मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जॉर्डनची भटकंती : ०२ : अज्लून किल्ला आणि जेराश शहर (मध्यपूर्वेतले पॉम्पेई)

डॉ सुहास म्हात्रे ·

चौकटराजा Tue, 08/12/2014 - 06:15
आपल्या या धाग्यावरून रोमचे साम्राज्य व त्याच बरोबर त्यांची हे अफलातून वास्तूशैली किती ठिकाणी पसरलीय ते कळते. काही ठिकाणे रोमच्या सर्कस , सेंट पीटर्स चा परिसर , कलोसियम च्या समोरची आर्च यांचीच आठवण करून देतात.( जणु काय मी नुकताच रोम बघून आलोय असे हे वाक्य आहे. ) कॉलोनेड व कॉरिन्थियन शैलीचे कॉलम यांचे फोटो फार सुंदर आलेयत.बाकी अ‍ॅम्फी थिएटर च्या रंगमंचाला असा त्रिमिती " बॅकड्रॉप" प्रथमच पहात आहे. मस्त !

अजया Tue, 08/12/2014 - 07:27
मस्त फोटो अाणि वर्णन.विशेषत:काॅरिन्थीअन स्तंभ अाणि रोमन अँम्फीथिएटर फार आवडले.त्या दणदणीत रोमन वास्तुंना हे काॅरिन्थीअन स्तंभ विशेष देखणेपणा देतात.

इशा१२३ Tue, 08/12/2014 - 09:08
दोन्ही भाग वाचले...जोर्डनविषयी उत्सुकता आहेच.मागच्या आमच्या एका ट्रीपची टुर मॅनेजर मुलगी ६ वेळा युरोप वारि केलेली,इतरही देश फिरलेली.तीला मी विचारले होते कि तूला सगळ्यात जास्त कोणता देश आवडला? तिचे उत्तर 'जोर्डन' होते.आता हा वाळवंटी प्रदेश हिला का आवडला असावा असा मला प्रश्ण पडला होता.त्याचा उलगडा आता होईल.धन्यवाद..मस्त फोटो..एंफिथिएटर केवढे भव्य..

प्रशांत आवले, चौकटराजा, चौकटराजा आणि इशा१२३ : जॉर्डनमध्ये सहा-सात दिवस काय बघायचं असा मलाही प्रश्न पडला होता. पण आमच्या मनोरंजन प्रबंधकाची हमी आणि माझ्या मनातल्या पेत्रा व मृत सागराचे आकर्षण या व्यतिरिक्त बरेच काही पाहिले-अनुभवले. सगळे दिवस मजेत गेले. ते सगळे पुढच्या भागांंत येईलच.

प्रचेतस गुरुवार, 08/14/2014 - 09:39
काय सुरेख आहे जेराश. तीन ग्रांथिक धर्मांचा संगम आणि त्याहीपेक्षा जुन्या रोमन संस्कृतीशी थेट नाते. फोटो अतिशय सुरेख. सौदी अरेबियाला लागून असलेल्या जॉर्डनमध्ये बहुत काळापासून इस्लामिक राजवटी असूनही हे सर्व टिकले कसे याचे आश्चर्य वाटते.

In reply to by प्रचेतस

पैसा Mon, 08/18/2014 - 10:00
सुंदरच शहर आणि त्याचे खूप माहितीपूर्ण वर्णन. मात्र हे कसे टिकले याचे उत्तर एक्का साहेबांनी दिलंय. भूकंपाने वाळूत गाडल्यामुळे सुरक्षित राहिले.

मदनबाण Fri, 08/22/2014 - 13:23
मागचा आणि हा भाग वाचला... पुढच्या भागाची वाट पाहतो. :) फोटु नेहमी प्रमाणेच मस्त ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisis

प्रभाकर पेठकर Sat, 08/23/2014 - 11:40
अप्रतिम वर्णन आणि आकर्षक छायाचित्रांनी जॉर्डन सफर रंगतदार झाली आहे. रोम शहरापासून जवळ असलेले पॉम्पेई शहर अवशेष पाहिले आहेत. इ. स. ७९ साली झालेल्या ज्वालामुखी उद्रेकात आख्खे शहर गाडले गेले. जवळ जवळ १० हजार वस्ती असलेल्या ह्या शहरात दोनेक हजार प्रेतांचे सांगाडे मिळाले. बाकी सर्व भस्मसात झाले. पण मूळ शहर उत्खननात बाहेर काढले असून चांगला गाईड मिळाला तर २-३ तासांची सफर कारणी लागते. आज जॉर्डनची ही सफर 'पाहताना' जुन्या स्मृती जागृत झाल्या.

In reply to by प्रभाकर पेठकर

पॉम्पेई ज्वालामुखीच्या उद्रेकाने उडालेल्या लाव्हा आणि राखेखाली झाकले गेले तर जेराश भूकंपाने उद्धवस्त झाले आणि निर्जन होऊन वाळूखाली झाकले गेले. पण त्यामुळेच शेकडो वर्षे त्यांचे प्राचीन स्वरूपच कायम राहिले !

चौकटराजा Tue, 08/12/2014 - 06:15
आपल्या या धाग्यावरून रोमचे साम्राज्य व त्याच बरोबर त्यांची हे अफलातून वास्तूशैली किती ठिकाणी पसरलीय ते कळते. काही ठिकाणे रोमच्या सर्कस , सेंट पीटर्स चा परिसर , कलोसियम च्या समोरची आर्च यांचीच आठवण करून देतात.( जणु काय मी नुकताच रोम बघून आलोय असे हे वाक्य आहे. ) कॉलोनेड व कॉरिन्थियन शैलीचे कॉलम यांचे फोटो फार सुंदर आलेयत.बाकी अ‍ॅम्फी थिएटर च्या रंगमंचाला असा त्रिमिती " बॅकड्रॉप" प्रथमच पहात आहे. मस्त !

अजया Tue, 08/12/2014 - 07:27
मस्त फोटो अाणि वर्णन.विशेषत:काॅरिन्थीअन स्तंभ अाणि रोमन अँम्फीथिएटर फार आवडले.त्या दणदणीत रोमन वास्तुंना हे काॅरिन्थीअन स्तंभ विशेष देखणेपणा देतात.

इशा१२३ Tue, 08/12/2014 - 09:08
दोन्ही भाग वाचले...जोर्डनविषयी उत्सुकता आहेच.मागच्या आमच्या एका ट्रीपची टुर मॅनेजर मुलगी ६ वेळा युरोप वारि केलेली,इतरही देश फिरलेली.तीला मी विचारले होते कि तूला सगळ्यात जास्त कोणता देश आवडला? तिचे उत्तर 'जोर्डन' होते.आता हा वाळवंटी प्रदेश हिला का आवडला असावा असा मला प्रश्ण पडला होता.त्याचा उलगडा आता होईल.धन्यवाद..मस्त फोटो..एंफिथिएटर केवढे भव्य..

प्रशांत आवले, चौकटराजा, चौकटराजा आणि इशा१२३ : जॉर्डनमध्ये सहा-सात दिवस काय बघायचं असा मलाही प्रश्न पडला होता. पण आमच्या मनोरंजन प्रबंधकाची हमी आणि माझ्या मनातल्या पेत्रा व मृत सागराचे आकर्षण या व्यतिरिक्त बरेच काही पाहिले-अनुभवले. सगळे दिवस मजेत गेले. ते सगळे पुढच्या भागांंत येईलच.

प्रचेतस गुरुवार, 08/14/2014 - 09:39
काय सुरेख आहे जेराश. तीन ग्रांथिक धर्मांचा संगम आणि त्याहीपेक्षा जुन्या रोमन संस्कृतीशी थेट नाते. फोटो अतिशय सुरेख. सौदी अरेबियाला लागून असलेल्या जॉर्डनमध्ये बहुत काळापासून इस्लामिक राजवटी असूनही हे सर्व टिकले कसे याचे आश्चर्य वाटते.

In reply to by प्रचेतस

पैसा Mon, 08/18/2014 - 10:00
सुंदरच शहर आणि त्याचे खूप माहितीपूर्ण वर्णन. मात्र हे कसे टिकले याचे उत्तर एक्का साहेबांनी दिलंय. भूकंपाने वाळूत गाडल्यामुळे सुरक्षित राहिले.

मदनबाण Fri, 08/22/2014 - 13:23
मागचा आणि हा भाग वाचला... पुढच्या भागाची वाट पाहतो. :) फोटु नेहमी प्रमाणेच मस्त ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisis

प्रभाकर पेठकर Sat, 08/23/2014 - 11:40
अप्रतिम वर्णन आणि आकर्षक छायाचित्रांनी जॉर्डन सफर रंगतदार झाली आहे. रोम शहरापासून जवळ असलेले पॉम्पेई शहर अवशेष पाहिले आहेत. इ. स. ७९ साली झालेल्या ज्वालामुखी उद्रेकात आख्खे शहर गाडले गेले. जवळ जवळ १० हजार वस्ती असलेल्या ह्या शहरात दोनेक हजार प्रेतांचे सांगाडे मिळाले. बाकी सर्व भस्मसात झाले. पण मूळ शहर उत्खननात बाहेर काढले असून चांगला गाईड मिळाला तर २-३ तासांची सफर कारणी लागते. आज जॉर्डनची ही सफर 'पाहताना' जुन्या स्मृती जागृत झाल्या.

In reply to by प्रभाकर पेठकर

पॉम्पेई ज्वालामुखीच्या उद्रेकाने उडालेल्या लाव्हा आणि राखेखाली झाकले गेले तर जेराश भूकंपाने उद्धवस्त झाले आणि निर्जन होऊन वाळूखाली झाकले गेले. पण त्यामुळेच शेकडो वर्षे त्यांचे प्राचीन स्वरूपच कायम राहिले !
=================================================================== जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०५ (मिपा दिवाळी अंक २०१४)... ०६... ०७...

आयुष्य आणि अनुभव.....

उडन खटोला ·

राजेश घासकडवी Tue, 08/12/2014 - 18:53
अय्या, सत्तरीचं आणि ऐशीचं दशक इतकं चानचान होतं हे माहीत नव्हतं मला. त्यावेळची वर्तमानपत्रं वाचून पहा. किंवा त्याकाळी येणारे 'आमच्या विशीतलं जग कित्ती कित्ती सुंदर होतं म्हणून सांगू!' टाइपचे लेख वाचून पहा. नव्वदीच्या दशकात विशीत असणाऱ्या या तरुणाचे आईवडील बहुधा साठ-सत्तरीच्या दशकात विशीत असावेत. त्यांच्या पिढीने अनुभवलेली महाप्रचंड भाववाढ आणि त्याचबरोबरची महाप्रचंड बेकारी, तुटपुंजं अन्न, रेशनसाठीच्या लायनी, आसपास पसरलेली पोलियो, देवीसारखी रोगराई वगैरे ज्या भयाण गोष्टी अनुभवल्या त्यांचा या तरुणाला सामना करावा लागला नाही. त्याच आईवडिलांच्या पिढीने कष्ट करून या तरुणाच्या पिढीला निष्ठेने शिकवलं, चांगलं आयुष्य जगायला मिळेल असे प्रयत्न केले. आणि याला गेलेल्या नऊवाऱ्या साड्या, धोतरं यांची पडलेली आहे. चकचकीत मॉलमध्ये स्वतः खरेद्या करायच्या आणि तो जुना समाज कसा लयाला गेला याबद्दलचे गळे काढणारा हा तरुण (आता मध्यमवयीन...) दिसतो आहे.

In reply to by राजेश घासकडवी

काळा पहाड Mon, 08/18/2014 - 12:13
लेख नव्वदीच्या द्शकाबद्द्लचा आहे. बाकी दुसर्‍याला कशाबद्दल आस्था वाटावी हे तोच ठरवणार ना?

चित्रगुप्त Fri, 08/22/2014 - 01:58
दशकं म्हटली, की आम्हाला फक्त हिंदी सिने-संगीतच आठवतं, आणि पन्नास-साठच्या दशकानंतर त्याला लागलेलं ग्रहण. बाकी सगळं चालवून घेता आलंय.

राजेश घासकडवी Tue, 08/12/2014 - 18:53
अय्या, सत्तरीचं आणि ऐशीचं दशक इतकं चानचान होतं हे माहीत नव्हतं मला. त्यावेळची वर्तमानपत्रं वाचून पहा. किंवा त्याकाळी येणारे 'आमच्या विशीतलं जग कित्ती कित्ती सुंदर होतं म्हणून सांगू!' टाइपचे लेख वाचून पहा. नव्वदीच्या दशकात विशीत असणाऱ्या या तरुणाचे आईवडील बहुधा साठ-सत्तरीच्या दशकात विशीत असावेत. त्यांच्या पिढीने अनुभवलेली महाप्रचंड भाववाढ आणि त्याचबरोबरची महाप्रचंड बेकारी, तुटपुंजं अन्न, रेशनसाठीच्या लायनी, आसपास पसरलेली पोलियो, देवीसारखी रोगराई वगैरे ज्या भयाण गोष्टी अनुभवल्या त्यांचा या तरुणाला सामना करावा लागला नाही. त्याच आईवडिलांच्या पिढीने कष्ट करून या तरुणाच्या पिढीला निष्ठेने शिकवलं, चांगलं आयुष्य जगायला मिळेल असे प्रयत्न केले. आणि याला गेलेल्या नऊवाऱ्या साड्या, धोतरं यांची पडलेली आहे. चकचकीत मॉलमध्ये स्वतः खरेद्या करायच्या आणि तो जुना समाज कसा लयाला गेला याबद्दलचे गळे काढणारा हा तरुण (आता मध्यमवयीन...) दिसतो आहे.

In reply to by राजेश घासकडवी

काळा पहाड Mon, 08/18/2014 - 12:13
लेख नव्वदीच्या द्शकाबद्द्लचा आहे. बाकी दुसर्‍याला कशाबद्दल आस्था वाटावी हे तोच ठरवणार ना?

चित्रगुप्त Fri, 08/22/2014 - 01:58
दशकं म्हटली, की आम्हाला फक्त हिंदी सिने-संगीतच आठवतं, आणि पन्नास-साठच्या दशकानंतर त्याला लागलेलं ग्रहण. बाकी सगळं चालवून घेता आलंय.
नव्वदीच्या दशकातील एक साल. ऐन विशीतला एक तरुण.

शेकरु

समर्पक ·
महा'राष्ट्रीय' प्राणी

कंजूस Tue, 08/12/2014 - 05:27
फोटो आवडले परंतृ दाखवलेले शेकरू काळ्या केसांचे मुन्नारभधले (केरळचे) दिसतंय .महाराष्ट्रीय नाही .भिमाशंकर त कोयनेचे तांबूस पिवळसर आहे .

In reply to by कंजूस

समर्पक Tue, 08/12/2014 - 09:11
हे तमिळ्नाडू-कर्णाटक सीमेवरील जंगलातील आहे. यांच्या एकूण किती प्रजाती आहेत यावर एकमत नाही. परंतु ४ ते ८ च्या दरम्यान असाव्यात असा कयास महा'राष्ट्रीय' प्राणि चा अर्थ महाराष्ट्राचा राज्यप्राणि एवढाच आहे.

पैसा गुरुवार, 08/14/2014 - 22:44
हा खारीच्या जातीचा, आणि खूप लांब उड्या मारणारा आहे ना?

इंग्रजीत "जायंट इंडीयन स्क्विरल" म्हणतात बहुतेक!!, अतिशय लाजाळु प्राणी भिमाशंकर च्या जंगलात बरीच वस्ती आहे ह्यांची , हे विणीच्या हंगामात ४-५ घरटी बनवुन ठेवतात, अन सुरक्षेच्या कारणास्तव आपल्या पिल्लांची जागा सतत बदलत असतात :)

कंजूस Tue, 08/12/2014 - 05:27
फोटो आवडले परंतृ दाखवलेले शेकरू काळ्या केसांचे मुन्नारभधले (केरळचे) दिसतंय .महाराष्ट्रीय नाही .भिमाशंकर त कोयनेचे तांबूस पिवळसर आहे .

In reply to by कंजूस

समर्पक Tue, 08/12/2014 - 09:11
हे तमिळ्नाडू-कर्णाटक सीमेवरील जंगलातील आहे. यांच्या एकूण किती प्रजाती आहेत यावर एकमत नाही. परंतु ४ ते ८ च्या दरम्यान असाव्यात असा कयास महा'राष्ट्रीय' प्राणि चा अर्थ महाराष्ट्राचा राज्यप्राणि एवढाच आहे.

पैसा गुरुवार, 08/14/2014 - 22:44
हा खारीच्या जातीचा, आणि खूप लांब उड्या मारणारा आहे ना?

इंग्रजीत "जायंट इंडीयन स्क्विरल" म्हणतात बहुतेक!!, अतिशय लाजाळु प्राणी भिमाशंकर च्या जंगलात बरीच वस्ती आहे ह्यांची , हे विणीच्या हंगामात ४-५ घरटी बनवुन ठेवतात, अन सुरक्षेच्या कारणास्तव आपल्या पिल्लांची जागा सतत बदलत असतात :)

मग कधीतरी

मित्रहो ·
लेखनविषय:
मग कधीतरी ..... त्या समुद्राला उधाण असेल, त्या वाऱ्यालाही वेग असेल, त्या ढगातही गडगडाट असेल त्या विजेचाही कडकडाट असेल मग काय, तो थोडीच थांबनार, तो कोसळणारच , धो धो कोसळनार चंद्राची सुट्टी असेल, बसची हलगर्जी असेल, दिव्यांचीही मर्जी असेल त्या अंधारलेल्या पावसाळी, तू आणि मी माझ्यापुढे तू तुझ्यामागे मी, भेदरलेली तू, भांबावलेला मी तो जीवघेणा एकांत, पावसाची सततधार, भिजलेली मनं, पेटलेली शरीरं काहीतरी नक्कीच घडनार आज पण कसेचे काय, माझी बस येइल आणि मी निघून जाइल पण छत्री मात्र स्टॉपवरच विसरुन जाइल मी छत्री विसरायचे कारण, तू नक्कीच समजलेली असेल खर सांगू प्रिये, अग मी खरच छत्री विसरलो असेल मग

पैसा येतो आणिक जातो

गंगाधर मुटे ·

तिमा Tue, 08/12/2014 - 11:13
कविता वास्तवाचे एक अंग दाखवणारी आहे. पण कधी असंही होतं की, पैसा येतो आणि वाढत जातो वाढताना,जुने धागे तोडतो पैसा येतो, येतच रहातो येताना, माज आणतो पैसा येतो, घर भरतो पण, घरपण घालवतो.

तिमा Tue, 08/12/2014 - 11:13
कविता वास्तवाचे एक अंग दाखवणारी आहे. पण कधी असंही होतं की, पैसा येतो आणि वाढत जातो वाढताना,जुने धागे तोडतो पैसा येतो, येतच रहातो येताना, माज आणतो पैसा येतो, घर भरतो पण, घरपण घालवतो.
लेखनविषय:
पैसा येतो आणिक जातो

पैसा येतो आणिक जातो
मला केवळ मोजायला लावतो
कधी लळा लावतो, कधी कळा लावतो ...॥

कधी चिल्लर, कधी नोटा
लाभ कधी, कधी तोटा
येण्यासाठी दारे कमी
जाण्यासाठी लक्ष वाटा
माणसाच्या वचनाला
पाडतो हा खोटानाटा
येताना हा झुकूझुकू
अन्
जाताना धडधड जातो ...॥

माझी पर्स, माझा खिसा
माझ्या तिजोरीला पुसा
त्यांचे हाल असे जणू
एस टी चा थांबा जसा
बस येते, जरा थांबते
अन्
भर्रकन निघून जाते ...॥

सलाम एसटी चालकांना

वेल्लाभट ·

ही मंडळी मानवातीत आहेत.………… सध्या रस्त्यावरची गर्दी ,पायात पायात येणाऱ्या उंदरासारख्या खासगी गाड्या, खड्डेयुक्त रस्ते,घाटातली धोक्याची वळणे यांना कुठेही धक्का न लावता ती एस्टी हाकणे हे मर्त्य मानवाचे कामच नाही …शिवाय चुकून गाडीखाली कुणाचे प्राणोत्क्रमण झालेच तर नोकरी जायची टांगती तलवार …. त्यांचे काम तेच करो जाणोत !! त्यांना शतश सलाम !

सौंदाळा Mon, 08/11/2014 - 14:16
एस्.टी ची अवस्था इतकी वाईट आहे? मला तरी गेल्या पाच वर्षात पुणे ते सातारा, कोल्हापुर, मालवण, पणजी, मुंबई या मार्गांवर इतक्या दयनीय अवस्थेतील एस्.टी दिसली नाही. तुम्हाला हा अनुभव कोणत्या मार्गावर आला? अर्थात काहीही असले तरी एस्.टी चालकांचे नेहमीच कौतुक / दया वाटत आली आहे. थांब्यांवर राहण्याची, आंघोळ, संडास यांची गचाळ व्यवस्था, निक्रुष्ट जेवण. मे महीना, दिवाळी, गणपती वगैरे प्रसंगी १० तास सलग ड्रायव्हींग.

In reply to by वेल्लाभट

सौंदाळा Mon, 08/11/2014 - 14:39
अच्छा, लोकल बसच्या अवस्थांबद्दल बोलायलाच नको. पुण्यात पण तोच प्रकार आहे. पण लोकल बस चालकांचा मला कळवळा येत नाही. कुठेही बस उभी करणे, लोक चढत/उतरत असतानाच बस चालु करणे. बस जर स्पीडमधे असेल तर बिनदिक्कीतपणे मधले थांबे न घेणे असले प्रकार चालु असतात.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

अल्पिनिस्ते गुरुवार, 09/18/2014 - 20:38
हि महामंडळाची कृपा … मंडळ ठाणे ते मंत्रालय आणी पनवेल ते मंत्रालय अशा लोकल फेऱ्या करते … __/\__ बाकी पुण्याच्या लोकल बस अर्थात P.M.T. बद्दल बोलायलाच नको… BEST त्यामानाने बरे आहे

प्रसाद१९७१ Mon, 08/11/2014 - 14:38
मला ST आणि City Bus च्या ड्रायवर बद्दल नेह्मीच आदर वाटत आलेला आहे. ST च्या ड्रायवर ना स्थानकावर विश्रांती साठी आणि Toilet च्या पण नीट सोई नसतात.

In reply to by प्रसाद१९७१

वेल्लाभट Mon, 08/11/2014 - 14:47
तेच ना ! मी तर म्हणेन, की साला बसेसची अवस्था सुधारण्या आधी बस स्थानकांची अवस्था सुधारा. त्याने अर्धा प्रॉब्लेम सुटेल. नीट आराम नीट सुविधा मिळाल्या चालक वाहकांना की आपोआप सगळं नीट होईल. त्यांचं फ्रस्ट्रेशन कमी होईल, त्याने चालन नीट होईल, सौजन्य आपोआप वाढेल, फ्रेश झाल्यामुळे वेळा पाळल्या जातील, अपघात टाळले जातील आणि एकंदरितच समस्या अर्ध्या होतील.

In reply to by वेल्लाभट

भुमन्यु Mon, 10/27/2014 - 18:38
स्थानकांची अवस्था सुधारण्या आधी लोकांना शिकवावं लागेल की उपलब्ध सुविधा वापराव्या कश्या आणि सांभाळाव्या कश्या

ब़जरबट्टू Mon, 08/11/2014 - 15:31
लेखातल्या भावनेशी सहमत. पण हा मानसिकतेचा प्रश्न आहे, ती बदलायला हवी. अगदी हाच अनुभव आहे.. नुकतेच टाटा ने प्रिमा नावाचे ट्रक आणले बाजारात..हा ट्रक लांब पल्ल्याचा असल्याने प्रत्येक चालकाला सुविधा हव्या म्हणून यामध्ये वातानुकुलीत केबीन, झोपायला कुशन, संगीत सुविधा, थोडक्यात काय तर युरोपमधल्या सुविधा होत्या.. ट्रकमाल़कांनी किंमत कमी करण्यासाठी या सर्व सुविधांना फाटे द्या, असेच सांगितले. बाकी सर्व हवे...

In reply to by ब़जरबट्टू

चिगो Mon, 08/11/2014 - 15:52
>> युरोपमधल्या सुविधा होत्या.. >> ट्रकमाल़कांनी किंमत कमी करण्यासाठी या सर्व सुविधांना फाटे द्या, असेच सांगितले. बाकी सर्व हवे... हाच तर फरक आहे ना, राव.. आपल्याकडे बहुतांश ट्रकमालक / ट्रांसपोर्टकंपनी चालवणारे ट्रक्स चालवत नाहीत. ह्याउलट युरोप / अमेरीकेतले बहुतांश ट्रकवाले हे "चालक-मालक" प्रकारात मोडतात, म्हणून ते ट्रकचालकांना चांगल्या सुविधा देतात. तसेच "कामगार कायदे" पण आहेत मदतीला.. आपल्याकडे मात्र ह्याबाबतीत बरीच बोंब आहे..

In reply to by वेल्लाभट

विटेकर Mon, 08/11/2014 - 18:17
अनेक वर्ष ट्रान्सपोर्ट धंद्याशी संबंधीत असल्याने त्यांची दु:खे माहीत आहेत. वोल्वो ने सुरुवातीला वातानुकुलीत केबिन चे ट्रक आणल्यावर सगळे ट्रक ड्रायवर / मालक खूष झाले होते पण एकोनोमिक्स च बसत नाही १. आपल्या इथे ट्रान्सपोर्ट चे रेट अत्यंत कमी आहेत . २. रस्ते इतके खराब आहेत की वर्षा -दोन वर्षात मालक मेण्टेनन्स ने घाईला येतो. दर सहा महिन्याला टायर दगा देतात. पावसाळा म्ह्टले की मालकाच्या अंगावर काटा येतो. ३. महामार्गावरील कायद्याचे रक्षक आणि त्यांचे हात ओले करणे. ४. त्या व्यवसायात असणारी माणसे - डिझेल न चोरणारा आणि शिटा न घेणारा ड्रायवर भारतात जन्माला यायचाय, ड्रायवर्स ची गुणवत्ता इतकी खालावलेली आहे की शेकडा ६७ ट्रक ड्रायवर्सना एच आय वी ची बाधा झाली आहे, अजून ही मालक लोक ड्रायवर्सना लाथा - बु़क्क्यानी मारतात आणि "भ"कारानी उद्धार करतात. ५. वाहनांची गुणवत्ता - आपल्याकडे ज्या प्रमाणात कार आल्या त्या प्रमाणात माल वाहतुकी साठी असनार्‍या वाहनांचे तंत्रज्ञान आले नाही कारण माल वेळेत आणि सुखरुप पोहोचवण्यासाठी आपल्याकडे ना रिवार्ड आहे ना पेनल्टी ! ६. वारंवार होणारे अपघात. जिवीत हानी होते ते निस्तरणे परवडते पण सरकारी लोक भयंकर त्रास देतात. २-४ गाड्यांचा मालक , एखाद्या दुसर्‍या अपघाताने सुद्धा कायमचा बसतो..आपले विम्याचे नियमपण धन्य आहेत. ट्रकचा अपघात हा अनेकांसाठी पर्वणी असते ! सुरुवात होते स्पॉट सर्वे पासून ! याउलट , लोक पैसे देतात म्ह्टल्यावर खासगी आरामदायी बसेस चा सुळसुळाट झाला. पैसा असल्याने तिथे अशी परिस्थिती नाही, ९० लाखाची बस सर्व पैसे फिटून दुसर्‍या - तिसर्‍या वर्षी फायद्यात पडते .. अगदी महामंडळाला सुद्धा ! साध्या बसची हालत खराब आहे कारण महामंडळाचा अत्यंत ढिसाळ कारभार आणि प्रचंड खाबुगिरी !!!

In reply to by विटेकर

ब़जरबट्टू Tue, 08/12/2014 - 09:54
तुम्ही सांगितलेले मुद्दे पटताहेत.. पण एस. टी ला यापैकी फक्त मेण्टेनन्स लागु आहे, म्हणून तेथे तरी चालकाला चांगल्या सुविधा हव्या.. जोपर्यन्त त्या चालकाला ती एस. टी. व मंडळ स्वताचे वाटत नाही, तोपर्यन्त कठीण आहे..

In reply to by विटेकर

बहुगुणी Fri, 08/15/2014 - 23:16
विटेकर साहेबः तुम्ही लिहिलंयत की "याउलट, लोक पैसे देतात म्ह्टल्यावर खासगी आरामदायी बसेस चा सुळसुळाट झाला. पैसा असल्याने तिथे अशी परिस्थिती नाही, ९० लाखाची बस सर्व पैसे फिटून दुसर्‍या - तिसर्‍या वर्षी फायद्यात पडते .." त्यावरून हे विचारावसं वाटलं - जवळजवळ सर्वच खाजगी बसेस बेकायदा प्रवासी वाहतूक करतात का? माझ्या माहितीप्रमाणे सर्वच सरकारी स्थानकांवर ठळक अक्षरांत हे लिहिलेलं असतं की खाजगी वाहतूकदारांना फक्त "निघण्याचे गाव ते गंतव्य स्थान" अशी point-to-point प्रवासी वाहतूक करायलाच कायद्याने परवानगी आहे (उदाहरणार्थ, contract वर घेतलेली लग्नासाठीची बस). सरकारी बस सारखे मधल्या गावांचे टप्पे घेत ते जात असतील तर अशी वाहतूक बेकायदा आहे. पण मी पाहिलेल्या जवळजवळ सर्वच खाजगी गाड्या असे टप्पे घेत सर्रास जातात (आणि आपल्यासारखे प्रवासी ते अपेक्षितही ठेवतात!). एस. टी. आणि वाहतूक पोलिस यांच्या संयुक्त भरारी पथकांनी अशी एखादी खाजगी गाडी मध्ये कुठे थांबलेली असलेली, तर अडवलेली क्वचित कधी तरी (खरं तर फार वर्षांपूर्वी) पाहिली होती. अशी वाहतूक खरंच बेकायदा असेल तर हल्ली एस. टी. ला समांतर अशी ही बेकायदा यंत्रणा केवळ भ्रष्टाचाराने चालू आहे का?

In reply to by बहुगुणी

विटेकर Fri, 10/24/2014 - 21:52
दुर्दैवाने ए स टी अधिकारी आणि खासगी बस वाले यांचे संगनमत आहे। त्यात दूसरा एक वाईट प्रकार असा आहे की पुणे मुंबई चालणा-या शिवनेरी सरकारी मालकाच्या नाहित. तिथेही साटे लोटे आहे. दरवेळी महा मंडल तोट्यात जाते आणि हे सारे राजकीय आशीर्वादाने चालते.

In reply to by विटेकर

बहुगुणी Sat, 10/25/2014 - 00:06
महामंडळाच्या आधिकृत संस्थळावर तर MSRTC Operates Volvo buses service under brand name "Shivneri" between Dadar-Pune-Dadar असं धडधडीत दिलेलं आहे! ही 'service' जर कुणा उच्चपदस्थाच्या खाजगी उद्योगाचं सरकारी tentacle असेल तर त्यांची पोलखोल व्हायला हवी. याच संस्थळावर: सेवा--> वातानुकुलित सेवा या दुव्याखाली खालील माहिती दिली आहे. वाहतूक : वातानुकूलित बस सेवा दादर-पुणे-दादर मार्गावर महामंडळाची वाहतूक सेवा १९८१ पासून चालू आहे. जसजशी ही वाहतूक लोकप्रिय होत गेली तसतसे या मार्गावर फेऱ्या वाढविण्यात आल्या दिनांक १६/७/१९९४ पासून डिलक्स बस सेवा व में १९९६ पासून वातानुकूलित बस सेवा चालू करण्यात आलेली आहे. डिलक्स बस सेवेसाठी रुपये १५५/- प्रमाणे भाडे आकारणी करण्यात येत आहे. दिनांक २८/१२/२००२ पासून या मार्गावर ५ वातानुकूलित व्होल्वो बसेसची वाहतूक चालू करण्यात आलेली असून प्रत्येक बसच्या प्रत्येकी दोन परतीच्या फे-या चालू करण्यात आल्या आहेत. या बसचे कमी हंगामातील कालावधी तिकीट (प्रवास भाडे) रुपये २००/- (दिनांक १/१२/२००५ पासून) ठेवण्यात आले होते. सदरचे बस भाडे गर्दीच्या हंगामात ( १ एप्रिल २००६ ते ३० जून या कालावधीसाठी) रुपये २३५/- करण्यात आले होते. शासनाने हंगामानुसार भाडे दर ठरविण्यास दिलेल्या परवानगीनुसार हे भाडे दर ठरविण्यात आले आहेत. बसची आसन क्षमता ४५ आहे. या गाडीच्या वाहतूकीस प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने सदर मार्गावर आणखी १० नवीन वातानुकूलित बसेस चालनात आणण्यात आल्या आहेत, तसेच ठाणे-पुणे मार्गावर ३ व्होल्वो बसेस व बोरिवली-पुणे मार्गावर २ व्होल्वो बसेस प्रवाश्यांची निकड पाहून चालनात आणण्यात आल्या होत्या. परंतु बोरीवली-पुणे मार्गावर अपेक्षित भारमान मिळत नसल्याने त्या दादर-पुणे या मार्गावर चालविण्यात येत आहेत. या सेवेचे नामकरण ‘‘शिवनेरी’’ असे करण्यात आले आहे ही जर खाजगी (किंवा contracted) सेवा असेल तर तसा स्पष्ट उल्लेख आधिकृत सरकारी संस्थळावर न करणं हे न्यायालयात खटला दाखल करण्याला आमंत्रणच आहे!

In reply to by बहुगुणी

विटेकर Mon, 10/27/2014 - 16:28
अगदी सुरुवातीला महामंड्ळाने पाच वोल्वो विकत घेतल्या होत्या. हा व्यवहार महामंडळ आणि वोल्वो कम्पनी असा सरळ झाला होता. या बसेस १३-१४ महिन्यातच ब्रेक-इवन ला आल्या होत्या. म्हणजे त्यावेळी ५०-५५ लाखाच्या बसने १३-१४ महिन्यात प्रवासी भाड्यापोटी ५०-५५ लाख ( प्रति बस ) वसूल केले होते. साधारण १३-१४ सीट भरल्या की ब्रेक- इवन त्या ट्रिप पुरता येतो. त्यापुढच्या सार्‍या सिट हा निव्वळ नफा !! महामंडळ दंगच झाले !!! पण पुढे नेहमीप्रमाणे महामंडळाने खाजगी कंत्राटदाराकडून भाडे- तत्वावर बसेस घ्यायला सुरुवात केली. का ? माहित नाही ! यामध्ये कन्त्राटदाराने बस, मेन्टेनन्स आणि ड्रायवर द्यायचा आणि महामंडळाने ठराविक रक्कम प्रति किमी द्यायची अशी सुरुवात झाली. मग स्वाभाविकपणे कार्टेलिन्ग आले ! कंत्राटदारानी आणि काही अधिकार्‍यांनी आपले उखळ पांढरे करुन घेतले. काही प्रामाणिक अधिकार्‍यांनी विरोध केला ही .. पण राजकीय दबावाने सारे काही शांत शांत .....! ही स्थिती २००९-२०१० पर्यन्त होती . माझ्या माहीतीप्रमाणे आजही महामंडळ कत्राटी बसेस वापरते आणि फार थोड्या बसेस विकत घेते. याउलट, APSRTC आणि KSRTCने स्वतः बसेस चालविल्या आणि तूफान पैसे कमवले. आन्ध्रात साध्या गाड्यांचा तोटा या गाड्यांनी भरुन काढला हे मला पक्के माहीत आहे .

In reply to by विटेकर

विटेकर Mon, 10/27/2014 - 16:49
कन्त्राटी बसेसचा असाच प्रयोग बिहार महामंडलाने केला पण फसला. पंजाब आणि हरियाना ने स्वतः गाड्या विकत घेतल्या आणि उत्तम चालविल्या. गोवा आणि गुजरात मध्ये कन्त्राटे आहेत पण तिथल्या सरकारी अधिकार्‍यांनी कंत्राट ( पीपीपी) आपल्या मनासारखे करुन सरकारचा फायदा केला. कन्त्राटदार नाखूष आहेत. तामिळनाडूचे महामंड्ळ बकवास आहे, तिथे खाजगी बसेस चालतात. केरळ मध्ये सरकारी बसेसचा फारसा बोलबाला नाही ( बहुधा नावाच चालत असाव्यात ) दिल्लीचा अनुभव नाही, उप्र/मप्र/ उत्तराखंड महामंडळाकडे पैसा नाही. पं बंगाल - मनरेगा मधून बसेस घेऊन कुजविल्या !!! युनियन प्रोब्लेम ! आन्ध्र महामंडळ ही आशियातील सर्वात मोठी वाहतूक कंपनी आहे. त्याखालोखाल कर्नाटक. कर्णाट्क हे ट्रेन्डसेटर आहे. अतिशय पुरोगामी आणि नव्नवीन योजना आणतात.प्रामाणिक आणि कार्यक्षम अधिकारी ( अशा महामंडळालादेखील आपल्या कलमाडींच्या करोना कंपनीने गाळात घातले!)

In reply to by विटेकर

बॅटमॅन Mon, 10/27/2014 - 16:54
बाकीचं माहिती नाही पण कर्नाटकबद्दल अतिशय सहमत. बेंगळूरूमधील बशी पाहून चाट पडलो होतो. शिवाय धारवाड-बेळगाव-विजापूर इ. ठिकाणच्या बसेसही एकदम अपटुडेट आणि चकाचक असतात. बस ष्ट्यांडेही मोठी प्रशस्त व तुलनेने स्वच्छ असतात. शिवाय इन जण्रल उत्तर भारतात बस शिष्टम लै खराब आहे दक्षिणेच्या तुलनेत. विदिन स्टेट बशी फारशा चालतच नैत तिथे.

In reply to by बहुगुणी

विटेकर Mon, 10/27/2014 - 17:24
जवळजवळ सर्वच खाजगी बसेस बेकायदा प्रवासी वाहतूक करतात का? दुर्दैवाने स्टेज क्यारीयर चा नियम पाळला जात नाही. गेल्या ३ वर्षात गोव्यात ४-५ वेळा बंदी आणली पण राजकीय आशीर्वादाने सारे सुरळीत आहे. महाराष्ट्रात खासगी च्या सोयीसाठी स्टेज क्यारीयर काहीतरी पळवाट काढली आहे.

In reply to by विटेकर

बहुगुणी Mon, 10/27/2014 - 20:38
धन्यवाद, विटेकर साहेब, आवर्जून स्टेज कॅरियर आणि शिवनेरीच्या संदर्भातल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिल्याबद्दल. एकंदरीत सर्वच राज्यांतील प्रवासी वाहतुकीचा गोषवाराही माहितीपूर्णच आहे (आणि तुमचा या क्षेत्रातला अनुभव किती दांडगा आहे ते दर्शवतो!) महाराष्ट्रातील प्रवासी वाहतूकीचा बोजवारा थांबवण्यासाठी तुमच्यासारख्या अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेण्याची सुबुद्दी नव्या भाजप-शिवसेना सरकारला आली तर फार बरं होईल!

सह्यमित्र Mon, 08/11/2014 - 15:46
वर्णनावरून हा प्रवास मुंबईत बेस्ट बस ने केलेला वाटतो. माझ्या मनात PMT च्या तुलनेत बेस्ट चे फारच चांगले चित्र आहे. स्वच्छ धुतलेल्या बस, वेळेवर मिळणारी बस, बर्यापैकी नम्र चालक आणि वाहक, बस ची चांगली देखभाल दुरुस्ती इत्यादी . ह्या तुलनेत PMT म्हणजेच सर्वच बाबतीत पूर्णपणे hopeless अशी आहे. आपण वर्णन केलेली अशी कळकट जुनाट देखभाल न केलेली बस बेस्ट ची होती? असेल तर जर आश्चर्य वाटण्या सारखे आहे मुंबई बाहेरच्या माझ्या सारख्या माणसांना .

In reply to by वेल्लाभट

सह्यमित्र Mon, 08/11/2014 - 16:28
म्हणजे बेस्ट ची बस नव्हती तर. मग ठीक आहे. ST बसेस देखील बऱ्याच बऱ्या असतात हल्ली (खेडेगावातील जवळपास फेऱ्या करणाऱ्या सोडून ). PMT अथवा PMP बद्दल मात्र न बोललेलेच बरे.

In reply to by वेल्लाभट

रघुपती.राज Mon, 08/11/2014 - 17:44
अहो मी तो लेख येथे चिकट्वला नाही... कारण मटाचा लेख येथे आनणे माझे वाड्मय चौर्य झाले असते. तुमचा लेख आनि हा लेख पुर्नतः वेग्ळे आहेत.

पैसा Mon, 08/11/2014 - 22:32
लिखाण आवडले. सरकारी महामंडळाचे बस ड्रायव्हर्स खाजगी बसगाड्यांपेक्षा बरेच सुरक्षित ड्रायव्हिंग करतात असा अनुभव आहे. बर्‍याच वर्षांपूर्वी एकदा आम्ही गोव्यातल्या कदंबा महामंडळाच्या बसने बेळगावहून गोव्याला येत होतो. रात्र झाली होती आणि पाऊस खूप होता. अनमोडचा घाट सुरू होता होता काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि बसचे हेडलाईट्स आणि वायपर्स बंद पडले. दुरुस्त होण्यासारखी परिस्थिती नव्हती. खाजगी गॅरेजे पण नाहीत, कारण तो सगळा जंगलाचा भाग आहे. मात्र ड्रायव्हरने बस न थांबवता चालूच ठेवली. जंगल असलं तरी त्या रस्त्याला ट्रॅफिक बरंच असतं. निव्वळ येणार्‍या-जाणार्‍या गाड्यांच्या उजेडाच्या मदतीने २० किमी चा घाट त्या ड्रायव्हरने सहीसलामत पार केला. एकदा घाट उतरल्यावर गोव्यात सगळीकडे रोडलाईट्स आहेत, त्यामुळे पुढे फार प्रॉब्लेम वाटला नाही. मात्र घाट उतरेपर्यंत आम्ही जीव मुठीत धरून बसलो होतो. ड्रायव्हर कंडक्टर मात्र बिनधास्त होते. कदाचित त्यांना या प्रकारांची सवय असावी. आता कदंबाच्या बसेस सगळ्या चकचकीत दिसतात. तेव्हा मात्र एस्टीसारखेच डबे असायचे! या ड्रायव्हरांना खरंच सलाम!

पोटे Tue, 08/12/2014 - 08:39
मुंबई पनवेल नवी मुंबईतील बस सेवेबद्दल आदर आहे

मार्मिक गोडसे Tue, 08/12/2014 - 12:18
वाजवी दरात शहर व ग्रामीण भागात सुरक्षित सेवा देणार्‍या एसटीच्या साध्या बसला कुत्सितपणे लाल डबा असे म्हटले जाते. मला तर एशियाड बसपेक्षा साधी बसच अधिक आरामदायक वाटते. खाजगी बसच्या तुलनेत एसटीचे अपघात कमी होतात. रस्त्यात एसटी बंद पडल्यास प्रवाशांना पर्यायी सेवा उपलब्ध केली जाते त्यामुळे एसटी बेस्टच.

In reply to by मार्मिक गोडसे

नाव आडनाव Tue, 08/12/2014 - 17:27
एस.टी. ला लाल डबा म्हणणं मला पण आवडत नाही. मी लहान असताना बरेचदा पेपर ला बातमी असायची कि एस. टी. चा कुणीतरी ड्रायवर निवृत्त झाला आणि त्याने एकही अपघात केला नाही म्हणून त्याचा सत्कार केला. असं किती खासगी गाड्यांच्या ड्रायवर बद्दल सांगता येईल? एवढंच नाही तर सणासाठी ज्यादा गाडी, विद्यार्थ्यांना सवलतीचे पास, अपंगाना सवलत, वृद्धाना सवलत कितीतरी चांगल्या योजना आहेत एस.टी. च्या. आधीच्या काळी (७०-८० जेंव्हा माझे वडील शिकायला होते) बाहेर शिकायला असलेल्या विद्यार्थ्यांचा डबा सुधा हे लोक विनामूल्य (अर्थात स्तंड पर्यंत) नेउन द्यायचे. दिवाळीच्या वेळी खासगी गाड्या वाले लोक दुप्पट / तिप्पट भाडं घेतात, एस.टी. चं भाडं अचानक कधीही वाढत नाही.

पाषाणभेद Fri, 08/15/2014 - 22:26
एस टी अन त्यातील कर्मचारी हे सारे माझ्या मनाचे हळवे कोपरे आहेत. त्यांच्या हालाखीच्या परिस्थीतीची जाणीव ठेवून आहे. त्यातून त्यांचा उद्धार होवो.

In reply to by पाषाणभेद

खटपट्या Fri, 08/15/2014 - 23:12
एसटी, बेस्ट बस चे चालक हे माझ्या दृष्टीने गौतम बुद्धाचा अवतार आहेत. डोकं शांत ठेवून मुंबईच्या बेशिस्त रहदारी मध्ये एवढे मोठे धूड चालवणे म्हणजे कर्मकठीण काम आहे. परत कोणाला धक्का लागला तर हमरी तुमरी वर येणार. मागे एकदा वाचले होते कि, बेस्ट चालकाच्या हातून अपघात झाल्यास त्याला पुढील पाच दिवस प्रजापिता ब्रह्मकुमारी यांच्या केंद्रात/आश्रमात पाठवतात. त्याचे मन शांत झाले कि परत त्याला कामावर घेतात. आपल्या हातून कोणताही अपघात झाल्यावर तो लगेच विसरणे कोणत्याही संवेदनशील माणसाला कठीणच असते. आणि त्यात परत गाडी चालवणे म्हणजे अजून एका अपघाताला आमंत्रण….

यसवायजी Sat, 09/20/2014 - 09:29
गणपतीला घरी चाललो होतो. २२.३० ची कोल्हापुर बस रात्री १.३० ला स्वारगेटहून निघाली. कात्रज आणी खंबाटकी घाट पार करतानाच बसची आणी चालकाची परिक्षा होती. सातार्‍याजवळ बस बंद पडली. मी चालकाच्या मागच्या सीटवर होतो. माझ्या ऑटोमोबील इंजीनियर आणी त्या गाडीच्या ड्रायव्हरने इंजीनचे कव्हर खोलले. कुठला तरी नट्-बोल्ट तुटला होता की ज्यामुळे "अ‍ॅक्सलरेटर" काम करत नव्हता. शेवटी एक लांब वायर कुठेतरी बांधली त्यांनी. जेंव्हा अ‍ॅक्सलरेट करायचे आहे तेंव्हा, ड्रायव्हरने ती वायर ओढायची असे ठरले. गाडी सुरु तरी झाली पण गियर बदलताना त्रास व्हायला लागला. शेवटी कंडक्टर त्या इंजीनच्या मागे बसला. आणी संकेत ठरवला गेला. "वड" म्हटलं की "ओढायचं", "सोड" म्हटलं की "सोडायचं". अशी सर्कस करत गाडी कराड डेपोत आणली. हे सगळं करताना दोघांचे विनोद चालले होते, मंडळाला शिव्या-शापसुद्धा चालले होते. पण कुठेतरी राग असणारच मनात. मग निघतो कधी कधी आमच्यासारख्या प्याशेंजरवर. :( पर्याय नाही.

In reply to by असंका

नाखु Mon, 09/22/2014 - 12:58
म.रा.प.म. मध्ये. लोकांच्या रोषाची फक्त वाहक आणि चालक यांनाच झळ पोहोचते (थोडीफार वाहनाला पण) पण केबीनवाले गेंडा-कातडी आणि मा*मंत्री-संत्री मात्र नामानिराळे राहून एष-आरामात राह्तात. == मा* चा अर्थ आपल्या वकूबानुसार घ्यावा.

मला एस.टी. वाल्यांविषयी सहानुभुती आहे. आजपर्यंत जेवढेवेळा एस.टी. नी प्रवास केलाय तेवढेवेळा कर्मचार्‍यांची वागणुक सौजन्याचीच राहीली आहे. पी.एम.पी.एम.एल. मधे सौजन्य वाले लोकं भरती करायला बंदी असावी.

ही मंडळी मानवातीत आहेत.………… सध्या रस्त्यावरची गर्दी ,पायात पायात येणाऱ्या उंदरासारख्या खासगी गाड्या, खड्डेयुक्त रस्ते,घाटातली धोक्याची वळणे यांना कुठेही धक्का न लावता ती एस्टी हाकणे हे मर्त्य मानवाचे कामच नाही …शिवाय चुकून गाडीखाली कुणाचे प्राणोत्क्रमण झालेच तर नोकरी जायची टांगती तलवार …. त्यांचे काम तेच करो जाणोत !! त्यांना शतश सलाम !

सौंदाळा Mon, 08/11/2014 - 14:16
एस्.टी ची अवस्था इतकी वाईट आहे? मला तरी गेल्या पाच वर्षात पुणे ते सातारा, कोल्हापुर, मालवण, पणजी, मुंबई या मार्गांवर इतक्या दयनीय अवस्थेतील एस्.टी दिसली नाही. तुम्हाला हा अनुभव कोणत्या मार्गावर आला? अर्थात काहीही असले तरी एस्.टी चालकांचे नेहमीच कौतुक / दया वाटत आली आहे. थांब्यांवर राहण्याची, आंघोळ, संडास यांची गचाळ व्यवस्था, निक्रुष्ट जेवण. मे महीना, दिवाळी, गणपती वगैरे प्रसंगी १० तास सलग ड्रायव्हींग.

In reply to by वेल्लाभट

सौंदाळा Mon, 08/11/2014 - 14:39
अच्छा, लोकल बसच्या अवस्थांबद्दल बोलायलाच नको. पुण्यात पण तोच प्रकार आहे. पण लोकल बस चालकांचा मला कळवळा येत नाही. कुठेही बस उभी करणे, लोक चढत/उतरत असतानाच बस चालु करणे. बस जर स्पीडमधे असेल तर बिनदिक्कीतपणे मधले थांबे न घेणे असले प्रकार चालु असतात.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

अल्पिनिस्ते गुरुवार, 09/18/2014 - 20:38
हि महामंडळाची कृपा … मंडळ ठाणे ते मंत्रालय आणी पनवेल ते मंत्रालय अशा लोकल फेऱ्या करते … __/\__ बाकी पुण्याच्या लोकल बस अर्थात P.M.T. बद्दल बोलायलाच नको… BEST त्यामानाने बरे आहे

प्रसाद१९७१ Mon, 08/11/2014 - 14:38
मला ST आणि City Bus च्या ड्रायवर बद्दल नेह्मीच आदर वाटत आलेला आहे. ST च्या ड्रायवर ना स्थानकावर विश्रांती साठी आणि Toilet च्या पण नीट सोई नसतात.

In reply to by प्रसाद१९७१

वेल्लाभट Mon, 08/11/2014 - 14:47
तेच ना ! मी तर म्हणेन, की साला बसेसची अवस्था सुधारण्या आधी बस स्थानकांची अवस्था सुधारा. त्याने अर्धा प्रॉब्लेम सुटेल. नीट आराम नीट सुविधा मिळाल्या चालक वाहकांना की आपोआप सगळं नीट होईल. त्यांचं फ्रस्ट्रेशन कमी होईल, त्याने चालन नीट होईल, सौजन्य आपोआप वाढेल, फ्रेश झाल्यामुळे वेळा पाळल्या जातील, अपघात टाळले जातील आणि एकंदरितच समस्या अर्ध्या होतील.

In reply to by वेल्लाभट

भुमन्यु Mon, 10/27/2014 - 18:38
स्थानकांची अवस्था सुधारण्या आधी लोकांना शिकवावं लागेल की उपलब्ध सुविधा वापराव्या कश्या आणि सांभाळाव्या कश्या

ब़जरबट्टू Mon, 08/11/2014 - 15:31
लेखातल्या भावनेशी सहमत. पण हा मानसिकतेचा प्रश्न आहे, ती बदलायला हवी. अगदी हाच अनुभव आहे.. नुकतेच टाटा ने प्रिमा नावाचे ट्रक आणले बाजारात..हा ट्रक लांब पल्ल्याचा असल्याने प्रत्येक चालकाला सुविधा हव्या म्हणून यामध्ये वातानुकुलीत केबीन, झोपायला कुशन, संगीत सुविधा, थोडक्यात काय तर युरोपमधल्या सुविधा होत्या.. ट्रकमाल़कांनी किंमत कमी करण्यासाठी या सर्व सुविधांना फाटे द्या, असेच सांगितले. बाकी सर्व हवे...

In reply to by ब़जरबट्टू

चिगो Mon, 08/11/2014 - 15:52
>> युरोपमधल्या सुविधा होत्या.. >> ट्रकमाल़कांनी किंमत कमी करण्यासाठी या सर्व सुविधांना फाटे द्या, असेच सांगितले. बाकी सर्व हवे... हाच तर फरक आहे ना, राव.. आपल्याकडे बहुतांश ट्रकमालक / ट्रांसपोर्टकंपनी चालवणारे ट्रक्स चालवत नाहीत. ह्याउलट युरोप / अमेरीकेतले बहुतांश ट्रकवाले हे "चालक-मालक" प्रकारात मोडतात, म्हणून ते ट्रकचालकांना चांगल्या सुविधा देतात. तसेच "कामगार कायदे" पण आहेत मदतीला.. आपल्याकडे मात्र ह्याबाबतीत बरीच बोंब आहे..

In reply to by वेल्लाभट

विटेकर Mon, 08/11/2014 - 18:17
अनेक वर्ष ट्रान्सपोर्ट धंद्याशी संबंधीत असल्याने त्यांची दु:खे माहीत आहेत. वोल्वो ने सुरुवातीला वातानुकुलीत केबिन चे ट्रक आणल्यावर सगळे ट्रक ड्रायवर / मालक खूष झाले होते पण एकोनोमिक्स च बसत नाही १. आपल्या इथे ट्रान्सपोर्ट चे रेट अत्यंत कमी आहेत . २. रस्ते इतके खराब आहेत की वर्षा -दोन वर्षात मालक मेण्टेनन्स ने घाईला येतो. दर सहा महिन्याला टायर दगा देतात. पावसाळा म्ह्टले की मालकाच्या अंगावर काटा येतो. ३. महामार्गावरील कायद्याचे रक्षक आणि त्यांचे हात ओले करणे. ४. त्या व्यवसायात असणारी माणसे - डिझेल न चोरणारा आणि शिटा न घेणारा ड्रायवर भारतात जन्माला यायचाय, ड्रायवर्स ची गुणवत्ता इतकी खालावलेली आहे की शेकडा ६७ ट्रक ड्रायवर्सना एच आय वी ची बाधा झाली आहे, अजून ही मालक लोक ड्रायवर्सना लाथा - बु़क्क्यानी मारतात आणि "भ"कारानी उद्धार करतात. ५. वाहनांची गुणवत्ता - आपल्याकडे ज्या प्रमाणात कार आल्या त्या प्रमाणात माल वाहतुकी साठी असनार्‍या वाहनांचे तंत्रज्ञान आले नाही कारण माल वेळेत आणि सुखरुप पोहोचवण्यासाठी आपल्याकडे ना रिवार्ड आहे ना पेनल्टी ! ६. वारंवार होणारे अपघात. जिवीत हानी होते ते निस्तरणे परवडते पण सरकारी लोक भयंकर त्रास देतात. २-४ गाड्यांचा मालक , एखाद्या दुसर्‍या अपघाताने सुद्धा कायमचा बसतो..आपले विम्याचे नियमपण धन्य आहेत. ट्रकचा अपघात हा अनेकांसाठी पर्वणी असते ! सुरुवात होते स्पॉट सर्वे पासून ! याउलट , लोक पैसे देतात म्ह्टल्यावर खासगी आरामदायी बसेस चा सुळसुळाट झाला. पैसा असल्याने तिथे अशी परिस्थिती नाही, ९० लाखाची बस सर्व पैसे फिटून दुसर्‍या - तिसर्‍या वर्षी फायद्यात पडते .. अगदी महामंडळाला सुद्धा ! साध्या बसची हालत खराब आहे कारण महामंडळाचा अत्यंत ढिसाळ कारभार आणि प्रचंड खाबुगिरी !!!

In reply to by विटेकर

ब़जरबट्टू Tue, 08/12/2014 - 09:54
तुम्ही सांगितलेले मुद्दे पटताहेत.. पण एस. टी ला यापैकी फक्त मेण्टेनन्स लागु आहे, म्हणून तेथे तरी चालकाला चांगल्या सुविधा हव्या.. जोपर्यन्त त्या चालकाला ती एस. टी. व मंडळ स्वताचे वाटत नाही, तोपर्यन्त कठीण आहे..

In reply to by विटेकर

बहुगुणी Fri, 08/15/2014 - 23:16
विटेकर साहेबः तुम्ही लिहिलंयत की "याउलट, लोक पैसे देतात म्ह्टल्यावर खासगी आरामदायी बसेस चा सुळसुळाट झाला. पैसा असल्याने तिथे अशी परिस्थिती नाही, ९० लाखाची बस सर्व पैसे फिटून दुसर्‍या - तिसर्‍या वर्षी फायद्यात पडते .." त्यावरून हे विचारावसं वाटलं - जवळजवळ सर्वच खाजगी बसेस बेकायदा प्रवासी वाहतूक करतात का? माझ्या माहितीप्रमाणे सर्वच सरकारी स्थानकांवर ठळक अक्षरांत हे लिहिलेलं असतं की खाजगी वाहतूकदारांना फक्त "निघण्याचे गाव ते गंतव्य स्थान" अशी point-to-point प्रवासी वाहतूक करायलाच कायद्याने परवानगी आहे (उदाहरणार्थ, contract वर घेतलेली लग्नासाठीची बस). सरकारी बस सारखे मधल्या गावांचे टप्पे घेत ते जात असतील तर अशी वाहतूक बेकायदा आहे. पण मी पाहिलेल्या जवळजवळ सर्वच खाजगी गाड्या असे टप्पे घेत सर्रास जातात (आणि आपल्यासारखे प्रवासी ते अपेक्षितही ठेवतात!). एस. टी. आणि वाहतूक पोलिस यांच्या संयुक्त भरारी पथकांनी अशी एखादी खाजगी गाडी मध्ये कुठे थांबलेली असलेली, तर अडवलेली क्वचित कधी तरी (खरं तर फार वर्षांपूर्वी) पाहिली होती. अशी वाहतूक खरंच बेकायदा असेल तर हल्ली एस. टी. ला समांतर अशी ही बेकायदा यंत्रणा केवळ भ्रष्टाचाराने चालू आहे का?

In reply to by बहुगुणी

विटेकर Fri, 10/24/2014 - 21:52
दुर्दैवाने ए स टी अधिकारी आणि खासगी बस वाले यांचे संगनमत आहे। त्यात दूसरा एक वाईट प्रकार असा आहे की पुणे मुंबई चालणा-या शिवनेरी सरकारी मालकाच्या नाहित. तिथेही साटे लोटे आहे. दरवेळी महा मंडल तोट्यात जाते आणि हे सारे राजकीय आशीर्वादाने चालते.

In reply to by विटेकर

बहुगुणी Sat, 10/25/2014 - 00:06
महामंडळाच्या आधिकृत संस्थळावर तर MSRTC Operates Volvo buses service under brand name "Shivneri" between Dadar-Pune-Dadar असं धडधडीत दिलेलं आहे! ही 'service' जर कुणा उच्चपदस्थाच्या खाजगी उद्योगाचं सरकारी tentacle असेल तर त्यांची पोलखोल व्हायला हवी. याच संस्थळावर: सेवा--> वातानुकुलित सेवा या दुव्याखाली खालील माहिती दिली आहे. वाहतूक : वातानुकूलित बस सेवा दादर-पुणे-दादर मार्गावर महामंडळाची वाहतूक सेवा १९८१ पासून चालू आहे. जसजशी ही वाहतूक लोकप्रिय होत गेली तसतसे या मार्गावर फेऱ्या वाढविण्यात आल्या दिनांक १६/७/१९९४ पासून डिलक्स बस सेवा व में १९९६ पासून वातानुकूलित बस सेवा चालू करण्यात आलेली आहे. डिलक्स बस सेवेसाठी रुपये १५५/- प्रमाणे भाडे आकारणी करण्यात येत आहे. दिनांक २८/१२/२००२ पासून या मार्गावर ५ वातानुकूलित व्होल्वो बसेसची वाहतूक चालू करण्यात आलेली असून प्रत्येक बसच्या प्रत्येकी दोन परतीच्या फे-या चालू करण्यात आल्या आहेत. या बसचे कमी हंगामातील कालावधी तिकीट (प्रवास भाडे) रुपये २००/- (दिनांक १/१२/२००५ पासून) ठेवण्यात आले होते. सदरचे बस भाडे गर्दीच्या हंगामात ( १ एप्रिल २००६ ते ३० जून या कालावधीसाठी) रुपये २३५/- करण्यात आले होते. शासनाने हंगामानुसार भाडे दर ठरविण्यास दिलेल्या परवानगीनुसार हे भाडे दर ठरविण्यात आले आहेत. बसची आसन क्षमता ४५ आहे. या गाडीच्या वाहतूकीस प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने सदर मार्गावर आणखी १० नवीन वातानुकूलित बसेस चालनात आणण्यात आल्या आहेत, तसेच ठाणे-पुणे मार्गावर ३ व्होल्वो बसेस व बोरिवली-पुणे मार्गावर २ व्होल्वो बसेस प्रवाश्यांची निकड पाहून चालनात आणण्यात आल्या होत्या. परंतु बोरीवली-पुणे मार्गावर अपेक्षित भारमान मिळत नसल्याने त्या दादर-पुणे या मार्गावर चालविण्यात येत आहेत. या सेवेचे नामकरण ‘‘शिवनेरी’’ असे करण्यात आले आहे ही जर खाजगी (किंवा contracted) सेवा असेल तर तसा स्पष्ट उल्लेख आधिकृत सरकारी संस्थळावर न करणं हे न्यायालयात खटला दाखल करण्याला आमंत्रणच आहे!

In reply to by बहुगुणी

विटेकर Mon, 10/27/2014 - 16:28
अगदी सुरुवातीला महामंड्ळाने पाच वोल्वो विकत घेतल्या होत्या. हा व्यवहार महामंडळ आणि वोल्वो कम्पनी असा सरळ झाला होता. या बसेस १३-१४ महिन्यातच ब्रेक-इवन ला आल्या होत्या. म्हणजे त्यावेळी ५०-५५ लाखाच्या बसने १३-१४ महिन्यात प्रवासी भाड्यापोटी ५०-५५ लाख ( प्रति बस ) वसूल केले होते. साधारण १३-१४ सीट भरल्या की ब्रेक- इवन त्या ट्रिप पुरता येतो. त्यापुढच्या सार्‍या सिट हा निव्वळ नफा !! महामंडळ दंगच झाले !!! पण पुढे नेहमीप्रमाणे महामंडळाने खाजगी कंत्राटदाराकडून भाडे- तत्वावर बसेस घ्यायला सुरुवात केली. का ? माहित नाही ! यामध्ये कन्त्राटदाराने बस, मेन्टेनन्स आणि ड्रायवर द्यायचा आणि महामंडळाने ठराविक रक्कम प्रति किमी द्यायची अशी सुरुवात झाली. मग स्वाभाविकपणे कार्टेलिन्ग आले ! कंत्राटदारानी आणि काही अधिकार्‍यांनी आपले उखळ पांढरे करुन घेतले. काही प्रामाणिक अधिकार्‍यांनी विरोध केला ही .. पण राजकीय दबावाने सारे काही शांत शांत .....! ही स्थिती २००९-२०१० पर्यन्त होती . माझ्या माहीतीप्रमाणे आजही महामंडळ कत्राटी बसेस वापरते आणि फार थोड्या बसेस विकत घेते. याउलट, APSRTC आणि KSRTCने स्वतः बसेस चालविल्या आणि तूफान पैसे कमवले. आन्ध्रात साध्या गाड्यांचा तोटा या गाड्यांनी भरुन काढला हे मला पक्के माहीत आहे .

In reply to by विटेकर

विटेकर Mon, 10/27/2014 - 16:49
कन्त्राटी बसेसचा असाच प्रयोग बिहार महामंडलाने केला पण फसला. पंजाब आणि हरियाना ने स्वतः गाड्या विकत घेतल्या आणि उत्तम चालविल्या. गोवा आणि गुजरात मध्ये कन्त्राटे आहेत पण तिथल्या सरकारी अधिकार्‍यांनी कंत्राट ( पीपीपी) आपल्या मनासारखे करुन सरकारचा फायदा केला. कन्त्राटदार नाखूष आहेत. तामिळनाडूचे महामंड्ळ बकवास आहे, तिथे खाजगी बसेस चालतात. केरळ मध्ये सरकारी बसेसचा फारसा बोलबाला नाही ( बहुधा नावाच चालत असाव्यात ) दिल्लीचा अनुभव नाही, उप्र/मप्र/ उत्तराखंड महामंडळाकडे पैसा नाही. पं बंगाल - मनरेगा मधून बसेस घेऊन कुजविल्या !!! युनियन प्रोब्लेम ! आन्ध्र महामंडळ ही आशियातील सर्वात मोठी वाहतूक कंपनी आहे. त्याखालोखाल कर्नाटक. कर्णाट्क हे ट्रेन्डसेटर आहे. अतिशय पुरोगामी आणि नव्नवीन योजना आणतात.प्रामाणिक आणि कार्यक्षम अधिकारी ( अशा महामंडळालादेखील आपल्या कलमाडींच्या करोना कंपनीने गाळात घातले!)

In reply to by विटेकर

बॅटमॅन Mon, 10/27/2014 - 16:54
बाकीचं माहिती नाही पण कर्नाटकबद्दल अतिशय सहमत. बेंगळूरूमधील बशी पाहून चाट पडलो होतो. शिवाय धारवाड-बेळगाव-विजापूर इ. ठिकाणच्या बसेसही एकदम अपटुडेट आणि चकाचक असतात. बस ष्ट्यांडेही मोठी प्रशस्त व तुलनेने स्वच्छ असतात. शिवाय इन जण्रल उत्तर भारतात बस शिष्टम लै खराब आहे दक्षिणेच्या तुलनेत. विदिन स्टेट बशी फारशा चालतच नैत तिथे.

In reply to by बहुगुणी

विटेकर Mon, 10/27/2014 - 17:24
जवळजवळ सर्वच खाजगी बसेस बेकायदा प्रवासी वाहतूक करतात का? दुर्दैवाने स्टेज क्यारीयर चा नियम पाळला जात नाही. गेल्या ३ वर्षात गोव्यात ४-५ वेळा बंदी आणली पण राजकीय आशीर्वादाने सारे सुरळीत आहे. महाराष्ट्रात खासगी च्या सोयीसाठी स्टेज क्यारीयर काहीतरी पळवाट काढली आहे.

In reply to by विटेकर

बहुगुणी Mon, 10/27/2014 - 20:38
धन्यवाद, विटेकर साहेब, आवर्जून स्टेज कॅरियर आणि शिवनेरीच्या संदर्भातल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिल्याबद्दल. एकंदरीत सर्वच राज्यांतील प्रवासी वाहतुकीचा गोषवाराही माहितीपूर्णच आहे (आणि तुमचा या क्षेत्रातला अनुभव किती दांडगा आहे ते दर्शवतो!) महाराष्ट्रातील प्रवासी वाहतूकीचा बोजवारा थांबवण्यासाठी तुमच्यासारख्या अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेण्याची सुबुद्दी नव्या भाजप-शिवसेना सरकारला आली तर फार बरं होईल!

सह्यमित्र Mon, 08/11/2014 - 15:46
वर्णनावरून हा प्रवास मुंबईत बेस्ट बस ने केलेला वाटतो. माझ्या मनात PMT च्या तुलनेत बेस्ट चे फारच चांगले चित्र आहे. स्वच्छ धुतलेल्या बस, वेळेवर मिळणारी बस, बर्यापैकी नम्र चालक आणि वाहक, बस ची चांगली देखभाल दुरुस्ती इत्यादी . ह्या तुलनेत PMT म्हणजेच सर्वच बाबतीत पूर्णपणे hopeless अशी आहे. आपण वर्णन केलेली अशी कळकट जुनाट देखभाल न केलेली बस बेस्ट ची होती? असेल तर जर आश्चर्य वाटण्या सारखे आहे मुंबई बाहेरच्या माझ्या सारख्या माणसांना .

In reply to by वेल्लाभट

सह्यमित्र Mon, 08/11/2014 - 16:28
म्हणजे बेस्ट ची बस नव्हती तर. मग ठीक आहे. ST बसेस देखील बऱ्याच बऱ्या असतात हल्ली (खेडेगावातील जवळपास फेऱ्या करणाऱ्या सोडून ). PMT अथवा PMP बद्दल मात्र न बोललेलेच बरे.

In reply to by वेल्लाभट

रघुपती.राज Mon, 08/11/2014 - 17:44
अहो मी तो लेख येथे चिकट्वला नाही... कारण मटाचा लेख येथे आनणे माझे वाड्मय चौर्य झाले असते. तुमचा लेख आनि हा लेख पुर्नतः वेग्ळे आहेत.

पैसा Mon, 08/11/2014 - 22:32
लिखाण आवडले. सरकारी महामंडळाचे बस ड्रायव्हर्स खाजगी बसगाड्यांपेक्षा बरेच सुरक्षित ड्रायव्हिंग करतात असा अनुभव आहे. बर्‍याच वर्षांपूर्वी एकदा आम्ही गोव्यातल्या कदंबा महामंडळाच्या बसने बेळगावहून गोव्याला येत होतो. रात्र झाली होती आणि पाऊस खूप होता. अनमोडचा घाट सुरू होता होता काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि बसचे हेडलाईट्स आणि वायपर्स बंद पडले. दुरुस्त होण्यासारखी परिस्थिती नव्हती. खाजगी गॅरेजे पण नाहीत, कारण तो सगळा जंगलाचा भाग आहे. मात्र ड्रायव्हरने बस न थांबवता चालूच ठेवली. जंगल असलं तरी त्या रस्त्याला ट्रॅफिक बरंच असतं. निव्वळ येणार्‍या-जाणार्‍या गाड्यांच्या उजेडाच्या मदतीने २० किमी चा घाट त्या ड्रायव्हरने सहीसलामत पार केला. एकदा घाट उतरल्यावर गोव्यात सगळीकडे रोडलाईट्स आहेत, त्यामुळे पुढे फार प्रॉब्लेम वाटला नाही. मात्र घाट उतरेपर्यंत आम्ही जीव मुठीत धरून बसलो होतो. ड्रायव्हर कंडक्टर मात्र बिनधास्त होते. कदाचित त्यांना या प्रकारांची सवय असावी. आता कदंबाच्या बसेस सगळ्या चकचकीत दिसतात. तेव्हा मात्र एस्टीसारखेच डबे असायचे! या ड्रायव्हरांना खरंच सलाम!

पोटे Tue, 08/12/2014 - 08:39
मुंबई पनवेल नवी मुंबईतील बस सेवेबद्दल आदर आहे

मार्मिक गोडसे Tue, 08/12/2014 - 12:18
वाजवी दरात शहर व ग्रामीण भागात सुरक्षित सेवा देणार्‍या एसटीच्या साध्या बसला कुत्सितपणे लाल डबा असे म्हटले जाते. मला तर एशियाड बसपेक्षा साधी बसच अधिक आरामदायक वाटते. खाजगी बसच्या तुलनेत एसटीचे अपघात कमी होतात. रस्त्यात एसटी बंद पडल्यास प्रवाशांना पर्यायी सेवा उपलब्ध केली जाते त्यामुळे एसटी बेस्टच.

In reply to by मार्मिक गोडसे

नाव आडनाव Tue, 08/12/2014 - 17:27
एस.टी. ला लाल डबा म्हणणं मला पण आवडत नाही. मी लहान असताना बरेचदा पेपर ला बातमी असायची कि एस. टी. चा कुणीतरी ड्रायवर निवृत्त झाला आणि त्याने एकही अपघात केला नाही म्हणून त्याचा सत्कार केला. असं किती खासगी गाड्यांच्या ड्रायवर बद्दल सांगता येईल? एवढंच नाही तर सणासाठी ज्यादा गाडी, विद्यार्थ्यांना सवलतीचे पास, अपंगाना सवलत, वृद्धाना सवलत कितीतरी चांगल्या योजना आहेत एस.टी. च्या. आधीच्या काळी (७०-८० जेंव्हा माझे वडील शिकायला होते) बाहेर शिकायला असलेल्या विद्यार्थ्यांचा डबा सुधा हे लोक विनामूल्य (अर्थात स्तंड पर्यंत) नेउन द्यायचे. दिवाळीच्या वेळी खासगी गाड्या वाले लोक दुप्पट / तिप्पट भाडं घेतात, एस.टी. चं भाडं अचानक कधीही वाढत नाही.

पाषाणभेद Fri, 08/15/2014 - 22:26
एस टी अन त्यातील कर्मचारी हे सारे माझ्या मनाचे हळवे कोपरे आहेत. त्यांच्या हालाखीच्या परिस्थीतीची जाणीव ठेवून आहे. त्यातून त्यांचा उद्धार होवो.

In reply to by पाषाणभेद

खटपट्या Fri, 08/15/2014 - 23:12
एसटी, बेस्ट बस चे चालक हे माझ्या दृष्टीने गौतम बुद्धाचा अवतार आहेत. डोकं शांत ठेवून मुंबईच्या बेशिस्त रहदारी मध्ये एवढे मोठे धूड चालवणे म्हणजे कर्मकठीण काम आहे. परत कोणाला धक्का लागला तर हमरी तुमरी वर येणार. मागे एकदा वाचले होते कि, बेस्ट चालकाच्या हातून अपघात झाल्यास त्याला पुढील पाच दिवस प्रजापिता ब्रह्मकुमारी यांच्या केंद्रात/आश्रमात पाठवतात. त्याचे मन शांत झाले कि परत त्याला कामावर घेतात. आपल्या हातून कोणताही अपघात झाल्यावर तो लगेच विसरणे कोणत्याही संवेदनशील माणसाला कठीणच असते. आणि त्यात परत गाडी चालवणे म्हणजे अजून एका अपघाताला आमंत्रण….

यसवायजी Sat, 09/20/2014 - 09:29
गणपतीला घरी चाललो होतो. २२.३० ची कोल्हापुर बस रात्री १.३० ला स्वारगेटहून निघाली. कात्रज आणी खंबाटकी घाट पार करतानाच बसची आणी चालकाची परिक्षा होती. सातार्‍याजवळ बस बंद पडली. मी चालकाच्या मागच्या सीटवर होतो. माझ्या ऑटोमोबील इंजीनियर आणी त्या गाडीच्या ड्रायव्हरने इंजीनचे कव्हर खोलले. कुठला तरी नट्-बोल्ट तुटला होता की ज्यामुळे "अ‍ॅक्सलरेटर" काम करत नव्हता. शेवटी एक लांब वायर कुठेतरी बांधली त्यांनी. जेंव्हा अ‍ॅक्सलरेट करायचे आहे तेंव्हा, ड्रायव्हरने ती वायर ओढायची असे ठरले. गाडी सुरु तरी झाली पण गियर बदलताना त्रास व्हायला लागला. शेवटी कंडक्टर त्या इंजीनच्या मागे बसला. आणी संकेत ठरवला गेला. "वड" म्हटलं की "ओढायचं", "सोड" म्हटलं की "सोडायचं". अशी सर्कस करत गाडी कराड डेपोत आणली. हे सगळं करताना दोघांचे विनोद चालले होते, मंडळाला शिव्या-शापसुद्धा चालले होते. पण कुठेतरी राग असणारच मनात. मग निघतो कधी कधी आमच्यासारख्या प्याशेंजरवर. :( पर्याय नाही.

In reply to by असंका

नाखु Mon, 09/22/2014 - 12:58
म.रा.प.म. मध्ये. लोकांच्या रोषाची फक्त वाहक आणि चालक यांनाच झळ पोहोचते (थोडीफार वाहनाला पण) पण केबीनवाले गेंडा-कातडी आणि मा*मंत्री-संत्री मात्र नामानिराळे राहून एष-आरामात राह्तात. == मा* चा अर्थ आपल्या वकूबानुसार घ्यावा.

मला एस.टी. वाल्यांविषयी सहानुभुती आहे. आजपर्यंत जेवढेवेळा एस.टी. नी प्रवास केलाय तेवढेवेळा कर्मचार्‍यांची वागणुक सौजन्याचीच राहीली आहे. पी.एम.पी.एम.एल. मधे सौजन्य वाले लोकं भरती करायला बंदी असावी.
लेखनविषय:
लेखनप्रकार
एखादी गोष्ट आपण अनेकदा केलेली असते, पण अशीच कधीतरी एकदा ती करताना विशेष भावते, त्यातून काहीतरी वेगळी अनुभूती होते. तसंच काहीसं त्या दिवशी झालं. एसटीतून इतके वेळा प्रवास केलेला आहे, पण काही प्रवास खास लक्षात राहिलेत त्यापैकी तो होता. बरेच दिवसांनी असं झालं की बसायला जागा नव्हती. त्यामुळे नेहमीच आवडती ठरलेली चालकाच्या बरोब्बर मागची स्टँडिंग सीट मी पकडली. वाहनाच्या समोरच्या काचेतून पुढचा रस्ता बघत बसायला मला प्रचंड आवडतं. त्यामुळे त्या वेळी बसायला न मिळाल्याचा मला आनंद झाला होता. तिथे उभं राहून त्या अजस्त्रयंत्राला मी न्याहाळायला लागलो.

स्वातंत्र्यवीर सावरकर की अमर रचनाएं

माधुरी विनायक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
साहित्यातील नवरसांत देशभक्तीच्या दहाव्या रसाची भर घालणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या उर्दू आणि हिंदी गीतांची सावरकर की अमर रचनाएं - हम ही हमारे वाली है ही सीडी www.savarkarsmarak.com या संकेतस्थळावर स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने येत्या १५ ऑगस्टपर्यंत नि:शुल्क उपलब्ध आहे.

सर्दीवरील उपाय आणि अनुभव

वेल्लाभट ·

In reply to by सुहास..

वेल्लाभट Mon, 08/11/2014 - 11:55
ठाऊक आहे ! :) गरम पाण्यातून रम घ्यावी असा एक उपायही ऐकिवात आहे. फक्त धागा हेलकावे खायला लागेल म्हणून नमूद केला नव्हता.

In reply to by धन्या

नाव आडनाव Mon, 08/11/2014 - 16:47
लोक स्व"देशी" चा आग्रह धरत नाहीत आजकाल, जो तो वृद्ध सन्याश्याचा भगत झालाय :) काही लोक फलाहार (फळांचा रस) करतात तर काही गोपाळकाला (बरेच रस एकत्र).

सुहास.. Mon, 08/11/2014 - 11:58
मिपावर मध्यंतरी सर्दी वर गाढ चिंतन झाले होते , त्याबद्दल कुणी पुराण पुरुष धागे उकसुन लिंका देतील का ? ..उदा " सर्दी झाल्यावर बदललेला आवाज " म्हणजे " बम्मी, तु जेवायला आज माचे केले आहेत का ? " ;)

सौंदाळा Mon, 08/11/2014 - 12:00
६० मिलीवोडका जाळुन त्याची शिल्लक असलेली राख एक चमचा मधातुन घ्यावी. असे एका दिवसात तीनदा करावे. अक्सीर इलाज, मी करुन पाहीला नाही फक्त ऐकला आहे. स्वतःच्या जबाबदारीवर करावा ;)

पिवळा डांबिस Mon, 08/11/2014 - 12:09
१. ठेचलेलं आलं + ६० मिलि स्कॉच + गरम पाणी... २. ठेचलेली सुंठ + ६० मिली स्कॉच + गरम पाणी... ३. ओव्याची पूड + ६० मिली स्कॉच + गरम पाणी... अधिक विचार करता.... आलं, सुंठ आणि ओवा नसला तरी चालेल.... आणि गरम पाण्याऐवजी बर्फाचे खडे घ्यायलाही काही हरकत नाही!!!! ;)

एस Mon, 08/11/2014 - 12:30
सर्दीवरून संदीप खरेची 'यलो ऑकर' नावाची कथा आठवली. 'त्याला सर्दीही बरीच झाली होती आणि ती बरीही होत नव्हती.' 'तो कॅनव्हासवर हलकेहलके फटकारे मारू लागला.' 'यलो ऑकर. खूपच जपून वापरावा लागतो.' 'तुझी रेष अशी बोअरिंग वाटते. नाचरी नसते. ती म्हणायची' 'माझ्या रेषांमध्ये एक अनोखे कंटाळलेपण आहे.' 'बॉस तिला तिरुअनंतपुरमला घेऊन गेला आहे - राघवने डोळा मारून सांगितली न्यूज.' असोत. सर्दी बरी होत नसली की चित्र काढायला घ्यायचे. पॅलेटमध्ये यलो ऑकर. मनात न संपणारा रिकामपणा. डाव्या हातांच्या बोटांत कालचेच विझलेले थोटूक. विझलेलेच असू देत. पेटूनतरी काय करणारेय!

In reply to by संजय क्षीरसागर

एस Tue, 08/12/2014 - 10:45
'साप्ताहिक सकाळ' मध्ये आली होती सुमारे १९९८-९९ च्या आसपास. कथास्पर्धेत प्रथम पारितोषिक विजेती कथा होती ती. तेव्हा संदीप खरे हा 'संदीप खरे' म्हणून प्रसिद्ध झाला नव्हता बहुतेक. पण काय कथा होती ती! माझ्याजवळ कदाचित जुना अंक असेल. सापडल्यास फोटो काढून व्यनिने पाठवतो. कथेचा सारांश असा आहे: तो आर्टस्कूलमधून नुकताच बाहेर पडलेला चित्रकार. त्याचं सगळंच कसं अ‍ॅवरेज. हुशारी, यश, दु:ख, अगदी सगळंच. म्हटलं तर नेत्रदीपकही नाही, किंवा छातीला कवटाळून बसावं असं वाईटही नाही. कॉलेजातले सगळेच कुठे ना कुठे अ‍ॅड एजन्सीत पार्टटाईम चिकटलेले म्हणून हाही एका एजन्सीत जातो. तिथे त्याला 'वेणू' भेटते. त्याच्यापेक्षा कितीतरी वेगळी. बोलकी, हसरी, अगदी परी नाही तरी नीटस. तिच्या रेषा कशा तिच्यासारख्याच मस्त. ह्याची रेष मात्र बोअरिंग. सरळसोट जाणारी. 'नाचरी नसते रे तुझी रेघ.' तिला आश्चर्य. ह्याला तिच्याबद्दल काय वाटतं तो सांगू शकत नाही. थोडं बोलतातही ते आता. म्हणजे ती जास्त. तो थोडेफार गायचाही तिच्या आग्रहामुळे. एकदा पार्टीला थोडं नाचूनही दाखवलं होतं. तशातच राघवने त्याला ऑफिस सुटल्यावर ती दाखवली. 'काय?' 'अरे, तुला ठाऊक नाही? ओपन सिक्रेट आहे. तिचा नवरा रे. म्हणजे थोडा वेगळाच आहे तो. उगाच नाही ऑफिसमधले सगळे तिच्या पुढेपुढे करत! हा, पण मानलं तिला. कुणाला इतकं नाही सरकू देत.' गाडीवर त्याच्यामागे बसून ती गेली. एकदा अशीच त्याचा हात एकदम हातात घेऊन ती म्हणाली, 'तू मला आवडतोस की नाही माहीत नाही. सगळ्या जखमा कुठे बर्‍या होतात. पण छोटी असली तरी बरी न होणारी जखम त्रास देतेच ना!' दुसर्‍या दिवशी त्याने रिजाइन केलं. एक महिन्याची नोटिस. शेवटच्या दिवशी सेंडऑफ झाला. त्या तिघांतच. दुसर्‍या दिवशी बॉस तिला घेऊन तिरुअनंतपुरमला मीटिंगला गेल्याची बातमी राघवने डोळा मारून सांगितली. 'तुझी अ‍ॅनाटॉमी सुधारायला पाहिजे.' बॉस तिला म्हणायचा. 'आता काय करणारेस?' 'काही नाही. झक्क चित्रं काढणारेय. माझ्या रेषांमध्ये जिवंतपणा नाही. अनोखे कंटाळलेपण आहे. बोअरडम आहे. पण तरीही रोजच्या जगण्याचा पवित्र व्यभिचारही आहे.' पॅलेटमध्ये रंग घेऊन तो कॅनव्हासवर हलकेहलके फटकारे मारू लागला. 'यलो ऑकर. सर म्हणायचे, वापरायला खूप अवघड. जमला की चित्राचं सोनं करतो. बिघडला की वाटोळं.'

कविता१९७८ Mon, 08/11/2014 - 16:02
लहानपणापासुन मला अ‍ॅलर्जीची सर्दी होती. जरा वातावरण थंड झाले की घशाला काटे येत, वारंवार शिंका यायच्या, सकाळी उठल्यावर किमान अर्धा तास वारंवार शिंका, पंखा लावला की शिंका , फुलांचा किंवा अत्तराचा किंवा कुठलाही उग्र वास आला की शिंका , धुळीमुळे शिंका, रोज रोज शिंका देउन देउन कंटाळायचे. मग प्राणायाम सुरु केले आणि आता ८०-९०% आटोक्यात आहे.

सविता००१ Mon, 08/11/2014 - 16:51
माझ्या नवर्‍यालाही अ‍ॅलर्जिक सर्दीचा प्रचंड त्रास होता. आता प्राणायामाने खूप आटोक्यात आहे. तरीही सुंठीचा लेप वगैरे अधुन मधुन चालते. पण नाहीतर प्रचंड औषधांनीच कंटाळायचा तो. शिवाय मग अ‍ॅसिडिटी व्हायची ती वेगळीच!

In reply to by सस्नेह

धन्या Mon, 08/11/2014 - 19:13
सर्दी औषध घेतल्यास सात दिवसात व न घेतल्यास एक आठवड्यात बरी होते
हे वाक्य बर्‍याच आरोग्यविषयक पुस्तकांमध्ये असते. :)

In reply to by सस्नेह

सुहास.. Wed, 08/13/2014 - 21:47
खेकड्याचा रस्सा प्यावा. >>> सर्दी न होता , वर्षभर पेण्याचे सोय असल्याल आम्ही " मॅनेजर " आख्ख ऑफीस " तिकडे" शिफ्ट करु शकतो .... क्लाईंट बरोबर वट्ट असलेला वाश्याच

स्पा Mon, 08/11/2014 - 19:18
१. गरम पाण्यात बचकभर विक्स टाकायचं आणि दणकून वाफारा घ्यायचा २. नेहमीचा चायनिस वाला गाठायचा आणि कडक मंचाव सूप प्याच. ३. गरम दुधात चमचाभर हळद. छोटा चमचा सुंठ टाकून रात्री झोपताना घ्यायचं ४. खडीसाखर -कोरफडीचा गर मिक्स करून दिवसातून तीनदा :)

In reply to by धन्या

स्पा Mon, 08/11/2014 - 19:53
धन्य मिळत असावा, आम्ही घरीच लावलीये ग्यालरीत मल्टी पर्पज युज कापून फ्रीज मध्ये ठेवायची आणि रात्री झोपताना गार डोळ्यांना लावायचा, दिवसभर सिस्टिम्स वर काम करून डोळ्यांची हालत होते, त्यासाठी मस्ट. कैलास जीवन पण बेस्ट :)

In reply to by धन्या

हाडक्या Mon, 08/11/2014 - 22:14
अंम्मळ गडबड होतेय काय ? घायपात वेगळी आणि कोरफड वेगळी. घायपातीची पाने लांब असतात आणि त्या पानांचे दोर वळून तात्पुरती दोरी म्हणून जळण, भारे नेण्यासाठी भरपूर उपयोगी. कोरफड तशी नाजूक, गरवाली आणि अंगचटीला लहान. घायपात (Agave cantala अथवा agave) : http://subirimagen.infojardin.com/subida/images/opt1292629424r.jpg कोरफड (Aloe vera): http://en.wikipedia.org/wiki/Aloe_vera

केदार-मिसळपाव Mon, 08/11/2014 - 19:54
सकाळी नी संध्याकाळी एक चमचा चवनप्राश खात जा मग नाष्टा करा. बहुतेक आजार जवळच येणार नाहित कारण रोगप्रतिकार शक्ती वाढलेली असेल.

कंजूस Mon, 08/11/2014 - 19:56
जुनी पुस्तके कपाट इत्यादीची आवराआवर केल्यावर रात्री शिंका आल्यास ओळखावे की ही जुनाट धुळीची अथवा त्यात लपलेल्या बुरशिची अॅलर्जी आहे .त्यासाठी १)डॉक्टरचे औषध न घेता वरीलपैकी आवडीचे औषध चार मिपाकरांसमवेत घ्यावे , २)ट्रेकला जावे .तिथल्या मोकळ्या हवने नाक एकदाही फुरफुरत नाही परंतू परत आल्यावर पुन्हा शिंका आल्यास अॅलर्जि कन्फर्म .रात्री परवडेल असा उतारा ,गवती चहा ,इत्यादि घ्यावा . हातपाय गळताहेत ,अशक्तपणा वाटल्यास बदामाचा शिरा खावा .त्याची कृती : पाच बदाम किसावेत . चमचाभर तुपावर सावकाश भाजावेत .लालसर होऊ लागले की झाले .खडीसाखरेबरोबर खावे .शिरा एवढा गुणकारी आहे की अधूनमधून सर्वाँनाच सर्दी झाल्यासारखे वाटते .

In reply to by कंजूस

पिंगू Mon, 08/11/2014 - 21:41
ह्या शिर्‍यात एक-दोन चमचे खसखस घाला आणि मग खाऊन बघा.. टोटल विश्रांतीसाठी हा प्रकार करावा. मज्जा म्हणून करु नये.

सर्दी हा शरीराचा, टॉक्सीन्स बाहेर फेकण्याचा उपाय आहे. अशा वेळी शरीराला सहकार्य करणं हिताचं आहे. सर्दी घालवण्यासाठी केलेले उपचार शरीराच्या इनबिल्ट करेक्शन सिस्टमला खिळ घालतात. पहिली गोष्ट, सर्दीला सहकार्य करा, ती शरीर शुद्धीकरणाला मदत करतेयं. तिच्याशी पंगा घेऊ नका. या अ‍ॅटीट्यूडनं ९०% सर्दी बरी होते. शिंका येणं आणि नाक साफ करणं उत्साहानं करा. विरोध आणि चिडचिड सोडून द्या. दुसरी गोष्ट, शरीराचं तापमान कायम ठेवण्यासाठी जमेल तसं गरम पाणी प्या. रात्री झोपतांना आणि सकाळी उठल्यावर तर नक्की प्या. तिसरी गोष्ट, झोपतांना कपाळ, नाक आणि छातीला निलगिरीचं तेल (किंवा विक्स) चोळा. यानं श्वास मोकळा राहून मधे जाग येणार नाही. तुम्हाला सर्दी उपकारक वाटेल आणि दोन-तीन वर्षातनं, ती एकदा कधी तरी येईल तेव्हा तुम्ही तिची मजा घेऊ शकाल.

माहितगार Wed, 08/13/2014 - 20:15
*डीसक्लेमर खालील माहिती व्यक्तीगत अनुभव अथवा ऐकीव असू शकते. वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नव्हे काही उपाय वर दिले आहेतच. सी व्हिटॅमीन इफेक्टीव्ह असतच पण त्या सोबतच टोमॅटो सूप किंवा कढी ही चालू शकेल. बरेच जण गरम पाणी घेतात पण जमल्यास सूप्स त्याच्या थीकनेसमुळे अधीक उत्तम ठरतात. काढ्यांचे विवीध प्रकार आहेतच. आहार घेणे नकोसे होते पण प्रत्यक्षात कॅलरीज आणि प्रोटीन्स वाढवण्याची गरज असू शकते (खास करून स्वाईन फ्लू ची शक्यता टाळण्यात मदत म्हणून कॅलरीज आणि प्रोटीन्स अत्यंत आवश्यक) म्हणून गरम वरण पिणे हाही एक चांगला उपाय. हरबर्‍याच्या दाळीचे विवीध गरम पदार्थ खाताना सहसा त्रास कमी होतो खास करून घसाही धरला असेल तर पापड, फुटाणे अथवा दाळव (याला अजून एक शब्द आहे आठवत नाहीए) भाजून वर किंचीत हळद मीठ जीरे टाकल्यास तोंडाला बरी चव येण्यास मदत होते. तोंड आलेले नसेल आणि हैशी तीखट खवय्ये असालतर तर मिरचीचा भरपूर लसूण+मिरे+लवंग+ दालचीनी आणि हळद (हे सारे तव्यावर परतून) केलेला ठेचा आणि भाकरी. काही लोक खूप पिकलेला पेरू खाण्यास सूचवतात. असाच विश्वास बसणार नाही असा जालीम उपाय म्हणजे किंचीत उपाशी पोटी चिक्कार आईस्क्रीम पाठोपाठ गरम पाणि पिऊन छान झोप घेणे, यात बहुधा हाय कॅलरी लेव्हल मदतीस धावून येत असावी. सातत्याने सर्दीचा त्रास होणार्‍यांना गरम पाण्याने स्नान टाळण्याचाही थंड पाण्याने सल्ला दिला जातो याची येथे नोंद घेता येईल. कॅलरी लेव्हल खास करून मुलांमध्ये वाढवण्यासाठी (आणि मोठ्यांनाही ठिक) मुक्त हस्ताने चॉकलेट्स द्यावीत सोबत गरम पाणी आणि पक्के व्हेजेटरीअन असालतर प्रोटीन लेव्हल वाढण्यासाठी दोन बदाम दोन काजू न मोजता पाव किलो मिक्स ड्रायफ्रूटचा पॅक फस्त करण्याची गरज असू शकते. कच्ची हळद असलेल्या काळात कच्च्या हळदीची राजस्थानी स्टाईल भाजी (पाकर्‍ विभागात मागे अस्मादीकांनी रेसिपी दिली आहे). भाजलेले लसूण हळद गूळ यांची गोळी + हळद दूध हा झोपतानाचा उपाय करत असाल तर हळद गूळ गोळी + हळद दुध घेतल्या नंतर काही न बोलणे अथवा तोंड न उघड्ण्याचे पथ्य पाळावयास हवे नाहीतर हवा तसा परिणाम न मिळण्याची शक्यता असते. आयूर्वेदाच्या बाजूला नस्य नावाची प्रक्रीया असते पण त्या साठी खूपच सिंसीयर आयुर्वेदीक वैद्याची आवश्यकता असते. खासकरून त्या पद्धतीतले कमीत कमी वाफारा अथवा शेकण्याची पद्धत माहित करून घेणे. खूपच जास्त सर्दी असेल तर गरमपाण्याची पिशवी घेऊन सरळ माथा शेकणे इफेक्टीव्ह असू शकते. वारंवार सर्दी होण्याची प्रकृती असेल तर सर्दी पुर्ण गेल्या नंतर अ‍ॅलोपथिक फेमिली फिजीशीयनच्या मदतीने अँटीव्हायरल इंजेक्शन उपयूक्त ठरू शकते असे ऐकुन आहे. * डीसक्लेमर वरील माहिती व्यक्तीगत अनुभव अथवा ऐकीव असू शकते. वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नव्हे.

कंजूस Fri, 08/15/2014 - 13:49
डिस्क्लेमरच्या छत्रीखाली बरीच सावली आहे . हळद गुळचाच तयार पर्याय म्हणजे डेकोफ्सिन गोळया मिळतात .नाव अलोपथिक वाटले तरी आयुर्वेदिक आहे .लहान मुलांच्या सर्दी आणि खासकरून खोकल्यावर चांगला उपाय .अर्धी गोळी चुरडून चार थेँब मधात चाटवायची . नस्य करायचा सोपा आणि सुरक्षित उपाय :कपभर पाण्यात चिमुटभर मीठ विरघळवायचे हे पाणी एका बॉटलमध्ये भरून ठेवणे .आइड्रॉप्स टाकायच्या चोचवाल्या (नॉझल) बाटलीत ठेवले तर उत्तम .डोके मागे करून छताकडे पाहत या बॉटलमधून चार चार थेंब नाकपुडींत तासातासाने टाका .डोळयांतही टाका .चोंदलेले नाक ,कपाळात साठलेली सर्दी लगेच सैल होते .प्रवासात नेण्यास उपयोगी .डोळ्यांत कचरा गेला ,उन्हाने डोळे लाल झाले की चार थेंब टाकले की गारवा येतो .

In reply to by सुहास..

वेल्लाभट Mon, 08/11/2014 - 11:55
ठाऊक आहे ! :) गरम पाण्यातून रम घ्यावी असा एक उपायही ऐकिवात आहे. फक्त धागा हेलकावे खायला लागेल म्हणून नमूद केला नव्हता.

In reply to by धन्या

नाव आडनाव Mon, 08/11/2014 - 16:47
लोक स्व"देशी" चा आग्रह धरत नाहीत आजकाल, जो तो वृद्ध सन्याश्याचा भगत झालाय :) काही लोक फलाहार (फळांचा रस) करतात तर काही गोपाळकाला (बरेच रस एकत्र).

सुहास.. Mon, 08/11/2014 - 11:58
मिपावर मध्यंतरी सर्दी वर गाढ चिंतन झाले होते , त्याबद्दल कुणी पुराण पुरुष धागे उकसुन लिंका देतील का ? ..उदा " सर्दी झाल्यावर बदललेला आवाज " म्हणजे " बम्मी, तु जेवायला आज माचे केले आहेत का ? " ;)

सौंदाळा Mon, 08/11/2014 - 12:00
६० मिलीवोडका जाळुन त्याची शिल्लक असलेली राख एक चमचा मधातुन घ्यावी. असे एका दिवसात तीनदा करावे. अक्सीर इलाज, मी करुन पाहीला नाही फक्त ऐकला आहे. स्वतःच्या जबाबदारीवर करावा ;)

पिवळा डांबिस Mon, 08/11/2014 - 12:09
१. ठेचलेलं आलं + ६० मिलि स्कॉच + गरम पाणी... २. ठेचलेली सुंठ + ६० मिली स्कॉच + गरम पाणी... ३. ओव्याची पूड + ६० मिली स्कॉच + गरम पाणी... अधिक विचार करता.... आलं, सुंठ आणि ओवा नसला तरी चालेल.... आणि गरम पाण्याऐवजी बर्फाचे खडे घ्यायलाही काही हरकत नाही!!!! ;)

एस Mon, 08/11/2014 - 12:30
सर्दीवरून संदीप खरेची 'यलो ऑकर' नावाची कथा आठवली. 'त्याला सर्दीही बरीच झाली होती आणि ती बरीही होत नव्हती.' 'तो कॅनव्हासवर हलकेहलके फटकारे मारू लागला.' 'यलो ऑकर. खूपच जपून वापरावा लागतो.' 'तुझी रेष अशी बोअरिंग वाटते. नाचरी नसते. ती म्हणायची' 'माझ्या रेषांमध्ये एक अनोखे कंटाळलेपण आहे.' 'बॉस तिला तिरुअनंतपुरमला घेऊन गेला आहे - राघवने डोळा मारून सांगितली न्यूज.' असोत. सर्दी बरी होत नसली की चित्र काढायला घ्यायचे. पॅलेटमध्ये यलो ऑकर. मनात न संपणारा रिकामपणा. डाव्या हातांच्या बोटांत कालचेच विझलेले थोटूक. विझलेलेच असू देत. पेटूनतरी काय करणारेय!

In reply to by संजय क्षीरसागर

एस Tue, 08/12/2014 - 10:45
'साप्ताहिक सकाळ' मध्ये आली होती सुमारे १९९८-९९ च्या आसपास. कथास्पर्धेत प्रथम पारितोषिक विजेती कथा होती ती. तेव्हा संदीप खरे हा 'संदीप खरे' म्हणून प्रसिद्ध झाला नव्हता बहुतेक. पण काय कथा होती ती! माझ्याजवळ कदाचित जुना अंक असेल. सापडल्यास फोटो काढून व्यनिने पाठवतो. कथेचा सारांश असा आहे: तो आर्टस्कूलमधून नुकताच बाहेर पडलेला चित्रकार. त्याचं सगळंच कसं अ‍ॅवरेज. हुशारी, यश, दु:ख, अगदी सगळंच. म्हटलं तर नेत्रदीपकही नाही, किंवा छातीला कवटाळून बसावं असं वाईटही नाही. कॉलेजातले सगळेच कुठे ना कुठे अ‍ॅड एजन्सीत पार्टटाईम चिकटलेले म्हणून हाही एका एजन्सीत जातो. तिथे त्याला 'वेणू' भेटते. त्याच्यापेक्षा कितीतरी वेगळी. बोलकी, हसरी, अगदी परी नाही तरी नीटस. तिच्या रेषा कशा तिच्यासारख्याच मस्त. ह्याची रेष मात्र बोअरिंग. सरळसोट जाणारी. 'नाचरी नसते रे तुझी रेघ.' तिला आश्चर्य. ह्याला तिच्याबद्दल काय वाटतं तो सांगू शकत नाही. थोडं बोलतातही ते आता. म्हणजे ती जास्त. तो थोडेफार गायचाही तिच्या आग्रहामुळे. एकदा पार्टीला थोडं नाचूनही दाखवलं होतं. तशातच राघवने त्याला ऑफिस सुटल्यावर ती दाखवली. 'काय?' 'अरे, तुला ठाऊक नाही? ओपन सिक्रेट आहे. तिचा नवरा रे. म्हणजे थोडा वेगळाच आहे तो. उगाच नाही ऑफिसमधले सगळे तिच्या पुढेपुढे करत! हा, पण मानलं तिला. कुणाला इतकं नाही सरकू देत.' गाडीवर त्याच्यामागे बसून ती गेली. एकदा अशीच त्याचा हात एकदम हातात घेऊन ती म्हणाली, 'तू मला आवडतोस की नाही माहीत नाही. सगळ्या जखमा कुठे बर्‍या होतात. पण छोटी असली तरी बरी न होणारी जखम त्रास देतेच ना!' दुसर्‍या दिवशी त्याने रिजाइन केलं. एक महिन्याची नोटिस. शेवटच्या दिवशी सेंडऑफ झाला. त्या तिघांतच. दुसर्‍या दिवशी बॉस तिला घेऊन तिरुअनंतपुरमला मीटिंगला गेल्याची बातमी राघवने डोळा मारून सांगितली. 'तुझी अ‍ॅनाटॉमी सुधारायला पाहिजे.' बॉस तिला म्हणायचा. 'आता काय करणारेस?' 'काही नाही. झक्क चित्रं काढणारेय. माझ्या रेषांमध्ये जिवंतपणा नाही. अनोखे कंटाळलेपण आहे. बोअरडम आहे. पण तरीही रोजच्या जगण्याचा पवित्र व्यभिचारही आहे.' पॅलेटमध्ये रंग घेऊन तो कॅनव्हासवर हलकेहलके फटकारे मारू लागला. 'यलो ऑकर. सर म्हणायचे, वापरायला खूप अवघड. जमला की चित्राचं सोनं करतो. बिघडला की वाटोळं.'

कविता१९७८ Mon, 08/11/2014 - 16:02
लहानपणापासुन मला अ‍ॅलर्जीची सर्दी होती. जरा वातावरण थंड झाले की घशाला काटे येत, वारंवार शिंका यायच्या, सकाळी उठल्यावर किमान अर्धा तास वारंवार शिंका, पंखा लावला की शिंका , फुलांचा किंवा अत्तराचा किंवा कुठलाही उग्र वास आला की शिंका , धुळीमुळे शिंका, रोज रोज शिंका देउन देउन कंटाळायचे. मग प्राणायाम सुरु केले आणि आता ८०-९०% आटोक्यात आहे.

सविता००१ Mon, 08/11/2014 - 16:51
माझ्या नवर्‍यालाही अ‍ॅलर्जिक सर्दीचा प्रचंड त्रास होता. आता प्राणायामाने खूप आटोक्यात आहे. तरीही सुंठीचा लेप वगैरे अधुन मधुन चालते. पण नाहीतर प्रचंड औषधांनीच कंटाळायचा तो. शिवाय मग अ‍ॅसिडिटी व्हायची ती वेगळीच!

In reply to by सस्नेह

धन्या Mon, 08/11/2014 - 19:13
सर्दी औषध घेतल्यास सात दिवसात व न घेतल्यास एक आठवड्यात बरी होते
हे वाक्य बर्‍याच आरोग्यविषयक पुस्तकांमध्ये असते. :)

In reply to by सस्नेह

सुहास.. Wed, 08/13/2014 - 21:47
खेकड्याचा रस्सा प्यावा. >>> सर्दी न होता , वर्षभर पेण्याचे सोय असल्याल आम्ही " मॅनेजर " आख्ख ऑफीस " तिकडे" शिफ्ट करु शकतो .... क्लाईंट बरोबर वट्ट असलेला वाश्याच

स्पा Mon, 08/11/2014 - 19:18
१. गरम पाण्यात बचकभर विक्स टाकायचं आणि दणकून वाफारा घ्यायचा २. नेहमीचा चायनिस वाला गाठायचा आणि कडक मंचाव सूप प्याच. ३. गरम दुधात चमचाभर हळद. छोटा चमचा सुंठ टाकून रात्री झोपताना घ्यायचं ४. खडीसाखर -कोरफडीचा गर मिक्स करून दिवसातून तीनदा :)

In reply to by धन्या

स्पा Mon, 08/11/2014 - 19:53
धन्य मिळत असावा, आम्ही घरीच लावलीये ग्यालरीत मल्टी पर्पज युज कापून फ्रीज मध्ये ठेवायची आणि रात्री झोपताना गार डोळ्यांना लावायचा, दिवसभर सिस्टिम्स वर काम करून डोळ्यांची हालत होते, त्यासाठी मस्ट. कैलास जीवन पण बेस्ट :)

In reply to by धन्या

हाडक्या Mon, 08/11/2014 - 22:14
अंम्मळ गडबड होतेय काय ? घायपात वेगळी आणि कोरफड वेगळी. घायपातीची पाने लांब असतात आणि त्या पानांचे दोर वळून तात्पुरती दोरी म्हणून जळण, भारे नेण्यासाठी भरपूर उपयोगी. कोरफड तशी नाजूक, गरवाली आणि अंगचटीला लहान. घायपात (Agave cantala अथवा agave) : http://subirimagen.infojardin.com/subida/images/opt1292629424r.jpg कोरफड (Aloe vera): http://en.wikipedia.org/wiki/Aloe_vera

केदार-मिसळपाव Mon, 08/11/2014 - 19:54
सकाळी नी संध्याकाळी एक चमचा चवनप्राश खात जा मग नाष्टा करा. बहुतेक आजार जवळच येणार नाहित कारण रोगप्रतिकार शक्ती वाढलेली असेल.

कंजूस Mon, 08/11/2014 - 19:56
जुनी पुस्तके कपाट इत्यादीची आवराआवर केल्यावर रात्री शिंका आल्यास ओळखावे की ही जुनाट धुळीची अथवा त्यात लपलेल्या बुरशिची अॅलर्जी आहे .त्यासाठी १)डॉक्टरचे औषध न घेता वरीलपैकी आवडीचे औषध चार मिपाकरांसमवेत घ्यावे , २)ट्रेकला जावे .तिथल्या मोकळ्या हवने नाक एकदाही फुरफुरत नाही परंतू परत आल्यावर पुन्हा शिंका आल्यास अॅलर्जि कन्फर्म .रात्री परवडेल असा उतारा ,गवती चहा ,इत्यादि घ्यावा . हातपाय गळताहेत ,अशक्तपणा वाटल्यास बदामाचा शिरा खावा .त्याची कृती : पाच बदाम किसावेत . चमचाभर तुपावर सावकाश भाजावेत .लालसर होऊ लागले की झाले .खडीसाखरेबरोबर खावे .शिरा एवढा गुणकारी आहे की अधूनमधून सर्वाँनाच सर्दी झाल्यासारखे वाटते .

In reply to by कंजूस

पिंगू Mon, 08/11/2014 - 21:41
ह्या शिर्‍यात एक-दोन चमचे खसखस घाला आणि मग खाऊन बघा.. टोटल विश्रांतीसाठी हा प्रकार करावा. मज्जा म्हणून करु नये.

सर्दी हा शरीराचा, टॉक्सीन्स बाहेर फेकण्याचा उपाय आहे. अशा वेळी शरीराला सहकार्य करणं हिताचं आहे. सर्दी घालवण्यासाठी केलेले उपचार शरीराच्या इनबिल्ट करेक्शन सिस्टमला खिळ घालतात. पहिली गोष्ट, सर्दीला सहकार्य करा, ती शरीर शुद्धीकरणाला मदत करतेयं. तिच्याशी पंगा घेऊ नका. या अ‍ॅटीट्यूडनं ९०% सर्दी बरी होते. शिंका येणं आणि नाक साफ करणं उत्साहानं करा. विरोध आणि चिडचिड सोडून द्या. दुसरी गोष्ट, शरीराचं तापमान कायम ठेवण्यासाठी जमेल तसं गरम पाणी प्या. रात्री झोपतांना आणि सकाळी उठल्यावर तर नक्की प्या. तिसरी गोष्ट, झोपतांना कपाळ, नाक आणि छातीला निलगिरीचं तेल (किंवा विक्स) चोळा. यानं श्वास मोकळा राहून मधे जाग येणार नाही. तुम्हाला सर्दी उपकारक वाटेल आणि दोन-तीन वर्षातनं, ती एकदा कधी तरी येईल तेव्हा तुम्ही तिची मजा घेऊ शकाल.

माहितगार Wed, 08/13/2014 - 20:15
*डीसक्लेमर खालील माहिती व्यक्तीगत अनुभव अथवा ऐकीव असू शकते. वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नव्हे काही उपाय वर दिले आहेतच. सी व्हिटॅमीन इफेक्टीव्ह असतच पण त्या सोबतच टोमॅटो सूप किंवा कढी ही चालू शकेल. बरेच जण गरम पाणी घेतात पण जमल्यास सूप्स त्याच्या थीकनेसमुळे अधीक उत्तम ठरतात. काढ्यांचे विवीध प्रकार आहेतच. आहार घेणे नकोसे होते पण प्रत्यक्षात कॅलरीज आणि प्रोटीन्स वाढवण्याची गरज असू शकते (खास करून स्वाईन फ्लू ची शक्यता टाळण्यात मदत म्हणून कॅलरीज आणि प्रोटीन्स अत्यंत आवश्यक) म्हणून गरम वरण पिणे हाही एक चांगला उपाय. हरबर्‍याच्या दाळीचे विवीध गरम पदार्थ खाताना सहसा त्रास कमी होतो खास करून घसाही धरला असेल तर पापड, फुटाणे अथवा दाळव (याला अजून एक शब्द आहे आठवत नाहीए) भाजून वर किंचीत हळद मीठ जीरे टाकल्यास तोंडाला बरी चव येण्यास मदत होते. तोंड आलेले नसेल आणि हैशी तीखट खवय्ये असालतर तर मिरचीचा भरपूर लसूण+मिरे+लवंग+ दालचीनी आणि हळद (हे सारे तव्यावर परतून) केलेला ठेचा आणि भाकरी. काही लोक खूप पिकलेला पेरू खाण्यास सूचवतात. असाच विश्वास बसणार नाही असा जालीम उपाय म्हणजे किंचीत उपाशी पोटी चिक्कार आईस्क्रीम पाठोपाठ गरम पाणि पिऊन छान झोप घेणे, यात बहुधा हाय कॅलरी लेव्हल मदतीस धावून येत असावी. सातत्याने सर्दीचा त्रास होणार्‍यांना गरम पाण्याने स्नान टाळण्याचाही थंड पाण्याने सल्ला दिला जातो याची येथे नोंद घेता येईल. कॅलरी लेव्हल खास करून मुलांमध्ये वाढवण्यासाठी (आणि मोठ्यांनाही ठिक) मुक्त हस्ताने चॉकलेट्स द्यावीत सोबत गरम पाणी आणि पक्के व्हेजेटरीअन असालतर प्रोटीन लेव्हल वाढण्यासाठी दोन बदाम दोन काजू न मोजता पाव किलो मिक्स ड्रायफ्रूटचा पॅक फस्त करण्याची गरज असू शकते. कच्ची हळद असलेल्या काळात कच्च्या हळदीची राजस्थानी स्टाईल भाजी (पाकर्‍ विभागात मागे अस्मादीकांनी रेसिपी दिली आहे). भाजलेले लसूण हळद गूळ यांची गोळी + हळद दूध हा झोपतानाचा उपाय करत असाल तर हळद गूळ गोळी + हळद दुध घेतल्या नंतर काही न बोलणे अथवा तोंड न उघड्ण्याचे पथ्य पाळावयास हवे नाहीतर हवा तसा परिणाम न मिळण्याची शक्यता असते. आयूर्वेदाच्या बाजूला नस्य नावाची प्रक्रीया असते पण त्या साठी खूपच सिंसीयर आयुर्वेदीक वैद्याची आवश्यकता असते. खासकरून त्या पद्धतीतले कमीत कमी वाफारा अथवा शेकण्याची पद्धत माहित करून घेणे. खूपच जास्त सर्दी असेल तर गरमपाण्याची पिशवी घेऊन सरळ माथा शेकणे इफेक्टीव्ह असू शकते. वारंवार सर्दी होण्याची प्रकृती असेल तर सर्दी पुर्ण गेल्या नंतर अ‍ॅलोपथिक फेमिली फिजीशीयनच्या मदतीने अँटीव्हायरल इंजेक्शन उपयूक्त ठरू शकते असे ऐकुन आहे. * डीसक्लेमर वरील माहिती व्यक्तीगत अनुभव अथवा ऐकीव असू शकते. वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नव्हे.

कंजूस Fri, 08/15/2014 - 13:49
डिस्क्लेमरच्या छत्रीखाली बरीच सावली आहे . हळद गुळचाच तयार पर्याय म्हणजे डेकोफ्सिन गोळया मिळतात .नाव अलोपथिक वाटले तरी आयुर्वेदिक आहे .लहान मुलांच्या सर्दी आणि खासकरून खोकल्यावर चांगला उपाय .अर्धी गोळी चुरडून चार थेँब मधात चाटवायची . नस्य करायचा सोपा आणि सुरक्षित उपाय :कपभर पाण्यात चिमुटभर मीठ विरघळवायचे हे पाणी एका बॉटलमध्ये भरून ठेवणे .आइड्रॉप्स टाकायच्या चोचवाल्या (नॉझल) बाटलीत ठेवले तर उत्तम .डोके मागे करून छताकडे पाहत या बॉटलमधून चार चार थेंब नाकपुडींत तासातासाने टाका .डोळयांतही टाका .चोंदलेले नाक ,कपाळात साठलेली सर्दी लगेच सैल होते .प्रवासात नेण्यास उपयोगी .डोळ्यांत कचरा गेला ,उन्हाने डोळे लाल झाले की चार थेंब टाकले की गारवा येतो .
नमस्कार मिपाकर सर्दी, या जास्तीत जास्त आढळणा-या आजाराने प्रत्येक मानवाला कधी ना कधी, कमी जास्त प्रमाणात ग्रासलेलं असतंच. तर या अतिशय लोकप्रिय आजाराशी वर्षातून एखाद दोनदा माझीही नाकभेट होत असते. मग काही दिवस आम्ही एकमेकांना अजिबात दूर जाऊ देत नाही. एकत्र मिळून शिंकांचे फटाकेही फोडतो. अखेर कंटाळून मग आम्ही सोडतो एकमेकांना. असो. गमतीचा भाग वेगळा. पण या सर्दीवर अनेक उपचारपद्धतीत अनेक उपाय सांगितलेले आहेत, औषधं सांगितलेली आहेत. घरगुतीपासून ते गोळीबारापर्यंत. मला लागू झालेले काही उपाय इथे देत आहे, १) काढा - सर्दी झाली रे झाली की आई, आजीचं हे वाक्य येणारच.

हे मन सैरभैर....!

फिझा ·
लेखनविषय:
हे मन सैरभैर....! मृगजळाच्या मागे धावते तप्त उजाड वाळवंट त्यात …. मोकळं मोकळं निळं आभाळ ढग पांढराही नसे त्यात …. दिसे किनारा कुठलासा , इतक्यात ! …. उडून जाई हे मन सैरभैर ……. खोल खोल दाट काळोख आसवांचे काजवे त्यात … थकली पावलेही अंधारात मऊ मऊ काट्यांची वाट … दिसे कवडसा कुठलासा , इतक्यात ! …. उडून जाई हे मन सैरभैर ……. बरसुनही मुसळधार कधीचे परत दाटुनी आले त्यात …… प्रत्येकाचं भिजणं वेगळं पाऊसही चिंब आज तशात ………. दिसे इंद्रधनू कुठलासा , इतक्यात ! …. उडून जाई हे मन सैरभैर ……. शांत भासतो समुद्र जरी फेकीतो लाटांवर लाट … छोटीच होडी वाचलेली , मोठी नौका गिळंकृत …….

प्रेमाची कहाणी

माम्लेदारचा पन्खा ·

मनीषा Mon, 08/11/2014 - 20:48
प्रथम प्रेम आयुष्यात । जशी जिलबी पाकात । जितके मुरते मनात । गोडी येई ।।२।। __________ प्रेमातही जिलबीला विसरला नाहीत :) छान!

मनीषा Mon, 08/11/2014 - 20:48
प्रथम प्रेम आयुष्यात । जशी जिलबी पाकात । जितके मुरते मनात । गोडी येई ।।२।। __________ प्रेमातही जिलबीला विसरला नाहीत :) छान!
लेखनविषय:
तुम्हा सांगतो लोकहो । लक्ष देऊनी ऐकाहो । बाकी सगळे विसरा हो । पण हे नाही ।।१।। प्रथम प्रेमाची महती । कित्येकांनी सांगितली आधी । संपल्या कितीक दौती । संपली ती शाई ।।२।। प्रथम प्रेम आयुष्यात । जशी जिलबी पाकात । जितके मुरते मनात । गोडी येई ।।२।। प्रत्येकाची वेगळी रीत । कुणी बसते झुरत । कुणी विचारे थेट । नको दिरंगाई ।।३।। कुणा नडते अति घाई । कुणा सहज सफलता येई । कुणी न धडके राही । हाती पायी ।।४।। भाग्यवंतांचे स्वप्न रंगले । उर्वरितांचे हवेत इमले । "ती"चे कुठेतरी जमले । कळलेच नाही ।।५।। आयुष्य जगणे भाग । आपापले शोधिले मार्ग । तरी मन तिचा माग । काढीत राही ।।४।। परिणाम होव