छत्रपती संभाजी महाराजांच्या सुटकेचे प्रयत्न झाले होते काय ?
संभाजी महाराजांना नेत असताना मराठ्यांनी मुघलांच्या सैन्यावर हल्ला करुन राजांची सुटका करायचा प्रयत्न केला होता काय?ऐतिहासिक साधनांत त्याचे उल्लेख नाहीत. संभाजीराजांना पकडून आणल्याचे उल्लेख समकालीन पुराव्यांत बहुत करून फारसी साधनांतले आहेत. मराठी साधनांतील उल्लेख हे तदनंतरच्या राजाराम महाराजांच्या कालखंडांतील बखरींमध्ये आले आहेत. उल्लेख जास्ती नसल्याचे प्रमुख कारण म्हणजे मुघलांची तेव्हा कोल्हापूरपर्यंत फौज असून तिथे छावणीच केली होती शिवाय पन्हाळा आणि खेळण्याला मोर्चे लावले होते. अडचणीची बाब होती ती कोल्हापूरपासून संगमेश्वरपर्यंत जाण्याची. ह्या वाटेत निबीड अरण्ये, दुर्गम घाटवाटा, खोल दर्या असे अडथळे होते. हा प्रदेश शिर्क्यांचा. इथेच गणोजी शिर्क्याने मुकर्रबखानास वाट दाखवली. खानाने राजांवर अचानक झडप घातली. यावेळी राजांजवळ फारसे सैन्य नव्हते. तशाही स्थितीत राजे संगमेश्वराजवळच्या नावडी गावात मुंडण करून व वेष पालटून लपून बसले. तिथेही लढाई होऊन राजांचे सेनापती म्हाळोजीराजे घोरपडे कामी आले. खानाने राजांच्या पायांतील सोन्याच्या तोड्यांवरून राजांस ओळखले व तसेच मळेघाट चढून कोल्हापूर गाठले. हा वघड टप्पा खानाने केवळ २/३ दिवसांत पार केला. पुढे कोल्हापूरला मुघलांची मोठी फौज असल्याने मराठा सैन्याला राजांना सोडवण्याचा प्रयत्न करता आला नाही. ह्याच वेळी खुद्द रायगडालाही झुल्फिकारखानाने मोर्चे लावले होते. कोल्हापूरला पोचल्यानंतरही खानाने फौजेला लगेच पुढची चाल देत बहादुरगड गाठला व पुढचा दुर्दैवी प्रकार घडला.
In reply to संभाजी महाराजांना नेत असताना by प्रचेतस
In reply to संभाजी महाराजांना नेत असताना by प्रचेतस
In reply to घरच्याच भेद्यांचा मराठी by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to सहमत by मोगा
In reply to प्रेमळ सांभाळ by llपुण्याचे पेशवेll
In reply to हो ना ! by मोगा
In reply to करेक्ट by अर्धवटराव
In reply to . by मोगा
In reply to खुले आम द्वंद्व मध्ये by pacificready
In reply to म्हाइत नाइ बॉ ! by मोगा
In reply to . by मोगा
In reply to . by मोगा
In reply to हो ना ! by मोगा
In reply to हो ना ! by मोगा
नायतर ते पुण्याचे भंपक पेशवेमोगॅम्बो, पेशवे भंपक. बाळाजी विश्वनाथांनी व पहिल्या बाजीरावांनी आपल्या पराक्रम व बुद्धिने शिवाजीराजांचे साम्राज्य दिल्लीपर्यंत वाढविले. मस्तानीला बाजीरावांच्या आई गोपिकाबाईचा जास्त विरोध होता. बाजीरावांनंतर नानासाहेबांनाच पेशवेपद मिळाले असते. समशेरबहाद्दरला पेशवेपद कसे काय मिळेल. जेष्ठ पुत्र नानासाहेब असतांना. पानिपतमध्ये झालेले मराठ्यांचे नुकसान माधवराव पेशवेंनी आपल्या 10 वर्षाच्या कारर्कीदित भरून काढले. माधवरावानंतर पेशव्यांमध्ये पराक्रमी व बुद्धिवान पेशवा नसल्यामुळे तसेच सरदारांच्या वतनाच्या हव्यासापायी मराठ्यांच्या साम्राज्याची अधोगती सुरू झाली.
In reply to संभाजी महाराजांना नेत असताना by प्रचेतस
In reply to धन्यवाद by सर्वसाक्षी
In reply to संभाजी महाराजांना नेत असताना by प्रचेतस
In reply to संजय सोनवणींची पोस्ट म्हणजे by प्रचेतस
In reply to हेच म्हणणार होतो by पिवळा डांबिस
In reply to आपले मालोजीराजे कुठे गेले? by कवितानागेश

In reply to पुढच्या महिन्यात ५ तारखेला by सुहास झेले
In reply to मी जातोय ह्या कार्यक्रमाला... by सुहास झेले
In reply to अरेरे !! एवढ्या सुन्दर by खटपट्या
In reply to तिथे ते अपलोड होत नाही, पण by सुहास झेले
In reply to ओके. पण आता ही डीवीडी by खटपट्या
In reply to आमाला पण डिवीडी विकत घेता by काळा पहाड
In reply to पुढच्या महिन्यात ५ तारखेला by सुहास झेले
In reply to छान उपक्रम आहे. by बबन ताम्बे
In reply to +१ by डॉ सुहास म्हात्रे
In reply to श्री संजय सोणवणी यांनी याआधीच by दुश्यन्त
In reply to सहमत,इतिहास अभ्यासक संजय by नानासाहेब नेफळे
In reply to खिक्क्क... by प्रचेतस
In reply to :). असले इतिहास अभ्यासक असले by मृत्युन्जय
In reply to कुणीतरी स्वतःला शाहीर by नानासाहेब नेफळे
In reply to कुणीतरी स्वतःला शाहीर by नानासाहेब नेफळे
In reply to कुणीतरी स्वतःला शाहीर by नानासाहेब नेफळे
In reply to आमच्या गल्लीतला दुसरीतला by मृत्युन्जय
In reply to शिवचरीत्र हा ज्यांचा by नानासाहेब नेफळे
In reply to शिवचरित्राशी ज्यांचा काहिच by मृत्युन्जय
In reply to शिवचरित्राशी ज्यांचा काहिच by मृत्युन्जय
In reply to शिवचरित्राशी ज्यांचा काहिच by मृत्युन्जय
पण बघा त्यातुन काही बोध घेता आला तरफारच अपेक्षा तुम्हाला :P
In reply to शिवचरित्राशी ज्यांचा काहिच by मृत्युन्जय
In reply to शिवचरीत्र हा ज्यांचा by नानासाहेब नेफळे
In reply to >>> शिवचरीत्र हा ज्यांचा by श्रीगुरुजी
In reply to शिवरायांच्या नावे पक्ष by नानासाहेब नेफळे
In reply to >>> शिवरायांच्या नावे पक्ष by श्रीगुरुजी
In reply to त्यांनीच स्वतःच खोटे ठरवले. by नानासाहेब नेफळे
In reply to एका नाटकात by मृत्युन्जय
In reply to ऐतिहासिक विषयातले नाटक आणि by नानासाहेब नेफळे
In reply to घाशीराम कोतवला नाटक आठवतं का by मृत्युन्जय
In reply to सिनेमॅटीक लिबर्टी घ्यायला by नानासाहेब नेफळे
भवानी तलवारीविषयी काय मत आहेहा गैरसमज हिंदुत्ववाद्यांनी पसरवलेला आहे. अशा कुठल्याही घटनेची नोंद नाही. नैतिकता निर्भयता निती या तत्वाने सामान्य माणुसही सर्वाच्च पदी पोचतो याचे शिवाजी उदाहरण आहे, परंतु सगळे समर्थकृपेने आणि देवांच्या कृपेने घडले , त्यामुळेच राजे स्वराज्य निर्मिती करु शकले ,असा समज पसरवून राजांच्या अंगभुत गुणांचे महत्व कमी करण्याचा व पर्यायाने प्रयत्नवादा वर विश्वास असणार्याचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न पोटार्थींकडून केला गेला असण्याची शक्यता आहे.
In reply to सिनेमॅटीक लिबर्टी घ्यायला by नानासाहेब नेफळे
In reply to आजचे पोटार्थी स्वतःच्या by मृत्युन्जय
समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होतेइतिहासात याला कोणताही भक्कम आधार नाही, शिव समर्थ भेट 1673ला झाल्याचा एक पुरावा आहे, परंतु तो समकालीन नाही ,पेशवेकालीन आहे. त्यामुळे समर्थ शिवाजींचे गुरु नव्हते असा निष्कर्ष काढता येतो.
In reply to समर्थ रामदास शिवाजी by नानासाहेब नेफळे
In reply to एका नाटकात by मृत्युन्जय
In reply to त्यांनीच स्वतःच खोटे ठरवले. by नानासाहेब नेफळे
In reply to जल्लां काय कल्लां नाय by पैसा
In reply to जल्लां काय कल्लां नाय by पैसा
In reply to हेच की महाराज फक्त हिंदू by नानासाहेब नेफळे
In reply to अरेच्चा! by पैसा
निदान तुम्हा लोकांच्या फुसक्या भांडणातून त्या महान छत्रपतींना तरी वगळा हो! महान लोकांच्याबद्दल गदारोळ करूनच महान फायदे उपटता येतात ना ?! फुसक्या लोकांबद्दल केलेल्या गदारोळाला कोण काय महत्व देणार, आणि मग फायदा कसा होणार ?! :) :(In reply to हेच की महाराज फक्त हिंदू by नानासाहेब नेफळे
In reply to महाराजांनी समर्थ रामदासांना by मृत्युन्जय
In reply to राजे मुस्लिम राजवटी विरुद्ध by नानासाहेब नेफळे
In reply to जल्लां काय कल्लां नाय by पैसा
In reply to हे बघा by इरसाल
In reply to शिवाजी राजे एक धर्मनिरपेक्ष by नानासाहेब नेफळे
मुस्लीम धर्माच्या विरोधात होते असा दावा करणारे लोक चंद्रराव मोरे खंडोजी खोपडे आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी इत्यादी हिंदूंची राजेँनी केलेली खांडोळी पद्धतशीरपणे लपवून ठेवतात,जर बाबासाहेब पुरंदर्यांबद्दल म्हणत असाल तर त्यांनी त्यांच्या शिवचरित्रामध्ये व्यवस्थित उल्लेख केलेला आहे या लोकांचा. त्यांच्या सैन्यात मुस्लिम लोक होते हेही लिहिलं आहे. शिवाजींनी कधीही कुठल्याही इतरधर्मिय प्रार्थना स्थळाला धक्का पोचवला नाही हेही स्वच्छ लिहिलं आहे. केवळ जात बघून एखाद्या इतिहास अभ्यासकाला शिव्या घालणार्या बिर्गेडी लोकांना हे समजणार कसं?
In reply to हे बघा by इरसाल
In reply to हे बघा by इरसाल
In reply to त्यांनीच स्वतःच खोटे ठरवले. by नानासाहेब नेफळे
In reply to सांग....नान्या..हा प्रसंग कुठल्या नाटकातला ??? by विनोद१८
In reply to देशात घटनेचं राज्य आहे, by नानासाहेब नेफळे
In reply to ता .क .-ब्रिगेडींनी इतिहासाची by नानासाहेब नेफळे
In reply to देशात घटनेचं राज्य आहे, by नानासाहेब नेफळे
In reply to >>> शिवरायांच्या नावे पक्ष by श्रीगुरुजी
ते सांगतात ते शिवचरीत्र खोटे हे कोणी ठरविले? ब्रिगेडींनी की काँ-राकाँच्या पुढार्यांनी?थोडक्यात, मुसलमानांच्या पाटाचं पाणी नानेखानांच्या आडात आलंय.
In reply to ते सांगतात ते शिवचरीत्र खोटे by काळा पहाड
In reply to आमच्या गल्लीतला दुसरीतला by मृत्युन्जय
तत्वाशी प्रामाणिक तर हिटलर सुद्धा होताच की. तत्व चुकीचे होते ही गोष्ट वेगळी.त्याच्या तत्वात चूक काय होते. तो प्रखर राष्ट्रवादी होता.
In reply to तत्वाशी प्रामाणिक तर हिटलर by विजुभाऊ
In reply to तत्वाशी प्रामाणिक तर हिटलर by विजुभाऊ
In reply to तत्वाशी प्रामाणिक तर हिटलर by विजुभाऊ
In reply to गफलत झाली माफ करा मात्र by दुश्यन्त
In reply to संंभाजीराजेंच्या दुर्दैवी by प्रचेतस
In reply to संंभाजीराजेंच्या दुर्दैवी by प्रचेतस
In reply to संंभाजीराजेंच्या दुर्दैवी by प्रचेतस
In reply to रायगडाला मुघलांच्या स्वाधीन by मृत्युन्जय
In reply to संंभाजीराजेंच्या दुर्दैवी by प्रचेतस
In reply to संंभाजीराजेंच्या दुर्दैवी by मनीषा
In reply to हत्येच्या आधीच by पैसा
In reply to नक्की? by मनीषा
In reply to हो by पैसा
In reply to शकावलीतला उल्लेख असा आहे by मनो
In reply to गफलत झाली माफ करा मात्र by दुश्यन्त
In reply to ओ भौ by पैसा
In reply to शिवाय ४० दिवस आता आपल्याला by कवितानागेश
In reply to विश्वास पाटीलांच्या पुस्तकात by खटपट्या
In reply to विश्वास पाटीलांच्या पुस्तकात by खटपट्या
In reply to इतिहास या विषयावर by नानासाहेब नेफळे
In reply to नेफ़ळ्यांशी अशतः सहमत. by प्रचेतस
In reply to टैम्प्लीज! by पैसा
जेव्हा जेव्हा राष्ट्रवादीवाले बर्यापैकी अडचणीत येऊ पहात असतात तेव्हा तेव्हा ते संभाजी ब्रिगेडला 'छ्छू.........' केले जाते आणि ती मंडळी जोमाने एक नवा पुरुषार्थ करायला सज्ज होतात..!
In reply to टैम्प्लीज! by पैसा
एकतर तो धागा वर काढा नायतर दुसरा धागा लिहा!वाचनमात्र झालेला धागा 'वर' कसा हो काढायचा पैअक्का? आम्ही काय सम्पाद्क हाय व्हयं?
In reply to घ्या! by एस
In reply to घ्या! by एस
In reply to ओ भौ by पैसा
In reply to त्यावेळी निर्नायकी अवस्थेमुळे मराठे काही काळ भांबावले असतील. by बबन ताम्बे
In reply to शिवाजी राजांचा इतिहास बघितला तर by अतुल झोड
In reply to शिवाजी राजांचा इतिहास बघितला तर by अतुल झोड
In reply to त्यावेळी निर्नायकी अवस्थेमुळे मराठे काही काळ भांबावले असतील. by बबन ताम्बे
In reply to असा धोरणी, मुत्सुदी असता तरी by मनीषा
In reply to बाय द वे, ना. स. ईनामदारांच्या कादंबरीत.... by बबन ताम्बे
In reply to हे नाविनच आहे . by मनीषा
In reply to असा धोरणी, मुत्सुदी असता तरी by मनीषा
In reply to असा धोरणी, मुत्सुदी असता तरी by मनीषा
In reply to औरंगजेबाचा हा इतका धुर्त पणा by प्रसाद१९७१
In reply to मागच्या अनुभवांवरुन by शिद
In reply to माहितीपुर्ण धागा ! आमच्या by चौथा कोनाडा
In reply to तुळापूर रम्य ठिकाण आहे. by बबन ताम्बे
In reply to तुळापूरला समाधी नसून स्मारक by प्रचेतस
गोविंद गोपाळ ढगोजी मंगोजीया नावावरून एक शंका, आपल्याकडे पूर्वीच्याकाळी naming system कशी असावी असा प्रश्न पडतो. इथे नाव हे दक्षिण भारतीय (तामिळी?) लोकांसारखे वाटतेय.. म्हणजे 'तुमचे नाव, वडिलांचे नाव, आजोबांचे नाव, पणजोबांचे नाव' हे असेच होते का ?
In reply to गोविंद गोपाळ ढगोजी मंगोजी by हाडक्या
In reply to नक्की माहीत नाही ब्वा. by प्रचेतस
In reply to वोक्के.. नहि म्हणजे.. भोसले, by हाडक्या
In reply to एक शक्यता by पैसा
In reply to ढगो मेघो संप्रदाय म्हणजे by आदूबाळ
In reply to तांत्रिक नाही by पैसा
In reply to तुळापूरला समाधी नसून स्मारक by प्रचेतस
In reply to ऐकीव माहिती नुसार, by चौथा कोनाडा
In reply to ऐकीव माहिती नुसार, by चौथा कोनाडा
In reply to ऐकीव माहिती नुसार, by चौथा कोनाडा
In reply to असेच इतर प्रसंग साधर्म्य आणि फरक ? by माहितगार
In reply to एक प्रश्न/ शंका by माहितगार
In reply to या प्रसंगाविषयी by मनो
In reply to या प्रसंगाविषयी by मनो
In reply to शहेनशहा मधे एक वाक्य आहे, by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
१. शिवाजीला मी जाऊ दिलेयात कादंबरीकाराच्या कपोल कल्पनेपलिकडे हाती काय लागते ? मिर्झाराजे जयसिंगा मार्फत दबाव देऊन शिवाजीराजे मांडलीक होतात का ते पहाणे हा सामान्य मुत्सद्देगिरीचा भाग समजा की औरंगजेबाने केला, औरंगजेबाच्या जागी कोणताही बादशहा असता तरीही त्यानेही ते केलेच असते या मुत्सद्देगिरीला जाऊदिले असे स्वतः औरंगजेबसुद्धा म्हणेल की नाही हा प्रश्नच वाटतो. आग्र्यातून सुटकेच्या वेळी शिवाजी महाराजांनी स्वतःची सुटका करून घेतली याला जाऊ दिले म्हणणार का ? म्हणजे की आग्र्यातील कैदेतून पळून जाणार आहे हे औरंगजेबाला बादशहा माहित होते पण औरंगजेबाने मनोरंजन म्हणून शिवाजी महाराजांना जाऊ दिले ? औरंगजेबाने शिवाजीला जाऊ दिले म्हणजे नेमके काय ? :)
२. संभाजीला मी ठार केलेसत्तेच्या संघर्षात जो स्वतःच्या वडील आणि भावंडाशी क्रौर्य दाखवताना मागे पुढे पहाणार नाही. तसेही भारतातील तो काळ मानवाधिकारांचा विचार करणार्यांचा नव्हता, जनता आणि शत्रुच्या अनुयायांवर जरब बसवण्यासाठी हाती आलेल्या शत्रु प्रमुखाला मारणे हि काही अपवाद वगळता त्या काळी सर्वसामान्य बाब नसेल काय ? समजा औरंगजेबाला दक्षिण विजयाच स्वप्न नसतं तरी सुद्धा त्याने संभाजी महाराज म्हणून नव्हे इतरही त्याच तोला मोलाच्या शत्रूशी काही वेगळा व्यवहार केला असता का ? समजा शाहीस्तेखान स्टाईल मध्ये औरंगजेब शिवाजी महाराजांच्या हाती आला असता तर शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला सोडला असता काय ? या बाबीचे शिवाजी महाराजांच्या उत्तर अथवा दक्षिण विजयाच्या स्वप्नाशी एकुण किती नाते राहिले असते. भारताचे पहाडी उत्तरांचल आणि आसाम हे प्रांत मोगलांना कधीच घेता अथवा टिकवता आले नाहीत म्हणून त्यांचा बाकीचा दक्षिण विजय थांबला का ? संभाजी महाराजांच्या काळात निश्चितपणे मराठवाडा आणि बेरार भागात जाऊनही औरंगजेबास नाकी नऊ आणले तरी सुद्धा दिल्लीचा बादशहा दक्षिणेत अधिक खोलवर संभाजी महाराजांच्या नंतर पोहोचला आधी नाही असे असेल तर त्याचे ललितेतर इतिहास संशोधनाच्या साधनातून संदर्भ देऊन लेखन करावयास हवे त्यास कादंबरीचे आधार देऊन तर्क साधणे कितपत योग्य आहे या बद्दल मी साशंक आहे.
३. शाहुला मी आश्रय दिला पण मोकळे सोडले नाही. .......लहानग्या शाहुला आपल्या ताटाखालचे मांजर बनवले तर दक्षिण मुघलांच्या ताब्यात असल्यासारखीच राहील असा त्याचा विचार असावा.असे माझे मत)ज्या औरंगजेब स्वतःच्या बापाच्या ताटाखाली श्वास घेऊ शकला नाही तो शाहू महाराज हत्या केलेल्या शत्रूचा मुलगा ताटाखालचे मांजर बनतील असा खरेच विचार करेल का या बद्दल साशंकता वाटते, नेमकंकारण औरंगजेबच सांगू शकेल तरीही काही कारणच असेल तर १) पडद्यामागून मराठा सरदारांनी अथवा शाहू महाराजांच्या आजोळून रदबदली २) औरंगजेबाच्याच कुटूंबातन झालेली भावनीक रदबदली ३) औरंगजेब म्हातारपणामुळे दयाळू झाला होता (तसे असते तर संभाजी महाराजांवरही गंभीर प्रसंग गुदरला नसता) ४) कोवळ्या वयातील भोसले घराण्याच्या वंशाच्या दिव्यास हात न लावणे म्हणजे संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी अधिक हल्ले होणार नाहीत ५) किंवा महाराष्ट्रातील जनतेची आणि भोसले घराण्याच्या स्वामी भक्तांची अधिक नाराजी न घेणे ६) मराठा सरदारांशी भविष्यकाळात तडजोडीचा प्रसंग आलाच तर मुत्साद्दी वाटाघाटीं साठी ओलीस ठेवणे यापैकी सुद्धा एखादे कारण असू शकेल किंवा एकही नसेल. तरीही >>म्हातारपणाची चाहुल, अंतर्गत फौजेचा दिल्लीला परत जाण्याचा धोशा आणि गमावलेला मुलुख हळुहळु परत जिंकुन घेण्याचा मराठ्यांचा सपाटा आणि त्यातुन औरंगजेबाला आलेली उद्विग्नता आणि कदाचित भविष्यकाळात शहजाद्याची सोय/तरतुद करण्यासाठी हा तर्कही पुरेसा पटत नाही. ज्या स्थितीत संभाजी महाराज आणि कुटूंबीय मोगलांच्या हाती लागले तेव्हा >>गमावलेला मुलुख हळुहळु परत जिंकुन घेण्याचा मराठ्यांचा सपाटा खरेच चालू होता का ? माझ्या हाती संदर्भ साधने नाहीत पण याच धाग्यावर झालेली आधीची चर्चा पाहता औरंगजेबाचा दबाव ढिला पडत नव्हता वाढलेला होता असे प्रथम दर्शनी वाटते त्यामुळे आपल्या या तर्का बाबत साशंकता वाटते.
In reply to तर्कांबद्दल साशंकता by माहितगार
म्हातारपणाची चाहुल, अंतर्गत फौजेचा दिल्लीला परत जाण्याचा धोशा आणि गमावलेला मुलुख हळुहळु परत जिंकुन घेण्याचा मराठ्यांचा सपाटा आणि त्यातुन औरंगजेबाला आलेली उद्विग्नता आणि कदाचित भविष्यकाळात शहजाद्याची सोय/तरतुद करण्यासाठी>गमावलेला मुलुख हळुहळु परत जिंकुन घेण्याचा मराठ्यांचा सपाटामाझ्याकडे इतिहासाची संदर्भ साधने उपलब्ध नाहीत पण संभाजी महाराज आणि त्यांच्या कुटूबींयांना अटक करण्याच्या नेमक्या वेळी औरंगजेबाचे सैन्य स्ट्रॅटेजीकली यशस्वी होताना दिसते असे या धाग्यावरील आधीच्या प्रतिसादातील चर्चांवरून वाटते. संभाजी महाराजांच्या हत्ये नंतर काही वर्षे लोटूनही मराठे पूर्ण नियंत्रणात राहीले नाहीत तर नंतर औरंगजेब उद्वीगन झाला असेल नाही असे नाही परंतु ज्या काळात संभाजी महाराज आणि त्यांचे कुटूंबीय हाती पडले तेव्हा औरंगजेब अथवा त्याचे सरदार उन्मादात असण्याची शक्यता अधिक उद्वीग्नतेची नव्हे. संभाजी महाराजांची हत्या करातानाच्या क्रौर्यात जेवढा जनतेवर जरब बसवणे हा हेतु असू शकेल तेवढाच शत्रूच्या प्रमुखास जेरबंद करण्याचा उन्माद हेही कारण असू शकेल.
In reply to तर्क सांशकता उर्वरीत by माहितगार
In reply to हे माझे मत आहे. मी इतिहास by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
हे माझे मत आहे. मी इतिहास अभ्यासक / संशोधक नाही.मनातले विचार मनात ठेवण्यापेक्षा चर्चा करून कसोटीवर लावून पाहिलेले बरे, मीही आपल्या प्रमाणेच इतिहात रुची तेवढीच ठेवतो, अभ्यासक / संशोधक वगैरे नाही. २१व्या शतकात सर्व दस्तएवज केवळ अभ्यासक अथवा संशोधकांची मक्तेदारी होऊन काही मोजक्याच जणांना उपलब्ध होतात ते ऑनलाईन याची डोळा पाहण्या साठी आणि युनिकोडात सहज शोधणेबल याची हाते शोधण्यासाठी उपलब्ध व्हावयास हवेत. अभ्यासकांची मत विचारात घेतली पाहिजेत पण तर्क हि कुणाची मक्तेदारी नाहीत तुम्ही तुमच तर्क आणि मत बनवू आणि मांडू शकता त्या बद्दल आदरच आहे. अर्थात मला जिथे साशंकता वाटली ती नोंदवली एवढेच. धन्यवाद
In reply to अगदी ठिकाय, इट इज परफेक्टली ओके by माहितगार
मनातले विचार मनात ठेवण्यापेक्षा चर्चा करून कसोटीवर लावून पाहिलेलेपटले म्हणुन तर मिपावर येत असतो
संभाजी महाराजांना नेत असताना