मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा

विवेकपटाईत ·

श्रीगुरुजी Fri, 08/15/2014 - 20:42
सुंदर लेखन! छान लिहिले आहे. श्री समर्थ रामदास स्वामींची श्रीरामभक्ती अवर्णनीय आहे. श्री समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त प्रयत्नांनीच स्वराज्याची पायाभरणी झाली होती.

In reply to by श्रीगुरुजी

छान लेखन. रामदास श्रीरामभक्तीत व तीर्थाटनात मग्न असायचे, त्यामुळे संत शिरोमणी तुकाराम महाराज यांनी पूढाकार घेऊन शिवाजींना स्वराज्याची प्रेरणा दिली.

In reply to by नानासाहेब नेफळे

प्यारे१ Tue, 08/19/2014 - 16:58
जौ द्या हो. >>> रामदास श्रीरामभक्तीत व तीर्थाटनात मग्न असायचे 'तुम्ही' एवढं मान्य केलंत ते तरी काय कमी आहे? स्वराज्य बनलं तरी सुराज्य बनायला काय त्रास पडतो ते आज दिसत आहेच की.

In reply to by नानासाहेब नेफळे

नेफळे , तुकारामांचा कालखंड काय ? शिवाजी महाराजांचा कालखंड काय ? त्यांची भेट कधी कुठे अन त्यांच्या वयाच्या कितव्या वर्षी झाली ? हे जरा सांगता का ? बघुया तरी तुमचा अभ्यास किती अन फोका किती ते !

In reply to by नानासाहेब नेफळे

नेफळे , तुकारामांचा कालखंड काय ? शिवाजी महाराजांचा कालखंड काय ? त्यांची भेट कधी कुठे अन त्यांच्या वयाच्या कितव्या वर्षी झाली ? हे जरा सांगता का ? बघुया तरी तुमचा अभ्यास किती अन फोका किती ते !

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Wed, 08/20/2014 - 14:02
>>> रामदास श्रीरामभक्तीत व तीर्थाटनात मग्न असायचे, त्यामुळे संत शिरोमणी तुकाराम महाराज यांनी पूढाकार घेऊन शिवाजींना स्वराज्याची प्रेरणा दिली. अरे माईसाहेब, तू नेहमीप्रमाणेच आपला ब्रिगेडी प्रोपागंडा सुरू केलास. आयुष्यात कधीतरी सुधार रे.

In reply to by श्रीगुरुजी

नानासाहेब नेफळे गुरुवार, 08/21/2014 - 11:29
समर्थ व शिवाजी यांची भेट १६७२ ला झाली, त्याआधी रामदास तिर्थाटनात मग्न होते. नाशिक येते बारा वर्षे तपस्या केल्यांनंतर १६३२ला समर्थ चौदावर्षाच्या वनवास/ भारत भ्रमणासाठी निघुन गेले,शिवाजी १६३२ला दोन वर्षांचे होते, तेव्हा इतक्या लहान मुलाला जाता जाता समर्थांनी प्रेरणा दिली असणे शक्य नाही ,शिवाजींच्या वाढीच्या काळात जेव्हा शिवाजी खर्या अर्थाने जिजाउंच्या संस्कारात घडले तेव्हा समर्थ महाराष्ट्र प्रांताच्या बाहेर होते, तिकडून मोबाइल्द्वारे स्वराज्याची प्रेरणा दिली असे म्हणायचे असेल तर त्याकाळात मोबाईल होते हे आधी तुम्हाला सिद्ध करावे लागेल. समर्थ जेव्हा महाराष्ट्रदेषी परतले तेव्हा १६४७ उजाडले होते, शिवाजिंनी १६४५ लाच तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचा पाया घातला होता ,पूढेही समर्थ शिवाजी भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही ,भेट थेट १६७२ ला झाली,व त्याचा उल्लेखही समकालीन बखरीत नाही ,पेशवाइतल्या कागदपत्रात आहे.मग रामदासांनी शिवाजींना स्वराज्याची प्रेरणा दिली असा निष्कर्ष काढणे चूकीचे नाही काय!

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी गुरुवार, 08/21/2014 - 13:04
अरे माईसाहेब, उगाच ब्रिगेडी जो खोटा आणि जातीयवादी प्रचार करतात तो इथे लिहू नकोस. तू जे काही लिहिले आहेस ते कोठे वाचलंस? खेडेकरने गरळ ओकली आहे त्या पुस्तकात का कोकाटेच्या पुस्तकात आणि ब्रिगेडच्या इतिहासाच्या पुस्तकात?

In reply to by श्रीगुरुजी

नानासाहेब नेफळे गुरुवार, 08/21/2014 - 13:36
गुरुजी प्रतिवाद करता येत नसेल तर शांत बसा ,शिवाजी समर्थ यांच्या भेटीचा समकालीन पुरावा आहे काय ?...असल्यास द्यावा.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी गुरुवार, 08/21/2014 - 21:03
>>> गुरुजी प्रतिवाद करता येत नसेल तर शांत बसा ,शिवाजी समर्थ यांच्या भेटीचा समकालीन पुरावा आहे काय ?...असल्यास द्यावा. माईसाहेब, तू सारख्या तुझ्या ब्रिगेडी पिचकार्‍या टाकतो आहेस. जरा १९९० पूर्वीचे कोणत्याही इतिहासकाराचे ऐतिहासिक लेखन, त्यावर आधारीत ऐतिहासिक कादंबर्‍या, श्री समर्थ रामदास स्वामी व शिवाजी महाराज यांची उपलब्ध असलेली अनेक अस्सल पत्रे, आणि तेही मान्य नसेल तर निदान काँग्रेस सरकारने जी इतिहासाची पाठ्यपुस्तके तयार केली होती ती वाचून बघ. तू इथे जो खोटा इतिहास सांगत आहेस तो काँग्रेसच्या पाठिंब्याने फोफावलेल्या आणि सोकावलेल्या आणि उन्मत्त झालेल्या संभाजी ब्रिगेड नामक फॅसिस्ट संघटनेने १९९० नंतर लिहिलेला प्रोपागंडा आहे. त्यांनी असे का केले याची कारणे उघड आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

नानासाहेब नेफळे गुरुवार, 08/21/2014 - 21:23
१९९० नंतर जे घडले त्याला इतिहासाचे प्रमाणीकरण करणे असे म्हणतात. जगभरात अस्सल समकालीन पुराव्याच्या आधारे असे प्रमाणीकरण होतच असते. भारतात दुर्दैवाने असे प्रमाणिकरण होत नव्हते, त्यामुळे कुणीही काहीही लिहायचे व तेच खरे मानावे असे धादांत खोटे सांगायचे. कुणीतरी इतिहासाची पदवीही नसलेला माणुस स्वतःच्या चरीतार्थासाठी काल्पनिक कादंबर्या, नाटकं लिहतो ,धार्मिक गंडातून कल्पनाविलास करत राहतो आणि इथले लोक त्याच्या लोणकढी थापांना "ऐतिहासिक कागदपत्रे" समजतात यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय? अशा तथाकथित इतिहासकारांना जाहीर चर्चेचे आव्हान दिल्यानंतर त्यांनी कसा पळ काढला हे तुम्हाला ठाऊक असेलच.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Fri, 08/22/2014 - 13:20
>>> १९९० नंतर जे घडले त्याला इतिहासाचे प्रमाणीकरण करणे असे म्हणतात.जगभरात अस्सल समकालीन पुराव्याच्या आधारे असे प्रमाणीकरण होतच असते. भारतात दुर्दैवाने असे प्रमाणिकरण होत नव्हते, त्यामुळे कुणीही काहीही लिहायचे व तेच खरे मानावे असे धादांत खोटे सांगायचे. अरे माई, प्रमाणीकरण करणारे स्वतः इतिहास संशोधक व अभ्यासू हवेत. खेडेकर, कोकाटे, पोळके हे अभ्यासू किंवा इतिहास संशोधक नाहीत. त्यांच्याकडे कोठून आली अस्सल ऐतिहासिक कागदपत्रे? ते एका अत्यंत जातीयवादी असलेल्या फॅसिस्ट संघटनेशी संबंधित आहेत. त्यांची एका विशिष्ट जातीच्या द्वेषाने भरलेली पुस्तके म्हणजे प्रमाणीकरण असे समजत असशील तर धन्य आहे तुझी. जयसिंगराव गायकवाड, पांडुरंग बलकवडे, रणजित देसाई, बाबासाहेब पुरंदरे, नरहर कुरूंदकर, गजानन मेहेंदळे इ. संशोधकांपेक्षा खेडेकर, कोकाटे, पोळके इ. चा अभ्यास जास्त व सखोल आहे असे मानणे हे महामूर्खपणाचे लक्षण आहे. १९९० नंतर शिवरायांचे गुरू असलेले श्रीसमर्थ रामदास स्वामी, शिवरायांचे अजून एक गुरू दादोजी कोंडदेव, थोरले बाजीराव पेशवे, स्वातंत्र्यवीर सावरकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, फाशी गेलेले चाफेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके, नानासाहेब पेशवे इ. विरूद्ध अत्यंत खालच्या दर्जाला जाऊन द्वेषमूलक लिहिण्याची एक लाट आली. ब्रिगेडचा उदय याच काळात झाला. वरील नावे पाहिली तर त्यांच्याविरूद्ध का द्वेषमूलक लिहिले जात आहे याचा लगेच अंदाज येतो. याचीच परिणीती भांडारकर संस्थेवर हल्ला करणे, दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटविणे, त्यांचे संदर्भ इतिहासाच्या पुस्तकातून काढून टाकणे, बाबासाहेब पुरंदर्‍यांवर शाई टाकून त्यांचा उल्लेख बाब्या असा करणे, दादोजी कोंडदेवांचा उल्लेख दाद्या असा करणे अशा अनेक फॅसिस्ट घटनांमध्ये झाली. ब्रिगेड ज्या पक्षाचं पिल्लू आहे तो पक्ष महाराष्ट्रात गेली १५ वर्षे सत्तेवर आहे. त्यामुळेच गेल्या १५ वर्षांत अशा घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. >>> कुणीतरी इतिहासाची पदवीही नसलेला माणुस स्वतःच्या चरीतार्थासाठी काल्पनिक कादंबर्या, नाटकं लिहतो ,धार्मिक गंडातून कल्पनाविलास करत राहतो आणि इथले लोक त्याच्या लोणकढी थापांना "ऐतिहासिक कागदपत्रे" समजतात यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय? एक्झॅक्टली! कोणतीही इतिहासाची पदवी नसलेले खेडेकर, कोकाटे सारखे मत्सरी जातीयवादी एका विशिष्ट जातीविरूद्ध अत्यंत असभ्य लेखन करतात, सत्ताधारी पक्ष त्यांच्या मागे उभा राहतो आणि इथले तुझ्यासारखे त्यांचे जातबंधू त्यांच्या लोणकढी थापांना "ऐतिहासिक कागदपत्रे" समजतात यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय?

In reply to by श्रीगुरुजी

एक्झॅक्टली, गुरुजी या मुद्द्यावर मी आपल्याशी सहमती दर्शवतो. फक्त इतिहास संशोधक म्हणुन तुम्ही दिलेली नावे चूकीची आहेत. रणजित देसाई हे लेखक होते, इतिहास अभ्यासक नव्हे पुरंदरे स्वतःला शिवशाहीर म्हणवतात त्यामुळे ते इतिहास अभ्यासक वा संशोधक ठरत नाहीत. त्यांचा स्वतःचाही असा दावा नाही ,त्यामुळे तुम्ही ते संशोधक आहेत असा दावा करायचे प्रयोजन कळले नाही. जयसिंगराव गायकवाड नावाचा कुठलाही अभ्यासक राज्यात नाही ,कदाचित जयसिंगराव पवारांविषयी आपण बोलता आहात, आपण ज्या पवारांना संशोधक म्हणत आहात त्यांनी पुराव्यानिशी दादोजी कोँडदेव शिवाजिंचे गुरु नाहीत असे सिद्ध केले आहे, त्यावर तरी विश्वास ठेवणार का? दादोजीँच्यावर जी कमिटी नेमली होती त्यात पवार होते. गजानन मेहंदळेच्या बाबतीत आपल्याशी सहमत ,ते एक चांगले अभ्यासक आहेत. बाकी खेडेकर कोकाटेला त्यांच्या घरचेही इतिहास अभ्यासक म्हणत नसतील, मी कशाला त्यांना इतिहास अभ्यास म्हणेन.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Fri, 08/22/2014 - 22:16
>>> दादोजीँच्यावर जी कमिटी नेमली होती त्यात पवार होते. आता लक्षात आलं का या कमिटीने दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू नाहीत हे तथाकथित संशोधन कसं मान्य केलं ते? कमिटीत अजून कोण कोण होते ते सांगता का जरा? आणि पांडुरंग बलकवडे यांचं काय? ते अजूनही दादोजी कोंडदेव हेच शिवाजी महाराजांचे गुरू आहेत या मतावर ठाम आहेत. गजानन मेहेंदळे, कुरंदकर इ. संशोधकांचेही हेच मत आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

प्रसाद गोडबोले गुरुवार, 08/21/2014 - 13:36
रामदास अन महाराजांच्या भेटीचे आम्ही बघुन घेवु हो ... तुम्ही तुकारामांचा कालखंड आणि त्यांची शिवाजी महाराजांशी झालेली भेट ह्यावर बोला ...

पोटे Sat, 08/16/2014 - 11:22
बुडाला औरंग्या पापी ? कधी हो? निवांत ९५ वर्षे जगून आनंदात मेला. श्रींचं राज्य १८१८ ला बुडालं. औरंग्याचा वंशज १८५७ ला देशासाठी इंग्रजांविरुद्ध लढुन तुरुंगात जाऊन मेला.

In reply to by पोटे

विवेकपटाईत Sat, 08/16/2014 - 12:12
औरंगजेबच्या नंतर चे बादशाह केवळ कठपुतली होते. मुहम्मद शाह रंगीला अर्थात सन १७२४ पासून लाल किल्यावर ही राज्य चालविण्याची लायकी नव्हती. दिल्लीत त्या काळातल्या नदीवर कपडे धुण्याचा वाद दोन धोबी घेऊन बादशाह समोर आले, तर बादशाह म्हणाला नदीलाच विचार मी काय करू शकतो. लहानपणी ऐकलेली कथा आहे. (मी स्वत: जुन्या दिल्लीत राहत होते) १७६७ ते १८०५ पर्यंत चे बादशाह शिंदे सरकारचे पेन्शन वर जगत होते. बाडा हिंदुराव, ताल कटोरा गार्डन,गौरी शंकर मंदिर, मराठी राज्याच्या अनेक खुणा दिल्लीत आहेत. नंतर ब्रिटीशांच्या. मेरठच्या शिपाई कालेखान यांनी दिल्लीवर कब्जा करून बादशाहला हिंदुस्तानचा बादशाह घोषित केले. त्याची इच्छा असो व नसो बादशाह एक प्रतिक होता म्हणून बेचार्याला तरुंगात दूर देशी मारावे लागले.

In reply to by विवेकपटाईत

पोटे Sat, 08/16/2014 - 13:54
कधी मराठे पेन्शन खायचे कधी बादशा खायचा. चालायचंच . पेन्शन खातो या क्रायटेरियावर नालायक ठरवायचं म्हटलं तर पेन्शन बंद झाल्यानंतर पेन्शनसाठी लढलेली बै मर्दानी कशी काय ठरते ? नदीचा प्रसंग सुरसच आहे. बादशाने त्याची बुद्धीमत्ताच सिद्ध केली. नदीकाठी कुणी कुठे बसायचे या विषयावरुन भांडणारे ते दोघे कोणत्या धर्माचे होते? समजु शकेल काय? इतके निर्बुद्ध होते, म्हणजे ते दोघे मुसलमान नक्कीच नसावेत. नामधारी वगैरे काही का असेना. जो मनुष्य देशासाठी तुरुंगात गेला आणि मेला तो आम्हाला तुम्च्या हिंदु देवासमानच आहे. आणि त्याचा वंश त्या पौराणिक वंशा इतकाच आदरणीय आहे. उगा जिथे तिथे म्लेंछ घुसडण्यापेक्षा तुम्ही तुमच्या देवाचे भक्तीभावाने स्मरण करावे आणि भवसिंधु तरुन मोक्षास प्राप्त व्हावे.

In reply to by पोटे

पेन्शन खातो या क्रायटेरियावर नालायक ठरवायचं म्हटलं तर पेन्शन बंद झाल्यानंतर पेन्शनसाठी लढलेली बै मर्दानी कशी काय ठरते ?
>>> मुद्दा १ : औरंगजेबानंतर दिल्लीचे राज्य नाकर्त्या वंशजांमुळे मोडकळीला आले ऐतिहासिक सत्य आहे . मुद्दा २ : तुम्ही ज्यांचा बै असा एकेरी उल्लेख केलाय त्या झाशीची राणी पेन्शनसाठी लढल्या त्याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे ? "मी माझी झाशी देणार नाही " हे त्यांचे वाक्य कैक ठिकाणी नोद केलेले आहे त्यावरुन त्या स्वतःच्या झाशी साठी लढल्या असे म्हणता येते . धागा काय , तुमचा प्त्रतिसाद काय ?
इतके निर्बुद्ध होते, म्हणजे ते दोघे मुसलमान नक्कीच नसावेत.
धर्माचा आणि बुध्दीचा काय संबंध ?? ही असली भडखावु विधाने करणार्‍यांवर संपादक मंडळाने कारवाई करावी अशी विनंत्री करीत आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

पोटे Wed, 08/20/2014 - 15:39
फारच कटकट करता बुवा ! http://hi.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88 झाशीच्या राणींना इंग्रजांकडुन खर्चासाठी रक्कम मिळत असे. म्हणजे काय ? पेन्शनच ना ? पण त्यांच्या नवर्‍यांनी इंग्रजांकडुन जे कर्ज घेतले होते, त्याची कटौती करण्यास राणीबाइंचा नकार होता. राजाच्या मृयुत्युनन्तर या प्रकरणातुन तसेच राज्य खालसा प्रकरणातुन संघर्षाची ठिणगी पडली.

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रसाद गोडबोले गुरुवार, 08/21/2014 - 18:10
ह्या इथे पोटे ह्यांनी उत्तर दिले नाहीये , ह्याचा अर्थ हा पाँट आपल्याला सर झाला असे मानावे का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

पोटे गुरुवार, 08/21/2014 - 18:44
झाशीचे राज्य राणीच्या सासर्‍याने की नवर्‍याने इंग्रजांकडे गहाण टाकले होते. शिवाय नवर्‍याने इंग्रजांकडुन कर्जही घेतले होते. राज्य गहाण असले तरी राजाची वंशावळ नामधारी राजा असणार होती. पण फक्त पुरुष वंशावळ. जर एखाद्या पिढीत राजा पुत्राविना मेला तर राज्य पूर्णपणे इंग्रजांचे. इंग्रज त्या राज्यात व्यापार करुन पैसे मिळवत होते. काही वाटा राजालाही दिला जात असण्याची शक्यता आहे. झाशीच्या राजाचे निधन होण्यासुमाराला त्यांचा जिवंत पुत्र नव्हता. अ‍ॅक होता तो मेला. त्यामुळे राजाराणीने पुत्र दत्तक घेतला. पण हा दोन चार दिवसांचा दत्तक पुत्र बाप मेल्यावर इंग्रज कशाला कन्सीडर करतील ? तो इंग्रजांचे कर्ज कसे फेडणार ? त्यामुळे इंग्रजांनी दत्तक पुत्र नामंजुर करुन वंश तुटला असे मानुन दिलेल्या कर्जाला तारण म्हणुन राज्य ताब्यात घ्यायची तयारी केली. कर्ज नवर्‍याने घेतले. त्याच्या मोबदल्यात झाशी ऑलरेडी इंग्रजांअना दिलेली होती. नवरा मेल्यावर पुत्र नसला तree मला वारस माना ही राणीची इच्छा होती. पण राणीला कर्जाची जबाबदारी मात्र नको होती. म्हणजे राज्याची नामधारी वारस राणी , तिला पेन्शन हवी , पण त्यावर नवर्‍याच्या कर्जाचा बोजा मात्र नको. कर्जाची रक्कम इंग्रजांनी राज्यात व्यापार वगैरे करुन भरुन काढावी अशी राणीची अपेक्षा. यातून संघर्ष झाला . म्हणजे नवर्‍याने कर्ज घ्यायचे आणि बायकोने तारण मालमत्तेवरला अधिकारही सोडायचा नाही आणि कर्जाचीही रक्कम फेडायची नाही. आमचे सासुसासरेही असेच करायचे. सासरा शेताचा सातबारा ब्यान्केत घालुन कर्ज आणायचा . कर्ज फेडायचे नाही. मग वसुलीला माणुस दारात आला की सासु रणचंडिका होऊन म्हणायची मई मेर्या खेत नही दुंगी .. की ब्यान्कवाले गायब ! अर्थात पुढे शेतकरी कर्जमाफीत सगळे कर्ज माफच झाले हा भाग वेगळा. या प्रकाराला देशप्रेम म्हणावे अशी तुमची अपेक्षा असेल तर आमच्या सासुमॉ का भी पुतळ्या शेत के बांध पे उभारना चाहिये नै का ? :)

In reply to by पोटे

प्रसाद गोडबोले गुरुवार, 08/21/2014 - 19:10
पण राणीला कर्जाची जबाबदारी मात्र नको होती.
>>> इथं पर्यंत एक वेळ ठीक... विवादास्पद पण ठीक... असे म्हणता येईल पण
म्हणजे राज्याची नामधारी वारस राणी , तिला पेन्शन हवी
डायरेक्ट येवढी मोठ्ठी उडी ? कर्ज फेडणार नाही ह्याचा अर्थ पेन्शन द्या असा काढायचा ? आँ ? काय राव फेकता जरा जपुन फेकत चला इथे तुमचे बीग्रेडी क्राऊड नाहीये यड्यासारखं मागं मागं यायला ... सारासार विचार करुन अभ्यासपुर्वक अनुमान काढणारी लोकं आहेत ... बाकी तुमची सासु आवडली बरं का आपल्याला !! आणि हो , उड्या छोट्या मारत चला ... मोठ्ठ्या उडीच्या नादात चड्डी फाटेल राव ...सांभाळुन उडी मारा !

In reply to by प्रसाद गोडबोले

पोटे गुरुवार, 08/21/2014 - 19:17
राज्याची नामधारी वारस व्यक्तीला वार्षीक तनखा / पेन्शन होतीच. कर्जाचा हप्ता कापुन ती अगदी नगण्यच शिल्लक रहात होती. म्हणजे इंग्रजांनी पेन्शन नाकारली असे म्हणण्याइतपत ती नगण्य होती. म्हणुन तर राणीचा त्याला विरोध होता. एक्झॅक्ट आकडे नेटावर शोधावेत . मिळतील.

In reply to by पोटे

पोटे गुरुवार, 08/21/2014 - 19:11
इतिहास जरा इस्कटुन वाचला तर हे लक्षात येतेच. याउप्परपण तुम्ही पाँट जिंकलात असे तुमचे म्हणणे असेलच तर असो बुवा.

In reply to by पोटे

प्रसाद गोडबोले गुरुवार, 08/21/2014 - 19:17
इतिहास जरा इस्कटुन वाचला तर हे लक्षात येतेच.
तुम्ही जरा मॅकॉलेमेड परधार्जिण्या शिक्षणपध्द्तीतल इतिहास शिकला असाल तर तो आमचा दोष नाही मॅकॉलेचा चष्मा घातलेले नेहरुंसारखे लोकही पहिल्यांदा शिवरांयांचा उल्लेख दरोडेखोर असाच करत होते ... पण नंतर त्यांना अक्कल त्यांनी तो चष्मा बाजुला काढुन ठेवला अन जाहीर माफी ही मागितली ! तसेच तुमचा चष्मा (जर कधी उतरला तर) उतरल्यावर तुम्हालाही सद्बुधी प्राप्त होईल :) तोवर शुभेच्छा :)

vikramaditya Sun, 08/17/2014 - 16:19
जगातील सगळे management guru जे आता सांगुन राहिले आहेत ते रामदास स्वामींनी फार पूर्वी सांगीतले. लेख वाचुन आनंद वाटला. परंतु, प्रभु श्री रामचंद्र, श्री हनुमान, भक्ती हे परवलीचे शब्द बघुनही अजुन मानाचे गणपती इथे अवतीर्ण झालेले नाहीत. ह्या एतिहासिक घटनेची पण नोंद घेउया.

श्रीरामाची भक्ती म्हणजे केवळ श्रीरामाचे स्मरण करणेच नाही. अपितु श्रीरामाने दाखविलेल्या मार्गाचे अनुसरण करून जो योग्य मार्गाने समस्त सगुणाचे दुख दूर करतो तोच खरा ‘जाणता भक्त होय’
वरील एका वाक्यात बरेच काही सांगुन गेला आहात. खरतर सगळाच लेख वाचनिय, स्मरणिय आणि अनुकरणिय आहे. पैजारबुवा,

पोटे Tue, 08/19/2014 - 18:42
जगी धन्य तो दास अल्लाखुदाचा.

पोटे Wed, 08/20/2014 - 02:29
अरण्यात राहणाऱ्या दीन-दुबळ्या लोकांच्या शोषणावर सोन्याची लंका उभारली होती. जाणून-बुजून जनतेला अज्ञान आणि अशिक्षेच्या अंधारात ठेवले होते. अज्ञान आणि अशिक्षेचा अंधार दूर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ऋषी-मुनींचे आश्रम नष्ट करणे हेच रावणाचे धोरण होते. स्त्रियांचे अपहरण बलात्कार रोजच्या बाबी होत्या. ..........,......... रामाचं नाव घेऊन इतके खोटे नका हो बोलू. १. लंका ही देवांची रिझर्व ब्यांक होती. तिथे देवांनी संपत्ती ठेवली होती. लंकेचा राखणदार म्हणुन कुबेर काम पहात असे. कुबेर हा रावणाचा सावत्र भाऊ. रावणाने पराक्रमाच्या जिवावर देव व कुबेर यांना हरवले. गोरगरीबाना लुटुन त्याने लंका भरली नव्हती. २. सीता ( व त्याआधी वेदवतीचा विनयभंग ) ही प्रकरणे सोडली तर रावणाने कुठल्याही स्त्रीकडे वाइट नजरेने पाहिले नाही. ३. यद्न करणारे व न करणारे यांच्यात सांस्कृतिक संघर्ष होता. ४. पण स्वतः रावण यजुर्वेदी कुळातील असल्याने रावण वैदिकांचा शत्रू कधीच नव्हता. लंकेत नित्य वेदपठण व्हायचे असे रामायणातच लिहिल आहे.

पोटे Wed, 08/20/2014 - 10:58
भक्तीप्रद लिहायचे असेल तर तसे खरे लिहा. इतिहास लिहायचा असेल तर तोही खरा लिहा. कधी खोटी भक्ती मग दोन ओळी खोटा इतिहास ... ये ऐसा घोडा चतुर घोडा चतुर नै करने का. एकपे रहना.

In reply to by प्यारे१

धन्या गुरुवार, 08/21/2014 - 17:17
लिहायचे म्हणा. भूतकाळात. आता नाही लिहीत.
असं आहे का? श्रीरामाची ईच्छा. समर्थाचिया सेवका वक्र पाहे | असा सर्व भूमंडळी कोण आहे ||

In reply to by धन्या

पोटे गुरुवार, 08/21/2014 - 17:44
फारच अपेक्षा बुवा ! समर्थाचिया सेवकाकडे कोण कशाला वक्र नजरेने बघेल ? एक लंगोट , छाटी दंड कमंडलु इतकं पहायला साधी दृष्टी पुरते की !

मार्क ट्वेन गुरुवार, 08/21/2014 - 22:06
अमक्याने शिवाजी महाराजांना प्रेरणा दिली आणि तमका महाराजांचा गुरू होता ही विधानं मला नेहमीच हास्यास्पद वाटत आली आहेत. रामदासांचं एक अध्यात्मिक गुरू, तत्ववेत्ता, संतकवी म्हणून जे काही कर्तृत्व असेल ते असेल, पण उगाचच 'त्यांनी महाराजांना स्वराज्यनिर्मितीची प्रेरणा दिली, मार्गदर्शन केलं' म्हणून त्यांचं स्टॅटस अपग्रेडेशन करायचं कारण मला दिसत नाही. राजे अनेक संत, बाबा, फकीर, पीर यांचा सन्मान करत, त्यात रामदास, तुकारामही आले. वर नानासाहेब आणि पोटे यांनी जे काही लिहिलं आहे ते निदान विचार करण्यासारखं वाटतं आहे. त्याचा प्रतिवाद झालेला दिसत नाही, उलट आक्रस्ताळेपणा आणि नेम-कॉलिंगच झालेलं दिसतं आहे. 'रामदासांनी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा दिली, किंवा गेलाबाजार मार्गदर्शन केलं' याविषयी एखाद्या अभ्यासू व्यक्तिने काही सबळ पुरावे दिले तर वाचायला आवडेल. (राजांवर स्तुतीपर कवनं करणं (बुडाला औरंग्या पापी) म्हणजे प्रेरणा देणं नव्हे, ती तर कवी भूषणने सुद्धा केली होती) आता हे लिहिल्यामुळे मी ब्रिगेडी ठरत असेन तर ठरो बापडा.

In reply to by मार्क ट्वेन

प्रसाद गोडबोले गुरुवार, 08/21/2014 - 23:30
याविषयी एखाद्या अभ्यासू व्यक्तिने काही सबळ पुरावे दिले तर वाचायला आवडेल.
अभ्यासकरायची इच्छा दाखवलीत हे फार छान वाटले . रामदासस्वामींची आणि शिवाजी महाराजांची भेट १६७२ साली झाली हे पुराव्याने शाबीत करता येते ... इव्हन नरहर कुरुंदकर ह्याम्च्या श्रीमान योगी च्या प्रस्तावनेतही त्यांनी हे मान्य केले आहे ( कुरुंदकराम्ची जात काय हे मला माहीत नाही पण कर आहे म्हणजे बहुदा ब्राह्मण त्यातही देशस्थ असावेत , आता तुम्ही ठरवा त्यांच्यावर विश्वास ठेवायचा की नाही ते ! ) १६७२ पर्यंत शिवाजीमहाराजांच्या आयुष्यातल्या अर्ध्याहुन अधिक घटना घ्डुन गेल्या होत्या शिवाय १६७२ आधी महाराजांची स्वामींशी भेट झाल्याचा कोणताही सबळ पुरावा नाही म्हणुन रामदासस्वामींनी स्वराज्याची प्रेरणा दिली हा रामदासी बखरीतील दावा तुर्तास निर्फळ ठरतो . पण ह्याचा अर्थ हा नव्हे की महाराज स्वामींना गुरुस्थानी मानत नव्हते , रादर संब्रमावस्थेत असलेल्या संभाजीमहाराजांना आवर्जुन सज्जनगडावर पाठवले होते महाराजांनी ! ( ना केळशीला ना देहुला ). राज्याभिषेकाचेही पहिले आमंत्रण स्वामीना आहे . अन २-४ अस्सल पत्रेही आहेत ! संभाजी राजांनी , समर्थांच्या वंशजांना छलतो म्हणुन जिजोजी काटकरला डोस दिल्याचेही पत्र आहे ! सो कन्क्लुजन हेच की हे बीग्रेडी जे अपप्रचार , रामदासस्वामींचा एकेरी उल्लेख अन औरंगजेबाचे हेर वगैरे.. करत आहेत तसा जर शिवाजी संभाजी महाराजांच्या काळात केला असता तर त्याचे त्यांना परिणाम भोगावे लागले असते ! बाकी तुकाराम महाराजांचा कालखंड १५७७ ते १६५० अन शिवबांचा कालखंड १६२७-१६८० आता दोघांच्या आयुष्यातील कालखंडाच्घा हिशोब मांडुन तुम्हीच ठरवा की त्यांची भेट कधी झाली असावी ते ! असो . ह्या लेखाचा तो विषय नाही . पण ह्या बीग्रेडी लोकांना ब्राह्मणद्वेषाची कावीळ झालीये म्हणुन हे असले वादविवाद कटु करावे लागतात कारण "धटासी व्हाव्हे धट ! उध्दटासी उध्दट "असं समर्थांनी सांगुन ठेवलय तर " मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास ! कठीण वज्रास भेदु ऐसे !!" असं तुकोबांनी !! असो आपण अभ्यासकरायची इच्छा दाखवलीत ...खरंच आनंद वाटला ... मनुपुर्वक शुभेच्छा !! )

In reply to by प्रसाद गोडबोले

मार्क ट्वेन Fri, 08/22/2014 - 03:54
१६७२ पर्यंत शिवाजीमहाराजांच्या आयुष्यातल्या अर्ध्याहुन अधिक घटना घ्डुन गेल्या होत्या शिवाय १६७२ आधी महाराजांची स्वामींशी भेट झाल्याचा कोणताही सबळ पुरावा नाही म्हणुन रामदासस्वामींनी स्वराज्याची प्रेरणा दिली हा रामदासी बखरीतील दावा तुर्तास निर्फळ ठरतो .>>> एवढं प्रांजळपणे मान्य केल्याबद्दल धन्यवाद. मला रामदासांना कमी दाखवायची इच्छा नाही. (अर्थात त्यांच्यासारख्या लोकोत्तर विभूतीचं मूल्यमापन करणारे आपण कोण?) फक्त एवढंच की 'महाराजांना रामदासांबद्दल आदर होता/असावा' एवढ्या सुतावरून 'श्री समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त प्रयत्नांनीच स्वराज्याची पायाभरणी झाली होती.' किंवा 'शिवाजी महाराजांना महाराष्ट्रात स्वराज्य स्थापना करण्यास परोक्षरूपेण मदत झाली' असला स्वर्ग गाठण्याची गरज नाही. ब्रिगेडचे दावे जसे मूर्खपणाने भरलेले असतात तसेच एखादा संत केवळ विशिष्ट जातीचा होता म्हणून काहीतरी बादरायण संबध जोडून त्याला 'शिवरायांचा गुरू' वगैरे बिरूदं बहाल करणं मूर्खपणाचं आहे. 'जात ना पूछो साधू की' असं म्हटलं जाणार्‍या देशात शेवटी संतांचीसुद्धा जात पाहिली जाते हे दुर्दैव.

In reply to by मार्क ट्वेन

बाळ सप्रे Fri, 08/22/2014 - 15:32
'जात ना पूछो साधू की' असं म्हटलं जाणार्‍या देशात शेवटी संतांचीसुद्धा जात पाहिली जाते हे दुर्दैव.
+१ खरचं तुकाराम रामदास सावरकर टिळक आंबेडकर यांची जातवार वाटणी झालेली जाम डोक्यात जाते!! त्यांच्या विचारांशी कोणालाच देणंघेणं नसतं.. व्यक्तीच्या दैवतीकरणात जास्त रस असतो सगळ्यांना..

पैसा गुरुवार, 08/21/2014 - 22:59
लेखाचा विषय काय, चर्चा काय! काही आयडी मिपावर फक्त चर्चा भरकटवायला येतात या संशयावर शिक्कामोर्तब झालं इथे. तुम्हा लोकांना रामदासांची शिकवण, कार्य याबद्दल स्वतंत्रपणे विचार करायला काय होतं! तेच छत्रपती शिवरायांबद्दल. त्यांचं मोठेपण स्वतंत्रपणे मान्य करा की सायबांनो! सर्व जगात एकच राजा शिवाजी झाला. दुसरा शिवाजी ना जिजाबाईला तयार करता आला, ना त्यांच्या अनेक गुरूंना. तसंच रामदासांनी जी व्यावहारिक शिकवण दिली ती त्या काळाच्या खूप पुढे होती. प्रपंच करा, शरीर सामर्थ्य कमवा, हे त्या काळात दुसर्‍या कोणत्या संताने सांगितलं होतं? रामदास आणि शिवाजीची भेट झाली होती का नव्हती, कोण मोठा या सगळ्या चर्चेचं इथे काय प्रयोजन आहे? दोघांचेही कार्य एकमेकांना पूरक झालं एवढं मान्य करायला काय त्रास होतो कोणाला? हा इतिहास आहे हे पुरेसं नाही का?

In reply to by पैसा

प्रसाद गोडबोले गुरुवार, 08/21/2014 - 23:41
पैसा ताई , काही लोक विशिष्ठ अजेंडा ठेवुन विशिष्ठ समाजा विरोधात विष कालवण्याचे काम करत आहेत , त्यांना उत्तर द्यायला नको का ? इथे रामदासस्वामींवर वाटेल ती टिप्पण्णी , तिकडे झाशीच्या राणीवर , सावरकर तर नेहमीचेच ठरलेले ... आजकाल तर टिळकही आलेत ह्या यादीत काय तर म्हणे "भटमान्य" ! (मागे तर मलाही एका ने डोस दिला होता ह्या इथे आपल्या मिपावर ... तेव्हा मला ह्या लोकांच्या यादीत जाऊन बसल्याचा आनंद झाला होता ही बात अलहिदा *biggrin* ) असा विशिष्ठ अजेंडा ठेवुन पोलरायझेशन करणार्‍यांच्या विचारांना विचारांनीच खोडुन काढावेच लागेल ... जमेल तेव्हा जमेल तितके जमेल तिथे ... असे आमचे स्पष्ट मत आहे. पुण्यात्मा आणि पापात्मा ! दोन्ही कडे अंतरात्मा ! परी साधु भोंदु सीमा ! सांडुचि नये !!

In reply to by प्रसाद गोडबोले

पैसा Fri, 08/22/2014 - 09:28
प्रतिवाद जरूर करा! का नाही! विचारांचा प्रतिवाद विचाराने जरूर करावा. एवढंच नाही तर योग्य पुरावे समोर ठेवले तर ज्यांना फार माहिती नाही त्यांनाही त्यातले सत्य कळते. मात्र असा प्रतिवाद करण्यासाठी वेगळा धागा काढावा असे मी सुचवीन. धागा भरकटवणारे येऊन एखादी काडी टाकतात. तुम्ही लोक तिथेच प्रतिवाद करत राहिलात की धाग्याचा मूळ उद्देश बाजूला राहतो आणि लोकांचे लक्ष वादाकडेच जातं. इथे पटाईतसाहेबांनी रामदासांची शिकवण लोकांपर्यंत पोचावी म्हणून धागा काढला. ज्यांना ते नको होतं असे काही टोळभैरव नको ते लिहीत बसले. आणि नको तो वाद झाल्यामुळे या टोळांचा हेतू साध्य झाला. यापेक्षा रस्ता सोडून भरकटणार्‍या अशा पहिल्याच प्रतिसादावर जर "याचा प्रतिवाद मी दुसर्‍या धाग्यात करत आहे, तिथे येऊन काय ते लिहा" म्हणून दुसरा धागा काढला असता तर हा धागा सुरळीत चालू राहिला असता. आणि चुकीच्या विधानांचा (मग ती कोणाचीही असोत) समाचार घेतला गेला असता. प्रतिवाद का करू नये म्हणून तू विचारलंस तसं हे टोळभैरव कधीही विचारणार नाहीत कारण त्यांचा हेतू आधीच साध्य झालेला असतो. त्यांना मदत करू नका एवढंच माझं म्हणणं. अवांतरः १) समर्थ रामदास स्वामी आणि शहाजीराजांच्या संबंधांवर बाळशास्त्री हरदासांनी एका पुस्तकात लिहिलेले आठवते. २) झाशीच्या राणीबद्दल अनुदार उद्गार काढणार्‍यांनी बुंदेलखंडात जाऊन हीच विधाने करावीत. तिथे तिला मराठी/स्त्री/बामण म्हणून हिणवीत नाहीत. ती त्यांची अस्मिता आहे. ३) लोकमान्यांना भटमान्य म्हणणार्‍याचे बुद्धिवैभव पाहून थक्क आहे. या मूर्ख विधानाचा प्रतिवाद करायचीही गरज नाही. 'भारतीय असंतोषाचे जनक' असे त्यांना ब्रिटिशांनी शिवी देण्यासाठी म्हटले आणि मवाळांनी 'तेल्यातांबोळ्यांचा पुढारी' असे उपहासाने म्हटले. ती दोन्ही बिरुदे त्यांना सर्वोच्च अभिमानास्पद ठरली. त्यांचं राजकारण आणि लिखाण याबद्दल फक्त महाराष्ट्रात नव्हे तर सर्व भारतभर आणि आंतर्राष्ट्रीय पातळीवर भरपूर लिखाण आणि संशोधन झालेल आहे. त्यांना भटमान्य म्हणणे हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार झाला. तेव्हा कोणाच्याही अपप्रचाराने इतिहास बदलत नसतो एवढं लक्षात ठेवलं तरी पुरे.

In reply to by पैसा

प्रभाकर पेठकर Fri, 08/22/2014 - 10:40
>>>>मात्र असा प्रतिवाद करण्यासाठी वेगळा धागा काढावा असे मी सुचवीन. धागा भरकटवणारे येऊन एखादी काडी टाकतात. तुम्ही लोक तिथेच प्रतिवाद करत राहिलात की धाग्याचा मूळ उद्देश बाजूला राहतो आणि लोकांचे लक्ष वादाकडेच जातं. अशा नविन धाग्यावर 'धागा भरकटविणारे' फिरकणारसुद्धा नाही ह्याची खात्री कोणी द्यावी?

In reply to by प्रभाकर पेठकर

पैसा Fri, 08/22/2014 - 10:53
ते येणारच! मात्र स्वतंत्र धाग्यावर जर कोणी बेछूट विधाने करत असेल तर निश्चित उघडा पडेल. पुन्हा दुसरा धागाही भरकटवायचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला तर सगळ्यांनीच अशा प्रतिसादांकडे दुर्लक्ष करावे ही विनंती. अवांतराला माझ्याकडून पूर्णविराम. (ट्रोलिंगबद्दल कोणी दुसरा धागा काढायलाही हरकत नाही!) -- जय जय रघुवीर समर्थ! --

In reply to by पैसा

अतिअवांतर- 1.शिव समर्थ वा शहाजी समर्थ भेटीचा दावा करण्यात गैर काही नाही परंतु त्यासाठीचे समकालीन पुरावे वा संदर्भ तरी द्याल की नाही!कुणीतरी त्यांच्या पुस्तकात असे असे लिहले आहे म्हणजे तेच खरे असावे असा समज करुन आपल्या इतिहासासंदर्भात धारणा तयार करु नयेत 2.झाशीच्या राणीचा पराक्रम थोरच होता, त्याविषयी शंका नाही, परंतु इंग्रज - राणी युद्ध का झाले याविषयीचे भाष्यच करायचे नाही असा याचा अर्थ नव्हे 3अ. तेली तांबोळी यांना विधीमंडळात प्रतिनिधित्व देण्यासंदर्भात चर्चा चालू असताना 'तेली तांबोळी विधीमंडळात जाऊन तागडी तोलणार आहेत काय?' असा उपहासात्मक प्रश्न विचारणारे कोण होते याची नोंद घ्यावी. 3ब. लोकोत्तर राजा शाहू छत्रपती यांच्या विरोधात वेदोक्त प्रकरणात आघाडी उगडणारे कोण होते व याकामी थेट इंग्रजांकडेच शाहूराजांच्या विरोधात अर्ज करुन धार्मिक असंतोषाचे वातावरण तात्कालीन मराठी प्रदेशात कुणी तयार केले याचा धांडोळा घेतल्यास स्वतःच्या धार्मिक जातीय राजकीय धारणा पुन्हा नव्याने मांडता येतील.

In reply to by पैसा

प्यारे१ Fri, 08/22/2014 - 16:02
स्तुत्य सूचना पण सूचनेची अम्मलबजावणी होत नसेल तर पुढाकार घेऊन चर्चा हलवण्याचं काम संपादक मंडळानं करावं अशी मी विनंती करतो. अगदीच अवांतर पण काहीतरी भरीव असं असेल तर चर्चा हलवायला नि त्याचा नवीन धागा बनवायला चांगलं वाटेल. मूळ विषय केंद्रस्थानी राहून त्याच्या अनुषं गानं येणारे चांगले वाईट, योग्य अयोग्य (नकारार्थी शब्द होकारार्थींमुळं आले आहेत) पैलू चर्चिले जातील. मागे या संदर्भात मी एक धागा काढला होता. http://misalpav.com/node/26244

In reply to by पैसा

सुहास.. Fri, 08/22/2014 - 11:47
काही आयडी मिपावर फक्त चर्चा भरकटवायला येतात या संशयावर शिक्कामोर्तब झालं इथे. >>>> आणि काही आयडी केवळ प्रचार करायला येतात ( त्यात अपप्रचार ही शामील आहे ) ..त्या विषयी ही असेच धोरण ठेवावे , किमान सर्वसमावेशक समानता तरी दिसुन येईल ...

मदनबाण Fri, 08/22/2014 - 12:26
सुरेख लेखन ! :) @ संपदाक मंडळी नतद्रष्ट माकडांच्या मुसक्या वेळीच आवळा,मग चांगल्या धाग्यावर धिंगाणा घालायला धजावणार नाहीत परत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisis

पोटे Fri, 08/22/2014 - 15:20
या जुन्या पुराण्या राजा अन संस्थानिकांबद्दल लोक इतके प्रेम का बाळगतात समजत नाही. राजांनी आणि लोकांनी मिळवलेलं अखेर राजांच्या वारसांच्या खिशात गेलं . आज ते अब्जाधीश आहेत. आपण भिकार्डेच आहोत. संस्थानिकांचं पण तसेच आहे. सगळे संस्थानिक इंग्रजांअकडुन पेन्शन खात होते आणि त्यानंतर स्वतंत्र भारताच्या तिजोरीतुनही त्यांनी पेन्श्न खाल्लेली आहे. त्यामुळे कोण कुठला शहेनश्।आ छत्रपती संस्थानिक ... आम जनतेचं पोट जनतेने स्वतःच भरलेलं आहे. त्यांचे वारस मात्र गडगंज आहेत.

In reply to by पोटे

प्रसाद१९७१ Wed, 08/27/2014 - 10:49
या जुन्या पुराण्या राजा अन संस्थानिकांबद्दल लोक इतके प्रेम का बाळगतात समजत नाही.>>>>>>>>+१०००००० इंग्रज येइ पर्यंत सामान्य जनतेच्या आयुष्यात त्या आधीच्या ६०० वर्षात काहीही फरक पडला नव्हता, राज्य कोणी का करे ना. कुठल्याही राजाने कुठल्याही प्रकारचे सामाजिक, System Changes, आर्थिक, शैक्षणीक, राजकीय, न्यायदाना संबंधीत बदल केले नव्हते. एखादा राजा थोडा चांगला, एखादा थोडा वाईट एव्हडाच काय तो फरक. आपले राज्य आणि स्वार्थ जपणे इतकाच एक कलमी कार्यक्रम. राजकीय बदल : लोकशाही वगैरे, शैक्षणीक बदल : शाळा वगैरे चालू करणे, जगातील नविन तंत्रज्ञान आणणे. धार्मिक बदल : जाती व्यवस्था निर्मुलन, हिंदुं ना पुन्हा धर्म प्रवेश न्यायदान : न्यायालये स्थापणे, लिखीत स्वरुपान आणि समान कायदा लागू करणे आर्थिक : बॅंका, विमा कंपन्या चालू करणे ( युरोप मधे १५ व्या शतकातच चालू झाल्या ). Systemic : नोकरशाही वगैरे ( चीन मधे २००० वर्षा पासुन UPSC सारखी परिक्षा घेउन अधिकारी नेमले जायचे )

श्रीगुरुजी Fri, 08/15/2014 - 20:42
सुंदर लेखन! छान लिहिले आहे. श्री समर्थ रामदास स्वामींची श्रीरामभक्ती अवर्णनीय आहे. श्री समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त प्रयत्नांनीच स्वराज्याची पायाभरणी झाली होती.

In reply to by श्रीगुरुजी

छान लेखन. रामदास श्रीरामभक्तीत व तीर्थाटनात मग्न असायचे, त्यामुळे संत शिरोमणी तुकाराम महाराज यांनी पूढाकार घेऊन शिवाजींना स्वराज्याची प्रेरणा दिली.

In reply to by नानासाहेब नेफळे

प्यारे१ Tue, 08/19/2014 - 16:58
जौ द्या हो. >>> रामदास श्रीरामभक्तीत व तीर्थाटनात मग्न असायचे 'तुम्ही' एवढं मान्य केलंत ते तरी काय कमी आहे? स्वराज्य बनलं तरी सुराज्य बनायला काय त्रास पडतो ते आज दिसत आहेच की.

In reply to by नानासाहेब नेफळे

नेफळे , तुकारामांचा कालखंड काय ? शिवाजी महाराजांचा कालखंड काय ? त्यांची भेट कधी कुठे अन त्यांच्या वयाच्या कितव्या वर्षी झाली ? हे जरा सांगता का ? बघुया तरी तुमचा अभ्यास किती अन फोका किती ते !

In reply to by नानासाहेब नेफळे

नेफळे , तुकारामांचा कालखंड काय ? शिवाजी महाराजांचा कालखंड काय ? त्यांची भेट कधी कुठे अन त्यांच्या वयाच्या कितव्या वर्षी झाली ? हे जरा सांगता का ? बघुया तरी तुमचा अभ्यास किती अन फोका किती ते !

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Wed, 08/20/2014 - 14:02
>>> रामदास श्रीरामभक्तीत व तीर्थाटनात मग्न असायचे, त्यामुळे संत शिरोमणी तुकाराम महाराज यांनी पूढाकार घेऊन शिवाजींना स्वराज्याची प्रेरणा दिली. अरे माईसाहेब, तू नेहमीप्रमाणेच आपला ब्रिगेडी प्रोपागंडा सुरू केलास. आयुष्यात कधीतरी सुधार रे.

In reply to by श्रीगुरुजी

नानासाहेब नेफळे गुरुवार, 08/21/2014 - 11:29
समर्थ व शिवाजी यांची भेट १६७२ ला झाली, त्याआधी रामदास तिर्थाटनात मग्न होते. नाशिक येते बारा वर्षे तपस्या केल्यांनंतर १६३२ला समर्थ चौदावर्षाच्या वनवास/ भारत भ्रमणासाठी निघुन गेले,शिवाजी १६३२ला दोन वर्षांचे होते, तेव्हा इतक्या लहान मुलाला जाता जाता समर्थांनी प्रेरणा दिली असणे शक्य नाही ,शिवाजींच्या वाढीच्या काळात जेव्हा शिवाजी खर्या अर्थाने जिजाउंच्या संस्कारात घडले तेव्हा समर्थ महाराष्ट्र प्रांताच्या बाहेर होते, तिकडून मोबाइल्द्वारे स्वराज्याची प्रेरणा दिली असे म्हणायचे असेल तर त्याकाळात मोबाईल होते हे आधी तुम्हाला सिद्ध करावे लागेल. समर्थ जेव्हा महाराष्ट्रदेषी परतले तेव्हा १६४७ उजाडले होते, शिवाजिंनी १६४५ लाच तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचा पाया घातला होता ,पूढेही समर्थ शिवाजी भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही ,भेट थेट १६७२ ला झाली,व त्याचा उल्लेखही समकालीन बखरीत नाही ,पेशवाइतल्या कागदपत्रात आहे.मग रामदासांनी शिवाजींना स्वराज्याची प्रेरणा दिली असा निष्कर्ष काढणे चूकीचे नाही काय!

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी गुरुवार, 08/21/2014 - 13:04
अरे माईसाहेब, उगाच ब्रिगेडी जो खोटा आणि जातीयवादी प्रचार करतात तो इथे लिहू नकोस. तू जे काही लिहिले आहेस ते कोठे वाचलंस? खेडेकरने गरळ ओकली आहे त्या पुस्तकात का कोकाटेच्या पुस्तकात आणि ब्रिगेडच्या इतिहासाच्या पुस्तकात?

In reply to by श्रीगुरुजी

नानासाहेब नेफळे गुरुवार, 08/21/2014 - 13:36
गुरुजी प्रतिवाद करता येत नसेल तर शांत बसा ,शिवाजी समर्थ यांच्या भेटीचा समकालीन पुरावा आहे काय ?...असल्यास द्यावा.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी गुरुवार, 08/21/2014 - 21:03
>>> गुरुजी प्रतिवाद करता येत नसेल तर शांत बसा ,शिवाजी समर्थ यांच्या भेटीचा समकालीन पुरावा आहे काय ?...असल्यास द्यावा. माईसाहेब, तू सारख्या तुझ्या ब्रिगेडी पिचकार्‍या टाकतो आहेस. जरा १९९० पूर्वीचे कोणत्याही इतिहासकाराचे ऐतिहासिक लेखन, त्यावर आधारीत ऐतिहासिक कादंबर्‍या, श्री समर्थ रामदास स्वामी व शिवाजी महाराज यांची उपलब्ध असलेली अनेक अस्सल पत्रे, आणि तेही मान्य नसेल तर निदान काँग्रेस सरकारने जी इतिहासाची पाठ्यपुस्तके तयार केली होती ती वाचून बघ. तू इथे जो खोटा इतिहास सांगत आहेस तो काँग्रेसच्या पाठिंब्याने फोफावलेल्या आणि सोकावलेल्या आणि उन्मत्त झालेल्या संभाजी ब्रिगेड नामक फॅसिस्ट संघटनेने १९९० नंतर लिहिलेला प्रोपागंडा आहे. त्यांनी असे का केले याची कारणे उघड आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

नानासाहेब नेफळे गुरुवार, 08/21/2014 - 21:23
१९९० नंतर जे घडले त्याला इतिहासाचे प्रमाणीकरण करणे असे म्हणतात. जगभरात अस्सल समकालीन पुराव्याच्या आधारे असे प्रमाणीकरण होतच असते. भारतात दुर्दैवाने असे प्रमाणिकरण होत नव्हते, त्यामुळे कुणीही काहीही लिहायचे व तेच खरे मानावे असे धादांत खोटे सांगायचे. कुणीतरी इतिहासाची पदवीही नसलेला माणुस स्वतःच्या चरीतार्थासाठी काल्पनिक कादंबर्या, नाटकं लिहतो ,धार्मिक गंडातून कल्पनाविलास करत राहतो आणि इथले लोक त्याच्या लोणकढी थापांना "ऐतिहासिक कागदपत्रे" समजतात यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय? अशा तथाकथित इतिहासकारांना जाहीर चर्चेचे आव्हान दिल्यानंतर त्यांनी कसा पळ काढला हे तुम्हाला ठाऊक असेलच.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Fri, 08/22/2014 - 13:20
>>> १९९० नंतर जे घडले त्याला इतिहासाचे प्रमाणीकरण करणे असे म्हणतात.जगभरात अस्सल समकालीन पुराव्याच्या आधारे असे प्रमाणीकरण होतच असते. भारतात दुर्दैवाने असे प्रमाणिकरण होत नव्हते, त्यामुळे कुणीही काहीही लिहायचे व तेच खरे मानावे असे धादांत खोटे सांगायचे. अरे माई, प्रमाणीकरण करणारे स्वतः इतिहास संशोधक व अभ्यासू हवेत. खेडेकर, कोकाटे, पोळके हे अभ्यासू किंवा इतिहास संशोधक नाहीत. त्यांच्याकडे कोठून आली अस्सल ऐतिहासिक कागदपत्रे? ते एका अत्यंत जातीयवादी असलेल्या फॅसिस्ट संघटनेशी संबंधित आहेत. त्यांची एका विशिष्ट जातीच्या द्वेषाने भरलेली पुस्तके म्हणजे प्रमाणीकरण असे समजत असशील तर धन्य आहे तुझी. जयसिंगराव गायकवाड, पांडुरंग बलकवडे, रणजित देसाई, बाबासाहेब पुरंदरे, नरहर कुरूंदकर, गजानन मेहेंदळे इ. संशोधकांपेक्षा खेडेकर, कोकाटे, पोळके इ. चा अभ्यास जास्त व सखोल आहे असे मानणे हे महामूर्खपणाचे लक्षण आहे. १९९० नंतर शिवरायांचे गुरू असलेले श्रीसमर्थ रामदास स्वामी, शिवरायांचे अजून एक गुरू दादोजी कोंडदेव, थोरले बाजीराव पेशवे, स्वातंत्र्यवीर सावरकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, फाशी गेलेले चाफेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके, नानासाहेब पेशवे इ. विरूद्ध अत्यंत खालच्या दर्जाला जाऊन द्वेषमूलक लिहिण्याची एक लाट आली. ब्रिगेडचा उदय याच काळात झाला. वरील नावे पाहिली तर त्यांच्याविरूद्ध का द्वेषमूलक लिहिले जात आहे याचा लगेच अंदाज येतो. याचीच परिणीती भांडारकर संस्थेवर हल्ला करणे, दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटविणे, त्यांचे संदर्भ इतिहासाच्या पुस्तकातून काढून टाकणे, बाबासाहेब पुरंदर्‍यांवर शाई टाकून त्यांचा उल्लेख बाब्या असा करणे, दादोजी कोंडदेवांचा उल्लेख दाद्या असा करणे अशा अनेक फॅसिस्ट घटनांमध्ये झाली. ब्रिगेड ज्या पक्षाचं पिल्लू आहे तो पक्ष महाराष्ट्रात गेली १५ वर्षे सत्तेवर आहे. त्यामुळेच गेल्या १५ वर्षांत अशा घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. >>> कुणीतरी इतिहासाची पदवीही नसलेला माणुस स्वतःच्या चरीतार्थासाठी काल्पनिक कादंबर्या, नाटकं लिहतो ,धार्मिक गंडातून कल्पनाविलास करत राहतो आणि इथले लोक त्याच्या लोणकढी थापांना "ऐतिहासिक कागदपत्रे" समजतात यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय? एक्झॅक्टली! कोणतीही इतिहासाची पदवी नसलेले खेडेकर, कोकाटे सारखे मत्सरी जातीयवादी एका विशिष्ट जातीविरूद्ध अत्यंत असभ्य लेखन करतात, सत्ताधारी पक्ष त्यांच्या मागे उभा राहतो आणि इथले तुझ्यासारखे त्यांचे जातबंधू त्यांच्या लोणकढी थापांना "ऐतिहासिक कागदपत्रे" समजतात यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय?

In reply to by श्रीगुरुजी

एक्झॅक्टली, गुरुजी या मुद्द्यावर मी आपल्याशी सहमती दर्शवतो. फक्त इतिहास संशोधक म्हणुन तुम्ही दिलेली नावे चूकीची आहेत. रणजित देसाई हे लेखक होते, इतिहास अभ्यासक नव्हे पुरंदरे स्वतःला शिवशाहीर म्हणवतात त्यामुळे ते इतिहास अभ्यासक वा संशोधक ठरत नाहीत. त्यांचा स्वतःचाही असा दावा नाही ,त्यामुळे तुम्ही ते संशोधक आहेत असा दावा करायचे प्रयोजन कळले नाही. जयसिंगराव गायकवाड नावाचा कुठलाही अभ्यासक राज्यात नाही ,कदाचित जयसिंगराव पवारांविषयी आपण बोलता आहात, आपण ज्या पवारांना संशोधक म्हणत आहात त्यांनी पुराव्यानिशी दादोजी कोँडदेव शिवाजिंचे गुरु नाहीत असे सिद्ध केले आहे, त्यावर तरी विश्वास ठेवणार का? दादोजीँच्यावर जी कमिटी नेमली होती त्यात पवार होते. गजानन मेहंदळेच्या बाबतीत आपल्याशी सहमत ,ते एक चांगले अभ्यासक आहेत. बाकी खेडेकर कोकाटेला त्यांच्या घरचेही इतिहास अभ्यासक म्हणत नसतील, मी कशाला त्यांना इतिहास अभ्यास म्हणेन.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Fri, 08/22/2014 - 22:16
>>> दादोजीँच्यावर जी कमिटी नेमली होती त्यात पवार होते. आता लक्षात आलं का या कमिटीने दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू नाहीत हे तथाकथित संशोधन कसं मान्य केलं ते? कमिटीत अजून कोण कोण होते ते सांगता का जरा? आणि पांडुरंग बलकवडे यांचं काय? ते अजूनही दादोजी कोंडदेव हेच शिवाजी महाराजांचे गुरू आहेत या मतावर ठाम आहेत. गजानन मेहेंदळे, कुरंदकर इ. संशोधकांचेही हेच मत आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

प्रसाद गोडबोले गुरुवार, 08/21/2014 - 13:36
रामदास अन महाराजांच्या भेटीचे आम्ही बघुन घेवु हो ... तुम्ही तुकारामांचा कालखंड आणि त्यांची शिवाजी महाराजांशी झालेली भेट ह्यावर बोला ...

पोटे Sat, 08/16/2014 - 11:22
बुडाला औरंग्या पापी ? कधी हो? निवांत ९५ वर्षे जगून आनंदात मेला. श्रींचं राज्य १८१८ ला बुडालं. औरंग्याचा वंशज १८५७ ला देशासाठी इंग्रजांविरुद्ध लढुन तुरुंगात जाऊन मेला.

In reply to by पोटे

विवेकपटाईत Sat, 08/16/2014 - 12:12
औरंगजेबच्या नंतर चे बादशाह केवळ कठपुतली होते. मुहम्मद शाह रंगीला अर्थात सन १७२४ पासून लाल किल्यावर ही राज्य चालविण्याची लायकी नव्हती. दिल्लीत त्या काळातल्या नदीवर कपडे धुण्याचा वाद दोन धोबी घेऊन बादशाह समोर आले, तर बादशाह म्हणाला नदीलाच विचार मी काय करू शकतो. लहानपणी ऐकलेली कथा आहे. (मी स्वत: जुन्या दिल्लीत राहत होते) १७६७ ते १८०५ पर्यंत चे बादशाह शिंदे सरकारचे पेन्शन वर जगत होते. बाडा हिंदुराव, ताल कटोरा गार्डन,गौरी शंकर मंदिर, मराठी राज्याच्या अनेक खुणा दिल्लीत आहेत. नंतर ब्रिटीशांच्या. मेरठच्या शिपाई कालेखान यांनी दिल्लीवर कब्जा करून बादशाहला हिंदुस्तानचा बादशाह घोषित केले. त्याची इच्छा असो व नसो बादशाह एक प्रतिक होता म्हणून बेचार्याला तरुंगात दूर देशी मारावे लागले.

In reply to by विवेकपटाईत

पोटे Sat, 08/16/2014 - 13:54
कधी मराठे पेन्शन खायचे कधी बादशा खायचा. चालायचंच . पेन्शन खातो या क्रायटेरियावर नालायक ठरवायचं म्हटलं तर पेन्शन बंद झाल्यानंतर पेन्शनसाठी लढलेली बै मर्दानी कशी काय ठरते ? नदीचा प्रसंग सुरसच आहे. बादशाने त्याची बुद्धीमत्ताच सिद्ध केली. नदीकाठी कुणी कुठे बसायचे या विषयावरुन भांडणारे ते दोघे कोणत्या धर्माचे होते? समजु शकेल काय? इतके निर्बुद्ध होते, म्हणजे ते दोघे मुसलमान नक्कीच नसावेत. नामधारी वगैरे काही का असेना. जो मनुष्य देशासाठी तुरुंगात गेला आणि मेला तो आम्हाला तुम्च्या हिंदु देवासमानच आहे. आणि त्याचा वंश त्या पौराणिक वंशा इतकाच आदरणीय आहे. उगा जिथे तिथे म्लेंछ घुसडण्यापेक्षा तुम्ही तुमच्या देवाचे भक्तीभावाने स्मरण करावे आणि भवसिंधु तरुन मोक्षास प्राप्त व्हावे.

In reply to by पोटे

पेन्शन खातो या क्रायटेरियावर नालायक ठरवायचं म्हटलं तर पेन्शन बंद झाल्यानंतर पेन्शनसाठी लढलेली बै मर्दानी कशी काय ठरते ?
>>> मुद्दा १ : औरंगजेबानंतर दिल्लीचे राज्य नाकर्त्या वंशजांमुळे मोडकळीला आले ऐतिहासिक सत्य आहे . मुद्दा २ : तुम्ही ज्यांचा बै असा एकेरी उल्लेख केलाय त्या झाशीची राणी पेन्शनसाठी लढल्या त्याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे ? "मी माझी झाशी देणार नाही " हे त्यांचे वाक्य कैक ठिकाणी नोद केलेले आहे त्यावरुन त्या स्वतःच्या झाशी साठी लढल्या असे म्हणता येते . धागा काय , तुमचा प्त्रतिसाद काय ?
इतके निर्बुद्ध होते, म्हणजे ते दोघे मुसलमान नक्कीच नसावेत.
धर्माचा आणि बुध्दीचा काय संबंध ?? ही असली भडखावु विधाने करणार्‍यांवर संपादक मंडळाने कारवाई करावी अशी विनंत्री करीत आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

पोटे Wed, 08/20/2014 - 15:39
फारच कटकट करता बुवा ! http://hi.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88 झाशीच्या राणींना इंग्रजांकडुन खर्चासाठी रक्कम मिळत असे. म्हणजे काय ? पेन्शनच ना ? पण त्यांच्या नवर्‍यांनी इंग्रजांकडुन जे कर्ज घेतले होते, त्याची कटौती करण्यास राणीबाइंचा नकार होता. राजाच्या मृयुत्युनन्तर या प्रकरणातुन तसेच राज्य खालसा प्रकरणातुन संघर्षाची ठिणगी पडली.

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रसाद गोडबोले गुरुवार, 08/21/2014 - 18:10
ह्या इथे पोटे ह्यांनी उत्तर दिले नाहीये , ह्याचा अर्थ हा पाँट आपल्याला सर झाला असे मानावे का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

पोटे गुरुवार, 08/21/2014 - 18:44
झाशीचे राज्य राणीच्या सासर्‍याने की नवर्‍याने इंग्रजांकडे गहाण टाकले होते. शिवाय नवर्‍याने इंग्रजांकडुन कर्जही घेतले होते. राज्य गहाण असले तरी राजाची वंशावळ नामधारी राजा असणार होती. पण फक्त पुरुष वंशावळ. जर एखाद्या पिढीत राजा पुत्राविना मेला तर राज्य पूर्णपणे इंग्रजांचे. इंग्रज त्या राज्यात व्यापार करुन पैसे मिळवत होते. काही वाटा राजालाही दिला जात असण्याची शक्यता आहे. झाशीच्या राजाचे निधन होण्यासुमाराला त्यांचा जिवंत पुत्र नव्हता. अ‍ॅक होता तो मेला. त्यामुळे राजाराणीने पुत्र दत्तक घेतला. पण हा दोन चार दिवसांचा दत्तक पुत्र बाप मेल्यावर इंग्रज कशाला कन्सीडर करतील ? तो इंग्रजांचे कर्ज कसे फेडणार ? त्यामुळे इंग्रजांनी दत्तक पुत्र नामंजुर करुन वंश तुटला असे मानुन दिलेल्या कर्जाला तारण म्हणुन राज्य ताब्यात घ्यायची तयारी केली. कर्ज नवर्‍याने घेतले. त्याच्या मोबदल्यात झाशी ऑलरेडी इंग्रजांअना दिलेली होती. नवरा मेल्यावर पुत्र नसला तree मला वारस माना ही राणीची इच्छा होती. पण राणीला कर्जाची जबाबदारी मात्र नको होती. म्हणजे राज्याची नामधारी वारस राणी , तिला पेन्शन हवी , पण त्यावर नवर्‍याच्या कर्जाचा बोजा मात्र नको. कर्जाची रक्कम इंग्रजांनी राज्यात व्यापार वगैरे करुन भरुन काढावी अशी राणीची अपेक्षा. यातून संघर्ष झाला . म्हणजे नवर्‍याने कर्ज घ्यायचे आणि बायकोने तारण मालमत्तेवरला अधिकारही सोडायचा नाही आणि कर्जाचीही रक्कम फेडायची नाही. आमचे सासुसासरेही असेच करायचे. सासरा शेताचा सातबारा ब्यान्केत घालुन कर्ज आणायचा . कर्ज फेडायचे नाही. मग वसुलीला माणुस दारात आला की सासु रणचंडिका होऊन म्हणायची मई मेर्या खेत नही दुंगी .. की ब्यान्कवाले गायब ! अर्थात पुढे शेतकरी कर्जमाफीत सगळे कर्ज माफच झाले हा भाग वेगळा. या प्रकाराला देशप्रेम म्हणावे अशी तुमची अपेक्षा असेल तर आमच्या सासुमॉ का भी पुतळ्या शेत के बांध पे उभारना चाहिये नै का ? :)

In reply to by पोटे

प्रसाद गोडबोले गुरुवार, 08/21/2014 - 19:10
पण राणीला कर्जाची जबाबदारी मात्र नको होती.
>>> इथं पर्यंत एक वेळ ठीक... विवादास्पद पण ठीक... असे म्हणता येईल पण
म्हणजे राज्याची नामधारी वारस राणी , तिला पेन्शन हवी
डायरेक्ट येवढी मोठ्ठी उडी ? कर्ज फेडणार नाही ह्याचा अर्थ पेन्शन द्या असा काढायचा ? आँ ? काय राव फेकता जरा जपुन फेकत चला इथे तुमचे बीग्रेडी क्राऊड नाहीये यड्यासारखं मागं मागं यायला ... सारासार विचार करुन अभ्यासपुर्वक अनुमान काढणारी लोकं आहेत ... बाकी तुमची सासु आवडली बरं का आपल्याला !! आणि हो , उड्या छोट्या मारत चला ... मोठ्ठ्या उडीच्या नादात चड्डी फाटेल राव ...सांभाळुन उडी मारा !

In reply to by प्रसाद गोडबोले

पोटे गुरुवार, 08/21/2014 - 19:17
राज्याची नामधारी वारस व्यक्तीला वार्षीक तनखा / पेन्शन होतीच. कर्जाचा हप्ता कापुन ती अगदी नगण्यच शिल्लक रहात होती. म्हणजे इंग्रजांनी पेन्शन नाकारली असे म्हणण्याइतपत ती नगण्य होती. म्हणुन तर राणीचा त्याला विरोध होता. एक्झॅक्ट आकडे नेटावर शोधावेत . मिळतील.

In reply to by पोटे

पोटे गुरुवार, 08/21/2014 - 19:11
इतिहास जरा इस्कटुन वाचला तर हे लक्षात येतेच. याउप्परपण तुम्ही पाँट जिंकलात असे तुमचे म्हणणे असेलच तर असो बुवा.

In reply to by पोटे

प्रसाद गोडबोले गुरुवार, 08/21/2014 - 19:17
इतिहास जरा इस्कटुन वाचला तर हे लक्षात येतेच.
तुम्ही जरा मॅकॉलेमेड परधार्जिण्या शिक्षणपध्द्तीतल इतिहास शिकला असाल तर तो आमचा दोष नाही मॅकॉलेचा चष्मा घातलेले नेहरुंसारखे लोकही पहिल्यांदा शिवरांयांचा उल्लेख दरोडेखोर असाच करत होते ... पण नंतर त्यांना अक्कल त्यांनी तो चष्मा बाजुला काढुन ठेवला अन जाहीर माफी ही मागितली ! तसेच तुमचा चष्मा (जर कधी उतरला तर) उतरल्यावर तुम्हालाही सद्बुधी प्राप्त होईल :) तोवर शुभेच्छा :)

vikramaditya Sun, 08/17/2014 - 16:19
जगातील सगळे management guru जे आता सांगुन राहिले आहेत ते रामदास स्वामींनी फार पूर्वी सांगीतले. लेख वाचुन आनंद वाटला. परंतु, प्रभु श्री रामचंद्र, श्री हनुमान, भक्ती हे परवलीचे शब्द बघुनही अजुन मानाचे गणपती इथे अवतीर्ण झालेले नाहीत. ह्या एतिहासिक घटनेची पण नोंद घेउया.

श्रीरामाची भक्ती म्हणजे केवळ श्रीरामाचे स्मरण करणेच नाही. अपितु श्रीरामाने दाखविलेल्या मार्गाचे अनुसरण करून जो योग्य मार्गाने समस्त सगुणाचे दुख दूर करतो तोच खरा ‘जाणता भक्त होय’
वरील एका वाक्यात बरेच काही सांगुन गेला आहात. खरतर सगळाच लेख वाचनिय, स्मरणिय आणि अनुकरणिय आहे. पैजारबुवा,

पोटे Tue, 08/19/2014 - 18:42
जगी धन्य तो दास अल्लाखुदाचा.

पोटे Wed, 08/20/2014 - 02:29
अरण्यात राहणाऱ्या दीन-दुबळ्या लोकांच्या शोषणावर सोन्याची लंका उभारली होती. जाणून-बुजून जनतेला अज्ञान आणि अशिक्षेच्या अंधारात ठेवले होते. अज्ञान आणि अशिक्षेचा अंधार दूर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ऋषी-मुनींचे आश्रम नष्ट करणे हेच रावणाचे धोरण होते. स्त्रियांचे अपहरण बलात्कार रोजच्या बाबी होत्या. ..........,......... रामाचं नाव घेऊन इतके खोटे नका हो बोलू. १. लंका ही देवांची रिझर्व ब्यांक होती. तिथे देवांनी संपत्ती ठेवली होती. लंकेचा राखणदार म्हणुन कुबेर काम पहात असे. कुबेर हा रावणाचा सावत्र भाऊ. रावणाने पराक्रमाच्या जिवावर देव व कुबेर यांना हरवले. गोरगरीबाना लुटुन त्याने लंका भरली नव्हती. २. सीता ( व त्याआधी वेदवतीचा विनयभंग ) ही प्रकरणे सोडली तर रावणाने कुठल्याही स्त्रीकडे वाइट नजरेने पाहिले नाही. ३. यद्न करणारे व न करणारे यांच्यात सांस्कृतिक संघर्ष होता. ४. पण स्वतः रावण यजुर्वेदी कुळातील असल्याने रावण वैदिकांचा शत्रू कधीच नव्हता. लंकेत नित्य वेदपठण व्हायचे असे रामायणातच लिहिल आहे.

पोटे Wed, 08/20/2014 - 10:58
भक्तीप्रद लिहायचे असेल तर तसे खरे लिहा. इतिहास लिहायचा असेल तर तोही खरा लिहा. कधी खोटी भक्ती मग दोन ओळी खोटा इतिहास ... ये ऐसा घोडा चतुर घोडा चतुर नै करने का. एकपे रहना.

In reply to by प्यारे१

धन्या गुरुवार, 08/21/2014 - 17:17
लिहायचे म्हणा. भूतकाळात. आता नाही लिहीत.
असं आहे का? श्रीरामाची ईच्छा. समर्थाचिया सेवका वक्र पाहे | असा सर्व भूमंडळी कोण आहे ||

In reply to by धन्या

पोटे गुरुवार, 08/21/2014 - 17:44
फारच अपेक्षा बुवा ! समर्थाचिया सेवकाकडे कोण कशाला वक्र नजरेने बघेल ? एक लंगोट , छाटी दंड कमंडलु इतकं पहायला साधी दृष्टी पुरते की !

मार्क ट्वेन गुरुवार, 08/21/2014 - 22:06
अमक्याने शिवाजी महाराजांना प्रेरणा दिली आणि तमका महाराजांचा गुरू होता ही विधानं मला नेहमीच हास्यास्पद वाटत आली आहेत. रामदासांचं एक अध्यात्मिक गुरू, तत्ववेत्ता, संतकवी म्हणून जे काही कर्तृत्व असेल ते असेल, पण उगाचच 'त्यांनी महाराजांना स्वराज्यनिर्मितीची प्रेरणा दिली, मार्गदर्शन केलं' म्हणून त्यांचं स्टॅटस अपग्रेडेशन करायचं कारण मला दिसत नाही. राजे अनेक संत, बाबा, फकीर, पीर यांचा सन्मान करत, त्यात रामदास, तुकारामही आले. वर नानासाहेब आणि पोटे यांनी जे काही लिहिलं आहे ते निदान विचार करण्यासारखं वाटतं आहे. त्याचा प्रतिवाद झालेला दिसत नाही, उलट आक्रस्ताळेपणा आणि नेम-कॉलिंगच झालेलं दिसतं आहे. 'रामदासांनी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा दिली, किंवा गेलाबाजार मार्गदर्शन केलं' याविषयी एखाद्या अभ्यासू व्यक्तिने काही सबळ पुरावे दिले तर वाचायला आवडेल. (राजांवर स्तुतीपर कवनं करणं (बुडाला औरंग्या पापी) म्हणजे प्रेरणा देणं नव्हे, ती तर कवी भूषणने सुद्धा केली होती) आता हे लिहिल्यामुळे मी ब्रिगेडी ठरत असेन तर ठरो बापडा.

In reply to by मार्क ट्वेन

प्रसाद गोडबोले गुरुवार, 08/21/2014 - 23:30
याविषयी एखाद्या अभ्यासू व्यक्तिने काही सबळ पुरावे दिले तर वाचायला आवडेल.
अभ्यासकरायची इच्छा दाखवलीत हे फार छान वाटले . रामदासस्वामींची आणि शिवाजी महाराजांची भेट १६७२ साली झाली हे पुराव्याने शाबीत करता येते ... इव्हन नरहर कुरुंदकर ह्याम्च्या श्रीमान योगी च्या प्रस्तावनेतही त्यांनी हे मान्य केले आहे ( कुरुंदकराम्ची जात काय हे मला माहीत नाही पण कर आहे म्हणजे बहुदा ब्राह्मण त्यातही देशस्थ असावेत , आता तुम्ही ठरवा त्यांच्यावर विश्वास ठेवायचा की नाही ते ! ) १६७२ पर्यंत शिवाजीमहाराजांच्या आयुष्यातल्या अर्ध्याहुन अधिक घटना घ्डुन गेल्या होत्या शिवाय १६७२ आधी महाराजांची स्वामींशी भेट झाल्याचा कोणताही सबळ पुरावा नाही म्हणुन रामदासस्वामींनी स्वराज्याची प्रेरणा दिली हा रामदासी बखरीतील दावा तुर्तास निर्फळ ठरतो . पण ह्याचा अर्थ हा नव्हे की महाराज स्वामींना गुरुस्थानी मानत नव्हते , रादर संब्रमावस्थेत असलेल्या संभाजीमहाराजांना आवर्जुन सज्जनगडावर पाठवले होते महाराजांनी ! ( ना केळशीला ना देहुला ). राज्याभिषेकाचेही पहिले आमंत्रण स्वामीना आहे . अन २-४ अस्सल पत्रेही आहेत ! संभाजी राजांनी , समर्थांच्या वंशजांना छलतो म्हणुन जिजोजी काटकरला डोस दिल्याचेही पत्र आहे ! सो कन्क्लुजन हेच की हे बीग्रेडी जे अपप्रचार , रामदासस्वामींचा एकेरी उल्लेख अन औरंगजेबाचे हेर वगैरे.. करत आहेत तसा जर शिवाजी संभाजी महाराजांच्या काळात केला असता तर त्याचे त्यांना परिणाम भोगावे लागले असते ! बाकी तुकाराम महाराजांचा कालखंड १५७७ ते १६५० अन शिवबांचा कालखंड १६२७-१६८० आता दोघांच्या आयुष्यातील कालखंडाच्घा हिशोब मांडुन तुम्हीच ठरवा की त्यांची भेट कधी झाली असावी ते ! असो . ह्या लेखाचा तो विषय नाही . पण ह्या बीग्रेडी लोकांना ब्राह्मणद्वेषाची कावीळ झालीये म्हणुन हे असले वादविवाद कटु करावे लागतात कारण "धटासी व्हाव्हे धट ! उध्दटासी उध्दट "असं समर्थांनी सांगुन ठेवलय तर " मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास ! कठीण वज्रास भेदु ऐसे !!" असं तुकोबांनी !! असो आपण अभ्यासकरायची इच्छा दाखवलीत ...खरंच आनंद वाटला ... मनुपुर्वक शुभेच्छा !! )

In reply to by प्रसाद गोडबोले

मार्क ट्वेन Fri, 08/22/2014 - 03:54
१६७२ पर्यंत शिवाजीमहाराजांच्या आयुष्यातल्या अर्ध्याहुन अधिक घटना घ्डुन गेल्या होत्या शिवाय १६७२ आधी महाराजांची स्वामींशी भेट झाल्याचा कोणताही सबळ पुरावा नाही म्हणुन रामदासस्वामींनी स्वराज्याची प्रेरणा दिली हा रामदासी बखरीतील दावा तुर्तास निर्फळ ठरतो .>>> एवढं प्रांजळपणे मान्य केल्याबद्दल धन्यवाद. मला रामदासांना कमी दाखवायची इच्छा नाही. (अर्थात त्यांच्यासारख्या लोकोत्तर विभूतीचं मूल्यमापन करणारे आपण कोण?) फक्त एवढंच की 'महाराजांना रामदासांबद्दल आदर होता/असावा' एवढ्या सुतावरून 'श्री समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त प्रयत्नांनीच स्वराज्याची पायाभरणी झाली होती.' किंवा 'शिवाजी महाराजांना महाराष्ट्रात स्वराज्य स्थापना करण्यास परोक्षरूपेण मदत झाली' असला स्वर्ग गाठण्याची गरज नाही. ब्रिगेडचे दावे जसे मूर्खपणाने भरलेले असतात तसेच एखादा संत केवळ विशिष्ट जातीचा होता म्हणून काहीतरी बादरायण संबध जोडून त्याला 'शिवरायांचा गुरू' वगैरे बिरूदं बहाल करणं मूर्खपणाचं आहे. 'जात ना पूछो साधू की' असं म्हटलं जाणार्‍या देशात शेवटी संतांचीसुद्धा जात पाहिली जाते हे दुर्दैव.

In reply to by मार्क ट्वेन

बाळ सप्रे Fri, 08/22/2014 - 15:32
'जात ना पूछो साधू की' असं म्हटलं जाणार्‍या देशात शेवटी संतांचीसुद्धा जात पाहिली जाते हे दुर्दैव.
+१ खरचं तुकाराम रामदास सावरकर टिळक आंबेडकर यांची जातवार वाटणी झालेली जाम डोक्यात जाते!! त्यांच्या विचारांशी कोणालाच देणंघेणं नसतं.. व्यक्तीच्या दैवतीकरणात जास्त रस असतो सगळ्यांना..

पैसा गुरुवार, 08/21/2014 - 22:59
लेखाचा विषय काय, चर्चा काय! काही आयडी मिपावर फक्त चर्चा भरकटवायला येतात या संशयावर शिक्कामोर्तब झालं इथे. तुम्हा लोकांना रामदासांची शिकवण, कार्य याबद्दल स्वतंत्रपणे विचार करायला काय होतं! तेच छत्रपती शिवरायांबद्दल. त्यांचं मोठेपण स्वतंत्रपणे मान्य करा की सायबांनो! सर्व जगात एकच राजा शिवाजी झाला. दुसरा शिवाजी ना जिजाबाईला तयार करता आला, ना त्यांच्या अनेक गुरूंना. तसंच रामदासांनी जी व्यावहारिक शिकवण दिली ती त्या काळाच्या खूप पुढे होती. प्रपंच करा, शरीर सामर्थ्य कमवा, हे त्या काळात दुसर्‍या कोणत्या संताने सांगितलं होतं? रामदास आणि शिवाजीची भेट झाली होती का नव्हती, कोण मोठा या सगळ्या चर्चेचं इथे काय प्रयोजन आहे? दोघांचेही कार्य एकमेकांना पूरक झालं एवढं मान्य करायला काय त्रास होतो कोणाला? हा इतिहास आहे हे पुरेसं नाही का?

In reply to by पैसा

प्रसाद गोडबोले गुरुवार, 08/21/2014 - 23:41
पैसा ताई , काही लोक विशिष्ठ अजेंडा ठेवुन विशिष्ठ समाजा विरोधात विष कालवण्याचे काम करत आहेत , त्यांना उत्तर द्यायला नको का ? इथे रामदासस्वामींवर वाटेल ती टिप्पण्णी , तिकडे झाशीच्या राणीवर , सावरकर तर नेहमीचेच ठरलेले ... आजकाल तर टिळकही आलेत ह्या यादीत काय तर म्हणे "भटमान्य" ! (मागे तर मलाही एका ने डोस दिला होता ह्या इथे आपल्या मिपावर ... तेव्हा मला ह्या लोकांच्या यादीत जाऊन बसल्याचा आनंद झाला होता ही बात अलहिदा *biggrin* ) असा विशिष्ठ अजेंडा ठेवुन पोलरायझेशन करणार्‍यांच्या विचारांना विचारांनीच खोडुन काढावेच लागेल ... जमेल तेव्हा जमेल तितके जमेल तिथे ... असे आमचे स्पष्ट मत आहे. पुण्यात्मा आणि पापात्मा ! दोन्ही कडे अंतरात्मा ! परी साधु भोंदु सीमा ! सांडुचि नये !!

In reply to by प्रसाद गोडबोले

पैसा Fri, 08/22/2014 - 09:28
प्रतिवाद जरूर करा! का नाही! विचारांचा प्रतिवाद विचाराने जरूर करावा. एवढंच नाही तर योग्य पुरावे समोर ठेवले तर ज्यांना फार माहिती नाही त्यांनाही त्यातले सत्य कळते. मात्र असा प्रतिवाद करण्यासाठी वेगळा धागा काढावा असे मी सुचवीन. धागा भरकटवणारे येऊन एखादी काडी टाकतात. तुम्ही लोक तिथेच प्रतिवाद करत राहिलात की धाग्याचा मूळ उद्देश बाजूला राहतो आणि लोकांचे लक्ष वादाकडेच जातं. इथे पटाईतसाहेबांनी रामदासांची शिकवण लोकांपर्यंत पोचावी म्हणून धागा काढला. ज्यांना ते नको होतं असे काही टोळभैरव नको ते लिहीत बसले. आणि नको तो वाद झाल्यामुळे या टोळांचा हेतू साध्य झाला. यापेक्षा रस्ता सोडून भरकटणार्‍या अशा पहिल्याच प्रतिसादावर जर "याचा प्रतिवाद मी दुसर्‍या धाग्यात करत आहे, तिथे येऊन काय ते लिहा" म्हणून दुसरा धागा काढला असता तर हा धागा सुरळीत चालू राहिला असता. आणि चुकीच्या विधानांचा (मग ती कोणाचीही असोत) समाचार घेतला गेला असता. प्रतिवाद का करू नये म्हणून तू विचारलंस तसं हे टोळभैरव कधीही विचारणार नाहीत कारण त्यांचा हेतू आधीच साध्य झालेला असतो. त्यांना मदत करू नका एवढंच माझं म्हणणं. अवांतरः १) समर्थ रामदास स्वामी आणि शहाजीराजांच्या संबंधांवर बाळशास्त्री हरदासांनी एका पुस्तकात लिहिलेले आठवते. २) झाशीच्या राणीबद्दल अनुदार उद्गार काढणार्‍यांनी बुंदेलखंडात जाऊन हीच विधाने करावीत. तिथे तिला मराठी/स्त्री/बामण म्हणून हिणवीत नाहीत. ती त्यांची अस्मिता आहे. ३) लोकमान्यांना भटमान्य म्हणणार्‍याचे बुद्धिवैभव पाहून थक्क आहे. या मूर्ख विधानाचा प्रतिवाद करायचीही गरज नाही. 'भारतीय असंतोषाचे जनक' असे त्यांना ब्रिटिशांनी शिवी देण्यासाठी म्हटले आणि मवाळांनी 'तेल्यातांबोळ्यांचा पुढारी' असे उपहासाने म्हटले. ती दोन्ही बिरुदे त्यांना सर्वोच्च अभिमानास्पद ठरली. त्यांचं राजकारण आणि लिखाण याबद्दल फक्त महाराष्ट्रात नव्हे तर सर्व भारतभर आणि आंतर्राष्ट्रीय पातळीवर भरपूर लिखाण आणि संशोधन झालेल आहे. त्यांना भटमान्य म्हणणे हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार झाला. तेव्हा कोणाच्याही अपप्रचाराने इतिहास बदलत नसतो एवढं लक्षात ठेवलं तरी पुरे.

In reply to by पैसा

प्रभाकर पेठकर Fri, 08/22/2014 - 10:40
>>>>मात्र असा प्रतिवाद करण्यासाठी वेगळा धागा काढावा असे मी सुचवीन. धागा भरकटवणारे येऊन एखादी काडी टाकतात. तुम्ही लोक तिथेच प्रतिवाद करत राहिलात की धाग्याचा मूळ उद्देश बाजूला राहतो आणि लोकांचे लक्ष वादाकडेच जातं. अशा नविन धाग्यावर 'धागा भरकटविणारे' फिरकणारसुद्धा नाही ह्याची खात्री कोणी द्यावी?

In reply to by प्रभाकर पेठकर

पैसा Fri, 08/22/2014 - 10:53
ते येणारच! मात्र स्वतंत्र धाग्यावर जर कोणी बेछूट विधाने करत असेल तर निश्चित उघडा पडेल. पुन्हा दुसरा धागाही भरकटवायचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला तर सगळ्यांनीच अशा प्रतिसादांकडे दुर्लक्ष करावे ही विनंती. अवांतराला माझ्याकडून पूर्णविराम. (ट्रोलिंगबद्दल कोणी दुसरा धागा काढायलाही हरकत नाही!) -- जय जय रघुवीर समर्थ! --

In reply to by पैसा

अतिअवांतर- 1.शिव समर्थ वा शहाजी समर्थ भेटीचा दावा करण्यात गैर काही नाही परंतु त्यासाठीचे समकालीन पुरावे वा संदर्भ तरी द्याल की नाही!कुणीतरी त्यांच्या पुस्तकात असे असे लिहले आहे म्हणजे तेच खरे असावे असा समज करुन आपल्या इतिहासासंदर्भात धारणा तयार करु नयेत 2.झाशीच्या राणीचा पराक्रम थोरच होता, त्याविषयी शंका नाही, परंतु इंग्रज - राणी युद्ध का झाले याविषयीचे भाष्यच करायचे नाही असा याचा अर्थ नव्हे 3अ. तेली तांबोळी यांना विधीमंडळात प्रतिनिधित्व देण्यासंदर्भात चर्चा चालू असताना 'तेली तांबोळी विधीमंडळात जाऊन तागडी तोलणार आहेत काय?' असा उपहासात्मक प्रश्न विचारणारे कोण होते याची नोंद घ्यावी. 3ब. लोकोत्तर राजा शाहू छत्रपती यांच्या विरोधात वेदोक्त प्रकरणात आघाडी उगडणारे कोण होते व याकामी थेट इंग्रजांकडेच शाहूराजांच्या विरोधात अर्ज करुन धार्मिक असंतोषाचे वातावरण तात्कालीन मराठी प्रदेशात कुणी तयार केले याचा धांडोळा घेतल्यास स्वतःच्या धार्मिक जातीय राजकीय धारणा पुन्हा नव्याने मांडता येतील.

In reply to by पैसा

प्यारे१ Fri, 08/22/2014 - 16:02
स्तुत्य सूचना पण सूचनेची अम्मलबजावणी होत नसेल तर पुढाकार घेऊन चर्चा हलवण्याचं काम संपादक मंडळानं करावं अशी मी विनंती करतो. अगदीच अवांतर पण काहीतरी भरीव असं असेल तर चर्चा हलवायला नि त्याचा नवीन धागा बनवायला चांगलं वाटेल. मूळ विषय केंद्रस्थानी राहून त्याच्या अनुषं गानं येणारे चांगले वाईट, योग्य अयोग्य (नकारार्थी शब्द होकारार्थींमुळं आले आहेत) पैलू चर्चिले जातील. मागे या संदर्भात मी एक धागा काढला होता. http://misalpav.com/node/26244

In reply to by पैसा

सुहास.. Fri, 08/22/2014 - 11:47
काही आयडी मिपावर फक्त चर्चा भरकटवायला येतात या संशयावर शिक्कामोर्तब झालं इथे. >>>> आणि काही आयडी केवळ प्रचार करायला येतात ( त्यात अपप्रचार ही शामील आहे ) ..त्या विषयी ही असेच धोरण ठेवावे , किमान सर्वसमावेशक समानता तरी दिसुन येईल ...

मदनबाण Fri, 08/22/2014 - 12:26
सुरेख लेखन ! :) @ संपदाक मंडळी नतद्रष्ट माकडांच्या मुसक्या वेळीच आवळा,मग चांगल्या धाग्यावर धिंगाणा घालायला धजावणार नाहीत परत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisis

पोटे Fri, 08/22/2014 - 15:20
या जुन्या पुराण्या राजा अन संस्थानिकांबद्दल लोक इतके प्रेम का बाळगतात समजत नाही. राजांनी आणि लोकांनी मिळवलेलं अखेर राजांच्या वारसांच्या खिशात गेलं . आज ते अब्जाधीश आहेत. आपण भिकार्डेच आहोत. संस्थानिकांचं पण तसेच आहे. सगळे संस्थानिक इंग्रजांअकडुन पेन्शन खात होते आणि त्यानंतर स्वतंत्र भारताच्या तिजोरीतुनही त्यांनी पेन्श्न खाल्लेली आहे. त्यामुळे कोण कुठला शहेनश्।आ छत्रपती संस्थानिक ... आम जनतेचं पोट जनतेने स्वतःच भरलेलं आहे. त्यांचे वारस मात्र गडगंज आहेत.

In reply to by पोटे

प्रसाद१९७१ Wed, 08/27/2014 - 10:49
या जुन्या पुराण्या राजा अन संस्थानिकांबद्दल लोक इतके प्रेम का बाळगतात समजत नाही.>>>>>>>>+१०००००० इंग्रज येइ पर्यंत सामान्य जनतेच्या आयुष्यात त्या आधीच्या ६०० वर्षात काहीही फरक पडला नव्हता, राज्य कोणी का करे ना. कुठल्याही राजाने कुठल्याही प्रकारचे सामाजिक, System Changes, आर्थिक, शैक्षणीक, राजकीय, न्यायदाना संबंधीत बदल केले नव्हते. एखादा राजा थोडा चांगला, एखादा थोडा वाईट एव्हडाच काय तो फरक. आपले राज्य आणि स्वार्थ जपणे इतकाच एक कलमी कार्यक्रम. राजकीय बदल : लोकशाही वगैरे, शैक्षणीक बदल : शाळा वगैरे चालू करणे, जगातील नविन तंत्रज्ञान आणणे. धार्मिक बदल : जाती व्यवस्था निर्मुलन, हिंदुं ना पुन्हा धर्म प्रवेश न्यायदान : न्यायालये स्थापणे, लिखीत स्वरुपान आणि समान कायदा लागू करणे आर्थिक : बॅंका, विमा कंपन्या चालू करणे ( युरोप मधे १५ व्या शतकातच चालू झाल्या ). Systemic : नोकरशाही वगैरे ( चीन मधे २००० वर्षा पासुन UPSC सारखी परिक्षा घेउन अधिकारी नेमले जायचे )
लेखनविषय:
लेखनप्रकार
(दिल्लीत श्री दत्त विनायक मंदिरात दरवर्षी दास नवमीच्या निमित्ताने समर्थांचे विचार आणि शिकवण लोकांपर्यंत पोहचविण्या साठी कार्यक्रम होतात. या वर्षी मनोबोधावर कार्यक्रम होता. श्रीरामाचा सर्वोत्तम दास कसा असतो या विषयावर आपल्या अल्प बुद्धीने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे).

दोन अश्रू आणि एक सलाम..!

अजय जोशी ·
शाळेत ज्यांच्यावर भरभरून लिहिलं, त्यांना कधीच विसरलो आहोत... त्यांच्या नावानं जे पुढारले, त्यांच्यावरच विसंबलो आहोत... 15 ऑगस्ट, 26 जानेवारी... मिळणाऱ्या सुट्टीमुळे लक्षात असतील.. सुट्टी जर जोडून आली, तर फारच बहार आणतील... तीन-चार दिवस स्वातंत्र्याला, बघा कसं उधाण येईल.. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी जीव दिले, त्यांच्या प्रयत्नांचं चीज होईल... जुन्या लोकांच्या जुन्या गोष्टी, पुन्हा कशाला आठवायच्या..? असे जर म्हणत असाल, तर मग सुट्ट्या कशाला घ्यायच्या..? आपण करतो मौज-मजा, त्यांनी सांडलेल्या रक्तावर.. आपण उपभोगतो स्वातंत्र्य, त्यांनी भोगलेल्या शिक्षांवर... देशासाठी मेले ते...

पेरू : भाग ३ : वाळवंटाची सफर

समर्पक ·

शिद Fri, 08/15/2014 - 14:37
पेरु देशाबद्दल फक्त भुगोलाच्या पुस्तकात वाचलं होतं पण तुमच्या ह्या प्रवासवर्णनामूळे त्या देशाची तोंडओळख सुद्धा झाली. धन्यवाद. फोटो सुद्धा जबराट आले आहेत सगळे. अगदी मागच्या २ लेखातील सुद्धा. मस्त चालू आहे तुमची सफर. और आने दो.

सखी Sat, 08/16/2014 - 00:30
छान वर्णन आणि फोटो. दुसरा भागही आत्ताच वाचला. वरचे मरूद्यान खरच ओयासिस आहे, सुरेख फोटो आलेत सगळे. सॅन्ड्बोर्डिंग ऐकले नव्हते, त्याची आणि मरूद्यानची अजुन माहीती दिली तर बरं होईल. इतकं गरम असताना तिथे पाणी कसं रहात असेल?

In reply to by सखी

समर्पक Fri, 08/22/2014 - 14:35
हे वाळवंट सहारा किंवा थर सारखे उष्ण नाही, त्यामुळे पाणी लगेच उडून जात नाही, पण ते आले कसे हे मात्र विशेष! अंतर्गत झरे इथे पाणी घेऊन येत असावेत.

फारच छान. या देशाविषयी पहिल्यांदाच वाचायला मिळते आहे. अजुनही सविस्तर वर्णन वाचायला आवडेल जसे की तुम्ही आधीच्या भागात लिहिले आहे की स्थानिक लोकांकडे राहिलात, ते काही अनुभव, त्या देशाच्या संस्कृतीबद्दल काही अनुभव इत्यादी. फोटो मस्तच.

प्रसाद१९७१ Mon, 08/18/2014 - 10:35
माझा आधीचा प्रतिसाद मिपा च्या प्रॉब्लेम मुळे उडाला. प्रवास वर्णन मस्त च. काही जास्तिची माहीती लिहु शकाल का? जसे की प्रत्येक ठीकाणी रहाण्याचा, प्रवासाचा, खाण्याचा खर्च. तुम्ही भारताच्या बाहेर असता का? भारतातुन एकदम पेरू ला जाणे जरा अवघड आहे. इत्यादी इत्यादी.

उदय के'सागर Tue, 08/19/2014 - 13:12
मरूउद्यान फारच सुंदर. तिथे पाण्याचं तळ कसं काय? ते नैसर्गिक आहे का की मानव निर्मित? प्रश्न थोडा वेड्यासारखा आहे खरा पण एवढ्या रखरखीत वाळवंटात पाण्याने काठोकाठ भरलेलं तळ पाहून प्रश्न विचारायचं राहावलं नाही. आम्हाला पेरु देश फक्त भुगोलाच्या पुस्तकातून माहित होता, शाळा सुटल्यावर मग 'मिस वर्ल्ड', 'मिस युनिव्हर्स' पाहातांना पुन्हा तो देश प्रेक्षणीय वाटे एवढाच काय तो सबंध. पण तिथे इतरही प्रेक्षणीय स्थळं आहेत हे तुम्ही दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद ;)

रायनची आई गुरुवार, 08/28/2014 - 17:28
उशीरा प्रतिसाद देत आहे..पण ते मरुदद्यान स्व्प्नवत वाट्ले..अस काही खरच अस्तित्वात असेल असा कधीच विचार केला नव्हता..अशा ठिकाणाची ओळ्ख करुन दिल्याबद्द्ल धन्यावाद..

शिद Fri, 08/15/2014 - 14:37
पेरु देशाबद्दल फक्त भुगोलाच्या पुस्तकात वाचलं होतं पण तुमच्या ह्या प्रवासवर्णनामूळे त्या देशाची तोंडओळख सुद्धा झाली. धन्यवाद. फोटो सुद्धा जबराट आले आहेत सगळे. अगदी मागच्या २ लेखातील सुद्धा. मस्त चालू आहे तुमची सफर. और आने दो.

सखी Sat, 08/16/2014 - 00:30
छान वर्णन आणि फोटो. दुसरा भागही आत्ताच वाचला. वरचे मरूद्यान खरच ओयासिस आहे, सुरेख फोटो आलेत सगळे. सॅन्ड्बोर्डिंग ऐकले नव्हते, त्याची आणि मरूद्यानची अजुन माहीती दिली तर बरं होईल. इतकं गरम असताना तिथे पाणी कसं रहात असेल?

In reply to by सखी

समर्पक Fri, 08/22/2014 - 14:35
हे वाळवंट सहारा किंवा थर सारखे उष्ण नाही, त्यामुळे पाणी लगेच उडून जात नाही, पण ते आले कसे हे मात्र विशेष! अंतर्गत झरे इथे पाणी घेऊन येत असावेत.

फारच छान. या देशाविषयी पहिल्यांदाच वाचायला मिळते आहे. अजुनही सविस्तर वर्णन वाचायला आवडेल जसे की तुम्ही आधीच्या भागात लिहिले आहे की स्थानिक लोकांकडे राहिलात, ते काही अनुभव, त्या देशाच्या संस्कृतीबद्दल काही अनुभव इत्यादी. फोटो मस्तच.

प्रसाद१९७१ Mon, 08/18/2014 - 10:35
माझा आधीचा प्रतिसाद मिपा च्या प्रॉब्लेम मुळे उडाला. प्रवास वर्णन मस्त च. काही जास्तिची माहीती लिहु शकाल का? जसे की प्रत्येक ठीकाणी रहाण्याचा, प्रवासाचा, खाण्याचा खर्च. तुम्ही भारताच्या बाहेर असता का? भारतातुन एकदम पेरू ला जाणे जरा अवघड आहे. इत्यादी इत्यादी.

उदय के'सागर Tue, 08/19/2014 - 13:12
मरूउद्यान फारच सुंदर. तिथे पाण्याचं तळ कसं काय? ते नैसर्गिक आहे का की मानव निर्मित? प्रश्न थोडा वेड्यासारखा आहे खरा पण एवढ्या रखरखीत वाळवंटात पाण्याने काठोकाठ भरलेलं तळ पाहून प्रश्न विचारायचं राहावलं नाही. आम्हाला पेरु देश फक्त भुगोलाच्या पुस्तकातून माहित होता, शाळा सुटल्यावर मग 'मिस वर्ल्ड', 'मिस युनिव्हर्स' पाहातांना पुन्हा तो देश प्रेक्षणीय वाटे एवढाच काय तो सबंध. पण तिथे इतरही प्रेक्षणीय स्थळं आहेत हे तुम्ही दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद ;)

रायनची आई गुरुवार, 08/28/2014 - 17:28
उशीरा प्रतिसाद देत आहे..पण ते मरुदद्यान स्व्प्नवत वाट्ले..अस काही खरच अस्तित्वात असेल असा कधीच विचार केला नव्हता..अशा ठिकाणाची ओळ्ख करुन दिल्याबद्द्ल धन्यावाद..

या भागात अजुन थोडे पूर्वतयारीविषयी. भाषा हा अतिशय महत्वाचा घटक आहे. हा देश स्पेन साम्राज्याचा भाग होता त्यामुळे व्यवहाराची भाषा 'एस्पान्योल्' आहे. इंग्रजीशिवाय कोणतीही भाषा बोलली जात असलेल्या प्रदेशात जर तिथल्या रंगात रंगायचे असेल तर भाषेचा रंग आधीपासूनच चढवायला घेणे आवश्यक आहे, जेणेकरून त्या भूमीवर उतरताक्षणीच मिसळून जाणे कठिण जात नाही... आपण भाग्यवान भारतीय, देशांतर्गतच हे अनुभवू शकतो, पण ती रंगण्याची इच्छा आणि तयारी हवी. याआधीही अशा एका देशाला भेट दिल्यामुळे या भाषेचा अभ्यास आधी एकदा झालेला होता, आता परत त्याची उजळणी आणि काही नवीन भर असा पहिले दोन महिने उद्योग होता.

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.

कविता१९७८ ·

उपास Fri, 08/15/2014 - 15:16
धगधगत्या समराच्या ज्वाला या देशासाठी जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी... अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनान्त स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली ना वात... देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि मिळालेले स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले अशा स्वातंत्र्य सैनिकांना आणि लढवय्या सैनिकांना ह्या स्वातंत्र्यदिनी विनम्र श्रद्धांजली, त्यांच्या कुटुंबियांचा या देशाला अभिमान आहे. आजचे पंत्रप्रधानांचे भाषण अप्रतिम, प्रांजळ तरीही परखड - https://www.youtube.com/watch?v=yOwD2S3oHjU

उपास Fri, 08/15/2014 - 15:23
हे राष्ट्रदेवतांचे हे राष्ट्रप्रेषितांचे आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे.. गदिमांचे शब्द, भावनांने ओथंबलेले असणारच.. माझं लहानपणापासूनच खूप आवडतं गाणं, सुरुवातीच्या बिगुलासहित.. :) https://www.youtube.com/watch?v=OPeN2wNI8Ks

भारताला स्वातंत्र्य मिळ्वुन देणार्‍या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी प्रमाण. सर्व मिपाकरांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

कविता१९७८ Fri, 08/15/2014 - 22:28
माझ्याकडुन "प्रणाम" च्या जागी चुकुन प्रमाण टाईपलं गेलंय , पेठेकरजींनी निदर्शनास आणुन दिलं पण धाग्यात बदलता येत नाहिये.

उपास Fri, 08/15/2014 - 15:16
धगधगत्या समराच्या ज्वाला या देशासाठी जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी... अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनान्त स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली ना वात... देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि मिळालेले स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले अशा स्वातंत्र्य सैनिकांना आणि लढवय्या सैनिकांना ह्या स्वातंत्र्यदिनी विनम्र श्रद्धांजली, त्यांच्या कुटुंबियांचा या देशाला अभिमान आहे. आजचे पंत्रप्रधानांचे भाषण अप्रतिम, प्रांजळ तरीही परखड - https://www.youtube.com/watch?v=yOwD2S3oHjU

उपास Fri, 08/15/2014 - 15:23
हे राष्ट्रदेवतांचे हे राष्ट्रप्रेषितांचे आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे.. गदिमांचे शब्द, भावनांने ओथंबलेले असणारच.. माझं लहानपणापासूनच खूप आवडतं गाणं, सुरुवातीच्या बिगुलासहित.. :) https://www.youtube.com/watch?v=OPeN2wNI8Ks

भारताला स्वातंत्र्य मिळ्वुन देणार्‍या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी प्रमाण. सर्व मिपाकरांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

कविता१९७८ Fri, 08/15/2014 - 22:28
माझ्याकडुन "प्रणाम" च्या जागी चुकुन प्रमाण टाईपलं गेलंय , पेठेकरजींनी निदर्शनास आणुन दिलं पण धाग्यात बदलता येत नाहिये.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज १५ ऑगस्ट २०१४ , आज भारतात सगळीकडे ६८ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातोय. भारताला स्वातंत्र्य मिळ्वुन देणार्‍या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम. सर्व मिपाकरांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

बँकेची कर्जवसुली आणी कारवाई (माहीती हवी आहे )

विलासराव ·

खटपट्या Fri, 08/15/2014 - 09:07
तुमच्या लिखाणावरून तुम्ही घरापासून दूर राहता असे तीसतेय. शक्य असेल तर सुटी काढून घरी या. पंचायतीमध्ये आणि बँकेमध्ये जावून संपूर्ण म्हणणे ऐकून घ्या. हि सर्व माहिती वकिलाला सांगून त्यांचा सल्ला घ्या.

In reply to by खटपट्या

विलासराव Fri, 08/15/2014 - 10:00
आई गावाला मी मुंबईला असतो.व्यवसाय असल्याने, मी आजकाल त्यातही लक्ष देत नसल्याने सुट्टीची अडचण नाही.

पैसा Fri, 08/15/2014 - 09:16
वकिलाचा सल्ला जरूर घ्या. पेन्शन जर सुरुवातीपासून चुकीची येत असेल तर ती बरोबर कधीही करू शकतात. मात्र घराच्या कर्जासाठी तुमची आई को-ऑब्लिगंट/को-बॉरोअर असेल तर कर्ज फेडणे बंधनकारक असते. कर्ज घेताना तिच्या सह्या घेतल्या होत्या का हे पहावे लागेल. मात्र कर्जाला २६ वर्षे झाली असे दिसते आहे. लिमिटेशन रूल्सप्रमाणे ते कर्ज मुदतबाह्य झाले असावे. दरम्यान दर ३ वर्षांनी कर्जाच्या जबाबदारीच्या सह्या कर्जदार्/तारण देणारा/जामीनदार यांच्याकडून घेणे बँकेला बंधनकारक असते. ते झालेले दिसत नाही. अशा केसेसमधे बँक कर्जाची वसूली करू शकत नाही. मात्र तुमच्या आईला फसवून वसूलीच्या कागदावर सही घेतल्याची शक्यता जास्त वाटते. तसेही काहीतरी ऑथॉरिटी लेटर असल्याशिवाय परस्पर एक बँक दुसर्‍या बँकेकडून पैसे वळवून घेऊ शकत नाही. हा सगळा घोटाळा दिसतो आहे. बँकेला वकिलाकडून नोटीस पाठवून कर्जाची कागदपत्रे बघायला मागा. आणि फसवणुकीचा खटला दाखल करतो अशी धमकी द्या.

In reply to by पैसा

विलासराव Fri, 08/15/2014 - 10:20
वकिलाचा सल्ला जरूर घ्या. पेन्शन जर सुरुवातीपासून चुकीची येत असेल तर ती बरोबर कधीही करू शकतात. हरकत नाही बरोबर केली तर. मात्र घराच्या कर्जासाठी तुमची आई को-ऑब्लिगंट/को-बॉरोअर असेल तर कर्ज फेडणे बंधनकारक असते. कर्ज घेताना तिच्या सह्या घेतल्या होत्या का हे पहावे लागेल. मात्र कर्जाला २६ वर्षे झाली असे दिसते आहे. लिमिटेशन रूल्सप्रमाणे ते कर्ज मुदतबाह्य झाले असावे. दरम्यान दर ३ वर्षांनी कर्जाच्या जबाबदारीच्या सह्या कर्जदार्/तारण देणारा/जामीनदार यांच्याकडून घेणे बँकेला बंधनकारक असते. ते झालेले दिसत नाही. अशा केसेसमधे बँक कर्जाची वसूली करू शकत नाही. मात्र तुमच्या आईला फसवून वसूलीच्या कागदावर सही घेतल्याची शक्यता जास्त वाटते. कर्जाचा आईशी काहीही संबंध नाही.कर्ज घेतले होते हे मला माहीत आहे म्हणुनच तर मी १५००० भरायची तयारी दाखवली होती. जे दोन जामीनदार होते तेही आता हयात नाहीत. परंतू कर्ज १९८७ ला घेतले होते त्यानंतर काही हप्तेही भरले गेलेत. वडीलांनी १९९१ ला राजीनामा दिला होता. त्यांना पेंशनही मिळत होती. ते २००३ ला गेले. तोपर्यंत हे लोक का आले नाहीत. आलेही असतील तर अशाप्रकारे वसुली का झाली नाही. बर त्यानंतर १० वर्षांनी हे लोक कसे काय आले? मला खात्री नाही आईने नेमक्या कोणत्या कागदावर सही केली. पण एका बँकेने दुसर्या बँकेला पैसे( पेंशन) वळवले यावरुन मला तरी तसे वाटते. कर्जदार बँकेचे लोक आधी आलेच नव्ह्ते. पण आमच्या गावाला त्यांची शाखा २०१२ ला सुरु झाली. आई ब्रम्हाकुमारीला जात असते, ते पाहुन ते म्हणाले मावशी हे बँकेचे पैसे आहेत, काहीही झाले तरी भारावेच लागतील आम्ही कशाला खोटं सांगु तुम्हाला. आमची नोकरी आहे. आम्हीही ब्रह्माकुमारीमधे जात असतो मधेमधे. आनी सही घेतली. असो. तसेही काहीतरी ऑथॉरिटी लेटर असल्याशिवाय परस्पर एक बँक दुसर्‍या बँकेकडून पैसे वळवून घेऊ शकत नाही. हा सगळा घोटाळा दिसतो आहे. बँकेला वकिलाकडून नोटीस पाठवून कर्जाची कागदपत्रे बघायला मागा. आणि फसवणुकीचा खटला दाखल करतो अशी धमकी द्या. ज्या बँकेचं कर्ज आहे तेथील एक डायरेक्टर दुसर्या बँकेचेही( पैसे वळवलेल्या ) डायरेक्टर बोर्डावर आहेत. बघतो आता वकीलांना भेटुन.

खटपट्या Fri, 08/15/2014 - 09:07
तुमच्या लिखाणावरून तुम्ही घरापासून दूर राहता असे तीसतेय. शक्य असेल तर सुटी काढून घरी या. पंचायतीमध्ये आणि बँकेमध्ये जावून संपूर्ण म्हणणे ऐकून घ्या. हि सर्व माहिती वकिलाला सांगून त्यांचा सल्ला घ्या.

In reply to by खटपट्या

विलासराव Fri, 08/15/2014 - 10:00
आई गावाला मी मुंबईला असतो.व्यवसाय असल्याने, मी आजकाल त्यातही लक्ष देत नसल्याने सुट्टीची अडचण नाही.

पैसा Fri, 08/15/2014 - 09:16
वकिलाचा सल्ला जरूर घ्या. पेन्शन जर सुरुवातीपासून चुकीची येत असेल तर ती बरोबर कधीही करू शकतात. मात्र घराच्या कर्जासाठी तुमची आई को-ऑब्लिगंट/को-बॉरोअर असेल तर कर्ज फेडणे बंधनकारक असते. कर्ज घेताना तिच्या सह्या घेतल्या होत्या का हे पहावे लागेल. मात्र कर्जाला २६ वर्षे झाली असे दिसते आहे. लिमिटेशन रूल्सप्रमाणे ते कर्ज मुदतबाह्य झाले असावे. दरम्यान दर ३ वर्षांनी कर्जाच्या जबाबदारीच्या सह्या कर्जदार्/तारण देणारा/जामीनदार यांच्याकडून घेणे बँकेला बंधनकारक असते. ते झालेले दिसत नाही. अशा केसेसमधे बँक कर्जाची वसूली करू शकत नाही. मात्र तुमच्या आईला फसवून वसूलीच्या कागदावर सही घेतल्याची शक्यता जास्त वाटते. तसेही काहीतरी ऑथॉरिटी लेटर असल्याशिवाय परस्पर एक बँक दुसर्‍या बँकेकडून पैसे वळवून घेऊ शकत नाही. हा सगळा घोटाळा दिसतो आहे. बँकेला वकिलाकडून नोटीस पाठवून कर्जाची कागदपत्रे बघायला मागा. आणि फसवणुकीचा खटला दाखल करतो अशी धमकी द्या.

In reply to by पैसा

विलासराव Fri, 08/15/2014 - 10:20
वकिलाचा सल्ला जरूर घ्या. पेन्शन जर सुरुवातीपासून चुकीची येत असेल तर ती बरोबर कधीही करू शकतात. हरकत नाही बरोबर केली तर. मात्र घराच्या कर्जासाठी तुमची आई को-ऑब्लिगंट/को-बॉरोअर असेल तर कर्ज फेडणे बंधनकारक असते. कर्ज घेताना तिच्या सह्या घेतल्या होत्या का हे पहावे लागेल. मात्र कर्जाला २६ वर्षे झाली असे दिसते आहे. लिमिटेशन रूल्सप्रमाणे ते कर्ज मुदतबाह्य झाले असावे. दरम्यान दर ३ वर्षांनी कर्जाच्या जबाबदारीच्या सह्या कर्जदार्/तारण देणारा/जामीनदार यांच्याकडून घेणे बँकेला बंधनकारक असते. ते झालेले दिसत नाही. अशा केसेसमधे बँक कर्जाची वसूली करू शकत नाही. मात्र तुमच्या आईला फसवून वसूलीच्या कागदावर सही घेतल्याची शक्यता जास्त वाटते. कर्जाचा आईशी काहीही संबंध नाही.कर्ज घेतले होते हे मला माहीत आहे म्हणुनच तर मी १५००० भरायची तयारी दाखवली होती. जे दोन जामीनदार होते तेही आता हयात नाहीत. परंतू कर्ज १९८७ ला घेतले होते त्यानंतर काही हप्तेही भरले गेलेत. वडीलांनी १९९१ ला राजीनामा दिला होता. त्यांना पेंशनही मिळत होती. ते २००३ ला गेले. तोपर्यंत हे लोक का आले नाहीत. आलेही असतील तर अशाप्रकारे वसुली का झाली नाही. बर त्यानंतर १० वर्षांनी हे लोक कसे काय आले? मला खात्री नाही आईने नेमक्या कोणत्या कागदावर सही केली. पण एका बँकेने दुसर्या बँकेला पैसे( पेंशन) वळवले यावरुन मला तरी तसे वाटते. कर्जदार बँकेचे लोक आधी आलेच नव्ह्ते. पण आमच्या गावाला त्यांची शाखा २०१२ ला सुरु झाली. आई ब्रम्हाकुमारीला जात असते, ते पाहुन ते म्हणाले मावशी हे बँकेचे पैसे आहेत, काहीही झाले तरी भारावेच लागतील आम्ही कशाला खोटं सांगु तुम्हाला. आमची नोकरी आहे. आम्हीही ब्रह्माकुमारीमधे जात असतो मधेमधे. आनी सही घेतली. असो. तसेही काहीतरी ऑथॉरिटी लेटर असल्याशिवाय परस्पर एक बँक दुसर्‍या बँकेकडून पैसे वळवून घेऊ शकत नाही. हा सगळा घोटाळा दिसतो आहे. बँकेला वकिलाकडून नोटीस पाठवून कर्जाची कागदपत्रे बघायला मागा. आणि फसवणुकीचा खटला दाखल करतो अशी धमकी द्या. ज्या बँकेचं कर्ज आहे तेथील एक डायरेक्टर दुसर्या बँकेचेही( पैसे वळवलेल्या ) डायरेक्टर बोर्डावर आहेत. बघतो आता वकीलांना भेटुन.
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझे वडील पंचायत समीतीमधे काम करत असत.२००३ ला ते गेले. त्यानंतर रीतसर पेपर्स जमा केल्यावर आईला पेन्शन चालु झाली.तब्बल १० वर्षांनी २०१३ ला पंचायत समीती मधुन आईला फोन आला की तुम्हाला डबल पेन्शन येत आहे. आनी तुम्हाला जवळपास ६ लाख रुपये भरावे लागतील. तुम्ही येउन भेटा. आई तर घाबरुनच गेली. मला फोन आला, मी तिला म्हनालो मग भरुन टाकु ,तुझ्याकडे असतीलच ना जादाचे पैसे. ती म्हणाली मला काय माहित होते का? मी आलेले पैसे खर्च केलेत. थोडेफार आहेत पन ईतके? मग मी तिला तिकडे न जाण्याचा सल्ला दिला.

स्ट्फ्ड कांदा पूरी आणि जीरा-आलू

सानिकास्वप्निल ·

इथे आम्ही रोज जेवायला काय करायचं अशा गहन प्रश्नात असतो आणि ही सतत नवीन नवीन पदार्थ टाकते. त्याचे तेवढेच भारी फोटो टाकते. त्रास आहे नुसता. पाकृ बद्दल बोलायलाच नको. नेहमीप्रमाणेच.

In reply to by मधुरा देशपांडे

सस्नेह Fri, 08/15/2014 - 10:40
रोज उठून वेगळे काय करायचे हा ज्वलंत प्रश्न आहे. सानिकातैला सलाम्स !

In reply to by मधुरा देशपांडे

प्रभाकर पेठकर Fri, 08/15/2014 - 14:28
आपल्याला काय काय करता येतं, शिवाय अशा पाककृतींपैकी आपल्याला आवडलेल्या, साध्या सोप्या पाककृतींची एक यादी बनवायची आणि तारखेनुसार लिहून ठेवायची. लागोपाठच्या दिवशी साधारण एकाच प्रकारच्या भाज्या येणार नाहित एव्हडी काळजी घ्यावी. म्हणजे चारपाच दिवस बटाटा, मिश्र भाजी, पालेभाजी, दह्यातल्या भाज्या अशी मांडणी नाही करायची. दोन सारख्याच प्रकारच्या भाज्यांमध्ये एका आठवड्याचे तरी अंतर ठेवायचे. भाज्यांचे ३० ते ४५ प्रकार सहज करता येतात. रोज उद्या काय करायचं हे त्या यादीत आदल्या दिवशी पाहून तयारी करून ठेवायची. रोज नवी भाजी, नवा पदार्थ. घरचेही खुष आणि आपल्यालाही मेंदूला जास्त ताण द्यावा लागत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

मी पण नेहमीच यादी बनवते. आदूबाळ म्हणाले तसेच एक्सेलमध्ये. पण कधी भाज्यांची उपलब्धता (त्यात इकडे मिळणार्या मर्यादित भाज्या), घरात सगळे साहित्य असणे, आणि तेवढा वेळ नसणे अशा किंवा इतर काही कारणांमुळे यात गडबड होते. अर्थात मिपाचा पाक़कृती विभाग सुद्धा असतोच मदतीला. :)

बहुगुणी Fri, 08/15/2014 - 02:46
नेहेमीप्रमाणेच (सानिकाताई आणि इतर ५-६ बल्लवाचार्यांच्या पाककृतींना करतो तसं) आधी वाचनखूण साठवून टाकली! मग चवी-चवीने पाककृती वाचली, पाककृतीही फर्मासच!

एस Sun, 08/17/2014 - 20:59
तो शेवटचा फोटू काढून झाल्यावर तुम्ही या खाद्यपदार्थांचं काय करता बरं? ;-) नै म्हंजे आम्ही फार्फार्फार म्हणजे फार्रच भुकेले आहोत हो. गेल्या दोन वर्षांत काहीसुद्धा (तुमच्या हातचं) खाल्लं नाहीये. आम्हांला द्या हो ह्या कांदापुर्‍या आन् जिरेबटाटा. देणार ना? प्लीज प्लीज प्लीज. ताईमाईअक्का... द्या ना! शेजारधर्म म्हणून द्या! :-P :-))

पैसा Wed, 08/20/2014 - 15:30
मस्तच! पुरी आणि बटाट्याची भाजी हे नेहमीच्या ओळखीचे पदार्थ नवे कपडे घालून मस्त दिसताहेत!

इथे आम्ही रोज जेवायला काय करायचं अशा गहन प्रश्नात असतो आणि ही सतत नवीन नवीन पदार्थ टाकते. त्याचे तेवढेच भारी फोटो टाकते. त्रास आहे नुसता. पाकृ बद्दल बोलायलाच नको. नेहमीप्रमाणेच.

In reply to by मधुरा देशपांडे

सस्नेह Fri, 08/15/2014 - 10:40
रोज उठून वेगळे काय करायचे हा ज्वलंत प्रश्न आहे. सानिकातैला सलाम्स !

In reply to by मधुरा देशपांडे

प्रभाकर पेठकर Fri, 08/15/2014 - 14:28
आपल्याला काय काय करता येतं, शिवाय अशा पाककृतींपैकी आपल्याला आवडलेल्या, साध्या सोप्या पाककृतींची एक यादी बनवायची आणि तारखेनुसार लिहून ठेवायची. लागोपाठच्या दिवशी साधारण एकाच प्रकारच्या भाज्या येणार नाहित एव्हडी काळजी घ्यावी. म्हणजे चारपाच दिवस बटाटा, मिश्र भाजी, पालेभाजी, दह्यातल्या भाज्या अशी मांडणी नाही करायची. दोन सारख्याच प्रकारच्या भाज्यांमध्ये एका आठवड्याचे तरी अंतर ठेवायचे. भाज्यांचे ३० ते ४५ प्रकार सहज करता येतात. रोज उद्या काय करायचं हे त्या यादीत आदल्या दिवशी पाहून तयारी करून ठेवायची. रोज नवी भाजी, नवा पदार्थ. घरचेही खुष आणि आपल्यालाही मेंदूला जास्त ताण द्यावा लागत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

मी पण नेहमीच यादी बनवते. आदूबाळ म्हणाले तसेच एक्सेलमध्ये. पण कधी भाज्यांची उपलब्धता (त्यात इकडे मिळणार्या मर्यादित भाज्या), घरात सगळे साहित्य असणे, आणि तेवढा वेळ नसणे अशा किंवा इतर काही कारणांमुळे यात गडबड होते. अर्थात मिपाचा पाक़कृती विभाग सुद्धा असतोच मदतीला. :)

बहुगुणी Fri, 08/15/2014 - 02:46
नेहेमीप्रमाणेच (सानिकाताई आणि इतर ५-६ बल्लवाचार्यांच्या पाककृतींना करतो तसं) आधी वाचनखूण साठवून टाकली! मग चवी-चवीने पाककृती वाचली, पाककृतीही फर्मासच!

एस Sun, 08/17/2014 - 20:59
तो शेवटचा फोटू काढून झाल्यावर तुम्ही या खाद्यपदार्थांचं काय करता बरं? ;-) नै म्हंजे आम्ही फार्फार्फार म्हणजे फार्रच भुकेले आहोत हो. गेल्या दोन वर्षांत काहीसुद्धा (तुमच्या हातचं) खाल्लं नाहीये. आम्हांला द्या हो ह्या कांदापुर्‍या आन् जिरेबटाटा. देणार ना? प्लीज प्लीज प्लीज. ताईमाईअक्का... द्या ना! शेजारधर्म म्हणून द्या! :-P :-))

पैसा Wed, 08/20/2014 - 15:30
मस्तच! पुरी आणि बटाट्याची भाजी हे नेहमीच्या ओळखीचे पदार्थ नवे कपडे घालून मस्त दिसताहेत!
साहित्य जीरा-आलू: १२-१५ छोटे बटाटे (बेबी पटेटोज)उकडून, सालं काढून घेणे १ टीस्पून जीरे १/२ टीस्पून हळद दीड टीस्पून लाल तिखट १ टीस्पून धणेपुड १ टीस्पून जीरेपूड मीठ चवीनुसार १ टेस्पून लिंबाचा रस बारीक चिरलेली कोथींबीर . पाकृ: बटाट्यांना काट्याने टोचे मारून घ्यावे. पॅनमध्ये तेल गरम करुन जीर्‍याची फोडणी करावी. त्यात उकडलेले बटाटे, मीठ व सुके मसाले घालून परतून घ्यावे. झाकून एक वाफ काढावी. त्यात शेवटी लिंबाचा रस व चिरलेली कोथींबीर घालून एकत्र करावे.

जॉर्डनची भटकंती : ०३ : नेबो पर्वत (Mount Nebo)

डॉ सुहास म्हात्रे ·

प्रचेतस Fri, 08/15/2014 - 09:33
हा भागही मस्तच. मोझेसच्या स्मरणार्थ चर्च ही संकल्पना समजली नाही. मोझेस हा मुख्यतः ज्यूंचा प्रेषित ना? मग सिनेगॉग का नाही? मोझेस हा तिन्ही ग्रांथिक धर्मांमध्ये पूर्व प्रेषित म्हणून मानला जातो पण क्रिस्टियनांमध्ये त्याचे इतके स्थान असेल हे माहित नव्हते.

In reply to by प्रचेतस

अ‍ॅडम, अब्राहम आणि मोझेस या तिघांना ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांत मानले जाते. मध्य्पूर्वेत उगम पावलेले हे तीन धर्म अब्राहामीक धर्म समजले जातात. अजून काही रोचक माहिती : OLD TESTAMENT GENERATIONS LISTED ADAM TO MOSES Pentateuch Charts List : The Generations before Moses Adam : lived 930 years, died 216 yrs. before the birth of Noah Seth : Adam's 3rd son, lived 912 years. Seth knew Noah for 34 years before he died Methuselah : 4th great grandson of Seth, lived 969 years, Methuselah knew Adam 243 years*, Methuselah knew Seth 355 years Lemech : son of Methuselah, lived 777 years (died before his father), he is the father of Noah, died 5 years before the flood Noah : lived 950 years Methuselah : knew Noah 600 years and died the year of the flood; Talked with his father, Lemech 595 years Shem : son of Noah (father of all Semites), lived 600 years, talked with Methuselah 98 years*, lived after the flood 502 years Eber or Heber : great-grandson of Shem, lived 464 years, knew both Noah and Shem Terah : 3 x great grandson of Eber, lived 205 years, 130 yrs old when Abraham is born, talked with both Noah and Shem Abraham (Abram son of Terah) : lived 175 years, Abraham knew Shem son of Noah 150 years Noah : died 2 yrs. before Abraham was born Heber : outlives Abraham by 4 years Isaac (son of Abraham and Sarah) : lived 180 years, knew Shem (son of Noah) 50 years* Jacob (called Israel and son of Isaac and father of the 12 tribes) : lived 147 years knew Abraham 20 years Levi (3rd oldest son of Israel – Jacob) : knew Isaac about 45 years*, knew Amran father of Moses who was his grandson*, great grandfather of Moses Levi : passed on the oral history to his grandson Amran* Moses (son of Amran son of Kohath son of Levi) : Lived 120 years, brother of Aaron who knew their father approx. 65 years*, Moses receives the Oral Tradition from God and is commanded to write the first 5 books of the Old Testament. (Michal Hunt Copyright © 1991 Agape Bible Study. Permissions All Rights Reserved.)

शिद Fri, 08/15/2014 - 14:53
रोचक माहीती. ख्रिश्चनांच्या ह्या पुरातन वास्तू (खुणा) जॉर्डनसारख्या मुस्लिम देशात अजुन टिकून कश्या आहेत ह्याचं राहून राहून आश्चर्य वाटतंय. मागच्या भागातील ग्रीक्/रोमन वास्तूबद्दल देखील तेच.
Brazen Serpent Monument हे सद्याच्या एम बी बी एस डॉक्टरांच्या लोगो सारखे वाटतेय.
+१

प्यारे१ Sat, 08/16/2014 - 13:06
डिट्टो डिट्टो. अल्जिरियामध्ये सुद्धा सगळं असंच नि हेच म्हणण्याइतपत आहे. मोझाईक मधली नक्षी, अवशेष असेच दिसतात. मागच्या लेखात आपण म्हटल्याप्रमाणं रोमन साम्राज्य ह्या भागात होतंच. वाखाणण्यासारखं 'निसर्गसौंदर्य' जॉर्डन मध्ये देखील असंच आहे का ते ठाऊक नाही. :)

In reply to by प्यारे१

खरं तर आपण आपल्या अलिकडच्या जगाच्या आकलनामुळे युरोप आणि उत्तर अफ्रिकेला वेगळे समजतो. प्राचीन काळापासून भूमध्य समुद्राच्या युरोपियन आणि आफ्रिकन किनार्‍यांवर पसरलेली तीन मोठी साम्राज्ये होऊन गेली. त्यामुळे सहाजीकच सुपीक चंद्रकोर, युरोपचा दक्षिण किनारा आणि अफ्रिकेचा उत्तर किनारा त्या साम्राज्यांच्या (ग्रीको-रोमन) अवशेषांनी भरलेले आहेत. त्या साम्राज्यांचा पसारा असलेले नकाशे पाहून नीट कल्पना येईल... १. कार्थेज साम्राज्य (इ स पूर्व ६५० ते इ स पूर्व १४६)

. २. (पश्चिम) रोमन साम्राज्य (इ स पूर्व २७ ते इ स ४७६)

. ३. बायझांटाईन (पूर्व रोमन) साम्राज्य (इ स ३३० ते इ स १४५३)

(सर्व नकाशे जालावरून साभार)

aparna akshay, लीमाउजेट आणि उपाशी बोका : धन्यवाद ! @ लीमाउजेट आणि उपाशी बोका: प्राचीन काळी येथिल भूभाग हिरवागार, समृद्ध आणि सुपीक होता आणि म्हणूनच तेथे प्रथम मानवी संस्कृती उदयाला आली असे समजले जाते. म्हणूनच त्याला "सुपीक चंद्रकोर (fertile crescent)" या नावाने ओळखले जाते. केवळ मोरच नव्हे तर या पाणथळ आणि हिरव्यागार भूमीवर अनेक प्राणी, पक्षी आणि वनस्पती होत्या. माणसाच्या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि सामरिक प्रगतीत उपयोगी आलेल्या (माणसाळवलेल्या) प्राणी व वनस्पतींच्या पूर्वज प्रजातींपैकी बहुसंख्य (जवळ जवळ ७५% पेक्षा जास्त) सुपीक चंद्रकोरीच्या भूभागात आस्तित्वात होत्या. येथिल जंगले नाहिशी होऊन वाळवंट कसे बनले याच्याबद्दलच्या सिद्धांताचा महत्वाच्या शास्त्रिय पुराव्यांसह उल्लेख पुढच्या एका भागात येईलच.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस Sun, 08/17/2014 - 21:06
येथिल जंगले नाहिशी होऊन वाळवंट कसे बनले याच्याबद्दलच्या सिद्धांताचा महत्वाच्या शास्त्रिय पुराव्यांसह उल्लेख पुढच्या एका भागात येईलच.
वाट पाहत आहे. कुणीतरी कुठेतरी म्हटल्याचं आठवतंय, "आधी जंगले असतात. मग मानवी संस्कृती येते. शेवटी उरते वाळवंट."

पैसा Sat, 08/23/2014 - 11:42
एका नव्या जगाची ओळख करून देत आहात. समृद्ध इतिहास असला तरी हा सगळा भाग म्हणजे आता फक्त धर्मवेड्या लोकांचा वैराण प्रदेश असंच आतापर्यंत वाटत होतं.

प्रचेतस Fri, 08/15/2014 - 09:33
हा भागही मस्तच. मोझेसच्या स्मरणार्थ चर्च ही संकल्पना समजली नाही. मोझेस हा मुख्यतः ज्यूंचा प्रेषित ना? मग सिनेगॉग का नाही? मोझेस हा तिन्ही ग्रांथिक धर्मांमध्ये पूर्व प्रेषित म्हणून मानला जातो पण क्रिस्टियनांमध्ये त्याचे इतके स्थान असेल हे माहित नव्हते.

In reply to by प्रचेतस

अ‍ॅडम, अब्राहम आणि मोझेस या तिघांना ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांत मानले जाते. मध्य्पूर्वेत उगम पावलेले हे तीन धर्म अब्राहामीक धर्म समजले जातात. अजून काही रोचक माहिती : OLD TESTAMENT GENERATIONS LISTED ADAM TO MOSES Pentateuch Charts List : The Generations before Moses Adam : lived 930 years, died 216 yrs. before the birth of Noah Seth : Adam's 3rd son, lived 912 years. Seth knew Noah for 34 years before he died Methuselah : 4th great grandson of Seth, lived 969 years, Methuselah knew Adam 243 years*, Methuselah knew Seth 355 years Lemech : son of Methuselah, lived 777 years (died before his father), he is the father of Noah, died 5 years before the flood Noah : lived 950 years Methuselah : knew Noah 600 years and died the year of the flood; Talked with his father, Lemech 595 years Shem : son of Noah (father of all Semites), lived 600 years, talked with Methuselah 98 years*, lived after the flood 502 years Eber or Heber : great-grandson of Shem, lived 464 years, knew both Noah and Shem Terah : 3 x great grandson of Eber, lived 205 years, 130 yrs old when Abraham is born, talked with both Noah and Shem Abraham (Abram son of Terah) : lived 175 years, Abraham knew Shem son of Noah 150 years Noah : died 2 yrs. before Abraham was born Heber : outlives Abraham by 4 years Isaac (son of Abraham and Sarah) : lived 180 years, knew Shem (son of Noah) 50 years* Jacob (called Israel and son of Isaac and father of the 12 tribes) : lived 147 years knew Abraham 20 years Levi (3rd oldest son of Israel – Jacob) : knew Isaac about 45 years*, knew Amran father of Moses who was his grandson*, great grandfather of Moses Levi : passed on the oral history to his grandson Amran* Moses (son of Amran son of Kohath son of Levi) : Lived 120 years, brother of Aaron who knew their father approx. 65 years*, Moses receives the Oral Tradition from God and is commanded to write the first 5 books of the Old Testament. (Michal Hunt Copyright © 1991 Agape Bible Study. Permissions All Rights Reserved.)

शिद Fri, 08/15/2014 - 14:53
रोचक माहीती. ख्रिश्चनांच्या ह्या पुरातन वास्तू (खुणा) जॉर्डनसारख्या मुस्लिम देशात अजुन टिकून कश्या आहेत ह्याचं राहून राहून आश्चर्य वाटतंय. मागच्या भागातील ग्रीक्/रोमन वास्तूबद्दल देखील तेच.
Brazen Serpent Monument हे सद्याच्या एम बी बी एस डॉक्टरांच्या लोगो सारखे वाटतेय.
+१

प्यारे१ Sat, 08/16/2014 - 13:06
डिट्टो डिट्टो. अल्जिरियामध्ये सुद्धा सगळं असंच नि हेच म्हणण्याइतपत आहे. मोझाईक मधली नक्षी, अवशेष असेच दिसतात. मागच्या लेखात आपण म्हटल्याप्रमाणं रोमन साम्राज्य ह्या भागात होतंच. वाखाणण्यासारखं 'निसर्गसौंदर्य' जॉर्डन मध्ये देखील असंच आहे का ते ठाऊक नाही. :)

In reply to by प्यारे१

खरं तर आपण आपल्या अलिकडच्या जगाच्या आकलनामुळे युरोप आणि उत्तर अफ्रिकेला वेगळे समजतो. प्राचीन काळापासून भूमध्य समुद्राच्या युरोपियन आणि आफ्रिकन किनार्‍यांवर पसरलेली तीन मोठी साम्राज्ये होऊन गेली. त्यामुळे सहाजीकच सुपीक चंद्रकोर, युरोपचा दक्षिण किनारा आणि अफ्रिकेचा उत्तर किनारा त्या साम्राज्यांच्या (ग्रीको-रोमन) अवशेषांनी भरलेले आहेत. त्या साम्राज्यांचा पसारा असलेले नकाशे पाहून नीट कल्पना येईल... १. कार्थेज साम्राज्य (इ स पूर्व ६५० ते इ स पूर्व १४६)

. २. (पश्चिम) रोमन साम्राज्य (इ स पूर्व २७ ते इ स ४७६)

. ३. बायझांटाईन (पूर्व रोमन) साम्राज्य (इ स ३३० ते इ स १४५३)

(सर्व नकाशे जालावरून साभार)

aparna akshay, लीमाउजेट आणि उपाशी बोका : धन्यवाद ! @ लीमाउजेट आणि उपाशी बोका: प्राचीन काळी येथिल भूभाग हिरवागार, समृद्ध आणि सुपीक होता आणि म्हणूनच तेथे प्रथम मानवी संस्कृती उदयाला आली असे समजले जाते. म्हणूनच त्याला "सुपीक चंद्रकोर (fertile crescent)" या नावाने ओळखले जाते. केवळ मोरच नव्हे तर या पाणथळ आणि हिरव्यागार भूमीवर अनेक प्राणी, पक्षी आणि वनस्पती होत्या. माणसाच्या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि सामरिक प्रगतीत उपयोगी आलेल्या (माणसाळवलेल्या) प्राणी व वनस्पतींच्या पूर्वज प्रजातींपैकी बहुसंख्य (जवळ जवळ ७५% पेक्षा जास्त) सुपीक चंद्रकोरीच्या भूभागात आस्तित्वात होत्या. येथिल जंगले नाहिशी होऊन वाळवंट कसे बनले याच्याबद्दलच्या सिद्धांताचा महत्वाच्या शास्त्रिय पुराव्यांसह उल्लेख पुढच्या एका भागात येईलच.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस Sun, 08/17/2014 - 21:06
येथिल जंगले नाहिशी होऊन वाळवंट कसे बनले याच्याबद्दलच्या सिद्धांताचा महत्वाच्या शास्त्रिय पुराव्यांसह उल्लेख पुढच्या एका भागात येईलच.
वाट पाहत आहे. कुणीतरी कुठेतरी म्हटल्याचं आठवतंय, "आधी जंगले असतात. मग मानवी संस्कृती येते. शेवटी उरते वाळवंट."

पैसा Sat, 08/23/2014 - 11:42
एका नव्या जगाची ओळख करून देत आहात. समृद्ध इतिहास असला तरी हा सगळा भाग म्हणजे आता फक्त धर्मवेड्या लोकांचा वैराण प्रदेश असंच आतापर्यंत वाटत होतं.
=================================================================== जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०५ (मिपा दिवाळी अंक २०१४)... ०६... ०७...

सेकंड होम

अविनाशकुलकर्णी ·

प्रभाकर पेठकर Fri, 08/15/2014 - 18:30
सुंदर तुझ्या खेड्यातून आलास तू माझ्या शहरात मित्र मित्र म्हणत शिरलास थेट माझ्याच घरात? अरे तेही होतं नं माझं फर्स्ट होम का केलस तू ते तुझं सेकंड होम? अरे तुच नं केलंस माझं शहर बकाल, मी खेड्यात, डोंगरदर्‍यात येतो तर गळे काढतोस आजकाल? रोजगारासाठी शहारात येणं तेंव्हा होती तुझी गरज शांततेसाठी मी खेड्यात येतो म्हणालो तर करतोस माझेच सावज? शहरात येताना म्हणाला होतास आपण सारे भारतवासी, आज मात्र मला ठरवितो आहेस निसर्गद्वेष्टा क्रूर प्रवासी. वाईट वाटतं तुझा कृतघ्नपणा पाहून, नाही येत जा तुझ्या स्वार्थी खेड्यात, चालता हो माझ्या गलिच्छ शहरातून. कृपया, वैयक्तिक घेऊ नये ही नम्र विनंती.

>>> तुझ्या सेकंड होम साठी माझा डोंगर,झोपडी नको तोडु माझे ते फर्स्ट होम आहे. >>> या ऐवजी, तुझ्या सेकंड होम साठी माझा डोंगर, झोपडी विकणार नाही माझे ते फर्स्ट होम आहे. असं म्हटलं (आणि केलं) तर हा प्रश्न निर्माणच होणार नाही ना ! :) ;)

प्रभाकर पेठकर Fri, 08/15/2014 - 18:30
सुंदर तुझ्या खेड्यातून आलास तू माझ्या शहरात मित्र मित्र म्हणत शिरलास थेट माझ्याच घरात? अरे तेही होतं नं माझं फर्स्ट होम का केलस तू ते तुझं सेकंड होम? अरे तुच नं केलंस माझं शहर बकाल, मी खेड्यात, डोंगरदर्‍यात येतो तर गळे काढतोस आजकाल? रोजगारासाठी शहारात येणं तेंव्हा होती तुझी गरज शांततेसाठी मी खेड्यात येतो म्हणालो तर करतोस माझेच सावज? शहरात येताना म्हणाला होतास आपण सारे भारतवासी, आज मात्र मला ठरवितो आहेस निसर्गद्वेष्टा क्रूर प्रवासी. वाईट वाटतं तुझा कृतघ्नपणा पाहून, नाही येत जा तुझ्या स्वार्थी खेड्यात, चालता हो माझ्या गलिच्छ शहरातून. कृपया, वैयक्तिक घेऊ नये ही नम्र विनंती.

>>> तुझ्या सेकंड होम साठी माझा डोंगर,झोपडी नको तोडु माझे ते फर्स्ट होम आहे. >>> या ऐवजी, तुझ्या सेकंड होम साठी माझा डोंगर, झोपडी विकणार नाही माझे ते फर्स्ट होम आहे. असं म्हटलं (आणि केलं) तर हा प्रश्न निर्माणच होणार नाही ना ! :) ;)
लेखनविषय:
तुला शहरात घर आहे मोक्याच्या ठिकाणी बेसिन बाथरुम मधे नळ सोडला कि धो धो पाणी २४ तास.. तुझ्या सेकंड होम साठी माझा डोंगर,झोपडी नको तोडु माझे ते फर्स्ट होम आहे.

मीठ : त्याची चव, त्याचे सरकणे आणि त्यातले आयोडीन

डॉ सुहास म्हात्रे ·

सूड गुरुवार, 08/14/2014 - 18:36
वाह !! आता तरी त्या धाग्यावरच्या झिम्मा-फुगड्या-लेझीम वैगरे थांबेल अशी अपेक्षा!! :)

चौकटराजा गुरुवार, 08/14/2014 - 19:13
आता मी असे म्हणू शकतो की इए साहेब पुण्यातच स्थिरावणार !! आता नो अरेबिया ! बाकी निरनिराळे धागे यांच्याकडून येत आहेत. हे त्यानी सातासमुद्राचे मीठ खाल्याचा परिणाम आहे. मीठात आयोडीन मिसळणे, पाण्यात फ्लोरिन मिसळणे हा जो प्रकार आहे तो कौतुकास पात्र आहे. जगात लोकप्रिय असणार्‍या चहाच्या पत्तीत काय टाकता येईल.यावर काथ्याकूट होणे गरजेचे आहे. माणसाने आपली गाडी झेब्रा बेल्ट वर उभी केली की कोणते महत्वाचे प्रोटीन त्याच्या श्वासात उडवायचे ( ते प्रोटीन बेल्टच्या सफेदीत मिसळून )यावरही कथ्याकूट झाला पाहिजे. बाकी केरोसीन मधे निळा रंग मिसळणे, एल पी जी ला मुद्दाम घाणेरडा वास देणे या ही काही युक्त्या मानवाने केलेल्या आहेतच.

पोटे Fri, 08/15/2014 - 14:37
मिसळपावचे मीठ खाल्ल्याने त्याला जागून प्रतिसाद लिहित आहे

साती Fri, 08/15/2014 - 14:52
छान लेख. आवडला. काही गावात तिथल्या पाण्यात /जमिनीत आयोडिन मूलतःच ़कमी असते. तिथे गॉईटर खूप जास्त लोकाना होतो. त्याला एंडेमिक गॉईटर म्हणतात.

कंजूस Fri, 08/15/2014 - 15:56
हरीण ,माकड ,अस्वल ,बकरी ,पोपट(काही फुलपाखरेपण)इत्यादी प्राण्यांना मीठ हवे असते ती खारी माती ते शोधतात आणि अधूनमधून चाटतात .मासाहारींना यांच्या मासांतून ते क्षार आपसुकच मिळतात .

सूड गुरुवार, 08/14/2014 - 18:36
वाह !! आता तरी त्या धाग्यावरच्या झिम्मा-फुगड्या-लेझीम वैगरे थांबेल अशी अपेक्षा!! :)

चौकटराजा गुरुवार, 08/14/2014 - 19:13
आता मी असे म्हणू शकतो की इए साहेब पुण्यातच स्थिरावणार !! आता नो अरेबिया ! बाकी निरनिराळे धागे यांच्याकडून येत आहेत. हे त्यानी सातासमुद्राचे मीठ खाल्याचा परिणाम आहे. मीठात आयोडीन मिसळणे, पाण्यात फ्लोरिन मिसळणे हा जो प्रकार आहे तो कौतुकास पात्र आहे. जगात लोकप्रिय असणार्‍या चहाच्या पत्तीत काय टाकता येईल.यावर काथ्याकूट होणे गरजेचे आहे. माणसाने आपली गाडी झेब्रा बेल्ट वर उभी केली की कोणते महत्वाचे प्रोटीन त्याच्या श्वासात उडवायचे ( ते प्रोटीन बेल्टच्या सफेदीत मिसळून )यावरही कथ्याकूट झाला पाहिजे. बाकी केरोसीन मधे निळा रंग मिसळणे, एल पी जी ला मुद्दाम घाणेरडा वास देणे या ही काही युक्त्या मानवाने केलेल्या आहेतच.

पोटे Fri, 08/15/2014 - 14:37
मिसळपावचे मीठ खाल्ल्याने त्याला जागून प्रतिसाद लिहित आहे

साती Fri, 08/15/2014 - 14:52
छान लेख. आवडला. काही गावात तिथल्या पाण्यात /जमिनीत आयोडिन मूलतःच ़कमी असते. तिथे गॉईटर खूप जास्त लोकाना होतो. त्याला एंडेमिक गॉईटर म्हणतात.

कंजूस Fri, 08/15/2014 - 15:56
हरीण ,माकड ,अस्वल ,बकरी ,पोपट(काही फुलपाखरेपण)इत्यादी प्राण्यांना मीठ हवे असते ती खारी माती ते शोधतात आणि अधूनमधून चाटतात .मासाहारींना यांच्या मासांतून ते क्षार आपसुकच मिळतात .
सद्या मिपावर या धाग्यावर जाडे-बारीक मिठ, त्याची चव आणि त्यातले आयोडीन यावर चविष्ट चर्चा चालू आहे. त्याबाबत माझ्या मनात काही विचार आले आणि प्रतिसाद लिहू लागलो. मात्र प्रतिसादाच्या अखेरीस येईपर्यंत माझ्या प्रतिसादाने पाककलेच्या अंगाने जाणार्‍या सुंदर धाग्याला शास्त्रिय अवांतर होईल असे वाटले. शिवाय प्रतिसादही जरा मोठा होतो आहे असे वाटले. म्हणून मूळ धाग्याची चव बदलून त्याला हायजॅक करण्यापेक्षा नविन धागा बनवून सादर करणे जास्त योग्य वाटले.

पेरू : भाग २ : पराकास समुद्री अभयारण्य

समर्पक ·

प्रसाद१९७१ गुरुवार, 08/14/2014 - 19:01
अतिशय उत्सुकतेने वाचतो आहे. तुम्ही काय करता आणि कुठे असता ते काहीच माहीती नाही. त्या मुळे तुम्ही एकदम पेरू ला जाण्याचे कसे ठरवलेत. पेरु लाच जावेसे का वाटले? प्लॅनिंग कसे केलेत? तुम्हाला लिमा मधला माणुस "लिओ" कसा भेटला? असे अनेक प्रश्न आहेत. त्याची सविस्तर उत्तरांचे १-२ भाग लिहीले तर बरे होइल. महत्वाचे म्हणजे प्रत्येक गोष्टी साठी खर्च कीती आला हे कळले तर बाकीच्यांना त्याचा उपयोग होईल.

धन्या गुरुवार, 08/14/2014 - 20:37
अप्रतिम फोटो !!! फोटो तुम्ही स्वतः काढले असल्यास इतक्या सुंदर फोटोंवर वॉटरमार्क न टाकून फोटोंना ठीगळ न लावल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by धन्या

समर्पक गुरुवार, 08/14/2014 - 21:49
धन्यवाद. ठिगळ मलाही मनापासून आवडत नाहीत. कोणाला सत्यप्रत हवी असेल तरी आनंदाने देईन. आनंद होणे हेच तर त्यांचे प्रयोजन...

In reply to by समर्पक

उपाशी बोका Sun, 08/17/2014 - 12:11
अरेरे, मग तुम्ही एका मोठ्या आनंदाला मुकताय की काय? पाककृती विभागात चक्कर टाकून आलात तर तुम्हाला उपयुक्त माहिती मिळेल की फोटोच्या मधोमध ठिगळ लावून फोटोचा विचका कसा करायचा ते. असो, इथे नवे दिसताय. हलके घ्या. तुमचे फोटो छान आहेत. आवडले आणि बघून खरंच आनंद झाला.

In reply to by धन्या

विलासराव Wed, 08/20/2014 - 20:46
फोटो तुम्ही स्वतः काढले असल्यास इतक्या सुंदर फोटोंवर वॉटरमार्क न टाकून फोटोंना ठीगळ न लावल्याबद्दल धन्यवाद. सहमत. प्रवास आवडतोय तुमचा.

सौंदाळा गुरुवार, 08/14/2014 - 21:41
मस्तच, नाझका रेषांच्या फोटोंच्या आणि वर्णनाच्या प्रतिक्षेत

समर्पक गुरुवार, 08/14/2014 - 21:42
खरं सांगायचं तर काही प्रतिसादांमधला 'तुमचेच असल्यास...' असा प्रश्नार्थ खटकला पण हरकत नाही, मी नवीन आहे त्यामुळे असेल असे म्हणतो... बाकीच्या प्रवासासंबंधी प्रश्नांची उत्तरे लेखनाच्या ओघात येतीलच, न आल्यास वेगळे नक्की लिहीन.

In reply to by समर्पक

प्यारे१ गुरुवार, 08/14/2014 - 22:01
तुमचेच आहेत का हा प्रश्न मी आधी विचारला म्हणून... जळजळ हो! एवढे छान फोटो मला जमत नाहीत. फोटोज अत्यंत सुंदर नि कलात्मक दृष्टीनं काढलेले आणि तरीही व्यावसायिक सफाईनं काढलेले आहेत. प्रश्नाकडं सकारात्मक पहा. अप्रतिमच आहेत.

In reply to by समर्पक

हाडक्या गुरुवार, 08/14/2014 - 22:01
खटकायचं काय राव त्यात.. ती एक प्रकारे स्तुतीच आहे हो. कारण की इथे कोणाला काय माहीत तुम्ही कोण आहात, किती चांगले छायाचित्रकार आहात. कोणी स्तुती करायचा आणि तुम्ही 'ही चित्रे मी नेटवरून डकवली आहेत' असे सांगून त्यांचा पोपट करायचात म्हणून लोकांनी हातचे राखून केलेली प्रशंसा आहे ती.. :)

नंदन गुरुवार, 08/14/2014 - 23:16
दोन्ही भाग आवडले. एकल प्रवास आणि स्थानिकांसोबत मुक्काम याबद्दल सहमत आहे.

राघवेंद्र गुरुवार, 08/14/2014 - 23:39
समर्पक साहेब, प्रवास वर्णन आवडले. लहान पणा पासुन या देशा बद्द्ल कुतुहुल होते. ( मराठी फळाच्या नावाचा देश ) तुमच्या मुळे माहिती मिळाली. धन्यवाद.

In reply to by राघवेंद्र

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 08/14/2014 - 23:48
मराठी फळाच्या नावाचा देश पेरू हे फळ मूळ मराठी / भारतीय नाही. ते मूळचे मध्य अमेरिका आणि त्याला लागून असलेल्या उत्तर व दक्षिण अमेरिकेतील भूभागातले आहे. पेरू हा देश त्या भूभागात येतो ! युरोपियन (विशेषतः स्पॅनिश) लोकांनी ते जगाच्या इतर भागात नेले.

उदय Fri, 08/15/2014 - 03:53
प्रवासवर्णन आवडले आणि फोटो तर झकासच आहेत. पेरुला एकल प्रवास करायचा आणि विशेषतः इंका ट्रेल पायी करायचा माझा पण विचार आहे. तुमच्या या सुंदर प्रवासवर्णनामुळे जरा अजून लवकर जाण्याचा उत्साह येईल. असेच अजून लिहित रहा. धन्यवाद.

एस Sat, 08/16/2014 - 23:07
पेरूची सहल फारच छान सुरू आहे. तुमच्या एकल प्रवासामुळे आम्हां सगळ्यांना एकत्रच पेरूची मजा घेता येतेय ह्याबद्दल खास आभार. छायाचित्रेही मस्तच आहेत.

बॅटमॅन Mon, 08/18/2014 - 17:45
निव्वळ अप्रतिम!!!!!! दक्षिण अमेरिकेत एक तर फारसं कुणी जात नाही, गेलं तरी पेरू कुणी निवडत नाही. तुम्ही पेरूची निवड केलीत आणि अप्रतिम फोटोज़ टाकलेत याबद्दल लैच धन्यवाद. अनवट लेख असेच येत राहोत ही विनंती!!!

पैसा Tue, 08/19/2014 - 23:42
फारच सुरेख वर्णन आणि फोटो. ते त्रिशूळाच्या आकाराचे चिन्ह कोणी कोरले आहे?

In reply to by पैसा

समर्पक Fri, 08/22/2014 - 14:41
ते कोणी कोरले हे कोणालाच माहिती नाही. ५९५ फूट त्याची लांबी आहे. ते १२ मैलावरूनही दिसते त्यामुळे समुद्री (आणि हवाई?) प्रवाशांसाठी बनवले असावे असा अंदाज. काळ ख्रस्ताच्या पुर्वी सहज जातो.

प्रसाद१९७१ गुरुवार, 08/14/2014 - 19:01
अतिशय उत्सुकतेने वाचतो आहे. तुम्ही काय करता आणि कुठे असता ते काहीच माहीती नाही. त्या मुळे तुम्ही एकदम पेरू ला जाण्याचे कसे ठरवलेत. पेरु लाच जावेसे का वाटले? प्लॅनिंग कसे केलेत? तुम्हाला लिमा मधला माणुस "लिओ" कसा भेटला? असे अनेक प्रश्न आहेत. त्याची सविस्तर उत्तरांचे १-२ भाग लिहीले तर बरे होइल. महत्वाचे म्हणजे प्रत्येक गोष्टी साठी खर्च कीती आला हे कळले तर बाकीच्यांना त्याचा उपयोग होईल.

धन्या गुरुवार, 08/14/2014 - 20:37
अप्रतिम फोटो !!! फोटो तुम्ही स्वतः काढले असल्यास इतक्या सुंदर फोटोंवर वॉटरमार्क न टाकून फोटोंना ठीगळ न लावल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by धन्या

समर्पक गुरुवार, 08/14/2014 - 21:49
धन्यवाद. ठिगळ मलाही मनापासून आवडत नाहीत. कोणाला सत्यप्रत हवी असेल तरी आनंदाने देईन. आनंद होणे हेच तर त्यांचे प्रयोजन...

In reply to by समर्पक

उपाशी बोका Sun, 08/17/2014 - 12:11
अरेरे, मग तुम्ही एका मोठ्या आनंदाला मुकताय की काय? पाककृती विभागात चक्कर टाकून आलात तर तुम्हाला उपयुक्त माहिती मिळेल की फोटोच्या मधोमध ठिगळ लावून फोटोचा विचका कसा करायचा ते. असो, इथे नवे दिसताय. हलके घ्या. तुमचे फोटो छान आहेत. आवडले आणि बघून खरंच आनंद झाला.

In reply to by धन्या

विलासराव Wed, 08/20/2014 - 20:46
फोटो तुम्ही स्वतः काढले असल्यास इतक्या सुंदर फोटोंवर वॉटरमार्क न टाकून फोटोंना ठीगळ न लावल्याबद्दल धन्यवाद. सहमत. प्रवास आवडतोय तुमचा.

सौंदाळा गुरुवार, 08/14/2014 - 21:41
मस्तच, नाझका रेषांच्या फोटोंच्या आणि वर्णनाच्या प्रतिक्षेत

समर्पक गुरुवार, 08/14/2014 - 21:42
खरं सांगायचं तर काही प्रतिसादांमधला 'तुमचेच असल्यास...' असा प्रश्नार्थ खटकला पण हरकत नाही, मी नवीन आहे त्यामुळे असेल असे म्हणतो... बाकीच्या प्रवासासंबंधी प्रश्नांची उत्तरे लेखनाच्या ओघात येतीलच, न आल्यास वेगळे नक्की लिहीन.

In reply to by समर्पक

प्यारे१ गुरुवार, 08/14/2014 - 22:01
तुमचेच आहेत का हा प्रश्न मी आधी विचारला म्हणून... जळजळ हो! एवढे छान फोटो मला जमत नाहीत. फोटोज अत्यंत सुंदर नि कलात्मक दृष्टीनं काढलेले आणि तरीही व्यावसायिक सफाईनं काढलेले आहेत. प्रश्नाकडं सकारात्मक पहा. अप्रतिमच आहेत.

In reply to by समर्पक

हाडक्या गुरुवार, 08/14/2014 - 22:01
खटकायचं काय राव त्यात.. ती एक प्रकारे स्तुतीच आहे हो. कारण की इथे कोणाला काय माहीत तुम्ही कोण आहात, किती चांगले छायाचित्रकार आहात. कोणी स्तुती करायचा आणि तुम्ही 'ही चित्रे मी नेटवरून डकवली आहेत' असे सांगून त्यांचा पोपट करायचात म्हणून लोकांनी हातचे राखून केलेली प्रशंसा आहे ती.. :)

नंदन गुरुवार, 08/14/2014 - 23:16
दोन्ही भाग आवडले. एकल प्रवास आणि स्थानिकांसोबत मुक्काम याबद्दल सहमत आहे.

राघवेंद्र गुरुवार, 08/14/2014 - 23:39
समर्पक साहेब, प्रवास वर्णन आवडले. लहान पणा पासुन या देशा बद्द्ल कुतुहुल होते. ( मराठी फळाच्या नावाचा देश ) तुमच्या मुळे माहिती मिळाली. धन्यवाद.

In reply to by राघवेंद्र

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 08/14/2014 - 23:48
मराठी फळाच्या नावाचा देश पेरू हे फळ मूळ मराठी / भारतीय नाही. ते मूळचे मध्य अमेरिका आणि त्याला लागून असलेल्या उत्तर व दक्षिण अमेरिकेतील भूभागातले आहे. पेरू हा देश त्या भूभागात येतो ! युरोपियन (विशेषतः स्पॅनिश) लोकांनी ते जगाच्या इतर भागात नेले.

उदय Fri, 08/15/2014 - 03:53
प्रवासवर्णन आवडले आणि फोटो तर झकासच आहेत. पेरुला एकल प्रवास करायचा आणि विशेषतः इंका ट्रेल पायी करायचा माझा पण विचार आहे. तुमच्या या सुंदर प्रवासवर्णनामुळे जरा अजून लवकर जाण्याचा उत्साह येईल. असेच अजून लिहित रहा. धन्यवाद.

एस Sat, 08/16/2014 - 23:07
पेरूची सहल फारच छान सुरू आहे. तुमच्या एकल प्रवासामुळे आम्हां सगळ्यांना एकत्रच पेरूची मजा घेता येतेय ह्याबद्दल खास आभार. छायाचित्रेही मस्तच आहेत.

बॅटमॅन Mon, 08/18/2014 - 17:45
निव्वळ अप्रतिम!!!!!! दक्षिण अमेरिकेत एक तर फारसं कुणी जात नाही, गेलं तरी पेरू कुणी निवडत नाही. तुम्ही पेरूची निवड केलीत आणि अप्रतिम फोटोज़ टाकलेत याबद्दल लैच धन्यवाद. अनवट लेख असेच येत राहोत ही विनंती!!!

पैसा Tue, 08/19/2014 - 23:42
फारच सुरेख वर्णन आणि फोटो. ते त्रिशूळाच्या आकाराचे चिन्ह कोणी कोरले आहे?

In reply to by पैसा

समर्पक Fri, 08/22/2014 - 14:41
ते कोणी कोरले हे कोणालाच माहिती नाही. ५९५ फूट त्याची लांबी आहे. ते १२ मैलावरूनही दिसते त्यामुळे समुद्री (आणि हवाई?) प्रवाशांसाठी बनवले असावे असा अंदाज. काळ ख्रस्ताच्या पुर्वी सहज जातो.
या भागात सुरुवातीला एकल प्रवासाविषयी थोडे... सर्वात मोठा आणि महत्वाचा फ़ायदा म्हणजे कोणावरही अवलंबित्व नाही, स्वतः सगळा आराखडा बनवा आणि तंतोतंत पालन करा. शिवाय स्वतःला ज्याची आवड आहे त्यासाठी जास्त वेळ देता येतो. एक तोटा (किंवा फ़ायदा) म्हणजे तुमच्या 'पराक्रमांचे' फ़क्त तुम्हीच साक्षीदार असता. ब-याच वेळा पुरातत्वीय महत्व असलेल्या ठिकाणी येण्यात फ़ार लोकांना रस नसतो, मग काय्, उचला बोचकं आणि चालू लागा. अजून कोणी एकल प्रवासी असतील तर त्यांच्यासाठी एक टिप, शक्य असल्यास एखाद्या मध्यमवर्गीय स्थानिकाच्या घरी निवास करावा.