मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भुताळी जहाज - ४ - मेरी सेलेस्टी

स्पार्टाकस ·

ताल लय 14/08/2014 - 18:25
आवडेश द्खल घेण्याजोग्या लिखाणाचा वेग्ळा विभाग बनवायला पाहिजे. जेणेकरुन आधिचे लेख वाचता येइल. ऊदा. सुन्दर मालिका - गोल्ड रश, महाभारत

ताल लय 14/08/2014 - 18:25
आवडेश द्खल घेण्याजोग्या लिखाणाचा वेग्ळा विभाग बनवायला पाहिजे. जेणेकरुन आधिचे लेख वाचता येइल. ऊदा. सुन्दर मालिका - गोल्ड रश, महाभारत
लेखनविषय:
लेखनप्रकार

औरंगाबद, चिंचवड आणि मुंबईच्या लोकांना शिकायचय मराठी !

माहितगार ·

पैसा 13/08/2014 - 22:16
चिंचवडला आयटीवाले पब्लिक आहे. ते मराठी बहुसंख्य असतील असे नाही. पण मुलांना शाळेत वगैरे मराठी भाषा एक विषय म्हणून शिकावी लागते. त्यामुळे तिथे मराठी शिकण्यासाठी गुगल सर्च वापरला जात असेल. तीच परिस्थिती मुंबईत. औरंगाबादचे स्थानिक कारण प्रा.डॉ. बिरुटे सर सांगू शकतील. मराठी टायपिंग आपल्या पुढच्या पिढीतल्या मुलांना आवडत नाही. माझ्या ओळखीतल्या एका मुलाचे शिक्षण सेंट्रल स्कूलच्या अभ्यासक्रमात झालेले. घरात मराठी फक्त बोलली जाते. मराठी वाचन पालकांचेही फार नसावे. तो लहान असताना "ग्रासचा कलर ग्रीन असतो" टाईप मराठी त्याच्याकडून ऐकून धन्य झाले होते. नंतर एकदा तो साधारण १२ वीत वगैरे असताना त्याच्या फेसबुक वॉलवर मी मराठीत काहीतरी पोस्ट सवयीने लिहिली होती. लगेच त्याचा मेसेज आला की माझ्या वॉलवर मराठीत लिहू नको, मित्र हसतात. त्यानंतर मी त्याच्याशी फेसबुकवरून संवाद बंद केला. हा मुलगा जेव्हा मोठा होईल आणि स्वतःचे कुटुंब चालवील, तेव्हा त्याच्या घरात मराठी भाषा कुठे असणार आहे हे सांगायला कोणी तज्ञाची गरज नाही. उच्च मध्यमवर्गात बर्‍याच अंशी असेच चित्र असावे असं मी समजते.

In reply to by पैसा

चौथा कोनाडा 14/08/2014 - 23:44
सध्या नविन पिढीत "स्मार्ट शोर्ट्फोर्मी " इंग्लिश मुळे मराठी "गावंढळ" दिसायला लागली आहे. हा शोर्टफोर्मी बाप्तिस्मा घेतल्या शिवाय मराठी काय इतर ही भाषांचे ही अवघड आहे. "स्मार्ट शोर्ट्फोर्मी " ही आख्या जगाची भाषा बनू पाहतेय. या वर आहे का काही उपाय ?

कित्येकांना मराठीत संवाद साधण्यात कमीपणा वाटतो. तसेच गुगलवर मराठीतून शोध घेतल्यास कमी आणि इंग्रजीतून शोध घेतल्यास भरमसाठ जोडण्या (लिंक्स) सापडतात. मराठीतला शोध अगदीच निष्फळ असतो असे मी म्हणणार नाही. कधी कधी हवे ते सापडते तर कधी कधी निराशा होते. अशा निराश क्षणी इंग्रजीतून शोध घेतल्यास मात्र हवे ते सापडते.

मला दोन कारणं वाटतात एक मुलं आणि पालकांना मराठी भाषा शिकायची आहे आणि संगणकावर, मोबाइलवर मराठी लेखन करणे कसं शिकायचं ते आंतरजालावर शोधायाचं. आमच्या औरंगाबादकरांना गुगलवर काय आणि कसं शोधलं पाहिजे याची मुख्य अडचण असावी. गूगलवर काय आणि कसं सर्च केलं पाहिजे, त्याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे असं मला वाटतं..! आमचे औरंगाबादकर संखेनं जास्त गुगलवर नेटवर असतात असं समजावं का ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 14/08/2014 - 12:06
आमचे औरंगाबादकर संखेनं जास्त गुगलवर नेटवर असतात असं समजावं का ?
बहुधा अगदीच तस नसाव नेटावरची लीड बहुधा अद्यापही मुंबई पुण्याकडेच असावी (अर्थात पुणेतर पश्चिम महाराष्ट्रा पेक्षा औरंगाबादकर नेटावर अधीक पडीक असण्याची शक्यता नाकारता येत नाही पण त्या करता प्रत्यक्ष सर्वेक्षणाची गरज असावी). खरेतर डिटेल आकडे प्रत्यक्ष सर्वेक्षणातून मिळावावयास हवेत. २०११च्या जनगणणे पासून अल्प माहिती मिळ्वली जात असावी असे वाटते (चु.भू.दे.घे.) पण कोणत्या जिओग्राफीक लोकेशनचे लोक जास्त आहेत याचा अप्रत्यक्ष अंदाज घेण्याच चांगला मार्गक शोधक सोडतात म्हणजे त्यांच स्वतःच्या गावा शहरांवर लय भारी प्रेम असंत (किमान नेटावर शोध देताना) भारत या विषयावर शोध महाराष्ट्र पेक्षा जास्त जातील हे सहाजीक आहे पण भारतातल्या इतर कोणत्याही गोष्टी पेक्षा ते अधीक असतील. अर्थात याला आपण थोड फार सहाजिक म्हणू शकतो. पण महाराष्ट्रातून महाराष्ट्र शब्दावर शोध जास्त येतात त्या खालोखाल मराठी शब्दावर येतात नंतर इतर शहरांची यादी चालू होते. मी या पहिल्या गूगल ट्रेंडात http://www.google.co.in/trends/explore#q=Aurangabad%2C%20Kolhapur%2C%20Satara%2C%20Sangli%2C%20Solapur&cmpt=q औरंगाबाद आणि इतर पश्चिम महाराष्ट्रातील शहरे घेतलीत त्यात औरंगाबाद निश्चित आघाडीवर आहे. नाशिक आणि औरंगाबादकरांची नेटावर जवळपास बरोबरी आहे पण नागपूर या दोन शहरांच्या दुपटीपेक्षाही पुढे असावे. पुण्या सोबतची तुलना पहाण्या आधी ही नागपूर नाशिक सोबतची तुलना पाहून घ्यावी म्हणजे फरक लक्षात येईल http://www.google.co.in/trends/explore#q=Aurangabad%2C%20Nagpur%2C%20Nashik&cmpt=q आता या पुढच्या गूगल ट्रेंड शोध लिंकेत पुणे सुद्धा जोडले आहे आणि फरक पहा http://www.google.co.in/trends/explore#q=Aurangabad%2C%20Nagpur%2C%20Nashik%2C%20Pune&cmpt=q आता मुंबई जोडलंय आणि फरक पहा http://www.google.co.in/trends/explore#q=Aurangabad%2C%20Nagpur%2C%20Nashik%2C%20Pune%2C%20Mumbai&cmpt=q

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 14/08/2014 - 12:32
मला दोन कारणं वाटतात एक मुलं आणि पालकांना मराठी भाषा शिकायची आहे.
असं असेल याहून आनंदाची गोष्ट कोणती ? आमच्या कडन आपल्याला तूप+साखर :)
आणि संगणकावर, मोबाइलवर मराठी लेखन करणे कसं शिकायचं ते आंतरजालावर शोधायाचं. आमच्या औरंगाबादकरांना गुगलवर काय आणि कसं शोधलं पाहिजे याची मुख्य अडचण असावी. गूगलवर काय आणि कसं सर्च केलं पाहिजे, त्याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे असं मला वाटतं..!
हि शक्यता अगदीच नाकारता येत नाही. Marathi Font आणि Marathi Typing या शब्द द्वयांवर नेहमीच चिक्कार शोध जातात हे माहिती आहे ढगांना चंदेरी किनार म्हणजे हे शोध वाढताहेत http://www.google.co.in/trends/explore#q=Marathi%20Font%2C%20Marathi%20Typing&cmpt=q याचा गूगल ट्रेंड पहा पण तरीही मी या केवळ चंदेरी किनार म्हणतो कारण Marathi Font हे शब्द शोधणार्‍यांचा उद्देश मराठी टायपींग शिकण हाच असतो पण आमच्या कोणत्याही ग्रेट मराठी तंत्रज्ञानांना हे मुळीच पटत नाही. गूगलवर Marathi Font https://www.google.co.in/search?q=Marathi+Font&ie=utf-8&oe=utf-8&aq=t&rls=org.mozilla:mr:official&client=firefox-a&channel=sb&gfe_rd=cr&ei=-FHsU77XO6nV8geiqIGAAw हा शोध देऊन पहा प्रॉपर टायपिंग टुल्सपाशी शोधणारा नवागत सहज पोहोचू शकला तर शप्पथ Marathi Typing शब्दद्वयाचा शोध २००७ नंतर सुरु झाला तरी २०११ नंतर त्यात वाढ झाली (बहुधा गूगलची टायपींग पद्धती या शोधात चटकन सापडते आणि मराठी टायपणारे ४४ टक्के लोक गूगल टायपींग वापरतात म्हणून कदाचित) एनी वे Marathi Typing या शब्द द्वयाच्या शोधावर अगदी आदर्श स्वरुपाची मदत उपलब्ध होते असे नाही पण मराठीत टायपींग करु इच्छिणार्‍याच्या हाती काहीतरी लागते. सांगण्याचा मुद्दा शोधणार्‍यांना आदर्शपद्धतीने शोधता येत नाही हे समजता येते. पण वेबमास्टर्स हि या क्षेत्रातली जर जाणकार मंडळी असतील तर शोधणार्‍यांना जे हव ते व्यवस्थीत देण्याची यांची जबाबदारी नाही का ? आमचे मराठी वेबमास्टर्स आपल्या मातृभाषेतील लोकांना सुविधा सुयोग्य पद्धतीने पोहोचवू शकत नसतील तर ते अगदी त्यांच्या त्यांच्या व्यवसायात ग्राहकांना जे हव ते योग्य पद्धतीने देण्यात सक्षम आहेत अस समजता येईल का ? हा तसा अवांतर प्रश्न असला तरी त्यांच्या स्वतःच्या व्यवसाया बद्दल मराठी व्यावसायीकांचे भले व्हावे वाटणार्‍या कुणालाही काळजी वाटणार नाही का ? किमान मला तरी वाटते. (संपादन खिडकीतील साहाय्यचिन्हे गायब असल्यामुळे पुरेसे फॉर्मॅटींग करता आले नाही क्षमस्व)

In reply to by माहितगार

माहितगार 14/08/2014 - 13:04
Marathi Font आणि Marathi Typing या शब्द द्वयांवर विशीष्ट शहरातून अधिक शोध आहेत. Marathi Font शब्दद्वयाच्या शोधात अनुक्रमे कोल्हापूर, सोलापूर, Pimplad (गूगल मॅपानुसार नाशिक जवळ कुठेतरी) औरंगाबाद, नांदेड उल्हासनगर, वलसाड, नागपूर, चिंचवड आणि पुणे (नागपूर, चिंचवड आणि पुणे येथील लोकांना मराठी टायपींग शिकण्यासाठी Marathi Font सर्वात योग्य शोध नाही हे माहिती असेल किंवा तेवढी इच्छा नसेल Marathi Fontचा शोध न घेण्यात मुंबई पुढे आहे त्यांच नेटावरील एकुण प्रमाण लक्षात घेता, व्यस्त प्रमाणाच नेमक कारण अधिक अभ्यासण्याची गरज असावी) Marathi Typing असा अधीक व्यवस्थीत शोध देणार्‍यात Pimplad चा नंबर पहिला आहे, नंतर नांदेड , सोलापुर मग औरंगाबाद (बिरुटेसरांच्या म्हणण्यात अंशतःतरी तथ्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही) कोल्हापूर उल्हासनगर आणि चिंचवड आता उपरोक्त शहरनावांच्या यादीत वलसाड कस ते माहित नाही मुंबईचे इतर भाग नाहीत आणि एकदम उल्हासनगरच नाव कस येतय हे एक सध्यातरी कोडं आहे.

In reply to by माहितगार

माहितगार 14/08/2014 - 13:08
एकतर उल्हासनगरचेच लोक लर्न मराठी भरपूर शोधत असावेत अथवा पुर्ण मुंबईतन लर्नमराठीवर शोध शालेय कारणाने जात असावा पण त्या शोधकांना Marathi Font आणि Marathi Typing यात फारसा रस नसावा

In reply to by प्रचेतस

माहितगार 14/08/2014 - 14:53
गूगल ट्रेंडानुसार मिपाचा सर्वाधिक शोध चिंचवडातनच घेतला जातो (मुंबई, पुणे, बंगलोर अहमदाबाद दिल्ली दुबई नंतर येतात) तेव्हा चिंचवडकरमंडळींनी अधिक मिपाकट्ट करण्याचा जरूर विचार करावा. http://www.google.co.in/trends/explore#q=maayboli%2C%20misal%20pav%2C%20manogat%2C%20aisi%20akshare&cmpt=q

In reply to by सूड

आदूबाळ 14/08/2014 - 19:15

मुंबई , ठाणे , पुणे ई पाठोपाठ आता औरंगाबादमध्ये इतर राज्यातील बरेच लोक नौकरी निमित्ताने येत आहेत कारण औरंगाबादमध्ये अनेक औषधनिर्माण, वाहनक्षेत्रातील व इतरही कंपन्या आहेत. या बाहेरुन आलेल्या लोकांना मराठी शिकण्याची गरज वाटत असावी. तसे तिथे हिंदीचा बराच वापर होतो पण तरी काही वेळा अडचण आल्यास अशा लोकांना मराठी शिकावेसे वाटू शकते.

पैसा 13/08/2014 - 22:16
चिंचवडला आयटीवाले पब्लिक आहे. ते मराठी बहुसंख्य असतील असे नाही. पण मुलांना शाळेत वगैरे मराठी भाषा एक विषय म्हणून शिकावी लागते. त्यामुळे तिथे मराठी शिकण्यासाठी गुगल सर्च वापरला जात असेल. तीच परिस्थिती मुंबईत. औरंगाबादचे स्थानिक कारण प्रा.डॉ. बिरुटे सर सांगू शकतील. मराठी टायपिंग आपल्या पुढच्या पिढीतल्या मुलांना आवडत नाही. माझ्या ओळखीतल्या एका मुलाचे शिक्षण सेंट्रल स्कूलच्या अभ्यासक्रमात झालेले. घरात मराठी फक्त बोलली जाते. मराठी वाचन पालकांचेही फार नसावे. तो लहान असताना "ग्रासचा कलर ग्रीन असतो" टाईप मराठी त्याच्याकडून ऐकून धन्य झाले होते. नंतर एकदा तो साधारण १२ वीत वगैरे असताना त्याच्या फेसबुक वॉलवर मी मराठीत काहीतरी पोस्ट सवयीने लिहिली होती. लगेच त्याचा मेसेज आला की माझ्या वॉलवर मराठीत लिहू नको, मित्र हसतात. त्यानंतर मी त्याच्याशी फेसबुकवरून संवाद बंद केला. हा मुलगा जेव्हा मोठा होईल आणि स्वतःचे कुटुंब चालवील, तेव्हा त्याच्या घरात मराठी भाषा कुठे असणार आहे हे सांगायला कोणी तज्ञाची गरज नाही. उच्च मध्यमवर्गात बर्‍याच अंशी असेच चित्र असावे असं मी समजते.

In reply to by पैसा

चौथा कोनाडा 14/08/2014 - 23:44
सध्या नविन पिढीत "स्मार्ट शोर्ट्फोर्मी " इंग्लिश मुळे मराठी "गावंढळ" दिसायला लागली आहे. हा शोर्टफोर्मी बाप्तिस्मा घेतल्या शिवाय मराठी काय इतर ही भाषांचे ही अवघड आहे. "स्मार्ट शोर्ट्फोर्मी " ही आख्या जगाची भाषा बनू पाहतेय. या वर आहे का काही उपाय ?

कित्येकांना मराठीत संवाद साधण्यात कमीपणा वाटतो. तसेच गुगलवर मराठीतून शोध घेतल्यास कमी आणि इंग्रजीतून शोध घेतल्यास भरमसाठ जोडण्या (लिंक्स) सापडतात. मराठीतला शोध अगदीच निष्फळ असतो असे मी म्हणणार नाही. कधी कधी हवे ते सापडते तर कधी कधी निराशा होते. अशा निराश क्षणी इंग्रजीतून शोध घेतल्यास मात्र हवे ते सापडते.

मला दोन कारणं वाटतात एक मुलं आणि पालकांना मराठी भाषा शिकायची आहे आणि संगणकावर, मोबाइलवर मराठी लेखन करणे कसं शिकायचं ते आंतरजालावर शोधायाचं. आमच्या औरंगाबादकरांना गुगलवर काय आणि कसं शोधलं पाहिजे याची मुख्य अडचण असावी. गूगलवर काय आणि कसं सर्च केलं पाहिजे, त्याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे असं मला वाटतं..! आमचे औरंगाबादकर संखेनं जास्त गुगलवर नेटवर असतात असं समजावं का ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 14/08/2014 - 12:06
आमचे औरंगाबादकर संखेनं जास्त गुगलवर नेटवर असतात असं समजावं का ?
बहुधा अगदीच तस नसाव नेटावरची लीड बहुधा अद्यापही मुंबई पुण्याकडेच असावी (अर्थात पुणेतर पश्चिम महाराष्ट्रा पेक्षा औरंगाबादकर नेटावर अधीक पडीक असण्याची शक्यता नाकारता येत नाही पण त्या करता प्रत्यक्ष सर्वेक्षणाची गरज असावी). खरेतर डिटेल आकडे प्रत्यक्ष सर्वेक्षणातून मिळावावयास हवेत. २०११च्या जनगणणे पासून अल्प माहिती मिळ्वली जात असावी असे वाटते (चु.भू.दे.घे.) पण कोणत्या जिओग्राफीक लोकेशनचे लोक जास्त आहेत याचा अप्रत्यक्ष अंदाज घेण्याच चांगला मार्गक शोधक सोडतात म्हणजे त्यांच स्वतःच्या गावा शहरांवर लय भारी प्रेम असंत (किमान नेटावर शोध देताना) भारत या विषयावर शोध महाराष्ट्र पेक्षा जास्त जातील हे सहाजीक आहे पण भारतातल्या इतर कोणत्याही गोष्टी पेक्षा ते अधीक असतील. अर्थात याला आपण थोड फार सहाजिक म्हणू शकतो. पण महाराष्ट्रातून महाराष्ट्र शब्दावर शोध जास्त येतात त्या खालोखाल मराठी शब्दावर येतात नंतर इतर शहरांची यादी चालू होते. मी या पहिल्या गूगल ट्रेंडात http://www.google.co.in/trends/explore#q=Aurangabad%2C%20Kolhapur%2C%20Satara%2C%20Sangli%2C%20Solapur&cmpt=q औरंगाबाद आणि इतर पश्चिम महाराष्ट्रातील शहरे घेतलीत त्यात औरंगाबाद निश्चित आघाडीवर आहे. नाशिक आणि औरंगाबादकरांची नेटावर जवळपास बरोबरी आहे पण नागपूर या दोन शहरांच्या दुपटीपेक्षाही पुढे असावे. पुण्या सोबतची तुलना पहाण्या आधी ही नागपूर नाशिक सोबतची तुलना पाहून घ्यावी म्हणजे फरक लक्षात येईल http://www.google.co.in/trends/explore#q=Aurangabad%2C%20Nagpur%2C%20Nashik&cmpt=q आता या पुढच्या गूगल ट्रेंड शोध लिंकेत पुणे सुद्धा जोडले आहे आणि फरक पहा http://www.google.co.in/trends/explore#q=Aurangabad%2C%20Nagpur%2C%20Nashik%2C%20Pune&cmpt=q आता मुंबई जोडलंय आणि फरक पहा http://www.google.co.in/trends/explore#q=Aurangabad%2C%20Nagpur%2C%20Nashik%2C%20Pune%2C%20Mumbai&cmpt=q

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 14/08/2014 - 12:32
मला दोन कारणं वाटतात एक मुलं आणि पालकांना मराठी भाषा शिकायची आहे.
असं असेल याहून आनंदाची गोष्ट कोणती ? आमच्या कडन आपल्याला तूप+साखर :)
आणि संगणकावर, मोबाइलवर मराठी लेखन करणे कसं शिकायचं ते आंतरजालावर शोधायाचं. आमच्या औरंगाबादकरांना गुगलवर काय आणि कसं शोधलं पाहिजे याची मुख्य अडचण असावी. गूगलवर काय आणि कसं सर्च केलं पाहिजे, त्याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे असं मला वाटतं..!
हि शक्यता अगदीच नाकारता येत नाही. Marathi Font आणि Marathi Typing या शब्द द्वयांवर नेहमीच चिक्कार शोध जातात हे माहिती आहे ढगांना चंदेरी किनार म्हणजे हे शोध वाढताहेत http://www.google.co.in/trends/explore#q=Marathi%20Font%2C%20Marathi%20Typing&cmpt=q याचा गूगल ट्रेंड पहा पण तरीही मी या केवळ चंदेरी किनार म्हणतो कारण Marathi Font हे शब्द शोधणार्‍यांचा उद्देश मराठी टायपींग शिकण हाच असतो पण आमच्या कोणत्याही ग्रेट मराठी तंत्रज्ञानांना हे मुळीच पटत नाही. गूगलवर Marathi Font https://www.google.co.in/search?q=Marathi+Font&ie=utf-8&oe=utf-8&aq=t&rls=org.mozilla:mr:official&client=firefox-a&channel=sb&gfe_rd=cr&ei=-FHsU77XO6nV8geiqIGAAw हा शोध देऊन पहा प्रॉपर टायपिंग टुल्सपाशी शोधणारा नवागत सहज पोहोचू शकला तर शप्पथ Marathi Typing शब्दद्वयाचा शोध २००७ नंतर सुरु झाला तरी २०११ नंतर त्यात वाढ झाली (बहुधा गूगलची टायपींग पद्धती या शोधात चटकन सापडते आणि मराठी टायपणारे ४४ टक्के लोक गूगल टायपींग वापरतात म्हणून कदाचित) एनी वे Marathi Typing या शब्द द्वयाच्या शोधावर अगदी आदर्श स्वरुपाची मदत उपलब्ध होते असे नाही पण मराठीत टायपींग करु इच्छिणार्‍याच्या हाती काहीतरी लागते. सांगण्याचा मुद्दा शोधणार्‍यांना आदर्शपद्धतीने शोधता येत नाही हे समजता येते. पण वेबमास्टर्स हि या क्षेत्रातली जर जाणकार मंडळी असतील तर शोधणार्‍यांना जे हव ते व्यवस्थीत देण्याची यांची जबाबदारी नाही का ? आमचे मराठी वेबमास्टर्स आपल्या मातृभाषेतील लोकांना सुविधा सुयोग्य पद्धतीने पोहोचवू शकत नसतील तर ते अगदी त्यांच्या त्यांच्या व्यवसायात ग्राहकांना जे हव ते योग्य पद्धतीने देण्यात सक्षम आहेत अस समजता येईल का ? हा तसा अवांतर प्रश्न असला तरी त्यांच्या स्वतःच्या व्यवसाया बद्दल मराठी व्यावसायीकांचे भले व्हावे वाटणार्‍या कुणालाही काळजी वाटणार नाही का ? किमान मला तरी वाटते. (संपादन खिडकीतील साहाय्यचिन्हे गायब असल्यामुळे पुरेसे फॉर्मॅटींग करता आले नाही क्षमस्व)

In reply to by माहितगार

माहितगार 14/08/2014 - 13:04
Marathi Font आणि Marathi Typing या शब्द द्वयांवर विशीष्ट शहरातून अधिक शोध आहेत. Marathi Font शब्दद्वयाच्या शोधात अनुक्रमे कोल्हापूर, सोलापूर, Pimplad (गूगल मॅपानुसार नाशिक जवळ कुठेतरी) औरंगाबाद, नांदेड उल्हासनगर, वलसाड, नागपूर, चिंचवड आणि पुणे (नागपूर, चिंचवड आणि पुणे येथील लोकांना मराठी टायपींग शिकण्यासाठी Marathi Font सर्वात योग्य शोध नाही हे माहिती असेल किंवा तेवढी इच्छा नसेल Marathi Fontचा शोध न घेण्यात मुंबई पुढे आहे त्यांच नेटावरील एकुण प्रमाण लक्षात घेता, व्यस्त प्रमाणाच नेमक कारण अधिक अभ्यासण्याची गरज असावी) Marathi Typing असा अधीक व्यवस्थीत शोध देणार्‍यात Pimplad चा नंबर पहिला आहे, नंतर नांदेड , सोलापुर मग औरंगाबाद (बिरुटेसरांच्या म्हणण्यात अंशतःतरी तथ्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही) कोल्हापूर उल्हासनगर आणि चिंचवड आता उपरोक्त शहरनावांच्या यादीत वलसाड कस ते माहित नाही मुंबईचे इतर भाग नाहीत आणि एकदम उल्हासनगरच नाव कस येतय हे एक सध्यातरी कोडं आहे.

In reply to by माहितगार

माहितगार 14/08/2014 - 13:08
एकतर उल्हासनगरचेच लोक लर्न मराठी भरपूर शोधत असावेत अथवा पुर्ण मुंबईतन लर्नमराठीवर शोध शालेय कारणाने जात असावा पण त्या शोधकांना Marathi Font आणि Marathi Typing यात फारसा रस नसावा

In reply to by प्रचेतस

माहितगार 14/08/2014 - 14:53
गूगल ट्रेंडानुसार मिपाचा सर्वाधिक शोध चिंचवडातनच घेतला जातो (मुंबई, पुणे, बंगलोर अहमदाबाद दिल्ली दुबई नंतर येतात) तेव्हा चिंचवडकरमंडळींनी अधिक मिपाकट्ट करण्याचा जरूर विचार करावा. http://www.google.co.in/trends/explore#q=maayboli%2C%20misal%20pav%2C%20manogat%2C%20aisi%20akshare&cmpt=q

In reply to by सूड

आदूबाळ 14/08/2014 - 19:15

मुंबई , ठाणे , पुणे ई पाठोपाठ आता औरंगाबादमध्ये इतर राज्यातील बरेच लोक नौकरी निमित्ताने येत आहेत कारण औरंगाबादमध्ये अनेक औषधनिर्माण, वाहनक्षेत्रातील व इतरही कंपन्या आहेत. या बाहेरुन आलेल्या लोकांना मराठी शिकण्याची गरज वाटत असावी. तसे तिथे हिंदीचा बराच वापर होतो पण तरी काही वेळा अडचण आल्यास अशा लोकांना मराठी शिकावेसे वाटू शकते.
इंग्लिश विकिबुक्सच्या माध्यमातून इंग्लिश मधून मराठी शिकण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहे. https://en.wikibooks.org/wiki/Marathi हा दुवा आपण पाहू शकता. Marathi language portal/translations येथील आलटून पालटून माहितीच्या माध्यमातून कोणतीही एक माहिती https://en.wikibooks.org/wiki/Marathi येथे आपोआप निवडली जाते.

पेरू : भाग १ : राजधानी लिमा

समर्पक ·

इमारतींचे बाह्य भाग फारच आवडले. त्या इमारतींमागे निश्चितच रक्तरंजित वसाहतवादाचा इतिहास आहे. पण तरीही तो पिवळा रंग खास द. अमेरिकन वाटला.

एस 13/08/2014 - 20:14
काय मस्त फोटो काढले आहेत आपण! सुरेख. पण जरा प्रत्येक फोटोची थोडक्यात ओळख करून देता येईल का? पुभाप्र.

सखी 13/08/2014 - 20:21
छान फोटो आणि वर्णन, ओळखही आवडली. शेवटचा फोटो खासच. माझ्या कॉलेजमध्ये एक पेरुमधली मैत्रिण होती, तिथल्या निसर्गाचे - डोंगर-द-यांचे फोटो अजुनही लक्षात आहेत - तुमच्या वर्णनात ते येतील अशी आशा बाळगुन आहे.

चौकटराजा 14/08/2014 - 10:38
सर्व फोटो उत्तम आले आहेतच. तेथील घरांवर अर्थातच युरोपमधील वास्तुकलेचा प्रभाव आहे. चर्च मधील आईल चा छताचा भाग केवळ अतिसुंदर !

गवि 14/08/2014 - 10:44
जगभरातले एरवी कधी पाहिले जाण्याची शक्यता नगण्य असलेले सुंदर देश फिरुन तिथला वृत्तांत, परिचय आणि फोटो देणारे लेख ही आंतरजालामुळे मिळालेली एक अत्यंत उत्कृष्ट भेट आहे. या आणि अशा लेखांमुळे मिपासारखी व्यासपीठं सार्थ होतात. तुम्हाला आणि तुमच्यासारख्या असंख्य मुशाफिरांना धन्यवाद.

प्रचेतस 14/08/2014 - 11:19
धन्यवाद. पेरूमधल्या नाझ्का रेषा पाहिल्या असतील तर त्यावरही काही येऊ द्यात.

शरभ 14/08/2014 - 16:05
मस्त फोटो. शेवटच्या फोटोमधे जोडप्याचं येणं खास.

In reply to by माझीही शॅम्पेन

प्यारे१ 14/08/2014 - 20:59
मिपावर वेगळा पुरुष विभाग येणार होता ना? भाजी...आगागागागागाआआ ;) (तिखट लागल्यानंतर गायचं पद्य)

In reply to by प्यारे१

"मिपावर वेगळा पुरुष विभाग येणार होता ना" अगदी अगदी तस झाल तर ब्राझील बद्दल तेंव्हाच अजुन मनोरंजक लिहिता येईल :)

पैसा 18/08/2014 - 22:15
खूप छान फोटो आणि वर्णन! मात्र ते सांगाडे पाहताना अंगावर शहारे आले. क्रौर्यात स्पॅनिश लोक पोर्तुगीजांपेक्षा काकणभर सरसच होते बहुधा. :(

गणेशा 29/04/2015 - 13:16
सहज मागे भटकंती मध्ये पाहत होतो, कारण बर्‍याचदा मिपा वर येता आले नसल्याने काही सफरी वाचायच्या राहुन गेल्यात. आणि तुमची ही सफर सापडली.. मस्त सुरुवात आहे.. सर्व भाग वाचेन.. ब्राझील - पेरु यांना निसर्गाने खुप काही दिले आहे असे ऐकुन आहेच.. त्यामुळे ही सफर सापडल्याने मजा आली

इमारतींचे बाह्य भाग फारच आवडले. त्या इमारतींमागे निश्चितच रक्तरंजित वसाहतवादाचा इतिहास आहे. पण तरीही तो पिवळा रंग खास द. अमेरिकन वाटला.

एस 13/08/2014 - 20:14
काय मस्त फोटो काढले आहेत आपण! सुरेख. पण जरा प्रत्येक फोटोची थोडक्यात ओळख करून देता येईल का? पुभाप्र.

सखी 13/08/2014 - 20:21
छान फोटो आणि वर्णन, ओळखही आवडली. शेवटचा फोटो खासच. माझ्या कॉलेजमध्ये एक पेरुमधली मैत्रिण होती, तिथल्या निसर्गाचे - डोंगर-द-यांचे फोटो अजुनही लक्षात आहेत - तुमच्या वर्णनात ते येतील अशी आशा बाळगुन आहे.

चौकटराजा 14/08/2014 - 10:38
सर्व फोटो उत्तम आले आहेतच. तेथील घरांवर अर्थातच युरोपमधील वास्तुकलेचा प्रभाव आहे. चर्च मधील आईल चा छताचा भाग केवळ अतिसुंदर !

गवि 14/08/2014 - 10:44
जगभरातले एरवी कधी पाहिले जाण्याची शक्यता नगण्य असलेले सुंदर देश फिरुन तिथला वृत्तांत, परिचय आणि फोटो देणारे लेख ही आंतरजालामुळे मिळालेली एक अत्यंत उत्कृष्ट भेट आहे. या आणि अशा लेखांमुळे मिपासारखी व्यासपीठं सार्थ होतात. तुम्हाला आणि तुमच्यासारख्या असंख्य मुशाफिरांना धन्यवाद.

प्रचेतस 14/08/2014 - 11:19
धन्यवाद. पेरूमधल्या नाझ्का रेषा पाहिल्या असतील तर त्यावरही काही येऊ द्यात.

शरभ 14/08/2014 - 16:05
मस्त फोटो. शेवटच्या फोटोमधे जोडप्याचं येणं खास.

In reply to by माझीही शॅम्पेन

प्यारे१ 14/08/2014 - 20:59
मिपावर वेगळा पुरुष विभाग येणार होता ना? भाजी...आगागागागागाआआ ;) (तिखट लागल्यानंतर गायचं पद्य)

In reply to by प्यारे१

"मिपावर वेगळा पुरुष विभाग येणार होता ना" अगदी अगदी तस झाल तर ब्राझील बद्दल तेंव्हाच अजुन मनोरंजक लिहिता येईल :)

पैसा 18/08/2014 - 22:15
खूप छान फोटो आणि वर्णन! मात्र ते सांगाडे पाहताना अंगावर शहारे आले. क्रौर्यात स्पॅनिश लोक पोर्तुगीजांपेक्षा काकणभर सरसच होते बहुधा. :(

गणेशा 29/04/2015 - 13:16
सहज मागे भटकंती मध्ये पाहत होतो, कारण बर्‍याचदा मिपा वर येता आले नसल्याने काही सफरी वाचायच्या राहुन गेल्यात. आणि तुमची ही सफर सापडली.. मस्त सुरुवात आहे.. सर्व भाग वाचेन.. ब्राझील - पेरु यांना निसर्गाने खुप काही दिले आहे असे ऐकुन आहेच.. त्यामुळे ही सफर सापडल्याने मजा आली
माझ्या पेरु देशातील एकल प्रवासाची ही कहाणी. निसर्गवैविध्यसंपन्न अशा मोजक्या देशांपैकि हा एक! हे देश एका अर्थाने 'पैसा वसूल' असतात कारण एकाच भेटीत अनेक अनुभव घेता येतात. पण त्याच बरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या हवामानासाठी तयारीही करावी लागते, ओझं ही बाळगावं लागतं. साधारण एक दीड महिना आधी, पीतज्वर लसिकरण् व तिकिटांपासून तयारीला सुरुवात झाली. (विषुववॄत्तीय देशांमध्ये जाण्यासाठी हे लसीकरण आवश्यक आहे) आधी थोडा इतिहास भूगोलः हा देश दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम-मध्य किनारपट्टीवर आहे.

WiFi राउटर विकत घेणे आहे - सल्ला हवा

देव मासा ·
मला WiFi राउटर विकत घ्यायचा आहे. मुख्य वापर फक्त मोबाईल फोन साठीच करायचा आहे . माझा केबल नेटवर्क सर्विस प्रोवाइडर मला ५०० रुपय दरात १० जीबी डाटा २ एमबीपीएस स्पीडने पुरवतो , त्यातला महिन्याला,निम्मा सुधा खपत नाही. १) माझा बजेट ८००ते १००० रुपयआहे .

आमच्याकडे नेटगियरचाच कोणतासा एक मोडेम होता. साधारण २००७ मध्ये घेतला होता, आता त्याचं मॉडेल नंबर आठवत नाही; पण प्रतिमा आणि स्पेसिफिकेशन पाहता जुन्या काळात आमच्याकडे होता त्यापेक्षा हा बराच जास्त चांगला असावा असं दिसतंय. तुमच्या ५२५ स्क्वे फुटाच्या घरात नेटवर्क रेंजची अडचण येऊ नये. राऊटर इन्स्टॉल करावा लागत नाही. कंप्यूटरवर ब्राऊजरमध्ये 192.168.0.1 (किंवा 192.168.1.1 किंवा तत्सम) URL वापरून राऊटर सेटप करायचा असतो. रिसेट करण्यापासून अगदी त्याचे फ्रीक्वेन्सी बँड्स बदलण्याची वेळ आली तरीही ते करता येतं. फोनवरून मी कधी केलेलं नाही, त्यामुळे होईल का नाही हे माहित नाही. पण कंप्यूटरला सीडीरॉम नसला तरी फरक पडत नाही. ठाण्यात अजूनही काही दुकानं असतील तर चौकशी करा. मुंबईत इतर उपनगरांमध्ये तुमचं किंवा घरातल्या इतर कोणाचं नेहेमीचं जाणंयेणं असेल तर तिथेही चौकशी करा. चार ठिकाणी किंमती पहा आणि जिथे स्वस्त आहे तिथून विकत घ्या. (आणि वाटलंच तर एकदा खात्री म्हणून राऊटर विकत घेताना दुकानदाराला सेटिंग्जबद्दल विचारून घ्या.)

D -Link व TP - Link स्वस्तात मस्त.... router घेतांना ५० मी परीघ सुद्धा घरगुती उपयोगासाठी भरपूर होतो... काही वेळेस online setting करतांना गोंधळ होऊ शकतो. अशा वेळेस आपल्या cable वाल्याला पटवून फुकटात install करून घ्यावे. मी स्वतः या फुटकळ कामासाठी अडीचशे रुपये मोजले आहेत. अजून एक आगाऊ सूचना - स्वतः install करत असाल तर त्या उपकरणा वरील wi - fi चिन्हाने डोळे फडफडवले कि समजा तुम्ही योग्य मार्गावर आहात. अन्यथा तो डोळा सताड उघडा राहिला कि आपण install करण्यात आडवे पडलात म्हणून समजा. lamington रोडला एक चक्कर टाका online खरेदीपूर्वी....

देव मासा 14/08/2014 - 11:31
मी ठाण्यात ज्या पोस्टल कोड वर राहतो तिथे फ्लिपकार्टवाले १०००रुपय किमतीच्या आत सामान घरपोच पोहचवत नाही . आणि हापिसच्या पत्त्यावर मागवावी तर आमच्या हापिसात तशी सोय नाही .

किसन शिंदे 14/08/2014 - 11:52
>>>> माझा केबल नेटवर्क सर्विस प्रोवाइडर मला ५०० रुपय दरात १० जीबी डाटा २ एमबीपीएस स्पीडने पुरवतो , कुठचे केबल नेटवर्क? वन अ‍ॅन्ड वन ब्रॉडबॅन्ड का??

आशु जोग 14/08/2014 - 16:57
हे पहा बरे http://www.flipkart.com/d-link-dir-600m-n150-wireless-router/p/itmdtg79yhtrykah?pid=RTRDTG78BGXPBE3H&otracker=from-search&srno=t_1&query=routers+with+wifi&ref=a9e9a9c3-e1e3-4fe5-919f-073eeaacc911 आणि घेतल्यावर सुद्धा कमेंट टाकायला विसरू नका...

धन्या 14/08/2014 - 20:18
माझ्याकडे एयरटेल फोर जी कनेक्शन (वायरलेस मॉडेम) आहे. मलाही बरेच दिवसांपासून राऊटर घ्यावासा वाटत आहे. मात्र फोर जी वायरलेस मॉडेमला कंपॅटीबल राऊटर मिळेल का याची खात्री नाही. जालावर थोडी खोदाखोद करण्याचा प्रयत्न केला मात्र जे वाचलं ते पार वरुन गेलं. त्यामुळे तो नाद सोडला. कुणी फोर जी वायरलेस मॉडेमसाठी राऊटर वापरला आहे का? असल्यास कोणता? माझेही बजेट १००० च्या आसपास आहे. अगदीच आवश्यक वाटल्यास १२०० पर्यंत वाढवू शकतो. आगाऊ धन्यवाद.

मोबाईल फोनला राऊटर कशाला लागतो? तो तर ग्लोबल सॅटेलाईट सिस्टमवर चालतो ना? कंप्यूटर, लॅपटॉप, आयपॅड वगैरेसाठी वायरलेस राऊटर लागणं हे समजू शकतो, पण मोबाईलला? जाणकारांनी आमचे शिक्षण करावे ही विनंती....

देव मासा 16/08/2014 - 06:17
किसान शिंदे : एवढे मला कळत नाही DSL म्हणतात तेच असावे कनेक्शन , २एमबीपीएस स्पीड मिळतो बाकी . आपले नेट कनेक्शन dsl आहे कि ब्रॉडबॅंड ते ऑनलाइन कसे तपासून पाहता येयील .काही वेबसाईट माहित असतील तर सांगा असेल तर सांगा . आशु जोग:तुम्ही जो फ्लिपकार्ट वर जो राऊटर दाखवला आहे तों बारा वाटत आहे , माझ्या बजेट मध्ये सुधा आहे . आज ठाण्याला वारय्टी दुकानात जाउन पाहतो मिळतो का तिथे D-Link DIR-600M N150 पिवळा डांबिस: मी तळ मजल्यावर राहतो तिथे एरटेल नेटवर्क फारसे दाट नाही , त्यात २G किवां ३G नेट चालवणे फार कठीण आहे , शिवाय हौसेपोटी राऊटर घेत आहे असे समजा . बाकी आजचाच मुहूर्त पकडतो राऊटर विकत घेण्य साठी

In reply to by देव मासा

तुमच्याकडे आलेले कनेक्शन जर टेलिफोन पिन सारखे असेल (RJ 11 Type) तर तुम्हाला ADSL 2+ राउटर लागेल. मात्र जर केबल नेट असेल तर तुम्हाला ब्रॉडब्यन्ड राऊटर लागेल. या प्रकारच्या राउटरमधे एक WAN पोर्ट व ४ LAN पोर्ट असतात. दोन्ही प्रकारच्या पोर्टचे रंग वेगवेगळे असतात. ( ४ LAN पोर्ट एका रंगाचे व १ WAN पोर्ट वेगळ्या रंगाचा). तुम्हाला केबलनेट वाल्याने दिलेली केबल ही WAN पोर्ट मधे लावा. तुमच्या संगणकाची केबल कोणत्याही एका LAN पोर्ट मध्ये लावा. वायफाय सेटींगमधे बदल करावे लागतील. बहुधा केबलनेट हे तुमच्या संगणकाच्या LAN पोर्टच्या म्याक आयडीबरोबर हार्ड कोअर केलेले असते त्यामुळे डायरेक्ट राउटरमार्फत इंटरनेट चालणार नाही. केबलवाल्याची मदत घ्यावी लागेल.

In reply to by धर्मराजमुटके

भाते 17/08/2014 - 12:08
माझ्याकडे केबलनेट आहे. त्यामुळे मी केबल मॉडेम आणि वाय फाय राउटर वापरतो. दोन्ही वापरल्यामुळे नेटच्या वेगात काही फरक पडतो का? केबल मॉडेमला जाड काळी वायर आहे आणि केबल मॉडेम ते वाय फाय राउटर वेगळी बारिक वायर आहे. केबल मॉडेम काढुन डायरेक्ट वाय फाय राउटर वापरणे शक्य आहे का? केबलवाल्याने याला नकार दिला होता.

In reply to by भाते

केबल मॉडेम आणि त्याला जोडलेल्या वाय फाय मॉडेममुळे वेगात काही फरक होत नाही. खुप जुन्या केबल मॉडेमवर बीएनसी कनेक्टर (आपण सेट टॉप बॉक्सला वापरतो तशी) असेल तर तसा इंटरफेस असलेला वाय फाय राउटर मिळणे अवघड आहे. मात्र जर केबलनेट चे कनेक्शन आरजे४५ या प्रकारचे (म्हणजे तुम्ही मोडेम ते राउटर ज्या प्रकारची केबल वापरले आहे तसे) असेल तर डायरेक्ट वायफाय वापरता येऊ शकते.

फारएन्ड 16/08/2014 - 08:26
बीएसएनएल ची सुविधा आहे का तेथे? असेल तर त्यांचा ही मिळतो (म्हणजे त्यांच्याशी संबंधित कंपनीचा). मी वर्षभर वापरला होता ऑफिसच्या कामाला दिवसभर. राउटर व सर्विस दोन्ही चांगले आहे.

भाते 16/08/2014 - 13:11
दोन वर्षांपासुन आयबॉल बॅटनचा '१५०एम' वायरलेस एन राउटर वापरतोय. तेव्हाची किंमत रु. १२००/- फक्त. वापरायला अगदी सोप्पा. लॅपटॉप, टॅब आणि मोबाईल एकाच वेळी वापरता येतात.

आशु जोग 17/08/2014 - 00:08
मला एक विचारायचे आहे सर्वांनाच. वाय-फाय हे फक्त वायरलेस लॅन पुरते मर्यादित आहे ना ? मोबाइलचे स्वतःचे इंटरनेट ही त्याहून वेगळी गोष्ट आहे ना...
राउटरचा उपयोग फक्त मोबइल फोन साठी करायचा आहे
असे त्यांनी म्हटलेलेच आहे

देव मासा 17/08/2014 - 10:12
शेवटी व्हरायटीमध्ये जाऊन आशु जोग यांनी दाखवलेला राउटर घेतला D-Link N 150 DIR-600M किसान शिंदे म्हणाल्या प्रमाणे खरच महागडा आहे तो ''व्हरायटी '' दुकान वाला , राउटर साठी १०५० रुपय मोजावे लागले . हे वरचे २०० रुपय अधिक मोजण्याचे कारण . मी ठाण्यात ज्या पोस्टल कोड वर राहतो तिथे फ्लिपकार्टवाले १००० रुपय किमतीच्या आत सामान घरपोच पोहचवत नाही, शिवाय मला इतर दुकाने ठाउक नाहीत घरी येउन २-३ तास राउटर कन्फिगर करण्याचा प्रयत्न केला . पण काही जमले नाही ३-४ वेळा आधी केलेली सेटिंग रिसेट केली , पुन्हा नव्याने प्रयत्न केला तरी जमले नाही शेवटी वैतागून केबल वाल्याला फोन केला , तो येतो म्हणाला पण २५० रुपय चारजेस लागतील म्हणाला . त्याला देतो म्हणालो तसा तो आला ,डी-लिंकचा राऊटर पाहुन वैतागला. डी-लिंकचा का घेतला , याचे खूप प्रोब्लेम्स असतात म्हणाला , नेटगेर घ्या हा रीप्लेस करून असा सल्ला दिला , सामोरच्या घरात सुद्धा हाच राउटर आहे त्यांच्या साठी मला सतत इथे चक्रा माराव्या लागतात असही सांगितले , ५ मिनटात राउटर कन्फिगर करून मला काळजीत टाकुन २५० रुपय घेउन तो निघून गेला . राउटर या घडी पर्यंत तरी तरी व्यवस्थित चालतोय . माझ्या ५२५ क्षेत्रफळाच्या घरात सगळीकडे उत्तम रेंज मिळत आहे . घराबाहेरही दार बंद करून wifiच्या २ कड्या दाखवतोय , बघू पुढ काय होतय ते . आणखी एक … राउटर कन्फिगर करण्या साठी राउटरच्या बॉक्स वर डी -लींकचा हेल्पडेस्क नंबर आहे असे दुकानदाराने सांगितले होते . पण तो नंबर काही लागला नाही

In reply to by देव मासा

कोणत्याही कंपनीच्या प्रॉडक्टचे निदान वायफाय राऊटरचे काहीही प्रॉब्लेम्स नाहीत हो. प्रॉब्लेम्स असतात ते अशी डिव्हायसेस कॉन्फीगर करणार्‍यांच्या तांत्रिक माहितीचा आणि क्षमतेचा अभाव असणार्‍यांचे. एकदा त्याचे कॉन्फीगरेशन व्यवस्थित झाले आहे म्हटल्यावर पुढे काही अडचणी येण्याची शक्यता कमीच. तुम्ही स्वत:हून काही किडे करत नाहित तोपर्यंत :) सध्याच्या कॉन्फीगरेशनचा ब्याकप घेऊन ठेवा म्हणजे भविष्यात काही अडचण आली की तुम्ही स्वतःच तो दुरुस्त करु शकाल. मात्र जर हार्डवेअरचे संकट आले तर राउटर दुरुस्त करणे किंवा तो बदलून घेणे एवढेच तुमच्या हातात असेल. कोणतीही गोष्ट घेताना त्याचे सर्विस सेंटर घराच्या किंवा ऑफीसला जाणायेण्याच्या मार्गाजवळ आहे ना याची प्रथम खात्री करा. नाहितर आजची ५० रु. ची बचत उदया महागात पडते. बहुदा कोणताही विक्रेता त्याच्याकडून विकत घेतलेली वस्तु जर बिघडली तर बदलून / दुरुस्त करुन देत नाही.

विलासराव 17/08/2014 - 12:15
हा माझ्या व्यवसायाचा भाग आहे. माझ्या मॅनेजरला फोन करुन माहीती घ्या. ९३२४६३०६४३. अट एकच माहिती घ्या ,माल अजिबात घ्यायचा नाही योग्य वाटला तरी. तरीही घेतलात आणी फरवणुक झाली तर माझी जबाबदारी नाही. असे होत नाही तरीही. कारण जाहीरात करणे माझा उद्देश नाही. माझं नाव सांगा, त्याला त्याच्या वेळेप्रमाणे उत्तर द्यायला अवधी द्या.

आशु जोग 18/08/2014 - 17:59
देव मासाजी डी-लिन्कला फार काही सेटींग करावे लागत नाही दुसरी गोष्ट ४ वायर्ड कनेक्शन्स आणि इतर वायरलेस कनेक्शन्स टेस्ट करून घ्या

या साठी मिपावर यवढा काथ्याकुट ? तुमच्या नाक्यावरच्या संगणक टपरीवर जा आणी घेऊन या. हल्ली हजार बाराशेच्या वस्तुसाठी कोणीयवद्ढा वेळ फुकट घालवत नाही आणि मेंदुचा भुगा पाड्त नाही. जमाना बडा खराब है हल्ली !

In reply to by सामान्यनागरिक

आशु जोग 19/08/2014 - 13:19
वस्तुसाठी कोणीयवद्ढा वेळ फुकट घालवत नाही आणि मेंदुचा भुगा पाड्त नाही. काकांची कुणी रे झोपमोड केली !

मदनबाण 26/08/2014 - 21:29
मी डी-लिंकचे DSL-2730U हे मॉडेल टाटा क्रोमा मधुन घेतले, सेटींग स्वतःच केले.वायफाय आणि लॅनचे दोन्ही सेटींग केले. आता काही महत्वाच्या गोष्टी :- १} राउटरचा डिफॉल्ट पासवर्ड बदलुन स्वतःचा पासवर्ड सेट करा. २} राउटरची सेटिंग सेव्ह करुन ठेवा. ही सेटींग XML फाईलच्या स्वरुपात असते. कधी काही झोल झाला किंवा तुमच्या राउटर वरील सेटींग मधे गडबड झाली तर या कॉनफिगरेशन फाइलचा वापर करुन राउटर परत सुस्थीतीत आणता येतो. ३}ATM PVC configuration मधली VCI व्हॅल्यु लक्षात ठेवा. प्रत्येक सर्व्हीस प्रोव्हाडरची ही व्हॅल्यु वेगळी असते.BSNL ची ३५ आणि एमटीएनएलची ३२ आहे. ४}राउटरचा UPnP प्रोटोकॉल ऑप्शन बाय डिफॉल्ट एनेबल असेल तर तो डिसेबल करुन टाका. हे असे करण्यास का सांगतो आहे त्याचे कारण खालच्या २ दुव्यां मधे दिले आहे. Disable This Buggy Feature On Your Router Now To Avoid A Serious Set Of Security Vulnerabilities HTG Explains: Is UPnP a Security Risk? ५} सर्व्हीस प्रोव्हाडर ने दिलेले प्रायमरी आणि सेकंडरी डीएनएस वापारायचे नसतील तर गुगलचा ओपन डीएनएस वापरु शकता. गुगल डीएनस :- ८.८.८.८ /८.८.४.४ शिवाय इतरही ओपन डीएनएस उपलब्ध आहेत. राउटरवर जितकी किडाकांडी करुन पाहता येइल तितकी पहा,मास्टरी मिळालीच म्हणुन समजा. अर्थात वरती सांगितल्या प्रमाणे आधी चालु स्थिती मधले सेटींग स्वेव्ह करुन मगच हा उध्योग करावा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pareshaan Ishaqzaade

In reply to by मदनबाण

हे सगळ्यात महत्त्वाचे. नाहीतर आपल्या वायफाय कनेक्शनचा पासवर्ड कुणाला माहित नाहिये या गैरसमजूतीत तुम्ही असता मात्र जर वाय फाय डिव्हाईसचा डिफॉल्ट पासवर्ड बदललेला नसेल तर त्यात घुसून कुणीही तुमचाअ पासवर्ड पाहू शकतो आणि त्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो.

In reply to by धर्मराजमुटके

मात्र त्याला त्यासाठी एकदा तरी तुमच्या नेटवर्कमधे वायर्ड नेटवर्कद्वारे एन्ट्री करावी लागेल किंवा Hacking ची कला अवगत असावी लागेल. पासवर्ड शक्यतो कॉम्प्लेक्स ( सहज न ओळखता येण्याजोगा) असावा.

In reply to by धर्मराजमुटके

मदनबाण 27/08/2014 - 12:32
इथे २ पासवर्डचा संबंध येतो. १} राउटरचा स्वतःचा डिफॉल्ट पासवर्ड २} जो वायफाय सेटअप केला आहे त्याचा पासवर्ड {जो मोबल्यावरुन टाईप केल्यावर वायफायला कनेक्ट होउन नेटवर्क अ‍ॅक्सेस मिळतो.} आता पहिला पासवर्ड हा राउटरच्या कंपनीचा बाय डिफॉल्ट पासवर्ड असतो... जो शक्यतो admin हा असतो,किंवा इतरही असु शकतो...ते मॉडेल किंवा कंपनीवर अवलंबुन असते.जालावर शोध घेतल्यास अशा डिफॉल्ट पासवर्ड ची यादी सहज मिळेते.त्यामुळे राउटरचा डिफॉल्ट पासवर्ड बदलणे फार महत्वाचे आहे.वायफाय पासवर्ड सेट करण्यासाठी सुद्धा विविध सुरक्षा पद्धती आहेत, त्यातली जी हवी ती वापरावी.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गाढव कायद्याचा शहाणा अर्थ

माझे डिलिंक DSL-2750U हे राऊटर आहे. गेली तीन वर्षापासून वापरतो. मोबाईलसाठी २५ फुटापर्यंत चांगली रेंज देते. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

कपिलमुनी 06/10/2014 - 19:05
Wi-Fi राऊटर ची रेंज किती असते ? २०-२५ मीटर पर्यंत रेंज असणारे Wi-Fi राऊटर कोणास माहीत आहेत का ?

आमच्याकडे नेटगियरचाच कोणतासा एक मोडेम होता. साधारण २००७ मध्ये घेतला होता, आता त्याचं मॉडेल नंबर आठवत नाही; पण प्रतिमा आणि स्पेसिफिकेशन पाहता जुन्या काळात आमच्याकडे होता त्यापेक्षा हा बराच जास्त चांगला असावा असं दिसतंय. तुमच्या ५२५ स्क्वे फुटाच्या घरात नेटवर्क रेंजची अडचण येऊ नये. राऊटर इन्स्टॉल करावा लागत नाही. कंप्यूटरवर ब्राऊजरमध्ये 192.168.0.1 (किंवा 192.168.1.1 किंवा तत्सम) URL वापरून राऊटर सेटप करायचा असतो. रिसेट करण्यापासून अगदी त्याचे फ्रीक्वेन्सी बँड्स बदलण्याची वेळ आली तरीही ते करता येतं. फोनवरून मी कधी केलेलं नाही, त्यामुळे होईल का नाही हे माहित नाही. पण कंप्यूटरला सीडीरॉम नसला तरी फरक पडत नाही. ठाण्यात अजूनही काही दुकानं असतील तर चौकशी करा. मुंबईत इतर उपनगरांमध्ये तुमचं किंवा घरातल्या इतर कोणाचं नेहेमीचं जाणंयेणं असेल तर तिथेही चौकशी करा. चार ठिकाणी किंमती पहा आणि जिथे स्वस्त आहे तिथून विकत घ्या. (आणि वाटलंच तर एकदा खात्री म्हणून राऊटर विकत घेताना दुकानदाराला सेटिंग्जबद्दल विचारून घ्या.)

D -Link व TP - Link स्वस्तात मस्त.... router घेतांना ५० मी परीघ सुद्धा घरगुती उपयोगासाठी भरपूर होतो... काही वेळेस online setting करतांना गोंधळ होऊ शकतो. अशा वेळेस आपल्या cable वाल्याला पटवून फुकटात install करून घ्यावे. मी स्वतः या फुटकळ कामासाठी अडीचशे रुपये मोजले आहेत. अजून एक आगाऊ सूचना - स्वतः install करत असाल तर त्या उपकरणा वरील wi - fi चिन्हाने डोळे फडफडवले कि समजा तुम्ही योग्य मार्गावर आहात. अन्यथा तो डोळा सताड उघडा राहिला कि आपण install करण्यात आडवे पडलात म्हणून समजा. lamington रोडला एक चक्कर टाका online खरेदीपूर्वी....

देव मासा 14/08/2014 - 11:31
मी ठाण्यात ज्या पोस्टल कोड वर राहतो तिथे फ्लिपकार्टवाले १०००रुपय किमतीच्या आत सामान घरपोच पोहचवत नाही . आणि हापिसच्या पत्त्यावर मागवावी तर आमच्या हापिसात तशी सोय नाही .

किसन शिंदे 14/08/2014 - 11:52
>>>> माझा केबल नेटवर्क सर्विस प्रोवाइडर मला ५०० रुपय दरात १० जीबी डाटा २ एमबीपीएस स्पीडने पुरवतो , कुठचे केबल नेटवर्क? वन अ‍ॅन्ड वन ब्रॉडबॅन्ड का??

आशु जोग 14/08/2014 - 16:57
हे पहा बरे http://www.flipkart.com/d-link-dir-600m-n150-wireless-router/p/itmdtg79yhtrykah?pid=RTRDTG78BGXPBE3H&otracker=from-search&srno=t_1&query=routers+with+wifi&ref=a9e9a9c3-e1e3-4fe5-919f-073eeaacc911 आणि घेतल्यावर सुद्धा कमेंट टाकायला विसरू नका...

धन्या 14/08/2014 - 20:18
माझ्याकडे एयरटेल फोर जी कनेक्शन (वायरलेस मॉडेम) आहे. मलाही बरेच दिवसांपासून राऊटर घ्यावासा वाटत आहे. मात्र फोर जी वायरलेस मॉडेमला कंपॅटीबल राऊटर मिळेल का याची खात्री नाही. जालावर थोडी खोदाखोद करण्याचा प्रयत्न केला मात्र जे वाचलं ते पार वरुन गेलं. त्यामुळे तो नाद सोडला. कुणी फोर जी वायरलेस मॉडेमसाठी राऊटर वापरला आहे का? असल्यास कोणता? माझेही बजेट १००० च्या आसपास आहे. अगदीच आवश्यक वाटल्यास १२०० पर्यंत वाढवू शकतो. आगाऊ धन्यवाद.

मोबाईल फोनला राऊटर कशाला लागतो? तो तर ग्लोबल सॅटेलाईट सिस्टमवर चालतो ना? कंप्यूटर, लॅपटॉप, आयपॅड वगैरेसाठी वायरलेस राऊटर लागणं हे समजू शकतो, पण मोबाईलला? जाणकारांनी आमचे शिक्षण करावे ही विनंती....

देव मासा 16/08/2014 - 06:17
किसान शिंदे : एवढे मला कळत नाही DSL म्हणतात तेच असावे कनेक्शन , २एमबीपीएस स्पीड मिळतो बाकी . आपले नेट कनेक्शन dsl आहे कि ब्रॉडबॅंड ते ऑनलाइन कसे तपासून पाहता येयील .काही वेबसाईट माहित असतील तर सांगा असेल तर सांगा . आशु जोग:तुम्ही जो फ्लिपकार्ट वर जो राऊटर दाखवला आहे तों बारा वाटत आहे , माझ्या बजेट मध्ये सुधा आहे . आज ठाण्याला वारय्टी दुकानात जाउन पाहतो मिळतो का तिथे D-Link DIR-600M N150 पिवळा डांबिस: मी तळ मजल्यावर राहतो तिथे एरटेल नेटवर्क फारसे दाट नाही , त्यात २G किवां ३G नेट चालवणे फार कठीण आहे , शिवाय हौसेपोटी राऊटर घेत आहे असे समजा . बाकी आजचाच मुहूर्त पकडतो राऊटर विकत घेण्य साठी

In reply to by देव मासा

तुमच्याकडे आलेले कनेक्शन जर टेलिफोन पिन सारखे असेल (RJ 11 Type) तर तुम्हाला ADSL 2+ राउटर लागेल. मात्र जर केबल नेट असेल तर तुम्हाला ब्रॉडब्यन्ड राऊटर लागेल. या प्रकारच्या राउटरमधे एक WAN पोर्ट व ४ LAN पोर्ट असतात. दोन्ही प्रकारच्या पोर्टचे रंग वेगवेगळे असतात. ( ४ LAN पोर्ट एका रंगाचे व १ WAN पोर्ट वेगळ्या रंगाचा). तुम्हाला केबलनेट वाल्याने दिलेली केबल ही WAN पोर्ट मधे लावा. तुमच्या संगणकाची केबल कोणत्याही एका LAN पोर्ट मध्ये लावा. वायफाय सेटींगमधे बदल करावे लागतील. बहुधा केबलनेट हे तुमच्या संगणकाच्या LAN पोर्टच्या म्याक आयडीबरोबर हार्ड कोअर केलेले असते त्यामुळे डायरेक्ट राउटरमार्फत इंटरनेट चालणार नाही. केबलवाल्याची मदत घ्यावी लागेल.

In reply to by धर्मराजमुटके

भाते 17/08/2014 - 12:08
माझ्याकडे केबलनेट आहे. त्यामुळे मी केबल मॉडेम आणि वाय फाय राउटर वापरतो. दोन्ही वापरल्यामुळे नेटच्या वेगात काही फरक पडतो का? केबल मॉडेमला जाड काळी वायर आहे आणि केबल मॉडेम ते वाय फाय राउटर वेगळी बारिक वायर आहे. केबल मॉडेम काढुन डायरेक्ट वाय फाय राउटर वापरणे शक्य आहे का? केबलवाल्याने याला नकार दिला होता.

In reply to by भाते

केबल मॉडेम आणि त्याला जोडलेल्या वाय फाय मॉडेममुळे वेगात काही फरक होत नाही. खुप जुन्या केबल मॉडेमवर बीएनसी कनेक्टर (आपण सेट टॉप बॉक्सला वापरतो तशी) असेल तर तसा इंटरफेस असलेला वाय फाय राउटर मिळणे अवघड आहे. मात्र जर केबलनेट चे कनेक्शन आरजे४५ या प्रकारचे (म्हणजे तुम्ही मोडेम ते राउटर ज्या प्रकारची केबल वापरले आहे तसे) असेल तर डायरेक्ट वायफाय वापरता येऊ शकते.

फारएन्ड 16/08/2014 - 08:26
बीएसएनएल ची सुविधा आहे का तेथे? असेल तर त्यांचा ही मिळतो (म्हणजे त्यांच्याशी संबंधित कंपनीचा). मी वर्षभर वापरला होता ऑफिसच्या कामाला दिवसभर. राउटर व सर्विस दोन्ही चांगले आहे.

भाते 16/08/2014 - 13:11
दोन वर्षांपासुन आयबॉल बॅटनचा '१५०एम' वायरलेस एन राउटर वापरतोय. तेव्हाची किंमत रु. १२००/- फक्त. वापरायला अगदी सोप्पा. लॅपटॉप, टॅब आणि मोबाईल एकाच वेळी वापरता येतात.

आशु जोग 17/08/2014 - 00:08
मला एक विचारायचे आहे सर्वांनाच. वाय-फाय हे फक्त वायरलेस लॅन पुरते मर्यादित आहे ना ? मोबाइलचे स्वतःचे इंटरनेट ही त्याहून वेगळी गोष्ट आहे ना...
राउटरचा उपयोग फक्त मोबइल फोन साठी करायचा आहे
असे त्यांनी म्हटलेलेच आहे

देव मासा 17/08/2014 - 10:12
शेवटी व्हरायटीमध्ये जाऊन आशु जोग यांनी दाखवलेला राउटर घेतला D-Link N 150 DIR-600M किसान शिंदे म्हणाल्या प्रमाणे खरच महागडा आहे तो ''व्हरायटी '' दुकान वाला , राउटर साठी १०५० रुपय मोजावे लागले . हे वरचे २०० रुपय अधिक मोजण्याचे कारण . मी ठाण्यात ज्या पोस्टल कोड वर राहतो तिथे फ्लिपकार्टवाले १००० रुपय किमतीच्या आत सामान घरपोच पोहचवत नाही, शिवाय मला इतर दुकाने ठाउक नाहीत घरी येउन २-३ तास राउटर कन्फिगर करण्याचा प्रयत्न केला . पण काही जमले नाही ३-४ वेळा आधी केलेली सेटिंग रिसेट केली , पुन्हा नव्याने प्रयत्न केला तरी जमले नाही शेवटी वैतागून केबल वाल्याला फोन केला , तो येतो म्हणाला पण २५० रुपय चारजेस लागतील म्हणाला . त्याला देतो म्हणालो तसा तो आला ,डी-लिंकचा राऊटर पाहुन वैतागला. डी-लिंकचा का घेतला , याचे खूप प्रोब्लेम्स असतात म्हणाला , नेटगेर घ्या हा रीप्लेस करून असा सल्ला दिला , सामोरच्या घरात सुद्धा हाच राउटर आहे त्यांच्या साठी मला सतत इथे चक्रा माराव्या लागतात असही सांगितले , ५ मिनटात राउटर कन्फिगर करून मला काळजीत टाकुन २५० रुपय घेउन तो निघून गेला . राउटर या घडी पर्यंत तरी तरी व्यवस्थित चालतोय . माझ्या ५२५ क्षेत्रफळाच्या घरात सगळीकडे उत्तम रेंज मिळत आहे . घराबाहेरही दार बंद करून wifiच्या २ कड्या दाखवतोय , बघू पुढ काय होतय ते . आणखी एक … राउटर कन्फिगर करण्या साठी राउटरच्या बॉक्स वर डी -लींकचा हेल्पडेस्क नंबर आहे असे दुकानदाराने सांगितले होते . पण तो नंबर काही लागला नाही

In reply to by देव मासा

कोणत्याही कंपनीच्या प्रॉडक्टचे निदान वायफाय राऊटरचे काहीही प्रॉब्लेम्स नाहीत हो. प्रॉब्लेम्स असतात ते अशी डिव्हायसेस कॉन्फीगर करणार्‍यांच्या तांत्रिक माहितीचा आणि क्षमतेचा अभाव असणार्‍यांचे. एकदा त्याचे कॉन्फीगरेशन व्यवस्थित झाले आहे म्हटल्यावर पुढे काही अडचणी येण्याची शक्यता कमीच. तुम्ही स्वत:हून काही किडे करत नाहित तोपर्यंत :) सध्याच्या कॉन्फीगरेशनचा ब्याकप घेऊन ठेवा म्हणजे भविष्यात काही अडचण आली की तुम्ही स्वतःच तो दुरुस्त करु शकाल. मात्र जर हार्डवेअरचे संकट आले तर राउटर दुरुस्त करणे किंवा तो बदलून घेणे एवढेच तुमच्या हातात असेल. कोणतीही गोष्ट घेताना त्याचे सर्विस सेंटर घराच्या किंवा ऑफीसला जाणायेण्याच्या मार्गाजवळ आहे ना याची प्रथम खात्री करा. नाहितर आजची ५० रु. ची बचत उदया महागात पडते. बहुदा कोणताही विक्रेता त्याच्याकडून विकत घेतलेली वस्तु जर बिघडली तर बदलून / दुरुस्त करुन देत नाही.

विलासराव 17/08/2014 - 12:15
हा माझ्या व्यवसायाचा भाग आहे. माझ्या मॅनेजरला फोन करुन माहीती घ्या. ९३२४६३०६४३. अट एकच माहिती घ्या ,माल अजिबात घ्यायचा नाही योग्य वाटला तरी. तरीही घेतलात आणी फरवणुक झाली तर माझी जबाबदारी नाही. असे होत नाही तरीही. कारण जाहीरात करणे माझा उद्देश नाही. माझं नाव सांगा, त्याला त्याच्या वेळेप्रमाणे उत्तर द्यायला अवधी द्या.

आशु जोग 18/08/2014 - 17:59
देव मासाजी डी-लिन्कला फार काही सेटींग करावे लागत नाही दुसरी गोष्ट ४ वायर्ड कनेक्शन्स आणि इतर वायरलेस कनेक्शन्स टेस्ट करून घ्या

या साठी मिपावर यवढा काथ्याकुट ? तुमच्या नाक्यावरच्या संगणक टपरीवर जा आणी घेऊन या. हल्ली हजार बाराशेच्या वस्तुसाठी कोणीयवद्ढा वेळ फुकट घालवत नाही आणि मेंदुचा भुगा पाड्त नाही. जमाना बडा खराब है हल्ली !

In reply to by सामान्यनागरिक

आशु जोग 19/08/2014 - 13:19
वस्तुसाठी कोणीयवद्ढा वेळ फुकट घालवत नाही आणि मेंदुचा भुगा पाड्त नाही. काकांची कुणी रे झोपमोड केली !

मदनबाण 26/08/2014 - 21:29
मी डी-लिंकचे DSL-2730U हे मॉडेल टाटा क्रोमा मधुन घेतले, सेटींग स्वतःच केले.वायफाय आणि लॅनचे दोन्ही सेटींग केले. आता काही महत्वाच्या गोष्टी :- १} राउटरचा डिफॉल्ट पासवर्ड बदलुन स्वतःचा पासवर्ड सेट करा. २} राउटरची सेटिंग सेव्ह करुन ठेवा. ही सेटींग XML फाईलच्या स्वरुपात असते. कधी काही झोल झाला किंवा तुमच्या राउटर वरील सेटींग मधे गडबड झाली तर या कॉनफिगरेशन फाइलचा वापर करुन राउटर परत सुस्थीतीत आणता येतो. ३}ATM PVC configuration मधली VCI व्हॅल्यु लक्षात ठेवा. प्रत्येक सर्व्हीस प्रोव्हाडरची ही व्हॅल्यु वेगळी असते.BSNL ची ३५ आणि एमटीएनएलची ३२ आहे. ४}राउटरचा UPnP प्रोटोकॉल ऑप्शन बाय डिफॉल्ट एनेबल असेल तर तो डिसेबल करुन टाका. हे असे करण्यास का सांगतो आहे त्याचे कारण खालच्या २ दुव्यां मधे दिले आहे. Disable This Buggy Feature On Your Router Now To Avoid A Serious Set Of Security Vulnerabilities HTG Explains: Is UPnP a Security Risk? ५} सर्व्हीस प्रोव्हाडर ने दिलेले प्रायमरी आणि सेकंडरी डीएनएस वापारायचे नसतील तर गुगलचा ओपन डीएनएस वापरु शकता. गुगल डीएनस :- ८.८.८.८ /८.८.४.४ शिवाय इतरही ओपन डीएनएस उपलब्ध आहेत. राउटरवर जितकी किडाकांडी करुन पाहता येइल तितकी पहा,मास्टरी मिळालीच म्हणुन समजा. अर्थात वरती सांगितल्या प्रमाणे आधी चालु स्थिती मधले सेटींग स्वेव्ह करुन मगच हा उध्योग करावा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pareshaan Ishaqzaade

In reply to by मदनबाण

हे सगळ्यात महत्त्वाचे. नाहीतर आपल्या वायफाय कनेक्शनचा पासवर्ड कुणाला माहित नाहिये या गैरसमजूतीत तुम्ही असता मात्र जर वाय फाय डिव्हाईसचा डिफॉल्ट पासवर्ड बदललेला नसेल तर त्यात घुसून कुणीही तुमचाअ पासवर्ड पाहू शकतो आणि त्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो.

In reply to by धर्मराजमुटके

मात्र त्याला त्यासाठी एकदा तरी तुमच्या नेटवर्कमधे वायर्ड नेटवर्कद्वारे एन्ट्री करावी लागेल किंवा Hacking ची कला अवगत असावी लागेल. पासवर्ड शक्यतो कॉम्प्लेक्स ( सहज न ओळखता येण्याजोगा) असावा.

In reply to by धर्मराजमुटके

मदनबाण 27/08/2014 - 12:32
इथे २ पासवर्डचा संबंध येतो. १} राउटरचा स्वतःचा डिफॉल्ट पासवर्ड २} जो वायफाय सेटअप केला आहे त्याचा पासवर्ड {जो मोबल्यावरुन टाईप केल्यावर वायफायला कनेक्ट होउन नेटवर्क अ‍ॅक्सेस मिळतो.} आता पहिला पासवर्ड हा राउटरच्या कंपनीचा बाय डिफॉल्ट पासवर्ड असतो... जो शक्यतो admin हा असतो,किंवा इतरही असु शकतो...ते मॉडेल किंवा कंपनीवर अवलंबुन असते.जालावर शोध घेतल्यास अशा डिफॉल्ट पासवर्ड ची यादी सहज मिळेते.त्यामुळे राउटरचा डिफॉल्ट पासवर्ड बदलणे फार महत्वाचे आहे.वायफाय पासवर्ड सेट करण्यासाठी सुद्धा विविध सुरक्षा पद्धती आहेत, त्यातली जी हवी ती वापरावी.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गाढव कायद्याचा शहाणा अर्थ

माझे डिलिंक DSL-2750U हे राऊटर आहे. गेली तीन वर्षापासून वापरतो. मोबाईलसाठी २५ फुटापर्यंत चांगली रेंज देते. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

कपिलमुनी 06/10/2014 - 19:05
Wi-Fi राऊटर ची रेंज किती असते ? २०-२५ मीटर पर्यंत रेंज असणारे Wi-Fi राऊटर कोणास माहीत आहेत का ?

जॉर्डनची भटकंती : ०२ : अज्लून किल्ला आणि जेराश शहर (मध्यपूर्वेतले पॉम्पेई)

डॉ सुहास म्हात्रे ·

चौकटराजा 12/08/2014 - 06:15
आपल्या या धाग्यावरून रोमचे साम्राज्य व त्याच बरोबर त्यांची हे अफलातून वास्तूशैली किती ठिकाणी पसरलीय ते कळते. काही ठिकाणे रोमच्या सर्कस , सेंट पीटर्स चा परिसर , कलोसियम च्या समोरची आर्च यांचीच आठवण करून देतात.( जणु काय मी नुकताच रोम बघून आलोय असे हे वाक्य आहे. ) कॉलोनेड व कॉरिन्थियन शैलीचे कॉलम यांचे फोटो फार सुंदर आलेयत.बाकी अ‍ॅम्फी थिएटर च्या रंगमंचाला असा त्रिमिती " बॅकड्रॉप" प्रथमच पहात आहे. मस्त !

अजया 12/08/2014 - 07:27
मस्त फोटो अाणि वर्णन.विशेषत:काॅरिन्थीअन स्तंभ अाणि रोमन अँम्फीथिएटर फार आवडले.त्या दणदणीत रोमन वास्तुंना हे काॅरिन्थीअन स्तंभ विशेष देखणेपणा देतात.

इशा१२३ 12/08/2014 - 09:08
दोन्ही भाग वाचले...जोर्डनविषयी उत्सुकता आहेच.मागच्या आमच्या एका ट्रीपची टुर मॅनेजर मुलगी ६ वेळा युरोप वारि केलेली,इतरही देश फिरलेली.तीला मी विचारले होते कि तूला सगळ्यात जास्त कोणता देश आवडला? तिचे उत्तर 'जोर्डन' होते.आता हा वाळवंटी प्रदेश हिला का आवडला असावा असा मला प्रश्ण पडला होता.त्याचा उलगडा आता होईल.धन्यवाद..मस्त फोटो..एंफिथिएटर केवढे भव्य..

प्रशांत आवले, चौकटराजा, चौकटराजा आणि इशा१२३ : जॉर्डनमध्ये सहा-सात दिवस काय बघायचं असा मलाही प्रश्न पडला होता. पण आमच्या मनोरंजन प्रबंधकाची हमी आणि माझ्या मनातल्या पेत्रा व मृत सागराचे आकर्षण या व्यतिरिक्त बरेच काही पाहिले-अनुभवले. सगळे दिवस मजेत गेले. ते सगळे पुढच्या भागांंत येईलच.

प्रचेतस 14/08/2014 - 09:39
काय सुरेख आहे जेराश. तीन ग्रांथिक धर्मांचा संगम आणि त्याहीपेक्षा जुन्या रोमन संस्कृतीशी थेट नाते. फोटो अतिशय सुरेख. सौदी अरेबियाला लागून असलेल्या जॉर्डनमध्ये बहुत काळापासून इस्लामिक राजवटी असूनही हे सर्व टिकले कसे याचे आश्चर्य वाटते.

In reply to by प्रचेतस

पैसा 18/08/2014 - 10:00
सुंदरच शहर आणि त्याचे खूप माहितीपूर्ण वर्णन. मात्र हे कसे टिकले याचे उत्तर एक्का साहेबांनी दिलंय. भूकंपाने वाळूत गाडल्यामुळे सुरक्षित राहिले.

अप्रतिम वर्णन आणि आकर्षक छायाचित्रांनी जॉर्डन सफर रंगतदार झाली आहे. रोम शहरापासून जवळ असलेले पॉम्पेई शहर अवशेष पाहिले आहेत. इ. स. ७९ साली झालेल्या ज्वालामुखी उद्रेकात आख्खे शहर गाडले गेले. जवळ जवळ १० हजार वस्ती असलेल्या ह्या शहरात दोनेक हजार प्रेतांचे सांगाडे मिळाले. बाकी सर्व भस्मसात झाले. पण मूळ शहर उत्खननात बाहेर काढले असून चांगला गाईड मिळाला तर २-३ तासांची सफर कारणी लागते. आज जॉर्डनची ही सफर 'पाहताना' जुन्या स्मृती जागृत झाल्या.

In reply to by प्रभाकर पेठकर

पॉम्पेई ज्वालामुखीच्या उद्रेकाने उडालेल्या लाव्हा आणि राखेखाली झाकले गेले तर जेराश भूकंपाने उद्धवस्त झाले आणि निर्जन होऊन वाळूखाली झाकले गेले. पण त्यामुळेच शेकडो वर्षे त्यांचे प्राचीन स्वरूपच कायम राहिले !

चौकटराजा 12/08/2014 - 06:15
आपल्या या धाग्यावरून रोमचे साम्राज्य व त्याच बरोबर त्यांची हे अफलातून वास्तूशैली किती ठिकाणी पसरलीय ते कळते. काही ठिकाणे रोमच्या सर्कस , सेंट पीटर्स चा परिसर , कलोसियम च्या समोरची आर्च यांचीच आठवण करून देतात.( जणु काय मी नुकताच रोम बघून आलोय असे हे वाक्य आहे. ) कॉलोनेड व कॉरिन्थियन शैलीचे कॉलम यांचे फोटो फार सुंदर आलेयत.बाकी अ‍ॅम्फी थिएटर च्या रंगमंचाला असा त्रिमिती " बॅकड्रॉप" प्रथमच पहात आहे. मस्त !

अजया 12/08/2014 - 07:27
मस्त फोटो अाणि वर्णन.विशेषत:काॅरिन्थीअन स्तंभ अाणि रोमन अँम्फीथिएटर फार आवडले.त्या दणदणीत रोमन वास्तुंना हे काॅरिन्थीअन स्तंभ विशेष देखणेपणा देतात.

इशा१२३ 12/08/2014 - 09:08
दोन्ही भाग वाचले...जोर्डनविषयी उत्सुकता आहेच.मागच्या आमच्या एका ट्रीपची टुर मॅनेजर मुलगी ६ वेळा युरोप वारि केलेली,इतरही देश फिरलेली.तीला मी विचारले होते कि तूला सगळ्यात जास्त कोणता देश आवडला? तिचे उत्तर 'जोर्डन' होते.आता हा वाळवंटी प्रदेश हिला का आवडला असावा असा मला प्रश्ण पडला होता.त्याचा उलगडा आता होईल.धन्यवाद..मस्त फोटो..एंफिथिएटर केवढे भव्य..

प्रशांत आवले, चौकटराजा, चौकटराजा आणि इशा१२३ : जॉर्डनमध्ये सहा-सात दिवस काय बघायचं असा मलाही प्रश्न पडला होता. पण आमच्या मनोरंजन प्रबंधकाची हमी आणि माझ्या मनातल्या पेत्रा व मृत सागराचे आकर्षण या व्यतिरिक्त बरेच काही पाहिले-अनुभवले. सगळे दिवस मजेत गेले. ते सगळे पुढच्या भागांंत येईलच.

प्रचेतस 14/08/2014 - 09:39
काय सुरेख आहे जेराश. तीन ग्रांथिक धर्मांचा संगम आणि त्याहीपेक्षा जुन्या रोमन संस्कृतीशी थेट नाते. फोटो अतिशय सुरेख. सौदी अरेबियाला लागून असलेल्या जॉर्डनमध्ये बहुत काळापासून इस्लामिक राजवटी असूनही हे सर्व टिकले कसे याचे आश्चर्य वाटते.

In reply to by प्रचेतस

पैसा 18/08/2014 - 10:00
सुंदरच शहर आणि त्याचे खूप माहितीपूर्ण वर्णन. मात्र हे कसे टिकले याचे उत्तर एक्का साहेबांनी दिलंय. भूकंपाने वाळूत गाडल्यामुळे सुरक्षित राहिले.

अप्रतिम वर्णन आणि आकर्षक छायाचित्रांनी जॉर्डन सफर रंगतदार झाली आहे. रोम शहरापासून जवळ असलेले पॉम्पेई शहर अवशेष पाहिले आहेत. इ. स. ७९ साली झालेल्या ज्वालामुखी उद्रेकात आख्खे शहर गाडले गेले. जवळ जवळ १० हजार वस्ती असलेल्या ह्या शहरात दोनेक हजार प्रेतांचे सांगाडे मिळाले. बाकी सर्व भस्मसात झाले. पण मूळ शहर उत्खननात बाहेर काढले असून चांगला गाईड मिळाला तर २-३ तासांची सफर कारणी लागते. आज जॉर्डनची ही सफर 'पाहताना' जुन्या स्मृती जागृत झाल्या.

In reply to by प्रभाकर पेठकर

पॉम्पेई ज्वालामुखीच्या उद्रेकाने उडालेल्या लाव्हा आणि राखेखाली झाकले गेले तर जेराश भूकंपाने उद्धवस्त झाले आणि निर्जन होऊन वाळूखाली झाकले गेले. पण त्यामुळेच शेकडो वर्षे त्यांचे प्राचीन स्वरूपच कायम राहिले !
=================================================================== जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०५ (मिपा दिवाळी अंक २०१४)... ०६... ०७...

आयुष्य आणि अनुभव.....

उडन खटोला ·

अय्या, सत्तरीचं आणि ऐशीचं दशक इतकं चानचान होतं हे माहीत नव्हतं मला. त्यावेळची वर्तमानपत्रं वाचून पहा. किंवा त्याकाळी येणारे 'आमच्या विशीतलं जग कित्ती कित्ती सुंदर होतं म्हणून सांगू!' टाइपचे लेख वाचून पहा. नव्वदीच्या दशकात विशीत असणाऱ्या या तरुणाचे आईवडील बहुधा साठ-सत्तरीच्या दशकात विशीत असावेत. त्यांच्या पिढीने अनुभवलेली महाप्रचंड भाववाढ आणि त्याचबरोबरची महाप्रचंड बेकारी, तुटपुंजं अन्न, रेशनसाठीच्या लायनी, आसपास पसरलेली पोलियो, देवीसारखी रोगराई वगैरे ज्या भयाण गोष्टी अनुभवल्या त्यांचा या तरुणाला सामना करावा लागला नाही. त्याच आईवडिलांच्या पिढीने कष्ट करून या तरुणाच्या पिढीला निष्ठेने शिकवलं, चांगलं आयुष्य जगायला मिळेल असे प्रयत्न केले. आणि याला गेलेल्या नऊवाऱ्या साड्या, धोतरं यांची पडलेली आहे. चकचकीत मॉलमध्ये स्वतः खरेद्या करायच्या आणि तो जुना समाज कसा लयाला गेला याबद्दलचे गळे काढणारा हा तरुण (आता मध्यमवयीन...) दिसतो आहे.

In reply to by राजेश घासकडवी

काळा पहाड 18/08/2014 - 12:13
लेख नव्वदीच्या द्शकाबद्द्लचा आहे. बाकी दुसर्‍याला कशाबद्दल आस्था वाटावी हे तोच ठरवणार ना?

चित्रगुप्त 22/08/2014 - 01:58
दशकं म्हटली, की आम्हाला फक्त हिंदी सिने-संगीतच आठवतं, आणि पन्नास-साठच्या दशकानंतर त्याला लागलेलं ग्रहण. बाकी सगळं चालवून घेता आलंय.

अय्या, सत्तरीचं आणि ऐशीचं दशक इतकं चानचान होतं हे माहीत नव्हतं मला. त्यावेळची वर्तमानपत्रं वाचून पहा. किंवा त्याकाळी येणारे 'आमच्या विशीतलं जग कित्ती कित्ती सुंदर होतं म्हणून सांगू!' टाइपचे लेख वाचून पहा. नव्वदीच्या दशकात विशीत असणाऱ्या या तरुणाचे आईवडील बहुधा साठ-सत्तरीच्या दशकात विशीत असावेत. त्यांच्या पिढीने अनुभवलेली महाप्रचंड भाववाढ आणि त्याचबरोबरची महाप्रचंड बेकारी, तुटपुंजं अन्न, रेशनसाठीच्या लायनी, आसपास पसरलेली पोलियो, देवीसारखी रोगराई वगैरे ज्या भयाण गोष्टी अनुभवल्या त्यांचा या तरुणाला सामना करावा लागला नाही. त्याच आईवडिलांच्या पिढीने कष्ट करून या तरुणाच्या पिढीला निष्ठेने शिकवलं, चांगलं आयुष्य जगायला मिळेल असे प्रयत्न केले. आणि याला गेलेल्या नऊवाऱ्या साड्या, धोतरं यांची पडलेली आहे. चकचकीत मॉलमध्ये स्वतः खरेद्या करायच्या आणि तो जुना समाज कसा लयाला गेला याबद्दलचे गळे काढणारा हा तरुण (आता मध्यमवयीन...) दिसतो आहे.

In reply to by राजेश घासकडवी

काळा पहाड 18/08/2014 - 12:13
लेख नव्वदीच्या द्शकाबद्द्लचा आहे. बाकी दुसर्‍याला कशाबद्दल आस्था वाटावी हे तोच ठरवणार ना?

चित्रगुप्त 22/08/2014 - 01:58
दशकं म्हटली, की आम्हाला फक्त हिंदी सिने-संगीतच आठवतं, आणि पन्नास-साठच्या दशकानंतर त्याला लागलेलं ग्रहण. बाकी सगळं चालवून घेता आलंय.
नव्वदीच्या दशकातील एक साल. ऐन विशीतला एक तरुण.

शेकरु

समर्पक ·
महा'राष्ट्रीय' प्राणी

कंजूस 12/08/2014 - 05:27
फोटो आवडले परंतृ दाखवलेले शेकरू काळ्या केसांचे मुन्नारभधले (केरळचे) दिसतंय .महाराष्ट्रीय नाही .भिमाशंकर त कोयनेचे तांबूस पिवळसर आहे .

In reply to by कंजूस

समर्पक 12/08/2014 - 09:11
हे तमिळ्नाडू-कर्णाटक सीमेवरील जंगलातील आहे. यांच्या एकूण किती प्रजाती आहेत यावर एकमत नाही. परंतु ४ ते ८ च्या दरम्यान असाव्यात असा कयास महा'राष्ट्रीय' प्राणि चा अर्थ महाराष्ट्राचा राज्यप्राणि एवढाच आहे.

पैसा 14/08/2014 - 22:44
हा खारीच्या जातीचा, आणि खूप लांब उड्या मारणारा आहे ना?

इंग्रजीत "जायंट इंडीयन स्क्विरल" म्हणतात बहुतेक!!, अतिशय लाजाळु प्राणी भिमाशंकर च्या जंगलात बरीच वस्ती आहे ह्यांची , हे विणीच्या हंगामात ४-५ घरटी बनवुन ठेवतात, अन सुरक्षेच्या कारणास्तव आपल्या पिल्लांची जागा सतत बदलत असतात :)

कंजूस 12/08/2014 - 05:27
फोटो आवडले परंतृ दाखवलेले शेकरू काळ्या केसांचे मुन्नारभधले (केरळचे) दिसतंय .महाराष्ट्रीय नाही .भिमाशंकर त कोयनेचे तांबूस पिवळसर आहे .

In reply to by कंजूस

समर्पक 12/08/2014 - 09:11
हे तमिळ्नाडू-कर्णाटक सीमेवरील जंगलातील आहे. यांच्या एकूण किती प्रजाती आहेत यावर एकमत नाही. परंतु ४ ते ८ च्या दरम्यान असाव्यात असा कयास महा'राष्ट्रीय' प्राणि चा अर्थ महाराष्ट्राचा राज्यप्राणि एवढाच आहे.

पैसा 14/08/2014 - 22:44
हा खारीच्या जातीचा, आणि खूप लांब उड्या मारणारा आहे ना?

इंग्रजीत "जायंट इंडीयन स्क्विरल" म्हणतात बहुतेक!!, अतिशय लाजाळु प्राणी भिमाशंकर च्या जंगलात बरीच वस्ती आहे ह्यांची , हे विणीच्या हंगामात ४-५ घरटी बनवुन ठेवतात, अन सुरक्षेच्या कारणास्तव आपल्या पिल्लांची जागा सतत बदलत असतात :)

मग कधीतरी

मित्रहो ·
लेखनविषय:
मग कधीतरी ..... त्या समुद्राला उधाण असेल, त्या वाऱ्यालाही वेग असेल, त्या ढगातही गडगडाट असेल त्या विजेचाही कडकडाट असेल मग काय, तो थोडीच थांबनार, तो कोसळणारच , धो धो कोसळनार चंद्राची सुट्टी असेल, बसची हलगर्जी असेल, दिव्यांचीही मर्जी असेल त्या अंधारलेल्या पावसाळी, तू आणि मी माझ्यापुढे तू तुझ्यामागे मी, भेदरलेली तू, भांबावलेला मी तो जीवघेणा एकांत, पावसाची सततधार, भिजलेली मनं, पेटलेली शरीरं काहीतरी नक्कीच घडनार आज पण कसेचे काय, माझी बस येइल आणि मी निघून जाइल पण छत्री मात्र स्टॉपवरच विसरुन जाइल मी छत्री विसरायचे कारण, तू नक्कीच समजलेली असेल खर सांगू प्रिये, अग मी खरच छत्री विसरलो असेल मग

पैसा येतो आणिक जातो

गंगाधर मुटे ·

तिमा 12/08/2014 - 11:13
कविता वास्तवाचे एक अंग दाखवणारी आहे. पण कधी असंही होतं की, पैसा येतो आणि वाढत जातो वाढताना,जुने धागे तोडतो पैसा येतो, येतच रहातो येताना, माज आणतो पैसा येतो, घर भरतो पण, घरपण घालवतो.

तिमा 12/08/2014 - 11:13
कविता वास्तवाचे एक अंग दाखवणारी आहे. पण कधी असंही होतं की, पैसा येतो आणि वाढत जातो वाढताना,जुने धागे तोडतो पैसा येतो, येतच रहातो येताना, माज आणतो पैसा येतो, घर भरतो पण, घरपण घालवतो.
लेखनविषय:
पैसा येतो आणिक जातो

पैसा येतो आणिक जातो
मला केवळ मोजायला लावतो
कधी लळा लावतो, कधी कळा लावतो ...॥

कधी चिल्लर, कधी नोटा
लाभ कधी, कधी तोटा
येण्यासाठी दारे कमी
जाण्यासाठी लक्ष वाटा
माणसाच्या वचनाला
पाडतो हा खोटानाटा
येताना हा झुकूझुकू
अन्
जाताना धडधड जातो ...॥

माझी पर्स, माझा खिसा
माझ्या तिजोरीला पुसा
त्यांचे हाल असे जणू
एस टी चा थांबा जसा
बस येते, जरा थांबते
अन्
भर्रकन निघून जाते ...॥

सलाम एसटी चालकांना

वेल्लाभट ·

ही मंडळी मानवातीत आहेत.………… सध्या रस्त्यावरची गर्दी ,पायात पायात येणाऱ्या उंदरासारख्या खासगी गाड्या, खड्डेयुक्त रस्ते,घाटातली धोक्याची वळणे यांना कुठेही धक्का न लावता ती एस्टी हाकणे हे मर्त्य मानवाचे कामच नाही …शिवाय चुकून गाडीखाली कुणाचे प्राणोत्क्रमण झालेच तर नोकरी जायची टांगती तलवार …. त्यांचे काम तेच करो जाणोत !! त्यांना शतश सलाम !

सौंदाळा 11/08/2014 - 14:16
एस्.टी ची अवस्था इतकी वाईट आहे? मला तरी गेल्या पाच वर्षात पुणे ते सातारा, कोल्हापुर, मालवण, पणजी, मुंबई या मार्गांवर इतक्या दयनीय अवस्थेतील एस्.टी दिसली नाही. तुम्हाला हा अनुभव कोणत्या मार्गावर आला? अर्थात काहीही असले तरी एस्.टी चालकांचे नेहमीच कौतुक / दया वाटत आली आहे. थांब्यांवर राहण्याची, आंघोळ, संडास यांची गचाळ व्यवस्था, निक्रुष्ट जेवण. मे महीना, दिवाळी, गणपती वगैरे प्रसंगी १० तास सलग ड्रायव्हींग.

In reply to by वेल्लाभट

सौंदाळा 11/08/2014 - 14:39
अच्छा, लोकल बसच्या अवस्थांबद्दल बोलायलाच नको. पुण्यात पण तोच प्रकार आहे. पण लोकल बस चालकांचा मला कळवळा येत नाही. कुठेही बस उभी करणे, लोक चढत/उतरत असतानाच बस चालु करणे. बस जर स्पीडमधे असेल तर बिनदिक्कीतपणे मधले थांबे न घेणे असले प्रकार चालु असतात.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

हि महामंडळाची कृपा … मंडळ ठाणे ते मंत्रालय आणी पनवेल ते मंत्रालय अशा लोकल फेऱ्या करते … __/\__ बाकी पुण्याच्या लोकल बस अर्थात P.M.T. बद्दल बोलायलाच नको… BEST त्यामानाने बरे आहे

प्रसाद१९७१ 11/08/2014 - 14:38
मला ST आणि City Bus च्या ड्रायवर बद्दल नेह्मीच आदर वाटत आलेला आहे. ST च्या ड्रायवर ना स्थानकावर विश्रांती साठी आणि Toilet च्या पण नीट सोई नसतात.

In reply to by प्रसाद१९७१

वेल्लाभट 11/08/2014 - 14:47
तेच ना ! मी तर म्हणेन, की साला बसेसची अवस्था सुधारण्या आधी बस स्थानकांची अवस्था सुधारा. त्याने अर्धा प्रॉब्लेम सुटेल. नीट आराम नीट सुविधा मिळाल्या चालक वाहकांना की आपोआप सगळं नीट होईल. त्यांचं फ्रस्ट्रेशन कमी होईल, त्याने चालन नीट होईल, सौजन्य आपोआप वाढेल, फ्रेश झाल्यामुळे वेळा पाळल्या जातील, अपघात टाळले जातील आणि एकंदरितच समस्या अर्ध्या होतील.

In reply to by वेल्लाभट

भुमन्यु 27/10/2014 - 18:38
स्थानकांची अवस्था सुधारण्या आधी लोकांना शिकवावं लागेल की उपलब्ध सुविधा वापराव्या कश्या आणि सांभाळाव्या कश्या

ब़जरबट्टू 11/08/2014 - 15:31
लेखातल्या भावनेशी सहमत. पण हा मानसिकतेचा प्रश्न आहे, ती बदलायला हवी. अगदी हाच अनुभव आहे.. नुकतेच टाटा ने प्रिमा नावाचे ट्रक आणले बाजारात..हा ट्रक लांब पल्ल्याचा असल्याने प्रत्येक चालकाला सुविधा हव्या म्हणून यामध्ये वातानुकुलीत केबीन, झोपायला कुशन, संगीत सुविधा, थोडक्यात काय तर युरोपमधल्या सुविधा होत्या.. ट्रकमाल़कांनी किंमत कमी करण्यासाठी या सर्व सुविधांना फाटे द्या, असेच सांगितले. बाकी सर्व हवे...

In reply to by ब़जरबट्टू

चिगो 11/08/2014 - 15:52
>> युरोपमधल्या सुविधा होत्या.. >> ट्रकमाल़कांनी किंमत कमी करण्यासाठी या सर्व सुविधांना फाटे द्या, असेच सांगितले. बाकी सर्व हवे... हाच तर फरक आहे ना, राव.. आपल्याकडे बहुतांश ट्रकमालक / ट्रांसपोर्टकंपनी चालवणारे ट्रक्स चालवत नाहीत. ह्याउलट युरोप / अमेरीकेतले बहुतांश ट्रकवाले हे "चालक-मालक" प्रकारात मोडतात, म्हणून ते ट्रकचालकांना चांगल्या सुविधा देतात. तसेच "कामगार कायदे" पण आहेत मदतीला.. आपल्याकडे मात्र ह्याबाबतीत बरीच बोंब आहे..

In reply to by वेल्लाभट

विटेकर 11/08/2014 - 18:17
अनेक वर्ष ट्रान्सपोर्ट धंद्याशी संबंधीत असल्याने त्यांची दु:खे माहीत आहेत. वोल्वो ने सुरुवातीला वातानुकुलीत केबिन चे ट्रक आणल्यावर सगळे ट्रक ड्रायवर / मालक खूष झाले होते पण एकोनोमिक्स च बसत नाही १. आपल्या इथे ट्रान्सपोर्ट चे रेट अत्यंत कमी आहेत . २. रस्ते इतके खराब आहेत की वर्षा -दोन वर्षात मालक मेण्टेनन्स ने घाईला येतो. दर सहा महिन्याला टायर दगा देतात. पावसाळा म्ह्टले की मालकाच्या अंगावर काटा येतो. ३. महामार्गावरील कायद्याचे रक्षक आणि त्यांचे हात ओले करणे. ४. त्या व्यवसायात असणारी माणसे - डिझेल न चोरणारा आणि शिटा न घेणारा ड्रायवर भारतात जन्माला यायचाय, ड्रायवर्स ची गुणवत्ता इतकी खालावलेली आहे की शेकडा ६७ ट्रक ड्रायवर्सना एच आय वी ची बाधा झाली आहे, अजून ही मालक लोक ड्रायवर्सना लाथा - बु़क्क्यानी मारतात आणि "भ"कारानी उद्धार करतात. ५. वाहनांची गुणवत्ता - आपल्याकडे ज्या प्रमाणात कार आल्या त्या प्रमाणात माल वाहतुकी साठी असनार्‍या वाहनांचे तंत्रज्ञान आले नाही कारण माल वेळेत आणि सुखरुप पोहोचवण्यासाठी आपल्याकडे ना रिवार्ड आहे ना पेनल्टी ! ६. वारंवार होणारे अपघात. जिवीत हानी होते ते निस्तरणे परवडते पण सरकारी लोक भयंकर त्रास देतात. २-४ गाड्यांचा मालक , एखाद्या दुसर्‍या अपघाताने सुद्धा कायमचा बसतो..आपले विम्याचे नियमपण धन्य आहेत. ट्रकचा अपघात हा अनेकांसाठी पर्वणी असते ! सुरुवात होते स्पॉट सर्वे पासून ! याउलट , लोक पैसे देतात म्ह्टल्यावर खासगी आरामदायी बसेस चा सुळसुळाट झाला. पैसा असल्याने तिथे अशी परिस्थिती नाही, ९० लाखाची बस सर्व पैसे फिटून दुसर्‍या - तिसर्‍या वर्षी फायद्यात पडते .. अगदी महामंडळाला सुद्धा ! साध्या बसची हालत खराब आहे कारण महामंडळाचा अत्यंत ढिसाळ कारभार आणि प्रचंड खाबुगिरी !!!

In reply to by विटेकर

ब़जरबट्टू 12/08/2014 - 09:54
तुम्ही सांगितलेले मुद्दे पटताहेत.. पण एस. टी ला यापैकी फक्त मेण्टेनन्स लागु आहे, म्हणून तेथे तरी चालकाला चांगल्या सुविधा हव्या.. जोपर्यन्त त्या चालकाला ती एस. टी. व मंडळ स्वताचे वाटत नाही, तोपर्यन्त कठीण आहे..

In reply to by विटेकर

बहुगुणी 15/08/2014 - 23:16
विटेकर साहेबः तुम्ही लिहिलंयत की "याउलट, लोक पैसे देतात म्ह्टल्यावर खासगी आरामदायी बसेस चा सुळसुळाट झाला. पैसा असल्याने तिथे अशी परिस्थिती नाही, ९० लाखाची बस सर्व पैसे फिटून दुसर्‍या - तिसर्‍या वर्षी फायद्यात पडते .." त्यावरून हे विचारावसं वाटलं - जवळजवळ सर्वच खाजगी बसेस बेकायदा प्रवासी वाहतूक करतात का? माझ्या माहितीप्रमाणे सर्वच सरकारी स्थानकांवर ठळक अक्षरांत हे लिहिलेलं असतं की खाजगी वाहतूकदारांना फक्त "निघण्याचे गाव ते गंतव्य स्थान" अशी point-to-point प्रवासी वाहतूक करायलाच कायद्याने परवानगी आहे (उदाहरणार्थ, contract वर घेतलेली लग्नासाठीची बस). सरकारी बस सारखे मधल्या गावांचे टप्पे घेत ते जात असतील तर अशी वाहतूक बेकायदा आहे. पण मी पाहिलेल्या जवळजवळ सर्वच खाजगी गाड्या असे टप्पे घेत सर्रास जातात (आणि आपल्यासारखे प्रवासी ते अपेक्षितही ठेवतात!). एस. टी. आणि वाहतूक पोलिस यांच्या संयुक्त भरारी पथकांनी अशी एखादी खाजगी गाडी मध्ये कुठे थांबलेली असलेली, तर अडवलेली क्वचित कधी तरी (खरं तर फार वर्षांपूर्वी) पाहिली होती. अशी वाहतूक खरंच बेकायदा असेल तर हल्ली एस. टी. ला समांतर अशी ही बेकायदा यंत्रणा केवळ भ्रष्टाचाराने चालू आहे का?

In reply to by बहुगुणी

विटेकर 24/10/2014 - 21:52
दुर्दैवाने ए स टी अधिकारी आणि खासगी बस वाले यांचे संगनमत आहे। त्यात दूसरा एक वाईट प्रकार असा आहे की पुणे मुंबई चालणा-या शिवनेरी सरकारी मालकाच्या नाहित. तिथेही साटे लोटे आहे. दरवेळी महा मंडल तोट्यात जाते आणि हे सारे राजकीय आशीर्वादाने चालते.

In reply to by विटेकर

बहुगुणी 25/10/2014 - 00:06
महामंडळाच्या आधिकृत संस्थळावर तर MSRTC Operates Volvo buses service under brand name "Shivneri" between Dadar-Pune-Dadar असं धडधडीत दिलेलं आहे! ही 'service' जर कुणा उच्चपदस्थाच्या खाजगी उद्योगाचं सरकारी tentacle असेल तर त्यांची पोलखोल व्हायला हवी. याच संस्थळावर: सेवा--> वातानुकुलित सेवा या दुव्याखाली खालील माहिती दिली आहे. वाहतूक : वातानुकूलित बस सेवा दादर-पुणे-दादर मार्गावर महामंडळाची वाहतूक सेवा १९८१ पासून चालू आहे. जसजशी ही वाहतूक लोकप्रिय होत गेली तसतसे या मार्गावर फेऱ्या वाढविण्यात आल्या दिनांक १६/७/१९९४ पासून डिलक्स बस सेवा व में १९९६ पासून वातानुकूलित बस सेवा चालू करण्यात आलेली आहे. डिलक्स बस सेवेसाठी रुपये १५५/- प्रमाणे भाडे आकारणी करण्यात येत आहे. दिनांक २८/१२/२००२ पासून या मार्गावर ५ वातानुकूलित व्होल्वो बसेसची वाहतूक चालू करण्यात आलेली असून प्रत्येक बसच्या प्रत्येकी दोन परतीच्या फे-या चालू करण्यात आल्या आहेत. या बसचे कमी हंगामातील कालावधी तिकीट (प्रवास भाडे) रुपये २००/- (दिनांक १/१२/२००५ पासून) ठेवण्यात आले होते. सदरचे बस भाडे गर्दीच्या हंगामात ( १ एप्रिल २००६ ते ३० जून या कालावधीसाठी) रुपये २३५/- करण्यात आले होते. शासनाने हंगामानुसार भाडे दर ठरविण्यास दिलेल्या परवानगीनुसार हे भाडे दर ठरविण्यात आले आहेत. बसची आसन क्षमता ४५ आहे. या गाडीच्या वाहतूकीस प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने सदर मार्गावर आणखी १० नवीन वातानुकूलित बसेस चालनात आणण्यात आल्या आहेत, तसेच ठाणे-पुणे मार्गावर ३ व्होल्वो बसेस व बोरिवली-पुणे मार्गावर २ व्होल्वो बसेस प्रवाश्यांची निकड पाहून चालनात आणण्यात आल्या होत्या. परंतु बोरीवली-पुणे मार्गावर अपेक्षित भारमान मिळत नसल्याने त्या दादर-पुणे या मार्गावर चालविण्यात येत आहेत. या सेवेचे नामकरण ‘‘शिवनेरी’’ असे करण्यात आले आहे ही जर खाजगी (किंवा contracted) सेवा असेल तर तसा स्पष्ट उल्लेख आधिकृत सरकारी संस्थळावर न करणं हे न्यायालयात खटला दाखल करण्याला आमंत्रणच आहे!

In reply to by बहुगुणी

विटेकर 27/10/2014 - 16:28
अगदी सुरुवातीला महामंड्ळाने पाच वोल्वो विकत घेतल्या होत्या. हा व्यवहार महामंडळ आणि वोल्वो कम्पनी असा सरळ झाला होता. या बसेस १३-१४ महिन्यातच ब्रेक-इवन ला आल्या होत्या. म्हणजे त्यावेळी ५०-५५ लाखाच्या बसने १३-१४ महिन्यात प्रवासी भाड्यापोटी ५०-५५ लाख ( प्रति बस ) वसूल केले होते. साधारण १३-१४ सीट भरल्या की ब्रेक- इवन त्या ट्रिप पुरता येतो. त्यापुढच्या सार्‍या सिट हा निव्वळ नफा !! महामंडळ दंगच झाले !!! पण पुढे नेहमीप्रमाणे महामंडळाने खाजगी कंत्राटदाराकडून भाडे- तत्वावर बसेस घ्यायला सुरुवात केली. का ? माहित नाही ! यामध्ये कन्त्राटदाराने बस, मेन्टेनन्स आणि ड्रायवर द्यायचा आणि महामंडळाने ठराविक रक्कम प्रति किमी द्यायची अशी सुरुवात झाली. मग स्वाभाविकपणे कार्टेलिन्ग आले ! कंत्राटदारानी आणि काही अधिकार्‍यांनी आपले उखळ पांढरे करुन घेतले. काही प्रामाणिक अधिकार्‍यांनी विरोध केला ही .. पण राजकीय दबावाने सारे काही शांत शांत .....! ही स्थिती २००९-२०१० पर्यन्त होती . माझ्या माहीतीप्रमाणे आजही महामंडळ कत्राटी बसेस वापरते आणि फार थोड्या बसेस विकत घेते. याउलट, APSRTC आणि KSRTCने स्वतः बसेस चालविल्या आणि तूफान पैसे कमवले. आन्ध्रात साध्या गाड्यांचा तोटा या गाड्यांनी भरुन काढला हे मला पक्के माहीत आहे .

In reply to by विटेकर

विटेकर 27/10/2014 - 16:49
कन्त्राटी बसेसचा असाच प्रयोग बिहार महामंडलाने केला पण फसला. पंजाब आणि हरियाना ने स्वतः गाड्या विकत घेतल्या आणि उत्तम चालविल्या. गोवा आणि गुजरात मध्ये कन्त्राटे आहेत पण तिथल्या सरकारी अधिकार्‍यांनी कंत्राट ( पीपीपी) आपल्या मनासारखे करुन सरकारचा फायदा केला. कन्त्राटदार नाखूष आहेत. तामिळनाडूचे महामंड्ळ बकवास आहे, तिथे खाजगी बसेस चालतात. केरळ मध्ये सरकारी बसेसचा फारसा बोलबाला नाही ( बहुधा नावाच चालत असाव्यात ) दिल्लीचा अनुभव नाही, उप्र/मप्र/ उत्तराखंड महामंडळाकडे पैसा नाही. पं बंगाल - मनरेगा मधून बसेस घेऊन कुजविल्या !!! युनियन प्रोब्लेम ! आन्ध्र महामंडळ ही आशियातील सर्वात मोठी वाहतूक कंपनी आहे. त्याखालोखाल कर्नाटक. कर्णाट्क हे ट्रेन्डसेटर आहे. अतिशय पुरोगामी आणि नव्नवीन योजना आणतात.प्रामाणिक आणि कार्यक्षम अधिकारी ( अशा महामंडळालादेखील आपल्या कलमाडींच्या करोना कंपनीने गाळात घातले!)

In reply to by विटेकर

बॅटमॅन 27/10/2014 - 16:54
बाकीचं माहिती नाही पण कर्नाटकबद्दल अतिशय सहमत. बेंगळूरूमधील बशी पाहून चाट पडलो होतो. शिवाय धारवाड-बेळगाव-विजापूर इ. ठिकाणच्या बसेसही एकदम अपटुडेट आणि चकाचक असतात. बस ष्ट्यांडेही मोठी प्रशस्त व तुलनेने स्वच्छ असतात. शिवाय इन जण्रल उत्तर भारतात बस शिष्टम लै खराब आहे दक्षिणेच्या तुलनेत. विदिन स्टेट बशी फारशा चालतच नैत तिथे.

In reply to by बहुगुणी

विटेकर 27/10/2014 - 17:24
जवळजवळ सर्वच खाजगी बसेस बेकायदा प्रवासी वाहतूक करतात का? दुर्दैवाने स्टेज क्यारीयर चा नियम पाळला जात नाही. गेल्या ३ वर्षात गोव्यात ४-५ वेळा बंदी आणली पण राजकीय आशीर्वादाने सारे सुरळीत आहे. महाराष्ट्रात खासगी च्या सोयीसाठी स्टेज क्यारीयर काहीतरी पळवाट काढली आहे.

In reply to by विटेकर

बहुगुणी 27/10/2014 - 20:38
धन्यवाद, विटेकर साहेब, आवर्जून स्टेज कॅरियर आणि शिवनेरीच्या संदर्भातल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिल्याबद्दल. एकंदरीत सर्वच राज्यांतील प्रवासी वाहतुकीचा गोषवाराही माहितीपूर्णच आहे (आणि तुमचा या क्षेत्रातला अनुभव किती दांडगा आहे ते दर्शवतो!) महाराष्ट्रातील प्रवासी वाहतूकीचा बोजवारा थांबवण्यासाठी तुमच्यासारख्या अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेण्याची सुबुद्दी नव्या भाजप-शिवसेना सरकारला आली तर फार बरं होईल!

सह्यमित्र 11/08/2014 - 15:46
वर्णनावरून हा प्रवास मुंबईत बेस्ट बस ने केलेला वाटतो. माझ्या मनात PMT च्या तुलनेत बेस्ट चे फारच चांगले चित्र आहे. स्वच्छ धुतलेल्या बस, वेळेवर मिळणारी बस, बर्यापैकी नम्र चालक आणि वाहक, बस ची चांगली देखभाल दुरुस्ती इत्यादी . ह्या तुलनेत PMT म्हणजेच सर्वच बाबतीत पूर्णपणे hopeless अशी आहे. आपण वर्णन केलेली अशी कळकट जुनाट देखभाल न केलेली बस बेस्ट ची होती? असेल तर जर आश्चर्य वाटण्या सारखे आहे मुंबई बाहेरच्या माझ्या सारख्या माणसांना .

In reply to by वेल्लाभट

सह्यमित्र 11/08/2014 - 16:28
म्हणजे बेस्ट ची बस नव्हती तर. मग ठीक आहे. ST बसेस देखील बऱ्याच बऱ्या असतात हल्ली (खेडेगावातील जवळपास फेऱ्या करणाऱ्या सोडून ). PMT अथवा PMP बद्दल मात्र न बोललेलेच बरे.

In reply to by वेल्लाभट

रघुपती.राज 11/08/2014 - 17:44
अहो मी तो लेख येथे चिकट्वला नाही... कारण मटाचा लेख येथे आनणे माझे वाड्मय चौर्य झाले असते. तुमचा लेख आनि हा लेख पुर्नतः वेग्ळे आहेत.

पैसा 11/08/2014 - 22:32
लिखाण आवडले. सरकारी महामंडळाचे बस ड्रायव्हर्स खाजगी बसगाड्यांपेक्षा बरेच सुरक्षित ड्रायव्हिंग करतात असा अनुभव आहे. बर्‍याच वर्षांपूर्वी एकदा आम्ही गोव्यातल्या कदंबा महामंडळाच्या बसने बेळगावहून गोव्याला येत होतो. रात्र झाली होती आणि पाऊस खूप होता. अनमोडचा घाट सुरू होता होता काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि बसचे हेडलाईट्स आणि वायपर्स बंद पडले. दुरुस्त होण्यासारखी परिस्थिती नव्हती. खाजगी गॅरेजे पण नाहीत, कारण तो सगळा जंगलाचा भाग आहे. मात्र ड्रायव्हरने बस न थांबवता चालूच ठेवली. जंगल असलं तरी त्या रस्त्याला ट्रॅफिक बरंच असतं. निव्वळ येणार्‍या-जाणार्‍या गाड्यांच्या उजेडाच्या मदतीने २० किमी चा घाट त्या ड्रायव्हरने सहीसलामत पार केला. एकदा घाट उतरल्यावर गोव्यात सगळीकडे रोडलाईट्स आहेत, त्यामुळे पुढे फार प्रॉब्लेम वाटला नाही. मात्र घाट उतरेपर्यंत आम्ही जीव मुठीत धरून बसलो होतो. ड्रायव्हर कंडक्टर मात्र बिनधास्त होते. कदाचित त्यांना या प्रकारांची सवय असावी. आता कदंबाच्या बसेस सगळ्या चकचकीत दिसतात. तेव्हा मात्र एस्टीसारखेच डबे असायचे! या ड्रायव्हरांना खरंच सलाम!

पोटे 12/08/2014 - 08:39
मुंबई पनवेल नवी मुंबईतील बस सेवेबद्दल आदर आहे

वाजवी दरात शहर व ग्रामीण भागात सुरक्षित सेवा देणार्‍या एसटीच्या साध्या बसला कुत्सितपणे लाल डबा असे म्हटले जाते. मला तर एशियाड बसपेक्षा साधी बसच अधिक आरामदायक वाटते. खाजगी बसच्या तुलनेत एसटीचे अपघात कमी होतात. रस्त्यात एसटी बंद पडल्यास प्रवाशांना पर्यायी सेवा उपलब्ध केली जाते त्यामुळे एसटी बेस्टच.

In reply to by मार्मिक गोडसे

नाव आडनाव 12/08/2014 - 17:27
एस.टी. ला लाल डबा म्हणणं मला पण आवडत नाही. मी लहान असताना बरेचदा पेपर ला बातमी असायची कि एस. टी. चा कुणीतरी ड्रायवर निवृत्त झाला आणि त्याने एकही अपघात केला नाही म्हणून त्याचा सत्कार केला. असं किती खासगी गाड्यांच्या ड्रायवर बद्दल सांगता येईल? एवढंच नाही तर सणासाठी ज्यादा गाडी, विद्यार्थ्यांना सवलतीचे पास, अपंगाना सवलत, वृद्धाना सवलत कितीतरी चांगल्या योजना आहेत एस.टी. च्या. आधीच्या काळी (७०-८० जेंव्हा माझे वडील शिकायला होते) बाहेर शिकायला असलेल्या विद्यार्थ्यांचा डबा सुधा हे लोक विनामूल्य (अर्थात स्तंड पर्यंत) नेउन द्यायचे. दिवाळीच्या वेळी खासगी गाड्या वाले लोक दुप्पट / तिप्पट भाडं घेतात, एस.टी. चं भाडं अचानक कधीही वाढत नाही.

पाषाणभेद 15/08/2014 - 22:26
एस टी अन त्यातील कर्मचारी हे सारे माझ्या मनाचे हळवे कोपरे आहेत. त्यांच्या हालाखीच्या परिस्थीतीची जाणीव ठेवून आहे. त्यातून त्यांचा उद्धार होवो.

In reply to by पाषाणभेद

खटपट्या 15/08/2014 - 23:12
एसटी, बेस्ट बस चे चालक हे माझ्या दृष्टीने गौतम बुद्धाचा अवतार आहेत. डोकं शांत ठेवून मुंबईच्या बेशिस्त रहदारी मध्ये एवढे मोठे धूड चालवणे म्हणजे कर्मकठीण काम आहे. परत कोणाला धक्का लागला तर हमरी तुमरी वर येणार. मागे एकदा वाचले होते कि, बेस्ट चालकाच्या हातून अपघात झाल्यास त्याला पुढील पाच दिवस प्रजापिता ब्रह्मकुमारी यांच्या केंद्रात/आश्रमात पाठवतात. त्याचे मन शांत झाले कि परत त्याला कामावर घेतात. आपल्या हातून कोणताही अपघात झाल्यावर तो लगेच विसरणे कोणत्याही संवेदनशील माणसाला कठीणच असते. आणि त्यात परत गाडी चालवणे म्हणजे अजून एका अपघाताला आमंत्रण….

यसवायजी 20/09/2014 - 09:29
गणपतीला घरी चाललो होतो. २२.३० ची कोल्हापुर बस रात्री १.३० ला स्वारगेटहून निघाली. कात्रज आणी खंबाटकी घाट पार करतानाच बसची आणी चालकाची परिक्षा होती. सातार्‍याजवळ बस बंद पडली. मी चालकाच्या मागच्या सीटवर होतो. माझ्या ऑटोमोबील इंजीनियर आणी त्या गाडीच्या ड्रायव्हरने इंजीनचे कव्हर खोलले. कुठला तरी नट्-बोल्ट तुटला होता की ज्यामुळे "अ‍ॅक्सलरेटर" काम करत नव्हता. शेवटी एक लांब वायर कुठेतरी बांधली त्यांनी. जेंव्हा अ‍ॅक्सलरेट करायचे आहे तेंव्हा, ड्रायव्हरने ती वायर ओढायची असे ठरले. गाडी सुरु तरी झाली पण गियर बदलताना त्रास व्हायला लागला. शेवटी कंडक्टर त्या इंजीनच्या मागे बसला. आणी संकेत ठरवला गेला. "वड" म्हटलं की "ओढायचं", "सोड" म्हटलं की "सोडायचं". अशी सर्कस करत गाडी कराड डेपोत आणली. हे सगळं करताना दोघांचे विनोद चालले होते, मंडळाला शिव्या-शापसुद्धा चालले होते. पण कुठेतरी राग असणारच मनात. मग निघतो कधी कधी आमच्यासारख्या प्याशेंजरवर. :( पर्याय नाही.

In reply to by असंका

नाखु 22/09/2014 - 12:58
म.रा.प.म. मध्ये. लोकांच्या रोषाची फक्त वाहक आणि चालक यांनाच झळ पोहोचते (थोडीफार वाहनाला पण) पण केबीनवाले गेंडा-कातडी आणि मा*मंत्री-संत्री मात्र नामानिराळे राहून एष-आरामात राह्तात. == मा* चा अर्थ आपल्या वकूबानुसार घ्यावा.

मला एस.टी. वाल्यांविषयी सहानुभुती आहे. आजपर्यंत जेवढेवेळा एस.टी. नी प्रवास केलाय तेवढेवेळा कर्मचार्‍यांची वागणुक सौजन्याचीच राहीली आहे. पी.एम.पी.एम.एल. मधे सौजन्य वाले लोकं भरती करायला बंदी असावी.

ही मंडळी मानवातीत आहेत.………… सध्या रस्त्यावरची गर्दी ,पायात पायात येणाऱ्या उंदरासारख्या खासगी गाड्या, खड्डेयुक्त रस्ते,घाटातली धोक्याची वळणे यांना कुठेही धक्का न लावता ती एस्टी हाकणे हे मर्त्य मानवाचे कामच नाही …शिवाय चुकून गाडीखाली कुणाचे प्राणोत्क्रमण झालेच तर नोकरी जायची टांगती तलवार …. त्यांचे काम तेच करो जाणोत !! त्यांना शतश सलाम !

सौंदाळा 11/08/2014 - 14:16
एस्.टी ची अवस्था इतकी वाईट आहे? मला तरी गेल्या पाच वर्षात पुणे ते सातारा, कोल्हापुर, मालवण, पणजी, मुंबई या मार्गांवर इतक्या दयनीय अवस्थेतील एस्.टी दिसली नाही. तुम्हाला हा अनुभव कोणत्या मार्गावर आला? अर्थात काहीही असले तरी एस्.टी चालकांचे नेहमीच कौतुक / दया वाटत आली आहे. थांब्यांवर राहण्याची, आंघोळ, संडास यांची गचाळ व्यवस्था, निक्रुष्ट जेवण. मे महीना, दिवाळी, गणपती वगैरे प्रसंगी १० तास सलग ड्रायव्हींग.

In reply to by वेल्लाभट

सौंदाळा 11/08/2014 - 14:39
अच्छा, लोकल बसच्या अवस्थांबद्दल बोलायलाच नको. पुण्यात पण तोच प्रकार आहे. पण लोकल बस चालकांचा मला कळवळा येत नाही. कुठेही बस उभी करणे, लोक चढत/उतरत असतानाच बस चालु करणे. बस जर स्पीडमधे असेल तर बिनदिक्कीतपणे मधले थांबे न घेणे असले प्रकार चालु असतात.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

हि महामंडळाची कृपा … मंडळ ठाणे ते मंत्रालय आणी पनवेल ते मंत्रालय अशा लोकल फेऱ्या करते … __/\__ बाकी पुण्याच्या लोकल बस अर्थात P.M.T. बद्दल बोलायलाच नको… BEST त्यामानाने बरे आहे

प्रसाद१९७१ 11/08/2014 - 14:38
मला ST आणि City Bus च्या ड्रायवर बद्दल नेह्मीच आदर वाटत आलेला आहे. ST च्या ड्रायवर ना स्थानकावर विश्रांती साठी आणि Toilet च्या पण नीट सोई नसतात.

In reply to by प्रसाद१९७१

वेल्लाभट 11/08/2014 - 14:47
तेच ना ! मी तर म्हणेन, की साला बसेसची अवस्था सुधारण्या आधी बस स्थानकांची अवस्था सुधारा. त्याने अर्धा प्रॉब्लेम सुटेल. नीट आराम नीट सुविधा मिळाल्या चालक वाहकांना की आपोआप सगळं नीट होईल. त्यांचं फ्रस्ट्रेशन कमी होईल, त्याने चालन नीट होईल, सौजन्य आपोआप वाढेल, फ्रेश झाल्यामुळे वेळा पाळल्या जातील, अपघात टाळले जातील आणि एकंदरितच समस्या अर्ध्या होतील.

In reply to by वेल्लाभट

भुमन्यु 27/10/2014 - 18:38
स्थानकांची अवस्था सुधारण्या आधी लोकांना शिकवावं लागेल की उपलब्ध सुविधा वापराव्या कश्या आणि सांभाळाव्या कश्या

ब़जरबट्टू 11/08/2014 - 15:31
लेखातल्या भावनेशी सहमत. पण हा मानसिकतेचा प्रश्न आहे, ती बदलायला हवी. अगदी हाच अनुभव आहे.. नुकतेच टाटा ने प्रिमा नावाचे ट्रक आणले बाजारात..हा ट्रक लांब पल्ल्याचा असल्याने प्रत्येक चालकाला सुविधा हव्या म्हणून यामध्ये वातानुकुलीत केबीन, झोपायला कुशन, संगीत सुविधा, थोडक्यात काय तर युरोपमधल्या सुविधा होत्या.. ट्रकमाल़कांनी किंमत कमी करण्यासाठी या सर्व सुविधांना फाटे द्या, असेच सांगितले. बाकी सर्व हवे...

In reply to by ब़जरबट्टू

चिगो 11/08/2014 - 15:52
>> युरोपमधल्या सुविधा होत्या.. >> ट्रकमाल़कांनी किंमत कमी करण्यासाठी या सर्व सुविधांना फाटे द्या, असेच सांगितले. बाकी सर्व हवे... हाच तर फरक आहे ना, राव.. आपल्याकडे बहुतांश ट्रकमालक / ट्रांसपोर्टकंपनी चालवणारे ट्रक्स चालवत नाहीत. ह्याउलट युरोप / अमेरीकेतले बहुतांश ट्रकवाले हे "चालक-मालक" प्रकारात मोडतात, म्हणून ते ट्रकचालकांना चांगल्या सुविधा देतात. तसेच "कामगार कायदे" पण आहेत मदतीला.. आपल्याकडे मात्र ह्याबाबतीत बरीच बोंब आहे..

In reply to by वेल्लाभट

विटेकर 11/08/2014 - 18:17
अनेक वर्ष ट्रान्सपोर्ट धंद्याशी संबंधीत असल्याने त्यांची दु:खे माहीत आहेत. वोल्वो ने सुरुवातीला वातानुकुलीत केबिन चे ट्रक आणल्यावर सगळे ट्रक ड्रायवर / मालक खूष झाले होते पण एकोनोमिक्स च बसत नाही १. आपल्या इथे ट्रान्सपोर्ट चे रेट अत्यंत कमी आहेत . २. रस्ते इतके खराब आहेत की वर्षा -दोन वर्षात मालक मेण्टेनन्स ने घाईला येतो. दर सहा महिन्याला टायर दगा देतात. पावसाळा म्ह्टले की मालकाच्या अंगावर काटा येतो. ३. महामार्गावरील कायद्याचे रक्षक आणि त्यांचे हात ओले करणे. ४. त्या व्यवसायात असणारी माणसे - डिझेल न चोरणारा आणि शिटा न घेणारा ड्रायवर भारतात जन्माला यायचाय, ड्रायवर्स ची गुणवत्ता इतकी खालावलेली आहे की शेकडा ६७ ट्रक ड्रायवर्सना एच आय वी ची बाधा झाली आहे, अजून ही मालक लोक ड्रायवर्सना लाथा - बु़क्क्यानी मारतात आणि "भ"कारानी उद्धार करतात. ५. वाहनांची गुणवत्ता - आपल्याकडे ज्या प्रमाणात कार आल्या त्या प्रमाणात माल वाहतुकी साठी असनार्‍या वाहनांचे तंत्रज्ञान आले नाही कारण माल वेळेत आणि सुखरुप पोहोचवण्यासाठी आपल्याकडे ना रिवार्ड आहे ना पेनल्टी ! ६. वारंवार होणारे अपघात. जिवीत हानी होते ते निस्तरणे परवडते पण सरकारी लोक भयंकर त्रास देतात. २-४ गाड्यांचा मालक , एखाद्या दुसर्‍या अपघाताने सुद्धा कायमचा बसतो..आपले विम्याचे नियमपण धन्य आहेत. ट्रकचा अपघात हा अनेकांसाठी पर्वणी असते ! सुरुवात होते स्पॉट सर्वे पासून ! याउलट , लोक पैसे देतात म्ह्टल्यावर खासगी आरामदायी बसेस चा सुळसुळाट झाला. पैसा असल्याने तिथे अशी परिस्थिती नाही, ९० लाखाची बस सर्व पैसे फिटून दुसर्‍या - तिसर्‍या वर्षी फायद्यात पडते .. अगदी महामंडळाला सुद्धा ! साध्या बसची हालत खराब आहे कारण महामंडळाचा अत्यंत ढिसाळ कारभार आणि प्रचंड खाबुगिरी !!!

In reply to by विटेकर

ब़जरबट्टू 12/08/2014 - 09:54
तुम्ही सांगितलेले मुद्दे पटताहेत.. पण एस. टी ला यापैकी फक्त मेण्टेनन्स लागु आहे, म्हणून तेथे तरी चालकाला चांगल्या सुविधा हव्या.. जोपर्यन्त त्या चालकाला ती एस. टी. व मंडळ स्वताचे वाटत नाही, तोपर्यन्त कठीण आहे..

In reply to by विटेकर

बहुगुणी 15/08/2014 - 23:16
विटेकर साहेबः तुम्ही लिहिलंयत की "याउलट, लोक पैसे देतात म्ह्टल्यावर खासगी आरामदायी बसेस चा सुळसुळाट झाला. पैसा असल्याने तिथे अशी परिस्थिती नाही, ९० लाखाची बस सर्व पैसे फिटून दुसर्‍या - तिसर्‍या वर्षी फायद्यात पडते .." त्यावरून हे विचारावसं वाटलं - जवळजवळ सर्वच खाजगी बसेस बेकायदा प्रवासी वाहतूक करतात का? माझ्या माहितीप्रमाणे सर्वच सरकारी स्थानकांवर ठळक अक्षरांत हे लिहिलेलं असतं की खाजगी वाहतूकदारांना फक्त "निघण्याचे गाव ते गंतव्य स्थान" अशी point-to-point प्रवासी वाहतूक करायलाच कायद्याने परवानगी आहे (उदाहरणार्थ, contract वर घेतलेली लग्नासाठीची बस). सरकारी बस सारखे मधल्या गावांचे टप्पे घेत ते जात असतील तर अशी वाहतूक बेकायदा आहे. पण मी पाहिलेल्या जवळजवळ सर्वच खाजगी गाड्या असे टप्पे घेत सर्रास जातात (आणि आपल्यासारखे प्रवासी ते अपेक्षितही ठेवतात!). एस. टी. आणि वाहतूक पोलिस यांच्या संयुक्त भरारी पथकांनी अशी एखादी खाजगी गाडी मध्ये कुठे थांबलेली असलेली, तर अडवलेली क्वचित कधी तरी (खरं तर फार वर्षांपूर्वी) पाहिली होती. अशी वाहतूक खरंच बेकायदा असेल तर हल्ली एस. टी. ला समांतर अशी ही बेकायदा यंत्रणा केवळ भ्रष्टाचाराने चालू आहे का?

In reply to by बहुगुणी

विटेकर 24/10/2014 - 21:52
दुर्दैवाने ए स टी अधिकारी आणि खासगी बस वाले यांचे संगनमत आहे। त्यात दूसरा एक वाईट प्रकार असा आहे की पुणे मुंबई चालणा-या शिवनेरी सरकारी मालकाच्या नाहित. तिथेही साटे लोटे आहे. दरवेळी महा मंडल तोट्यात जाते आणि हे सारे राजकीय आशीर्वादाने चालते.

In reply to by विटेकर

बहुगुणी 25/10/2014 - 00:06
महामंडळाच्या आधिकृत संस्थळावर तर MSRTC Operates Volvo buses service under brand name "Shivneri" between Dadar-Pune-Dadar असं धडधडीत दिलेलं आहे! ही 'service' जर कुणा उच्चपदस्थाच्या खाजगी उद्योगाचं सरकारी tentacle असेल तर त्यांची पोलखोल व्हायला हवी. याच संस्थळावर: सेवा--> वातानुकुलित सेवा या दुव्याखाली खालील माहिती दिली आहे. वाहतूक : वातानुकूलित बस सेवा दादर-पुणे-दादर मार्गावर महामंडळाची वाहतूक सेवा १९८१ पासून चालू आहे. जसजशी ही वाहतूक लोकप्रिय होत गेली तसतसे या मार्गावर फेऱ्या वाढविण्यात आल्या दिनांक १६/७/१९९४ पासून डिलक्स बस सेवा व में १९९६ पासून वातानुकूलित बस सेवा चालू करण्यात आलेली आहे. डिलक्स बस सेवेसाठी रुपये १५५/- प्रमाणे भाडे आकारणी करण्यात येत आहे. दिनांक २८/१२/२००२ पासून या मार्गावर ५ वातानुकूलित व्होल्वो बसेसची वाहतूक चालू करण्यात आलेली असून प्रत्येक बसच्या प्रत्येकी दोन परतीच्या फे-या चालू करण्यात आल्या आहेत. या बसचे कमी हंगामातील कालावधी तिकीट (प्रवास भाडे) रुपये २००/- (दिनांक १/१२/२००५ पासून) ठेवण्यात आले होते. सदरचे बस भाडे गर्दीच्या हंगामात ( १ एप्रिल २००६ ते ३० जून या कालावधीसाठी) रुपये २३५/- करण्यात आले होते. शासनाने हंगामानुसार भाडे दर ठरविण्यास दिलेल्या परवानगीनुसार हे भाडे दर ठरविण्यात आले आहेत. बसची आसन क्षमता ४५ आहे. या गाडीच्या वाहतूकीस प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने सदर मार्गावर आणखी १० नवीन वातानुकूलित बसेस चालनात आणण्यात आल्या आहेत, तसेच ठाणे-पुणे मार्गावर ३ व्होल्वो बसेस व बोरिवली-पुणे मार्गावर २ व्होल्वो बसेस प्रवाश्यांची निकड पाहून चालनात आणण्यात आल्या होत्या. परंतु बोरीवली-पुणे मार्गावर अपेक्षित भारमान मिळत नसल्याने त्या दादर-पुणे या मार्गावर चालविण्यात येत आहेत. या सेवेचे नामकरण ‘‘शिवनेरी’’ असे करण्यात आले आहे ही जर खाजगी (किंवा contracted) सेवा असेल तर तसा स्पष्ट उल्लेख आधिकृत सरकारी संस्थळावर न करणं हे न्यायालयात खटला दाखल करण्याला आमंत्रणच आहे!

In reply to by बहुगुणी

विटेकर 27/10/2014 - 16:28
अगदी सुरुवातीला महामंड्ळाने पाच वोल्वो विकत घेतल्या होत्या. हा व्यवहार महामंडळ आणि वोल्वो कम्पनी असा सरळ झाला होता. या बसेस १३-१४ महिन्यातच ब्रेक-इवन ला आल्या होत्या. म्हणजे त्यावेळी ५०-५५ लाखाच्या बसने १३-१४ महिन्यात प्रवासी भाड्यापोटी ५०-५५ लाख ( प्रति बस ) वसूल केले होते. साधारण १३-१४ सीट भरल्या की ब्रेक- इवन त्या ट्रिप पुरता येतो. त्यापुढच्या सार्‍या सिट हा निव्वळ नफा !! महामंडळ दंगच झाले !!! पण पुढे नेहमीप्रमाणे महामंडळाने खाजगी कंत्राटदाराकडून भाडे- तत्वावर बसेस घ्यायला सुरुवात केली. का ? माहित नाही ! यामध्ये कन्त्राटदाराने बस, मेन्टेनन्स आणि ड्रायवर द्यायचा आणि महामंडळाने ठराविक रक्कम प्रति किमी द्यायची अशी सुरुवात झाली. मग स्वाभाविकपणे कार्टेलिन्ग आले ! कंत्राटदारानी आणि काही अधिकार्‍यांनी आपले उखळ पांढरे करुन घेतले. काही प्रामाणिक अधिकार्‍यांनी विरोध केला ही .. पण राजकीय दबावाने सारे काही शांत शांत .....! ही स्थिती २००९-२०१० पर्यन्त होती . माझ्या माहीतीप्रमाणे आजही महामंडळ कत्राटी बसेस वापरते आणि फार थोड्या बसेस विकत घेते. याउलट, APSRTC आणि KSRTCने स्वतः बसेस चालविल्या आणि तूफान पैसे कमवले. आन्ध्रात साध्या गाड्यांचा तोटा या गाड्यांनी भरुन काढला हे मला पक्के माहीत आहे .

In reply to by विटेकर

विटेकर 27/10/2014 - 16:49
कन्त्राटी बसेसचा असाच प्रयोग बिहार महामंडलाने केला पण फसला. पंजाब आणि हरियाना ने स्वतः गाड्या विकत घेतल्या आणि उत्तम चालविल्या. गोवा आणि गुजरात मध्ये कन्त्राटे आहेत पण तिथल्या सरकारी अधिकार्‍यांनी कंत्राट ( पीपीपी) आपल्या मनासारखे करुन सरकारचा फायदा केला. कन्त्राटदार नाखूष आहेत. तामिळनाडूचे महामंड्ळ बकवास आहे, तिथे खाजगी बसेस चालतात. केरळ मध्ये सरकारी बसेसचा फारसा बोलबाला नाही ( बहुधा नावाच चालत असाव्यात ) दिल्लीचा अनुभव नाही, उप्र/मप्र/ उत्तराखंड महामंडळाकडे पैसा नाही. पं बंगाल - मनरेगा मधून बसेस घेऊन कुजविल्या !!! युनियन प्रोब्लेम ! आन्ध्र महामंडळ ही आशियातील सर्वात मोठी वाहतूक कंपनी आहे. त्याखालोखाल कर्नाटक. कर्णाट्क हे ट्रेन्डसेटर आहे. अतिशय पुरोगामी आणि नव्नवीन योजना आणतात.प्रामाणिक आणि कार्यक्षम अधिकारी ( अशा महामंडळालादेखील आपल्या कलमाडींच्या करोना कंपनीने गाळात घातले!)

In reply to by विटेकर

बॅटमॅन 27/10/2014 - 16:54
बाकीचं माहिती नाही पण कर्नाटकबद्दल अतिशय सहमत. बेंगळूरूमधील बशी पाहून चाट पडलो होतो. शिवाय धारवाड-बेळगाव-विजापूर इ. ठिकाणच्या बसेसही एकदम अपटुडेट आणि चकाचक असतात. बस ष्ट्यांडेही मोठी प्रशस्त व तुलनेने स्वच्छ असतात. शिवाय इन जण्रल उत्तर भारतात बस शिष्टम लै खराब आहे दक्षिणेच्या तुलनेत. विदिन स्टेट बशी फारशा चालतच नैत तिथे.

In reply to by बहुगुणी

विटेकर 27/10/2014 - 17:24
जवळजवळ सर्वच खाजगी बसेस बेकायदा प्रवासी वाहतूक करतात का? दुर्दैवाने स्टेज क्यारीयर चा नियम पाळला जात नाही. गेल्या ३ वर्षात गोव्यात ४-५ वेळा बंदी आणली पण राजकीय आशीर्वादाने सारे सुरळीत आहे. महाराष्ट्रात खासगी च्या सोयीसाठी स्टेज क्यारीयर काहीतरी पळवाट काढली आहे.

In reply to by विटेकर

बहुगुणी 27/10/2014 - 20:38
धन्यवाद, विटेकर साहेब, आवर्जून स्टेज कॅरियर आणि शिवनेरीच्या संदर्भातल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिल्याबद्दल. एकंदरीत सर्वच राज्यांतील प्रवासी वाहतुकीचा गोषवाराही माहितीपूर्णच आहे (आणि तुमचा या क्षेत्रातला अनुभव किती दांडगा आहे ते दर्शवतो!) महाराष्ट्रातील प्रवासी वाहतूकीचा बोजवारा थांबवण्यासाठी तुमच्यासारख्या अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेण्याची सुबुद्दी नव्या भाजप-शिवसेना सरकारला आली तर फार बरं होईल!

सह्यमित्र 11/08/2014 - 15:46
वर्णनावरून हा प्रवास मुंबईत बेस्ट बस ने केलेला वाटतो. माझ्या मनात PMT च्या तुलनेत बेस्ट चे फारच चांगले चित्र आहे. स्वच्छ धुतलेल्या बस, वेळेवर मिळणारी बस, बर्यापैकी नम्र चालक आणि वाहक, बस ची चांगली देखभाल दुरुस्ती इत्यादी . ह्या तुलनेत PMT म्हणजेच सर्वच बाबतीत पूर्णपणे hopeless अशी आहे. आपण वर्णन केलेली अशी कळकट जुनाट देखभाल न केलेली बस बेस्ट ची होती? असेल तर जर आश्चर्य वाटण्या सारखे आहे मुंबई बाहेरच्या माझ्या सारख्या माणसांना .

In reply to by वेल्लाभट

सह्यमित्र 11/08/2014 - 16:28
म्हणजे बेस्ट ची बस नव्हती तर. मग ठीक आहे. ST बसेस देखील बऱ्याच बऱ्या असतात हल्ली (खेडेगावातील जवळपास फेऱ्या करणाऱ्या सोडून ). PMT अथवा PMP बद्दल मात्र न बोललेलेच बरे.

In reply to by वेल्लाभट

रघुपती.राज 11/08/2014 - 17:44
अहो मी तो लेख येथे चिकट्वला नाही... कारण मटाचा लेख येथे आनणे माझे वाड्मय चौर्य झाले असते. तुमचा लेख आनि हा लेख पुर्नतः वेग्ळे आहेत.

पैसा 11/08/2014 - 22:32
लिखाण आवडले. सरकारी महामंडळाचे बस ड्रायव्हर्स खाजगी बसगाड्यांपेक्षा बरेच सुरक्षित ड्रायव्हिंग करतात असा अनुभव आहे. बर्‍याच वर्षांपूर्वी एकदा आम्ही गोव्यातल्या कदंबा महामंडळाच्या बसने बेळगावहून गोव्याला येत होतो. रात्र झाली होती आणि पाऊस खूप होता. अनमोडचा घाट सुरू होता होता काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि बसचे हेडलाईट्स आणि वायपर्स बंद पडले. दुरुस्त होण्यासारखी परिस्थिती नव्हती. खाजगी गॅरेजे पण नाहीत, कारण तो सगळा जंगलाचा भाग आहे. मात्र ड्रायव्हरने बस न थांबवता चालूच ठेवली. जंगल असलं तरी त्या रस्त्याला ट्रॅफिक बरंच असतं. निव्वळ येणार्‍या-जाणार्‍या गाड्यांच्या उजेडाच्या मदतीने २० किमी चा घाट त्या ड्रायव्हरने सहीसलामत पार केला. एकदा घाट उतरल्यावर गोव्यात सगळीकडे रोडलाईट्स आहेत, त्यामुळे पुढे फार प्रॉब्लेम वाटला नाही. मात्र घाट उतरेपर्यंत आम्ही जीव मुठीत धरून बसलो होतो. ड्रायव्हर कंडक्टर मात्र बिनधास्त होते. कदाचित त्यांना या प्रकारांची सवय असावी. आता कदंबाच्या बसेस सगळ्या चकचकीत दिसतात. तेव्हा मात्र एस्टीसारखेच डबे असायचे! या ड्रायव्हरांना खरंच सलाम!

पोटे 12/08/2014 - 08:39
मुंबई पनवेल नवी मुंबईतील बस सेवेबद्दल आदर आहे

वाजवी दरात शहर व ग्रामीण भागात सुरक्षित सेवा देणार्‍या एसटीच्या साध्या बसला कुत्सितपणे लाल डबा असे म्हटले जाते. मला तर एशियाड बसपेक्षा साधी बसच अधिक आरामदायक वाटते. खाजगी बसच्या तुलनेत एसटीचे अपघात कमी होतात. रस्त्यात एसटी बंद पडल्यास प्रवाशांना पर्यायी सेवा उपलब्ध केली जाते त्यामुळे एसटी बेस्टच.

In reply to by मार्मिक गोडसे

नाव आडनाव 12/08/2014 - 17:27
एस.टी. ला लाल डबा म्हणणं मला पण आवडत नाही. मी लहान असताना बरेचदा पेपर ला बातमी असायची कि एस. टी. चा कुणीतरी ड्रायवर निवृत्त झाला आणि त्याने एकही अपघात केला नाही म्हणून त्याचा सत्कार केला. असं किती खासगी गाड्यांच्या ड्रायवर बद्दल सांगता येईल? एवढंच नाही तर सणासाठी ज्यादा गाडी, विद्यार्थ्यांना सवलतीचे पास, अपंगाना सवलत, वृद्धाना सवलत कितीतरी चांगल्या योजना आहेत एस.टी. च्या. आधीच्या काळी (७०-८० जेंव्हा माझे वडील शिकायला होते) बाहेर शिकायला असलेल्या विद्यार्थ्यांचा डबा सुधा हे लोक विनामूल्य (अर्थात स्तंड पर्यंत) नेउन द्यायचे. दिवाळीच्या वेळी खासगी गाड्या वाले लोक दुप्पट / तिप्पट भाडं घेतात, एस.टी. चं भाडं अचानक कधीही वाढत नाही.

पाषाणभेद 15/08/2014 - 22:26
एस टी अन त्यातील कर्मचारी हे सारे माझ्या मनाचे हळवे कोपरे आहेत. त्यांच्या हालाखीच्या परिस्थीतीची जाणीव ठेवून आहे. त्यातून त्यांचा उद्धार होवो.

In reply to by पाषाणभेद

खटपट्या 15/08/2014 - 23:12
एसटी, बेस्ट बस चे चालक हे माझ्या दृष्टीने गौतम बुद्धाचा अवतार आहेत. डोकं शांत ठेवून मुंबईच्या बेशिस्त रहदारी मध्ये एवढे मोठे धूड चालवणे म्हणजे कर्मकठीण काम आहे. परत कोणाला धक्का लागला तर हमरी तुमरी वर येणार. मागे एकदा वाचले होते कि, बेस्ट चालकाच्या हातून अपघात झाल्यास त्याला पुढील पाच दिवस प्रजापिता ब्रह्मकुमारी यांच्या केंद्रात/आश्रमात पाठवतात. त्याचे मन शांत झाले कि परत त्याला कामावर घेतात. आपल्या हातून कोणताही अपघात झाल्यावर तो लगेच विसरणे कोणत्याही संवेदनशील माणसाला कठीणच असते. आणि त्यात परत गाडी चालवणे म्हणजे अजून एका अपघाताला आमंत्रण….

यसवायजी 20/09/2014 - 09:29
गणपतीला घरी चाललो होतो. २२.३० ची कोल्हापुर बस रात्री १.३० ला स्वारगेटहून निघाली. कात्रज आणी खंबाटकी घाट पार करतानाच बसची आणी चालकाची परिक्षा होती. सातार्‍याजवळ बस बंद पडली. मी चालकाच्या मागच्या सीटवर होतो. माझ्या ऑटोमोबील इंजीनियर आणी त्या गाडीच्या ड्रायव्हरने इंजीनचे कव्हर खोलले. कुठला तरी नट्-बोल्ट तुटला होता की ज्यामुळे "अ‍ॅक्सलरेटर" काम करत नव्हता. शेवटी एक लांब वायर कुठेतरी बांधली त्यांनी. जेंव्हा अ‍ॅक्सलरेट करायचे आहे तेंव्हा, ड्रायव्हरने ती वायर ओढायची असे ठरले. गाडी सुरु तरी झाली पण गियर बदलताना त्रास व्हायला लागला. शेवटी कंडक्टर त्या इंजीनच्या मागे बसला. आणी संकेत ठरवला गेला. "वड" म्हटलं की "ओढायचं", "सोड" म्हटलं की "सोडायचं". अशी सर्कस करत गाडी कराड डेपोत आणली. हे सगळं करताना दोघांचे विनोद चालले होते, मंडळाला शिव्या-शापसुद्धा चालले होते. पण कुठेतरी राग असणारच मनात. मग निघतो कधी कधी आमच्यासारख्या प्याशेंजरवर. :( पर्याय नाही.

In reply to by असंका

नाखु 22/09/2014 - 12:58
म.रा.प.म. मध्ये. लोकांच्या रोषाची फक्त वाहक आणि चालक यांनाच झळ पोहोचते (थोडीफार वाहनाला पण) पण केबीनवाले गेंडा-कातडी आणि मा*मंत्री-संत्री मात्र नामानिराळे राहून एष-आरामात राह्तात. == मा* चा अर्थ आपल्या वकूबानुसार घ्यावा.

मला एस.टी. वाल्यांविषयी सहानुभुती आहे. आजपर्यंत जेवढेवेळा एस.टी. नी प्रवास केलाय तेवढेवेळा कर्मचार्‍यांची वागणुक सौजन्याचीच राहीली आहे. पी.एम.पी.एम.एल. मधे सौजन्य वाले लोकं भरती करायला बंदी असावी.
लेखनविषय:
लेखनप्रकार
एखादी गोष्ट आपण अनेकदा केलेली असते, पण अशीच कधीतरी एकदा ती करताना विशेष भावते, त्यातून काहीतरी वेगळी अनुभूती होते. तसंच काहीसं त्या दिवशी झालं. एसटीतून इतके वेळा प्रवास केलेला आहे, पण काही प्रवास खास लक्षात राहिलेत त्यापैकी तो होता. बरेच दिवसांनी असं झालं की बसायला जागा नव्हती. त्यामुळे नेहमीच आवडती ठरलेली चालकाच्या बरोब्बर मागची स्टँडिंग सीट मी पकडली. वाहनाच्या समोरच्या काचेतून पुढचा रस्ता बघत बसायला मला प्रचंड आवडतं. त्यामुळे त्या वेळी बसायला न मिळाल्याचा मला आनंद झाला होता. तिथे उभं राहून त्या अजस्त्रयंत्राला मी न्याहाळायला लागलो.