उपक्रम सुंदर तर खराच. पण यात सरकार बदलामुळे फरक झाला आहे असे नाही. प्रत्येक नेत्याची वेगळी कार्यपद्धती असू शकते. नवं सरकार निवडूनयेण्यापूर्वीही या बातम्या येत होत्या. माझ्यामते गेल्या ऑक्टोबरमध्ये नवीन पोलिस महासंचालक आल्यापासून वर्तमानपत्रात अधिक बातम्या येऊ लागल्या होत्या.
हा कार्यक्रम बराच काळ चालू राहिला तरच त्याचा काही फायदा दृश्य होईल. अन्यथा सरकारी माणसे पैसे घेत नाहीत आणी कामही करत नाहीत आणी फक्त कालापव्यय करतात. काही काळानंतर सामान्य माणसाला जुने दिवस बरे वाटू लागतात. निदान पैसे देऊन कामे तरी होतात असे वाटते. (मधल्या काळात मायबाप सरकार मध्ये योग्य ठिकाणी "पाणी जिरवले" कि अशा माणसाची बदली केली जाते आणी स्थिती येरे माझ्या मागल्या होते ). यावेळी असे होऊ नये असे वाटते.
उपक्रम सुंदर तर खराच. पण यात सरकार बदलामुळे फरक झाला आहे असे नाही. प्रत्येक नेत्याची वेगळी कार्यपद्धती असू शकते. नवं सरकार निवडूनयेण्यापूर्वीही या बातम्या येत होत्या. माझ्यामते गेल्या ऑक्टोबरमध्ये नवीन पोलिस महासंचालक आल्यापासून वर्तमानपत्रात अधिक बातम्या येऊ लागल्या होत्या.
हा कार्यक्रम बराच काळ चालू राहिला तरच त्याचा काही फायदा दृश्य होईल. अन्यथा सरकारी माणसे पैसे घेत नाहीत आणी कामही करत नाहीत आणी फक्त कालापव्यय करतात. काही काळानंतर सामान्य माणसाला जुने दिवस बरे वाटू लागतात. निदान पैसे देऊन कामे तरी होतात असे वाटते. (मधल्या काळात मायबाप सरकार मध्ये योग्य ठिकाणी "पाणी जिरवले" कि अशा माणसाची बदली केली जाते आणी स्थिती येरे माझ्या मागल्या होते ). यावेळी असे होऊ नये असे वाटते.
आजकाल वर्तमानपत्र वाचताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने कारवाई केल्याच्या बर्याचशा बातम्या दिसतात. या खात्याचे पोलिस महासंचालक ( Director General) श्री. प्रवीण दिक्षित यांनी नेहमीच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करून लोकांनी पुढे येऊन तक्रार करण्याची वाट न पाहता आपल्याच अधिकार्यांना सरकारी कार्यालयात पेरून लाचखोर मंडळींची माहिती काढावयास लावली आणि अटकसत्र आरंभले. तरीदेखील लाच मागण्याच्या घटना कमी होत नाहीत किंवा कार्यालयाबाहेर केलेल्या देवाणघेवाणीचीही अँटी करप्शन ब्युरोला माहिती मिळणे थोडे अवघड होते.
आयला!!, आधी पण बसायचे राव हापिसात!!!! नाही नाही म्हणता म्हणता काही काही मोठे बदल आपल्या जिवनात चंचुप्रवेश करुन गेलेत!!!, ते काय असेच आले!! हां एफिशियंसी वाढवण्या साठी उचललेली ही पावले झकासच आहेत!
प्राऊड बाबू!!! *LOL*
मी आधी सॉफ्टवेर जवळुन पाहिले आहे आता बाबुगिरी पण पाहतोय ! सो मला एक त्रयस्थ पर्स्पेक्टीव्ह ने बघता येण्याचे गॉड गिफ्ट आहे असे समजा!! समतोल असणे महत्वाचे!!
मस्तच कविता.. नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉकचे कोपरे आणि भिंती आता रंगीत नाहीत, हे नक्कीच सांगु शकतो.. तसेच ल्युटेयन्स दिल्लीतले गोल्फ कोर्सेस आता बर्यापैकी ओस पडलेले असतात, असे ऐकीवात आहे.. ;-)
ही आतल्या गोटातील माहिती कवितेच्या रुपात वाचून बरे वाटले. आता हा जरुरी बदल येती पाच वर्षे तरी टिकेल असे वाटते. त्यानंतर किंवा आणखी काही महिन्यांनी सुद्धा -येरे माझ्या मागल्या- सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोदींना सुद्धा कर्मचारी वेळेवर कामावर येतात ही बातमी मुख्य मथळ्याचे स्थान वृत्तपत्रात आणि वाहिनीन वर घेते याचे आश्चर्य वाटले होते आणि त्यांनी तसे लाल किल्यावर पंधरा ऑगस्ट ला केलेल्या भाषणात व्यक्त केले होते.
आयला!!, आधी पण बसायचे राव हापिसात!!!! नाही नाही म्हणता म्हणता काही काही मोठे बदल आपल्या जिवनात चंचुप्रवेश करुन गेलेत!!!, ते काय असेच आले!! हां एफिशियंसी वाढवण्या साठी उचललेली ही पावले झकासच आहेत!
प्राऊड बाबू!!! *LOL*
मी आधी सॉफ्टवेर जवळुन पाहिले आहे आता बाबुगिरी पण पाहतोय ! सो मला एक त्रयस्थ पर्स्पेक्टीव्ह ने बघता येण्याचे गॉड गिफ्ट आहे असे समजा!! समतोल असणे महत्वाचे!!
मस्तच कविता.. नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉकचे कोपरे आणि भिंती आता रंगीत नाहीत, हे नक्कीच सांगु शकतो.. तसेच ल्युटेयन्स दिल्लीतले गोल्फ कोर्सेस आता बर्यापैकी ओस पडलेले असतात, असे ऐकीवात आहे.. ;-)
ही आतल्या गोटातील माहिती कवितेच्या रुपात वाचून बरे वाटले. आता हा जरुरी बदल येती पाच वर्षे तरी टिकेल असे वाटते. त्यानंतर किंवा आणखी काही महिन्यांनी सुद्धा -येरे माझ्या मागल्या- सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोदींना सुद्धा कर्मचारी वेळेवर कामावर येतात ही बातमी मुख्य मथळ्याचे स्थान वृत्तपत्रात आणि वाहिनीन वर घेते याचे आश्चर्य वाटले होते आणि त्यांनी तसे लाल किल्यावर पंधरा ऑगस्ट ला केलेल्या भाषणात व्यक्त केले होते.
(बाह्य दिल्लीत राहणारे काही बाबू जाणा-येण्याचा वेळ ही ८ तासात सामावून घायचे. आता कार्यालयात १० तास काम करावे लागतो आणि शिवाय जायला यायला दीड-दोन तास लागतातच. १५ मिनिटे उशीर झाला कि अर्धी सुट्टी कट.
वाचताना खिळवून ठेवले होते. कॅप्टनला मारून खलाशांनी पळ काढल्याची शक्यता जास्त वाटते. त्याच नावाचे खलाशी नंतर सापडूनही त्यांची चौकशी न झाल्यामुळे सत्य बाहेर येऊ शकले नसावे.
एम एच ३७० विमानाचं आज एवढं प्रगत तंत्रज्ञान असताना काय झालं ते न कळणार्या आम्हाला वरच्या नि अशा सगळ्या घटनांवर ष्टुर्या म्हणून तरी विश्वास ठेवावा लागावा यात नवल नाही.
वाचताना खिळवून ठेवले होते. कॅप्टनला मारून खलाशांनी पळ काढल्याची शक्यता जास्त वाटते. त्याच नावाचे खलाशी नंतर सापडूनही त्यांची चौकशी न झाल्यामुळे सत्य बाहेर येऊ शकले नसावे.
एम एच ३७० विमानाचं आज एवढं प्रगत तंत्रज्ञान असताना काय झालं ते न कळणार्या आम्हाला वरच्या नि अशा सगळ्या घटनांवर ष्टुर्या म्हणून तरी विश्वास ठेवावा लागावा यात नवल नाही.
(मेहदी हसन यांनी गायलेल्या 'बेकरारी सी बेकरारी है' या गझलचा स्वैर भावानुवाद)
सखे, तुझ्या आठवांचा सल काही केल्या कमी होत नाही
विरहाची ही असह्य तगमग मनाचे अवकाश झाकोळून टाकते आहे
तो रटाळ बेजान दिवस ढळता ढळत नव्हता
अन आता तर ही काळरात्रही खायला उठली आहे...
दैवगतीला शह देत प्राक्तनावर मात करण्याची वेळ यावी
अन त्याच मोक्याच्या क्षणी डाव उधळून देत हार पत्करावी
आयुष्याच्या सारीपटावर नेहमीच रंगणारा हा डाव आता सवयीचा होत चालला आहे...
मिलनाचे स्वप्न पाहतानाच्या त्या उत्कट क्षणी मनोमन तुलाच अर्पण केलेल्या
माझ्या घायाळ झालेल्या काळजावर बेगुमानपणे तुला हवे तितके घाव घाल
तुझी अनभिषीक्त मालकी असलेल्या त्य
कर्टोली आमच्या इथल्या प्रसिध्द पावसाळी भाज्यांपैकी .या दिवसात रस्त्यावर पावलापावलावर कातकरी बाया ही भाजी घेऊन बसलेल्या असतात.पिकतं तिथे विकत नाही न्यायाने अामच्या घरातली नावडती पावसाळी भाजी!पण अाता चण्याच्या डाळीचे वाटण करुन या पाकृृप्रमाणे बनवुन पाहीन.
सध्या रहातो त्या ठिकाणी करटुली मिळण्याची सुतराम शक्यता नाही...
:(
पण त्यानिमित्ताने जागवलेली एक आठवण...
आयुष्याच्या सुरवातीला, तारूण्यकाळी, पहिलाच नव्यानव्हाळीचा जॉब...
ठाणे बेलापूर रोडवरल्या एका कंपनीत, नोसिल होती ना, त्याच लायनीत...
पहिला पावसाळा, श्रावण महिन्यात आमचा शिपाई सोनवणे एक हिरव्या, काटेरी वाटणार्या फळांनी भरलेली एक पिशवी घेऊन डिपार्टमेंटमध्ये येतांना दिसला....
"कायरे, काय घेउन आलायस?"
"काय नाय सायेब, कंटोली"
"कंटोली?"
"हां, भाजी असते सायेब!"
"कुठून पिकवलीस?"
"पिकवली नाय सायेब, ते आपल्या कंपनीचं पाठीमागचं कंपाउंड आहे ना सायेब, ते डोंगराला लागुन असलेलं! तिथे खूप वेल आलेले आहेत सायेब या भाजीचे! तुम्हाला हवी काय?"
"चल आधी ते वेल दाखव!!"
आमच्या डिपार्टमेंटपासून ते कंपाऊंड सुमारे १५-२० मिनिटांवर. जाऊन बघतो तर खरंच सगळं कंपाऊंड या वेलांनी भरलेलं आणि त्यांना अशी शेकडो, छे छे, अगणित फळं लगडलेली!! कुणी लावलेली नाय काय नाय, देवाघरची शेती!!!
"ठीक आहे, दे मला दहा-बारा फळं"
आमच्या सोनावणेनं एक भली थोरली पिशवी भरून फळं दिली. कदाचित सायबाला फक्त दहा-बारा फळंच कशी द्यायची असं त्याला वाटलं असावं...
पिशवी घरी आणुन आईच्या ताब्यात दिली...
"अरे हे काय आणलयंस?"
"कंटोली म्हणतात म्हणे त्याला, आमच्या सोनावणेनं भाजी म्हणुन दिली"
"अरे करटुली ही!! मस्त भाजी होते यांची!!!"
आणि आईने खरोखरच त्यांची भिजलेली चण्याची डाळ घालून मस्त भाजी केली, बेहद्द आवडली...
तेंव्हापासून दर दसर्याला मला कंपनीतून मिळालेली मिठाई सोनावणेच्या हाती. करू दे त्याच्या पोरांना मजा...
आणि दर पावसाळ्यात करटुली, शेवग्याची फुलं, कोवळा टाकळा सोनावणेतर्फे माझ्या हाती!!!!
:)
फोटो बघुनच भुक चाळवली गेली. आता पाकृ चांगली का फोटो हे ठरवणे अवघड आहे.
सर्वसाक्षी काका,
वेळ मिळेल तसे किंवा खरंतर, वेळ काढुन मिपावर लिहित जा.
फोटोप्रेमी भाते
'इथे' कर्टोली\कंटोली' मिळत नाही असे एकदोन प्रतिसाद दिसले म्हणून लिहितो. इंग्रोमध्ये फ्रोझन फूड सेक्शनमध्ये kantola या नावाने हमखास मिळते. दिसायला अशी दिसते.
जनहितार्थ जारी.
कर्टोली आमच्या इथल्या प्रसिध्द पावसाळी भाज्यांपैकी .या दिवसात रस्त्यावर पावलापावलावर कातकरी बाया ही भाजी घेऊन बसलेल्या असतात.पिकतं तिथे विकत नाही न्यायाने अामच्या घरातली नावडती पावसाळी भाजी!पण अाता चण्याच्या डाळीचे वाटण करुन या पाकृृप्रमाणे बनवुन पाहीन.
सध्या रहातो त्या ठिकाणी करटुली मिळण्याची सुतराम शक्यता नाही...
:(
पण त्यानिमित्ताने जागवलेली एक आठवण...
आयुष्याच्या सुरवातीला, तारूण्यकाळी, पहिलाच नव्यानव्हाळीचा जॉब...
ठाणे बेलापूर रोडवरल्या एका कंपनीत, नोसिल होती ना, त्याच लायनीत...
पहिला पावसाळा, श्रावण महिन्यात आमचा शिपाई सोनवणे एक हिरव्या, काटेरी वाटणार्या फळांनी भरलेली एक पिशवी घेऊन डिपार्टमेंटमध्ये येतांना दिसला....
"कायरे, काय घेउन आलायस?"
"काय नाय सायेब, कंटोली"
"कंटोली?"
"हां, भाजी असते सायेब!"
"कुठून पिकवलीस?"
"पिकवली नाय सायेब, ते आपल्या कंपनीचं पाठीमागचं कंपाउंड आहे ना सायेब, ते डोंगराला लागुन असलेलं! तिथे खूप वेल आलेले आहेत सायेब या भाजीचे! तुम्हाला हवी काय?"
"चल आधी ते वेल दाखव!!"
आमच्या डिपार्टमेंटपासून ते कंपाऊंड सुमारे १५-२० मिनिटांवर. जाऊन बघतो तर खरंच सगळं कंपाऊंड या वेलांनी भरलेलं आणि त्यांना अशी शेकडो, छे छे, अगणित फळं लगडलेली!! कुणी लावलेली नाय काय नाय, देवाघरची शेती!!!
"ठीक आहे, दे मला दहा-बारा फळं"
आमच्या सोनावणेनं एक भली थोरली पिशवी भरून फळं दिली. कदाचित सायबाला फक्त दहा-बारा फळंच कशी द्यायची असं त्याला वाटलं असावं...
पिशवी घरी आणुन आईच्या ताब्यात दिली...
"अरे हे काय आणलयंस?"
"कंटोली म्हणतात म्हणे त्याला, आमच्या सोनावणेनं भाजी म्हणुन दिली"
"अरे करटुली ही!! मस्त भाजी होते यांची!!!"
आणि आईने खरोखरच त्यांची भिजलेली चण्याची डाळ घालून मस्त भाजी केली, बेहद्द आवडली...
तेंव्हापासून दर दसर्याला मला कंपनीतून मिळालेली मिठाई सोनावणेच्या हाती. करू दे त्याच्या पोरांना मजा...
आणि दर पावसाळ्यात करटुली, शेवग्याची फुलं, कोवळा टाकळा सोनावणेतर्फे माझ्या हाती!!!!
:)
फोटो बघुनच भुक चाळवली गेली. आता पाकृ चांगली का फोटो हे ठरवणे अवघड आहे.
सर्वसाक्षी काका,
वेळ मिळेल तसे किंवा खरंतर, वेळ काढुन मिपावर लिहित जा.
फोटोप्रेमी भाते
'इथे' कर्टोली\कंटोली' मिळत नाही असे एकदोन प्रतिसाद दिसले म्हणून लिहितो. इंग्रोमध्ये फ्रोझन फूड सेक्शनमध्ये kantola या नावाने हमखास मिळते. दिसायला अशी दिसते.
जनहितार्थ जारी.
माहिती आवडली. याशिवाय या पुलामुळे किती गावांचं अंतर कमी होईल, किती लोकांचा फायदा होईल वगैरे माहिती असेल तर ती सुद्धा वाचायला आवडेल. (असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प फक्त अभियंत्यांची खाज म्हणून निश्चितच बनत नाहीत.)
च्यायला हा पुल फ्रांस च्या मिलाऊ ब्रिज चा पण विक्रम मोडतोय की काय देव जाणे!!!!, भारतीय रेल्वे इंजिनियर्स ना असले अशक्य गोवर्धन उचलायची हौस अन हातोटी आहे भो!!!!, अमेरिकन कन्सल्टंट्स ने सुद्धा "भारताच्या पश्चिम किना-यावर रेल्वे बनवणे अशक्य आहे" असा निर्वाळा दिला असताना ई. श्रीधरन अन बोजी राजाराम ह्यांच्या सारख्या आधुनिक विश्वकर्म्यांनी ती चॅलेंजेस उचलली अन लिलया उचलुन फेकुन दिली!!! हॅट्स ऑफ!!! _/\_
>>> लिलया उचलुन फेकुन दिली!
नै म्हणजे बरोबरे तुम्ही म्हणताय ते पण लिलया उचलून फेकली वगैरे अतिशयोक्ती नाही वाटत का? कोकण रेल्वे प्रत्येक पावसाळ्याच्या दिवसात बर्याचदा ढेपाळते.
कॉस्ट किती वाढली आहे त्या प्रोजेक्टची त्या तुलनेत रेवेन्यु किती वगैरे नाही विचारत कारण सरकारी कामं बर्याचदा गरज म्हणून केली जातात.
रेवेन्यु किती म्हणत असाल तर कायम कोकण रेल्वे ओसंडून वहात असते.... ३६५ पैकी कोणत्याही दिवशी आरामात बसून येवून दाखवा... सांगाल ते हरेन.....
गणपती, शिमगा, उन्हाळी सुट्टी या साठी स्पेशल ६०-७० ट्रेन सोडतात त्या काय रेवेन्यु नसतो म्हणून???? बरे आगाऊ आरक्षण म्हणाल तर आरक्षण चालू झाल्यानंतर १०-१५ मिनिटात सगळ्या गाड्या फूल....
रेलवे, रस्ते, इत्यादी कामं सरकार त्यातुन फायदा मिळवण्यासाठी करत नाही. त्या दळवळण, उद्योग, व्यापार, निवास असल्या गोष्टींसाठीच्या बेसिक गरजा आहेत. त्यांच्या खर्च प्रत्यक्ष वापरकर्त्यांकडून निघणे हा अधीकचा फायदा मानायला हरकत नाही.
उ.दा. मुं-पु ई वे च्या खर्चाचा टोल आपण अजूनही कैक वर्ष भरत राहणार आहोत. पण त्यामुळे व्यापार-उदिमाला मिळालेल्या चालनेमुळे हजारो कोटी रुपयांचा महसूल सरकारच्या तिजोरीत कधीच जमा झालेला आहे. तस्मात, असल्या तुलना करू नये. हाताला काही लागत नाही.
या पुलाविषयी बरीच माहिती कानावर पडत होतीच. आज छायाचित्रे पाहून खरोखर आपल्या अभियंत्यांचा आणि योजनाकारांचा (प्लॅनर्स) अभिमान वाटला. हा प्रकल्प केवळ नागरी उपयुक्ततेचा नक्कीच नसावा. त्याला थोडेसे लष्करी परिमाणही असावे, म्हणजे आहेच.
ईशान्य भारतातील अत्यंत अवघड आणि दुर्गम जागी बांधलेले रस्ते आणि पूल पहाताना असाच अभिमानाने ऊर भरून येतो. भुटान मधला इंदिरा गांधी राजरस्ता हाही आपल्या भारतीय लष्कराची आणि अभियंत्यांची कमाल करामत आहे.
एका चांगल्या प्रकल्पाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
जय हो!
माहिती आवडली. याशिवाय या पुलामुळे किती गावांचं अंतर कमी होईल, किती लोकांचा फायदा होईल वगैरे माहिती असेल तर ती सुद्धा वाचायला आवडेल. (असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प फक्त अभियंत्यांची खाज म्हणून निश्चितच बनत नाहीत.)
च्यायला हा पुल फ्रांस च्या मिलाऊ ब्रिज चा पण विक्रम मोडतोय की काय देव जाणे!!!!, भारतीय रेल्वे इंजिनियर्स ना असले अशक्य गोवर्धन उचलायची हौस अन हातोटी आहे भो!!!!, अमेरिकन कन्सल्टंट्स ने सुद्धा "भारताच्या पश्चिम किना-यावर रेल्वे बनवणे अशक्य आहे" असा निर्वाळा दिला असताना ई. श्रीधरन अन बोजी राजाराम ह्यांच्या सारख्या आधुनिक विश्वकर्म्यांनी ती चॅलेंजेस उचलली अन लिलया उचलुन फेकुन दिली!!! हॅट्स ऑफ!!! _/\_
>>> लिलया उचलुन फेकुन दिली!
नै म्हणजे बरोबरे तुम्ही म्हणताय ते पण लिलया उचलून फेकली वगैरे अतिशयोक्ती नाही वाटत का? कोकण रेल्वे प्रत्येक पावसाळ्याच्या दिवसात बर्याचदा ढेपाळते.
कॉस्ट किती वाढली आहे त्या प्रोजेक्टची त्या तुलनेत रेवेन्यु किती वगैरे नाही विचारत कारण सरकारी कामं बर्याचदा गरज म्हणून केली जातात.
रेवेन्यु किती म्हणत असाल तर कायम कोकण रेल्वे ओसंडून वहात असते.... ३६५ पैकी कोणत्याही दिवशी आरामात बसून येवून दाखवा... सांगाल ते हरेन.....
गणपती, शिमगा, उन्हाळी सुट्टी या साठी स्पेशल ६०-७० ट्रेन सोडतात त्या काय रेवेन्यु नसतो म्हणून???? बरे आगाऊ आरक्षण म्हणाल तर आरक्षण चालू झाल्यानंतर १०-१५ मिनिटात सगळ्या गाड्या फूल....
रेलवे, रस्ते, इत्यादी कामं सरकार त्यातुन फायदा मिळवण्यासाठी करत नाही. त्या दळवळण, उद्योग, व्यापार, निवास असल्या गोष्टींसाठीच्या बेसिक गरजा आहेत. त्यांच्या खर्च प्रत्यक्ष वापरकर्त्यांकडून निघणे हा अधीकचा फायदा मानायला हरकत नाही.
उ.दा. मुं-पु ई वे च्या खर्चाचा टोल आपण अजूनही कैक वर्ष भरत राहणार आहोत. पण त्यामुळे व्यापार-उदिमाला मिळालेल्या चालनेमुळे हजारो कोटी रुपयांचा महसूल सरकारच्या तिजोरीत कधीच जमा झालेला आहे. तस्मात, असल्या तुलना करू नये. हाताला काही लागत नाही.
या पुलाविषयी बरीच माहिती कानावर पडत होतीच. आज छायाचित्रे पाहून खरोखर आपल्या अभियंत्यांचा आणि योजनाकारांचा (प्लॅनर्स) अभिमान वाटला. हा प्रकल्प केवळ नागरी उपयुक्ततेचा नक्कीच नसावा. त्याला थोडेसे लष्करी परिमाणही असावे, म्हणजे आहेच.
ईशान्य भारतातील अत्यंत अवघड आणि दुर्गम जागी बांधलेले रस्ते आणि पूल पहाताना असाच अभिमानाने ऊर भरून येतो. भुटान मधला इंदिरा गांधी राजरस्ता हाही आपल्या भारतीय लष्कराची आणि अभियंत्यांची कमाल करामत आहे.
एका चांगल्या प्रकल्पाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
जय हो!
(हेच वर्णन इंग्रजीमध्ये माझ्या ब्लॉगवर येथे वाचता येईल)
काश्मीरला जोडणारी रेल्वे हा एक अवाढव्य आणि आश्चर्याने तोंडात बोटे घालायला लावणारा प्रकल्प आहे. मी काही इंजीनीअर नाही. पण या रेल्वेमार्गावर निर्माण होऊ घातलेला चिनाब नदीचा पूल पाहताच हे एक जगावेगळे आणि असामान्य महत्वाकांक्षी प्रकरण आहे, हे समजायला कोणालाही अभियांत्रिकी विद्येची गरज भासू नये.
कटरा (वैष्णोदेवी) ते काझीगुंड हा या प्रकल्पाचा सर्वात खडतर टप्पा आहे.
खरेच असावे म्हणजे? हा तुमचा अंदाज आहे का?
की कुठल्या वर्तमानपत्रात असली बातमी होती?
ह्याच धर्तीवर उद्या मी म्हणू शकेन की बाबासाहेब पुरंदरे हे मूळचे सुमेरियन आहेत हे खरे असावे...
मिश्र संततीला हिंदु धर्मियानी कधीच आपले मानलेले नाही.
बाजीराव मस्तानी यांच्या मुलाला ब्राह्मण म्हणुन दर्जा मिळावा अशी बाजीरावाची इच्छा होती. पण पुण्यातील पंडितानी त्याची मुंज करायला नकार दिला. त्यामुळे अशा विवाहातील हिंदु जोडीदार व त्यांची अपत्ये यांनी म्य्सलमान होणेच चांग्ळे नाही का? रादर, तोच मार्ग उपलब्ध असतो.
आता समाजामध्ये गणसंख्या कमी पडते म्हटल्यावर हिंदु जागे झाले आणि मग त्यांना हे प्रश्न पडु लागले.
:)
हिंदु धrmaacaa दरवाजा बन्द असल्याने आणि दुसर्या धर्माचा दरवाजा सताड उघडा असल्याने असा प्रकार होतो.
गीतेत्देखील मिश्र संततीवर अर्जुनाने टीका केलेली आहे. श्रीभगवानुवाच या प्रश्नावर मात्र गप्पच राहिले आहेत.
अल्ला जाने ऐवजी कृष्णा जाने असा धागा काढुन त्यांना हा प्रश्न विचारणे योग्य ठरेल ना ? ज्याने दार उघडेच ठेवले आहे त्याला प्रश्न विचारायचा की ज्याने दार बंद ठेवले आहे त्याला प्रश्न विचारायचा ?
Dharamendra: Dharamendra (born as Dharam Singh Deol) is one of the most charismatic heroes that Indian cinema has ever had. The dashing actor, who played both romantic as well as the action hero with finesse, converted to Islam in 1979. The actor was already married to Prakash Kaur and had four kids with her when he met actress Hema Malini and fell in love with her. Since he could not divorce his wife due to his commitment and could not marry again as per the Hindu Marriage Act, he converted to Islam and married Hema. Since then he has maintained two separate families. It is said that since there were many protests during his second marriage, the actor had no option but to change his religion to give legitimacy to his union with Hema Malini.
http://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/Celebrities-who-converted-to-Islam/photostory/30985640.cms
यादी दीली आहे
खरेच असावे म्हणजे? हा तुमचा अंदाज आहे का?
की कुठल्या वर्तमानपत्रात असली बातमी होती?
ह्याच धर्तीवर उद्या मी म्हणू शकेन की बाबासाहेब पुरंदरे हे मूळचे सुमेरियन आहेत हे खरे असावे...
मिश्र संततीला हिंदु धर्मियानी कधीच आपले मानलेले नाही.
बाजीराव मस्तानी यांच्या मुलाला ब्राह्मण म्हणुन दर्जा मिळावा अशी बाजीरावाची इच्छा होती. पण पुण्यातील पंडितानी त्याची मुंज करायला नकार दिला. त्यामुळे अशा विवाहातील हिंदु जोडीदार व त्यांची अपत्ये यांनी म्य्सलमान होणेच चांग्ळे नाही का? रादर, तोच मार्ग उपलब्ध असतो.
आता समाजामध्ये गणसंख्या कमी पडते म्हटल्यावर हिंदु जागे झाले आणि मग त्यांना हे प्रश्न पडु लागले.
:)
हिंदु धrmaacaa दरवाजा बन्द असल्याने आणि दुसर्या धर्माचा दरवाजा सताड उघडा असल्याने असा प्रकार होतो.
गीतेत्देखील मिश्र संततीवर अर्जुनाने टीका केलेली आहे. श्रीभगवानुवाच या प्रश्नावर मात्र गप्पच राहिले आहेत.
अल्ला जाने ऐवजी कृष्णा जाने असा धागा काढुन त्यांना हा प्रश्न विचारणे योग्य ठरेल ना ? ज्याने दार उघडेच ठेवले आहे त्याला प्रश्न विचारायचा की ज्याने दार बंद ठेवले आहे त्याला प्रश्न विचारायचा ?
Dharamendra: Dharamendra (born as Dharam Singh Deol) is one of the most charismatic heroes that Indian cinema has ever had. The dashing actor, who played both romantic as well as the action hero with finesse, converted to Islam in 1979. The actor was already married to Prakash Kaur and had four kids with her when he met actress Hema Malini and fell in love with her. Since he could not divorce his wife due to his commitment and could not marry again as per the Hindu Marriage Act, he converted to Islam and married Hema. Since then he has maintained two separate families. It is said that since there were many protests during his second marriage, the actor had no option but to change his religion to give legitimacy to his union with Hema Malini.
http://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/Celebrities-who-converted-to-Islam/photostory/30985640.cms
यादी दीली आहे
माझ्या ओळखिच्या परीवारातिल एका मुलाचे मुस्लिम मुली बरोबर प्रेम जुळले..अर्थात घरातुन त्याला फारशी मान्यता नव्हति...
या संधर्भात चर्चा चालु असताना एक माहिति मला मिळाली..
मुसलमान मुलाबरोबर जर हिंदु मुलिने लग्न केले तर नैसर्गीक न्यायाने ति व तिला होणारी संतति हि मुसलमान समजली जाते..
पण जर एखाद्या हिंदु मुलास मुसलमान मुली बरोबर लग्न करायचे असेल तर त्याला धर्मांतर हाच पर्याय असतो..
प्रत्येक मशिदि मधे मुसलमान लोकांच्या नावाचे रेकॉर्ड असते..
हिंदु मुलास "नामके वास्ते" तरी मुसलमान करुन त्याच्या नावाची नोंद मशिदित केली जाते..सलिम..अकबर ईत्यादी नावाने.....
व समाजत त्याला हिंदु नावाने वावरण्यास संमति दिली
१७ ऑगस्ट ...! माझ्या वडिलांचा (कै. अनंतराव जोशी यांचा) जन्मदिवस. त्या निमित्ताने....
फोटोमधुनही बघतात बाबा..!
बिनधास्त जग तू, वदतात बाबा..!
नाहीत बाबा, हे मान्य नाही;
माझ्यात राहुन जगतात बाबा..!
झोळी रिकामी माझी तरीही;
प्रेमास हृदयी भरतात बाबा..!
पाठीवरी तेंव्हा हात फिरला...
तो आठवा, मग कळतात बाबा..!
तू मान किंवा मानू नको, पण..
असतेच आई, असतात बाबा..!
शकू पिंपळाच्या पारावर शांतपणे बसली होती..हळुवार वा~याने पिंपळपान सळसळत होती...गर्द काळसर हिरवी सावली पिंपळाने तिच्या मस्तकार धरली होती..उन्हे कलायला आली होती..सोकावलेला अंधार वाड्यावर पडणार होता...स्त्रीत्वाच्या अपूर्णतेची लक्तरे तिच्या तनूवर लोंबत होती..
लग्न होऊन ७ वर्षे झाली होती..पण कूस उजवली नव्हती..प्रथम प्रथम पाळी येण्याच्या वेळी ति उत्सुकतेने पाळी चुकेल अश्या आशेवर असायची...पण दिवसा मागून दिवस जात होते..पाळी चुकत नव्हती..
तिने पाहिले ...मांडीवर कोवळ पिंपळपान पडले होते..हळुवार पणे तिने ते उचलले..नवजात अर्भकाच्या कोवळ्या तनु सारख ते कोवळ पान होते..पानाच्या शिरा तिला दिसत होत्या..
गोदाक्क
ते मरो, इथे मित्रमंडळ गोव्याला गेलं होतं तर पर्वरीला पोर्वरीम, म्हापशाला मापुसा वैगरे काहीतरी बरळत होते. त्या शिंच्या पोर्तुगिजांनी उच्चारांची वाट लावलेनीत, आपल्या लोकांच्या अकला खरे उच्चार कळून पण पाह्यजे तिथे काम करत नाहीत. असो.
ते मरो, इथे मित्रमंडळ गोव्याला गेलं होतं तर पर्वरीला पोर्वरीम, म्हापशाला मापुसा वैगरे काहीतरी बरळत होते. त्या शिंच्या पोर्तुगिजांनी उच्चारांची वाट लावलेनीत, आपल्या लोकांच्या अकला खरे उच्चार कळून पण पाह्यजे तिथे काम करत नाहीत. असो.
दाक्षिणात्य भाषातील काही शब्दांचे देवनागरी-मराठी लेखन उच्चारण इत्यादी क्वचीत कठीण भासू शकते त्या बद्दल आवश्यकतेनुसार चर्चा करून माहिती घेता यावी या साठी हा धागा काढत आहे.
मराठी विकिपीडियावरील भारतीय अक्षरांतरण हा (आयपीए लेखांतर्गत) विभाग लेखन विषयक मदतीसाठी उपलब्ध आहे.
या धाग्या अंतर्गत पहिला शब्द കാഞ്ഞങ്ങാട് भाषा मल्याळम केरळराज्यातील कासरगोड जिल्ह्यातील एक गाव / शहर കാഞ്ഞങ്ങാട് याचे देवनागरी- मराठी लेखन ' काञ्ञङ्ङाट् ' असे होते याची जवळपास निश्चित माहिती मिळाली आहे.
सुंदर उपक्रम !
In reply to सुंदर उपक्रम ! by डॉ सुहास म्हात्रे
उपक्रम सुंदर तर खराच. पण यात
शुभेच्छा ! शुभेच्छा !!
In reply to शुभेच्छा ! शुभेच्छा !! by माझीही शॅम्पेन
नक्कीच!!
In reply to शुभेच्छा ! शुभेच्छा !! by माझीही शॅम्पेन
कट्टा कब है...कब है कट्टा
अतिशय उत्तम!
वाचनखूण साठवली.
हा कार्यक्रम बराच काळ चालू
सुंदर उपक्रम !