म्हणूनः रिसर्च अँड डेव्हलपमेंट भारतात होते उत्पादन चीनमध्ये होतं सहाय्यकारी सेवा व्हिएतनाममधून पुरवल्या जातात विक्री भारतात होते मालकीहक्काचा एक कागद आणि त्याला चिकटलेली थोडीफार रॉयल्टी मिळते. अर्थव्यवस्थेला चालना देणार्‍या मुख्य गोष्टी मालकीहक्क ज्या देशाकडे आहे त्याव्यतिरिक्त दुसर्‍या देशात घडतात. या गोष्टी आपल्या देशात घडाव्यात (पर्यायाने आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळावी) म्हणून ते मालकीवाले देशही प्रयत्न करत असतात. उदा. ओबामाचे आउटसोर्सिंगविरोधी धोरण, मेक्सिकन माकिलाडोरा वगैरे. --- मला असं म्हणायचंय की जागतिकीकरणात, बहुराष्ट्रीय व्हॅल्यू चेन्सच्या युगात आपल्याकडे मालकी पाहिजे हा हट्ट धरून चालणार नाही.

In reply to by केदार-मिसळपाव

थॉर माणूस 14/08/2014 - 14:54
तंत्रज्ञान वापरण्यातली प्रगती आहे ती. संशोधन हा विषयच घेतलेला नाही लेखामधे. आणि मुद्दा क्रमांक सात पासून पुढे तर अधोगतीचेच मुद्दे आहेत त्यामुळे तुमच्या शेवटच्या ओळीचा संदर्भ लागत नाहीये. बाकी, लोकसंख्या ही फायदा आहे की नुकसान यावर एक छान चर्चा आंतरजालावर कुठेतरी वाचली होती. आता दुवा सापडतच नाहीये.

"ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळून आपल्याला ६७ वर्षे झाली" हे अतिशय ऐतिहासिक वाक्य आहे. माझे प्रश्न: ब्रिटिशांपासून? स्वातंत्र्य? मिळून? आपल्याला? इतक्या सगळ्या सज्ञां (ची व्याख्या)/(चा आवाका) खुप मोठा आणि बहुअर्थी आहे.

In reply to by मृत्युन्जय

प्यारे१ 14/08/2014 - 17:02
दहशतवाद करणारे भारतीय नागरीक नाहीत काय? माणसांना मारणं म्हणजे दहशत/आतंक/नक्षल/.... वाद ना? काही बाहेरचे बर्‍याच आतल्याना हाताशी धरुन, आपल्या लोकांना ट्रेन करुन बाकीच्यांना मारतात असं काही गोंधळाचं वातावरण आहे. त्या मुद्द्यावर भारत दहशतवादी आहे असं म्हणायला पर्याय नाही.

विटेकर 14/08/2014 - 14:52
सांस्कृतिक गुलमगिरीतून आपली अजून मुक्तता झालेलीच नाही ! आपल्या जगण्याचे तत्त्वज्ञान अजून एत्तद्देशीय नाही, सेक्युल्यारेझम च्या नावाखाली आपण आपल्या देशाचे उत्तम कडबोळे करुन ठेवले आहे ! पारतंत्र्य काय राजकीयच असायला हवे का?

चौकटराजा 14/08/2014 - 14:56
ब्रिटीश जमान्यापेक्षा प्रगति झाली आहेच. कारण स्वातंत्र्यामुळे संस्थानिकांच्या ( आता उद्योगपति नी ते स्थान घेतले आहे )चे बरोबरच मतांसाठी सामान्य माणसाचे कल्याण हे अपरिहार्य झाले. त्यात मग मतदारांचे लांगूलचालन हा ही प्रकार सुरू झाला. ( व्होट बॅंक). आता आपलीच प्रगति झाली आहे का ? व ती आपल्यामुळेच झाली आहे का हे पहाणे आले. आफिकी व काही प्रमाणात दक्खन आशियाई देश सोडले तर सर्वच देशात अशी प्रगति झाल्याचे दिसते. या प्रगतिला कारणीभूत असलेल्या शास्त्रीय संशोधनाची किती पेटंट्स आपल्याकडे आहेत? भारतीय माणसाची एकंदरीत कार्यक्षमताही जर्मनी जपान चीन , कोरिया यांच्या तुलनेत कमीच आहे. मुक्त अर्थव्यवस्थेत कामगार संघटनाही तितक्याच प्रभावी असाव्या लागतात. भारतातील कामगार चळवळ मरण्याच्या मार्गावर आहे. सबब प्रचंड आर्थिक विषमता हे आपले दुखणे झाले आहे. आज भारताचे जे चित्र दिसते त्यात मोठा वाटा हा सेवा क्षेत्राचा आहे जे बदलल्या तांत्रिक दुनियेत केंव्हाही पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळू शकते. उत्पादन व शेती हीच खरी जीवनास जोडणारी क्षेत्रे आहेत. त्यांचा व्याप जी डी पी मधे वाढला तरच आपले खरे आहे. रहाता राहिला भ्रष्टाचार. तो आपल्याकडे असला जरी जगात कोठेही नाही व आपल्याकडेच आहे असे चित्र नाही. कारण त्याचा संबंध आर्थिक नीतीशी नसून मानवी वर्तणुकीशी आहे. सबब तो रामाच्या वेळी होता. आजही आहे. तो मुक्त अर्थ व्यवस्थेत असतो व समाजवादी अर्थ व्यवस्थेत सुद्धा. तो घालवायचा की नाही हे मुल्यांवर अवलंबून. त्याचा मागणी पुरवठ्याशी थेट संबंध येत नाही. मंत्री खातो, तसा नागरिकही खातो. राजा करप्ट असतो तशी प्रजाही असते. दहशतवादाला अनेक पदर आहेत. कोणी म्हणतात बदलल्या सामरिक परिस्थेतीत समोरासमोर युद्ध अशक्य झाले आहे. मग " आमच्या नागरिकांसाठी, आमच्या धर्मासाठी " असे काहीतरी कारण पुढे करून परस्परांचे स्थैर्याला चूड लावण्याचे उद्योग देश करीत असतात. भौगोलिक वेगळेपणामुळे न्युझीलंड ऑस्ट्रेलिया याना दहशतवादाचा धोका पोहोचत नाही हे ही लक्षांत घेणे जरूर. भारत माझा देश आहे याचा अभिमान आहे.पण येथील राजकारणी, अठरापगड जाती, अनेक भाषा, कायदा मोडण्याची नागरिकांची प्रवृत्त्ती या प्रगतिच्या आड येणार यात जराही शंका नाही. एक भाषा,धर्म जात विरहित सार्वजनिक जीवन, या गोष्टींचा विचार करून एक नवा भारत देश निर्माण करण्यात १९२० ते १९६० या काळातील सर्वच नेते राजकारणी विद्वान अपयशी झाले असे माझे मत आहे. मी तरी त्याना द्रष्टे मानत नाही.

१. तंत्रज्ञान प्रगती-??? आपण फक्त तन्त्र तंत्रज्ञान विकत घेतोय. मालकी हक्क आपला नाही. २. शैक्षणिक क्षेत्र बर्यापैकी. तरीही मातृभाषेतुन शिक्षण अजुनही नाही. ३. शेतकी इथेपण बर्यापैकी आहे. ४. आर्थिक इथे छान आहे. ५. क्रीडा जगत शुन्य कारण अस्स्ल भारतिय खेळ फक्त भारतियच आहेत आणि युरोपिय खेळ आणि त्यांचे अर्थकारण ह्यामुळे भारतात त्याला वाव नाही. ६. वैद्यकीय इथेही खुप प्रगती आहे. ७. अस्थिर राजकीय सत्ता. हा मुद्दाच नाही. ८. दहशतवाद हा मुद्दाच नाही. ९. लोकसंख्या हा मुद्दाच नाही. १०. नैतिकता आणि संस्कृती हे मस्त आहे. खरे तर हाही मुद्दाच नाही आणि असला तर आपण अधोगतीच केली आहे

In reply to by आदूबाळ

ह्या देशांकडे बहुतांश गोष्टींचे मालकी हक्क आहेत किंवा हे देश मोठ्या प्रमाणावर वस्तुंचे उत्पादन करतात. आता विचार करुन बघा.

In reply to by केदार-मिसळपाव

आदूबाळ 14/08/2014 - 16:13
प्रातिनिधिक उदाहरण म्हणूनः रिसर्च अँड डेव्हलपमेंट भारतात होते उत्पादन चीनमध्ये होतं सहाय्यकारी सेवा व्हिएतनाममधून पुरवल्या जातात विक्री भारतात होते मालकीहक्काचा एक कागद आणि त्याला चिकटलेली थोडीफार रॉयल्टी मिळते. अर्थव्यवस्थेला चालना देणार्‍या मुख्य गोष्टी मालकीहक्क ज्या देशाकडे आहे त्याव्यतिरिक्त दुसर्‍या देशात घडतात. या गोष्टी आपल्या देशात घडाव्यात (पर्यायाने आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळावी) म्हणून ते मालकीवाले देशही प्रयत्न करत असतात. उदा. ओबामाचे आउटसोर्सिंगविरोधी धोरण, मेक्सिकन माकिलाडोरा वगैरे. --- मला असं म्हणायचंय की जागतिकीकरणात, बहुराष्ट्रीय व्हॅल्यू चेन्सच्या युगात आपल्याकडे मालकी पाहिजे हा हट्ट धरून चालणार नाही.

In reply to by केदार-मिसळपाव

थॉर माणूस 14/08/2014 - 14:54
तंत्रज्ञान वापरण्यातली प्रगती आहे ती. संशोधन हा विषयच घेतलेला नाही लेखामधे. आणि मुद्दा क्रमांक सात पासून पुढे तर अधोगतीचेच मुद्दे आहेत त्यामुळे तुमच्या शेवटच्या ओळीचा संदर्भ लागत नाहीये. बाकी, लोकसंख्या ही फायदा आहे की नुकसान यावर एक छान चर्चा आंतरजालावर कुठेतरी वाचली होती. आता दुवा सापडतच नाहीये.

"ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळून आपल्याला ६७ वर्षे झाली" हे अतिशय ऐतिहासिक वाक्य आहे. माझे प्रश्न: ब्रिटिशांपासून? स्वातंत्र्य? मिळून? आपल्याला? इतक्या सगळ्या सज्ञां (ची व्याख्या)/(चा आवाका) खुप मोठा आणि बहुअर्थी आहे.

In reply to by मृत्युन्जय

प्यारे१ 14/08/2014 - 17:02
दहशतवाद करणारे भारतीय नागरीक नाहीत काय? माणसांना मारणं म्हणजे दहशत/आतंक/नक्षल/.... वाद ना? काही बाहेरचे बर्‍याच आतल्याना हाताशी धरुन, आपल्या लोकांना ट्रेन करुन बाकीच्यांना मारतात असं काही गोंधळाचं वातावरण आहे. त्या मुद्द्यावर भारत दहशतवादी आहे असं म्हणायला पर्याय नाही.

विटेकर 14/08/2014 - 14:52
सांस्कृतिक गुलमगिरीतून आपली अजून मुक्तता झालेलीच नाही ! आपल्या जगण्याचे तत्त्वज्ञान अजून एत्तद्देशीय नाही, सेक्युल्यारेझम च्या नावाखाली आपण आपल्या देशाचे उत्तम कडबोळे करुन ठेवले आहे ! पारतंत्र्य काय राजकीयच असायला हवे का?

चौकटराजा 14/08/2014 - 14:56
ब्रिटीश जमान्यापेक्षा प्रगति झाली आहेच. कारण स्वातंत्र्यामुळे संस्थानिकांच्या ( आता उद्योगपति नी ते स्थान घेतले आहे )चे बरोबरच मतांसाठी सामान्य माणसाचे कल्याण हे अपरिहार्य झाले. त्यात मग मतदारांचे लांगूलचालन हा ही प्रकार सुरू झाला. ( व्होट बॅंक). आता आपलीच प्रगति झाली आहे का ? व ती आपल्यामुळेच झाली आहे का हे पहाणे आले. आफिकी व काही प्रमाणात दक्खन आशियाई देश सोडले तर सर्वच देशात अशी प्रगति झाल्याचे दिसते. या प्रगतिला कारणीभूत असलेल्या शास्त्रीय संशोधनाची किती पेटंट्स आपल्याकडे आहेत? भारतीय माणसाची एकंदरीत कार्यक्षमताही जर्मनी जपान चीन , कोरिया यांच्या तुलनेत कमीच आहे. मुक्त अर्थव्यवस्थेत कामगार संघटनाही तितक्याच प्रभावी असाव्या लागतात. भारतातील कामगार चळवळ मरण्याच्या मार्गावर आहे. सबब प्रचंड आर्थिक विषमता हे आपले दुखणे झाले आहे. आज भारताचे जे चित्र दिसते त्यात मोठा वाटा हा सेवा क्षेत्राचा आहे जे बदलल्या तांत्रिक दुनियेत केंव्हाही पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळू शकते. उत्पादन व शेती हीच खरी जीवनास जोडणारी क्षेत्रे आहेत. त्यांचा व्याप जी डी पी मधे वाढला तरच आपले खरे आहे. रहाता राहिला भ्रष्टाचार. तो आपल्याकडे असला जरी जगात कोठेही नाही व आपल्याकडेच आहे असे चित्र नाही. कारण त्याचा संबंध आर्थिक नीतीशी नसून मानवी वर्तणुकीशी आहे. सबब तो रामाच्या वेळी होता. आजही आहे. तो मुक्त अर्थ व्यवस्थेत असतो व समाजवादी अर्थ व्यवस्थेत सुद्धा. तो घालवायचा की नाही हे मुल्यांवर अवलंबून. त्याचा मागणी पुरवठ्याशी थेट संबंध येत नाही. मंत्री खातो, तसा नागरिकही खातो. राजा करप्ट असतो तशी प्रजाही असते. दहशतवादाला अनेक पदर आहेत. कोणी म्हणतात बदलल्या सामरिक परिस्थेतीत समोरासमोर युद्ध अशक्य झाले आहे. मग " आमच्या नागरिकांसाठी, आमच्या धर्मासाठी " असे काहीतरी कारण पुढे करून परस्परांचे स्थैर्याला चूड लावण्याचे उद्योग देश करीत असतात. भौगोलिक वेगळेपणामुळे न्युझीलंड ऑस्ट्रेलिया याना दहशतवादाचा धोका पोहोचत नाही हे ही लक्षांत घेणे जरूर. भारत माझा देश आहे याचा अभिमान आहे.पण येथील राजकारणी, अठरापगड जाती, अनेक भाषा, कायदा मोडण्याची नागरिकांची प्रवृत्त्ती या प्रगतिच्या आड येणार यात जराही शंका नाही. एक भाषा,धर्म जात विरहित सार्वजनिक जीवन, या गोष्टींचा विचार करून एक नवा भारत देश निर्माण करण्यात १९२० ते १९६० या काळातील सर्वच नेते राजकारणी विद्वान अपयशी झाले असे माझे मत आहे. मी तरी त्याना द्रष्टे मानत नाही.
उद्या स्वातंत्र्यदिन. ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळून आपल्याला ६७ वर्षे झाली. एकूणच या ६७ वर्षात आपण काय केले, मिळवले, गमावले याचा हा एक सहज आढावा. मिळवले : १. तंत्रज्ञान प्रगती यंत्रसामुग्री, संवादमाध्यमे, अभियांत्रिकी इ. क्षेत्रात गेल्या ६७ वर्षात भरीव कामे झाली आहेत. त्यामुळे राहणीमानाच्या दर्जातही सुधारणा झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानात आपण जगात तिसऱ्या स्थानावर आहोत. टेलिफोन वापरामध्ये आपण जगात नवव्या क्रमांकावर आहोत. दूरदर्शन वापरामध्ये चौथ्या, इंटरनेट वापरामध्ये तिसऱ्या तर मोबाईल वापरामध्ये जगात सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहोत.

चाटवाला आणि कावळा

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
उत्तम नगर येथील भोलू चाटवाल्याची आलूची टिक्की फार प्रसिद्ध होती. बाजारात मिळणाऱ्या आलू टिक्कीपेक्षा दुप्पट आकाराची, आत मध्ये भरपूर पनीर, काजू, किसमिस, वाटणे आणि चण्याच्या मोकळी डाळ भरलेली. शिवाय सजावटी साठी वर चिंच खजूरची चटणी, हिरवी चटणी, गोड दही, अदरकचे लांब काप, डाळींबाचे दाणे व चाट मसाला. स्वाद ही अप्रतिम. आलू टिक्कीचा रेट ८०रु प्लेट असला तरी ही रोज सायंकाळी टिक्की खाण्यासाठी ग्राहकांची लाईन लागायची. काही दिवसांपासून एका कावळ्याने भोलू चाटवाल्याला हैराण-परेशान करून सोडले होते. हा कावळा दुकानात शिरून थेट ग्राहकांच्या प्लेट मधून टिक्की पळवायचा.