मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्मायली जीवन माझे

अत्रुप्त आत्मा ·

In reply to by प्रचेतस

आंssss दूष्ट ह्ह्त्ती! :-/ ही जिल्बी.. मि.पा. स्मायली जीवंत होत न्हाइत म्हनून टाकलीया! म्हनुन ही स्मायलीवरच हाय! मग तुम्मी कै म्हना! lllllllllllllllluuuuuu http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif

In reply to by प्रचेतस

@अहो पण तुम्हाला इतर जिलब्यांची आपलं स्मायलींची काय कमी. >> काहिही कळत नै या हत्तीला! माझी मिपा स्मायलीतली ही :-/ मागे बघून जीभ काढणारी अत्यंत लाडकी स्मायली दुसरीकडे मिळत नाही ना मग! :-/ मोठेकान डोकंमहान हत्ती! :-/

aai Adwait baba bhel chinese bhel आरोग्यदायी पाककृती कॉकटेल रेसिपी कोडाईकनाल गरम पाण्याचे कुंड प्रवासवर्णन बालसाहित्य भूछत्री
=))

पैसा 12/04/2015 - 21:35
मिपाच्या स्मायल्या हरवल्यात पण अत्रुप्ताच्या स्मायल्या बघून जीव त्रुप्त झाला! :)

नाखु 13/04/2015 - 09:17
फटुग्राफर म्हणतो स्माईल प्लिज बुवा-वाचक म्हणतात स्माईली प्लिज. ========================= बाकी अगोबा नक्की तुमच्या लेखनावर फिदा आहेत का स्माईलींवर सुद्धा त्यांचा "कटाक्ष" आहे याचा खुलासा व्हावा ही विनंती. खफपडीक्संघ्संचालित्खरवहीअवलोकनंतर्गतअवासाद्प्रतीसाद्बाण्प्रेक्षक संघातर्फे शंकानिरसनार्थ मिपावाचक हितार्थ प्रसारीत.

खफपडीक्संघ्संचालित्खरवहीअवलोकनंतर्गतअवासाद्प्रतीसाद्बाण्पेक्षक संघ
सगळ्या कार्यकर्त्यांची नावं लिहिलियेत का चुकुन संघटनेच्या नावाऐवजी? ;)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नाखु 13/04/2015 - 09:11
विग्रह करण्याचे हक्क बॅट्याकडे आहेत तेव्हा पहिलं त्याला भेटून अर्थासहीत सटीप माहीती मिळवा ही विनंती. स्वगत बॅट्या कशाकशाचे हक्क राखून ठेवील ते "स्माईली-देवाला" सुद्धा ठाऊक नाही.

रचना आवडली. मिपावरील लेखनप्रकारांत स्मायलीरसाचा समावेश केला जाण्यावर विचार व्हावा अशी विनंती करतो.

In reply to by अत्रुप्त आत्मा

बॅटमॅन 13/04/2015 - 17:19
दू दू पांडू..,दांडुही जुळेल..आणू काय?
तरीच म्हटलं, पांडूचा इशय निगल्यावरती दांडू कसा काय नाय आलाव अजून ;) या प्रतिसादाकडचे दुर्लक्ष बरीक खरेच बोलके हां ;)

In reply to by प्रचेतस

आंssss दूष्ट ह्ह्त्ती! :-/ ही जिल्बी.. मि.पा. स्मायली जीवंत होत न्हाइत म्हनून टाकलीया! म्हनुन ही स्मायलीवरच हाय! मग तुम्मी कै म्हना! lllllllllllllllluuuuuu http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif

In reply to by प्रचेतस

@अहो पण तुम्हाला इतर जिलब्यांची आपलं स्मायलींची काय कमी. >> काहिही कळत नै या हत्तीला! माझी मिपा स्मायलीतली ही :-/ मागे बघून जीभ काढणारी अत्यंत लाडकी स्मायली दुसरीकडे मिळत नाही ना मग! :-/ मोठेकान डोकंमहान हत्ती! :-/

aai Adwait baba bhel chinese bhel आरोग्यदायी पाककृती कॉकटेल रेसिपी कोडाईकनाल गरम पाण्याचे कुंड प्रवासवर्णन बालसाहित्य भूछत्री
=))

पैसा 12/04/2015 - 21:35
मिपाच्या स्मायल्या हरवल्यात पण अत्रुप्ताच्या स्मायल्या बघून जीव त्रुप्त झाला! :)

नाखु 13/04/2015 - 09:17
फटुग्राफर म्हणतो स्माईल प्लिज बुवा-वाचक म्हणतात स्माईली प्लिज. ========================= बाकी अगोबा नक्की तुमच्या लेखनावर फिदा आहेत का स्माईलींवर सुद्धा त्यांचा "कटाक्ष" आहे याचा खुलासा व्हावा ही विनंती. खफपडीक्संघ्संचालित्खरवहीअवलोकनंतर्गतअवासाद्प्रतीसाद्बाण्प्रेक्षक संघातर्फे शंकानिरसनार्थ मिपावाचक हितार्थ प्रसारीत.

खफपडीक्संघ्संचालित्खरवहीअवलोकनंतर्गतअवासाद्प्रतीसाद्बाण्पेक्षक संघ
सगळ्या कार्यकर्त्यांची नावं लिहिलियेत का चुकुन संघटनेच्या नावाऐवजी? ;)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नाखु 13/04/2015 - 09:11
विग्रह करण्याचे हक्क बॅट्याकडे आहेत तेव्हा पहिलं त्याला भेटून अर्थासहीत सटीप माहीती मिळवा ही विनंती. स्वगत बॅट्या कशाकशाचे हक्क राखून ठेवील ते "स्माईली-देवाला" सुद्धा ठाऊक नाही.

रचना आवडली. मिपावरील लेखनप्रकारांत स्मायलीरसाचा समावेश केला जाण्यावर विचार व्हावा अशी विनंती करतो.

In reply to by अत्रुप्त आत्मा

बॅटमॅन 13/04/2015 - 17:19
दू दू पांडू..,दांडुही जुळेल..आणू काय?
तरीच म्हटलं, पांडूचा इशय निगल्यावरती दांडू कसा काय नाय आलाव अजून ;) या प्रतिसादाकडचे दुर्लक्ष बरीक खरेच बोलके हां ;)
स्मायली जीवन माझे http://www.freesmileys.org/smileys/smiley-happy004.gif ताजे...स्मायली जीवन माझे! http://www.sherv.net/cm/emo/funny/1/running-around-smiley-emoticon.gif धागा असो प्रति साद असू दे सावकाश किंवा घाई असू दे कुणी हसो अथवा तो रुसु दे, देत पुढे मज जाणे ! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-312.gif स्मायली...

<< पंगत- नवमीपाकरांची - भाग १>>>

जेपी ·

हॉटेलात आल्याआल्या "तुम्हाला १ संदेश आला आहे" अशी पाटी दिसली आणी काळजात धस्स ! झाल. ( या व्यनी चा हल्ली मि धसकाच घेतलाय. सारखी भिती वाटते संम चा तंबी देणारा निरोप आला कि काय
ख्या ख्या ख्या....... ;-) अवांतर- जरा मोठा भाग टाक रे... पुढचं आंदोलन कधी?

आपले तर ठरले होते ना? की नक्की काही झाल्याशिवाय इथे काही टाकायचे नाही म्हणून... कुणाची दात-दुखी ऐनवेळी सुरु होईल, ते सांगता येत नाही. असो, संध्याकाळी भेटूच...

अजया 06/11/2014 - 12:53
हॉटेलात आल्याआल्या "तुम्हाला १ संदेश आला आहे" अशी पाटी दिसली आणी काळजात धस्स ! झाल. ( या व्यनी चा हल्ली मि धसकाच घेतलाय. सारखी भिती वाटते संम चा तंबी देणारा निरोप आला कि काय)
जेपी भौना वाटदिवसाच्या शुबेच्चा अाणि पुस्प्गुच्च!! =))

In reply to by टवाळ कार्टा

स्वप्नज 06/11/2014 - 17:45
टकाजी, संपादकीय म्हणायचे असेल तर ५ * लिहा ***** असे. *** म्हणजे ३ अक्षरी शब्द वाटतो. बादवे *** मधला तिसरा * दीर्घ ना हो....

गवि 06/11/2014 - 12:59
तंबी वापरा धागा लांबवा... आय मीन धागा वाचवा..

In reply to by जेपी

>>>>> पुडच्या भागात वाट लावु का संमची. जेपी इकडे तिकडे वेळ घालवन्यापेक्षा. चांगलं काहीतरी लिहा. पाहा कसं जमतं ते ! -दिलीप बिरुटे.

कंजूस 06/11/2014 - 19:02
कुटं कुटं भेटायचं ,कुणाकुणाची वाट लावायची, काही गुप्त फावण्यांना व्यनी०कुरून बुलवून फिटा बांधणार, घाम-फुटल-छाप-जबर्या-मेन्यु बी हाय, फारच गूढ हुत चाललंया फंगत-परकरण. यिक इचारतो. मुंब्हई -फुणेकर यिणार म्हंजी कार्ल्याला हाय का? नवमिपाकऱ्हांची सोभा न्हाई ना करणार मुरल्याली लोकं? अगुदर तारीक कळीवल्यास तय्यारी कुरून ठिवतो.{आपला नम्र की काय कदी लिवतात ते }किरपाभिलाषी कंजूस.

कंजूस 06/11/2014 - 20:17
आमची ऱ्हास ऱ्हुच्चिक.हाकडि धेखा लेकिन न्हांगी न्हाई धेखा ।या सहयादऱ्हीच्या धुंड्या धुंड्याखाली असतोया हाम्ही .घाम फुटला तर पंखा हाई, न्हांगी ल्हागली तर हिलिकोपटरच बुलवावं ल्हागतंया .

@ जेपी:- सरजी,कसली पंगत ? केंव्हा होणार आहे ? कुठे होणार आहे ? कोणकोण येणार आहे ? मुवि:- जेपी, आजुन काहि पुर्ण तयारी झाली नाहि.मी आणी पुणेकर अत्रुप्त आत्मा आयोजक आहोत. आज रात्री माझी अत्रुप्त आत्मा यांच्या सोबत (प्लँचेट नावाच्या http://www.sherv.net/cm/emoticons/christian/small-angel-smiley-emoticon.gif प्लॅन चॅटवर) मिटींग आहे >>> असं पायजे! :D आंम्ही प्लँचेटवर(बोलावले तर.. ;) ) भेटतो..! http://www.sherv.net/cm/emoticons/rage/troll-typing-by-feet-smiley-emoticon.gif

In reply to by खटपट्या

सतिश गावडे 07/11/2014 - 00:15
अहो ते स्वतःच अत्रुप्त आत्मा आहेत. भुताटकी आणायला त्यांना काही विशेष काही करावे लागत असेल असं वाटत नाही. भुतांना बोलवायचे दोन चार मंत्रही त्यांना माहिती असतील. :)

चांगलं येतंय, आवडतंय. भाग अजून थोडे मोठे टाकता येतील तर बघा.... अवांतरः तुम्ही दिलेल्या लिंका वापरून माझेच ते पूर्वीचे दोन भाग आज बर्‍याच काळानंतर वाचले. मिपावरच्या आता नसलेल्या, असलेल्या आणि असून दुरावलेल्या मित्रांच्या आठवणीने मन खूप सुखावलं! एखाद्या खूप जुन्या अत्तराचा कडवट-गोड वास घेतांना मन सुखावतं, तसंच! तो अनुभव दिल्याबद्दल अनेक धन्यवाद!!

In reply to by पिवळा डांबिस

स्पंदना 07/11/2014 - 03:24
अतिशय सुरेख प्रतिसाद. बघा जेपी हे अस लिहायच असत, तुमच्या धाग्यातल्या लेखणापेक्षा हा प्रतिसाद अतिशय सुंदर वाटला. शिका जरा, आणि लिहा असल काहीतरी. नाहीतर एका दिवसात स्टार बनायच्या कल्पनाविश्वात खरोखरचे तारे दिसायचे.

जेपी 07/11/2014 - 10:18
१)जेपी भौना वाटदिवसाच्या शुबेच्चा अाणि पुस्प्गुच्च!! २)जेपी इकडे तिकडे वेळ घालवन्यापेक्षा. चांगलं काहीतरी लिहा. पाहा कसं जमतं ते ! -दिलीप बिरुटे. ३) वल्लीदा चा प्रतिसाद काढला गेला. जरा स्पष्टच बोला की नेमक काय चुकल. आडुन बोलायची सवय नाही , त्यामुळे आडुन बोललेले कळ्त पण नाही. आणखीन एक. प्रतिसाद आवडला. aparna akshay - Fri, 07/11/2014 - 03:24 अतिशय सुरेख प्रतिसाद. मलाही प्रतिसाद आवडला. बघा जेपी हे अस लिहायच असत, हम्म, पिडां काकाला जितका अनुभव आसेल तेव्हढ माझ वय हि नाहि. तुमच्या धाग्यातल्या लेखणापेक्षा हा प्रतिसाद अतिशय सुंदर वाटला. बरोबर आहे. पण सगळ्यानां चागंल लिहिता यायला पायजे आस काहि नसत ना. शिका जरा, आणि लिहा असल काहीतरी. हम्म प्रयत्न करतो. नाहीतर एका दिवसात स्टार बनायच्या कल्पनाविश्वात खरोखरचे तारे दिसायचे. याचा आणी लेखाचा काय सबंध. स्टार लोकांना ईथे लिहायसाठी काय मानधन मिळत का ?

जेपी 08/11/2014 - 07:39
दुसर्याच्या शेकोटीवर शेकत बसु नये.भडका उडाल्यास पोळण्याचा संभव असतो. जमल्यास स्वत: शेकोटी पेटवावी पायजे असल्यास लाकड (पक्षी-काड्या) घेऊन येतो.

उगाचच शेकोट्या पेटवायची जरूर नाही. जेपींचा हा पहिला भाग आम्हाला आवडला आहे. किंबहुना ते पुढचे भाग कधी टाकतात या प्रतिक्षेत आम्ही आहोत. बाकी प्रत्येक लेखकाची स्टाईल निरनिराळी असते. अपर्णाने केलेल्या सूचना या कळकळीने केल्यात असं आम्हाला वाटलं (आता कोल्हापूरकरीण असल्याने जरा तिखट थोडं जास्त असायचंच!! ;) त्याला विलाज न्हायी!!) तेंव्हा जेपी, तुम्ही या प्रतिसादांच्या युद्धात न गुंतता पुढले भाग लवकर टाकावेत हे उत्तम! प्रतिक्षेत आहे....

एस 09/11/2014 - 22:56
अच्छा असंय होय? मला आधी द्वितिया, तृतिया, चतुर्थी,..., अष्टमी, असली 'नवमी'ची पंगत वाटली! नवमीला पाखरं बोलावलीत की काय अशा धास्तीनेच धागा उघडला! ;-)

हॉटेलात आल्याआल्या "तुम्हाला १ संदेश आला आहे" अशी पाटी दिसली आणी काळजात धस्स ! झाल. ( या व्यनी चा हल्ली मि धसकाच घेतलाय. सारखी भिती वाटते संम चा तंबी देणारा निरोप आला कि काय
ख्या ख्या ख्या....... ;-) अवांतर- जरा मोठा भाग टाक रे... पुढचं आंदोलन कधी?

आपले तर ठरले होते ना? की नक्की काही झाल्याशिवाय इथे काही टाकायचे नाही म्हणून... कुणाची दात-दुखी ऐनवेळी सुरु होईल, ते सांगता येत नाही. असो, संध्याकाळी भेटूच...

अजया 06/11/2014 - 12:53
हॉटेलात आल्याआल्या "तुम्हाला १ संदेश आला आहे" अशी पाटी दिसली आणी काळजात धस्स ! झाल. ( या व्यनी चा हल्ली मि धसकाच घेतलाय. सारखी भिती वाटते संम चा तंबी देणारा निरोप आला कि काय)
जेपी भौना वाटदिवसाच्या शुबेच्चा अाणि पुस्प्गुच्च!! =))

In reply to by टवाळ कार्टा

स्वप्नज 06/11/2014 - 17:45
टकाजी, संपादकीय म्हणायचे असेल तर ५ * लिहा ***** असे. *** म्हणजे ३ अक्षरी शब्द वाटतो. बादवे *** मधला तिसरा * दीर्घ ना हो....

गवि 06/11/2014 - 12:59
तंबी वापरा धागा लांबवा... आय मीन धागा वाचवा..

In reply to by जेपी

>>>>> पुडच्या भागात वाट लावु का संमची. जेपी इकडे तिकडे वेळ घालवन्यापेक्षा. चांगलं काहीतरी लिहा. पाहा कसं जमतं ते ! -दिलीप बिरुटे.

कंजूस 06/11/2014 - 19:02
कुटं कुटं भेटायचं ,कुणाकुणाची वाट लावायची, काही गुप्त फावण्यांना व्यनी०कुरून बुलवून फिटा बांधणार, घाम-फुटल-छाप-जबर्या-मेन्यु बी हाय, फारच गूढ हुत चाललंया फंगत-परकरण. यिक इचारतो. मुंब्हई -फुणेकर यिणार म्हंजी कार्ल्याला हाय का? नवमिपाकऱ्हांची सोभा न्हाई ना करणार मुरल्याली लोकं? अगुदर तारीक कळीवल्यास तय्यारी कुरून ठिवतो.{आपला नम्र की काय कदी लिवतात ते }किरपाभिलाषी कंजूस.

कंजूस 06/11/2014 - 20:17
आमची ऱ्हास ऱ्हुच्चिक.हाकडि धेखा लेकिन न्हांगी न्हाई धेखा ।या सहयादऱ्हीच्या धुंड्या धुंड्याखाली असतोया हाम्ही .घाम फुटला तर पंखा हाई, न्हांगी ल्हागली तर हिलिकोपटरच बुलवावं ल्हागतंया .

@ जेपी:- सरजी,कसली पंगत ? केंव्हा होणार आहे ? कुठे होणार आहे ? कोणकोण येणार आहे ? मुवि:- जेपी, आजुन काहि पुर्ण तयारी झाली नाहि.मी आणी पुणेकर अत्रुप्त आत्मा आयोजक आहोत. आज रात्री माझी अत्रुप्त आत्मा यांच्या सोबत (प्लँचेट नावाच्या http://www.sherv.net/cm/emoticons/christian/small-angel-smiley-emoticon.gif प्लॅन चॅटवर) मिटींग आहे >>> असं पायजे! :D आंम्ही प्लँचेटवर(बोलावले तर.. ;) ) भेटतो..! http://www.sherv.net/cm/emoticons/rage/troll-typing-by-feet-smiley-emoticon.gif

In reply to by खटपट्या

सतिश गावडे 07/11/2014 - 00:15
अहो ते स्वतःच अत्रुप्त आत्मा आहेत. भुताटकी आणायला त्यांना काही विशेष काही करावे लागत असेल असं वाटत नाही. भुतांना बोलवायचे दोन चार मंत्रही त्यांना माहिती असतील. :)

चांगलं येतंय, आवडतंय. भाग अजून थोडे मोठे टाकता येतील तर बघा.... अवांतरः तुम्ही दिलेल्या लिंका वापरून माझेच ते पूर्वीचे दोन भाग आज बर्‍याच काळानंतर वाचले. मिपावरच्या आता नसलेल्या, असलेल्या आणि असून दुरावलेल्या मित्रांच्या आठवणीने मन खूप सुखावलं! एखाद्या खूप जुन्या अत्तराचा कडवट-गोड वास घेतांना मन सुखावतं, तसंच! तो अनुभव दिल्याबद्दल अनेक धन्यवाद!!

In reply to by पिवळा डांबिस

स्पंदना 07/11/2014 - 03:24
अतिशय सुरेख प्रतिसाद. बघा जेपी हे अस लिहायच असत, तुमच्या धाग्यातल्या लेखणापेक्षा हा प्रतिसाद अतिशय सुंदर वाटला. शिका जरा, आणि लिहा असल काहीतरी. नाहीतर एका दिवसात स्टार बनायच्या कल्पनाविश्वात खरोखरचे तारे दिसायचे.

जेपी 07/11/2014 - 10:18
१)जेपी भौना वाटदिवसाच्या शुबेच्चा अाणि पुस्प्गुच्च!! २)जेपी इकडे तिकडे वेळ घालवन्यापेक्षा. चांगलं काहीतरी लिहा. पाहा कसं जमतं ते ! -दिलीप बिरुटे. ३) वल्लीदा चा प्रतिसाद काढला गेला. जरा स्पष्टच बोला की नेमक काय चुकल. आडुन बोलायची सवय नाही , त्यामुळे आडुन बोललेले कळ्त पण नाही. आणखीन एक. प्रतिसाद आवडला. aparna akshay - Fri, 07/11/2014 - 03:24 अतिशय सुरेख प्रतिसाद. मलाही प्रतिसाद आवडला. बघा जेपी हे अस लिहायच असत, हम्म, पिडां काकाला जितका अनुभव आसेल तेव्हढ माझ वय हि नाहि. तुमच्या धाग्यातल्या लेखणापेक्षा हा प्रतिसाद अतिशय सुंदर वाटला. बरोबर आहे. पण सगळ्यानां चागंल लिहिता यायला पायजे आस काहि नसत ना. शिका जरा, आणि लिहा असल काहीतरी. हम्म प्रयत्न करतो. नाहीतर एका दिवसात स्टार बनायच्या कल्पनाविश्वात खरोखरचे तारे दिसायचे. याचा आणी लेखाचा काय सबंध. स्टार लोकांना ईथे लिहायसाठी काय मानधन मिळत का ?

जेपी 08/11/2014 - 07:39
दुसर्याच्या शेकोटीवर शेकत बसु नये.भडका उडाल्यास पोळण्याचा संभव असतो. जमल्यास स्वत: शेकोटी पेटवावी पायजे असल्यास लाकड (पक्षी-काड्या) घेऊन येतो.

उगाचच शेकोट्या पेटवायची जरूर नाही. जेपींचा हा पहिला भाग आम्हाला आवडला आहे. किंबहुना ते पुढचे भाग कधी टाकतात या प्रतिक्षेत आम्ही आहोत. बाकी प्रत्येक लेखकाची स्टाईल निरनिराळी असते. अपर्णाने केलेल्या सूचना या कळकळीने केल्यात असं आम्हाला वाटलं (आता कोल्हापूरकरीण असल्याने जरा तिखट थोडं जास्त असायचंच!! ;) त्याला विलाज न्हायी!!) तेंव्हा जेपी, तुम्ही या प्रतिसादांच्या युद्धात न गुंतता पुढले भाग लवकर टाकावेत हे उत्तम! प्रतिक्षेत आहे....

एस 09/11/2014 - 22:56
अच्छा असंय होय? मला आधी द्वितिया, तृतिया, चतुर्थी,..., अष्टमी, असली 'नवमी'ची पंगत वाटली! नवमीला पाखरं बोलावलीत की काय अशा धास्तीनेच धागा उघडला! ;-)
मुळ प्रेरणा :- पिवळा डाबिंस यांचे हे दोन लेख.भाग १ आणी भाग २ डिसक्लेमियरः- १) सदरिल लेखातिल पात्रे जरी खरी असली तरी प्रसंग काल्पनीक आहे. भविष्यात आसे काहि घडल्यास जबाबदारी माझी नाहि. २) सर्वानीं हलके घ्यावे.

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

मुक्त विहारि ·

In reply to by स्पार्टाकस

तुमच्या भारतवारीच्या तारखा पक्क्या झाल्या की मुविंना संपर्क साधा. ते भारतात नसल्यास मिपावर धागा उघडून प्रस्ताव मांडा. शनिवार रविवार अथवा सुटीचा दिवस असेल अन ठिकाण सोयिस्कर / मध्यवर्ती असल्यासा मोठ्या संख्येने मिपाकर येतील. जून महिन्यात माझ्या सुदैवाने एका अविस्मरणिय कट्ट्यामध्ये सहभागी होता आले.

कंजूस 06/10/2014 - 07:51
या सर्व लेखनप्रकारांतील विषयांवर कट्ट्यावर चर्चा करण्याइतपत मिपाकर 'समंजस' आहेत म्हणून हा लेखनविषयकपंक्तिप्रपंच आहे.

स्पार्टाकस 06/10/2014 - 09:25
बहुतेक १५ ते २७ डिसेंबर या काळात मी कल्याण - डोंबिवली - ठाणे - पुणे या चारही ठिकाणी असेन :). अर्थात अद्याप काहीच नक्की नाही, पण नक्की झालं की कळवतो.

सस्नेह 06/10/2014 - 14:49
पुणेकर लक्ष्मणरेषेच्या बाहेर जायला घाबल्तात वाट्टं !

भाते 06/10/2014 - 15:58
मुवि, एक शंका! शनिवारी १८ तारखेला रात्री नंदी पॅलेसमध्ये अर्थातच 'पक्षी तीर्थ कट्टा' केल्यावर दुसऱ्या दिवशी (असल्यास) सकाळी ठाणे कट्टा कसा जमणार? ठाणे कट्टयाची तारिख (उत्सवमुर्तींच्या सोयीनुसार) बदलली असल्यास छानच! दोन्ही, डोंबिवली आणि ठाणे, कट्टयाला यायला मला आवडेल. माझ्या माहितीप्रमाणे नंदी पॅलेसला होणारा हा मिपाचा चौथा किंवा पाचवा कट्टा असेल. आता या कट्टयाचे नियमित कट्टेकरी सुध्दा माहित झालेत. मुवि, कंजूसकाका, विनोद१८, भ ट क्या खे ड वा ला, शैलेंद्र, डॉ खरे आणि मी. यावेळी याखेरीज इतर आणखी मिपाकर कट्टयाला येतील अशी अपेक्षा आहे. :)

In reply to by भाते

अजून एक डोंबोलीकर नुकतेच मिपाकर झाले आहेत. त्यांच्या सन्मानार्थ आणि आमचे एक ध्येय पुर्ण झाले, त्यानिमित्ताने कट्टा आहे.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

भाते 06/10/2014 - 20:03
मिपाकरांचे कट्टे होतात ते एकमेकांना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला. खादाडी दुय्यम असते. कट्टा हा एकमेकांना भेटण्यासाठी गप्पा मारण्यासाठी असतो, खादाडीसाठी नाही. केवळ 'तीर्थप्राशन' आणि 'पक्षीभक्षण' यासाठी मिपा कट्टा नक्कीच होत नाही. खादाडीमध्ये शाकाहारी पदार्थ सुध्दा मागवले जातातच आणि तुम्ही फळांचा रस मागवल्यास कोणीही हरकत घेणार नाही. वर नमुद केलेल्या मिपाकारांत पक्षी आणि तीर्थ न घेणारे मिपाकर सुध्दा आहेत! तुम्ही याअगोदर मिपाकट्टा अनुभवला आहे का हे माहित नाही, पण नंदी पॅलेस कट्टयाला तुमची गैरसोय नक्कीच होणार नाही.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

सुबोध खरे 06/10/2014 - 23:54
पंखा साहेब, मी तीर्थ प्राशन करीत नाही परंतु तरीही मी सर्व कट्ट्यावर आनंदात हजेरी लावतो. चिंता नसावी. तुम्ही राहता कुठे ?

In reply to by माम्लेदारचा पन्खा

ठाणा मग डॉ खरे असतीलच तुमच्या सोबत ठाण्यापर्यंत गाडीत गप्प्पा मारतांना वेळ कसा जाईल कळणार सुद्धा नाही

In reply to by निनाद मुक्काम …

आम्ही डॉ.खर्‍यांच्या बरोबर डोंबोलीला बसलो.जोडीला नुलकर होते आणि मग अंबरनाथला भटक्या खेडवाला आले.अंबरनाथ ते कर्जत हा प्रवास केंव्हा पूर्ण झाला ते समजले पण नाही.

ठाणे कट्ट्याचे उत्सवमुर्ती १९ ता.ला ठाण्यात येत आहेत. कट्ट्याची जागा. ट्विन्स, ठाणे (पुर्व) दिनांक : १९ ऑक्टोबर. वेळ : दुपारी ११:३० शाकाहारी आणि अपेय-पान नाही. (रविवार असून देखील....) आता सुत्रे ठाणेकरांकडे.....

भाते 06/10/2014 - 22:47
गुगलवरून शोध घेतल्यावर ट्विन्स संबंधी ही माहिती मिळाली. आता कट्टा नियोजन अधिकारी मुक्त विहारि किंवा उत्सवमुर्ती यावर जास्त माहिती देतील. उत्सवमुर्तींकडुन ठाणे कट्टयाचा अधिकृत धागा कधी येणार? :)

In reply to by भाते

बादवे, उत्सवमुर्ती सध्या इतर गडबडीत असल्याने ते इथे येतीलच असे नाही.... पण ते ठाण्यात मात्र नक्कीच दर्शन देणार आहेत.

पुणे कट्ट्याचे उत्सवमुर्ती (श्री. प्रभाकर पेठकर) यांची ऑक्टोबर मधली भारतवारी रद्द झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबरमधला पुणे कट्टा आता, प्रभाकर पेठकर, भारतात आल्यानंतर. तसदी बद्दल क्षमस्व....

In reply to by मुक्त विहारि

धन्या 11/10/2014 - 23:04
पेठकर काका पुण्याला आल्यावर कटटा करुच. मात्र तुम्हीही या की पुण्याला. तुमच्यासाठीही कट्टा करु.

In reply to by मुक्त विहारि

शशिकांत ओक 11/10/2014 - 23:08
मुवि, वाटले की घारापुरच्या लेण्यापहायला गेलो असता झालेली ओळख पुण्यात कट्ट्याच्या निमित्ताने आणखी गाढ होईल...

कंजूस 12/10/2014 - 06:42
एकच कट्टा लोणावळ्याला केला तर सर्वाँनाच (पुणे+दादरपर्यँतचे मिपाकर)सोयीचे होईल का ? माहितगार जागा (खादाडी हॉटेल )सुचवतीलच. टाईमपासला रायवूडपार्क स्टेशनजवळ आहेच. डेक्कन इक्स आणि कोयनाची जाण्याची(१८ आणि १९) रेझ० आहेत येण्याची नाहीत. गार हवा हे आकर्षण (मुंब ईकरांसाठी).

In reply to by कंजूस

रेवती 12/10/2014 - 22:25
कंजूसराव, पुण्याहून लोणावळ्याला सहज जाऊन यायचे असेल ट्रेनने, तर बरे जेवणगृह सांगता येईल का? म्हणजे लोणावळ्याला जाणे, जेवणे, चिक्की खरेदी, परत ट्रेनने पुणे!

In reply to by रेवती

कंजूस 13/10/2014 - 08:46
रेवती ,आम्हाला इकडून डोंबिवलीहून एक दिवसीय ट्रीपसाठी लोणावळा फार सोयिचे वाटते रे० रेझ०करून थोडी गारहवा खाऊन वेळेत(X traffic) परत येण्याची खात्री असते. खंडाळा राजमाची पॉईंट अथवा लायन/टायगर पॉईंट ला जाऊन येतो. जेवणाच्या 'गुजराती थाळी' मिळणाऱ्या एका हॉटेलात नेहमी रांग पाहतो परंतू तिकडे जाण्याचा योग आला नाही. नाश्त्यासाठी मुं०पुणे रोडवर एक दोन आहेतच पण कुमारप्लाझा महागडा आहे. चिक्कीसाठी काही नैशनल आणि बाकी सारे मगनलाल. नीरा चांगली मिळते. तुमच्या पुण्याहून इकडे येण्यास लोणावळा लोकल आहेतच. परतताना मात्र पावणे चार नंतरच्या गाड्यांना फार गर्दी असते.पुणे गारच असल्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्त इकडे येण्याचे प्रयोजन नसावे हे समजू शकतो.

In reply to by प्रचेतस

कुठेही जायला मी तयार आहे.. भाजे लेणी जर डोंबोलीहून एका दिवसांत होत असतील तर फार उत्तम... मी सहकुटुंब येईन...

In reply to by मुक्त विहारि

प्रचेतस 13/10/2014 - 09:24
एका दिवसांत अगदी निवांतपणे होतात. तुम्ही तिकडून इंद्रायणीने लोणावळा गाठा, तिथून कनेक्टिंग लोकलने पुढचेच स्टेशन मळवली. मळवलीतून जेमतेम २०/२५ मिनिटाच्या वाटचालीने भाजे गाव. अगदी निवांतपणे तासाभरात लेणी पाहून दुपारी १ वाजेपर्यंत परत लोणावळा गाठता येते.

In reply to by मुक्त विहारि

कंजूस 13/10/2014 - 11:06
1)भाजे लेणी +लोहगड २)भाजे +विसापूर असे मी एका दिवसात केले आहे. परंतू लेणी /गड असे विषय काढले की बरेच जण गळतात अथवा ऐनवेळी फार फरफट वाटली की दोन गट पडतात म्हणून मी हे सुचवले नव्हते. मी येण्यास तयार आहे. लायन/टायगर पॉइंट सुध्दा लोणावळ्याहून अगदी सहज होते {हातपाय न हालवता} .

In reply to by कंजूस

सुबोध खरे 13/10/2014 - 11:30
कंजूस साहेब लोणावळ्याहून परत कसे यायचे ते सांगा. कारण डेक्कन एक्सप्रेस/ कोयना ला लैच गर्दी असते. दुसरा मार्ग काय आहे? दिवस भर फिरून झाल्यावर उभे राहून प्रवास करायला झेपत नाही.

In reply to by सुबोध खरे

येण्या जाण्या साठी खाजगी गाडी भाड्याने घेता येईल कुठल्या तारखेचा हा कट्टा म्हणावा ?

In reply to by सुबोध खरे

कंजूस 13/10/2014 - 16:15
खरं आहे. शनिवारी पुण्याला सकाळी जाण्याची आणि रविवारी चार नंतर मुंबईला परत येण्याची रे० रेझ० फार अगोदरच संपतात आणि आपण कट्टा इतक्या अगोदर ठरवू शकत नाही. फारतर कर्जतला गाडी सोडून लोकल धरु म्हटले तर त्या ६.२०च्या खोपोलीहून येणाऱ्या लोकलमध्ये डेककनच्या चौपट गर्दी असते.सर्व रविवारी हीच रड असते परंतू रस्त्याच्या संध्याकाळच्या बेभरवशाच्या प्रवासापेक्षा रेल्वेची गर्दी परवडते. दिवाळी नसतांना उद्यान इक्सप्रेची स्लीपर तिकीटे आम्ही काढतो. लाल डब्याचा विचारही करू नका बऱ्याचवेळा येताना लोणावळ्यात येत नाहीत.

माफ करा दोस्तहो. कट्ट्याला हजेरी लावायची तीव्र इच्छा आहे. पण दुर्दैवाने अनेक परस्परावलंबी कामे एकमेकांच्या (आणि पर्यायाने माझ्या) तंगड्या ओढत आहेत. असो. पण तुम्ही कट्टा करा आणि मिपावर वर्णन लिहा. वाचूनच समाधान मानू. नोव्हेंबरात नक्की येऊ शकेन (असे आत्ता वाटते आहे.). सर्व कट्ट्यांना शुभेच्छा.

कंजूस 12/10/2014 - 15:48
पेठकर काका आल्यावर ते सांगतील आणि त्यांच्या सोयीची जागा ठरवूच. खरं म्हणजे नंदीचा कंटाळा आलाय. मला जरा मोकळं फिरायला बरं वाटतं. पुण्याकडच्या लोकांना लोणावळा सोयिस्कर आहेच. जातांना गाडीतही गप्पा होतीलच. डॉक्टर मुलुंडहून रविवारी येतील असे वाटते.भाते पण येतील बहुतेक. सर्व काही जमल्यास लोणावळा भौगोलिक मध्यवर्ती ठिकाण व्हायला हरकत नसावी. सांस्कृतिक डोँबिवली आणि लौकिक पुणे आहेच.

In reply to by कंजूस

आणि चार घटका मौज-मजा करायला... त्यावेळी आपल्याला कुणाचीही आडकाठी नको असते. शिवाय एक ६/७ माणसे ऐसपैस बसतील अशी एखादी निवांत जागा आणि पदार्थांचे रास्त भाव आणि दर्जा. सध्या तरी डोंबोलीत असे "नंदी पॅलेस" हेच एकमेव हॉटेल मला ठावूक आहे. तुम्हाला दुसरे कुठले हॉटेल ठावूक असेल तर तसे सांगा... मी बर्‍याच वेळा एखाद-दुसरी बियर पीत २/३ तास नंदीत बसलो आहे.मला कुणीच त्रास दिला नाही.डोंबोलीतले इतर हॉटेल-वाले लगेच मागे लागतात.शिवाय स्टेशन-जवळची सगळीच हॉटेल्स नंदी पेक्षा किमान २५% जास्त भाव लावतात आणि पदार्थांचा दर्जा पण नंदी सारखाच असतो. बादवे, नंदीचा मालक माझ्या मित्रपरीवारात तर नाहीच शिवाय नातेवाईक पण नाही.कट्ट्याच्या बहूतांशी सगळ्या गरजा पुर्ण करणारे, ते एक चांगले ठिकाण मात्र नक्कीच आहे.अशाच कट्ट्याच्या गरजा, आपल्या पळसदरीच्या हॉटेलात पण, पूर्ण झाल्या होत्याच की.

सुबोध खरे 17/10/2014 - 21:48
उद्याच्या डोंबिवलीच्या नंदी पैलेस मध्ये कट्ट्याला कोण कोण येत आहेत? मुक्त विहारी, भाते , कंजूस , येणार आहेत. मी मुलुंड वरून रात्री आठ वाजता निघेन कुणाला हि माझ्या बरोबर रेल्वेने यायचे असेल तर सुस्वागतम. माझा भ्रमणध्वनी ९८१९१७००४९. ज्यांना जायचं आणि यायचं कसं याबद्दल संभ्रम असेल त्यांनी निर्धास्तपणे यावे. (मी तीर्थ प्राशन करत नाही तेंव्हा अशा लोकांनी केवळ ओलि पार्टी म्हणून येणार नाही असेल तर फेरविचार करायला हरकत नाही)

In reply to by स्पार्टाकस

तुमच्या भारतवारीच्या तारखा पक्क्या झाल्या की मुविंना संपर्क साधा. ते भारतात नसल्यास मिपावर धागा उघडून प्रस्ताव मांडा. शनिवार रविवार अथवा सुटीचा दिवस असेल अन ठिकाण सोयिस्कर / मध्यवर्ती असल्यासा मोठ्या संख्येने मिपाकर येतील. जून महिन्यात माझ्या सुदैवाने एका अविस्मरणिय कट्ट्यामध्ये सहभागी होता आले.

कंजूस 06/10/2014 - 07:51
या सर्व लेखनप्रकारांतील विषयांवर कट्ट्यावर चर्चा करण्याइतपत मिपाकर 'समंजस' आहेत म्हणून हा लेखनविषयकपंक्तिप्रपंच आहे.

स्पार्टाकस 06/10/2014 - 09:25
बहुतेक १५ ते २७ डिसेंबर या काळात मी कल्याण - डोंबिवली - ठाणे - पुणे या चारही ठिकाणी असेन :). अर्थात अद्याप काहीच नक्की नाही, पण नक्की झालं की कळवतो.

सस्नेह 06/10/2014 - 14:49
पुणेकर लक्ष्मणरेषेच्या बाहेर जायला घाबल्तात वाट्टं !

भाते 06/10/2014 - 15:58
मुवि, एक शंका! शनिवारी १८ तारखेला रात्री नंदी पॅलेसमध्ये अर्थातच 'पक्षी तीर्थ कट्टा' केल्यावर दुसऱ्या दिवशी (असल्यास) सकाळी ठाणे कट्टा कसा जमणार? ठाणे कट्टयाची तारिख (उत्सवमुर्तींच्या सोयीनुसार) बदलली असल्यास छानच! दोन्ही, डोंबिवली आणि ठाणे, कट्टयाला यायला मला आवडेल. माझ्या माहितीप्रमाणे नंदी पॅलेसला होणारा हा मिपाचा चौथा किंवा पाचवा कट्टा असेल. आता या कट्टयाचे नियमित कट्टेकरी सुध्दा माहित झालेत. मुवि, कंजूसकाका, विनोद१८, भ ट क्या खे ड वा ला, शैलेंद्र, डॉ खरे आणि मी. यावेळी याखेरीज इतर आणखी मिपाकर कट्टयाला येतील अशी अपेक्षा आहे. :)

In reply to by भाते

अजून एक डोंबोलीकर नुकतेच मिपाकर झाले आहेत. त्यांच्या सन्मानार्थ आणि आमचे एक ध्येय पुर्ण झाले, त्यानिमित्ताने कट्टा आहे.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

भाते 06/10/2014 - 20:03
मिपाकरांचे कट्टे होतात ते एकमेकांना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला. खादाडी दुय्यम असते. कट्टा हा एकमेकांना भेटण्यासाठी गप्पा मारण्यासाठी असतो, खादाडीसाठी नाही. केवळ 'तीर्थप्राशन' आणि 'पक्षीभक्षण' यासाठी मिपा कट्टा नक्कीच होत नाही. खादाडीमध्ये शाकाहारी पदार्थ सुध्दा मागवले जातातच आणि तुम्ही फळांचा रस मागवल्यास कोणीही हरकत घेणार नाही. वर नमुद केलेल्या मिपाकारांत पक्षी आणि तीर्थ न घेणारे मिपाकर सुध्दा आहेत! तुम्ही याअगोदर मिपाकट्टा अनुभवला आहे का हे माहित नाही, पण नंदी पॅलेस कट्टयाला तुमची गैरसोय नक्कीच होणार नाही.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

सुबोध खरे 06/10/2014 - 23:54
पंखा साहेब, मी तीर्थ प्राशन करीत नाही परंतु तरीही मी सर्व कट्ट्यावर आनंदात हजेरी लावतो. चिंता नसावी. तुम्ही राहता कुठे ?

In reply to by माम्लेदारचा पन्खा

ठाणा मग डॉ खरे असतीलच तुमच्या सोबत ठाण्यापर्यंत गाडीत गप्प्पा मारतांना वेळ कसा जाईल कळणार सुद्धा नाही

In reply to by निनाद मुक्काम …

आम्ही डॉ.खर्‍यांच्या बरोबर डोंबोलीला बसलो.जोडीला नुलकर होते आणि मग अंबरनाथला भटक्या खेडवाला आले.अंबरनाथ ते कर्जत हा प्रवास केंव्हा पूर्ण झाला ते समजले पण नाही.

ठाणे कट्ट्याचे उत्सवमुर्ती १९ ता.ला ठाण्यात येत आहेत. कट्ट्याची जागा. ट्विन्स, ठाणे (पुर्व) दिनांक : १९ ऑक्टोबर. वेळ : दुपारी ११:३० शाकाहारी आणि अपेय-पान नाही. (रविवार असून देखील....) आता सुत्रे ठाणेकरांकडे.....

भाते 06/10/2014 - 22:47
गुगलवरून शोध घेतल्यावर ट्विन्स संबंधी ही माहिती मिळाली. आता कट्टा नियोजन अधिकारी मुक्त विहारि किंवा उत्सवमुर्ती यावर जास्त माहिती देतील. उत्सवमुर्तींकडुन ठाणे कट्टयाचा अधिकृत धागा कधी येणार? :)

In reply to by भाते

बादवे, उत्सवमुर्ती सध्या इतर गडबडीत असल्याने ते इथे येतीलच असे नाही.... पण ते ठाण्यात मात्र नक्कीच दर्शन देणार आहेत.

पुणे कट्ट्याचे उत्सवमुर्ती (श्री. प्रभाकर पेठकर) यांची ऑक्टोबर मधली भारतवारी रद्द झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबरमधला पुणे कट्टा आता, प्रभाकर पेठकर, भारतात आल्यानंतर. तसदी बद्दल क्षमस्व....

In reply to by मुक्त विहारि

धन्या 11/10/2014 - 23:04
पेठकर काका पुण्याला आल्यावर कटटा करुच. मात्र तुम्हीही या की पुण्याला. तुमच्यासाठीही कट्टा करु.

In reply to by मुक्त विहारि

शशिकांत ओक 11/10/2014 - 23:08
मुवि, वाटले की घारापुरच्या लेण्यापहायला गेलो असता झालेली ओळख पुण्यात कट्ट्याच्या निमित्ताने आणखी गाढ होईल...

कंजूस 12/10/2014 - 06:42
एकच कट्टा लोणावळ्याला केला तर सर्वाँनाच (पुणे+दादरपर्यँतचे मिपाकर)सोयीचे होईल का ? माहितगार जागा (खादाडी हॉटेल )सुचवतीलच. टाईमपासला रायवूडपार्क स्टेशनजवळ आहेच. डेक्कन इक्स आणि कोयनाची जाण्याची(१८ आणि १९) रेझ० आहेत येण्याची नाहीत. गार हवा हे आकर्षण (मुंब ईकरांसाठी).

In reply to by कंजूस

रेवती 12/10/2014 - 22:25
कंजूसराव, पुण्याहून लोणावळ्याला सहज जाऊन यायचे असेल ट्रेनने, तर बरे जेवणगृह सांगता येईल का? म्हणजे लोणावळ्याला जाणे, जेवणे, चिक्की खरेदी, परत ट्रेनने पुणे!

In reply to by रेवती

कंजूस 13/10/2014 - 08:46
रेवती ,आम्हाला इकडून डोंबिवलीहून एक दिवसीय ट्रीपसाठी लोणावळा फार सोयिचे वाटते रे० रेझ०करून थोडी गारहवा खाऊन वेळेत(X traffic) परत येण्याची खात्री असते. खंडाळा राजमाची पॉईंट अथवा लायन/टायगर पॉईंट ला जाऊन येतो. जेवणाच्या 'गुजराती थाळी' मिळणाऱ्या एका हॉटेलात नेहमी रांग पाहतो परंतू तिकडे जाण्याचा योग आला नाही. नाश्त्यासाठी मुं०पुणे रोडवर एक दोन आहेतच पण कुमारप्लाझा महागडा आहे. चिक्कीसाठी काही नैशनल आणि बाकी सारे मगनलाल. नीरा चांगली मिळते. तुमच्या पुण्याहून इकडे येण्यास लोणावळा लोकल आहेतच. परतताना मात्र पावणे चार नंतरच्या गाड्यांना फार गर्दी असते.पुणे गारच असल्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्त इकडे येण्याचे प्रयोजन नसावे हे समजू शकतो.

In reply to by प्रचेतस

कुठेही जायला मी तयार आहे.. भाजे लेणी जर डोंबोलीहून एका दिवसांत होत असतील तर फार उत्तम... मी सहकुटुंब येईन...

In reply to by मुक्त विहारि

प्रचेतस 13/10/2014 - 09:24
एका दिवसांत अगदी निवांतपणे होतात. तुम्ही तिकडून इंद्रायणीने लोणावळा गाठा, तिथून कनेक्टिंग लोकलने पुढचेच स्टेशन मळवली. मळवलीतून जेमतेम २०/२५ मिनिटाच्या वाटचालीने भाजे गाव. अगदी निवांतपणे तासाभरात लेणी पाहून दुपारी १ वाजेपर्यंत परत लोणावळा गाठता येते.

In reply to by मुक्त विहारि

कंजूस 13/10/2014 - 11:06
1)भाजे लेणी +लोहगड २)भाजे +विसापूर असे मी एका दिवसात केले आहे. परंतू लेणी /गड असे विषय काढले की बरेच जण गळतात अथवा ऐनवेळी फार फरफट वाटली की दोन गट पडतात म्हणून मी हे सुचवले नव्हते. मी येण्यास तयार आहे. लायन/टायगर पॉइंट सुध्दा लोणावळ्याहून अगदी सहज होते {हातपाय न हालवता} .

In reply to by कंजूस

सुबोध खरे 13/10/2014 - 11:30
कंजूस साहेब लोणावळ्याहून परत कसे यायचे ते सांगा. कारण डेक्कन एक्सप्रेस/ कोयना ला लैच गर्दी असते. दुसरा मार्ग काय आहे? दिवस भर फिरून झाल्यावर उभे राहून प्रवास करायला झेपत नाही.

In reply to by सुबोध खरे

येण्या जाण्या साठी खाजगी गाडी भाड्याने घेता येईल कुठल्या तारखेचा हा कट्टा म्हणावा ?

In reply to by सुबोध खरे

कंजूस 13/10/2014 - 16:15
खरं आहे. शनिवारी पुण्याला सकाळी जाण्याची आणि रविवारी चार नंतर मुंबईला परत येण्याची रे० रेझ० फार अगोदरच संपतात आणि आपण कट्टा इतक्या अगोदर ठरवू शकत नाही. फारतर कर्जतला गाडी सोडून लोकल धरु म्हटले तर त्या ६.२०च्या खोपोलीहून येणाऱ्या लोकलमध्ये डेककनच्या चौपट गर्दी असते.सर्व रविवारी हीच रड असते परंतू रस्त्याच्या संध्याकाळच्या बेभरवशाच्या प्रवासापेक्षा रेल्वेची गर्दी परवडते. दिवाळी नसतांना उद्यान इक्सप्रेची स्लीपर तिकीटे आम्ही काढतो. लाल डब्याचा विचारही करू नका बऱ्याचवेळा येताना लोणावळ्यात येत नाहीत.

माफ करा दोस्तहो. कट्ट्याला हजेरी लावायची तीव्र इच्छा आहे. पण दुर्दैवाने अनेक परस्परावलंबी कामे एकमेकांच्या (आणि पर्यायाने माझ्या) तंगड्या ओढत आहेत. असो. पण तुम्ही कट्टा करा आणि मिपावर वर्णन लिहा. वाचूनच समाधान मानू. नोव्हेंबरात नक्की येऊ शकेन (असे आत्ता वाटते आहे.). सर्व कट्ट्यांना शुभेच्छा.

कंजूस 12/10/2014 - 15:48
पेठकर काका आल्यावर ते सांगतील आणि त्यांच्या सोयीची जागा ठरवूच. खरं म्हणजे नंदीचा कंटाळा आलाय. मला जरा मोकळं फिरायला बरं वाटतं. पुण्याकडच्या लोकांना लोणावळा सोयिस्कर आहेच. जातांना गाडीतही गप्पा होतीलच. डॉक्टर मुलुंडहून रविवारी येतील असे वाटते.भाते पण येतील बहुतेक. सर्व काही जमल्यास लोणावळा भौगोलिक मध्यवर्ती ठिकाण व्हायला हरकत नसावी. सांस्कृतिक डोँबिवली आणि लौकिक पुणे आहेच.

In reply to by कंजूस

आणि चार घटका मौज-मजा करायला... त्यावेळी आपल्याला कुणाचीही आडकाठी नको असते. शिवाय एक ६/७ माणसे ऐसपैस बसतील अशी एखादी निवांत जागा आणि पदार्थांचे रास्त भाव आणि दर्जा. सध्या तरी डोंबोलीत असे "नंदी पॅलेस" हेच एकमेव हॉटेल मला ठावूक आहे. तुम्हाला दुसरे कुठले हॉटेल ठावूक असेल तर तसे सांगा... मी बर्‍याच वेळा एखाद-दुसरी बियर पीत २/३ तास नंदीत बसलो आहे.मला कुणीच त्रास दिला नाही.डोंबोलीतले इतर हॉटेल-वाले लगेच मागे लागतात.शिवाय स्टेशन-जवळची सगळीच हॉटेल्स नंदी पेक्षा किमान २५% जास्त भाव लावतात आणि पदार्थांचा दर्जा पण नंदी सारखाच असतो. बादवे, नंदीचा मालक माझ्या मित्रपरीवारात तर नाहीच शिवाय नातेवाईक पण नाही.कट्ट्याच्या बहूतांशी सगळ्या गरजा पुर्ण करणारे, ते एक चांगले ठिकाण मात्र नक्कीच आहे.अशाच कट्ट्याच्या गरजा, आपल्या पळसदरीच्या हॉटेलात पण, पूर्ण झाल्या होत्याच की.

सुबोध खरे 17/10/2014 - 21:48
उद्याच्या डोंबिवलीच्या नंदी पैलेस मध्ये कट्ट्याला कोण कोण येत आहेत? मुक्त विहारी, भाते , कंजूस , येणार आहेत. मी मुलुंड वरून रात्री आठ वाजता निघेन कुणाला हि माझ्या बरोबर रेल्वेने यायचे असेल तर सुस्वागतम. माझा भ्रमणध्वनी ९८१९१७००४९. ज्यांना जायचं आणि यायचं कसं याबद्दल संभ्रम असेल त्यांनी निर्धास्तपणे यावे. (मी तीर्थ प्राशन करत नाही तेंव्हा अशा लोकांनी केवळ ओलि पार्टी म्हणून येणार नाही असेल तर फेरविचार करायला हरकत नाही)
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत. डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे. ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल. डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे... १. ठिकाण ===> नंदी पॅलेस २. दिनांक ===> १८-१०-२०१४ ३. वेळ ====> संध्याकाळी ७:३० ४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे. डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.

फेसबुकची वचवच- आणि वचावचा करणारं फेसबुक!

अन्नू ·

जेपी 05/09/2014 - 16:00
तेचते, हायला बर्याच दिवसांनी मी पयला. (चेपु बंद केलेला) जेपी

आनन्दा 05/09/2014 - 16:08
आवडला.
सध्या ‘जय मल्हार’ सिरिअलमधली म्हाळसा हाय रिसोल्युशनचा टच स्क्रिन मोबाईल (दर्पण) वापरत असल्याचे समजले..
तो आयपॅड आहे हो.

एक ओळीचे धागे काढणा~याना फे,बु पर्वणी आहे..आजच शिक्षक दिना निमित्त " पुणेकर हा जन्मजात स्वयंभू शिक्षक असतो......पुणेकराना वंदन करा" अशी पोस्ट २ समुहावर व भिंतिवर टाकली..१५० च्या वर लाईक१५० च्या आसपास कोमेंट...धमाल येते..

पैसा 05/09/2014 - 21:43
आवडले. आम्ही पण काही भिंतींवर नित्यनेमाने डोकी आपटत असतो!

जेपी 05/09/2014 - 16:00
तेचते, हायला बर्याच दिवसांनी मी पयला. (चेपु बंद केलेला) जेपी

आनन्दा 05/09/2014 - 16:08
आवडला.
सध्या ‘जय मल्हार’ सिरिअलमधली म्हाळसा हाय रिसोल्युशनचा टच स्क्रिन मोबाईल (दर्पण) वापरत असल्याचे समजले..
तो आयपॅड आहे हो.

एक ओळीचे धागे काढणा~याना फे,बु पर्वणी आहे..आजच शिक्षक दिना निमित्त " पुणेकर हा जन्मजात स्वयंभू शिक्षक असतो......पुणेकराना वंदन करा" अशी पोस्ट २ समुहावर व भिंतिवर टाकली..१५० च्या वर लाईक१५० च्या आसपास कोमेंट...धमाल येते..

पैसा 05/09/2014 - 21:43
आवडले. आम्ही पण काही भिंतींवर नित्यनेमाने डोकी आपटत असतो!

सध्या सोशल नेटवर्किंगची क्रेझ चालू आहे मग ती ट्वीटरवरची टीवटीव असो नाहीतर, फेसबुकवरची गपशप असो. सगळीकडेच अगदी या साईट्स हातपाय पसरत असलेल्या दिसत आहेत. त्यात ट्वीटरचा विचार केला तर तिथे जास्तकरुन सेलिब्रिटीजचीच टीवटीव आपल्याला ऐकायला येते. सामान्य माणुस मात्र जास्त टीवटीवत नाही, त्यामुळेच कदाचित तो फेसबुकवर पडीक असतो! फेसबुक. म्हणजेच थोडक्यात आपलं- FB ! –यात एक गोष्ट मात्र मला जास्त इंटरेस्टींग वाटते, ती म्हणजे फोटो अपलोडींग आणि टॅगिंग. इथे प्रत्येकजण आपल्या भावना जास्तकरुन वेगवेगळ्या इमेजेसमधून व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो.

ताई दीर तुझा गं वेडा

ज्ञानोबाचे पैजार ·

वीस वर्षांपूर्वी म्हणजे दि. ५ ऑगस्ट २०१४ रोजी हम आपके है कौन हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. त्यातली माधुरी दिक्षीत आठवली की अजुनही हृदयातुन हलकीशी कळ उठते. च्या ऐवजी वीस वर्षांपूर्वी म्हणजे दि. ५ ऑगस्ट १९९४ रोजी हम आपके है कौन हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. त्यातली माधुरी दिक्षीत आठवली की अजुनही हृदयातुन हलकीशी कळ उठते. असे वाचावे पैजारबुवा,

In reply to by कविता१९७८

मृगनयनी 06/08/2014 - 10:30
निर्देश मी आपले, नाहि हो पाळले, क्षमस्व मला, मर्म नाही समजले शासन जे मिळेल, त्याचा स्विकार होईल , दुविधा या मनाची, कशी दुर होइल?
हाऊ स्वीईईईईईट्ट्ट्ट ट्रान्स्लेशन!!! ... अ‍ॅक्चुअल मूव्हीत.. या (हिन्दी) ओळींवर सलमान'ने दिलेले एक्स्प्रेशन्स......... ला ज वा ब !!! .. कदाचित "तसे" एक्स्प्रेशन्स तो स्वतःही आत्ता देऊ शकणार नाही.... :) लव यु.. सलमान!!!!! :) :)

ताई दीर तुझा गं वेडा,
ह्यातील 'दीर तुझा वेडा गं' ह्याचा अर्थ 'तुझा दीर वेडा आहे' असा आहे हे समजायला बराच वेळ लागला ...तोवर 'दीर तुझा वेडा आहे' असा अर्थ लागत असल्याने भलताच अनर्थ होत होता *lol*

प्यारे१ 07/08/2014 - 00:55
का ही ही.... बाकी आमच्या एका मित्रानं 'टवाळ भुंगे हळू हळू गातात' असं 'एका गाण्याचं' भाषांतर केलेलं आठवतंय.

तिमा 07/08/2014 - 18:41
हेडिंग वाचून लीलाधराची कविता असेल असे वाटले होते. म्हणजे, साय आणि तत्सम काहीतरी वाचायला मिळेल असे वाटले होते. पण पैजारबुवांची कविता आहे म्हटल्यावर धागा उघडलाच. ओरिजिनल गाणे पाठ नसल्याने पहिल्या वाचनात भाषांतर समजले नाही. स्तुत्य प्रयत्न!

धन्या 07/08/2014 - 18:54
हेडिंग वाचून लीलाधराची कविता असेल असे वाटले होते. म्हणजे, साय आणि तत्सम काहीतरी वाचायला मिळेल असे वाटले होते.
लीलाधर यांच्यासारख्या महान कवीचे साहित्यिक मुल्यमापन त्यांच्या केवळ साय या काव्यावरुन "तत्सम काहीतरी" असे करणे म्हणजे शाहीर दादा कोंडकेंचे "अंजनीच्या सुता" हे गाणं ऐकून शाहीर केवळ भक्तीगीते लिहित असत असे म्हणण्यासारखे आहे. आपण लीलाधर यांच्या फळा आणि एक बिचारे आण्णा या सामाजिक आशयाने ओतप्रोत भरलेल्या कविता जरुर वाचाव्यात.

In reply to by धन्या

तिमा 11/08/2014 - 12:48
तसं नव्हे हो धनाजीराव! लीलाधराची योग्यता आम्ही काय जाणत नाही ? पण दीर म्हटला की साय कविता आठवते, इतकी ती पावरबाज आहे. त्यांच्या इतर कवितांइतकीच 'साय' ही कविता आम्हाला आवडली होती.

वीस वर्षांपूर्वी म्हणजे दि. ५ ऑगस्ट २०१४ रोजी हम आपके है कौन हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. त्यातली माधुरी दिक्षीत आठवली की अजुनही हृदयातुन हलकीशी कळ उठते. च्या ऐवजी वीस वर्षांपूर्वी म्हणजे दि. ५ ऑगस्ट १९९४ रोजी हम आपके है कौन हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. त्यातली माधुरी दिक्षीत आठवली की अजुनही हृदयातुन हलकीशी कळ उठते. असे वाचावे पैजारबुवा,

In reply to by कविता१९७८

मृगनयनी 06/08/2014 - 10:30
निर्देश मी आपले, नाहि हो पाळले, क्षमस्व मला, मर्म नाही समजले शासन जे मिळेल, त्याचा स्विकार होईल , दुविधा या मनाची, कशी दुर होइल?
हाऊ स्वीईईईईईट्ट्ट्ट ट्रान्स्लेशन!!! ... अ‍ॅक्चुअल मूव्हीत.. या (हिन्दी) ओळींवर सलमान'ने दिलेले एक्स्प्रेशन्स......... ला ज वा ब !!! .. कदाचित "तसे" एक्स्प्रेशन्स तो स्वतःही आत्ता देऊ शकणार नाही.... :) लव यु.. सलमान!!!!! :) :)

ताई दीर तुझा गं वेडा,
ह्यातील 'दीर तुझा वेडा गं' ह्याचा अर्थ 'तुझा दीर वेडा आहे' असा आहे हे समजायला बराच वेळ लागला ...तोवर 'दीर तुझा वेडा आहे' असा अर्थ लागत असल्याने भलताच अनर्थ होत होता *lol*

प्यारे१ 07/08/2014 - 00:55
का ही ही.... बाकी आमच्या एका मित्रानं 'टवाळ भुंगे हळू हळू गातात' असं 'एका गाण्याचं' भाषांतर केलेलं आठवतंय.

तिमा 07/08/2014 - 18:41
हेडिंग वाचून लीलाधराची कविता असेल असे वाटले होते. म्हणजे, साय आणि तत्सम काहीतरी वाचायला मिळेल असे वाटले होते. पण पैजारबुवांची कविता आहे म्हटल्यावर धागा उघडलाच. ओरिजिनल गाणे पाठ नसल्याने पहिल्या वाचनात भाषांतर समजले नाही. स्तुत्य प्रयत्न!

धन्या 07/08/2014 - 18:54
हेडिंग वाचून लीलाधराची कविता असेल असे वाटले होते. म्हणजे, साय आणि तत्सम काहीतरी वाचायला मिळेल असे वाटले होते.
लीलाधर यांच्यासारख्या महान कवीचे साहित्यिक मुल्यमापन त्यांच्या केवळ साय या काव्यावरुन "तत्सम काहीतरी" असे करणे म्हणजे शाहीर दादा कोंडकेंचे "अंजनीच्या सुता" हे गाणं ऐकून शाहीर केवळ भक्तीगीते लिहित असत असे म्हणण्यासारखे आहे. आपण लीलाधर यांच्या फळा आणि एक बिचारे आण्णा या सामाजिक आशयाने ओतप्रोत भरलेल्या कविता जरुर वाचाव्यात.

In reply to by धन्या

तिमा 11/08/2014 - 12:48
तसं नव्हे हो धनाजीराव! लीलाधराची योग्यता आम्ही काय जाणत नाही ? पण दीर म्हटला की साय कविता आठवते, इतकी ती पावरबाज आहे. त्यांच्या इतर कवितांइतकीच 'साय' ही कविता आम्हाला आवडली होती.
वीस वर्षांपूर्वी म्हणजे दि. ५ ऑगस्ट २०१४ रोजी हम आपके है कौन हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. त्यातली माधुरी दिक्षीत आठवली की अजुनही हृदयातुन हलकीशी कळ उठते. असा चित्रपट आपण मराठीतही करायचा हे आम्ही त्याच वेळी ठरवले होते. त्याच्या आधिच, म्हणजे साधारण १९९४ सालच्या आधिच आम्ही एक गाणे लिहिले होते. ते आमच्या आगामी चित्रपटासाठी योग्य आहे असे आम्हाला वाटले. आज आम्ही ते रसिकांच्या चरणी अर्पण करत आहोत. तरी सुध्दा एक खुलासा करावासा वाटतो. ही कविता संपूर्ण पणे स्वतंत्र आहे आणि तीचा इतर कोणत्याही मराठी किंवा हिंदि किंवा इतर कोणत्याही भाषेत प्रकाशित झालेल्या कवितेशी कोणताही संबंध नाही.

शब्द छटा - देणे - एक कला... भाग २

शशिकांत ओक ·

In reply to by रघुनाथ.केरकर

शशिकांत ओक 21/07/2014 - 11:04
काहींना कीस पाडून नसलेला अर्थ शोधायची कला अवगत असते. तर काहींनी किसवर अर्थपूर्ण शोध घ्यायची कला अनुभवाने साध्य केलेली असते.

In reply to by शशिकांत ओक

ज्यांना किसायचं आहे ,त्यांचे साठी ही खास सोय! *blum3* https://fbcdn-sphotos-c-a.akamaihd.net/hphotos-ak-xpa1/t1.0-9/10561656_672624222823867_7622691382338868651_n.jpg चांगली भली आणि मोठ्ठीही आहे! तेंव्हा किसा आता... वेंजॉय! *biggrin*

In reply to by रघुनाथ.केरकर

शशिकांत ओक 21/07/2014 - 11:04
काहींना कीस पाडून नसलेला अर्थ शोधायची कला अवगत असते. तर काहींनी किसवर अर्थपूर्ण शोध घ्यायची कला अनुभवाने साध्य केलेली असते.

In reply to by शशिकांत ओक

ज्यांना किसायचं आहे ,त्यांचे साठी ही खास सोय! *blum3* https://fbcdn-sphotos-c-a.akamaihd.net/hphotos-ak-xpa1/t1.0-9/10561656_672624222823867_7622691382338868651_n.jpg चांगली भली आणि मोठ्ठीही आहे! तेंव्हा किसा आता... वेंजॉय! *biggrin*
*scratch_one-s_head*
मित्रांनो, टाईम पास चा हा विरंगुळा! घाला भर शब्दांची, अर्थ होऊ द्या खुळा!!
देणे - एक कला... अनेक गोष्टींच्या एकमेकातील व्यवहाराला एकत्रित नाव ‘देणे व दुसऱ्या बाजूने घेणे’ असे सामान्यपणे म्हणता येते. देणे ही एक कला म्हणून पाहू जाता - सल्ला प्रथम येतो. न मागता तो देणे ही घरच्यांची मेहेरबानी. तर सल्ला कला कला देता देता अशीलाचा खिसा रिता करायची कला वकील लोक जोपासतात. बायकोच्या भावाने दिलेला सल्ला मानभवीपणे ऐकून तो कटाक्षाने न पाळणे ही कला. सल्ल्याचे एक भाऊबंद - उपदेश.

शब्द छटा - खडा भाग १

शशिकांत ओक ·

In reply to by भिंगरी

शशिकांत ओक 27/09/2014 - 10:54
२५ वर्षांच्या यु(व)ती चे, ३-१३! खड्ड्यात जायला उत्सुक ४ही पक्ष महाराष्ट्रच्याा मुळावर उठले आहेत. भिंगरीने हे काम खडे उभे राहून निवडणुकातून खडसवावे ही विनंती...

शशिकांत ओक 21/07/2014 - 23:03
हातात हात गुंफून तळव्यावर उलट सुलट तळवे करत चकायला - खेळायला — सुरुवात झाली की कोणावर तरी खंडा करायचा याची तयारी होत असे.

In reply to by भिंगरी

शशिकांत ओक 27/09/2014 - 10:54
२५ वर्षांच्या यु(व)ती चे, ३-१३! खड्ड्यात जायला उत्सुक ४ही पक्ष महाराष्ट्रच्याा मुळावर उठले आहेत. भिंगरीने हे काम खडे उभे राहून निवडणुकातून खडसवावे ही विनंती...

शशिकांत ओक 21/07/2014 - 23:03
हातात हात गुंफून तळव्यावर उलट सुलट तळवे करत चकायला - खेळायला — सुरुवात झाली की कोणावर तरी खंडा करायचा याची तयारी होत असे.
मित्रांनो, टाईम पास चा हा विरंगुळा! घाला भर शब्दांची, अर्थ होऊ द्या खुळा!! खडा भाताचा घास तोंडात जातो तोच गालावर हात ठेवून चेहरा रागिट झालेला पाहिला की समजावे, 'खडा' लागला आहे! कधी कधी तरूणींच्या डोळ्यांची फडफड पाहिली की तरुणांना 'खडा ' टाकायची हुक्की येते. ज्वेलरीच्या दुकानातून 'खडा' ऐटीत अंगठीत खुलताना दिसतो. दगडाचा छोटा कठीण तुकडा अनेक छटांनी सामोरा येतो.

ओकांची ठकी - एका काव्य कट्ट्याचा अहवाल

शशिकांत ओक ·

शशिकांत ओक 25/06/2014 - 11:24
कविराज मित्रांनो, आपल्या काव्यशक्तीचा प्रभाव वरीव प्रकारे काही काव्यात्मक अविष्कार करून दाखवावा अशी विनंती...

शशिकांत ओक 25/06/2014 - 11:24
कविराज मित्रांनो, आपल्या काव्यशक्तीचा प्रभाव वरीव प्रकारे काही काव्यात्मक अविष्कार करून दाखवावा अशी विनंती...
मित्र हो, एका रविवारी काव्यकट्टा साजरा झाला. चार दिशांहून काव्यप्रेमी आले. सायंकाळी पाचला सारसबागेतील एका झाडाच्या सावलीत कार्पेट टाकून त्यावर स्थानापन्न झाल्यावर जालावर शब्दरुपाने भेटणाऱ्या व्यक्ती प्रत्यक्षात कशा दिसतात, बोलतात याचा ओळखी झाल्यावर प्रत्यय आला. राज जैन व प्रसन्नकुमार केसकर सिंहगडरस्त्याने बाईकवरून, बावधनवरून डॉ अशोक कुलकर्णी व मी विमाननगरहून आलो. जुजबी गप्पा नंतर राजने आयोजित काव्यस्पर्धेबाबत आणि आगामी काळात मराठी व अन्य भाषेतील साहित्य प्रकाशनाच्या साकार होऊ घातलेल्या त्यांच्या कल्पना सांगितल्या.

विचित्रवीर्याची चित्र-विचित्र कहाणी (महाभारत भाग-३)

चित्रगुप्त ·

प्रचेतस 08/02/2014 - 23:54
हा भागही मस्त झालाय. चित्रेही अगदी अनुरूप. बाकी महाभारतानुसार अंबिका आणि अंबालिका ह्या दोन बायका मिळाल्यानंतरच विचित्रवीर्य मदांध झाला आणि भोगातिरेकाने त्याला रोग होऊन त्यातच त्याचा अकाली अंत झाला.

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त 09/02/2014 - 08:55
@वल्ली: अंबिका आणि अंबालिका यांच्याशी विवाहप्रसंगी त्या मुलींचे, विचित्रवीर्याचे, तसेच भीष्म आणि सत्यवती यांचे वय किती किती असावे?

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 09/02/2014 - 20:21
वयांचा काहीच अंदाज लावता येत नाही तरी पण लग्नाच्या विचित्रवीर्य लहान होता असा उल्लेख आहे. म्हणजे साधारण षोडषवर्शीय असावा. अंबिका, अंबालिक्चे वयही साधारण तितकेच असावे. विचित्रवीर्य आणि भीष्मात एक पिढीचा फरक नक्कीच होता. सत्यवती साधारण भीष्माच्या वयाचीच असावी.

बॅटमॅन 08/02/2014 - 23:58
चित्रगुप्तांनी जेवढे लेख लिहिले त्यांत हा सर्वोत्तम झाला आहे. चपखल चित्रे, तितकेच वेधक वर्णन आणि योग्य तिथे ओक टच यामुळे लेख नुसता वाचनीय नाही तर मुहुर्मुहु: प्रेक्षणीय झालेला आहे. त्यात वामनपंडित, रघुनाथपंडित आणि नरहरींच्या काव्यांचा उल्लेख पाहून तर जो आनंद झाला, व्व्वाह!!!!!!! हॅट्स ऑफ चित्रगुप्तजी. ते श्लोक पुन्हापुन्हा वाचून आनंद घेतो आहे. त्या गंगालहरीमधला तो 'सुरलोकाहुनी गंगा खाली' चा कटावही एकदा येऊद्या, फाऽऽऽऽर मजा येईल बघा. चित्रे शब्दापरी होती शब्दही होति चित्रसे | आस्वादीं लोपती शब्द, चित्रगुप्तहि होतसे ||

In reply to by बॅटमॅन

चित्रगुप्त 10/02/2014 - 08:46
@ बॅटमॅनः ‘सुरलोकाहुनी गंगा खाली' चा कटाव आत्ताच वाचला. बहारदार आहे खरा. कटाव म्हणजे काय, याबद्दल माहिती द्यावी. वामनपंडित, रघुनाथपंडित, नरहरीं, मोरोपंत वगैरेंच्या रचना म्हणजे मराठी भाषेची अमूल्य लेणी आहेत. अलिकडे हे सर्व विस्मृतीत गेलेले आहे, त्यांचा पुन्हा प्रसार व्हायला हवा. या लेखाचे निमित्ताने त्यातले थोडेसे वाचले, आणि हल्ली कुणाला फारश्या ठाऊक नसलेल्या चित्रकारांची चित्रे हुडकली, त्यातून अद्भुत आनंद लाभला. ‘कवित्व शब्द-सुमनमाळा, अर्थपरिमळ आगळा’ ही समर्थोक्ति सार्थ करणा्या रघुनाथ पंडितांच्या … ‘जो धैर्ये धरसा’ … या मूळ रचनेत, “ धर-सा, कर-सा, दूर-सा, शिर-सा, हार-सा, सरसा-वला, नव-रसा, शृंगार-सा, फार-सा” मध्ये जी ‘र-सा’ ची रसाळ मौज उडवलेली आहे, तशी या भरजरी पैठणीला मधेच लावलेल्या आमच्या ‘लाभे दिव्य पती असाचि आपणां’ च्या ठिगळामधे जमलेली नाही. मल्याळी सिनेमाच्या पोस्टर मध्ये डावीकडे भाला घेऊन उभा असलेला किरीट धारी कोण असावा? (तो त्या तिघीं पेक्षा वयाने लहान वाटतो, त्याअर्थी भीष्म नसावा).

In reply to by चित्रगुप्त

बॅटमॅन 10/02/2014 - 12:05
कटाव म्हणजे नक्की कसे, याची थोडीशीच कल्पना आहे. यालाच 'कडाका' छंद असेही नाव आहे. महाराष्ट्र सारस्वतात नमूद केल्याप्रमाणे हा छंद मूळचा हिंदी काव्यातला आहे. त्याला मराठीत आणण्याचे श्रेय जाते कटावसम्राट अमृतरायांना. एका ओळीत साधारणपणे १६ मात्रा असाव्यात असे वाटते-पादाकुलक स्टाईल. पण बाकीचे नियम काय कसे हे माहिती नाही, ते पाहिले पाहिजे. बघून सांगतो. अमृतरायांची स्टोरीही इंटरेस्टिंग आहे. औरंगाबादेस कुणा विसा मोरो नामक गृहस्थाकडे हे कारकून म्हणून नोकरी करीत.यांचा मूळ स्वभाव एकदम थट्टेखोर होता. असेच एकदा विसा मोरोबरोबर काही मतभेद झाल्यावर त्याची नोकरी त्यांनी सोडून दिली. टवाळ तर होतेच, एकदा रस्त्याने जाताना मध्वमुनीश्वर नामक संतांची चेष्टा केली. मध्वमुनीश्वर म्हणाले, बा अमृतराया, नावाप्रमाणेच तुझी वाणी अमृतमयी आहे. अशा टवाळकीत तीस वाया नको घालवू. मग अमृतरायांना उपरती झाली आणि ते आध्यात्मिक काव्यरचनेकडे वळले. कीर्तनकारांत त्यांचे कटाव लै फेमस होते. नानासाहेब पेशव्यांच्या काळात हे होते आणि यांच्याबद्दल आख्यायिका अशी सांगितली जाते, की त्यांचे कटाव लिहायला चारपाच लेखनिक बसत, पण तरीही त्यांच्या प्रतिभेच्या ओघापुढे लिहिता लिहिता ते हतबल होत- सर्व टिपून घेणे निव्वळ अशक्यच. कदाचित पेशव्यांनीही त्यांचे कीर्तन ऐकले असण्याची शक्यता आहे , पण नीट संदर्भ पाहिला पाहिजे. हे वारले असावेत बुलढाणा जिल्ह्यातील फतेखेरडा ऊर्फ साखरखेरडा या गावी, कारण त्यांची समाधी तिथे आहे. वरील सर्व माहिती महाराष्ट्र सारस्वत अन नवनीतामधून घेतलेली आहे.

In reply to by चित्रगुप्त

बॅटमॅन 10/02/2014 - 12:14
अन रघुनाथपंडितांच्या काव्यात तुम्ही म्हणता तशी बहार आहे खरीच. एखाद्या कुशल जवाहिर्‍याने अगदी बारीक कलाकुसर करावी तशी कारागिरी त्यात दिसते, असे सारस्वतकारांनी जे त्यांच्याबद्दल म्हटले आहे, ते अगदी खरे आहे. अतीव चपखल वर्णने वाचून जो आनंद लाभतो तो केवळ अपूर्व आहे. उदा. न लराजाच्या येण्याची चाहूल लागताच दमयंतीच्या सख्या उठून लगबगीने बाहेर जातात त्याचे वर्णनः "गजबजोनि समस्त तिच्या सख्या गजगमां उठल्या तिजसारिख्या पदर सावरितां नृपबाळिका झळकती हृदयीं मणिमाळिका" आणि दमयंतीस नल समोर दिसल्यावर काय होते ते सांगणारा हा श्लोकः "प्रगट तिज पुढारा जाहला राजमौळी वरि पदर न घेता चंद्र जैसा झळाळी निजहृदयनिवासी काय बाहीर आला निरखुनि दमयंती तेवि मानी तयाला" रघुनाथपंडितांची शहामत अशासाठी की मोरोपंत अन वामनपंडित हे कवी टनावारी इतर काव्ये रचून गेलेत, पण रघुनाथपंडितांनी फक्त एक २४० श्लोकी नलदमयंती स्वयंवराख्यान लिहून दिगंत कीर्ती मिळवली. नवनीतात परशुरामतात्या गोडबोल्यांनी ते अख्खेच्या अख्खे समाविष्ट केले यातूनच त्याचे महत्त्व दिसून येते.

In reply to by निनाद मुक्काम …

चित्रगुप्त 10/02/2014 - 15:08
प्राचीन साहित्य, चित्रकला यांचे स्वतःची कल्पनाशीलता आणि सृजनशीलता यांचेशी मिश्रण करण्याचा प्रयत्न करतो आहे. मिपामुळे असे प्रयोग करण्यास वाव मिळून वाचकांच्या प्रतिसादातून आणखी नवनवीन कल्पना सुचत जातात, हे सर्व फार आनंददायक आहे.

In reply to by जेपी

चित्रगुप्त 11/02/2014 - 09:55
@जेपी:
बाकी ते स्वप्नांची चित्रे फारच भयानक आहेत .
ही चित्रे ज्या फ्रेंच चित्रकाराने (Gustave Doré - १८३२-८३) काढलेली आहेत, तो त्याच्या काळातील अतिशय प्रसिद्ध चित्रकार होता. (मराठीत ‘Illustraator’ , ‘Artist’ आणि ‘Painter’ यांना सरसकटपणे ‘चित्रकार ’ च म्हणावे लागते ) त्याची चित्रे असलेले पहिले पुस्तक त्याच्या वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी प्रसिद्ध झाले होते. पुढे त्याने बायबल, तसेच मिल्टन, दान्ते, शेक्सपीयर, एडगर आलन पो, टेनिसन, कूलरिज, व्हिक्टर ह्यूगो, बाल्झाक आणि अन्य अनेक नामवंत लेखकांच्या पुस्तकांसाठी अद्भुत चित्रे बनवली. त्याकाळी छपाईसाठी चित्रे बनवणे अतिशय किचकट, मेहनतीचे आणि अतीव कौशल्याचे काम असायचे. असे असूनही त्याने हजारो चित्रे बनवलेली आहेत. त्याची पुस्तके आता संग्रहालयातील दुर्मिळ, मौल्यवान कृती म्हणून जपण्यात येतात. रौद्र-भयानक-अद्भुत रस , हे त्याच्या चित्रात विशेषेकरून असतात.

In reply to by चित्रगुप्त

मराठीत ‘Illustraator’ , ‘Artist’ आणि ‘Painter’ यांना सरसकटपणे ‘चित्रकार ’ च म्हणावे लागते >>>> छे! इलस्ट्रेटर = निरूपणकार आर्टिस्ट = कलाकार आणि पेंटर = रंगारी हे तीन स्वतंत्र शब्द प्रचलित असतांना उगाच मराठीस दूषणे काय म्हणून द्यावीत?

In reply to by नरेंद्र गोळे

चित्रगुप्त 06/01/2015 - 08:00
आर्टिस्ट = कलाकार हे ठीक परंतु इलस्ट्रेटर = निरूपणकार आणि पेंटर = रंगारी हे दोन्ही शब्द विशेषतः चित्रकलेच्या संदर्भात पुरेसे योग्य नाहीत. निरूपण हे व्याख्यान इत्यादिच्या स्वरूपातही असते, तसेच रंगारी म्हटला, की तो घरे वगैरे रंगवणारा, हा अर्थ ध्वनित होतो, पेक्षा चित्रकार हा शब्द जास्त योग्य.

In reply to by आदूबाळ

चित्रगुप्त 10/02/2014 - 19:56
@आदुबाळ :
पण येवढा सगळा उद्योग करूनही एक पंडुरोगी आणि एक जन्मांध अशीच संतती झाली की! हे व्यासांचे अपयश की कसे?
महाभारतात अनेक स्त्रियांवर अन्याय केला गेलेला दिसतो, त्याचे हे एक उदाहरण आहे. अंध आणि पंडुरोगी संतती बद्दल व्यासाने अंबिका आणि अंबालिका यांच्या डोक्यावर खापर फोडले. व्यासाने त्यांचेशी केलेल्या व्यवहाराचे वेळी म्हणे एकीने डोळे मिटून घेतले, आणि दुसरी भीतीने पांढरी पडली, म्हणून अशी संतती झाली. तसे असते, तर धृतराष्ट्र खुद्द आंधळा, आणि गांधारीने आजन्म डोळ्यांवर पट्टी बांधलेली, त्यामुळे त्यांची सर्व मुले आंधळी व्हायला हवी होती. (‘व्यवहार’ : लहानपणी मी एका मित्राकडे खेळायला जायचो, त्या वाड्यातल्या काही वृद्ध स्त्रिया आपापसात दबल्या आवाजात काहीतरी बोलत असायच्या. कुणी जवळ आले, की बोलणे थांबवायच्या. थोडेबहुत जे कानावर पडायचे, त्यात ‘व्यवहार’ हा शब्द बरेचदा यायचा. आम्हाला काहीच कळायचे नाही. अलिकडे डॉ . आनि बेझंट यांनी विद्यार्थ्यांपुढे दिलेल्या महाभारतावरील व्याख्यानांचा तात्कालीन मराठी अनुवाद वाचताना ‘अंबिका व अंबालिका यांचेशी ‘व्यवहार’ करून पुत्रोत्पत्ती’ असा शब्दप्रयोग वाचल्यावर एकदम लहानपणीचे आठवले. या शब्दाचा असा उपयोग पूर्वी केला जायचा, हे ठाऊक नव्हते). ‘विचित्रवीर्य’ असे विचित्र नाव, आणि धृतराष्ट्र- पंडूचे जन्मजात वैगुण्य, यातूनच या लेखाची कल्पना सुचलेली आहे.

शशिकांत ओक 10/02/2014 - 21:06
चित्रगुप्त, चित्रकाराचा कुंचला, कवीच्या कल्पना विलासाचा शब्दसंग्रह व कथाकाराचा मानवी गुंतागुंतीच्या संबंधाचा रेखीवपणा, असा त्रिवेणी संगम आपल्या लेखमालेत या भागात सादर झाले आहे.

तिमा 11/02/2014 - 12:30
आवडला हे सांगायला नकोच. विचित्रवीर्याची डायनॉसोरांवरची मिरवणुक बघून गंमत वाटली. तो फोटो आपण स्पिलबर्गला का पाठवत नाही ? कदाचित आपल्या पटकथेवर तो एक महान चित्रपट काढेल.

पैसा 11/02/2014 - 12:45
चित्रं आणि पंडिती काव्य यांचा उपयोग करून मस्त कथानक रचलेत! प्रतिक्रिया वाचूनही फार मजा आली! एका आनंददायी धाग्यासाठी बहुत धन्यवाद!

In reply to by चित्रगुप्त

तिमा 31/12/2014 - 19:14
धागा वर आणल्यामुळे आनंदच झाला. पण पुढचा भाग कधी दिसलाच नाही. शिवाय तो सोनाक्षी साम्य धागा ही आलाच नाही. आता २०१५ मधे हे संकल्प पूर्ण करा. सर्वाच मिपाबंधुंना आणि भगिनींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

चित्रगुप्त 31/12/2014 - 22:05
सोनाक्षी म्हणे मिपाकरां - महाकट्टा त्वरें करा - नाचू टरारा टरारा... अत्यानंदे . हा धागा ०३/०३/२०१३ ला प्रसिद्ध झालेला आहे. http://www.misalpav.com/node/27210 (यातील काही खास फोटो संपादकांच्या सल्ल्याप्रमाणे काढून टाकावे लागलेले आहेत)

विचित्रवीर्याची डायनॉसोरांवरची मिरवणुक बघून गंमत वाटली. >>>> अगदी! अगदी!! कल्पनारम्य लेख आहे. कल्पना तरी कशा? हजारो ख्वाहिशे ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले | बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले || लेख आवडला.

प्रचेतस 08/02/2014 - 23:54
हा भागही मस्त झालाय. चित्रेही अगदी अनुरूप. बाकी महाभारतानुसार अंबिका आणि अंबालिका ह्या दोन बायका मिळाल्यानंतरच विचित्रवीर्य मदांध झाला आणि भोगातिरेकाने त्याला रोग होऊन त्यातच त्याचा अकाली अंत झाला.

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त 09/02/2014 - 08:55
@वल्ली: अंबिका आणि अंबालिका यांच्याशी विवाहप्रसंगी त्या मुलींचे, विचित्रवीर्याचे, तसेच भीष्म आणि सत्यवती यांचे वय किती किती असावे?

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 09/02/2014 - 20:21
वयांचा काहीच अंदाज लावता येत नाही तरी पण लग्नाच्या विचित्रवीर्य लहान होता असा उल्लेख आहे. म्हणजे साधारण षोडषवर्शीय असावा. अंबिका, अंबालिक्चे वयही साधारण तितकेच असावे. विचित्रवीर्य आणि भीष्मात एक पिढीचा फरक नक्कीच होता. सत्यवती साधारण भीष्माच्या वयाचीच असावी.

बॅटमॅन 08/02/2014 - 23:58
चित्रगुप्तांनी जेवढे लेख लिहिले त्यांत हा सर्वोत्तम झाला आहे. चपखल चित्रे, तितकेच वेधक वर्णन आणि योग्य तिथे ओक टच यामुळे लेख नुसता वाचनीय नाही तर मुहुर्मुहु: प्रेक्षणीय झालेला आहे. त्यात वामनपंडित, रघुनाथपंडित आणि नरहरींच्या काव्यांचा उल्लेख पाहून तर जो आनंद झाला, व्व्वाह!!!!!!! हॅट्स ऑफ चित्रगुप्तजी. ते श्लोक पुन्हापुन्हा वाचून आनंद घेतो आहे. त्या गंगालहरीमधला तो 'सुरलोकाहुनी गंगा खाली' चा कटावही एकदा येऊद्या, फाऽऽऽऽर मजा येईल बघा. चित्रे शब्दापरी होती शब्दही होति चित्रसे | आस्वादीं लोपती शब्द, चित्रगुप्तहि होतसे ||

In reply to by बॅटमॅन

चित्रगुप्त 10/02/2014 - 08:46
@ बॅटमॅनः ‘सुरलोकाहुनी गंगा खाली' चा कटाव आत्ताच वाचला. बहारदार आहे खरा. कटाव म्हणजे काय, याबद्दल माहिती द्यावी. वामनपंडित, रघुनाथपंडित, नरहरीं, मोरोपंत वगैरेंच्या रचना म्हणजे मराठी भाषेची अमूल्य लेणी आहेत. अलिकडे हे सर्व विस्मृतीत गेलेले आहे, त्यांचा पुन्हा प्रसार व्हायला हवा. या लेखाचे निमित्ताने त्यातले थोडेसे वाचले, आणि हल्ली कुणाला फारश्या ठाऊक नसलेल्या चित्रकारांची चित्रे हुडकली, त्यातून अद्भुत आनंद लाभला. ‘कवित्व शब्द-सुमनमाळा, अर्थपरिमळ आगळा’ ही समर्थोक्ति सार्थ करणा्या रघुनाथ पंडितांच्या … ‘जो धैर्ये धरसा’ … या मूळ रचनेत, “ धर-सा, कर-सा, दूर-सा, शिर-सा, हार-सा, सरसा-वला, नव-रसा, शृंगार-सा, फार-सा” मध्ये जी ‘र-सा’ ची रसाळ मौज उडवलेली आहे, तशी या भरजरी पैठणीला मधेच लावलेल्या आमच्या ‘लाभे दिव्य पती असाचि आपणां’ च्या ठिगळामधे जमलेली नाही. मल्याळी सिनेमाच्या पोस्टर मध्ये डावीकडे भाला घेऊन उभा असलेला किरीट धारी कोण असावा? (तो त्या तिघीं पेक्षा वयाने लहान वाटतो, त्याअर्थी भीष्म नसावा).

In reply to by चित्रगुप्त

बॅटमॅन 10/02/2014 - 12:05
कटाव म्हणजे नक्की कसे, याची थोडीशीच कल्पना आहे. यालाच 'कडाका' छंद असेही नाव आहे. महाराष्ट्र सारस्वतात नमूद केल्याप्रमाणे हा छंद मूळचा हिंदी काव्यातला आहे. त्याला मराठीत आणण्याचे श्रेय जाते कटावसम्राट अमृतरायांना. एका ओळीत साधारणपणे १६ मात्रा असाव्यात असे वाटते-पादाकुलक स्टाईल. पण बाकीचे नियम काय कसे हे माहिती नाही, ते पाहिले पाहिजे. बघून सांगतो. अमृतरायांची स्टोरीही इंटरेस्टिंग आहे. औरंगाबादेस कुणा विसा मोरो नामक गृहस्थाकडे हे कारकून म्हणून नोकरी करीत.यांचा मूळ स्वभाव एकदम थट्टेखोर होता. असेच एकदा विसा मोरोबरोबर काही मतभेद झाल्यावर त्याची नोकरी त्यांनी सोडून दिली. टवाळ तर होतेच, एकदा रस्त्याने जाताना मध्वमुनीश्वर नामक संतांची चेष्टा केली. मध्वमुनीश्वर म्हणाले, बा अमृतराया, नावाप्रमाणेच तुझी वाणी अमृतमयी आहे. अशा टवाळकीत तीस वाया नको घालवू. मग अमृतरायांना उपरती झाली आणि ते आध्यात्मिक काव्यरचनेकडे वळले. कीर्तनकारांत त्यांचे कटाव लै फेमस होते. नानासाहेब पेशव्यांच्या काळात हे होते आणि यांच्याबद्दल आख्यायिका अशी सांगितली जाते, की त्यांचे कटाव लिहायला चारपाच लेखनिक बसत, पण तरीही त्यांच्या प्रतिभेच्या ओघापुढे लिहिता लिहिता ते हतबल होत- सर्व टिपून घेणे निव्वळ अशक्यच. कदाचित पेशव्यांनीही त्यांचे कीर्तन ऐकले असण्याची शक्यता आहे , पण नीट संदर्भ पाहिला पाहिजे. हे वारले असावेत बुलढाणा जिल्ह्यातील फतेखेरडा ऊर्फ साखरखेरडा या गावी, कारण त्यांची समाधी तिथे आहे. वरील सर्व माहिती महाराष्ट्र सारस्वत अन नवनीतामधून घेतलेली आहे.

In reply to by चित्रगुप्त

बॅटमॅन 10/02/2014 - 12:14
अन रघुनाथपंडितांच्या काव्यात तुम्ही म्हणता तशी बहार आहे खरीच. एखाद्या कुशल जवाहिर्‍याने अगदी बारीक कलाकुसर करावी तशी कारागिरी त्यात दिसते, असे सारस्वतकारांनी जे त्यांच्याबद्दल म्हटले आहे, ते अगदी खरे आहे. अतीव चपखल वर्णने वाचून जो आनंद लाभतो तो केवळ अपूर्व आहे. उदा. न लराजाच्या येण्याची चाहूल लागताच दमयंतीच्या सख्या उठून लगबगीने बाहेर जातात त्याचे वर्णनः "गजबजोनि समस्त तिच्या सख्या गजगमां उठल्या तिजसारिख्या पदर सावरितां नृपबाळिका झळकती हृदयीं मणिमाळिका" आणि दमयंतीस नल समोर दिसल्यावर काय होते ते सांगणारा हा श्लोकः "प्रगट तिज पुढारा जाहला राजमौळी वरि पदर न घेता चंद्र जैसा झळाळी निजहृदयनिवासी काय बाहीर आला निरखुनि दमयंती तेवि मानी तयाला" रघुनाथपंडितांची शहामत अशासाठी की मोरोपंत अन वामनपंडित हे कवी टनावारी इतर काव्ये रचून गेलेत, पण रघुनाथपंडितांनी फक्त एक २४० श्लोकी नलदमयंती स्वयंवराख्यान लिहून दिगंत कीर्ती मिळवली. नवनीतात परशुरामतात्या गोडबोल्यांनी ते अख्खेच्या अख्खे समाविष्ट केले यातूनच त्याचे महत्त्व दिसून येते.

In reply to by निनाद मुक्काम …

चित्रगुप्त 10/02/2014 - 15:08
प्राचीन साहित्य, चित्रकला यांचे स्वतःची कल्पनाशीलता आणि सृजनशीलता यांचेशी मिश्रण करण्याचा प्रयत्न करतो आहे. मिपामुळे असे प्रयोग करण्यास वाव मिळून वाचकांच्या प्रतिसादातून आणखी नवनवीन कल्पना सुचत जातात, हे सर्व फार आनंददायक आहे.

In reply to by जेपी

चित्रगुप्त 11/02/2014 - 09:55
@जेपी:
बाकी ते स्वप्नांची चित्रे फारच भयानक आहेत .
ही चित्रे ज्या फ्रेंच चित्रकाराने (Gustave Doré - १८३२-८३) काढलेली आहेत, तो त्याच्या काळातील अतिशय प्रसिद्ध चित्रकार होता. (मराठीत ‘Illustraator’ , ‘Artist’ आणि ‘Painter’ यांना सरसकटपणे ‘चित्रकार ’ च म्हणावे लागते ) त्याची चित्रे असलेले पहिले पुस्तक त्याच्या वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी प्रसिद्ध झाले होते. पुढे त्याने बायबल, तसेच मिल्टन, दान्ते, शेक्सपीयर, एडगर आलन पो, टेनिसन, कूलरिज, व्हिक्टर ह्यूगो, बाल्झाक आणि अन्य अनेक नामवंत लेखकांच्या पुस्तकांसाठी अद्भुत चित्रे बनवली. त्याकाळी छपाईसाठी चित्रे बनवणे अतिशय किचकट, मेहनतीचे आणि अतीव कौशल्याचे काम असायचे. असे असूनही त्याने हजारो चित्रे बनवलेली आहेत. त्याची पुस्तके आता संग्रहालयातील दुर्मिळ, मौल्यवान कृती म्हणून जपण्यात येतात. रौद्र-भयानक-अद्भुत रस , हे त्याच्या चित्रात विशेषेकरून असतात.

In reply to by चित्रगुप्त

मराठीत ‘Illustraator’ , ‘Artist’ आणि ‘Painter’ यांना सरसकटपणे ‘चित्रकार ’ च म्हणावे लागते >>>> छे! इलस्ट्रेटर = निरूपणकार आर्टिस्ट = कलाकार आणि पेंटर = रंगारी हे तीन स्वतंत्र शब्द प्रचलित असतांना उगाच मराठीस दूषणे काय म्हणून द्यावीत?

In reply to by नरेंद्र गोळे

चित्रगुप्त 06/01/2015 - 08:00
आर्टिस्ट = कलाकार हे ठीक परंतु इलस्ट्रेटर = निरूपणकार आणि पेंटर = रंगारी हे दोन्ही शब्द विशेषतः चित्रकलेच्या संदर्भात पुरेसे योग्य नाहीत. निरूपण हे व्याख्यान इत्यादिच्या स्वरूपातही असते, तसेच रंगारी म्हटला, की तो घरे वगैरे रंगवणारा, हा अर्थ ध्वनित होतो, पेक्षा चित्रकार हा शब्द जास्त योग्य.

In reply to by आदूबाळ

चित्रगुप्त 10/02/2014 - 19:56
@आदुबाळ :
पण येवढा सगळा उद्योग करूनही एक पंडुरोगी आणि एक जन्मांध अशीच संतती झाली की! हे व्यासांचे अपयश की कसे?
महाभारतात अनेक स्त्रियांवर अन्याय केला गेलेला दिसतो, त्याचे हे एक उदाहरण आहे. अंध आणि पंडुरोगी संतती बद्दल व्यासाने अंबिका आणि अंबालिका यांच्या डोक्यावर खापर फोडले. व्यासाने त्यांचेशी केलेल्या व्यवहाराचे वेळी म्हणे एकीने डोळे मिटून घेतले, आणि दुसरी भीतीने पांढरी पडली, म्हणून अशी संतती झाली. तसे असते, तर धृतराष्ट्र खुद्द आंधळा, आणि गांधारीने आजन्म डोळ्यांवर पट्टी बांधलेली, त्यामुळे त्यांची सर्व मुले आंधळी व्हायला हवी होती. (‘व्यवहार’ : लहानपणी मी एका मित्राकडे खेळायला जायचो, त्या वाड्यातल्या काही वृद्ध स्त्रिया आपापसात दबल्या आवाजात काहीतरी बोलत असायच्या. कुणी जवळ आले, की बोलणे थांबवायच्या. थोडेबहुत जे कानावर पडायचे, त्यात ‘व्यवहार’ हा शब्द बरेचदा यायचा. आम्हाला काहीच कळायचे नाही. अलिकडे डॉ . आनि बेझंट यांनी विद्यार्थ्यांपुढे दिलेल्या महाभारतावरील व्याख्यानांचा तात्कालीन मराठी अनुवाद वाचताना ‘अंबिका व अंबालिका यांचेशी ‘व्यवहार’ करून पुत्रोत्पत्ती’ असा शब्दप्रयोग वाचल्यावर एकदम लहानपणीचे आठवले. या शब्दाचा असा उपयोग पूर्वी केला जायचा, हे ठाऊक नव्हते). ‘विचित्रवीर्य’ असे विचित्र नाव, आणि धृतराष्ट्र- पंडूचे जन्मजात वैगुण्य, यातूनच या लेखाची कल्पना सुचलेली आहे.

शशिकांत ओक 10/02/2014 - 21:06
चित्रगुप्त, चित्रकाराचा कुंचला, कवीच्या कल्पना विलासाचा शब्दसंग्रह व कथाकाराचा मानवी गुंतागुंतीच्या संबंधाचा रेखीवपणा, असा त्रिवेणी संगम आपल्या लेखमालेत या भागात सादर झाले आहे.

तिमा 11/02/2014 - 12:30
आवडला हे सांगायला नकोच. विचित्रवीर्याची डायनॉसोरांवरची मिरवणुक बघून गंमत वाटली. तो फोटो आपण स्पिलबर्गला का पाठवत नाही ? कदाचित आपल्या पटकथेवर तो एक महान चित्रपट काढेल.

पैसा 11/02/2014 - 12:45
चित्रं आणि पंडिती काव्य यांचा उपयोग करून मस्त कथानक रचलेत! प्रतिक्रिया वाचूनही फार मजा आली! एका आनंददायी धाग्यासाठी बहुत धन्यवाद!

In reply to by चित्रगुप्त

तिमा 31/12/2014 - 19:14
धागा वर आणल्यामुळे आनंदच झाला. पण पुढचा भाग कधी दिसलाच नाही. शिवाय तो सोनाक्षी साम्य धागा ही आलाच नाही. आता २०१५ मधे हे संकल्प पूर्ण करा. सर्वाच मिपाबंधुंना आणि भगिनींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

चित्रगुप्त 31/12/2014 - 22:05
सोनाक्षी म्हणे मिपाकरां - महाकट्टा त्वरें करा - नाचू टरारा टरारा... अत्यानंदे . हा धागा ०३/०३/२०१३ ला प्रसिद्ध झालेला आहे. http://www.misalpav.com/node/27210 (यातील काही खास फोटो संपादकांच्या सल्ल्याप्रमाणे काढून टाकावे लागलेले आहेत)

विचित्रवीर्याची डायनॉसोरांवरची मिरवणुक बघून गंमत वाटली. >>>> अगदी! अगदी!! कल्पनारम्य लेख आहे. कल्पना तरी कशा? हजारो ख्वाहिशे ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले | बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले || लेख आवडला.
विचित्रवीर्याची विचित्र कहाणी . चित्र १: विचित्रवीर्याची विचित्र मिरवणूक (चित्रकार: जेम्स गुर्ने) यापूर्वीची कथा: कुणी घडवून आणले 'महाभारत'? (भाग १) मत्स्यगंधेची प्रतिज्ञा ( महाभारत भाग २) मदनकेतु उवाच: मुनिवर, तुम्ही शांतनुच्या मुलांची नावे ‘चित्रांगद’ आणि ‘ चित्रवीर्य’ होती म्हणून सांगितलेत, परंतु मी तर ‘विचित्रवीर्य’ असे नाव ऐकत आलेलो आहे? नारदमुनी उवाच: अरे, ती तर एक मोठी कथाच आहे.

चारोळी स्वरूपात शब्दकोष

विवेकपटाईत ·

आयुर्हित 24/01/2014 - 22:27
विषय व माहिती अतिशय छान आहे. आजही मराठीत असे बरेच शब्द आहेत जे तुर्की/फारसीतुन आले आहेत.उदा: तारीख, बुरुज अमीर खुसरो बद्दल अधिक माहिती वाचायला आवडेल. भाषा ही विवाद कमी करून, संवाद साधण्याचे खरे माध्यम आहे हेच खरे!

माहितगार 25/01/2014 - 20:12
चारोळी स्वरूपात शब्दकोष आयडीया चांगली आहे.
शेवटी मांजर असो व 'गोरा ' माणूस धूर्त असतात.
म्हणण्याचा उद्देश लक्षात आला तरीही आपल्याला काय म्हणायच आहे ते वेगळ्या शब्दातही मांडता येऊ शकेल का ? कारण भारतीय लोकांनी मानवी त्वचेच्या रंगांचा संबंध मानवी दुर्गुणांशी लावून साचे बंद प्रतिमांचा उपयोग करण्याबद्दल अधीक संवेदनशील असण्याचा प्रयत्न येथून पुढच्या काळात करावयास हवा असे वाटते.

आयुर्हित 24/01/2014 - 22:27
विषय व माहिती अतिशय छान आहे. आजही मराठीत असे बरेच शब्द आहेत जे तुर्की/फारसीतुन आले आहेत.उदा: तारीख, बुरुज अमीर खुसरो बद्दल अधिक माहिती वाचायला आवडेल. भाषा ही विवाद कमी करून, संवाद साधण्याचे खरे माध्यम आहे हेच खरे!

माहितगार 25/01/2014 - 20:12
चारोळी स्वरूपात शब्दकोष आयडीया चांगली आहे.
शेवटी मांजर असो व 'गोरा ' माणूस धूर्त असतात.
म्हणण्याचा उद्देश लक्षात आला तरीही आपल्याला काय म्हणायच आहे ते वेगळ्या शब्दातही मांडता येऊ शकेल का ? कारण भारतीय लोकांनी मानवी त्वचेच्या रंगांचा संबंध मानवी दुर्गुणांशी लावून साचे बंद प्रतिमांचा उपयोग करण्याबद्दल अधीक संवेदनशील असण्याचा प्रयत्न येथून पुढच्या काळात करावयास हवा असे वाटते.
अंग्रेजीची 'daughter ' हिंदीत झाली 'बेटी' मराठी आईची 'लेक' शोभते खरी राजकुमारी. दिल्ली मुंबई सारखी सत्ता व व्यापाराचे केंद्र असलेल्या मोठ्या शहरांमधे भिन्न-भिन्न भाषा बोलणार्‍या लोकांचा सतत वावर असतो. अमीर खुसरोच्या काळात ही दिल्ली सल्तनतची राजधानी होती. त्याचप्रमाणे व्यापाराचे मुख्य केंद्रही. दिल्लीचे स्थानिक निवासी हिंदी बोलणारे. दरबारात विदेशी राजदूत, सरदार आदि तुर्की- फारसी बोलणारे. मोठ्या प्रमाणावर विदेशी व्यापार्‍यांचा वावरही दिल्लीत होता.