मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रिक्षाचालकांचा इलाज

चेतन सुभाष गुगळे ·

कपिल काळे 26/11/2008 - 20:05
आपल्या भावना चांगल्या आहेत. योग्य विचार आहेत. पण तुम्ही मारामारीची धमकी दिलीत. ...... बरं ते जाउ दे. तुम्ही "डोंबिवली फास्ट" बघितलाय का हो? http://kalekapil.blogspot.com/

In reply to by कपिल काळे

"पण तुम्ही मारामारीची धमकी दिलीत. ......" - त्या वेळची ची तशी गरज होती. तुम्ही "डोंबिवली फास्ट" बघितलाय का हो? - नाही, पण त्याचे कथासूत्र माहीत आहे. अर्थात माझे हे रिक्षा प्रकरण त्या पूर्वीचे आहे. चेतन सुभाष गुगळे भ्रमणध्वनी - ९८६०२०११०१ Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

In reply to by चेतन सुभाष गुगळे

टारझन 27/11/2008 - 00:43
तसाही आम्ही रिक्षाप्रवास तिन मित्र असलो तरीही चार वेळा विचार करूनच केलेला, आणि कधी आठाणे जास्त दिले नाहीत. पुणे मध्यवर्ती भागात रिक्षावाले मिटर प्रमाणे पैसे घेतात, पिं-ची मधे असा प्रकार नसावा. बाकी एकदा आमच्या पायावरून एकाने रिक्षा घातलेली तेंव्हा त्याची रिक्षा रोडमधेच पलटी केल्याचं आठवतंय .. :) - टारझन

In reply to by टारझन

चतुरंग 27/11/2008 - 00:47
अरे तुझ्या पायावरुन गेल्यावर रिक्षाचे चाक तसेही मोडलेच असेल रे पलटी कशाला केलीस उगीच? ;) चतुरंग

In reply to by चतुरंग

टारझन 27/11/2008 - 01:00
आहो .. झाला तो प्रकार हार्डली ५ ते १० सेकंदांत झाला होता हो .. आणि जिमवरूनच येत होतो ना तेंव्हा अंगात 'माज' पण होता - (स्कॉट वीर ) बिल्डर टारझन

गणा मास्तर 26/11/2008 - 20:24
लै भारी रे चेतन . साले आपल्या निगडीचे रिक्षावाले असेच हरामखोर आहेत. बिग इंडियापासुन आकुर्डी रेल्वे स्टेशनचे २० रुपये घेतात. तु निगडीत कुठे रहातोस? - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक) सेक्टर २६ प्लॉट १४९

In reply to by गणा मास्तर

भूखंड क्र. ८६, पेठ क्र. २५, पिंपरी-चिंचवड नवनगर, निगडी, पुणे - ४११ ०४४. ज्ञानप्रबोधिनी शाळे जवळ चेतन सुभाष गुगळे भ्रमणध्वनी - ९८६०२०११०१ Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

In reply to by चेतन सुभाष गुगळे

नेत्रेश 27/11/2008 - 00:47
चेतन भाऊ, असा फोन नंबर आणी पत्ता जालावर देणे बरे नव्हे. मि पा चे सभासद जरी सभ्य असले तरी बाकी कुणी कसे असेल सांगता येत नाही. तुम्ही बर्याच बदमाश रिक्षाचालकांशी पंगा घेतला आहे म्हणुन - जरा काळजी घ्या. - नेत्रेश

नन्या 26/11/2008 - 22:14
पिम्प्रि आणी निगडि चे रिक्शाचालक खुपच भाडे घेतात. काही तरि केले पाहीजे. वीशायन्तर होते तरी वीचारतो, मीपा चा कटा पिम्प्रि मधे करावा का?

लिखाळ 26/11/2008 - 22:21
रिक्षावाल्यांशी आपण जे केलेत ते चांगलेच. एक प्रसंग : मी एकदा माझ्या आई बरोबर रात्री दहाच्या सुमारास घरी परतलो. रिक्षावाल्याने होणार्‍या भाड्याच्या साधारण दिडपट रक्कम सांगीतली. मी त्याला सांगीतले की जाताना अमुक एक रक्कम झाली होती, त्यावेळी रस्त्यात गर्दी आणि सिग्नल होते. आता त्यापौकी काहिच नसताना भाडे तेवढेच वा कमी झाले पाहिजे. आणि मी जाताना जेवढे भाडे झाले होते तवढेच त्याच्या हातावर ठेवले. बराच वाद झाला आणि त्याने ते पैसे माझ्या हातात कोंबले म्हणाला मला पूर्ण भाडे द्या.. मी म्हटले की तुम्ही मी दिलेले पैसे स्विकारत नसाल तर मी चाललो.. फुकट आणून सोडल्याबद्दल आभारी आहे :).. मग त्याने तणतणत पैसे घेतले आणि गेला. खरेतर आसपासच्या लोकांनी अश्या वेळेला ठामपणे आपली बाजू घ्यायला पाहिजे. पण वाद नकोत, आरडाओरडा नको म्हणून लोक सामोपचाराची भूमिका घेतात. (आणि अनेकदा प्रश्न पाचदहा रुपयांचा असल्याने भांडण नको म्हणून आपणही सोडुन देतो.) -- लिखाळ.

पिंपरी चिंचवडचे रिक्षाचालक भयंकर त्रासदायक आहेत. वादावादीशिवाय एकही प्रवास पूर्ण होत नाही. ह्यावर पोलिसांचे काहिच नियंत्रण नाही का? तामीळ्नाडूतही (विशेषतः चेन्नई मध्येही ) पिं.चिं. सारखेच रिक्षाचालकांचे चीड आणणारे अनुभव येतात. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

झकासराव 26/11/2008 - 23:28
पिंपरी चिंचवडचे रिक्षाचालक भयंकर त्रासदायक आहेत. वादावादीशिवाय एकही प्रवास पूर्ण होत नाही. ह्यावर पोलिसांचे काहिच नियंत्रण नाही का? >>>>>>> माझा अनुभव देखील फारसा चांगला नाही. मीटर आणि टेरिफ कार्ड हा प्रकार रिक्शावाले वापरतच नाहीत. आकुर्डी ते भेळ चौक ह्या साठी एका रिक्शावाल्याने माझ्याकडुन ३५ कि ४० रु घेतले होते. कारण काय तर म्हणे की मी रिक्षा स्टॉप पासुन तुमच्या कॉलनीत येणार त्याचेच १५ होतील आणि इथुन भेळ चौक २५. त्यावेळी पत्नीला दवाखान्यात ऍडमीट करण्यासाठी जायच होत म्हणून वाद घालुच शकत नव्हतो. चेतन तुमचा उपाय ठिक आहे. पण निगडीच्या वाहनतळावरुन काहि वाहन मध्ये चोरीला गेली होती. त्यामुळे देवाच्या भरोश्यावर वाहन तिथे लावु नका (दुचाकी असेल तर) जर पे आणि पार्क असेल तर मग चिन्ता नाही. पण तिथे पे आणि पार्क सुरु झाली आहे?? ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

ऍडीजोशी 27/11/2008 - 11:56
रिक्षा वाल्यांना चोपणे आणि रस्त्यामधे रिक्षा लाऊन उभे असतील तर त्यांना बाईक मागून ठोकणे हा आमच्या कट्ट्यावरच्या मुलांचा आवडता छंद आहे. आमच्या ग्रुप मधे २ बुलेट आहेत. त्यांचा उपयोग आम्ही रिक्षांवर घालायचा रणगाडा म्हणून करतो. प्रबोधनकार ठाकरे नाट्यग्रुहाबाहेर रोज रात्री शेवटचं नाटक सुटलं की रिक्षावाल्यांची मग्रुरी अनुभवायला मिळत असे. म्हातारी माणसं, स्त्रीया, मुलं असा भेदभाव न करता जवळच्या भाड्याला सरळ नकार देणे असे उद्योग सुरु असायचे. कुणी आवाज चढवला तर ४-५ रिक्षावाले एकत्र येऊन उलट दमदाटी करायचे. आमचाच कट्टा असल्याने आम्ही त्याचा बंदोबस्त करायचं ठरवलं. रोज ठरवून रात्री ११:१५ ते ११:४५ आम्ही ११-१२ जणं कट्ट्यावर असायचो. जवळ जवळ महिनाभर रोज एकातरी रिक्षावाल्याला कानफटवायचो. एकानी खाल्ली की बाकिचे सुतासारखे सरळ व्हायचे. स्ट्रॅटेजी अशी होती की जो पहिल्यांदा नाही म्हणेल त्याच्याशी वाद न घालता सरळ एक पेटवायची. मगच पुढे बोलायचं. अगदीच म्हातारी माणसं असतील तर आमच्यातले दोन जण गुपचूप रि़क्षामागे बाईक घेऊन जात. मधेच उतरवलं अथवा तिथे जाऊन दमदाटी व्हायला नको म्हणून. बराच फायदा झाला त्याचा. पुढे पुढे आम्हाला काही करायची गरज पडत नसे. आमच्यातले २-३ जण जरी तिकडे असले तरी शांतता असे.

रेवती 28/11/2008 - 03:19
साहेब जेंव्हा त्यांच्या मित्राला रिक्षात घेतात तेंव्हा मी लगेच रिक्षा थांबवून खाली उतरते. कोणी सांगावे कोणत्या मिषाने कोण रिक्षात येऊन बसतो? रेवती

शितल 28/11/2008 - 05:37
>>>>>साहेब जेंव्हा त्यांच्या मित्राला रिक्षात घेतात तेंव्हा मी लगेच रिक्षा थांबवून खाली उतरते. कोणी सांगावे कोणत्या मिषाने कोण रिक्षात येऊन बसतो? रेवती खरे आहे तु़झे, मी ही एकदा मुंबंई हुन पुण्याला आले होते, आणि स्वारगेट वरून रिक्षा केली मी आणि मा़झा लेक दोघेच होतो, वेळ रात्रीचे ८.३० ते ९.०० च्या दरम्यान, स्वारगेट वरून जराच पुढे गेल्यावर रिक्षावाल्याचा एक मित्र रिक्षात रिक्षावाल्याच्या शेजारी बसायला लागला , तेव्हा मी त्या रिक्षा वाल्याला सांगितले हे जर बसणार असतील तर मी रिक्षातुन उतरणार , त्यावर ते दोघे रिक्षावाले मा़झ्याशी वाद घालु लागले, तो दुसरा बसणारा रिक्षावाला बोलु लागला मी ही येथील रिक्षावाला आहे, तुम्ही घाबरू नका, पण मी ठाम होते, मी माझा राग पाहुन त्या रिक्षावाल्याने दुसर्‍याला घेतले नाही, आणी मी घराच्या जरा अलीकडेच रिक्षा थांबवुन, रिक्षावाला त्या रोड वरून दुर गेल्याची खातर जमा करून घेतली आणि मग घरी गेले. :)

अनिल हटेला 28/11/2008 - 08:22
अहो साहेब पिंपरी च्या रीक्षावाल्यांकडे टेरीफ कार्ड वगैरे तर सोडा, ड्रायव्हींग लायसंस आहे का ह्याचा शोध घ्या आधी ... शिवाय वहातूकीचे नियम ह्यांच्या साठी नसतातच मुळी... निगडी -प्राधीकरण तर ठीकाये ,पण इकडे काळेवाडी,थेरगाव वगिरे भागात अक्षरशः आंधळा कारभार आहे.. आणी रीक्षा म्हणजे विमान आहे असा ह्या लोकाचा समज असतो.. तुम्ही केलेला उपाय आम्ही ऑलरेडी ब-याचदा केलाये... ;) ;-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

आवडाबाई 28/11/2008 - 22:15
रिक्शा ने प्रवास करणार्‍या प्रवाशांची एक संघटना करायची वेळ आली आहे वाटते !!) (जशी पीएमपीएल प्रवाशांची एक आहे तशी ) माझा एक अनुभव - आधी जेव्हा कमीत कमी भाडे ८ होते तेव्हाचा - स्थान - शिवाजीनगर मीटर मध्ये १ च झाला होता, म्हणजे रू ८ भाडं झालं होतं. मी दहाची नोट दिली तर म्हणे दहाच झाले, आम्ही "लोकल" (म्हणजे कमीत कमी भाडे) चे १० च घेतो. मी परत रिक्षात बसले त्याला म्हटले, १० होईपर्यंत रिक्शा चालवत रहा म्हणजे तोपर्यंत पुढचा चौक येइल आणि पोलिस पण भेटतील !! मग २ रु परत दिले आणि वर जाताना म्हणे, पैसे नसतात तर रिक्शात बसता कशाला ??? !!!

कपिल काळे 26/11/2008 - 20:05
आपल्या भावना चांगल्या आहेत. योग्य विचार आहेत. पण तुम्ही मारामारीची धमकी दिलीत. ...... बरं ते जाउ दे. तुम्ही "डोंबिवली फास्ट" बघितलाय का हो? http://kalekapil.blogspot.com/

In reply to by कपिल काळे

"पण तुम्ही मारामारीची धमकी दिलीत. ......" - त्या वेळची ची तशी गरज होती. तुम्ही "डोंबिवली फास्ट" बघितलाय का हो? - नाही, पण त्याचे कथासूत्र माहीत आहे. अर्थात माझे हे रिक्षा प्रकरण त्या पूर्वीचे आहे. चेतन सुभाष गुगळे भ्रमणध्वनी - ९८६०२०११०१ Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

In reply to by चेतन सुभाष गुगळे

टारझन 27/11/2008 - 00:43
तसाही आम्ही रिक्षाप्रवास तिन मित्र असलो तरीही चार वेळा विचार करूनच केलेला, आणि कधी आठाणे जास्त दिले नाहीत. पुणे मध्यवर्ती भागात रिक्षावाले मिटर प्रमाणे पैसे घेतात, पिं-ची मधे असा प्रकार नसावा. बाकी एकदा आमच्या पायावरून एकाने रिक्षा घातलेली तेंव्हा त्याची रिक्षा रोडमधेच पलटी केल्याचं आठवतंय .. :) - टारझन

In reply to by टारझन

चतुरंग 27/11/2008 - 00:47
अरे तुझ्या पायावरुन गेल्यावर रिक्षाचे चाक तसेही मोडलेच असेल रे पलटी कशाला केलीस उगीच? ;) चतुरंग

In reply to by चतुरंग

टारझन 27/11/2008 - 01:00
आहो .. झाला तो प्रकार हार्डली ५ ते १० सेकंदांत झाला होता हो .. आणि जिमवरूनच येत होतो ना तेंव्हा अंगात 'माज' पण होता - (स्कॉट वीर ) बिल्डर टारझन

गणा मास्तर 26/11/2008 - 20:24
लै भारी रे चेतन . साले आपल्या निगडीचे रिक्षावाले असेच हरामखोर आहेत. बिग इंडियापासुन आकुर्डी रेल्वे स्टेशनचे २० रुपये घेतात. तु निगडीत कुठे रहातोस? - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक) सेक्टर २६ प्लॉट १४९

In reply to by गणा मास्तर

भूखंड क्र. ८६, पेठ क्र. २५, पिंपरी-चिंचवड नवनगर, निगडी, पुणे - ४११ ०४४. ज्ञानप्रबोधिनी शाळे जवळ चेतन सुभाष गुगळे भ्रमणध्वनी - ९८६०२०११०१ Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

In reply to by चेतन सुभाष गुगळे

नेत्रेश 27/11/2008 - 00:47
चेतन भाऊ, असा फोन नंबर आणी पत्ता जालावर देणे बरे नव्हे. मि पा चे सभासद जरी सभ्य असले तरी बाकी कुणी कसे असेल सांगता येत नाही. तुम्ही बर्याच बदमाश रिक्षाचालकांशी पंगा घेतला आहे म्हणुन - जरा काळजी घ्या. - नेत्रेश

नन्या 26/11/2008 - 22:14
पिम्प्रि आणी निगडि चे रिक्शाचालक खुपच भाडे घेतात. काही तरि केले पाहीजे. वीशायन्तर होते तरी वीचारतो, मीपा चा कटा पिम्प्रि मधे करावा का?

लिखाळ 26/11/2008 - 22:21
रिक्षावाल्यांशी आपण जे केलेत ते चांगलेच. एक प्रसंग : मी एकदा माझ्या आई बरोबर रात्री दहाच्या सुमारास घरी परतलो. रिक्षावाल्याने होणार्‍या भाड्याच्या साधारण दिडपट रक्कम सांगीतली. मी त्याला सांगीतले की जाताना अमुक एक रक्कम झाली होती, त्यावेळी रस्त्यात गर्दी आणि सिग्नल होते. आता त्यापौकी काहिच नसताना भाडे तेवढेच वा कमी झाले पाहिजे. आणि मी जाताना जेवढे भाडे झाले होते तवढेच त्याच्या हातावर ठेवले. बराच वाद झाला आणि त्याने ते पैसे माझ्या हातात कोंबले म्हणाला मला पूर्ण भाडे द्या.. मी म्हटले की तुम्ही मी दिलेले पैसे स्विकारत नसाल तर मी चाललो.. फुकट आणून सोडल्याबद्दल आभारी आहे :).. मग त्याने तणतणत पैसे घेतले आणि गेला. खरेतर आसपासच्या लोकांनी अश्या वेळेला ठामपणे आपली बाजू घ्यायला पाहिजे. पण वाद नकोत, आरडाओरडा नको म्हणून लोक सामोपचाराची भूमिका घेतात. (आणि अनेकदा प्रश्न पाचदहा रुपयांचा असल्याने भांडण नको म्हणून आपणही सोडुन देतो.) -- लिखाळ.

पिंपरी चिंचवडचे रिक्षाचालक भयंकर त्रासदायक आहेत. वादावादीशिवाय एकही प्रवास पूर्ण होत नाही. ह्यावर पोलिसांचे काहिच नियंत्रण नाही का? तामीळ्नाडूतही (विशेषतः चेन्नई मध्येही ) पिं.चिं. सारखेच रिक्षाचालकांचे चीड आणणारे अनुभव येतात. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

झकासराव 26/11/2008 - 23:28
पिंपरी चिंचवडचे रिक्षाचालक भयंकर त्रासदायक आहेत. वादावादीशिवाय एकही प्रवास पूर्ण होत नाही. ह्यावर पोलिसांचे काहिच नियंत्रण नाही का? >>>>>>> माझा अनुभव देखील फारसा चांगला नाही. मीटर आणि टेरिफ कार्ड हा प्रकार रिक्शावाले वापरतच नाहीत. आकुर्डी ते भेळ चौक ह्या साठी एका रिक्शावाल्याने माझ्याकडुन ३५ कि ४० रु घेतले होते. कारण काय तर म्हणे की मी रिक्षा स्टॉप पासुन तुमच्या कॉलनीत येणार त्याचेच १५ होतील आणि इथुन भेळ चौक २५. त्यावेळी पत्नीला दवाखान्यात ऍडमीट करण्यासाठी जायच होत म्हणून वाद घालुच शकत नव्हतो. चेतन तुमचा उपाय ठिक आहे. पण निगडीच्या वाहनतळावरुन काहि वाहन मध्ये चोरीला गेली होती. त्यामुळे देवाच्या भरोश्यावर वाहन तिथे लावु नका (दुचाकी असेल तर) जर पे आणि पार्क असेल तर मग चिन्ता नाही. पण तिथे पे आणि पार्क सुरु झाली आहे?? ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

ऍडीजोशी 27/11/2008 - 11:56
रिक्षा वाल्यांना चोपणे आणि रस्त्यामधे रिक्षा लाऊन उभे असतील तर त्यांना बाईक मागून ठोकणे हा आमच्या कट्ट्यावरच्या मुलांचा आवडता छंद आहे. आमच्या ग्रुप मधे २ बुलेट आहेत. त्यांचा उपयोग आम्ही रिक्षांवर घालायचा रणगाडा म्हणून करतो. प्रबोधनकार ठाकरे नाट्यग्रुहाबाहेर रोज रात्री शेवटचं नाटक सुटलं की रिक्षावाल्यांची मग्रुरी अनुभवायला मिळत असे. म्हातारी माणसं, स्त्रीया, मुलं असा भेदभाव न करता जवळच्या भाड्याला सरळ नकार देणे असे उद्योग सुरु असायचे. कुणी आवाज चढवला तर ४-५ रिक्षावाले एकत्र येऊन उलट दमदाटी करायचे. आमचाच कट्टा असल्याने आम्ही त्याचा बंदोबस्त करायचं ठरवलं. रोज ठरवून रात्री ११:१५ ते ११:४५ आम्ही ११-१२ जणं कट्ट्यावर असायचो. जवळ जवळ महिनाभर रोज एकातरी रिक्षावाल्याला कानफटवायचो. एकानी खाल्ली की बाकिचे सुतासारखे सरळ व्हायचे. स्ट्रॅटेजी अशी होती की जो पहिल्यांदा नाही म्हणेल त्याच्याशी वाद न घालता सरळ एक पेटवायची. मगच पुढे बोलायचं. अगदीच म्हातारी माणसं असतील तर आमच्यातले दोन जण गुपचूप रि़क्षामागे बाईक घेऊन जात. मधेच उतरवलं अथवा तिथे जाऊन दमदाटी व्हायला नको म्हणून. बराच फायदा झाला त्याचा. पुढे पुढे आम्हाला काही करायची गरज पडत नसे. आमच्यातले २-३ जण जरी तिकडे असले तरी शांतता असे.

रेवती 28/11/2008 - 03:19
साहेब जेंव्हा त्यांच्या मित्राला रिक्षात घेतात तेंव्हा मी लगेच रिक्षा थांबवून खाली उतरते. कोणी सांगावे कोणत्या मिषाने कोण रिक्षात येऊन बसतो? रेवती

शितल 28/11/2008 - 05:37
>>>>>साहेब जेंव्हा त्यांच्या मित्राला रिक्षात घेतात तेंव्हा मी लगेच रिक्षा थांबवून खाली उतरते. कोणी सांगावे कोणत्या मिषाने कोण रिक्षात येऊन बसतो? रेवती खरे आहे तु़झे, मी ही एकदा मुंबंई हुन पुण्याला आले होते, आणि स्वारगेट वरून रिक्षा केली मी आणि मा़झा लेक दोघेच होतो, वेळ रात्रीचे ८.३० ते ९.०० च्या दरम्यान, स्वारगेट वरून जराच पुढे गेल्यावर रिक्षावाल्याचा एक मित्र रिक्षात रिक्षावाल्याच्या शेजारी बसायला लागला , तेव्हा मी त्या रिक्षा वाल्याला सांगितले हे जर बसणार असतील तर मी रिक्षातुन उतरणार , त्यावर ते दोघे रिक्षावाले मा़झ्याशी वाद घालु लागले, तो दुसरा बसणारा रिक्षावाला बोलु लागला मी ही येथील रिक्षावाला आहे, तुम्ही घाबरू नका, पण मी ठाम होते, मी माझा राग पाहुन त्या रिक्षावाल्याने दुसर्‍याला घेतले नाही, आणी मी घराच्या जरा अलीकडेच रिक्षा थांबवुन, रिक्षावाला त्या रोड वरून दुर गेल्याची खातर जमा करून घेतली आणि मग घरी गेले. :)

अनिल हटेला 28/11/2008 - 08:22
अहो साहेब पिंपरी च्या रीक्षावाल्यांकडे टेरीफ कार्ड वगैरे तर सोडा, ड्रायव्हींग लायसंस आहे का ह्याचा शोध घ्या आधी ... शिवाय वहातूकीचे नियम ह्यांच्या साठी नसतातच मुळी... निगडी -प्राधीकरण तर ठीकाये ,पण इकडे काळेवाडी,थेरगाव वगिरे भागात अक्षरशः आंधळा कारभार आहे.. आणी रीक्षा म्हणजे विमान आहे असा ह्या लोकाचा समज असतो.. तुम्ही केलेला उपाय आम्ही ऑलरेडी ब-याचदा केलाये... ;) ;-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

आवडाबाई 28/11/2008 - 22:15
रिक्शा ने प्रवास करणार्‍या प्रवाशांची एक संघटना करायची वेळ आली आहे वाटते !!) (जशी पीएमपीएल प्रवाशांची एक आहे तशी ) माझा एक अनुभव - आधी जेव्हा कमीत कमी भाडे ८ होते तेव्हाचा - स्थान - शिवाजीनगर मीटर मध्ये १ च झाला होता, म्हणजे रू ८ भाडं झालं होतं. मी दहाची नोट दिली तर म्हणे दहाच झाले, आम्ही "लोकल" (म्हणजे कमीत कमी भाडे) चे १० च घेतो. मी परत रिक्षात बसले त्याला म्हटले, १० होईपर्यंत रिक्शा चालवत रहा म्हणजे तोपर्यंत पुढचा चौक येइल आणि पोलिस पण भेटतील !! मग २ रु परत दिले आणि वर जाताना म्हणे, पैसे नसतात तर रिक्शात बसता कशाला ??? !!!
लेखनविषय:
लेखनप्रकार
रिक्षाचालकांचा इलाज
प्रवाशांचे हक्क आणि रिक्षाचालकांचे कर्तव्य आपल्या देशात काही व्यवसाय करण्यासाठी सर्वांना मुक्त परवानगी आहे. परंतू इतर काही व्यवसाय करण्यास परवाना पद्धती लागू करण्यात आली आहे. हे व्यवसाय सर्वांनाच करता येत नाहीत. त्यांची संख्या मर्यादित ठेवण्यात येते जेणेकरून त्यांच्या व्यवसायात स्पर्धा निर्माण न होता त्यांना नियमित उत्पन्न मिळावे. रिक्षावाहतूकीचा व्यवसाय हा देखील त्यापैकीच एक आहे. त्याचप्रमाणे टॆक्सीवाहतूकीचाही. या व्यवसायातील लोक काळ्या-पिवळ्या रंगातील वाहनांचा उपयोग करतात.

मिपा ओळख २

चेतन ·

अवलिया 03/11/2008 - 12:31
पुढे तोच म्हणाला हा भैया जरी चेंगट असला तरी शेअर बाजारात मुक्तपणे भय पसरवत असतो आणि पुढे ही कथा गुढ होते तो राजेंच्या साथिने बाजारात मंदी आणन्याची धमकी म्हणे अर्थमंत्र्यांना देतो. हा हा हा राजे बघा हो हा काय म्हणतो ते... आहे चांगला प्रयत्न आहे. लेखन करत रहा. अवांतर - भयाचा मुद्दा तुम्ही काढलाच आहे तर एक माहिती. भय इथले संपत नाही... Worst is yet to come....

मागील भाग वाचून पुढील भाग खुसखुशीत होईल असे वाटले होते. कृपया, नाराज होऊ नका पण, रटाळ लेखनामुळे मिपाओळख भागाची मजा आली नाही. पुढील लेखनासाठी शुभेच्छा !!! -दिलीप बिरुटे

सहज 03/11/2008 - 12:46
लेखातला सर्वात आवडलेला भाग (समाप्त) ;-) नाही यार चेतन. गेल्या ३३ आठवड्यात विशेषता ज्या काही दिग्गजांची नावे घेतलीस त्यांचे लेखन वाचुन बघ. मग ठरव तुच "मिपाओळख"ला न्याय दिलास का? सर्व होतकरुंना विनंती असे लेखन करायच्या आधी सर्किट सरांचे [बिल्ला क्रमांक २२] लेख वाचुन बघणे मगच अश्या विषयांना हात लावणे. पुलेशु.

In reply to by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

चेतन 03/11/2008 - 13:01
बिरुटे सर सहजराव आणि राजे स्पष्ट सांगितल्याबद्दल धन्यवाद. एकंदर काय चुकलं (जाउ दे काय नाही चुकलं ) हे साम्गितलं तर बर होइल. अर्थात सर्कीटसरांकडुन (बिल्ला २२) ते कळल तर आणखिनच चांगलं असो... नवशिका चेतन

In reply to by चेतन

चेतन, लिहीतांना शब्दनिवडीला फार महत्व असतं. आपल्या मनातला आशय लोकांपर्यंत पोचवण्यासाठी शब्दांची निवड जर अचूक असेल तर जास्त परिणाम साधला जातो. ते प्रॅक्टिसने येतं, तू लिहीत रहा, तुला जमेल... दुसरी गोष्ट म्हणजे लेखाची मांडणी! जर एकापुढे एक निबंधासारखे लिहीत राहिले (विशेषतः संवाद!) तर वाचकांना जड जातं. उदा. तुझ्याच लेखातला पहिला परिच्छेद मी रिऍरेंज करून इथे लिहिलाय, वाचून बघ आणि मग ठरव तुला काय वाटतं ते... "भाउ पंधरा दिवस झाले बघ तु सांगितलेले आणि न सांगितलेलं सगळ येड्**सारखं वाचुन काढलं. आता मी पण काहितरी लिहाव म्हणतोय." बहुतेक हा मिपावरचा दुसरा गटणे होणार वाटतं! तरी बरं पंधरा दिवसात यानि काही चर्चाप्रस्ताव टाकले नाहित. "काय म्हणालास?" " नाही, काही नाही!!! हे आपलं खुदं के साथ बातां! हे ही मिपावरुनच ढापलेलं, बर का!!" मी आपला पी.जे केल्याच्या थाटात म्हणालो. तर हा हिरो तेव्ह्ढ्याच थंड्पणे म्हणतो कसा, "दादा, मिपावर दुसरर्‍याचं लिखाण प्रसिद्ध करायला परवानगी नाही आहे माहिते ना!" "माहिते मला ते, बोलायला तर आहे ना! ते जाउ दे, मग काय लिहणार?" "तोच विचार करतोय. हे बघ, एक्सेल शिट मध्ये लेखन प्रकार आणि प्रतिसाद यांचा आलेखचं काढलाय." मी त्याची ति करामत आणि नको तिथे नको त्या गोष्टिचा वापर आजि म्या ब्रम्ह पाहिलेच्या थाटात पाहिला. सर्वात जास्त प्रतिसाद चर्चाप्रस्तावाला आणि ते ही वादविवाद या उपप्रकारात होते. म्हणलं कार्ट बरच हुशार दिसतयं! खाली एक ठळक अक्षरात टिप होती "प्रतिसांदांची संख्या वाढविण्यासाठी मिनसे मध्ये सामिल व्हा!!" आता पंधरा दिवसातली त्याची एव्हढी प्रगति पाहुन याला माझ्यासारख्या पामराकडुन काय पाहिजे याचचं टेन्शन आलं. याला निट ऊत्तर दिली नाहित तर हा एक तर माझा दंत विमा काढेल किंवा स्वतःचेच दात नको तिथे घुसवुन ड्राकुला बनेल बहुतेक. ( एकंदर हा व्यंकुची शिकवणिचा प्रकार होणार होता). तू स्पेसिफिक काय ते सांगा म्हणालास म्हणून हे लिहिलं, राग नसावा.... (अवांतरः तू आपला बिरूटेमास्तरांची शिकवणी लाव, ते सेफ आहे! सर्किटमास्तरांकडे गेलास तर (शाब्दिक) छ्ड्या खायची तयारी ठेवावी लागेल (१० पैकी -४ मार्क वगैरे!!), हुशार पण लय मारकुटा मास्तर आहे तो!!!:))

In reply to by पिवळा डांबिस

चेतन 06/11/2008 - 10:58
सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. कधि पासुन याचीच वाट पहात होतो. #:S सुधारण्याचा प्रयत्न राहिल. अवांतर : गांधिजी म्हणतात आळस हा माणसाचा शत्रु आहे. आणि नेहरु म्हणतात माणसाने शत्रुवर प्रेम करावे.

In reply to by चेतन

टारझन 06/11/2008 - 11:19
गांधिजी म्हणतात आळस हा माणसाचा शत्रु आहे. आणि नेहरु म्हणतात माणसाने शत्रुवर प्रेम करावे. खविस म्हणतो दोघांनाही फाट्यावर मारावे !!! बाकी पिडु भाउंनी शिकवणी डेमो फुकटात दिला हो , अभिणंदण चेतण राव ... आम्हाला कधी असा फ्री डेमो नाही मिळाला
--टाराज ठाकरे (मिसळपाव नवनिर्माण सेना) मी मिपाचा , मिपा माझा

विजुभाऊ 03/11/2008 - 13:05
लेख वाचून झोप आली. इतके क्रीप्टीक झ्येपत नाही . झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

मझ्या सारख्य नव्हा मेमबराला हि ओळ्ख आवड्लि. बाकिच्यनी उगाचशिव्या दिल्या अहेत. (नवा) तात्या

चेतन 04/11/2008 - 10:45
लेख वाचून झोप आली. इतके क्रीप्टीक झ्येपत नाही . विजुभाउ स्पष्ट सांगितल्याबद्दल धन्यवाद (प्रभुसरांकडुन टिप घ्यायला पाहिजेत #:S ) तात्या टारझन मंडळ आपलं आभारी आहे (हा कोणता नविन हायब्रीड आयडी आहे :? ) नवशिका चेतन

In reply to by चेतन

टारझन 06/11/2008 - 02:18
(हा कोणता नविन हायब्रीड आयडी आहे ) हायब्रिड ची नवी लेटेश्ट जमात आहे , यात दोन्ही पुंकेसर टाकून बियाणे संकरीत केले जाते, आधी सारखी गरज नाही . (क्रिप्ट अफ्रिकाना)
आता पंधरा दिवसातली त्याची एव्हढी प्रगति पाहुन याला माझ्यासारख्या पामराकडुन काय पाहिजे याचचं टेन्शन आलं. याला निट ऊत्तर दिली नाहित तर हा एक तर माझा दंत विमा काढेल
मलाच कुछ भी नही झेप्या .. तो दुसरे लोक को क्या झेपेंगा :) याची एवढी प्रगती ? आणि याने आपल्याकडून काय मागितलं ? बाकी चालू द्या!!!
--टाराज ठाकरे (मिसळपाव नवनिर्माण सेना) मी मिपाचा , मिपा माझा

अवलिया 03/11/2008 - 12:31
पुढे तोच म्हणाला हा भैया जरी चेंगट असला तरी शेअर बाजारात मुक्तपणे भय पसरवत असतो आणि पुढे ही कथा गुढ होते तो राजेंच्या साथिने बाजारात मंदी आणन्याची धमकी म्हणे अर्थमंत्र्यांना देतो. हा हा हा राजे बघा हो हा काय म्हणतो ते... आहे चांगला प्रयत्न आहे. लेखन करत रहा. अवांतर - भयाचा मुद्दा तुम्ही काढलाच आहे तर एक माहिती. भय इथले संपत नाही... Worst is yet to come....

मागील भाग वाचून पुढील भाग खुसखुशीत होईल असे वाटले होते. कृपया, नाराज होऊ नका पण, रटाळ लेखनामुळे मिपाओळख भागाची मजा आली नाही. पुढील लेखनासाठी शुभेच्छा !!! -दिलीप बिरुटे

सहज 03/11/2008 - 12:46
लेखातला सर्वात आवडलेला भाग (समाप्त) ;-) नाही यार चेतन. गेल्या ३३ आठवड्यात विशेषता ज्या काही दिग्गजांची नावे घेतलीस त्यांचे लेखन वाचुन बघ. मग ठरव तुच "मिपाओळख"ला न्याय दिलास का? सर्व होतकरुंना विनंती असे लेखन करायच्या आधी सर्किट सरांचे [बिल्ला क्रमांक २२] लेख वाचुन बघणे मगच अश्या विषयांना हात लावणे. पुलेशु.

In reply to by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

चेतन 03/11/2008 - 13:01
बिरुटे सर सहजराव आणि राजे स्पष्ट सांगितल्याबद्दल धन्यवाद. एकंदर काय चुकलं (जाउ दे काय नाही चुकलं ) हे साम्गितलं तर बर होइल. अर्थात सर्कीटसरांकडुन (बिल्ला २२) ते कळल तर आणखिनच चांगलं असो... नवशिका चेतन

In reply to by चेतन

चेतन, लिहीतांना शब्दनिवडीला फार महत्व असतं. आपल्या मनातला आशय लोकांपर्यंत पोचवण्यासाठी शब्दांची निवड जर अचूक असेल तर जास्त परिणाम साधला जातो. ते प्रॅक्टिसने येतं, तू लिहीत रहा, तुला जमेल... दुसरी गोष्ट म्हणजे लेखाची मांडणी! जर एकापुढे एक निबंधासारखे लिहीत राहिले (विशेषतः संवाद!) तर वाचकांना जड जातं. उदा. तुझ्याच लेखातला पहिला परिच्छेद मी रिऍरेंज करून इथे लिहिलाय, वाचून बघ आणि मग ठरव तुला काय वाटतं ते... "भाउ पंधरा दिवस झाले बघ तु सांगितलेले आणि न सांगितलेलं सगळ येड्**सारखं वाचुन काढलं. आता मी पण काहितरी लिहाव म्हणतोय." बहुतेक हा मिपावरचा दुसरा गटणे होणार वाटतं! तरी बरं पंधरा दिवसात यानि काही चर्चाप्रस्ताव टाकले नाहित. "काय म्हणालास?" " नाही, काही नाही!!! हे आपलं खुदं के साथ बातां! हे ही मिपावरुनच ढापलेलं, बर का!!" मी आपला पी.जे केल्याच्या थाटात म्हणालो. तर हा हिरो तेव्ह्ढ्याच थंड्पणे म्हणतो कसा, "दादा, मिपावर दुसरर्‍याचं लिखाण प्रसिद्ध करायला परवानगी नाही आहे माहिते ना!" "माहिते मला ते, बोलायला तर आहे ना! ते जाउ दे, मग काय लिहणार?" "तोच विचार करतोय. हे बघ, एक्सेल शिट मध्ये लेखन प्रकार आणि प्रतिसाद यांचा आलेखचं काढलाय." मी त्याची ति करामत आणि नको तिथे नको त्या गोष्टिचा वापर आजि म्या ब्रम्ह पाहिलेच्या थाटात पाहिला. सर्वात जास्त प्रतिसाद चर्चाप्रस्तावाला आणि ते ही वादविवाद या उपप्रकारात होते. म्हणलं कार्ट बरच हुशार दिसतयं! खाली एक ठळक अक्षरात टिप होती "प्रतिसांदांची संख्या वाढविण्यासाठी मिनसे मध्ये सामिल व्हा!!" आता पंधरा दिवसातली त्याची एव्हढी प्रगति पाहुन याला माझ्यासारख्या पामराकडुन काय पाहिजे याचचं टेन्शन आलं. याला निट ऊत्तर दिली नाहित तर हा एक तर माझा दंत विमा काढेल किंवा स्वतःचेच दात नको तिथे घुसवुन ड्राकुला बनेल बहुतेक. ( एकंदर हा व्यंकुची शिकवणिचा प्रकार होणार होता). तू स्पेसिफिक काय ते सांगा म्हणालास म्हणून हे लिहिलं, राग नसावा.... (अवांतरः तू आपला बिरूटेमास्तरांची शिकवणी लाव, ते सेफ आहे! सर्किटमास्तरांकडे गेलास तर (शाब्दिक) छ्ड्या खायची तयारी ठेवावी लागेल (१० पैकी -४ मार्क वगैरे!!), हुशार पण लय मारकुटा मास्तर आहे तो!!!:))

In reply to by पिवळा डांबिस

चेतन 06/11/2008 - 10:58
सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. कधि पासुन याचीच वाट पहात होतो. #:S सुधारण्याचा प्रयत्न राहिल. अवांतर : गांधिजी म्हणतात आळस हा माणसाचा शत्रु आहे. आणि नेहरु म्हणतात माणसाने शत्रुवर प्रेम करावे.

In reply to by चेतन

टारझन 06/11/2008 - 11:19
गांधिजी म्हणतात आळस हा माणसाचा शत्रु आहे. आणि नेहरु म्हणतात माणसाने शत्रुवर प्रेम करावे. खविस म्हणतो दोघांनाही फाट्यावर मारावे !!! बाकी पिडु भाउंनी शिकवणी डेमो फुकटात दिला हो , अभिणंदण चेतण राव ... आम्हाला कधी असा फ्री डेमो नाही मिळाला
--टाराज ठाकरे (मिसळपाव नवनिर्माण सेना) मी मिपाचा , मिपा माझा

विजुभाऊ 03/11/2008 - 13:05
लेख वाचून झोप आली. इतके क्रीप्टीक झ्येपत नाही . झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

मझ्या सारख्य नव्हा मेमबराला हि ओळ्ख आवड्लि. बाकिच्यनी उगाचशिव्या दिल्या अहेत. (नवा) तात्या

चेतन 04/11/2008 - 10:45
लेख वाचून झोप आली. इतके क्रीप्टीक झ्येपत नाही . विजुभाउ स्पष्ट सांगितल्याबद्दल धन्यवाद (प्रभुसरांकडुन टिप घ्यायला पाहिजेत #:S ) तात्या टारझन मंडळ आपलं आभारी आहे (हा कोणता नविन हायब्रीड आयडी आहे :? ) नवशिका चेतन

In reply to by चेतन

टारझन 06/11/2008 - 02:18
(हा कोणता नविन हायब्रीड आयडी आहे ) हायब्रिड ची नवी लेटेश्ट जमात आहे , यात दोन्ही पुंकेसर टाकून बियाणे संकरीत केले जाते, आधी सारखी गरज नाही . (क्रिप्ट अफ्रिकाना)
आता पंधरा दिवसातली त्याची एव्हढी प्रगति पाहुन याला माझ्यासारख्या पामराकडुन काय पाहिजे याचचं टेन्शन आलं. याला निट ऊत्तर दिली नाहित तर हा एक तर माझा दंत विमा काढेल
मलाच कुछ भी नही झेप्या .. तो दुसरे लोक को क्या झेपेंगा :) याची एवढी प्रगती ? आणि याने आपल्याकडून काय मागितलं ? बाकी चालू द्या!!!
--टाराज ठाकरे (मिसळपाव नवनिर्माण सेना) मी मिपाचा , मिपा माझा
प्रसंग दुसरा : मिपाचे सदस्य होउन पंधरा एक दिवस झालेत. भाउ पंधरा दिवस झाले बघ तु सांगितलेले आणि न सांगितलेलं सगळ येड्**सारखं वाचुन काढलं. आता मी पण काहितरी लिहाव म्हणतोय. बहुतेक हा मिपावरचा दुसरा गटणे होणार वाटतं तरी बरं पंधरा दिवसात यानि काही चर्चाप्रस्ताव टाकले नाहित. काय म्हणालास? नाही काही नाही हे आपलं खुदं के साथ बातां. हे ही मिपावरुनच ढापलेलं बर का मी आपला पी.जे केल्याच्या थाटात म्हणालो. तर हा हिरो तेव्ह्ढ्याच थंड्पणे म्हणतो कसा दादा मिपावर दुसरर्‍याचं लिखाण प्रसिद्ध करायला परवानगी नाही आहे माहिते ना!

मराठी लेखनावर इंग्रजीचा प्रभाव

मी_ओंकार ·

actually ------------- खरं तर,.........प्रत्यक्षात obviously ------------- साहजिक..............उघडपणे complicated -------------- कठीण,...........गुंतागुंतीचे परवाचाच incident ------------- परवाचीच गोष्ट.............परवाचीचच घटना incidently -------------- योगायोग................???? casually -------------- मजेत, सहज...............गंभीर नसलेले मिपावर ल्याहायला सुरूवात केली तेंव्हा एक जाणवले इथे 'शुद्धलेखन' casually घेतले जाते. (विशेष गांभिर्याने घेतले जात नाही.) त्या मुळे मुक्त मनाने विचार मांडताना काही प्रभावी परीणाम साधण्याच्या हव्यासा पायी इंग्रजी शब्दांची मदत घेतली. (कारण इथले सोवळे-ओवळे तितकेसे गंभीर नाही). 'लेख फोकस्ड हवा होता' च्या ऐवजी 'अजून मुद्देसूद हवा होता' असेही चालले असते. अशी शब्दयोजनाही मी अनेकदा करतो. पण सहा दिवस सात्विक जेवण जेवल्यावर एखाद दिवशी 'अभक्ष्य' भक्षिण्याचा मोह अनावर होतो. टी व्ही, फ्रीज वगैरेला सुद्धा 'दूरचित्रवाणी संच' आणि 'शीतकपाट' असा शब्द वापरावयास हरकत नाही. तसेही 'कपाट' हा शब्दही मराठी कुठे आहे? मग 'शीतफडताळ' म्हणावे का? अवजड संस्कॄतमधून उचललेले शब्द वापरण्याचाही माझा अट्टाहास नाहीतरी पण मातृमांगल्याच्या महामहोत्सवात हा शब्द तसा कठीणच नाही का? अधीच्या वाक्याच्या अगदी विपरीत. आपल्या लेखनप्रपंचाचा आशय ध्यानात आला. मान्यही आहे. तसा प्रयत्नही सतत करीत असतो. ह्या पुढे अजून कटाक्षाने करेन. धन्यवाद. तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..

In reply to by प्रभाकर पेठकर

तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका.. तुमची बायको गाडी चालवायला शिकत असेल, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हे वाक्य माझे नसून दूसर्‍याचे आहे. त्यामुळे त्यात फेरबदल न करता वापरलेले आहे. नाहीतर, 'तुमची बायको चारचाकी स्वयंचलित वाहन चालवायला शिकत असेल तर तिच्या मार्गात आडवे-उभे-तिरपे कसेही येऊ नका' असे वाक्य मला सुचते आहे. तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..

In reply to by प्रभाकर पेठकर

मी_ओंकार 04/10/2008 - 18:16
काका, तुमच्या वाक्याबद्दल मला काहीच म्हणायचे नव्हते. तुमच्या मराठी लेखनाबद्दल मला आदरच आहे. ते केवळ उदाहरणादाखल होते. बाकी संस्कृत शब्दांबद्दल मी इंग्रजी शब्दांना सुचवण्यात येणारे पर्यायी शब्दांबद्दल बोलत होतो. ओंकार

In reply to by मी_ओंकार

आपल्या लेखनप्रपंचाचा आशय ध्यानात आला. मान्यही आहे. तसा प्रयत्नही सतत करीत असतो. ह्या पुढे अजून कटाक्षाने करेन. माझ्या ह्या वाक्यात आपल्या मुद्याची स्वीकृती आहे. बाकी सर्व हलकेच घ्यावे ही विनंती. तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..

अनिरुध्द 04/10/2008 - 16:12
वरील लेख वाचून मला एक उदाहरण द्यावंसं वाटंतंय. अर्थात मराठी माणसांनीच मराठी बोलंलं नाही तर परप्रांतीय तरी ती कशी बोलणार. आज सगळेजण आपल्या मुलांना इंग्लिश माध्यमाच्या शाळेत घालतात. काही वेळेला परीस्थितीही कारणीभूत असते. पण प्रामुख्याने कारणं दोन - १. आई-वडील दोघंही आय.टी. मधे असतात आणि प्रतिष्ठा जपायची असते, २. आपल्याला नाही तर नाही, आपली मुलं तरी शिकतील असा विचार असतो. तशातच आजकाल घरा-घरातली संस्कार केंद्र (आजी-आजोबा) कालबाह्य होत चालल्येत. आणि घरी आजी-आजोबा असलेच तरी संवाद साधायला त्यांच्याजवळ माध्यम नसतं. कारण आजी-आजोबांच माध्यम वेगळं असतं आणि मुलांचं मिडीयम वेगळं असतं. त्यामुळे मुलं शाळेतून घरी आली की वॉश घेऊन, फ्रेश होऊन मगच आजी-आजोबांशी कम्युनिकेट करतात.

कलंत्री 04/10/2008 - 17:53
मराठीतील शब्द वापरणे खरेतर अतिशय सोपे आणि गोमटे काम आहे. लेखामध्ये आपले अस्सल आणि रांगडे शब्द वापरत गेलो तर नक्कीच तो लेख इतरांना आवडल्याखेरीज राहत नाही. शब्द -> विचार -> प्रभाव आणि इतरांचा स्विकार अशी वहिवाट असेल तर चांगले शब्द वापरले तर नक्कीच आपल्या लेखाचा पाया भक्कम असा होतो. ओमकार यांनी उल्लेख केल्या प्रमाणे मातृ ( मराठी ) मांगल्य ( मनात प्रसन्नता) महा महोत्सव ( मिपावर येणे -भाग घेणे) असाही होऊ शकतो. शेवटी मराठी आपली भाषा आहे आणि तिचे जतन करणे आपलेच कर्तव्य आहे. शब्दपूजा करत रहा. ( यावर एखादा लेख लिहायचा विचार आहे).

प्रमोद देव 05/10/2008 - 10:07
ओंकारशी मी पूर्णपणे सहमत आहे. मीही जाणीवपूर्वक मराठी लिहायचा आणि बोलायचा प्रयत्न करत असतो आणि इतरांनाही तसे करण्यासाठी उद्युक्त करत असतो. त्यात एका मर्यादेपर्यंत यशही येतेय. पण तरीही बरेचशे लोक इंग्लीश हीच आपली मातृभाषा आहे असे समजून सर्रास त्या भाषेतले शब्द वापरत असतात आणि फक्त क्रियापदांसाठीच मराठीची फोडणी वापरत असतात. मराठी माणसांनी मराठी माणसाशीच लेखी संवाद देवनागरीत साधावा म्हणून मी मेतकूटवर(हा ऑर्कुट साठी वापरलेला शब्द आहे) एक मायमराठी म्हणून मंच स्थापन केलेला आहे. अतिशय उत्साहाने त्यात जवळ जवळ ५०जण सामील झालेत. पण वाईट ह्याचे वाटते की ह्यातले जेमतेम १/५ सभासदच जाणीवपूर्वक देवनागरीतून मराठीत संवाद साधणारे लोक सोडले तर बाकीचे ४/५ लोक मिंग्लीश अथवा सरळ सरळ इंग्लीशमध्येच संवाद साधत असतात. एरवी अगदी मराठी बाणा वगैरे बाळगणारे लोकही मिंग्लीशचा आधार घेतात तेव्हा त्यांची कींवही येते आणि वाईटही वाटते. ह्याच संदर्भात मी सुप्रसिद्ध पत्रकार 'राजु परुळेकर' ह्यांनाही मेतकूटवर एक खरड पाठवलेली होती की त्यांनी देवनागरीतून मराठीत व्यवहार करावा...पण त्याचा काहीच उपयोग झालेला नाहीये. कविता,लेख मराठीतून लिहीणारे नामांकित कवी,लेखकमंडळी एरवी मात्र मिंग्लीशचाच आधार घेतात असाही माझा अनूभव आहे. मेतकूट अथवा इतर ठिकाणी जसे की वेगवेगळ्या निरोप्यांमध्ये(मेसेंजर्स),विरोपातून(इ-मेल) मराठी माणसांनी मराठी माणसांशी मराठीतून संवाद साधावा अशी अपेक्षा आहे;पण तीही बहुतांशी व्यर्थ ठरते आहे. मराठीत बोलण्याची,देवनागरीत लिहीण्याची उर्मी जोवर आतून येत नाही तोवर ह्यात बदल होणार नाही असे माझा स्वानुभव सांगतो. त्यामुळे कोणत्याही जाहीर आवाहनाला आधी जो भावनिक प्रतिसाद मिळतो तो केवळ तात्कालिक स्वरूपाचा असतो असे वेळोवेळी दिसून आलेले आहे. पण आपल्यासारख्या मराठी प्रेमींनी जिद्द न हरता पुनःपुन्हा असे प्रयत्न करत राहीले पाहीजे असे वाटते. आपल्या कार्यात मी आपल्याला सुयश चिंतितो.

In reply to by प्रमोद देव

देवकाका, तुमचं म्हणणं पटतं पण विशेषनामांचं भाषांतर नाही पटत. ऑर्कुट हे एका तुर्की इंजिनियरचं नाव आहे ज्याच्या डोक्यातून या "सोशल नेटवर्किंग"ची कल्पना आली. त्यानी ती कल्पना गुगलला विकली किंवा तो गुगलमधेच कामाला होता. त्यामुळे ऑर्कुट हा शब्द मराठी नसेल तरीही त्याचं भाषांतर खटकलं. (अवांतरः माझ्या इंग्रज मित्रांना तुमच्याबद्दल सांगताना तुमचं नाव "जॉय गॉड" सांगायचं का प्रमोद देव?)

In reply to by प्रमोद देव

मी_ओंकार 06/10/2008 - 20:18
अगदी बरोबर बोललात. पण तरीही बरेचशे लोक इंग्लीश हीच आपली मातृभाषा आहे असे समजून सर्रास त्या भाषेतले शब्द वापरत असतात आणि फक्त क्रियापदांसाठीच मराठीची फोडणी वापरत असतात. हे तर पुष्कळदा दिसून येते. असो. आपल्या उस्फुर्त प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. - ओंकार

प्रमोद देव 05/10/2008 - 10:41
अदिती ऑर्कुट हे विशेष नाम आहे हे मलाही मान्य आहे. पण त्याचे नाव बदलण्याचे एकच कारण आहे की ..ऑर्कुट हे एकत्र येण्याचे ठिकाण आहे.जिथे आपली मैत्री जमते म्हणजेच मेतकूट जमते..म्हणून हे नामकरण. त्यातून ऑर्कुट ला मेतकूट हे यमक जमले आहे म्हणूनही मजा वाटते बोलायला. बाकी त्यात मराठी अस्मिता वगैरे प्रकार नाही. (अवांतरः माझ्या इंग्रज मित्रांना तुमच्याबद्दल सांगताना तुमचं नाव "जॉय गॉड" सांगायचं का प्रमोद देव?) हाहाहा! मस्त आहे हेही नाव! मला चालेल. ;) त्यात एक छोटा बदल....प्र म्हणजे अति अथवा जास्ती. तेव्हा प्रमोद म्हणजे एक्स्ट्रा जॉय असे म्हणावे. :)

फटू 05/10/2008 - 10:55
ऑनलाईन = सचेत ऑफलाईन = अचेत सबटायटल = उपशिर्षक ऑडीओ क्लीप = ध्वनीफीत व्हीडीओ क्लीप = चित्रफीत (कदाचित हे शब्द संस्कृत असतील / वाटत असतील पण नेहमीच्या वापरातील चांगले पर्यायी शब्द ठरू शकतात...) सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

ऋषिकेश 05/10/2008 - 12:01
सर्वप्रथम नेहमीच्या वापरातल्या इतरभाषिक शब्दांना तितकेच प्रवाही आणि सोपे मराठी शब्द असतील तर वापरे पाहिजेत या मताचा मी आहे. जर प्रतिशब्द फार बोजड असेल तर मी मुळ (मग तो इंग्रजी का असेना) शब्दच वापरेन. दुसरे असे की, मागे एकदा उपक्रमावरील चर्चेत श्री यनावाला/वाचक्नवी यांनी एक मस्त गोष्ट सांगितली ती अशी की, ज्या शब्दांचे मराठीकरण पूर्ण झाले आहे, म्हणजे त्यास विभक्ती-प्रत्यय जोडता येतात अश्या परभाषिक शब्दांना मराठीच समजता येईल. जसे टेबल, पेन,.. याला आपण टेबलावर, पेनाने (टेबलवर, पेनने नाहि) सहज म्हणतो तेव्हा जर कोणी हे शब्द वापरले तरी त्याला मी मराठीच समजतो अर्थात आपण म्हणता त्याप्रमाणे ज्या शब्दांना सोपा मराठी शब्द असेल तर वापरायचा प्रयत्न करायलाच हवा. आणि मी तसा प्रयत्न करतो ही.. वर पेठकरकाका म्हणाले त्याप्रमाणे एखादवेळी सवयीने इंग्राठी बोलून जातो. :)
तात्यांनी एका लेखात 'लँड होणे' असा शब्द वापरला होता. (त्यावर ऋषिकेशने एक प्रतिसादही दिला होता. खरं तर तेंव्हाच हे सगळं डोक्यात आलं. )
माझा आक्षेप लँड होणे या शब्दाला नव्हता तर फुलपाखरू फुलावर बसतंय या नाजूक कल्पनेत लँड होणे सारख्या काहिश्या राकट शब्दयोजनेला होता. उद्या विमान धावपट्टीवर लँड झालं असं कोणी बोलून गेल्यास ते मला तितकंसं खटकणार नाहि. -(मराठी) ऋषिकेश

गणा मास्तर 06/10/2008 - 06:51
ओंकारशी सहमत आहे. मीदेखिल जाणीवपूर्वक जास्तीत जास्त मराठी शब्द वापरण्याचा प्रयत्न करत असतो. भारत, विमान , विमानतळ , सफरचंद, बातमी यासाठी हल्ली लोक पर्यायी ईंग्रजी शब्द वापरतात असा माझा अनुभव आहे. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

In reply to by गणा मास्तर

मी_ओंकार 06/10/2008 - 20:39
सफरचंद, बातमी बरोबर. मलाही हेच शब्द सुचले होते. त्याचबरोबर प्रॉब्लेम हा शब्द तर आता मराठीच झाला आहे. - ओंकार

In reply to by मी_ओंकार

गणा मास्तर 07/10/2008 - 06:16
भारत, विमान , विमानतळ , सफरचंद, बातमी हे मराठी शब्दच वापरले पाहिजेत असे मला वाटते. प्रॉब्लेमसाठी समस्येपेक्षा अडचण जवळचा वाटतो - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

धनंजय 06/10/2008 - 07:34
या बाबतीत मी विद्यार्थी आहे. जे काय नवीन मराठी शब्द प्रचलित होतील ते वापरण्यास मी तयार आहे. (प्रचलित होणे महत्त्वाचे - अंगवळणी पडतील असे शब्द तयार करायला प्रतिभा बलवत्तर लागते.) सोप्या सोप्या मराठी शब्दांच्या ऐवजी इंग्रजी शब्द वापरल्यास मला जास्त खटकते. वही (नोटबुक) चूक (राँग) लिही (रायटिंग कर) असे प्रयोग माझ्या भाचेमंडळींकडून ऐकले आहेत, ते आवडले नाहीत. काही इंग्रजी शब्द सोपे आहेत, आणि मला खटकत नाहीत. पंचर, टायर, कार, वाल, पान्हा, टावेल (हा पंचापेक्षा वेगळा असतो), टमरेल, बाटली, नीब (शाईच्या 'पेन'ची), रबर, नोट (रुपयाची), बँक, बूट (हा जोड्याचा विशिष्ट प्रकार असतो), क्रिकेट, बॅट (पण चेंडू!), डँबीस, डामरट, इंजिन, लोकल (मुंबईतील रेल्वेगाडी), वाघीण (मालगाडीची), चार बुकं ... या इंग्रजी शब्दांसाठी नवीन मराठी शब्द काढले, तर मला शिकायला कठिण जाईल असे वाटते. इंग्रजी नामे मराठमोळ्या पद्धतीने वापरलीत तरी व्याकरणाच्या दृष्टीने मला ते ठीकच वाटते. (दुवा) सुशिक्षित मराठी समाजात नव-मराठी नव-शब्द प्रचलित झाल्यास, संवाद साधण्यासाठी मी ते जरूर वापरेन. संवाद साधण्यासाठी हे महत्त्वाचे असते.

In reply to by धनंजय

धनंजयच्या विचारांशी संपूर्ण सहमत. मला "मराठी वर्ड्स रिमेंबर करायला डिफिकल्ट पडतं" याचातर मला रागच येतो बर्‍याचदा! पण.. पंचर, टायर, कार, वाल, पान्हा, टावेल (हा पंचापेक्षा वेगळा असतो), टमरेल, बाटली, नीब (शाईच्या 'पेन'ची), पान्हा या शब्दामुळे थोडी गोंधळले. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

धनंजय 06/10/2008 - 17:37
पान्हा म्हणजे नट-बोल्ट फिरवायची कांडी (स्पॅनर, अमेरिकेत "wrench") किंवा कपड्याची रुंदी - डबल पान्ह्याचे धोतर (स्पॅनचे). दुधाचा पान्हा नाही...

In reply to by धनंजय

पहिलाच पान्हा (का पाना?) मला थोड्या वेळाने का होईना मला कळला, आधी तिसरा वाटला होता. पण दुसर्‍याची अजून थोडी शंका आहे, >> कपड्याची रुंदी - डबल पान्ह्याचे धोतर (स्पॅनचे). तो पन्हा ना? अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

धनंजय 06/10/2008 - 19:38
आहे : पाना पान्हा पन्हा हे सर्व शब्द मी तोंडीच ऐकलेले आहेत - लेखी वाचलेले नव्हते :-( शब्दकोशातून बघून: पेच फिरवायचा पाना (मूळ - [इंग्रजी] स्पॅनर) कपड्याचा पन्हा (मूळ - [फारसी] पह्ना) दुधाचा पान्हा (मूळ - [संस्कृत] प्रस्नव)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

धमाल मुलगा 06/10/2008 - 17:55
२.पान्हा = दुधाचा हे ठाऊक आहे. ('वासरास पाहुन गायीला पान्हा फुटला' वगैरे) ३.पन्हा= कपड्यासंदर्भात. (धोतराचे उदाहरण.) १.पाना = स्पॅनरला मी आणि आमचा मेकॅनीक(?) असेच म्हणतो, पण बर्‍याच लोकांना स्पॅनरसाठीदेखील पान्हा हाच शब्द वापराताना पाहिले आहे. जाणकार ह्यावर प्रकाश टाकू शकतील काय?

In reply to by मुक्तसुनीत

धनंजय 07/10/2008 - 05:59
फारसी शब्द. पण फारसी शब्दकोशात बघता, त्याचा कपड्याच्या रुंदीशी संबंध दिसत नाही... (किंवा दुधाशीही नाही.)

सर्वसाक्षी 06/10/2008 - 23:06
ओंकारराव, असे सुचविणारे आपण बुरसट ठरतो. (जित्त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही; सबब आपण आपले चालुच ठेवतो). इंग्रजी शिवाय भाषण वा लेखन प्रभावी होऊच शकत नाही वा इंगजी शब्दांचा नेमकेपणा वा बाज मराठी शब्दांना नाही असे ठणकावुन सांगणारे असंख्य मराठी आपल्याला हटकतील. आपला हेतु स्तुत्य आहे. आवश्यक ते म्हणजे विशेषतः ज्या संकल्पना पाश्चिमात्य देशांतुन आल्या आहेत असे शब्द इंग्रजी असले तरीही वापरायला हरकत नाही. तसेच जर एखाद्या पाश्चात्य संकल्पनेला वा वस्तुला चांगला मराठी शब्द वापरायला काय हरकत आहे? क्लिष्टता टाळली व सोपे शब्द वापरले तर ते रूचण्याची व पटकन रूळण्याची शक्यता नक्कीच आहे. चीन मध्ये (भ्रमणध्वनीच्या) हस्तसंचाला सर्रास स्सो ची म्हणतात. दूरध्वनी संचाला सहजगत्या त्येन व्हा म्हणतात. अनावश्यक परकिय शब्दांच्या वापरामुळे अनेक चांगले मराठी शब्द विस्मृतित जात आहेत. उदाहरणार्थ - 'झकास' असो. आपण आपले मराठीतुन बोलायचे. म्हणेना कुणी आपल्याला गावठी ,आचरट वा बुरसट!

In reply to by सर्वसाक्षी

धमाल मुलगा 07/10/2008 - 10:29
असे सुचविणारे आपण बुरसट ठरतो. (जित्त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही; सबब आपण आपले चालुच ठेवतो). इंग्रजी शिवाय भाषण वा लेखन प्रभावी होऊच शकत नाही वा इंगजी शब्दांचा नेमकेपणा वा बाज मराठी शब्दांना नाही असे ठणकावुन सांगणारे असंख्य मराठी आपल्याला हटकतील.
:) काय करणार साक्षीदेवा, 'हल्ली मराठी वर्ड्स रिमेंबर करायला जरा डिफिकल्टच जातं.' काय म्हणता? ते असो, साक्षींच्या मतास पुर्ण अनुमोदन. पण मासल्यादाखल, गेल्या आठवड्यातलीच एक घटना सांगतो. नीलकांतबरोबर मराठी टंकलेखनासंदर्भात चर्चा करत होतो. मला 'फॉन्ट' ह्यासाठी चपखल शब्द काही सुचेना. नीलकांतने फट्टकन 'टंक' हा शब्द लिहीलेला होता. किंवा, एखादी आज्ञावली/प्रणाली आपल्या संगणकावर 'प्रस्थापीत' करणे. (इन्स्टॉल करणे) अशा प्रकारे, प्रतिशब्द वापरुन आपण एकवेळ बोलु शकु, परंतु मराठीमध्ये बोलणे/लिहिणे ह्याचा जो एक नैसर्गिक प्रवाह आहे त्यामध्ये (सध्यातरी) असे शब्द सर्वसामान्यांना खटकतात किंवा असे म्हणु की आपलेसे न वाटता, समोरच्याचं बोलणं शब्दबंबाळ आणि क्लिष्ट वाटतं. ह्या संदर्भात भाषातज्ज्ञ काही मदत करु शकतील काय? जेणेकरुन मराठीचा वापर अधिकाधिक सुटसुटीत राहील.

In reply to by सर्वसाक्षी

असे सुचविणारे आपण बुरसट ठरतो. (जित्त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही; सबब आपण आपले चालुच ठेवतो). जेव्हा समोरच्याला हेही माहित असतं की जास्तीत जास्त मराठी शब्दच वापरणार्‍या माणसाला बर्‍यापैकी छान इंग्लीशही बोलता येतं, तेव्हा बुरसट वगैरे म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. (स्वानुभव) कारण इंग्लीश बोलून दाखवून खोड(?) मोडता येते. तीन वर्ष(च) इंग्लंडला राहून आल्यावर, "अजूनही तुला मराठी छान बोलता येतं", म्हणणारे महाभाग आढळले तसेच "तू आता जास्त शुद्ध मराठी बोलतेस", (शुद्ध म्हणजे कमीतकमी इंग्लीश शब्द वापरुन) असं म्हणणारेही आढळले. अनावश्यक परकिय शब्दांच्या वापरामुळे अनेक चांगले मराठी शब्द विस्मृतित जात आहेत. उदाहरणार्थ - 'झकास' गुजराथी मित्र आणि वाण्यांकडे खरेदी करण्यामुळे माझ्या तोंडात झकासपेक्षा चोक्कस हा शब्द जास्त येतो. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

धमाल मुलगा 07/10/2008 - 11:32
काही प्रमाणात खरं आहे अदिती तुझं. पण...
जेव्हा समोरच्याला हेही माहित असतं की जास्तीत जास्त मराठी शब्दच वापरणार्‍या माणसाला बर्‍यापैकी छान इंग्लीशही बोलता येतं, तेव्हा बुरसट वगैरे म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. (स्वानुभव) कारण इंग्लीश बोलून दाखवून खोड(?) मोडता येते.
ह्यातच तु म्हणालीस ना, की समोरच्याला हे माहित असतं, पण पहिल्या भेटीत प्रथमदर्शनी कुठे ठाऊक असतं ते? मग 'माझं मराठी कसं सतत्च्या इंग्रजीच्या वापरामुळे कच्चं झालंय' हे दाखवण्यात धन्यता मानणारे कितीतरी जण आहेत. अगदी पदोपदी भेटतात. ह्या अशा चित्रामुळे 'आख्खी ३ वर्षं साहेबाच्या देशात राहिलेली मुलगी' चक्क मराठीत बोलते म्हणल्यावर लोक अचंबीत होणारच ना? :) आणि राहिला मुद्दा 'झकास' ऐवजी चोक्कसचा, तर मी म्हणेन...हे चालुच राहणार. असं झालं नाही तर भाषा वाढत नाही असं बर्‍याच जाणकारांचं म्हणणं आहे म्हणे. शिवकालीन मराठीमध्ये नाही उर्दु/अरबी/फार्सी भाषांचा प्रभाव जाणवतो? तसंच हे. इंदौरात गेल्यावर तिथला माणुस अगदी आपसुकपणे नकळत 'बढिया' म्हणतो. त्याला झकास हा शब्द ठाऊक नसतो असं नाही, पण उत्स्फुर्ततेतुन त्याच्या तोंडुन 'क्या बात है, बढिया' असं निघतं. अगदी इंग्रजी शब्दकोश पाहिला तर त्यातही हल्ली काही भारतीय (मुख्यतः हिंदी ) शब्द स्विकारलेले दिसतात. ह्याला भाषिक आक्रमण म्हणावे की भाषावृध्दी ह्यात मतभिन्नता आढळतेच. पण सध्या आपला तो विषय नव्हे. विषयांतराबद्दल क्षमस्व.

actually ------------- खरं तर,.........प्रत्यक्षात obviously ------------- साहजिक..............उघडपणे complicated -------------- कठीण,...........गुंतागुंतीचे परवाचाच incident ------------- परवाचीच गोष्ट.............परवाचीचच घटना incidently -------------- योगायोग................???? casually -------------- मजेत, सहज...............गंभीर नसलेले मिपावर ल्याहायला सुरूवात केली तेंव्हा एक जाणवले इथे 'शुद्धलेखन' casually घेतले जाते. (विशेष गांभिर्याने घेतले जात नाही.) त्या मुळे मुक्त मनाने विचार मांडताना काही प्रभावी परीणाम साधण्याच्या हव्यासा पायी इंग्रजी शब्दांची मदत घेतली. (कारण इथले सोवळे-ओवळे तितकेसे गंभीर नाही). 'लेख फोकस्ड हवा होता' च्या ऐवजी 'अजून मुद्देसूद हवा होता' असेही चालले असते. अशी शब्दयोजनाही मी अनेकदा करतो. पण सहा दिवस सात्विक जेवण जेवल्यावर एखाद दिवशी 'अभक्ष्य' भक्षिण्याचा मोह अनावर होतो. टी व्ही, फ्रीज वगैरेला सुद्धा 'दूरचित्रवाणी संच' आणि 'शीतकपाट' असा शब्द वापरावयास हरकत नाही. तसेही 'कपाट' हा शब्दही मराठी कुठे आहे? मग 'शीतफडताळ' म्हणावे का? अवजड संस्कॄतमधून उचललेले शब्द वापरण्याचाही माझा अट्टाहास नाहीतरी पण मातृमांगल्याच्या महामहोत्सवात हा शब्द तसा कठीणच नाही का? अधीच्या वाक्याच्या अगदी विपरीत. आपल्या लेखनप्रपंचाचा आशय ध्यानात आला. मान्यही आहे. तसा प्रयत्नही सतत करीत असतो. ह्या पुढे अजून कटाक्षाने करेन. धन्यवाद. तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..

In reply to by प्रभाकर पेठकर

तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका.. तुमची बायको गाडी चालवायला शिकत असेल, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हे वाक्य माझे नसून दूसर्‍याचे आहे. त्यामुळे त्यात फेरबदल न करता वापरलेले आहे. नाहीतर, 'तुमची बायको चारचाकी स्वयंचलित वाहन चालवायला शिकत असेल तर तिच्या मार्गात आडवे-उभे-तिरपे कसेही येऊ नका' असे वाक्य मला सुचते आहे. तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..

In reply to by प्रभाकर पेठकर

मी_ओंकार 04/10/2008 - 18:16
काका, तुमच्या वाक्याबद्दल मला काहीच म्हणायचे नव्हते. तुमच्या मराठी लेखनाबद्दल मला आदरच आहे. ते केवळ उदाहरणादाखल होते. बाकी संस्कृत शब्दांबद्दल मी इंग्रजी शब्दांना सुचवण्यात येणारे पर्यायी शब्दांबद्दल बोलत होतो. ओंकार

In reply to by मी_ओंकार

आपल्या लेखनप्रपंचाचा आशय ध्यानात आला. मान्यही आहे. तसा प्रयत्नही सतत करीत असतो. ह्या पुढे अजून कटाक्षाने करेन. माझ्या ह्या वाक्यात आपल्या मुद्याची स्वीकृती आहे. बाकी सर्व हलकेच घ्यावे ही विनंती. तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..

अनिरुध्द 04/10/2008 - 16:12
वरील लेख वाचून मला एक उदाहरण द्यावंसं वाटंतंय. अर्थात मराठी माणसांनीच मराठी बोलंलं नाही तर परप्रांतीय तरी ती कशी बोलणार. आज सगळेजण आपल्या मुलांना इंग्लिश माध्यमाच्या शाळेत घालतात. काही वेळेला परीस्थितीही कारणीभूत असते. पण प्रामुख्याने कारणं दोन - १. आई-वडील दोघंही आय.टी. मधे असतात आणि प्रतिष्ठा जपायची असते, २. आपल्याला नाही तर नाही, आपली मुलं तरी शिकतील असा विचार असतो. तशातच आजकाल घरा-घरातली संस्कार केंद्र (आजी-आजोबा) कालबाह्य होत चालल्येत. आणि घरी आजी-आजोबा असलेच तरी संवाद साधायला त्यांच्याजवळ माध्यम नसतं. कारण आजी-आजोबांच माध्यम वेगळं असतं आणि मुलांचं मिडीयम वेगळं असतं. त्यामुळे मुलं शाळेतून घरी आली की वॉश घेऊन, फ्रेश होऊन मगच आजी-आजोबांशी कम्युनिकेट करतात.

कलंत्री 04/10/2008 - 17:53
मराठीतील शब्द वापरणे खरेतर अतिशय सोपे आणि गोमटे काम आहे. लेखामध्ये आपले अस्सल आणि रांगडे शब्द वापरत गेलो तर नक्कीच तो लेख इतरांना आवडल्याखेरीज राहत नाही. शब्द -> विचार -> प्रभाव आणि इतरांचा स्विकार अशी वहिवाट असेल तर चांगले शब्द वापरले तर नक्कीच आपल्या लेखाचा पाया भक्कम असा होतो. ओमकार यांनी उल्लेख केल्या प्रमाणे मातृ ( मराठी ) मांगल्य ( मनात प्रसन्नता) महा महोत्सव ( मिपावर येणे -भाग घेणे) असाही होऊ शकतो. शेवटी मराठी आपली भाषा आहे आणि तिचे जतन करणे आपलेच कर्तव्य आहे. शब्दपूजा करत रहा. ( यावर एखादा लेख लिहायचा विचार आहे).

प्रमोद देव 05/10/2008 - 10:07
ओंकारशी मी पूर्णपणे सहमत आहे. मीही जाणीवपूर्वक मराठी लिहायचा आणि बोलायचा प्रयत्न करत असतो आणि इतरांनाही तसे करण्यासाठी उद्युक्त करत असतो. त्यात एका मर्यादेपर्यंत यशही येतेय. पण तरीही बरेचशे लोक इंग्लीश हीच आपली मातृभाषा आहे असे समजून सर्रास त्या भाषेतले शब्द वापरत असतात आणि फक्त क्रियापदांसाठीच मराठीची फोडणी वापरत असतात. मराठी माणसांनी मराठी माणसाशीच लेखी संवाद देवनागरीत साधावा म्हणून मी मेतकूटवर(हा ऑर्कुट साठी वापरलेला शब्द आहे) एक मायमराठी म्हणून मंच स्थापन केलेला आहे. अतिशय उत्साहाने त्यात जवळ जवळ ५०जण सामील झालेत. पण वाईट ह्याचे वाटते की ह्यातले जेमतेम १/५ सभासदच जाणीवपूर्वक देवनागरीतून मराठीत संवाद साधणारे लोक सोडले तर बाकीचे ४/५ लोक मिंग्लीश अथवा सरळ सरळ इंग्लीशमध्येच संवाद साधत असतात. एरवी अगदी मराठी बाणा वगैरे बाळगणारे लोकही मिंग्लीशचा आधार घेतात तेव्हा त्यांची कींवही येते आणि वाईटही वाटते. ह्याच संदर्भात मी सुप्रसिद्ध पत्रकार 'राजु परुळेकर' ह्यांनाही मेतकूटवर एक खरड पाठवलेली होती की त्यांनी देवनागरीतून मराठीत व्यवहार करावा...पण त्याचा काहीच उपयोग झालेला नाहीये. कविता,लेख मराठीतून लिहीणारे नामांकित कवी,लेखकमंडळी एरवी मात्र मिंग्लीशचाच आधार घेतात असाही माझा अनूभव आहे. मेतकूट अथवा इतर ठिकाणी जसे की वेगवेगळ्या निरोप्यांमध्ये(मेसेंजर्स),विरोपातून(इ-मेल) मराठी माणसांनी मराठी माणसांशी मराठीतून संवाद साधावा अशी अपेक्षा आहे;पण तीही बहुतांशी व्यर्थ ठरते आहे. मराठीत बोलण्याची,देवनागरीत लिहीण्याची उर्मी जोवर आतून येत नाही तोवर ह्यात बदल होणार नाही असे माझा स्वानुभव सांगतो. त्यामुळे कोणत्याही जाहीर आवाहनाला आधी जो भावनिक प्रतिसाद मिळतो तो केवळ तात्कालिक स्वरूपाचा असतो असे वेळोवेळी दिसून आलेले आहे. पण आपल्यासारख्या मराठी प्रेमींनी जिद्द न हरता पुनःपुन्हा असे प्रयत्न करत राहीले पाहीजे असे वाटते. आपल्या कार्यात मी आपल्याला सुयश चिंतितो.

In reply to by प्रमोद देव

देवकाका, तुमचं म्हणणं पटतं पण विशेषनामांचं भाषांतर नाही पटत. ऑर्कुट हे एका तुर्की इंजिनियरचं नाव आहे ज्याच्या डोक्यातून या "सोशल नेटवर्किंग"ची कल्पना आली. त्यानी ती कल्पना गुगलला विकली किंवा तो गुगलमधेच कामाला होता. त्यामुळे ऑर्कुट हा शब्द मराठी नसेल तरीही त्याचं भाषांतर खटकलं. (अवांतरः माझ्या इंग्रज मित्रांना तुमच्याबद्दल सांगताना तुमचं नाव "जॉय गॉड" सांगायचं का प्रमोद देव?)

In reply to by प्रमोद देव

मी_ओंकार 06/10/2008 - 20:18
अगदी बरोबर बोललात. पण तरीही बरेचशे लोक इंग्लीश हीच आपली मातृभाषा आहे असे समजून सर्रास त्या भाषेतले शब्द वापरत असतात आणि फक्त क्रियापदांसाठीच मराठीची फोडणी वापरत असतात. हे तर पुष्कळदा दिसून येते. असो. आपल्या उस्फुर्त प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. - ओंकार

प्रमोद देव 05/10/2008 - 10:41
अदिती ऑर्कुट हे विशेष नाम आहे हे मलाही मान्य आहे. पण त्याचे नाव बदलण्याचे एकच कारण आहे की ..ऑर्कुट हे एकत्र येण्याचे ठिकाण आहे.जिथे आपली मैत्री जमते म्हणजेच मेतकूट जमते..म्हणून हे नामकरण. त्यातून ऑर्कुट ला मेतकूट हे यमक जमले आहे म्हणूनही मजा वाटते बोलायला. बाकी त्यात मराठी अस्मिता वगैरे प्रकार नाही. (अवांतरः माझ्या इंग्रज मित्रांना तुमच्याबद्दल सांगताना तुमचं नाव "जॉय गॉड" सांगायचं का प्रमोद देव?) हाहाहा! मस्त आहे हेही नाव! मला चालेल. ;) त्यात एक छोटा बदल....प्र म्हणजे अति अथवा जास्ती. तेव्हा प्रमोद म्हणजे एक्स्ट्रा जॉय असे म्हणावे. :)

फटू 05/10/2008 - 10:55
ऑनलाईन = सचेत ऑफलाईन = अचेत सबटायटल = उपशिर्षक ऑडीओ क्लीप = ध्वनीफीत व्हीडीओ क्लीप = चित्रफीत (कदाचित हे शब्द संस्कृत असतील / वाटत असतील पण नेहमीच्या वापरातील चांगले पर्यायी शब्द ठरू शकतात...) सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

ऋषिकेश 05/10/2008 - 12:01
सर्वप्रथम नेहमीच्या वापरातल्या इतरभाषिक शब्दांना तितकेच प्रवाही आणि सोपे मराठी शब्द असतील तर वापरे पाहिजेत या मताचा मी आहे. जर प्रतिशब्द फार बोजड असेल तर मी मुळ (मग तो इंग्रजी का असेना) शब्दच वापरेन. दुसरे असे की, मागे एकदा उपक्रमावरील चर्चेत श्री यनावाला/वाचक्नवी यांनी एक मस्त गोष्ट सांगितली ती अशी की, ज्या शब्दांचे मराठीकरण पूर्ण झाले आहे, म्हणजे त्यास विभक्ती-प्रत्यय जोडता येतात अश्या परभाषिक शब्दांना मराठीच समजता येईल. जसे टेबल, पेन,.. याला आपण टेबलावर, पेनाने (टेबलवर, पेनने नाहि) सहज म्हणतो तेव्हा जर कोणी हे शब्द वापरले तरी त्याला मी मराठीच समजतो अर्थात आपण म्हणता त्याप्रमाणे ज्या शब्दांना सोपा मराठी शब्द असेल तर वापरायचा प्रयत्न करायलाच हवा. आणि मी तसा प्रयत्न करतो ही.. वर पेठकरकाका म्हणाले त्याप्रमाणे एखादवेळी सवयीने इंग्राठी बोलून जातो. :)
तात्यांनी एका लेखात 'लँड होणे' असा शब्द वापरला होता. (त्यावर ऋषिकेशने एक प्रतिसादही दिला होता. खरं तर तेंव्हाच हे सगळं डोक्यात आलं. )
माझा आक्षेप लँड होणे या शब्दाला नव्हता तर फुलपाखरू फुलावर बसतंय या नाजूक कल्पनेत लँड होणे सारख्या काहिश्या राकट शब्दयोजनेला होता. उद्या विमान धावपट्टीवर लँड झालं असं कोणी बोलून गेल्यास ते मला तितकंसं खटकणार नाहि. -(मराठी) ऋषिकेश

गणा मास्तर 06/10/2008 - 06:51
ओंकारशी सहमत आहे. मीदेखिल जाणीवपूर्वक जास्तीत जास्त मराठी शब्द वापरण्याचा प्रयत्न करत असतो. भारत, विमान , विमानतळ , सफरचंद, बातमी यासाठी हल्ली लोक पर्यायी ईंग्रजी शब्द वापरतात असा माझा अनुभव आहे. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

In reply to by गणा मास्तर

मी_ओंकार 06/10/2008 - 20:39
सफरचंद, बातमी बरोबर. मलाही हेच शब्द सुचले होते. त्याचबरोबर प्रॉब्लेम हा शब्द तर आता मराठीच झाला आहे. - ओंकार

In reply to by मी_ओंकार

गणा मास्तर 07/10/2008 - 06:16
भारत, विमान , विमानतळ , सफरचंद, बातमी हे मराठी शब्दच वापरले पाहिजेत असे मला वाटते. प्रॉब्लेमसाठी समस्येपेक्षा अडचण जवळचा वाटतो - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

धनंजय 06/10/2008 - 07:34
या बाबतीत मी विद्यार्थी आहे. जे काय नवीन मराठी शब्द प्रचलित होतील ते वापरण्यास मी तयार आहे. (प्रचलित होणे महत्त्वाचे - अंगवळणी पडतील असे शब्द तयार करायला प्रतिभा बलवत्तर लागते.) सोप्या सोप्या मराठी शब्दांच्या ऐवजी इंग्रजी शब्द वापरल्यास मला जास्त खटकते. वही (नोटबुक) चूक (राँग) लिही (रायटिंग कर) असे प्रयोग माझ्या भाचेमंडळींकडून ऐकले आहेत, ते आवडले नाहीत. काही इंग्रजी शब्द सोपे आहेत, आणि मला खटकत नाहीत. पंचर, टायर, कार, वाल, पान्हा, टावेल (हा पंचापेक्षा वेगळा असतो), टमरेल, बाटली, नीब (शाईच्या 'पेन'ची), रबर, नोट (रुपयाची), बँक, बूट (हा जोड्याचा विशिष्ट प्रकार असतो), क्रिकेट, बॅट (पण चेंडू!), डँबीस, डामरट, इंजिन, लोकल (मुंबईतील रेल्वेगाडी), वाघीण (मालगाडीची), चार बुकं ... या इंग्रजी शब्दांसाठी नवीन मराठी शब्द काढले, तर मला शिकायला कठिण जाईल असे वाटते. इंग्रजी नामे मराठमोळ्या पद्धतीने वापरलीत तरी व्याकरणाच्या दृष्टीने मला ते ठीकच वाटते. (दुवा) सुशिक्षित मराठी समाजात नव-मराठी नव-शब्द प्रचलित झाल्यास, संवाद साधण्यासाठी मी ते जरूर वापरेन. संवाद साधण्यासाठी हे महत्त्वाचे असते.

In reply to by धनंजय

धनंजयच्या विचारांशी संपूर्ण सहमत. मला "मराठी वर्ड्स रिमेंबर करायला डिफिकल्ट पडतं" याचातर मला रागच येतो बर्‍याचदा! पण.. पंचर, टायर, कार, वाल, पान्हा, टावेल (हा पंचापेक्षा वेगळा असतो), टमरेल, बाटली, नीब (शाईच्या 'पेन'ची), पान्हा या शब्दामुळे थोडी गोंधळले. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

धनंजय 06/10/2008 - 17:37
पान्हा म्हणजे नट-बोल्ट फिरवायची कांडी (स्पॅनर, अमेरिकेत "wrench") किंवा कपड्याची रुंदी - डबल पान्ह्याचे धोतर (स्पॅनचे). दुधाचा पान्हा नाही...

In reply to by धनंजय

पहिलाच पान्हा (का पाना?) मला थोड्या वेळाने का होईना मला कळला, आधी तिसरा वाटला होता. पण दुसर्‍याची अजून थोडी शंका आहे, >> कपड्याची रुंदी - डबल पान्ह्याचे धोतर (स्पॅनचे). तो पन्हा ना? अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

धनंजय 06/10/2008 - 19:38
आहे : पाना पान्हा पन्हा हे सर्व शब्द मी तोंडीच ऐकलेले आहेत - लेखी वाचलेले नव्हते :-( शब्दकोशातून बघून: पेच फिरवायचा पाना (मूळ - [इंग्रजी] स्पॅनर) कपड्याचा पन्हा (मूळ - [फारसी] पह्ना) दुधाचा पान्हा (मूळ - [संस्कृत] प्रस्नव)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

धमाल मुलगा 06/10/2008 - 17:55
२.पान्हा = दुधाचा हे ठाऊक आहे. ('वासरास पाहुन गायीला पान्हा फुटला' वगैरे) ३.पन्हा= कपड्यासंदर्भात. (धोतराचे उदाहरण.) १.पाना = स्पॅनरला मी आणि आमचा मेकॅनीक(?) असेच म्हणतो, पण बर्‍याच लोकांना स्पॅनरसाठीदेखील पान्हा हाच शब्द वापराताना पाहिले आहे. जाणकार ह्यावर प्रकाश टाकू शकतील काय?

In reply to by मुक्तसुनीत

धनंजय 07/10/2008 - 05:59
फारसी शब्द. पण फारसी शब्दकोशात बघता, त्याचा कपड्याच्या रुंदीशी संबंध दिसत नाही... (किंवा दुधाशीही नाही.)

सर्वसाक्षी 06/10/2008 - 23:06
ओंकारराव, असे सुचविणारे आपण बुरसट ठरतो. (जित्त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही; सबब आपण आपले चालुच ठेवतो). इंग्रजी शिवाय भाषण वा लेखन प्रभावी होऊच शकत नाही वा इंगजी शब्दांचा नेमकेपणा वा बाज मराठी शब्दांना नाही असे ठणकावुन सांगणारे असंख्य मराठी आपल्याला हटकतील. आपला हेतु स्तुत्य आहे. आवश्यक ते म्हणजे विशेषतः ज्या संकल्पना पाश्चिमात्य देशांतुन आल्या आहेत असे शब्द इंग्रजी असले तरीही वापरायला हरकत नाही. तसेच जर एखाद्या पाश्चात्य संकल्पनेला वा वस्तुला चांगला मराठी शब्द वापरायला काय हरकत आहे? क्लिष्टता टाळली व सोपे शब्द वापरले तर ते रूचण्याची व पटकन रूळण्याची शक्यता नक्कीच आहे. चीन मध्ये (भ्रमणध्वनीच्या) हस्तसंचाला सर्रास स्सो ची म्हणतात. दूरध्वनी संचाला सहजगत्या त्येन व्हा म्हणतात. अनावश्यक परकिय शब्दांच्या वापरामुळे अनेक चांगले मराठी शब्द विस्मृतित जात आहेत. उदाहरणार्थ - 'झकास' असो. आपण आपले मराठीतुन बोलायचे. म्हणेना कुणी आपल्याला गावठी ,आचरट वा बुरसट!

In reply to by सर्वसाक्षी

धमाल मुलगा 07/10/2008 - 10:29
असे सुचविणारे आपण बुरसट ठरतो. (जित्त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही; सबब आपण आपले चालुच ठेवतो). इंग्रजी शिवाय भाषण वा लेखन प्रभावी होऊच शकत नाही वा इंगजी शब्दांचा नेमकेपणा वा बाज मराठी शब्दांना नाही असे ठणकावुन सांगणारे असंख्य मराठी आपल्याला हटकतील.
:) काय करणार साक्षीदेवा, 'हल्ली मराठी वर्ड्स रिमेंबर करायला जरा डिफिकल्टच जातं.' काय म्हणता? ते असो, साक्षींच्या मतास पुर्ण अनुमोदन. पण मासल्यादाखल, गेल्या आठवड्यातलीच एक घटना सांगतो. नीलकांतबरोबर मराठी टंकलेखनासंदर्भात चर्चा करत होतो. मला 'फॉन्ट' ह्यासाठी चपखल शब्द काही सुचेना. नीलकांतने फट्टकन 'टंक' हा शब्द लिहीलेला होता. किंवा, एखादी आज्ञावली/प्रणाली आपल्या संगणकावर 'प्रस्थापीत' करणे. (इन्स्टॉल करणे) अशा प्रकारे, प्रतिशब्द वापरुन आपण एकवेळ बोलु शकु, परंतु मराठीमध्ये बोलणे/लिहिणे ह्याचा जो एक नैसर्गिक प्रवाह आहे त्यामध्ये (सध्यातरी) असे शब्द सर्वसामान्यांना खटकतात किंवा असे म्हणु की आपलेसे न वाटता, समोरच्याचं बोलणं शब्दबंबाळ आणि क्लिष्ट वाटतं. ह्या संदर्भात भाषातज्ज्ञ काही मदत करु शकतील काय? जेणेकरुन मराठीचा वापर अधिकाधिक सुटसुटीत राहील.

In reply to by सर्वसाक्षी

असे सुचविणारे आपण बुरसट ठरतो. (जित्त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही; सबब आपण आपले चालुच ठेवतो). जेव्हा समोरच्याला हेही माहित असतं की जास्तीत जास्त मराठी शब्दच वापरणार्‍या माणसाला बर्‍यापैकी छान इंग्लीशही बोलता येतं, तेव्हा बुरसट वगैरे म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. (स्वानुभव) कारण इंग्लीश बोलून दाखवून खोड(?) मोडता येते. तीन वर्ष(च) इंग्लंडला राहून आल्यावर, "अजूनही तुला मराठी छान बोलता येतं", म्हणणारे महाभाग आढळले तसेच "तू आता जास्त शुद्ध मराठी बोलतेस", (शुद्ध म्हणजे कमीतकमी इंग्लीश शब्द वापरुन) असं म्हणणारेही आढळले. अनावश्यक परकिय शब्दांच्या वापरामुळे अनेक चांगले मराठी शब्द विस्मृतित जात आहेत. उदाहरणार्थ - 'झकास' गुजराथी मित्र आणि वाण्यांकडे खरेदी करण्यामुळे माझ्या तोंडात झकासपेक्षा चोक्कस हा शब्द जास्त येतो. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

धमाल मुलगा 07/10/2008 - 11:32
काही प्रमाणात खरं आहे अदिती तुझं. पण...
जेव्हा समोरच्याला हेही माहित असतं की जास्तीत जास्त मराठी शब्दच वापरणार्‍या माणसाला बर्‍यापैकी छान इंग्लीशही बोलता येतं, तेव्हा बुरसट वगैरे म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. (स्वानुभव) कारण इंग्लीश बोलून दाखवून खोड(?) मोडता येते.
ह्यातच तु म्हणालीस ना, की समोरच्याला हे माहित असतं, पण पहिल्या भेटीत प्रथमदर्शनी कुठे ठाऊक असतं ते? मग 'माझं मराठी कसं सतत्च्या इंग्रजीच्या वापरामुळे कच्चं झालंय' हे दाखवण्यात धन्यता मानणारे कितीतरी जण आहेत. अगदी पदोपदी भेटतात. ह्या अशा चित्रामुळे 'आख्खी ३ वर्षं साहेबाच्या देशात राहिलेली मुलगी' चक्क मराठीत बोलते म्हणल्यावर लोक अचंबीत होणारच ना? :) आणि राहिला मुद्दा 'झकास' ऐवजी चोक्कसचा, तर मी म्हणेन...हे चालुच राहणार. असं झालं नाही तर भाषा वाढत नाही असं बर्‍याच जाणकारांचं म्हणणं आहे म्हणे. शिवकालीन मराठीमध्ये नाही उर्दु/अरबी/फार्सी भाषांचा प्रभाव जाणवतो? तसंच हे. इंदौरात गेल्यावर तिथला माणुस अगदी आपसुकपणे नकळत 'बढिया' म्हणतो. त्याला झकास हा शब्द ठाऊक नसतो असं नाही, पण उत्स्फुर्ततेतुन त्याच्या तोंडुन 'क्या बात है, बढिया' असं निघतं. अगदी इंग्रजी शब्दकोश पाहिला तर त्यातही हल्ली काही भारतीय (मुख्यतः हिंदी ) शब्द स्विकारलेले दिसतात. ह्याला भाषिक आक्रमण म्हणावे की भाषावृध्दी ह्यात मतभिन्नता आढळतेच. पण सध्या आपला तो विषय नव्हे. विषयांतराबद्दल क्षमस्व.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार,
मराठी भाषेवरील इंग्रजीचा प्रभाव, इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द, ते शोधताना संस्कृतातील जड शब्दांचा होणारा वापर या आणि अशा बर्‍याच मुद्द्यांवर बर्‍याच ठिकाणी बर्‍याच वेळा काथ्याकूट झालेला आहे. तरीही या नवीन काथ्याकूटास सुरवात करण्याचे मागील काही दिवस विचार घोळत होते. याचा उद्देश वर सांगितल्यापैकी पहिला म्हणजे मराठी भाषेवरील इंग्रजीचा प्रभाव आणि प्रामुख्याने लेखनावरील प्रभाव हा आहे.

नाडी ग्रंथ भविष्य आणि इंडॉलॉजिकल स्टडी

शशिकांत ओक ·

खादाड_बोका 23/09/2008 - 00:06
काहो तुम्ही काय लोकांना काय मुर्ख समजतात काहो. जर तुम्हाला येवढा नाडीभवीष्यांवर विश्वास असेल तर अंन्धश्रध्दा समीतीचे "Challenge" स्विकाराल काय ? मला तर स्वप्नातही भुक लागते....

टारझन 23/09/2008 - 00:43
नो कमेंट्स .. जसे तुम्ही म्हणता तसे ... नो कमेंट्स ... गंमत म्हणून पोपट वाल्याकडून भविष्य काढून घेऊन किमान चार वेळा (कागदोपत्री) जिवनात सुंदर स्त्री आलेला - टारझन (एकदा तर माझ्या मैत्रिणीच्या पण आयुष्यात सुंदर स्त्री येणार असं भविष्य आलेलं ... मी जाम घाबरलेलो ,, तेंव्हा पासून पोपट बंद झाला) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

विसोबा खेचर 23/09/2008 - 01:02
अवांतर - काय पण म्हणा बाकी, नाडी अन् गुंड्यांची बटणे असलेल्या हवेशीर, चट्टेरीपट्टेरी घरगुती चड्ड्यांची मजाच वेगळी! :) असो, बाकी चालू द्या, विषयांतराबद्दल क्षमस्व! आपला, (चट्टेरीपट्टेरी चड्डीतला मुंबईकर चाळकरी) तात्या. -- काय रे गधड्या, नाडी का चोखतायस? बाप उपाशी ठेवतो का तुझा? :) (इति पु ल देशपांडे - बिगरी ते मॅट्रिक!)

अरुण मनोहर 23/09/2008 - 07:53
आजच्या विज्ञानातील काही गोष्टी कालच्या अंधश्रद्धा होत्या. हे जरी खरे असले तरी कालच्या सगळ्याच अंधश्रद्धा आज विज्ञानाच्या कसोटीवर उतरल्या नाहीत हेही खरे आहे. कदाचित उद्या तसे होईल, कींवा होणारही नाही. त्यामुळे तर्क आणि विज्ञानाच्या कसोटीवर असल्या गोष्टी सिद्ध होईपर्यंत नो कमेंट्स.

विजुभाऊ 23/09/2008 - 10:06
बऱ्याचदा आपण निरर्थक आलेली पत्रे वाचतो व फाडून फेकून देतो. का तर भले मला त्यातील मजकूर महत्वाचा वाटला नसेल तरीही ज्याने तो लिहून तयार करण्याचे कष्ट घेतले त्याच्या कष्टांची दाद म्हणून आपण नजर फिरवतो प्रत्येक कचर्‍याला काहितरी ( भंगारवाल्याच्या नजरेतून) मूल्य असतेच म्हणून सर्व कचरा साठवून ठेवायचा का? तुम्ही आलात तर तुमच्या सोबत नाही आलात तर तुमच्या विना कार्य चालू ठेवायला हरकत नसावी. ठीक आहे मदत करू नका. निदान आघात करून काम करणाऱ्यांना नामोहरम करू नका. हे म्हणजे शेजारच्या घरात चोरीला आलेल्या चोराला जाब विचारल्या नन्तर त्याने दिलेले उत्तर आहे. नाडी पट्टीचा भोंदु पणा आणि अंधश्रद्धा पसरविण्याचे काम बिनधास्त चालु द्यावे. असेच ना? अवांतरः एखाद्या नाडी जोतिष्याने तुमची नाडी पट्टी सापडली नाही म्हणुन गिर्‍हाईक परत पाठवल्याचा कोणाचाच अनुभव न॑सतो का? डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

विरोधांच्या समाधानासाठी भले एक वेळ आपण असे मानू की या ताडपट्टयांमधून भविष्य वगैरे काहीही लिहिलेले नसते. त्यावर जो काही मजकूर लिहिलेला असतो त्याचा भविष्यकथनाशी संबंध नसतो. पण ज्या अर्थी त्या पट्ट्या तमिळ लोकांना वाचायला येतात त्या अर्थी त्यातील भाषा तमिळसदृष्य असावी. त्या त्यांच्या ताडपत्रावरील कष्टपुर्वक कोरीव कामाची निदान नोंद घ्याल. अर्थात, इथे काही लोकांनी तोच मुद्दा मांडला आहे, त्या कोरीव कामाची नोंद झालीच पाहिजे आणि त्यावर संशोधन झालंच पाहिजे. भाषेच्या संशोधनात, या पट्ट्या पाच हजार वर्ष जुन्या असतील तर, खूपच मदत होईल. आणि जुन्या काळी लिखाण कसं केलं जात असे या संशोधनातही त्याचा उपयो होईल. पण .... म्हणून या पट्ट्यांवर भविष्य लिहिलं आहे, ते सगळं खरं आहे हे का मान्य करावं याचं एकही समर्थन मला सापडलं नाही आहे. घोड्याला पाण्यापर्यंत नेलं तरच घोडा पाणी पिणार ना? "तुला तहान लागली नाही, पाणी विष असतं", असं कानात सांगत राहिलं तर घोडा का जाईल पाण्याकडे? (पाण्यापेक्षा बिअर बरी, अल्कोहोलमधे जंतू टिकत नाहीत ना!) अजूनपर्यंत, पाण्यापर्यंत गेलेलेसुद्धा पाणी न पिता परत आल्याचंच मिपावर वाचनात आलंय!

वेताळ 23/09/2008 - 10:28
ह्याला शास्त्रीय काही आधार आहे काय? मी पाहिलेल्या नाडी पट्या मला दोन तीन वर्षे जुन्या वाटल्या.आणि हो महत्वाचे म्हणजे हिंदु सोडुन इतर कोणत्याही धर्माच्या व्यक्तीचे नाडी पट्टी नसते. हे मला पटले नाही. वेताळ

विसुनाना 23/09/2008 - 12:38
'मिसळपाव' आणि 'तात्या अभ्यंकर' असे लिहून आलेले आपण प्रत्यक्ष पाहिल्याचे काही जाणकारांनी सांगितल्याचे काही कमी जाणकारांकडून कानावर आलेले आहे.

In reply to by विसुनाना

काही दिवसांनी तात्याचे नाव या यादीत जायचं. आन वेताळ बाबा भायेरच्या मान्सांच्या बी पट्ट्या सापडतात बर का? पघा त्या यादीत. आता यवडी मान्स काय येडि हायत का? आन मिपा शाहन ! प्रकाश घाटपांडे

खादाड_बोका 23/09/2008 - 00:06
काहो तुम्ही काय लोकांना काय मुर्ख समजतात काहो. जर तुम्हाला येवढा नाडीभवीष्यांवर विश्वास असेल तर अंन्धश्रध्दा समीतीचे "Challenge" स्विकाराल काय ? मला तर स्वप्नातही भुक लागते....

टारझन 23/09/2008 - 00:43
नो कमेंट्स .. जसे तुम्ही म्हणता तसे ... नो कमेंट्स ... गंमत म्हणून पोपट वाल्याकडून भविष्य काढून घेऊन किमान चार वेळा (कागदोपत्री) जिवनात सुंदर स्त्री आलेला - टारझन (एकदा तर माझ्या मैत्रिणीच्या पण आयुष्यात सुंदर स्त्री येणार असं भविष्य आलेलं ... मी जाम घाबरलेलो ,, तेंव्हा पासून पोपट बंद झाला) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

विसोबा खेचर 23/09/2008 - 01:02
अवांतर - काय पण म्हणा बाकी, नाडी अन् गुंड्यांची बटणे असलेल्या हवेशीर, चट्टेरीपट्टेरी घरगुती चड्ड्यांची मजाच वेगळी! :) असो, बाकी चालू द्या, विषयांतराबद्दल क्षमस्व! आपला, (चट्टेरीपट्टेरी चड्डीतला मुंबईकर चाळकरी) तात्या. -- काय रे गधड्या, नाडी का चोखतायस? बाप उपाशी ठेवतो का तुझा? :) (इति पु ल देशपांडे - बिगरी ते मॅट्रिक!)

अरुण मनोहर 23/09/2008 - 07:53
आजच्या विज्ञानातील काही गोष्टी कालच्या अंधश्रद्धा होत्या. हे जरी खरे असले तरी कालच्या सगळ्याच अंधश्रद्धा आज विज्ञानाच्या कसोटीवर उतरल्या नाहीत हेही खरे आहे. कदाचित उद्या तसे होईल, कींवा होणारही नाही. त्यामुळे तर्क आणि विज्ञानाच्या कसोटीवर असल्या गोष्टी सिद्ध होईपर्यंत नो कमेंट्स.

विजुभाऊ 23/09/2008 - 10:06
बऱ्याचदा आपण निरर्थक आलेली पत्रे वाचतो व फाडून फेकून देतो. का तर भले मला त्यातील मजकूर महत्वाचा वाटला नसेल तरीही ज्याने तो लिहून तयार करण्याचे कष्ट घेतले त्याच्या कष्टांची दाद म्हणून आपण नजर फिरवतो प्रत्येक कचर्‍याला काहितरी ( भंगारवाल्याच्या नजरेतून) मूल्य असतेच म्हणून सर्व कचरा साठवून ठेवायचा का? तुम्ही आलात तर तुमच्या सोबत नाही आलात तर तुमच्या विना कार्य चालू ठेवायला हरकत नसावी. ठीक आहे मदत करू नका. निदान आघात करून काम करणाऱ्यांना नामोहरम करू नका. हे म्हणजे शेजारच्या घरात चोरीला आलेल्या चोराला जाब विचारल्या नन्तर त्याने दिलेले उत्तर आहे. नाडी पट्टीचा भोंदु पणा आणि अंधश्रद्धा पसरविण्याचे काम बिनधास्त चालु द्यावे. असेच ना? अवांतरः एखाद्या नाडी जोतिष्याने तुमची नाडी पट्टी सापडली नाही म्हणुन गिर्‍हाईक परत पाठवल्याचा कोणाचाच अनुभव न॑सतो का? डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

विरोधांच्या समाधानासाठी भले एक वेळ आपण असे मानू की या ताडपट्टयांमधून भविष्य वगैरे काहीही लिहिलेले नसते. त्यावर जो काही मजकूर लिहिलेला असतो त्याचा भविष्यकथनाशी संबंध नसतो. पण ज्या अर्थी त्या पट्ट्या तमिळ लोकांना वाचायला येतात त्या अर्थी त्यातील भाषा तमिळसदृष्य असावी. त्या त्यांच्या ताडपत्रावरील कष्टपुर्वक कोरीव कामाची निदान नोंद घ्याल. अर्थात, इथे काही लोकांनी तोच मुद्दा मांडला आहे, त्या कोरीव कामाची नोंद झालीच पाहिजे आणि त्यावर संशोधन झालंच पाहिजे. भाषेच्या संशोधनात, या पट्ट्या पाच हजार वर्ष जुन्या असतील तर, खूपच मदत होईल. आणि जुन्या काळी लिखाण कसं केलं जात असे या संशोधनातही त्याचा उपयो होईल. पण .... म्हणून या पट्ट्यांवर भविष्य लिहिलं आहे, ते सगळं खरं आहे हे का मान्य करावं याचं एकही समर्थन मला सापडलं नाही आहे. घोड्याला पाण्यापर्यंत नेलं तरच घोडा पाणी पिणार ना? "तुला तहान लागली नाही, पाणी विष असतं", असं कानात सांगत राहिलं तर घोडा का जाईल पाण्याकडे? (पाण्यापेक्षा बिअर बरी, अल्कोहोलमधे जंतू टिकत नाहीत ना!) अजूनपर्यंत, पाण्यापर्यंत गेलेलेसुद्धा पाणी न पिता परत आल्याचंच मिपावर वाचनात आलंय!

वेताळ 23/09/2008 - 10:28
ह्याला शास्त्रीय काही आधार आहे काय? मी पाहिलेल्या नाडी पट्या मला दोन तीन वर्षे जुन्या वाटल्या.आणि हो महत्वाचे म्हणजे हिंदु सोडुन इतर कोणत्याही धर्माच्या व्यक्तीचे नाडी पट्टी नसते. हे मला पटले नाही. वेताळ

विसुनाना 23/09/2008 - 12:38
'मिसळपाव' आणि 'तात्या अभ्यंकर' असे लिहून आलेले आपण प्रत्यक्ष पाहिल्याचे काही जाणकारांनी सांगितल्याचे काही कमी जाणकारांकडून कानावर आलेले आहे.

In reply to by विसुनाना

काही दिवसांनी तात्याचे नाव या यादीत जायचं. आन वेताळ बाबा भायेरच्या मान्सांच्या बी पट्ट्या सापडतात बर का? पघा त्या यादीत. आता यवडी मान्स काय येडि हायत का? आन मिपा शाहन ! प्रकाश घाटपांडे
लेखनविषय:
लेखनप्रकार
नाडी ग्रंथ भविष्य आणि इंडॉलॉजिकल स्टडी नाडी भविष्य ताडपत्रावर कोरून लिहिलेले असते. त्याची भाषा तमिळ असते. ताडपत्रवर कोरून लिहिण्याची प्रथा आता अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहे. ताडपत्रे फारच जीर्ण झाल्याने त्यांची डिजिटल पद्धतीने राखण करून त्यातील मजकुराचा अर्थ तज्ञांकडून माहित करून घेण्याचे कार्य अनेक इंडॉलॉजीकल संस्थांतून केले जाते. त्यासाठी भारत सरकार तर्फे नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्ट्स. डिपार्टमेंट ऑफ कल्चर - मिनिस्ट्री ऑफ टुरिझम अँड कल्चरतर्फे बरेच धन उपलब्ध करु दिले जाते. पहा www.namami.nic.in त्याशिवाय युनेस्कोच्यातर्फे ही अपार धन विविध शोधसंस्थांना उपलब्ध करुन दिले जातो.

पहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाध्यक्षांची 'मिसळपावसाठी' एक धावती मुलाखत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

प्रियाली 26/08/2008 - 21:23
लहानशी मुलाखत आवडली. मिसळपाव स्पेशल झाली की.
इंटरनेटवरील लेखनाचा साहित्यविषयक लेखनाचा काळ फार थोडासा आहे, त्याची दखल साहित्याला घ्यावी लागेल.
वाह! योग्य बोलले.

सहज 26/08/2008 - 21:31
छोटेखानी मुलाखत आवडली सर. धन्यवाद! मराठी साहित्य जगातील इतर साहित्याचे तोडीचेच आहे, म्हणुन त्याची ही पावती आहे. मराठी साहीत्य महान म्हणुन डॉ. पानतावणे यांची मराठी संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली?? समजले नायं

चतुरंग 26/08/2008 - 21:44
पानतावण्यांशी झालेला छोटासा संवाद आवडला. छायाचित्रांसह दिलात त्यामुळे जास्त आपुलकीचा वाटला! धन्यवाद! इंटरनेटवरील लेखनाचा साहित्यविषयक लेखनाचा काळ फार थोडासा आहे, त्याची दखल साहित्याला घ्यावी लागेल. हे ते लाख बोलले, कर्मण्येवाधिकारस्ते! चतुरंग

In reply to by चतुरंग

इंटरनेटवरील लेखनाचा साहित्यविषयक लेखनाचा काळ फार थोडासा आहे, त्याची दखल साहित्याला घ्यावी लागेल. अगदी पटले. पानतावण्यांशी झालेला छोटासा संवाद आवडला. स्वाती

लिखाळ 26/08/2008 - 21:52
छान मुलाखत ! आपल्याला अशी संधी मिळाली आणि लगेच आपण तीचा योग्य सुंदर वापर केलात. आपले अभिनंदन. संकेतस्थळांवरील साहित्याबद्दल प्रश्न विचारल्याबद्दल आभार. अवांतर : विश्व मराठी साहित्यसंमेलनासाठी त्यांची निवड झाली आहे ना ! त्यांच्या या वाक्याचा काही अर्थ लागला नाही .. ''माझी निवड ही सर्व लेखन प्रकारातील मराठी साहित्यिकांचा सन्मान समजतो. मराठी साहित्य जगातील इतर साहित्याचे तोडीचेच आहे, म्हणुन त्याची ही पावती आहे. '' --लिखाळ.

In reply to by लिखाळ

मराठी साहित्य हे जागतिक साहित्याचे तोडीचे आहे, म्हणजे मराठी साहित्य, साहित्यिक हा सुद्धा वैश्विक जाणिवेचे आहे, तो लिहु शकतो. म्हणुन डॉ. पानतावणे यांची निवड ही वयक्तिक असली तरी ती निवड सर्व मराठी साहित्यिकांची आहे, ती वैश्विक आहे. म्हणुन त्या सर्वांचा तो सन्मान म्हणुन माझी निवड असे म्हणायचे असावे, असे वाटते.

वैद्य 26/08/2008 - 22:00
मुलाखतीबद्दल धन्यवाद ! पुढच्या वेळी भेटाल, तेव्हा त्यांना स्वतःचा ब्लॉग तयार करण्याचा आग्रह करा माझ्या वतीने. -- वैद्य

In reply to by वैद्य (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर 26/08/2008 - 22:44
मुलाखतीबद्दल धन्यवाद !
पुढच्या वेळी भेटाल, तेव्हा त्यांना स्वतःचा ब्लॉग तयार करण्याचा आग्रह करा माझ्या वतीने.
नाहीतर तुम्ही भेटालच की बे-एरियात त्यावेळेला (पुढे पुढे न करता) सांगुन बघा ;) ह.घ्या

In reply to by कोलबेर

वैद्य 26/08/2008 - 23:07
संमेलना आधी पानतावणे गुरुजींचा ब्लॉग सुरू झाला, तर केवढा पी आर स्कूप मिळेल ! -- वैद्य

धनंजय 26/08/2008 - 23:40
बिरुटेसर, धन्यवाद. तुम्हाला संधी मिळाली आणि तुम्ही आठवणीने आम्हालाही सहभागी करून घेतले.

विसोबा खेचर 27/08/2008 - 02:02
बिरुटे सर, खास मिपाकरता म्हणून संमेलनाध्यक्षांची धावती मुलाखत घेतलीत याचा आनद वाटतो...! विश्वसाहित्य संमेलनाला अध्यक्ष म्हणून एक अत्यंत व्यासंगी व लायक व्यक्ति लाभली ही चांगलीच बाब आहे. परंतु, आम्हा महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेचे कष्टाचे, कररुपाने भरलेले २५ लाख रुपये परदेशी साजर्‍या होणार्‍या संमेलनाकरता वापरले जाणार याचा महाराष्ट्रातील जनतेला काहीच उपयोग होणार नाही. महाराष्ट्रातील अनेकानेक रसिकजनांना इतक्या दूर जाणे शक्य होणार नसल्याने या संमेलनाला मुकावे लागणार याचा खेद वाटतो...! बिरुटेसर, या संबंधात आपण पानतवणे सरांना काही प्रश्न विचारला असतात तर अधिक बरे झाले असते असे वाटते! ज्या पैशांवर महाराष्ट्रातील जनतेचाच सर्वस्वी हक्क आहे त्या पैशांची मुक्त उधळण करीत काही मोजकीच मंडळी संमेलनाच्या नावाखाली चकटफू अमेरिकावारी करू पाहात आहेत याची कीव वाटते! अरे अमेरिकेला जायचे तर खुशाल जा की भडव्यांनो! पण स्वत:च्या पैशांनी, स्वत:च्या हिंमतीवर जा आणि भरवा ना तिकडे हवी तेवढी संमेलने! साला, नाही कोण म्हणतंय? ठालेपाटील तर अमेरिकेला जायला केव्हाचे गुडघ्याला बाशिंग बांधून तैय्यार आहेत! असो, वरील कारणाकरता मी व्यक्तिश: एक मराठी साहित्यप्रेमी महाराष्ट्रीयन या नात्याने या संमेलनाचा तीव्र निषेध करतो.. या पार्श्वभूमीवर रत्नांगिरीकरांनी विश्व साहित्य संमेलनाच्या नाकावर टिच्चून रत्नागिरीतच एक समांतर साहित्य संमेलन भरवून ते दणक्यात साजरे केले पाहिजे असे वाटते! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

वैद्य 27/08/2008 - 02:09
या पार्श्वभूमीवर रत्नांगिरीकरांनी विश्व साहित्य संमेलनाच्या नाकावर टिच्चून रत्नागिरीतच एक समांतर साहित्य संमेलन भरवून ते दणक्यात साजरे केले पाहिजे असे वाटते! अरे तात्या, बातम्या वाचतोस की नाही हल्ली ? रत्नांग्रीकर गोगटे महाविद्यालयाच्या मैदानात भरवणारच आहेत डिसेंबरात समांतर संमेलन. जाणार आहेस ना ? -- वैद्य

In reply to by वैद्य (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर 27/08/2008 - 02:23
जाणार आहेस ना ? जायची इच्छा आहे आणि ते रत्नांग्रीत असल्यामुळे जाणं शक्यही आहे! परंतु घरी वृद्ध आई असल्यामुळे ऐनवेळेस जाऊ शकेन याची खात्री देता येत नाही. ती हल्ली काही वेळा अंमळ आजारी असते त्यामुळे तिच्या प्रकृतीवर ते ठरेल... असो, बातम्या वाचायला हल्ली वेळ मिळत नाही परंतु रत्नांग्रीत सम्मेलन होणार ही अत्यंत आनंदाची बातमी.. माझा व्यक्तिश: याच संमेलनाला भरभरून पाठिंबा आणि मन:पूर्वक शुभेच्छा! :) तात्या.

चित्रा 27/08/2008 - 03:49
डॉ. पानतावणे यांची मुलाखत आठवणीने घेतलीत आणि इथे प्रसिद्ध केलीत याबद्दल धन्यवाद!

बिरुटे मास्तर, आवर्जून मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद... फोटोही छान.. . अवांतर : तात्या, जाउद्यात ना आता...पुन्हा नको तेच तेच... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

विसोबा खेचर 27/08/2008 - 11:38
अवांतर : तात्या, जाउद्यात ना आता...पुन्हा नको तेच तेच... का नको? अहो २५ लाखांचा प्रश्न आहे आणि ते पैसे महाराष्ट्राचे आहेत! मग त्याचा जास्तीत जास्त उपयोग येथे महाराष्ट्रात राहणार्‍या आणि कर भरणार्‍या लोकांकरता का होऊ नये? मी म्हणतो की अगदी एकवेळ महाराष्ट्रात नको, भारतात कुठेही घ्या. कारण भारतात कुठेही जाणे एकवेळ शक्य आहे, अमेरिकेच्या मानाने परवडण्याजोगंही आहे. पण भारताबाहेर जायचं म्हणजे अगदी व्हिसा, पासपोर्ट, परदेशी राहण्याचा खर्च इथपासून तयारी लागते! इथल्या प्रत्येक सर्वसामान्य साहित्यप्रेमीची आहे का तशी तयारी?? त्या ठाले पाटलाच्या बापाचं काय जाणार आहे? त्याचा खर्च त्या २५ लाखांतून आपसूक होणार आहे! परंतु हाच ठाले पाटील जर साहित्य महामंडळाच्या कोणत्याही पदावर नसतांना एक सर्वसामान्य मराठी साहित्यप्रेमी या नात्याने स्वत:च्या खर्चाने गेला असता का अमेरिकेला ते सांगा पाहू! पण मी म्हणतो की काहितरी विवेक जागेवर असलेल्या पानतवण्यांनीदेखील अध्यक्षपद स्विकारण्यापूर्वी हा विचार करायला नको का? प्रश्न संमेलन अमेरिकेत भरवण्याचा नाहीये, प्रश्न आहे तो महाराष्ट्रातील जनतेच्या २५ लाखांचा! बिरुटेसाहेबांच्या जागी मी असतो तर हा परखड प्रश्न पानतवण्यांना अगदी बेधडक विचारला असता! परंतु मानाच्या जागा मिळाल्यावर माणसाचा विवेक सुटतो तेच बहुधा गंगाधररावांच्या बाबतीत झालं असावं! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मराठी_माणूस 27/08/2008 - 13:22
बिरुटेसाहेबांच्या जागी मी असतो तर हा परखड प्रश्न पानतवण्यांना अगदी बेधडक विचारला असता! अगदि बरोबर. कमीत कमी त्यांचे ह्या बाबतितले मत तर कळले असते.

In reply to by भडकमकर मास्तर

अवांतर : तात्या, जाउद्यात ना आता...पुन्हा नको तेच तेच... आम्हाला वाटतं साहित्य संमेलन कुठे घ्यावे, महाराष्ट्रीय माणूस आणि साहित्य रसिक म्हणुन काय वाटते, यावर चर्चा मिपावर झालेली आहे. या मुलाखतीच्या निमित्ताने काही प्रतिसाद अप्रस्तुत वाटत असले तरी, मिपावर प्रतिसादाचे स्वातंत्र्य असल्याने अवांतर वाटण्यार्‍या प्रतिसादांवर आम्ही तरी काही मत प्रदर्शीत करु इच्छित नाही. धन्यवाद !!!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 28/08/2008 - 00:01
या मुलाखतीच्या निमित्ताने काही प्रतिसाद अप्रस्तुत वाटत असले तरी, अप्रस्तूत कसे काय? ज्या विषयावर फक्त मिपावरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली त्याबाबत संमेलनाध्यक्षांचं वैयक्तिक मत काय आहे हे कळलं असतं तर बरं झालं असतं! कदाचित बिरुटेसाहेबांच्या सहृदय स्वभावामुळे - महाराष्ट्रातील स्थानिक जनतेची बाजू मांडणारा परंतु पानतवण्यांना अडचणीत आणणारा प्रश्न बिरुटेसाहेबांनी त्यांना विचारला नसेल असे वाटते! अवांतर वाटण्यार्‍या प्रतिसादांवर आम्ही तरी काही मत प्रदर्शीत करु इच्छित नाही. धन्यवाद !!! अवांतर कसे काय? सदर मुलाखत ही संमेलनाध्यक्षांची होती तेव्हा त्यांना अभामसासंचे विसासं असे सोयिस्कररित्या नाव बदलून सदर संमेलन केवळ काही लोकांच्या हट्टापायी, महाराष्ट्रीय जनतेच्या पैशांवर परदेशात भरवण्याबद्दल आपले वैयक्तिक तसेच संमेलनाध्यक्ष या नात्याने मत काय? हे आपल्याला योग्य वाटते की अयोग्य? हे प्रश्न विचारणे हे अवांतर आहे असं मला वाटत नाही.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कदाचित बिरुटेसाहेबांच्या सहृदय स्वभावामुळे - महाराष्ट्रातील स्थानिक जनतेची बाजू मांडणारा परंतु पानतवण्यांना अडचणीत आणणारा प्रश्न बिरुटेसाहेबांनी त्यांना विचारला नसेल असे वाटते! तात्या, आपण म्हणता तसे कदाचित असेलही. आम्ही सरांसमोर जरा दडपणानेच बोलत असतो, वावरत असतो. त्यामुळे आमच्यासंबधी आपण केलेला ( सहृदय स्वभावाचा ) विचार अगदी योग्य आहे. :) संमेलन केवळ काही लोकांच्या हट्टापायी, महाराष्ट्रीय जनतेच्या पैशांवर परदेशात भरवण्याबद्दल आपले वैयक्तिक तसेच संमेलनाध्यक्ष या नात्याने मत काय? हे आपल्याला योग्य वाटते की अयोग्य? तात्या, आपला प्रश्न अगदी योग्य आहे, त्याबद्दल शंका नाही. मुलाखत घेण्यासाठी आम्ही काही नियोजन करुन गेलो नव्हतो. तसे केले असते तर कागदावर अनेक प्रश्न लिहुन कदाचित वरील प्रश्न विचारता आला असता ! दुसरी गोष्ट, आम्ही काही सराईत मुलाखतकार नाही, त्यामुळे हौशी वाचकाकडून पहिली-वाहिली मुलाखत घेतांना काही उणिवा राहु शकतात.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 28/08/2008 - 08:28
मुलाखत घेण्यासाठी आम्ही काही नियोजन करुन गेलो नव्हतो. तसे केले असते तर कागदावर अनेक प्रश्न लिहुन कदाचित वरील प्रश्न विचारता आला असता ! दुसरी गोष्ट, आम्ही काही सराईत मुलाखतकार नाही, त्यामुळे हौशी वाचकाकडून पहिली-वाहिली मुलाखत घेतांना काही उणिवा राहु शकतात. हे मात्र पटले. इन फॅक्ट, खास मिपाकरता आपण मुलाखत घेतलीत हे मात्र नक्कीच प्रशंसनीय आहे हे आम्ही आधीच म्हटले आहे आणि आताही म्हणतो...! :) असो, काही कडवट शब्दांकरता आम्ही बिरुटेसरांची क्षमा मागतो. परंतु प्रश्न महाराष्ट्रीय जनतेच्या २५ लाखांचा आहे म्हणून अंमळ जीव जळतो इतकंच.... आपला, (मवाळ बिरुटेसरांचा अंमळ जहाल विद्यार्थी) तात्या. :)

In reply to by विसोबा खेचर

असो, काही कडवट शब्दांकरता आम्ही बिरुटेसरांची क्षमा मागतो. बस का आता !!! आपल्या एका चाहत्याची क्षमा वगैरे, आम्हाला असे लाजवू नका. आमचंच चुकत असेल तर आमच्याच चुका पदरात घेत चला. असो, आपल्या स्पष्ट आणि कडवटपणाबरोबर एक ललित लेखक म्हणुन याबाबतीत तर आम्ही आपले सर्वात जुने फॅन आहोत. -दिलीप बिरुटे (आपला)

जनोबा रेगे 27/08/2008 - 12:51
तात्या॑शी सहमत. फुकट गावले तर वायट कित्याक? अमेरिकेला, तेही फुकटात जायला अन राह्यला मिळत असेल तर भल्या भल्या॑चे 'सामाजिक भान आणि सामाजिक जाणीवा' उलट्या पालट्या होतात :) हे सगळे वर्गात शिकवायला चा॑गले असते! महाराष्ट्र अतिशय श्रीम॑त राज्य आहे हे आपण विसरता कामा नये, हा॑ आता (विदर्भातल्याच!) काही पाच-पन्नास मूर्ख शेतकर्‍या॑नी केल्या असतील आत्महत्त्या, त्यात काय एव्हढे? त्यातर सैनिक पण करतात आजकाल! म्हणा- जय जवान, जय किसान! आणि वाढती महागाई, बेकारी वगैरे सामान्य (तथाकथीत मध्यमवर्गीय) लोका॑ना हादरवणार्‍या प्रॉब्लेम्सचा आणि साहित्यिका॑चा काही स॑ब॑ध असण्याची गरजही नाही. श्रीम॑त मराठी लेखक- वाचका॑च्या तो॑डी असल॑ काही शोभत नाही हो! शाईनि॑ग मराठी !! (आणि बर्नि॑ग मराठी माणूस) जाऊ दे!

ऋषिकेश 27/08/2008 - 15:57
खास मिपासाठी मुलाखत! वा वाचूनच बरं वाटलं! प्रा डॉ. , अनेक आभार -('मिसळ'लेला) ऋषिकेश

दोस्त हो, आपणास मुलाखत आवडली, आपण केलेलं कौतुक आणि दिलेलं प्रोत्साहान नव-नवीन लेखनप्रकारास बळ देते. आपले सर्वांचे मनःपुर्वक आभार !!!
इतनी मुहब्बत मिलती है आपसे, ये मेरा हक नही मेरी तकदीर है इस मुहब्बत के बदले हम क्या नजर दे, हम तो कुछ भी नही !!!
-दिलीप बिरुटे

धम्मकलाडू 28/08/2008 - 01:43
साहित्य संमेलनापासून इतके दिवस वेगळी चूल मांडणाऱ्या अस्मितादर्श चळवळीचे अध्वर्यू आता विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होत आहेत.... थोडक्यात दलित चळवळीचा, साहित्याचा गौरव होतो आहे.... मंडळाने चांगलाच गेम खेळलांय.... "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सुनील 28/08/2008 - 13:40
मुलाखत आणि तिही खास मिपासाठी, हे तर खासच! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रियाली 26/08/2008 - 21:23
लहानशी मुलाखत आवडली. मिसळपाव स्पेशल झाली की.
इंटरनेटवरील लेखनाचा साहित्यविषयक लेखनाचा काळ फार थोडासा आहे, त्याची दखल साहित्याला घ्यावी लागेल.
वाह! योग्य बोलले.

सहज 26/08/2008 - 21:31
छोटेखानी मुलाखत आवडली सर. धन्यवाद! मराठी साहित्य जगातील इतर साहित्याचे तोडीचेच आहे, म्हणुन त्याची ही पावती आहे. मराठी साहीत्य महान म्हणुन डॉ. पानतावणे यांची मराठी संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली?? समजले नायं

चतुरंग 26/08/2008 - 21:44
पानतावण्यांशी झालेला छोटासा संवाद आवडला. छायाचित्रांसह दिलात त्यामुळे जास्त आपुलकीचा वाटला! धन्यवाद! इंटरनेटवरील लेखनाचा साहित्यविषयक लेखनाचा काळ फार थोडासा आहे, त्याची दखल साहित्याला घ्यावी लागेल. हे ते लाख बोलले, कर्मण्येवाधिकारस्ते! चतुरंग

In reply to by चतुरंग

इंटरनेटवरील लेखनाचा साहित्यविषयक लेखनाचा काळ फार थोडासा आहे, त्याची दखल साहित्याला घ्यावी लागेल. अगदी पटले. पानतावण्यांशी झालेला छोटासा संवाद आवडला. स्वाती

लिखाळ 26/08/2008 - 21:52
छान मुलाखत ! आपल्याला अशी संधी मिळाली आणि लगेच आपण तीचा योग्य सुंदर वापर केलात. आपले अभिनंदन. संकेतस्थळांवरील साहित्याबद्दल प्रश्न विचारल्याबद्दल आभार. अवांतर : विश्व मराठी साहित्यसंमेलनासाठी त्यांची निवड झाली आहे ना ! त्यांच्या या वाक्याचा काही अर्थ लागला नाही .. ''माझी निवड ही सर्व लेखन प्रकारातील मराठी साहित्यिकांचा सन्मान समजतो. मराठी साहित्य जगातील इतर साहित्याचे तोडीचेच आहे, म्हणुन त्याची ही पावती आहे. '' --लिखाळ.

In reply to by लिखाळ

मराठी साहित्य हे जागतिक साहित्याचे तोडीचे आहे, म्हणजे मराठी साहित्य, साहित्यिक हा सुद्धा वैश्विक जाणिवेचे आहे, तो लिहु शकतो. म्हणुन डॉ. पानतावणे यांची निवड ही वयक्तिक असली तरी ती निवड सर्व मराठी साहित्यिकांची आहे, ती वैश्विक आहे. म्हणुन त्या सर्वांचा तो सन्मान म्हणुन माझी निवड असे म्हणायचे असावे, असे वाटते.

वैद्य 26/08/2008 - 22:00
मुलाखतीबद्दल धन्यवाद ! पुढच्या वेळी भेटाल, तेव्हा त्यांना स्वतःचा ब्लॉग तयार करण्याचा आग्रह करा माझ्या वतीने. -- वैद्य

In reply to by वैद्य (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर 26/08/2008 - 22:44
मुलाखतीबद्दल धन्यवाद !
पुढच्या वेळी भेटाल, तेव्हा त्यांना स्वतःचा ब्लॉग तयार करण्याचा आग्रह करा माझ्या वतीने.
नाहीतर तुम्ही भेटालच की बे-एरियात त्यावेळेला (पुढे पुढे न करता) सांगुन बघा ;) ह.घ्या

In reply to by कोलबेर

वैद्य 26/08/2008 - 23:07
संमेलना आधी पानतावणे गुरुजींचा ब्लॉग सुरू झाला, तर केवढा पी आर स्कूप मिळेल ! -- वैद्य

धनंजय 26/08/2008 - 23:40
बिरुटेसर, धन्यवाद. तुम्हाला संधी मिळाली आणि तुम्ही आठवणीने आम्हालाही सहभागी करून घेतले.

विसोबा खेचर 27/08/2008 - 02:02
बिरुटे सर, खास मिपाकरता म्हणून संमेलनाध्यक्षांची धावती मुलाखत घेतलीत याचा आनद वाटतो...! विश्वसाहित्य संमेलनाला अध्यक्ष म्हणून एक अत्यंत व्यासंगी व लायक व्यक्ति लाभली ही चांगलीच बाब आहे. परंतु, आम्हा महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेचे कष्टाचे, कररुपाने भरलेले २५ लाख रुपये परदेशी साजर्‍या होणार्‍या संमेलनाकरता वापरले जाणार याचा महाराष्ट्रातील जनतेला काहीच उपयोग होणार नाही. महाराष्ट्रातील अनेकानेक रसिकजनांना इतक्या दूर जाणे शक्य होणार नसल्याने या संमेलनाला मुकावे लागणार याचा खेद वाटतो...! बिरुटेसर, या संबंधात आपण पानतवणे सरांना काही प्रश्न विचारला असतात तर अधिक बरे झाले असते असे वाटते! ज्या पैशांवर महाराष्ट्रातील जनतेचाच सर्वस्वी हक्क आहे त्या पैशांची मुक्त उधळण करीत काही मोजकीच मंडळी संमेलनाच्या नावाखाली चकटफू अमेरिकावारी करू पाहात आहेत याची कीव वाटते! अरे अमेरिकेला जायचे तर खुशाल जा की भडव्यांनो! पण स्वत:च्या पैशांनी, स्वत:च्या हिंमतीवर जा आणि भरवा ना तिकडे हवी तेवढी संमेलने! साला, नाही कोण म्हणतंय? ठालेपाटील तर अमेरिकेला जायला केव्हाचे गुडघ्याला बाशिंग बांधून तैय्यार आहेत! असो, वरील कारणाकरता मी व्यक्तिश: एक मराठी साहित्यप्रेमी महाराष्ट्रीयन या नात्याने या संमेलनाचा तीव्र निषेध करतो.. या पार्श्वभूमीवर रत्नांगिरीकरांनी विश्व साहित्य संमेलनाच्या नाकावर टिच्चून रत्नागिरीतच एक समांतर साहित्य संमेलन भरवून ते दणक्यात साजरे केले पाहिजे असे वाटते! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

वैद्य 27/08/2008 - 02:09
या पार्श्वभूमीवर रत्नांगिरीकरांनी विश्व साहित्य संमेलनाच्या नाकावर टिच्चून रत्नागिरीतच एक समांतर साहित्य संमेलन भरवून ते दणक्यात साजरे केले पाहिजे असे वाटते! अरे तात्या, बातम्या वाचतोस की नाही हल्ली ? रत्नांग्रीकर गोगटे महाविद्यालयाच्या मैदानात भरवणारच आहेत डिसेंबरात समांतर संमेलन. जाणार आहेस ना ? -- वैद्य

In reply to by वैद्य (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर 27/08/2008 - 02:23
जाणार आहेस ना ? जायची इच्छा आहे आणि ते रत्नांग्रीत असल्यामुळे जाणं शक्यही आहे! परंतु घरी वृद्ध आई असल्यामुळे ऐनवेळेस जाऊ शकेन याची खात्री देता येत नाही. ती हल्ली काही वेळा अंमळ आजारी असते त्यामुळे तिच्या प्रकृतीवर ते ठरेल... असो, बातम्या वाचायला हल्ली वेळ मिळत नाही परंतु रत्नांग्रीत सम्मेलन होणार ही अत्यंत आनंदाची बातमी.. माझा व्यक्तिश: याच संमेलनाला भरभरून पाठिंबा आणि मन:पूर्वक शुभेच्छा! :) तात्या.

चित्रा 27/08/2008 - 03:49
डॉ. पानतावणे यांची मुलाखत आठवणीने घेतलीत आणि इथे प्रसिद्ध केलीत याबद्दल धन्यवाद!

बिरुटे मास्तर, आवर्जून मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद... फोटोही छान.. . अवांतर : तात्या, जाउद्यात ना आता...पुन्हा नको तेच तेच... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

विसोबा खेचर 27/08/2008 - 11:38
अवांतर : तात्या, जाउद्यात ना आता...पुन्हा नको तेच तेच... का नको? अहो २५ लाखांचा प्रश्न आहे आणि ते पैसे महाराष्ट्राचे आहेत! मग त्याचा जास्तीत जास्त उपयोग येथे महाराष्ट्रात राहणार्‍या आणि कर भरणार्‍या लोकांकरता का होऊ नये? मी म्हणतो की अगदी एकवेळ महाराष्ट्रात नको, भारतात कुठेही घ्या. कारण भारतात कुठेही जाणे एकवेळ शक्य आहे, अमेरिकेच्या मानाने परवडण्याजोगंही आहे. पण भारताबाहेर जायचं म्हणजे अगदी व्हिसा, पासपोर्ट, परदेशी राहण्याचा खर्च इथपासून तयारी लागते! इथल्या प्रत्येक सर्वसामान्य साहित्यप्रेमीची आहे का तशी तयारी?? त्या ठाले पाटलाच्या बापाचं काय जाणार आहे? त्याचा खर्च त्या २५ लाखांतून आपसूक होणार आहे! परंतु हाच ठाले पाटील जर साहित्य महामंडळाच्या कोणत्याही पदावर नसतांना एक सर्वसामान्य मराठी साहित्यप्रेमी या नात्याने स्वत:च्या खर्चाने गेला असता का अमेरिकेला ते सांगा पाहू! पण मी म्हणतो की काहितरी विवेक जागेवर असलेल्या पानतवण्यांनीदेखील अध्यक्षपद स्विकारण्यापूर्वी हा विचार करायला नको का? प्रश्न संमेलन अमेरिकेत भरवण्याचा नाहीये, प्रश्न आहे तो महाराष्ट्रातील जनतेच्या २५ लाखांचा! बिरुटेसाहेबांच्या जागी मी असतो तर हा परखड प्रश्न पानतवण्यांना अगदी बेधडक विचारला असता! परंतु मानाच्या जागा मिळाल्यावर माणसाचा विवेक सुटतो तेच बहुधा गंगाधररावांच्या बाबतीत झालं असावं! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मराठी_माणूस 27/08/2008 - 13:22
बिरुटेसाहेबांच्या जागी मी असतो तर हा परखड प्रश्न पानतवण्यांना अगदी बेधडक विचारला असता! अगदि बरोबर. कमीत कमी त्यांचे ह्या बाबतितले मत तर कळले असते.

In reply to by भडकमकर मास्तर

अवांतर : तात्या, जाउद्यात ना आता...पुन्हा नको तेच तेच... आम्हाला वाटतं साहित्य संमेलन कुठे घ्यावे, महाराष्ट्रीय माणूस आणि साहित्य रसिक म्हणुन काय वाटते, यावर चर्चा मिपावर झालेली आहे. या मुलाखतीच्या निमित्ताने काही प्रतिसाद अप्रस्तुत वाटत असले तरी, मिपावर प्रतिसादाचे स्वातंत्र्य असल्याने अवांतर वाटण्यार्‍या प्रतिसादांवर आम्ही तरी काही मत प्रदर्शीत करु इच्छित नाही. धन्यवाद !!!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 28/08/2008 - 00:01
या मुलाखतीच्या निमित्ताने काही प्रतिसाद अप्रस्तुत वाटत असले तरी, अप्रस्तूत कसे काय? ज्या विषयावर फक्त मिपावरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली त्याबाबत संमेलनाध्यक्षांचं वैयक्तिक मत काय आहे हे कळलं असतं तर बरं झालं असतं! कदाचित बिरुटेसाहेबांच्या सहृदय स्वभावामुळे - महाराष्ट्रातील स्थानिक जनतेची बाजू मांडणारा परंतु पानतवण्यांना अडचणीत आणणारा प्रश्न बिरुटेसाहेबांनी त्यांना विचारला नसेल असे वाटते! अवांतर वाटण्यार्‍या प्रतिसादांवर आम्ही तरी काही मत प्रदर्शीत करु इच्छित नाही. धन्यवाद !!! अवांतर कसे काय? सदर मुलाखत ही संमेलनाध्यक्षांची होती तेव्हा त्यांना अभामसासंचे विसासं असे सोयिस्कररित्या नाव बदलून सदर संमेलन केवळ काही लोकांच्या हट्टापायी, महाराष्ट्रीय जनतेच्या पैशांवर परदेशात भरवण्याबद्दल आपले वैयक्तिक तसेच संमेलनाध्यक्ष या नात्याने मत काय? हे आपल्याला योग्य वाटते की अयोग्य? हे प्रश्न विचारणे हे अवांतर आहे असं मला वाटत नाही.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कदाचित बिरुटेसाहेबांच्या सहृदय स्वभावामुळे - महाराष्ट्रातील स्थानिक जनतेची बाजू मांडणारा परंतु पानतवण्यांना अडचणीत आणणारा प्रश्न बिरुटेसाहेबांनी त्यांना विचारला नसेल असे वाटते! तात्या, आपण म्हणता तसे कदाचित असेलही. आम्ही सरांसमोर जरा दडपणानेच बोलत असतो, वावरत असतो. त्यामुळे आमच्यासंबधी आपण केलेला ( सहृदय स्वभावाचा ) विचार अगदी योग्य आहे. :) संमेलन केवळ काही लोकांच्या हट्टापायी, महाराष्ट्रीय जनतेच्या पैशांवर परदेशात भरवण्याबद्दल आपले वैयक्तिक तसेच संमेलनाध्यक्ष या नात्याने मत काय? हे आपल्याला योग्य वाटते की अयोग्य? तात्या, आपला प्रश्न अगदी योग्य आहे, त्याबद्दल शंका नाही. मुलाखत घेण्यासाठी आम्ही काही नियोजन करुन गेलो नव्हतो. तसे केले असते तर कागदावर अनेक प्रश्न लिहुन कदाचित वरील प्रश्न विचारता आला असता ! दुसरी गोष्ट, आम्ही काही सराईत मुलाखतकार नाही, त्यामुळे हौशी वाचकाकडून पहिली-वाहिली मुलाखत घेतांना काही उणिवा राहु शकतात.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 28/08/2008 - 08:28
मुलाखत घेण्यासाठी आम्ही काही नियोजन करुन गेलो नव्हतो. तसे केले असते तर कागदावर अनेक प्रश्न लिहुन कदाचित वरील प्रश्न विचारता आला असता ! दुसरी गोष्ट, आम्ही काही सराईत मुलाखतकार नाही, त्यामुळे हौशी वाचकाकडून पहिली-वाहिली मुलाखत घेतांना काही उणिवा राहु शकतात. हे मात्र पटले. इन फॅक्ट, खास मिपाकरता आपण मुलाखत घेतलीत हे मात्र नक्कीच प्रशंसनीय आहे हे आम्ही आधीच म्हटले आहे आणि आताही म्हणतो...! :) असो, काही कडवट शब्दांकरता आम्ही बिरुटेसरांची क्षमा मागतो. परंतु प्रश्न महाराष्ट्रीय जनतेच्या २५ लाखांचा आहे म्हणून अंमळ जीव जळतो इतकंच.... आपला, (मवाळ बिरुटेसरांचा अंमळ जहाल विद्यार्थी) तात्या. :)

In reply to by विसोबा खेचर

असो, काही कडवट शब्दांकरता आम्ही बिरुटेसरांची क्षमा मागतो. बस का आता !!! आपल्या एका चाहत्याची क्षमा वगैरे, आम्हाला असे लाजवू नका. आमचंच चुकत असेल तर आमच्याच चुका पदरात घेत चला. असो, आपल्या स्पष्ट आणि कडवटपणाबरोबर एक ललित लेखक म्हणुन याबाबतीत तर आम्ही आपले सर्वात जुने फॅन आहोत. -दिलीप बिरुटे (आपला)

जनोबा रेगे 27/08/2008 - 12:51
तात्या॑शी सहमत. फुकट गावले तर वायट कित्याक? अमेरिकेला, तेही फुकटात जायला अन राह्यला मिळत असेल तर भल्या भल्या॑चे 'सामाजिक भान आणि सामाजिक जाणीवा' उलट्या पालट्या होतात :) हे सगळे वर्गात शिकवायला चा॑गले असते! महाराष्ट्र अतिशय श्रीम॑त राज्य आहे हे आपण विसरता कामा नये, हा॑ आता (विदर्भातल्याच!) काही पाच-पन्नास मूर्ख शेतकर्‍या॑नी केल्या असतील आत्महत्त्या, त्यात काय एव्हढे? त्यातर सैनिक पण करतात आजकाल! म्हणा- जय जवान, जय किसान! आणि वाढती महागाई, बेकारी वगैरे सामान्य (तथाकथीत मध्यमवर्गीय) लोका॑ना हादरवणार्‍या प्रॉब्लेम्सचा आणि साहित्यिका॑चा काही स॑ब॑ध असण्याची गरजही नाही. श्रीम॑त मराठी लेखक- वाचका॑च्या तो॑डी असल॑ काही शोभत नाही हो! शाईनि॑ग मराठी !! (आणि बर्नि॑ग मराठी माणूस) जाऊ दे!

ऋषिकेश 27/08/2008 - 15:57
खास मिपासाठी मुलाखत! वा वाचूनच बरं वाटलं! प्रा डॉ. , अनेक आभार -('मिसळ'लेला) ऋषिकेश

दोस्त हो, आपणास मुलाखत आवडली, आपण केलेलं कौतुक आणि दिलेलं प्रोत्साहान नव-नवीन लेखनप्रकारास बळ देते. आपले सर्वांचे मनःपुर्वक आभार !!!
इतनी मुहब्बत मिलती है आपसे, ये मेरा हक नही मेरी तकदीर है इस मुहब्बत के बदले हम क्या नजर दे, हम तो कुछ भी नही !!!
-दिलीप बिरुटे

धम्मकलाडू 28/08/2008 - 01:43
साहित्य संमेलनापासून इतके दिवस वेगळी चूल मांडणाऱ्या अस्मितादर्श चळवळीचे अध्वर्यू आता विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होत आहेत.... थोडक्यात दलित चळवळीचा, साहित्याचा गौरव होतो आहे.... मंडळाने चांगलाच गेम खेळलांय.... "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सुनील 28/08/2008 - 13:40
मुलाखत आणि तिही खास मिपासाठी, हे तर खासच! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
लेखनविषय:

डॊ.गंगाधर पानतावणे          डॊ.गंगाधर पानतावणे आणि प्राचार्य ठाले पाटील डॉ.गंगाधर पानतावणे    सोबत प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील अमेरिकेत होणार्‍या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रख्यात साहित्यिक, विचारवंत व समीक्षक डॉ. गंगाधर पानतावणे यांची आम्ही दि.

नाहि चिरा...नाहि पणती....

सौरभ वैशंपायन ·

II राजे II 24/08/2008 - 13:45
जीव देउन, रक्त सांडुन किंवा आयुष्यभरासाठी पंगु होऊन सैनिक युद्ध जिंकतात. नेते मात्र चर्चा करुन ’माघार’ घेतात. आपल्याच शहीद झालेल्या साथीदारांच्या रक्तरेषेवरुन जवान मागे फिरतात. पुढे त्रयस्थ देशांच्या सांगण्यावरुन चर्चेची कधीच न संपणारी गुर्‍हाळे चालत राहतात. "झाले गेले विसरुन जाऊ" अशी भाकड तत्वज्ञान असलेली आणि कधीच चाल न बदलणारी शांततेची गाणी एकतर्फीच गायली जातात. पण मागे उरतात - तिरंग्यात लपेटलेले मृतदेह....२१ फैरींची सलामी.... सन्मानपत्रके व पदके...आणि सरतेशेवटी अस्थिकलशातील पाण्यावर पसरलेली मुठभर राख आणि २-४ बुड्बुडे बस्स!!! हिजडे सत्ताधारी असल्यावर हेच होत राहणार नेहमी ! भारताचे शुरवीर पुत्र असेच नाहक बळी जात रहणार... व आमचे सत्ताधारी... कधी बस सेवा तर कधी ट्रेन सेवा... कधी ईफ्तेहार पार्टी करत... ये दोस्ती... हम नही छोडेंगे म्हणणार तर... ते पाकड पाठीमागून खंजरावर खंजर मारुन... पुन्हा पुन्हा जख्मा ओल्या करत राहणार... हिंदुंची संघटना म्हणून सत्तेत आलेली भाजपा... एक अणूबॉम्ब फोडून चुप्प बसली .... व पाकने कारगील पर्यंत धडक मारली.. पाक शत्रु राष्ट्र आहे... पण त्यांच्या जवळ एक जिद्द आहे... भारताला संपवण्याची .... अनेकवेळा प्रयत्न केले... अनेक सरकार बदलले... अनेक नेते त्यांचे मारले गेले पण जो नवीन आला त्याचा विचार व उद्देश पक्का होता... युध्द.... समोरासमोर नाही तर छुप्पे युध्द... व आमच्या भारतात.... महात्मा होते.... लोहपुरुष होते... कमालीची जिद्द असलेली इंद्रा गांधी होती... ए सरकार कुछ नही कर सकती... असे म्हनून मोठा पॉज घेणारे वाजपयी आहेत.... तोडक्या तोडक्या हिंदी मध्ये गेली १५ वर्ष मी पण भारतीय आहे म्हनून गळा फाडणारी सोनिया आहे .. पण कोठेच दुरवर एक जिद्दी चेहरा दिसत नाही आहे जो पाकचें कंबरडे मोडू शकेल.... त्यांना सरळ सरळ आवाहन देऊन... गरज पडलीच तर युध्दाची तयारी करत असलेला दिसत नाही आहे..... ! ते आमच्या घरापर्यंत येऊन बॉम्ब फोडून निघून जातात आरामात... पकडने तर दुर .. त्यांचे साधे ठस्से पण भेटत नाहीत.... न्युज चॅनलवर सिमीचे ठीकाणे कार्य पध्दती, योजना (अहमदाबाद बॉम्ब हल्ल्यापुर्वीच ) व्यवस्थीत ..... ये देखो, एसे बनाते ने बॉम्ब.... करत सब से तेज कालच दाखवत होता... व वर ही पुस्ती .... यह टेप अहमदाबाद बॉम्ब हल्ला होणे के पुर्व का आहे... सिर्फ हमारे चॅनेल पर... ! रोज एक शार्प शुटर आरामात टिव्हीवर कार्यक्रम करुन जात आहे.. गेली तीन दिवस बघतो आहे.. पण कोठे हे नाही पाहीले वाचले की पोलिसांनी त्याला पकड्ले अथवा नाही ? तुम्ही आम्ही सामान्य जण ..... असेच काहीतरी मोठ मोठे लेख व प्रतिसाद लिहणार्...व शांत पणे सिगरेटचे घोट घेत... ह्या देशाच काही खरं नाही म्हणत... रात्री कुठ्ला चित्रपट पाहयचा आहे ह्याची तयारी करणार... अथवा कोठे तरी बस मध्ये, बाजारामध्ये... लोकल ट्रेन मध्ये.. एखादा दहशतवादी बॉम्ब फोडेल व त्यात कोठे तरी कोप-यात.. रक्ताच्या थारोळ्यात हात कोठेतरी पडलेला व पायाचा अतापत्ता नसलेला आपला मृतदेहा कडे पाहून तो न्युज चॅनेल वाला म्हणत असेल " आप देख रे हे ... बॉम्ब ब्लास्ट हुवा है .... अभी अभी... सबसे तेज... सिर्फ हम आप के लिए लाये है ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

In reply to by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)

मदनबाण 24/08/2008 - 18:31
१००% सहमत... मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

सध्या भारतीय लष्करात तरूण जायला नाखूष आहेत ह्याची बरीच कारणे आहेत. मुख्य कारण कामाच्या मानाने कमी पगार असावे (सहाव्या वेतन आयोगात कदाचित बर्‍यापैकी वाढ मिळेल) इतरही बरीच ग॑भीर कारणे आहेत - बाबू लोका॑ची अमर्याद सत्ता - भ्रष्टाचार - कालबाह्य नियम - सरकारचे 'गरज सरो..' धोरण - सतत बदलीची टा॑गती तलवार त्यामुळे स॑साराची, मुला॑च्या शिक्षणाची आबाळ - धोक्याचे काम

आज आपल्यात जागरुकता नाहि. तुम्हि आमच्या जवानांची आणि शेतकर्‍यांची योग्य काळजी घ्याल तरच तुम्हांला खुर्ची उबवायला मिळेल हे सत्ताधिशांना सांगण्याची गरज आहे.

II राजे II 24/08/2008 - 13:45
जीव देउन, रक्त सांडुन किंवा आयुष्यभरासाठी पंगु होऊन सैनिक युद्ध जिंकतात. नेते मात्र चर्चा करुन ’माघार’ घेतात. आपल्याच शहीद झालेल्या साथीदारांच्या रक्तरेषेवरुन जवान मागे फिरतात. पुढे त्रयस्थ देशांच्या सांगण्यावरुन चर्चेची कधीच न संपणारी गुर्‍हाळे चालत राहतात. "झाले गेले विसरुन जाऊ" अशी भाकड तत्वज्ञान असलेली आणि कधीच चाल न बदलणारी शांततेची गाणी एकतर्फीच गायली जातात. पण मागे उरतात - तिरंग्यात लपेटलेले मृतदेह....२१ फैरींची सलामी.... सन्मानपत्रके व पदके...आणि सरतेशेवटी अस्थिकलशातील पाण्यावर पसरलेली मुठभर राख आणि २-४ बुड्बुडे बस्स!!! हिजडे सत्ताधारी असल्यावर हेच होत राहणार नेहमी ! भारताचे शुरवीर पुत्र असेच नाहक बळी जात रहणार... व आमचे सत्ताधारी... कधी बस सेवा तर कधी ट्रेन सेवा... कधी ईफ्तेहार पार्टी करत... ये दोस्ती... हम नही छोडेंगे म्हणणार तर... ते पाकड पाठीमागून खंजरावर खंजर मारुन... पुन्हा पुन्हा जख्मा ओल्या करत राहणार... हिंदुंची संघटना म्हणून सत्तेत आलेली भाजपा... एक अणूबॉम्ब फोडून चुप्प बसली .... व पाकने कारगील पर्यंत धडक मारली.. पाक शत्रु राष्ट्र आहे... पण त्यांच्या जवळ एक जिद्द आहे... भारताला संपवण्याची .... अनेकवेळा प्रयत्न केले... अनेक सरकार बदलले... अनेक नेते त्यांचे मारले गेले पण जो नवीन आला त्याचा विचार व उद्देश पक्का होता... युध्द.... समोरासमोर नाही तर छुप्पे युध्द... व आमच्या भारतात.... महात्मा होते.... लोहपुरुष होते... कमालीची जिद्द असलेली इंद्रा गांधी होती... ए सरकार कुछ नही कर सकती... असे म्हनून मोठा पॉज घेणारे वाजपयी आहेत.... तोडक्या तोडक्या हिंदी मध्ये गेली १५ वर्ष मी पण भारतीय आहे म्हनून गळा फाडणारी सोनिया आहे .. पण कोठेच दुरवर एक जिद्दी चेहरा दिसत नाही आहे जो पाकचें कंबरडे मोडू शकेल.... त्यांना सरळ सरळ आवाहन देऊन... गरज पडलीच तर युध्दाची तयारी करत असलेला दिसत नाही आहे..... ! ते आमच्या घरापर्यंत येऊन बॉम्ब फोडून निघून जातात आरामात... पकडने तर दुर .. त्यांचे साधे ठस्से पण भेटत नाहीत.... न्युज चॅनलवर सिमीचे ठीकाणे कार्य पध्दती, योजना (अहमदाबाद बॉम्ब हल्ल्यापुर्वीच ) व्यवस्थीत ..... ये देखो, एसे बनाते ने बॉम्ब.... करत सब से तेज कालच दाखवत होता... व वर ही पुस्ती .... यह टेप अहमदाबाद बॉम्ब हल्ला होणे के पुर्व का आहे... सिर्फ हमारे चॅनेल पर... ! रोज एक शार्प शुटर आरामात टिव्हीवर कार्यक्रम करुन जात आहे.. गेली तीन दिवस बघतो आहे.. पण कोठे हे नाही पाहीले वाचले की पोलिसांनी त्याला पकड्ले अथवा नाही ? तुम्ही आम्ही सामान्य जण ..... असेच काहीतरी मोठ मोठे लेख व प्रतिसाद लिहणार्...व शांत पणे सिगरेटचे घोट घेत... ह्या देशाच काही खरं नाही म्हणत... रात्री कुठ्ला चित्रपट पाहयचा आहे ह्याची तयारी करणार... अथवा कोठे तरी बस मध्ये, बाजारामध्ये... लोकल ट्रेन मध्ये.. एखादा दहशतवादी बॉम्ब फोडेल व त्यात कोठे तरी कोप-यात.. रक्ताच्या थारोळ्यात हात कोठेतरी पडलेला व पायाचा अतापत्ता नसलेला आपला मृतदेहा कडे पाहून तो न्युज चॅनेल वाला म्हणत असेल " आप देख रे हे ... बॉम्ब ब्लास्ट हुवा है .... अभी अभी... सबसे तेज... सिर्फ हम आप के लिए लाये है ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

In reply to by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)

मदनबाण 24/08/2008 - 18:31
१००% सहमत... मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

सध्या भारतीय लष्करात तरूण जायला नाखूष आहेत ह्याची बरीच कारणे आहेत. मुख्य कारण कामाच्या मानाने कमी पगार असावे (सहाव्या वेतन आयोगात कदाचित बर्‍यापैकी वाढ मिळेल) इतरही बरीच ग॑भीर कारणे आहेत - बाबू लोका॑ची अमर्याद सत्ता - भ्रष्टाचार - कालबाह्य नियम - सरकारचे 'गरज सरो..' धोरण - सतत बदलीची टा॑गती तलवार त्यामुळे स॑साराची, मुला॑च्या शिक्षणाची आबाळ - धोक्याचे काम

आज आपल्यात जागरुकता नाहि. तुम्हि आमच्या जवानांची आणि शेतकर्‍यांची योग्य काळजी घ्याल तरच तुम्हांला खुर्ची उबवायला मिळेल हे सत्ताधिशांना सांगण्याची गरज आहे.
लेखनविषय:
सैनिक स्वत: स्वतंत्र विचार करत नाहि. त्याने तो करावा अशी अपेक्षाहि नसते. तो शिस्त पाळतो, सज्ज राहतो. काहि ठराविक शब्दांचा उच्चार झाला कि तो यंत्रवत काम करतो. पण त्याचे मन सुद्धा यंत्राप्रमाणेच निर्विकार असेल का? नक्किच नाहि! युद्धाच्यावेळी त्याचा विचारांवर ताबा नसतो, शत्रुला मारायचे या एकाच विचाराने तो पिसाट झाला असतो. पण शीतयुद्धासारख्या परीस्थितीत वर्षानुवर्षे सतत दक्ष अवस्थेत त्याला ’तिष्ठत’ रहावे लागते. कधी आसामच्या किर्र जंगलात, कधी चटके लावणार्‍या थर किंवा कच्छच्या वाळवंटात आणि कधी-कधी सियाचीनसारख्या जगातल्या सर्वात उंच रणभूमीवर हाडं गोठवणार्‍या बर्फाळ थंडीत, तो सज्ज असतो.

(आसपास)

चतुरंग ·

बेसनलाडू 30/05/2008 - 03:56
मस्त विडंबन! ओघवते काव्य, चपखल शब्दरचना आणि प्रासंगिक! हे विडंबन आणि मूळ रचना दोन्हीवर योग्य तितक्या गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे, हे वेगळे सांगायला नको, असे वाटते. (सूचक)बेसनलाडू

विसोबा खेचर 30/05/2008 - 07:15
जरा वेगळी टपरी दिसता पोटभरुन हासले अगदी खरं! :) नकाच फेकू गुलाल, किंवा घालू पायघड्या, असेल मैत्री खरिखुरी तरि नजरा का वाकड्या? अरे हेच तर मी म्हणत होतो! :) असो, रंगा विडंबन बाकी झकास... :) जियो...! तात्या.

बेसनलाडू 30/05/2008 - 03:56
मस्त विडंबन! ओघवते काव्य, चपखल शब्दरचना आणि प्रासंगिक! हे विडंबन आणि मूळ रचना दोन्हीवर योग्य तितक्या गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे, हे वेगळे सांगायला नको, असे वाटते. (सूचक)बेसनलाडू

विसोबा खेचर 30/05/2008 - 07:15
जरा वेगळी टपरी दिसता पोटभरुन हासले अगदी खरं! :) नकाच फेकू गुलाल, किंवा घालू पायघड्या, असेल मैत्री खरिखुरी तरि नजरा का वाकड्या? अरे हेच तर मी म्हणत होतो! :) असो, रंगा विडंबन बाकी झकास... :) जियो...! तात्या.
लेखनविषय:
सुंदर 'खयाली पुलाव' पकवणार्‍या संजोपरावांचा हा असा 'आसपास' वावर बघून आम्हाला काही कळेनासे झाले की हे असे अचानक का व्हावे? आणि त्या स्तंभितावस्थेतच विडंबन आमच्या 'आसपास' भटकून गेले!

भाषाशुद्धी, जडजंबाल लेखन, मराठी भाषेचे मूळ

आजानुकर्ण ·

विकास 28/05/2008 - 22:28
मराठीतली भाषाशुद्धीकरणाची चळवळ या शतकाच्या चौथ्या दशकात सुरू झाली. आपल्याला गेल्या शतकाच्या असे म्हणायचे आहे का? (हे भाषाशुद्धीसाठी सुचवले नाही बरकां! :-) )

In reply to by विकास

आजानुकर्ण 28/05/2008 - 22:30
मपलं न्हाई ह्ये. ( म्ह. इदं न मम. ;) ) पुस्तकप्रकाशन/लेखन १९९० व्या दशकात. त्यामुळे तुमची दुरुस्ती बरोबर. (स्पष्टीकरणोत्सुक!) आजानुकर्ण

मन 28/05/2008 - 22:38
ह्या लेखाचा. सही. पण एक नाही समजलं.भौगोलिक सलगता पाहिल्यास, तामिळ प्रांत कुठे महाराष्ट्राला लागुन आहे? मुख्यतः त्या काळात तरी, संस्कृती आणि भाषा ह्यांचं आदान-प्रदान व्हायचं ते सलग भु-भागातुन. त्ये "कानडाउ विट्टलु..." वगैरे ऐकुन होतो. म्हणजे मराठी-कन्नड नातं वगैरे.पण थेट तमिळ म्हंजे कमाल आहे बुवा. त्या काळात इतका संपर्क तरी कुठं होता एकमेकांशी? बरं मग संस्कृत्-मराठी-हिंदी ह्यांची एक्मेकांच्या अत्यंत जवळ जाणारी देवनागरी लिपी तरी कशी शिल्लक राहिली? मराठी लिहिताना त्या तामिळ लिपीचा वापर का होत नाही? (जर मराठी-तमिळ भाषा संबंध इतका दृढ असेल तर त्याच लिपीत मराठी लिहिणं जास्त नैसर्गिक्/सोयीचं राहील. नाही का?) (स्वगतः- तरिच म्हटलं, त्या चर्चेतुन हिरिरिनं बोलताना अचानक आ'कर्ण राव गायब कुठं झाले? ह्यांनी तर सरळ नवा लेखच टाकला की राव) आपलाच, मनोबा

चतुरंग 28/05/2008 - 23:27
ह्यातली जवळजवळ सगळीच मला नवीन होती. मराठी आणि तमिळ ह्या इतक्या मिळून मिसळून असतील असे माहीत नव्हते. ;) धन्यवाद आ.कर्णा! चतुरंग

अभिज्ञ 28/05/2008 - 23:51
आजानुकर्ण साहेब, मनोबांनी म्हंटल्याप्रमाणे ह्या लेखाचा आवाका खरोखर खुप मोठा आहे. त्यावर काहि लिहावे एवढी आमची पात्रताही नाही.तरीहि काही मुलभुत प्रश्न मनात आले, त्याचे निराकरण आपण केल्यास उत्तम होइल. खैरे ह्यांनी मराठी-तमिळ संबंधांचा बराच अभ्यास केलेला दिसतोय.परंतु त्यांनी मांडलेले विचार हे एकांगी वाटतात.अहो गेल्या हजारो वर्षात तमिळ भाषेत काहीच फ़रक पडला नाही काय? मराठी भाषेचेच पहा ना. ज्ञानेश्वरीच्या काळातील मराठी व आत्ताची मराठी ह्यात केवढा फ़रक जाणवतो. खुद्द तमिळ भाषेत बरेच संस्क्रृत शब्द आढळ्तात.तमिळ भाषेचा मराठी भाषेवर जर एवढा प्रभाव पडला असेल, तर तो संस्कृत भाषेवर कसा काय पडलेला दिसत नाही?किंवा तसे काही असेल तर तेही स्पष्ट केलेत तर बरे. अहो तमिळच कशाला, मराठी व बंगाली भाषेत सुध्दा तोंडात बोटे घालावीत (कोणीहि कोणाच्या) अशी साम्य स्थळे आहेत. उदा.सकाळ,वाटी,भातवाढी,डाव,पाडा,.......... पण माझ्या माहीति प्रमाणे हेच शब्द इतर भाषांत जसेच्या तसे वापरले जात नाहीत.(काहि प्रमाणात ओडिया,व आसामी भाषेत) किंबहुना,समस्त कोंकण पट्टय़ात बोलल्या जाणा-या भाषेत आणि मराठीत तसेच बंगालीत कमालीचे साम्य आढळते. ते हि कसे काय? असे बरेच प्रश्न आहेत.त्यामूळॆ काहि शब्दात साम्य आढळले म्हणुन तेच मराठी भाषेचे मुळ मानणे पटत नाही. थोडे सविस्तर लिहिल्यास उत्तम. अभिज्ञ

In reply to by अभिज्ञ

आजानुकर्ण 29/05/2008 - 07:39
भाषेचा मराठी भाषेवर जर एवढा प्रभाव पडला असेल, तर तो संस्कृत भाषेवर कसा काय पडलेला दिसत नाही?किंवा तसे काही असेल तर तेही स्पष्ट केलेत तर बरे.
बहुधा संस्कृत भाषा ही इतकी यमनियमांनी बांधलेली आहे की तिला श्वास घेण्यापुरतीही जागा मिळाली नाही आणि शुद्धाशुद्धतेच्या कल्पनांपायी ती गुदमरून मृतप्राय झाली असे काही लोक म्हणतात ते खरे असावे! याउलट ज्या भाषांनी काळाप्रमाणे स्वतःचे रूप बदलले त्याच टिकून राहिल्या. आपला, (पिंडावरचा कावळा) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 29/05/2008 - 08:09
याउलट ज्या भाषांनी काळाप्रमाणे स्वतःचे रूप बदलले त्याच टिकून राहिल्या. सहमत आहे... ;) तात्या.

विसोबा खेचर 28/05/2008 - 23:54
क्रुपया हे वाचावे! हे लेखन इथून उडवले जाण्याची शक्यता आहे, हे जाणूनच पुढील प्रतिसाद द्यावेत! भाषा, भाषा शुद्धी, व्याकरण, शुद्धलेखन, संस्कृत भाषेची सो कॉल्ड महती या विषयावर चर्चा करावयास माझे मित्र शशांक जोशी यांचे उपक्रम हे संस्थळ फार छान आहे! मिसळपाववर वरील विषय सहसा एन्करेज केले जात नाहीत याची नोंद घ्यावी..! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आजानुकर्ण 29/05/2008 - 07:24
हाती घ्याल ते तडीस न्या असे आमचे गुरूदेव म्हणतात. एवढ्या लेखापुरतं माफ करा. पुढे व्याकरणविषयक चर्चा तिकडे होईल याची काळजी घेऊ. आपला, (अवलंबनपर्णोद्गमसूत्रोत्सुक!) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 29/05/2008 - 08:09
एवढ्या लेखापुरतं माफ करा. पुढे व्याकरणविषयक चर्चा तिकडे होईल याची काळजी घेऊ. ठीक आहे! मिपावरील एक्स पंचायत समिती सदस्य हा आपला रुतबा ध्यानात घेऊन आम्ही तूर्तास काहीच बोलत नाही. चालू द्यात चर्चा..! परंतु या पुढे कृपया कुणीही भाषा, भाषेचा विकास, भाषेचं यांव, भाषेचं त्यांव, शुद्धलेखन, व्याकरण या विषयांवरील चर्चा मिपावर करून मिपाचं वातावरण घाण करू नये अशी सर्वांना हात जोडून, नम्र व कळकळीची विनंती! मिपा जसं आहे तसंच राहू द्या! त्याला विद्वान संकेतस्थळांच्या रांगेत नेऊन बसवायचा प्रयत्न करू नका एवढीच विनंती! :) तात्या.

वरील उतार्‍याच्या संदर्भात एक लेख जालावर सापडला आहे. जो खैरे साहेबांच्या दाव्याच्या विरोधी आहे. http://groups.google.com/group/alt.language.hindi/browse_thread/thread/cfc7d78c964dd86b कदाचित वरील तामिळ शब्द महाराष्ट्री प्राकृतामधून दक्षिणेत गेले असण्याचा संभव आहे. कारण महाराष्ट्री पा़कृताबद्द्ल ख्रिस्तपूर्व ५व्या शतकापासून उल्लेख आढळतात. अधिक माहीती इथे वाचता येईल http://en.wikipedia.org/wiki/Maharashtri पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 29/05/2008 - 07:36
पुणेकर पेशवेसाहेब, खैरे साहेबांनी मराठी ही फक्त तमिळकडून आली असा कुठेही दावा केलेला नाही. मात्र शुद्धिकरणचळवळे लोक मराठीचा संबंध फक्त संस्कॄताशी जोडू इच्छितात आणि इतर भाषा अस्पृश्य असल्याप्रमाणे त्यांचा विटाळ मानला जातो. खैरे साहेबांच्या लेखात शास्त्रीय प्रयोग केल्यानंतर मराठी व तमिळचा संबंध कसा आहे हे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच संस्कृतानेही मराठीला शब्द दिले आहेत हे मान्य केले आहे. मात्र मराठीचा संबंध फक्त संस्कृताशी आहे अशीएकांगी भूमिका मांडणार्‍यांनी पुन्हा (शक्य असल्यास) विचार करावा यासाठीच तो प्रतिसाद. मराठी ही फक्त तमिळ किंवा फॉर दॅट मॅटर संस्कृताशीच संबंधित आहे व इतर (फारसी, अरबी, इंग्रजी, कन्नड) भाषांचा तिला विटाळ होतो असे मानू नये! अवांतरः जय महाराज या लेखकाचा 'आवाका' गुगल ग्रुप्सवर वावरणार्‍या अनेकांना माहिती आहे. केवळ भावनिक उद्दीपन करून इतरांच्या नावाखाली भूमिका मांडणे असा त्यांचा खाक्या केवळ ह्याच समुदायावर नसून. या व अशा इतर समुदायांवरही लोकप्रिय आहे. सरस्वती नदीबाबतचा पुरावा आणि भाषा यांचा संबंध सुब्रम्हण्यम यांनी तिथे स्पष्ट केलेला नाही. त्याविषयावर अधिक माहिती वाचायला आवडेल. मात्र त्यांनी दिलेले रामायणाचे पुरावे हास्यास्पद आहेत. हे लेखही वाचा यापेक्षा अधिक काय सांगू शकतो? दुवा १ दुवा २ दुवा ३ आपला, (गारदी) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विकास 29/05/2008 - 09:10
सरस्वती नदीबाबतचा पुरावा आणि भाषा यांचा संबंध सुब्रम्हण्यम यांनी तिथे स्पष्ट केलेला नाही. त्याविषयावर अधिक माहिती वाचायला आवडेल. http://www.gisdevelopment.net/application/archaeology/site/archs0001.htm http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/2073159.stm आणि हा विकीचा http://en.wikipedia.org/wiki/Sarasvati_River

In reply to by विकास

आजानुकर्ण 29/05/2008 - 09:15
सरस्वती नदीचा पुरावा नको. ही नदी आणि भाषा यांचा संबंध जो सुब्रम्हण्यम यांना अपेक्षित आहे त्याबाबतचा पुरावा.

In reply to by आजानुकर्ण

चेतन 29/05/2008 - 10:19
हा लेख बराचसा एकतर्फी वाटला. संस्कृतावरं टिका करायची म्हणुन कहिहि... तसेच संस्कृतानेही मराठीला शब्द दिले आहेत हे मान्य केले आहे.... (माझ्या माहितिप्रमाणे बरेच. किंबहुना इतर तुम्ही उल्लेख केलेल्या भाषांपेक्षा कितितरी पटींनी जास्त.) असो अधिक माहितिसाठी कदचीत हा दुवा उपयोगी पडेल http://en.wikipedia.org/wiki/Languages_of_India#Classical_languages_of_India अजुन एक प्रश्न म.टा.मध्ये दिलेले जे शब्द आहेत त्यापैकी बहुतेक बरेच शब्द नेहमीच वापरले जातात. जर एकदा नीट पहावे http://www.misalpav.com/node/1897 चुकभुल द्यावी घ्यावी (हे कुठल्या भाषेतुन आले बां? कायं करायचयं B) सुसंस्कृत चेतन

In reply to by चेतन

आजानुकर्ण 29/05/2008 - 10:32
माझ्या माहितिप्रमाणे बरेच. किंबहुना इतर तुम्ही उल्लेख केलेल्या भाषांपेक्षा कितितरी पटींनी जास्त.)
तुम्हाला खैरे यांच्या तुलनेत बरीच माहिती दिसते (किती तरी पटींनी जास्त) . तेव्हा संस्कृताने मराठीला किती शब्द दिले आहेत हे सांगू शकाल का? व इतर भाषांपेक्षा नक्की किती पटीने जास्त ते देखील सांगा. एक हिंट देतो. तेलुगू-कन्नडमधून ज्ञानेश्वरांनी हजारो शब्द घेतले. (संस्कृतामधून घेण्याऐवजी) ते किती ते मोजता येतीलच. असे का बॉ? आपला, (तौलनिक) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

चेतन 29/05/2008 - 10:58
एक हिंट देतो. तेलुगू-कन्नडमधून ज्ञानेश्वरांनी हजारो शब्द घेतले. (संस्कृतामधून घेण्याऐवजी) ते किती ते मोजता येतीलच. असे का बॉ? तेलुगू-कन्नड या भाषांबद्दल आपण थोडं आधिक वाचावं आणी मगचं हे विचारावं http://en.wikipedia.org/wiki/Telugu_language माझ्यामते तुम्हाला ह्या दुव्याची देखिल गरज आहे http://en.wikipedia.org/wiki/Sanskrit अवांतरः तेव्हा संस्कृताने मराठीला किती शब्द दिले आहेत हे सांगू शकाल का? व इतर भाषांपेक्षा नक्की किती पटीने जास्त ते देखील सांगा. १५३४३६७ संस्कृत ५३४९ तमिळ २३८९ कन्नड १२३४ तेलगु हा अकबरासारखा प्रश्न झाला राजधानीत कावळे किती? ह. घ्या. स्वगतः भाषा हा शब्द कोठुन आला बरं?

In reply to by अमोल केळकर

चेतन 29/05/2008 - 12:24
जरा हा दुवा पहावा http://en.wikipedia.org/wiki/Marathi_language#cite_note-bhasha-9 येथे एक वाक्य आहे Marathi has taken words from and given words to Sanskrit, Kannada, Hindi, Urdu, Arabic, Persian, and Portuguese. At least 50% of the words in Marathi are either taken or derived from Sansrit. हे आणखिन काही Literature in all Dravidian languages owes a great deal to Sanskrit, the magic wand whose touch raised each of the languages from a level of patois to that of a literary idiom". (Sastri 1955, p309) सर्वज्ञानी गूगल आणी en.wikipedia.org च्या सहाय्याने अज्ञानी चेतनमार्फत ज्ञानीलोकांकरिता अवांतरः ज्ञानेश्वर, अम्रुतानुभव हे शब्द कोठुन आले बरं? अतिअवांतरः महाराष्ट्र हा शब्द कोठुन आला बरं...? मी मराठीचं पण संस्कृत थोडफार कळणारा चेतन

In reply to by चेतन

आजानुकर्ण 29/05/2008 - 13:05
संस्कृतचे योगदान कोणीही नाकारलेले नाही! मात्र फक्त संस्कृत हा अडाणीपणा बाजूला ठेवावा इतकेच म्हणणे आहे. भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठीला संस्कृतची झेरॉक्स कॉपी करायची असेल तर करा. मग मराठीही संस्कृताप्रमाणेच चोपड्यांमध्ये बंद राहील. सुदैवाने आमच्यासारखी सामान्य जनता अशा प्रयत्नांची खिल्ली उडवेल यात शंका नाही. सोबत हे देखील वाचा. आपला, (स्पष्टवक्ता) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

चेतन 29/05/2008 - 14:32
मात्र फक्त संस्कृत हा अडाणीपणा बाजूला ठेवावा इतकेच म्हणणे आहे सहमत मात्र या गोंडस नावाखाली कोणी संस्कृतला खाली दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला मात्र नक्की विरोध आहे. भाषाशुद्धीकरण आणि जडजंबाल लेखन : मंगेश विट्ठल राजाध्यक्ष यांचे निवडक उतारे या लेखात मलातरी हा प्रकार थोडासा जाणवला. आपण दिलेला दुवा वाचनिय आहे पण इथे तुलना कोठेहि नाहि आणी ती होउ नये असे मला वाटते संस्कृतचे योगदान कोणीही नाकारलेले नाही हे म्हणुनसुद्धा लेखात तरी सुर नाकरण्याचाच दिसतोयं असो तुम्हि हे नाकारत नाही ह्यातच समाधान. मी तरी मराठीप्रमाणे संस्कृतलाही आपलीच मानतो त्यामुळे कदाचित माझा सुर कडवटही असेल. कडवट चेतन

In reply to by चेतन

कोलबेर 29/05/2008 - 20:59
चेतनरावांनी आकडेवारी देऊन संस्कृतातुन किती शब्द आले आणि इतर भाषांमधून किती ह्याची तौलनिक माहिती देऊन अजानुकर्ण ह्यांच्या मुद्द्याचे खंडन केले आहे. श्री.अजानुकर्ण ह्यांनी त्याची कसलीही नोंद न घेता संस्कृत विरोधाचा सुर लावला आहे तो एकांगी वाटतो.
मात्र फक्त संस्कृत हा अडाणीपणा बाजूला ठेवावा इतकेच म्हणणे आहे सहमत मात्र या गोंडस नावाखाली कोणी संस्कृतला खाली दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला मात्र नक्की विरोध आहे.
ह्या चेतनरावांच्या भुमिकेशी आम्ही देखिल सहमत आहोत. आंधळी भक्ती आणि विरोधासाठी विरोध हे दोन्हीही अयोग्य!

In reply to by कोलबेर

विकास 29/05/2008 - 22:30
कोलबेर ने योग्य आणि थोडक्यात मांडले असल्याने "+१" व्यतिरीक्त अजून काही नाही!

In reply to by विकास

आजानुकर्ण 30/05/2008 - 07:32
कोलबेरशेठ आणि तुम्ही दोघांनीही मी दिलेला दुवा न वाचताच ही प्रतिक्रिया दिली आहे हे खेदाने म्हणावे लागत आहे. आपला, (सखेद) आजानुकर्ण

In reply to by कोलबेर

आजानुकर्ण 30/05/2008 - 07:29
अहो संस्कृतविरोधाचा आणि एकांगी सूर कोणी लावला आहे येथे? चेतनरावांनी दिलेल्या आकडेवारीतील ह.घ्या. हे वाचले का? समजा चेतनरावांनी गंभीरपणे ती आकडेवारी दिली आहे असे मानू. मग मी दिलेल्या दुव्यावर दाते कर्वे यांच्या कोशानुसार मराठीतील एकूण शब्द 1,12,189 आहेत हे स्पष्ट लिहिले आहे. मग चेतनरावांनी दीड लाखाहून जास्त शब्द संस्कृतातून आलेत याचा पुरावा देणे आवश्यक नाही का? मी विरोधासाठी विरोध करत असल्याचा एकही पुरावा द्यावा मी सपशेल माफी मागण्यास तयार आहे! आपला, (सहसदस्य) आजानुकर्ण अवांतरः श्री. जनरलपंत डायर यांच्या वटहुकूमाची अंमलबजावणी करण्यास आम्ही बांधील आहोत. मात्र आमचे मित्र कोलबेर शेठ यांच्या प्रतिसादात 'आजानुकर्ण' या आमच्या नावाचा वैयक्तिक उल्लेख झाल्याने प्रतिसाद देत आहोत याची जनरलपंतांनी नोंद घ्यावी ही विनंती. आपला, (स्पष्ट) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 30/05/2008 - 07:37
आता सर्वांनी हा विषय इथेच थांबवावा! काही चर्चा करायची असेल तर ती खरडवहीतून किंवा व्य नि तून करावी. अन्यथा हा संपूर्ण थ्रेडच अप्रकाशित करण्यात येईल.. तात्या.

मराठी भाषाशुद्धीची चळवळ, भाषाशुद्धीचा आग्रह, आणि मराठी तामिळीचे भाषिक नातेसंबध एका माहितीपूर्ण लेखनात वाचायला मिळाले, आणि ते आवडले. अवांतर : मिसळपाव मराठी संकेतस्थळावर सर्व लेखन संवाद हे मराठी भाषेतून होत असतांना भाषिक लेखांना संस्थळाच्या मालकाचा विरोध होतो, ही गोष्ट मराठी भाषाप्रेमी म्हणुन दुखः देणारी वाटते. ;)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 29/05/2008 - 09:46
मराठी भाषाशुद्धीची चळवळ, भाषाशुद्धीचा आग्रह, हा हा हा! हे शब्द वाचूनच करमणूक झाली! :) नथ नाकानं साजिरवानी, गला भरून सोन्याचे मनी कोलीवार्‍याची मी गं रानी रात पुनवेला नाचून करतंय मौजा! काय हो बिरुटेशेठ, तुमच्या भाषाशुद्धीच्या चळवळीत, आग्रहात वरील ओळी बसतात का? की त्याही अशुद्ध? :) काय रे बाला, हिर्‍याच्या कुडाचे तुज्या कुल्ल्यावर पोकल बांबूचे फटके मारू का दोन? रांडच्या, हिकू का तुला?! :) काय हो बिरुटेशेठ, तुमच्या भाषाशुद्धीच्या चळवळीत, आग्रहात वरील ओळी बसतात का? की त्याही अशुद्ध? :) मराठी भाषा ही अठरापगड जातीजमातीत बोलली जात असताना आपण चार सोकॉल्ड पांढरपेशी व स्वत:ला सुशिक्षित म्हणवणारी लोकं भाषाशुद्धीच्या चळवळीच्या अन् आग्रहाच्या कुठल्या अंधःकारात वावरतोय, कुठल्या भ्रमात वावरतोय देव जाणे! :) आपला, (आग्र्या-कोळ्यात लहानाचा मोठा झालेला) दर्याचा राजा -तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर 29/05/2008 - 09:59
तात्या शाळेत असताना तुमचा व्याकरणाचा मास्तर लैच मारकुटा होता का हो? नाही.. भाषाशास्त्र ह्याविषयी कुणीही काहीही बोलले की त्यामधुन 'शुदद्धलेखनाची सक्ती लादली जाते आहे' ह्या एकमेव निष्कर्षावर तुम्ही कायम येताना पाहुन मनात आलेली ही शंका वाढत जाते.

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर 29/05/2008 - 10:09
हम्म! कोलबेरा, प्रत्यक्षात भेटू तेव्हा या विषयावर तुझ्याशी बोलीन सवडीने! अगदी नक्की...! :) तूर्तास, गोमू संगतीनं माज्या तू येशील काय आरं संगतीनं तुज्या मी येनार नाय ह्या ओळी भाषेच्या आणि भाषाशास्त्राच्या दृष्टीनं चूक की अचूक, ह्या विचारात मी अडकलो आहे आणि बाप खपल्यासारखा चेहेरा करून त्यावर गहन विचार करतो आहे! तेव्हा, प्लीज डोन्ट डिष्टर्ब मी! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आपण चार सोकॉल्ड पांढरपेशी व स्वत:ला सुशिक्षित म्हणवणारी लोकं भाषाशुद्धीच्या चळवळीच्या अन् आग्रहाच्या कुठल्या अंधःकारात वावरतोय, कुठल्या भ्रमात वावरतोय देव जाणे सोकॊल्ड, भाषा शुद्धीचे आग्रही, शुद्धलेखनाचे पुरस्कर्ते, बोजड भाषेचे महागुरु, संस्कृतप्रेमी, फुगीर सुशिक्षित, म्हणजे आम्ही की काय ? च्यायला आमची प्रतिमा इतकी कशी उंचावली !!! ;) आपल्याप्रमाणेच, अठरापगड जातीजमातीची बोलल्या जाणारी बोली ही आमची जीव का प्राण आहे, आम्ही त्यावर नुसते प्रेम करत नाही तर, रहाटगाड्यात ती भाषा लिहितो, बोलतो आणि जगतोही !!! :) -दिलीप बिरुटे (बोली भाषा लेखनात वापरणारा )

विजुभाऊ 29/05/2008 - 13:14
संस्कृत सारखी शब्द बंबाळ भाषा सामान्य लोकाना समजत नव्हती म्हणुन ज्ञानेश्वरानी भगवद्गीता जनसामान्यांच्या बोली भाषेत आणली त्या बोली भाषेला आपण पुन्हा शब्दबंबाळ करण्यासाठी संस्कृतचा आधार घेत आहोत. यातच काय ते समजावे. सामान्यांच्या या भाषेला पुन्हा एकदा उच्चेतरांची भाषा बनवण्याचा घाट कशासाठी घालत आहोत? हा पुन्हा द्रावीडी प्राणायामाचा हट्ट कशासाठी.

In reply to by विजुभाऊ

चेतन 29/05/2008 - 15:03
संस्कृत सारखी शब्द बंबाळ भाषा सामान्य लोकाना समजत नव्हती म्हणुन ज्ञानेश्वरानी भगवद्गीता जनसामान्यांच्या बोली भाषेत आणली त्या बोली भाषेला आपण पुन्हा शब्दबंबाळ करण्यासाठी संस्कृतचा आधार घेत आहोत. आता ज्ञानेश्वरीतली बोली भाषा ही कळत नाही म्हणुन आपण त्याचाही अनुवाद करुन वर बोलीला शब्दबंबाळ म्हणणार का? (आपल्याच शब्दात उच्चेतरांची भाषा वगैरे वगैरे ठरवणार का?) संस्कृतला खाली दाखवण्याचा हा अट्टाहास कशापायी? कडवट चेतन अवांतरः अनेक उत्तम साहित्याचे मराठित अनुवाद झाले आहेत म्हणुन मुळ भाषेला नावे ठेवावी का? संथ विजुभाउंच्या प्रवचनांनी शब्दबंबाळ सामान्य चेतन (ह. घ्या.)

In reply to by चेतन

विजुभाऊ 29/05/2008 - 15:19
संथ विजुभाउंच्या प्रवचनांनी शब्दबंबाळ सामान्य चेतन
चेतन भौ म्या संथ न्हाय पन ज्ञानेश्वरी लिव्हुन बी काही शतके उलटली. ती बोली बी आता मागं र्‍हायली. म्या कुटं संस्क्रुतला खाली दाकावतोय. ती तशीबी आम्च्या डुईवरुनच जातीय. फकस्त मृत भाषेच्या कुबड्या किती काळ वापरणार आपण. जिवंत भाषा जिवंत नदी सारखी असते. ती वाहती रहायला तिला छोट्या नद्या/ ओढे/ प्रसंगी नालेही मिळतात. कल्पना करा उद्या गंगा किंवा कृष्ण नदीच्या सर्व उपनद्या शुद्धीच्या नावाखाली अडवल्या तर त्यांचे स्वरूप कसे असेल. उगमाजवळ असेल तेवढेच राहील. उरल समुद्राबाबतीत असे झाले आणि आता उरल समुद्र आटुन त्याचे आस्तित्व एक मोठे डबके म्हणुन राहीले आहे

limbutimbu 29/05/2008 - 15:06
सन्स्कृत राहुदे बाजुला, ज्ञानेश्वरी तरी नीट समजते का आपल्याला? (आणि मुळात कितीक जण वाचतात्/वाचणारेत?) इकडे पुढच्या पिढ्या इन्ग्रजी माध्यमातून शिकवुन "देशी इन्ग्रज" तयार करण्याचे कारखाने सुरू असताना स्वातन्त्रवीरान्नी भाषा शुद्धीबाबत जे केल ते योग्य की अयोग्य हा वाद आता हवाचे कशाला? कोण बोलणार लिहिणार वाचणार तुमची ती दरिद्री दळभद्री मराठी जिच्यात म्हणे ज्ञानाचे काहीही कण नाहीत म्हणुन तर इन्ग्रजी माध्यमातून लहानग्यान्ना शिक्षाण देतात ना हल्ली? अन जन्तेच्या पुढल्या पिढ्या जर मराठी शिकणारच नसतील तर हवित कशाला म्हणतो मी ही थेर? त्यापेक्षा एमटीव्ही बघा, ऐश करा! :D (जे खानदानी(?), उच्चवर्णीय(?), मराठीप्रेमी असतील ते टिकवतीलच मराठी, ती ही शुद्ध स्वरुपात! नाहीतर शेवटी "पुणे" आहेच!:D ) आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

प्रियाली 29/05/2008 - 15:20
अजानुचा लेख चांगला आहे, बरीच नवी माहिती मिळाली. मराठी भाषा ही जशी फक्त संस्कृतापासून बनली नाही तशी ती फक्त तमिळपासूनही बनलेली नाही. (तसे अजानुने लिहिल्याचा दावाही नाही) संस्कृती आणि भाषा यांच्यात कालानुसार होत जाणारी सरमिसळ जुनी आहे. उद्वेग तेव्हा येतो जेव्हा संस्कृत आम्हाला आवडते (हे म्हणणार्‍या लोकांना संस्कृतात चार वाक्ये लिहिता येतात का देवजाणे! उगीच इथून तिथून पाठ केलेले श्लोक देणे म्हणजे आपल्याला संस्कृत येते अशी काहीजणांची समजूत असावी) म्हणून आम्ही संस्कृतातले शब्द प्रतिशब्द म्हणून घेणार हा पोरकटपणा वाटतो. संस्कृतातून येणारे शब्द हे सुटसुटीत असतील, योग्य अर्थ देत असतील आणि इतरांना समजायला सोपे होत असतील तर लोक त्यांना उचलून धरतीलच नाहीतर असे बरेच विद्वान जालावरही उपलब्ध आहेत की ते संस्कृतप्रचुर मराठीत लिहितात आणि लोक त्यांचे लेख पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतात. संस्कृतात सर्व काही आहे हा आणखी एक पोरकट ग्रह लोकांनी काहीही माहित नसताना करून ठेवलेला असतो. जी भाषा एका विशिष्ट गटाच्या बाहेर पडलीच नाही, जिच्यात काळानुसार फारसा (पाणिनीनंतर संस्कृतावर सोपस्कार करणार्‍या लोकांची यादी वाचायला आवडेल) बदल झाला नाही तिच्यात आधुनिक शास्त्रात लागणारे सर्व शब्द आहेत आणि म्हणून इतर भाषांतून येणारे शब्द गाळून बोजड शब्द निर्मिती करावी हा आणखी एक ग्रह. असाच एक ग्रह की संस्कृतात सर्व उच्चार आहेत. संस्कृत बोलल्याने वाणी शुद्ध होते. यावर अनेक स्थळांवर झालेल्या चर्चांमध्ये हा दावा किती फोल आहे यावर चर्चा झाली आहेच. मराठी लोकांचे हिंदी आणि इंग्रजी बोलणे कसे मजेशीर असते यावर अनेक चित्रपटांत प्रसंग दाखवले आहेत तरी आमची वाणी संस्कृतामुळे शुद्ध असा आणखी एक हास्यास्पद दावा. मराठीत संस्कृतातील बरेचसे शब्द रूळल्याने बरेचदा अभियांत्रिकी (अभिवादन, अभिमान, अभिनंदन हे शब्द मराठीत आधीच आहेत) आणि यंत्र हा शब्दही मराठीत रूळलेला आहे तेव्हा अभियांत्रिकी हा शब्द मराठी प्रतिशब्द नसून संस्कृत प्रतिशब्द ठरतो आणि "म्हणजे काय आहेत का तुमच्याकडे पर्याय संस्कृताशिवाय?" असे पोरकट प्रश्न विचारले जातात. बरं, हे संस्कृतचा आग्रह धरणारे कोण तर पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक, त्यांना इतर भाषांची ऍलर्जी का तेच कळत नाही. गेल्या एका प्रतिसादात मग सुचवा पाली आणि फार्सी शब्द असा प्रश्न विचारण्यात आला पण या भाषा तरी प्रचलीत आहेत का आणि नसल्यास जी भाषा प्रचलीत आहे तिची आठवण का नाही आली? कारण ते उत्तर पोरासोराला आले असते की अभियांत्रिकी= इंजिनिअरींग पण भाषा पोरासोरांना येऊ नये हीच या मंडळींची इच्छा असते का काय कोणास ठाऊक. हजर, हरकत, परागंदा, बुजुर्ग, बाबा, बायको, खुर्ची, पेन, पेन्सिल, दप्तर हे आणि असे अनेक शब्द सोडून का द्यावेत तर कोणीतरी उठून भाषाशुद्धीचं खूळ निर्माण करतो. रूळलेल्या शब्दांची भाषाशुद्धी आणि भाषेत येणार्‍या नव्या शब्दाला प्रतिशब्द शोधणे यातला फरक काही श्रेष्ठींना जाणवला नाही याचे सखेद आश्चर्य वाटते. असो.

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 29/05/2008 - 15:53
असे बरेच विद्वान जालावरही उपलब्ध आहेत की ते संस्कृतप्रचुर मराठीत लिहितात आणि लोक त्यांचे लेख पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतात. हा हा हा! :) तिच्यात आधुनिक शास्त्रात लागणारे सर्व शब्द आहेत आणि म्हणून इतर भाषांतून येणारे शब्द गाळून बोजड शब्द निर्मिती करावी हा आणखी एक ग्रह. बरं, हे संस्कृतचा आग्रह धरणारे कोण तर पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक, त्यांना इतर भाषांची ऍलर्जी का तेच कळत नाही. अगदी १०० टक्के सहमत आहे.. ! :) आपला, (प्रियालीचा मित्र) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आंबोळी 29/05/2008 - 17:16
संस्कृतचा आग्रह धरणारे जे कोण पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक आहेत त्यापैकी कुणीही हजर, हरकत, परागंदा, बुजुर्ग, बाबा, बायको, खुर्ची, पेन, पेन्सिल, दप्तर हे आणि असे अनेक शब्द सोडून द्या आणि संस्कृतोत्भवच शब्द घ्या असा आग्रह धरल्याचे मिसळपाववरील तिनही चर्चेत दिसला नाही. (असल्यास ते मुर्ख आहेत असे माझे वैयक्तीक मत आहे.). जर दुसर्‍याकुठल्या संस्थळावर असा अग्रह त्यानी धरला असेल तर ती धुणी मिसळपाववर का धुतली जात आहेत? संस्कृतातून येणारे शब्द हे सुटसुटीत असतील, योग्य अर्थ देत असतील आणि इतरांना समजायला सोपे होत असतील तर लोक त्यांना उचलून धरतीलच नाहीतर असे बरेच विद्वान जालावरही उपलब्ध आहेत की ते संस्कृतप्रचुर मराठीत लिहितात आणि लोक त्यांचे लेख पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतात. हे कस बरोब्बर बोललात प्रियालीताई.... अहो एकदा भाषा वाहत्या नदीसारखी म्हटली की जड धोंडे अपोआपच तळाला जाणार. चांगले आसेल ते तुकारामाच्या गाथेप्रमाणे आपोआप वरती येइल त्यासाठी मुद्दामहून कष्ट घ्यायची सुध्धा गरज पडणार नाही. त्यामुळे ज्याना कोणाला असले जड शब्द वापरायचेत त्याना वापरुदे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे बाकीचे पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतील. अवांतर : मराठी लोकांचे हिंदी आणि इंग्रजी बोलणे कसे मजेशीर असते यावर अनेक चित्रपटांत प्रसंग दाखवले आहेत तरी आमची वाणी संस्कृतामुळे शुद्ध असा आणखी एक हास्यास्पद दावा. कुठल्या चित्रपटात त्या मराठी माणसाची वाणी संस्कृतमुळे शुध्ध होती तरी त्याचे हिंदी आणि इंग्रजी बोलणे मजेशीर होते असे दाखवले आहे. असली उदाहरणे देउन संस्कृतमुळे मराठी लोकांचे हिंदी-इंग्रजी बोलणे मजेशीर होते असे म्हणायचे आहे का तुम्हाला? यातून फारसी-अरबी नकोच असे म्हणणार्‍यांप्रमाणे तुमचाही सुर आता संस्कृत नकोच असा होउ लागलाय असे दिसते.

In reply to by आंबोळी

प्रियाली 29/05/2008 - 17:48
दिनांक (तारीख) मूल्य (किंमत) उपस्थित (हजर) वेतन (पगार) निर्बंध (कायदा) झरणी(फाउंटनपेन) मी केवळ काही वेगळी उदाहरणे दिली, मूळ उदाहरणे मटात आणि मिपावर आली आहेतच. माझ्या उदाहरणात वरील उदाहरणेही टाका कारण मी दिलेली उदाहरणे आणि वरील उदाहरणे ही मराठीतील प्रचलीत शब्द आहेत. तेव्हा ज्यांना मूर्ख म्हणालात :SS त्यांचे प्रेमी धावत येतीलच असे मानू. =)) (खरे म्हणजे नाही येणार कारण त्यांना आपला फोलपणा कळला आहे तेव्हा ते सध्या इकडची वाक्ये तिकडच्यांच्या नावावर खपवायच्या मागे आहेत.) आणि हो! मूळ लेख मटावरचा ना मग ती धुणी चालतात का भौ तुम्हाला की इथे तुमच्या मर्जीची धुणी धुवावी लागतात?
यातून फारसी-अरबी नकोच असे म्हणणार्‍यांप्रमाणे तुमचाही सुर आता संस्कृत नकोच असा होउ लागलाय असे दिसते.
अजिबात नाही. हास्यास्पद दावे जसे की संस्कृताची भरणा केल्याने आमची वाणी शुद्ध होते असे दावे करणार्‍यांवर ती टिप्पणी आहे, अर्थात ते तुम्हाला मानवेल असे वाटत नाही. उलट जेव्हा आपली नाणी खोटी ठरू लागतात तेव्हा मग इतरांवर संस्कृत द्वेष्टे असल्याचे, भट-बामनांना बोलणी लावल्याचे दावे केले जातात.

In reply to by प्रियाली

चेतन 29/05/2008 - 16:58
गेल्या एका प्रतिसादात मग सुचवा पाली आणि फार्सी शब्द असा प्रश्न विचारण्यात आला पण या भाषा तरी प्रचलीत आहेत का आणि नसल्यास जी भाषा प्रचलीत आहे तिची आठवण का नाही आली? हे म्हणजे राज ठाकरेंने.... ही दोन ओळींची बातमी सबसे तेजमध्ये दाखवण्यासारखं आहे सगळं खर सांगयचचं नाही बरं, हे संस्कृतचा आग्रह धरणारे कोण तर पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक, त्यांना इतर भाषांची ऍलर्जी का तेच कळत नाही. हाच प्रश्न तुम्हाला... संस्कृतची ऍलर्जी का? गेल्या एका प्रतिसादात मग सुचवा पाली आणि फार्सी शब्द असा प्रश्न विचारण्यात आला पण या भाषा तरी प्रचलीत आहेत का आणि नसल्यास जी भाषा प्रचलीत आहे तिची आठवण का नाही आली? संस्कृतला आपण प्रचलीत म्हणताय का? म्या कुटं संस्क्रुतला खाली दाकावतोय. ती तशीबी आम्च्या डुईवरुनच जातीय. फकस्त मृत भाषेच्या कुबड्या किती काळ वापरणार आपण त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे. ती खरी मराठी नाहीच. हे मात्र खरे... असो चुकभुल दयावीघ्यावी सावरकर आणि संस्कृतप्रेमी मराठी चेतन

In reply to by चेतन

प्रियाली 29/05/2008 - 17:11
हे म्हणजे राज ठाकरेंने.... ही दोन ओळींची बातमी सबसे तेजमध्ये दाखवण्यासारखं आहे सगळं खर सांगयचचं नाही
हे म्हणजे ओढलेली झापडे काढायची नाहीत हे आहे. एक तर आपण माझा प्रतिसाद वाचलेला नाही आणि वर असहमतीचा प्रतिसाद तयार ठेवून मोकळे. मला संस्कृतची अजिबात ऍलर्जी नाही..पण फक्त संस्कृतची नक्कीच आहे. संस्कृताचा मराठीवर प्रभाव कोणी नाकारत नाही.
संस्कृतला आपण प्रचलीत म्हणताय का?
हाहाहाहा!!!! नाही याला मी हास्यास्पद विधान म्हणते, माझा प्रतिसाद नीट वाचला असता तर कळले असते. हल्ली सुसंस्कृतांची भाषा इंग्रजी. संस्कृताचा काही संबंध नाही. म्हणूनच अभियांत्रिकीला = इंजिनिअरींग म्हटले.
त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की
भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे
. ती खरी मराठी नाहीच.
हे वाक्य माझे नाही. मी असे काही सांगणारे भाष्यही केलेले नाही. संस्कृतही ब्राह्मणांनी आपल्यापुरती मर्यादीत ठेवली होती असे काहीसे म्हटले आहे. तेव्हा हे वाक्य माझ्या उपप्रतिसादात घालून लिहिण्याचे प्रयोजन कळले नाही असे नाही, असला काहीतरी चावटपणा आपण कराल ही खात्रीही होतीच, तेव्हा चालू दे!

In reply to by प्रियाली

चेतन 29/05/2008 - 18:07
हे म्हणजे ओढलेली झापडे काढायची नाहीत हे आहे. एक तर आपण माझा प्रतिसाद वाचलेला नाही आणि वर असहमतीचा प्रतिसाद तयार ठेवून मोकळे हे म्हणजे ओढलेली झापडे काढायची नाहीत हे आहे १००%खरं फक्त कोणाबाबतं...... (क्षमस्व) म्हणूनच अभियांत्रिकीला = इंजिनिअरींग म्हटले मला वाटतं इंजिनिअरींगला अभियांत्रिकी हा प्रतिशब्द दिला होता.... त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे ती खरी मराठी नाहीच. हे वाक्य माझे नाही. हे मलाही माहीते तेव्हा हे वाक्य माझ्या उपप्रतिसादात घालून लिहिण्याचे प्रयोजन कळले नाही असे नाही, असला काहीतरी चावटपणा आपण कराल ही खात्रीही होतीच, तेव्हा चालू दे! तुमचे वाक्य नसले तरी भाव तोच होता (मी चुकीचं समजलो काय?) असो राग नसावा... क्षमोत्सुक चेतन (दुसरा शब्द आठवला नाही)

In reply to by प्रियाली

चेतन 29/05/2008 - 18:32
हा "अभिज्ञ " यांचा शेवटचा प्रतिसाद फारसी,:- पुर्झा-आलम्-गिरी मागधी:- आब्बीयात्तिणी (अभियांत्रिकी चा अप्-भ्रंश, जसे "आर्य "चे "आयरियाणं" किंवा "साधु"चे "साहु/शाहु" बनते तसेच. ) पाली:- सिप्पस्तथ्य स्वाहिली:- हुलुलो-ले-एंजि-रत्ते-पासो हे शब्द दिल्या बद्दल श्री मनोबा व प्रा.डॉ.दिलीप बिरुटे याना धन्यवाद. हे शब्द "कर्णाला" (कानाला) अवघड वाटतायत की अभियांत्रिकी अवघड वाटतोय? =)) धन्यवाद क्षमाशील प्रियाली ताई हे थोडेसे कुठुन तरी forward आलेले लढत मूर्ख कोठेही 'खुट्ट' काही | संताप यास येई | आंदोलनास जाई | तो लढत मूर्ख | पिळत मूर्ख तोंडी भिजे न तीळ | मारे अफाट पीळ | ऐकून 'दातखीळ' | तो पिळत मूर्ख| मूर्ख चावट (विशेषण चिकटवलेला) चेतन

In reply to by चेतन

प्रियाली 30/05/2008 - 03:46
आपल्याला कारण नसताना मूर्ख म्हटल्याबद्दल क्षमस्व! परंतु, मी न लिहिलेले शब्द दुसर्‍यांच्या प्रतिसादातून उचलून मला चिकटवण्याचा प्रकार पसंत नाही.
तुमचे वाक्य नसले तरी भाव तोच होता (मी चुकीचं समजलो काय?)
याला मी हो असे उत्तर देईन परंतु तुम्हाला पटावा असा अट्टहास नाही.

In reply to by प्रियाली

विकास 29/05/2008 - 20:32
मला संस्कृतची अजिबात ऍलर्जी नाही..पण फक्त संस्कृतची नक्कीच आहे. हे मी सतत वाचतोय तुमच्याकडून अजानूकर्णाकडून म्हणून हा प्रश्नः कृपया "फक्त संस्कृत" वापरा असे नक्की या चर्चांमधे कोण म्हणाले? संदर्भ मिळाले तर बरे वाटेल. वास्तवीक चर्चा सावरकरांच्या १२५ व्या जयंती निमित्त चालली होती. त्यात त्यांनी तयार केलेले प्रतिशब्द लिहीले. त्या माझ्या लिहीण्यात मी काही संस्क्रूतचा उल्लेख देखील केला नव्हता. (त्यांच्या हिंदूत्व आणि क्रांतिकार्याबद्दल बरेच बोलले जाते त्यामानाने भाषाशुद्धीबद्दल कमी बोलले जाते. म.टा. मधील या बातमीत सावरकरांनी निर्माण केलेल्या काही वापरातील मराठी शब्दांची यादी आहे ती स्वातंत्र्यवीरांना नम्र अभिवादन करत येथे देत आहे) त्यांनी संस्कृत लिहीले त्यांना तसे वाटले, त्यांना सुचले आणि तुम्हि वापरत असा अथवा नसा पण एक झरणीचा अपवाद सोडल्यास दिनांक, मूल्य, उपस्थित, वेतन, निर्बंध, हे शब्द आजही वापरात आहेत आणि मला नाही वाटत ते कोणी संस्कॄतच्या अभिमानाने वापरतात. पण मूळ विषय बाजूला जाऊन "मराठीचे अतोनात नुकसान झाले असे म्हणले गेले.." पुढे जेंव्हा "संस्कृत मधले शब्द असले तर काय बिघडले" असे काही जण म्हणायला लागले. तेंव्हा, त्यात नको इतका ओंकार नी म्हणल्याप्रमाणे हा विषय चघळायला सुरवात झाली आणि जणू काही हे सर्वजण फाक्त संस्कृतचेच शब्द वापरा असे म्हणतात अशी हवा केली गेली. त्यात परत "बहूजन समाज" वगैरे शब्द आणायचे. त्यातून नकळत जातीय चष्मे तयार होतात आणि ते चालू शकतात... असो. माझ्या पुरते बोलाल तर मी काही फक्त संस्कॄत असा कधी आग्रह धरलेला नाही पण त्याचा अथवा इतर भाषेतून मराठीत रूळलेल्या शब्दांना पण विरोध केलेला नाही. माझा विरोध असेलच तर कुठल्याही पद्धतीने जातीचे चष्मे वापरण्याला आहे. आपल्या देशाचा त्यामुळे आत्तापर्यंत झालेला विचका आपण पाहून त्यावरून या काळात पण काही शिकणार नसलो तर आपल्याला भारत म्हणून आणि जगात कुठेही असलात तरी भारतीय म्हणून काही भविष्य नाही. मुकी बिचारी कुणीही हाका अशी मेंढरेच आपण बनणार कधी राजकीय दास्याने तर कधी वैचारीक....म्हणून अस्ल्या चष्म्यांचा मला तिरस्कार येतो. नळाच्या पाण्यावर भांडल्यासारख्या या चर्चा चालू आहेत असे वाटायला लागले आहे. हे सांगण्याचे कारण इतकेच की हा सर्व गहजब (कुठल्या भाषेतला शब्द?) मी चालू केलेल्या लेखातून चालू झाला. माझ्या पुरता हा विषय मी बंद करतो.

In reply to by प्रियाली

विकास 29/05/2008 - 20:51
प्रश्न विचारून विषय बंद करताय यातच सगळं आलं. ह्यात पण आपण उत्तर दिले नाहीत यात पण सगळ आले का? :-( मी वाद घालण्यासाठी विषय बंद केला आहे. उत्तर मिळाले तर त्याला उत्तर देईन. अजून ही उत्तराची वाट बघत आहे.

In reply to by चेतन

विसोबा खेचर 29/05/2008 - 17:31
संस्कृतची ऍलर्जी का? कारण ती किचकट, कठीण व अत्यंत दुर्बोध भाषा आहे. शिवाय ती भाषा येणारे बहुतेक लोक आणि त्या भाषेचे पुरस्कर्ते स्वत:ला लैइ शाणे समजतात व सगळीकडी शाणपट्टी करत असतात. किंबहुना, ह्याच भिकारचोट लोकांमुळे मला तरी संस्कृत भाषेची ऍलर्जी आहे! :)

In reply to by विसोबा खेचर

प्रियाली 29/05/2008 - 17:37
त्या भाषेचे पुरस्कर्ते स्वत:ला लैइ शाणे समजतात व सगळीकडी शाणपट्टी करत असतात
मराठी संकेतस्थळाचे सरपंच या नात्याने त्यांचे काहीतरी करताय काय? त्यांचा चावटपणा पाहून किव येऊ लागली आहे. :))

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 29/05/2008 - 18:13
मराठी संकेतस्थळाचे सरपंच या नात्याने त्यांचे काहीतरी करताय काय? त्यांचा चावटपणा पाहून किव येऊ लागली आहे. अजून मिपावर आणिबाणी सुरू आहे त्यामुळे ह्या संदर्भात लवकरच एक वटहुकूम जारी केला जाईल! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

ऋषिकेश 29/05/2008 - 18:17
हे ऐकुन आता कसं मोकळं मोकळं वाटतय :) वाट पाहतोय तात्या! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by विसोबा खेचर

मन 29/05/2008 - 18:04
.... शिवाय ती भाषा येणारे बहुतेक लोक आणि त्या भाषेचे पुरस्कर्ते स्वत:ला लैइ शाणे समजतात व सगळीकडी शाणपट्टी करत असतात. किंबहुना, ह्याच भिकारचोट लोकांमुळे मला तरी संस्कृत भाषेची ऍलर्जी आहे! १००% सहमत. अहो ते लोक (समोरच्याला संस्कृत फारसे समजत नाही ह्याची खात्री झाली की )तसले उच्चार ऐकवुन समोरच्याला घाबरवुन टाकतात. आपलेच, असल्या विद्वानांना टरकलेले जन सामान्यांचे मन.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर 29/05/2008 - 21:07
किंबहुना, ह्याच भिकारचोट लोकांमुळे मला तरी संस्कृत भाषेची ऍलर्जी आहे!
ह्यातुन तुम्हाला त्या *** लोकांची ऍलर्जी पाहिजे संस्कृतची कशाला? संस्कृतच्या ऍलर्जीसाठी ती किचकट, कठीण व अत्यंत दुर्बोध भाषा आहे इतके पुरेसे आहे. शाणपट्टी करणार्‍या लोकांची लोकांची जगात ददात नाही पण म्हणून कशाकशाची ऍलर्जी लावून घेणार?

In reply to by प्रियाली

अट्टाहास, आग्रह आणि संस्कृतप्रेम..........सुरेख प्रतिसाद !!! (पाणिनीनंतर संस्कृतावर सोपस्कार करणार्‍या लोकांची यादी वाचायला आवडेल) खल्लास !!! :)

विजुभाऊ 29/05/2008 - 15:31
बायको सोडुन द्यायची? ते किमान या जन्मी तरी शक्य नाही. तिच्या बरोबर सात जन्माची नातीचरामी अशी शपथ घेतली आहे (बहुतेक हा तिच्या बरोबरचा सातवा जन्म असावा ( ह घ्या :) ) )

In reply to by विजुभाऊ

बहुतेक हा तिच्या बरोबरचा सातवा जन्म असावा ( ह घ्या ) काय वाट्टेल ते काय विजुभाऊ? गेला जन्म सातवा होता. हा बोनस जन्म आहे. (सात जन्म बायकोशी नीट वागल्या बद्दल.)

मुक्तसुनीत 29/05/2008 - 15:53
एक चांगला गोषवारा दिल्याबद्दल अजानुकर्णाचे अनेक आभार. एक सामान्य मराठी भाषिक , वाचक नि नागरिक म्हणून मला असे दिसते की, कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत लागू होणारे "अति सर्वत्र वर्जयेत्" हे सूत्र भाषेच्या बाबतीतही लागू पडतेच. भाषाशुद्धीकरणाच्या नावाखाली बोजड संस्कृत शब्द माथी मारणे हे जसे चुकीचे , तसेच ऊर्दु, फारसी, इंग्रजी, या पैकी कुठल्याही भाषेची शिरजोरी/प्राबल्य होऊ देणेही चुकीचेच. शेवटी भाषेच्या शुद्धीचा प्रश्न दुय्यम ठरतो. महत्त्वाचा प्रश्न हा की लोकशाही व्यवस्थेमधला जो महत्त्वाचा घटक - सामान्य जनता - त्यांना डोळ्यासमोर ठेवून भाषेची धोरणे अमलात यायला हवीत. गावाकडचा शेतकरी , इतर व्यावसायिक या लोकांना सरकारी कागदपत्रे भरायची असतील , शरी असो की ग्रामीण , अक्षरओळख असणार्‍या कुणाला सरकारी व्यवस्थेशी संपर्क साधायचा असेल तर सर्वप्रथम ते कामकाज मराठीमधे व्हायला हवे. नंतर महत्त्वाचे म्हणजे ती भाषा त्याना समजेल अशी सुलभ असायला हवी. बस्स. मग त्यात ऊर्दु, फारसी, इंग्रजी, संस्कृत या भाषेतले शब्द येवोत - न येवोत. एकदा लोकहिताबद्दलचे उद्दिष्ट स्पष्ट असेल तर धोरणे तशी अमलात येतील. नाहीतर मनॉपली, हितसंबंध जपण्याकरता , विशिष्ट गटाने चालवलेला अजेंडा भाषेच्या बाबतीत कार्यान्वित होत रहातो हे आताचे सत्य आहेच.

In reply to by मुक्तसुनीत

ती भाषा त्याना समजेल अशी सुलभ असायला हवी. ....एकदा लोकहिताबद्दलचे उद्दिष्ट स्पष्ट असेल तर धोरणे तशी अमलात येतील. नाहीतर मनॉपली, हितसंबंध जपण्याकरता , विशिष्ट गटाने चालवलेला अजेंडा भाषेच्या बाबतीत कार्यान्वित होत रहातो हे आताचे सत्य आहेच. .... आता हे वाक्य किती खेडूतांना समजेल? म्हणजे शासकिय वेगळी आणि अशासकिय वेगळी अशा दोन मराठी भाषा प्रत्येकाला आल्या पाहिजेत. शाळे पासूनच सर्वांना 'खेडवळ' भाषा शिकवावी. त्यात पुन्हा, कोकणातील खेडं वेगळं, विदर्भातील खेडं वेगळं आणि देशावरील खेडं वेगळं. कोळ्या-आगर्‍यांची मराठी वेगळी, बाल्यांची मराठी वेगळी, वसईच्या ख्रिश्चनांची मराठी वेगळी. शाळेपासून ह्या सर्व मराठी भाषा प्रत्येकाने शिकल्या पाहीजेत. त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे. ती खरी मराठी नाहीच.

In reply to by प्रभाकर पेठकर

limbutimbu 29/05/2008 - 16:31
ह ह पु वा झाली प्रभाकरपन्त! अचूक निशाणा! >>>>> त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे ग्यानबाची खरी मेख तिथच हे प्रभाकरपन्त! भाषा (शुद्ध वा अशुद्ध) हे केवळ निमित्त! आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

In reply to by प्रभाकर पेठकर

विकेड बनी 29/05/2008 - 16:36
त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे. ती खरी मराठी नाहीच.
जळतंय पण वळत नाही!!! =))

In reply to by प्रभाकर पेठकर

मुक्तसुनीत 29/05/2008 - 18:09
आता हे वाक्य किती खेडूतांना समजेल? मिसळपाववर लिहीलेले प्रत्येक वाक्य महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातल्या प्रत्येक खेडुताला समजावे असा तुमचा इशारा दिसतोय. इतके म्हणून तुम्ही "शासकीय" चुकलो , "शासकिय" असा शब्द वापरलातच. असो .

In reply to by मुक्तसुनीत

अक्षरओळख असणार्‍या कुणाला सरकारी व्यवस्थेशी संपर्क साधायचा असेल तर सर्वप्रथम ते कामकाज मराठीमधे व्हायला हवे. नंतर महत्त्वाचे म्हणजे ती भाषा त्याना समजेल अशी सुलभ असायला हवी. ह्या तुमच्याच मागणीनुसार सरकारी (शासकिय की शासकीय?) आणि मिपावरील भाषा वेगवेगळी असावी असे सूचित केले आहे. मला व्यक्तिशः मराठी भाषेत आजपर्यंत रुळलेल्या इतरभाषांतील शब्दांबद्दलही तिव्र आक्षेप नाही आणि संस्कृतातून आलेल्या शब्दाबद्दलही आक्षेप नाही. माझ्याकडून जमेल तेंव्हा जमेल तितके (मला समजणारे)शुद्ध मी लिहीतो/बोलतो. कधी 'मूड' नसला तर इतर भाषिक शब्दही वापरतो. पण तो माझा भाषिक स्वभाव नाही. हे म्हणजे रोज घरी 'सात्विक' जेवण जेवल्यावर कधी कधी कंटाळा येऊन बाहेर हॉटेलातील 'तामसी' जेवणही जेवतो. पण रोजच्या जीवनात 'सात्विक'तेचा आग्रह धरतो, पुरस्कार करतो. ही सर्व चर्चा मला तरी रुचली नाही. मुद्यांना मुद्यांनी उत्तरे देण्यापेक्षा चर्चा वैयक्तिक पातळीवर भरकटली. संबंधितांनी तशी भरकटवू दिली ह्याचे दु:ख आहे. इतके म्हणून तुम्ही "शासकीय" चुकलो , "शासकिय" असा शब्द वापरलातच. असो . माझे मराठी १००% शुद्ध आहे असा मी दावा कधीच केलेला नाही. मिपावर 'शुद्धते'चा बाऊ केला जात नाही, शुद्धीचिकित्सक मला सापडला नाही, त्यामुळे र्‍हस्व-दीर्घच्या चुका जशा माझ्या होतात तशा इतरांच्याही होतातच. पण त्यालाही मी आक्षेप घेतलेला नाही. ह्म्म! कोणी मुद्दामहून चुकीचे मराठी लिहून वाचकांच्या वेळेचा अपव्यय करीत असेल तर त्याला जरूर आक्षेप घेतला आहे. मिपावर शुद्धिचिकित्सक सुरू केला तर तो मी आनंदाने आवर्जून वापरेन. माझे लेखन र्‍हर्स्व-दीर्ध चुकांविरहीत असेल तर मला स्वतःलाच वाचायला आवडेल. स्वान्तसुखाय म्हणतात तसे. मुद्दाम जड-जड संस्कृत शब्द जोडून मराठीला पर्यायी शब्द बनविणारे एक गंमत म्हणून असे शब्द बनवित असतात. सर्वांनी ते वापरावेच असा आग्रह नसतो. जे संस्कृतोद्भव मराठी शब्द आहेत ते समजायला, वापरायला कठीण असतील तर कोणी कितीही जंग जंग पछाडले तरीही ते शब्द वापरात येणार नाहीत. 'शासकीय' भाषेत कॉरिडरला 'छन्न विभाग' असा शब्द आहे. 'लिफ्ट' ला 'उद्वाहक' असा शब्द आहे. कोण वापरतो? पण 'वेतन' हा समजायला, वापरायला सोपा शब्द असेल तर तो फक्त संस्कृतोद्भव शब्द आहे (अस मी वरील चर्चेतून अर्थ काढला आहे) म्हणून वापरायचा नाही का? माझ्या माहिती नुसार, 'पगार' हा शब्द 'आश्रीताला खर्चासाठी दिलेली रक्कम' अशा अर्थी आहे. आपण नोकर्‍या करून वेतन मिळवितो त्याला 'पगार' म्हणून स्वतःला आश्रीत घोषित करायचे का? आपण आश्रीत असतो का? त्या पेक्षा 'वेतन' शब्दात सन्मानही आहे. असो. भाषा विषयावर माझा अभ्यास तरी बराच उथळ आहे. त्यांमुळे भाषा शास्त्रातले मोठमोठ्या संशोधकांचे दाखले मी देऊ शकत नाही. ह्याहून जास्त वाद मी घालू शकणार नाही, माझी इच्छाही नाही. लाथाळ्यांपेक्षा चांगले विचार, चांगले साहित्य वाचायला मिळावे म्हणून मी मिपावर येतो. असेच चालणार असेल तर मिपा उघडून बसण्यापेक्षा दुसरे कांही महत्त्वाचे काम करणे मी पसंद करीन. धन्यवाद.

ऋषिकेश 29/05/2008 - 17:38
त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे. ती खरी मराठी नाहीच
:P हा हा हा हा :))) =)) -('मिसळ'लेला भट बामन) ऋषिकेश

विकास 28/05/2008 - 22:28
मराठीतली भाषाशुद्धीकरणाची चळवळ या शतकाच्या चौथ्या दशकात सुरू झाली. आपल्याला गेल्या शतकाच्या असे म्हणायचे आहे का? (हे भाषाशुद्धीसाठी सुचवले नाही बरकां! :-) )

In reply to by विकास

आजानुकर्ण 28/05/2008 - 22:30
मपलं न्हाई ह्ये. ( म्ह. इदं न मम. ;) ) पुस्तकप्रकाशन/लेखन १९९० व्या दशकात. त्यामुळे तुमची दुरुस्ती बरोबर. (स्पष्टीकरणोत्सुक!) आजानुकर्ण

मन 28/05/2008 - 22:38
ह्या लेखाचा. सही. पण एक नाही समजलं.भौगोलिक सलगता पाहिल्यास, तामिळ प्रांत कुठे महाराष्ट्राला लागुन आहे? मुख्यतः त्या काळात तरी, संस्कृती आणि भाषा ह्यांचं आदान-प्रदान व्हायचं ते सलग भु-भागातुन. त्ये "कानडाउ विट्टलु..." वगैरे ऐकुन होतो. म्हणजे मराठी-कन्नड नातं वगैरे.पण थेट तमिळ म्हंजे कमाल आहे बुवा. त्या काळात इतका संपर्क तरी कुठं होता एकमेकांशी? बरं मग संस्कृत्-मराठी-हिंदी ह्यांची एक्मेकांच्या अत्यंत जवळ जाणारी देवनागरी लिपी तरी कशी शिल्लक राहिली? मराठी लिहिताना त्या तामिळ लिपीचा वापर का होत नाही? (जर मराठी-तमिळ भाषा संबंध इतका दृढ असेल तर त्याच लिपीत मराठी लिहिणं जास्त नैसर्गिक्/सोयीचं राहील. नाही का?) (स्वगतः- तरिच म्हटलं, त्या चर्चेतुन हिरिरिनं बोलताना अचानक आ'कर्ण राव गायब कुठं झाले? ह्यांनी तर सरळ नवा लेखच टाकला की राव) आपलाच, मनोबा

चतुरंग 28/05/2008 - 23:27
ह्यातली जवळजवळ सगळीच मला नवीन होती. मराठी आणि तमिळ ह्या इतक्या मिळून मिसळून असतील असे माहीत नव्हते. ;) धन्यवाद आ.कर्णा! चतुरंग

अभिज्ञ 28/05/2008 - 23:51
आजानुकर्ण साहेब, मनोबांनी म्हंटल्याप्रमाणे ह्या लेखाचा आवाका खरोखर खुप मोठा आहे. त्यावर काहि लिहावे एवढी आमची पात्रताही नाही.तरीहि काही मुलभुत प्रश्न मनात आले, त्याचे निराकरण आपण केल्यास उत्तम होइल. खैरे ह्यांनी मराठी-तमिळ संबंधांचा बराच अभ्यास केलेला दिसतोय.परंतु त्यांनी मांडलेले विचार हे एकांगी वाटतात.अहो गेल्या हजारो वर्षात तमिळ भाषेत काहीच फ़रक पडला नाही काय? मराठी भाषेचेच पहा ना. ज्ञानेश्वरीच्या काळातील मराठी व आत्ताची मराठी ह्यात केवढा फ़रक जाणवतो. खुद्द तमिळ भाषेत बरेच संस्क्रृत शब्द आढळ्तात.तमिळ भाषेचा मराठी भाषेवर जर एवढा प्रभाव पडला असेल, तर तो संस्कृत भाषेवर कसा काय पडलेला दिसत नाही?किंवा तसे काही असेल तर तेही स्पष्ट केलेत तर बरे. अहो तमिळच कशाला, मराठी व बंगाली भाषेत सुध्दा तोंडात बोटे घालावीत (कोणीहि कोणाच्या) अशी साम्य स्थळे आहेत. उदा.सकाळ,वाटी,भातवाढी,डाव,पाडा,.......... पण माझ्या माहीति प्रमाणे हेच शब्द इतर भाषांत जसेच्या तसे वापरले जात नाहीत.(काहि प्रमाणात ओडिया,व आसामी भाषेत) किंबहुना,समस्त कोंकण पट्टय़ात बोलल्या जाणा-या भाषेत आणि मराठीत तसेच बंगालीत कमालीचे साम्य आढळते. ते हि कसे काय? असे बरेच प्रश्न आहेत.त्यामूळॆ काहि शब्दात साम्य आढळले म्हणुन तेच मराठी भाषेचे मुळ मानणे पटत नाही. थोडे सविस्तर लिहिल्यास उत्तम. अभिज्ञ

In reply to by अभिज्ञ

आजानुकर्ण 29/05/2008 - 07:39
भाषेचा मराठी भाषेवर जर एवढा प्रभाव पडला असेल, तर तो संस्कृत भाषेवर कसा काय पडलेला दिसत नाही?किंवा तसे काही असेल तर तेही स्पष्ट केलेत तर बरे.
बहुधा संस्कृत भाषा ही इतकी यमनियमांनी बांधलेली आहे की तिला श्वास घेण्यापुरतीही जागा मिळाली नाही आणि शुद्धाशुद्धतेच्या कल्पनांपायी ती गुदमरून मृतप्राय झाली असे काही लोक म्हणतात ते खरे असावे! याउलट ज्या भाषांनी काळाप्रमाणे स्वतःचे रूप बदलले त्याच टिकून राहिल्या. आपला, (पिंडावरचा कावळा) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 29/05/2008 - 08:09
याउलट ज्या भाषांनी काळाप्रमाणे स्वतःचे रूप बदलले त्याच टिकून राहिल्या. सहमत आहे... ;) तात्या.

विसोबा खेचर 28/05/2008 - 23:54
क्रुपया हे वाचावे! हे लेखन इथून उडवले जाण्याची शक्यता आहे, हे जाणूनच पुढील प्रतिसाद द्यावेत! भाषा, भाषा शुद्धी, व्याकरण, शुद्धलेखन, संस्कृत भाषेची सो कॉल्ड महती या विषयावर चर्चा करावयास माझे मित्र शशांक जोशी यांचे उपक्रम हे संस्थळ फार छान आहे! मिसळपाववर वरील विषय सहसा एन्करेज केले जात नाहीत याची नोंद घ्यावी..! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आजानुकर्ण 29/05/2008 - 07:24
हाती घ्याल ते तडीस न्या असे आमचे गुरूदेव म्हणतात. एवढ्या लेखापुरतं माफ करा. पुढे व्याकरणविषयक चर्चा तिकडे होईल याची काळजी घेऊ. आपला, (अवलंबनपर्णोद्गमसूत्रोत्सुक!) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 29/05/2008 - 08:09
एवढ्या लेखापुरतं माफ करा. पुढे व्याकरणविषयक चर्चा तिकडे होईल याची काळजी घेऊ. ठीक आहे! मिपावरील एक्स पंचायत समिती सदस्य हा आपला रुतबा ध्यानात घेऊन आम्ही तूर्तास काहीच बोलत नाही. चालू द्यात चर्चा..! परंतु या पुढे कृपया कुणीही भाषा, भाषेचा विकास, भाषेचं यांव, भाषेचं त्यांव, शुद्धलेखन, व्याकरण या विषयांवरील चर्चा मिपावर करून मिपाचं वातावरण घाण करू नये अशी सर्वांना हात जोडून, नम्र व कळकळीची विनंती! मिपा जसं आहे तसंच राहू द्या! त्याला विद्वान संकेतस्थळांच्या रांगेत नेऊन बसवायचा प्रयत्न करू नका एवढीच विनंती! :) तात्या.

वरील उतार्‍याच्या संदर्भात एक लेख जालावर सापडला आहे. जो खैरे साहेबांच्या दाव्याच्या विरोधी आहे. http://groups.google.com/group/alt.language.hindi/browse_thread/thread/cfc7d78c964dd86b कदाचित वरील तामिळ शब्द महाराष्ट्री प्राकृतामधून दक्षिणेत गेले असण्याचा संभव आहे. कारण महाराष्ट्री पा़कृताबद्द्ल ख्रिस्तपूर्व ५व्या शतकापासून उल्लेख आढळतात. अधिक माहीती इथे वाचता येईल http://en.wikipedia.org/wiki/Maharashtri पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 29/05/2008 - 07:36
पुणेकर पेशवेसाहेब, खैरे साहेबांनी मराठी ही फक्त तमिळकडून आली असा कुठेही दावा केलेला नाही. मात्र शुद्धिकरणचळवळे लोक मराठीचा संबंध फक्त संस्कॄताशी जोडू इच्छितात आणि इतर भाषा अस्पृश्य असल्याप्रमाणे त्यांचा विटाळ मानला जातो. खैरे साहेबांच्या लेखात शास्त्रीय प्रयोग केल्यानंतर मराठी व तमिळचा संबंध कसा आहे हे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच संस्कृतानेही मराठीला शब्द दिले आहेत हे मान्य केले आहे. मात्र मराठीचा संबंध फक्त संस्कृताशी आहे अशीएकांगी भूमिका मांडणार्‍यांनी पुन्हा (शक्य असल्यास) विचार करावा यासाठीच तो प्रतिसाद. मराठी ही फक्त तमिळ किंवा फॉर दॅट मॅटर संस्कृताशीच संबंधित आहे व इतर (फारसी, अरबी, इंग्रजी, कन्नड) भाषांचा तिला विटाळ होतो असे मानू नये! अवांतरः जय महाराज या लेखकाचा 'आवाका' गुगल ग्रुप्सवर वावरणार्‍या अनेकांना माहिती आहे. केवळ भावनिक उद्दीपन करून इतरांच्या नावाखाली भूमिका मांडणे असा त्यांचा खाक्या केवळ ह्याच समुदायावर नसून. या व अशा इतर समुदायांवरही लोकप्रिय आहे. सरस्वती नदीबाबतचा पुरावा आणि भाषा यांचा संबंध सुब्रम्हण्यम यांनी तिथे स्पष्ट केलेला नाही. त्याविषयावर अधिक माहिती वाचायला आवडेल. मात्र त्यांनी दिलेले रामायणाचे पुरावे हास्यास्पद आहेत. हे लेखही वाचा यापेक्षा अधिक काय सांगू शकतो? दुवा १ दुवा २ दुवा ३ आपला, (गारदी) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विकास 29/05/2008 - 09:10
सरस्वती नदीबाबतचा पुरावा आणि भाषा यांचा संबंध सुब्रम्हण्यम यांनी तिथे स्पष्ट केलेला नाही. त्याविषयावर अधिक माहिती वाचायला आवडेल. http://www.gisdevelopment.net/application/archaeology/site/archs0001.htm http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/2073159.stm आणि हा विकीचा http://en.wikipedia.org/wiki/Sarasvati_River

In reply to by विकास

आजानुकर्ण 29/05/2008 - 09:15
सरस्वती नदीचा पुरावा नको. ही नदी आणि भाषा यांचा संबंध जो सुब्रम्हण्यम यांना अपेक्षित आहे त्याबाबतचा पुरावा.

In reply to by आजानुकर्ण

चेतन 29/05/2008 - 10:19
हा लेख बराचसा एकतर्फी वाटला. संस्कृतावरं टिका करायची म्हणुन कहिहि... तसेच संस्कृतानेही मराठीला शब्द दिले आहेत हे मान्य केले आहे.... (माझ्या माहितिप्रमाणे बरेच. किंबहुना इतर तुम्ही उल्लेख केलेल्या भाषांपेक्षा कितितरी पटींनी जास्त.) असो अधिक माहितिसाठी कदचीत हा दुवा उपयोगी पडेल http://en.wikipedia.org/wiki/Languages_of_India#Classical_languages_of_India अजुन एक प्रश्न म.टा.मध्ये दिलेले जे शब्द आहेत त्यापैकी बहुतेक बरेच शब्द नेहमीच वापरले जातात. जर एकदा नीट पहावे http://www.misalpav.com/node/1897 चुकभुल द्यावी घ्यावी (हे कुठल्या भाषेतुन आले बां? कायं करायचयं B) सुसंस्कृत चेतन

In reply to by चेतन

आजानुकर्ण 29/05/2008 - 10:32
माझ्या माहितिप्रमाणे बरेच. किंबहुना इतर तुम्ही उल्लेख केलेल्या भाषांपेक्षा कितितरी पटींनी जास्त.)
तुम्हाला खैरे यांच्या तुलनेत बरीच माहिती दिसते (किती तरी पटींनी जास्त) . तेव्हा संस्कृताने मराठीला किती शब्द दिले आहेत हे सांगू शकाल का? व इतर भाषांपेक्षा नक्की किती पटीने जास्त ते देखील सांगा. एक हिंट देतो. तेलुगू-कन्नडमधून ज्ञानेश्वरांनी हजारो शब्द घेतले. (संस्कृतामधून घेण्याऐवजी) ते किती ते मोजता येतीलच. असे का बॉ? आपला, (तौलनिक) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

चेतन 29/05/2008 - 10:58
एक हिंट देतो. तेलुगू-कन्नडमधून ज्ञानेश्वरांनी हजारो शब्द घेतले. (संस्कृतामधून घेण्याऐवजी) ते किती ते मोजता येतीलच. असे का बॉ? तेलुगू-कन्नड या भाषांबद्दल आपण थोडं आधिक वाचावं आणी मगचं हे विचारावं http://en.wikipedia.org/wiki/Telugu_language माझ्यामते तुम्हाला ह्या दुव्याची देखिल गरज आहे http://en.wikipedia.org/wiki/Sanskrit अवांतरः तेव्हा संस्कृताने मराठीला किती शब्द दिले आहेत हे सांगू शकाल का? व इतर भाषांपेक्षा नक्की किती पटीने जास्त ते देखील सांगा. १५३४३६७ संस्कृत ५३४९ तमिळ २३८९ कन्नड १२३४ तेलगु हा अकबरासारखा प्रश्न झाला राजधानीत कावळे किती? ह. घ्या. स्वगतः भाषा हा शब्द कोठुन आला बरं?

In reply to by अमोल केळकर

चेतन 29/05/2008 - 12:24
जरा हा दुवा पहावा http://en.wikipedia.org/wiki/Marathi_language#cite_note-bhasha-9 येथे एक वाक्य आहे Marathi has taken words from and given words to Sanskrit, Kannada, Hindi, Urdu, Arabic, Persian, and Portuguese. At least 50% of the words in Marathi are either taken or derived from Sansrit. हे आणखिन काही Literature in all Dravidian languages owes a great deal to Sanskrit, the magic wand whose touch raised each of the languages from a level of patois to that of a literary idiom". (Sastri 1955, p309) सर्वज्ञानी गूगल आणी en.wikipedia.org च्या सहाय्याने अज्ञानी चेतनमार्फत ज्ञानीलोकांकरिता अवांतरः ज्ञानेश्वर, अम्रुतानुभव हे शब्द कोठुन आले बरं? अतिअवांतरः महाराष्ट्र हा शब्द कोठुन आला बरं...? मी मराठीचं पण संस्कृत थोडफार कळणारा चेतन

In reply to by चेतन

आजानुकर्ण 29/05/2008 - 13:05
संस्कृतचे योगदान कोणीही नाकारलेले नाही! मात्र फक्त संस्कृत हा अडाणीपणा बाजूला ठेवावा इतकेच म्हणणे आहे. भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठीला संस्कृतची झेरॉक्स कॉपी करायची असेल तर करा. मग मराठीही संस्कृताप्रमाणेच चोपड्यांमध्ये बंद राहील. सुदैवाने आमच्यासारखी सामान्य जनता अशा प्रयत्नांची खिल्ली उडवेल यात शंका नाही. सोबत हे देखील वाचा. आपला, (स्पष्टवक्ता) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

चेतन 29/05/2008 - 14:32
मात्र फक्त संस्कृत हा अडाणीपणा बाजूला ठेवावा इतकेच म्हणणे आहे सहमत मात्र या गोंडस नावाखाली कोणी संस्कृतला खाली दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला मात्र नक्की विरोध आहे. भाषाशुद्धीकरण आणि जडजंबाल लेखन : मंगेश विट्ठल राजाध्यक्ष यांचे निवडक उतारे या लेखात मलातरी हा प्रकार थोडासा जाणवला. आपण दिलेला दुवा वाचनिय आहे पण इथे तुलना कोठेहि नाहि आणी ती होउ नये असे मला वाटते संस्कृतचे योगदान कोणीही नाकारलेले नाही हे म्हणुनसुद्धा लेखात तरी सुर नाकरण्याचाच दिसतोयं असो तुम्हि हे नाकारत नाही ह्यातच समाधान. मी तरी मराठीप्रमाणे संस्कृतलाही आपलीच मानतो त्यामुळे कदाचित माझा सुर कडवटही असेल. कडवट चेतन

In reply to by चेतन

कोलबेर 29/05/2008 - 20:59
चेतनरावांनी आकडेवारी देऊन संस्कृतातुन किती शब्द आले आणि इतर भाषांमधून किती ह्याची तौलनिक माहिती देऊन अजानुकर्ण ह्यांच्या मुद्द्याचे खंडन केले आहे. श्री.अजानुकर्ण ह्यांनी त्याची कसलीही नोंद न घेता संस्कृत विरोधाचा सुर लावला आहे तो एकांगी वाटतो.
मात्र फक्त संस्कृत हा अडाणीपणा बाजूला ठेवावा इतकेच म्हणणे आहे सहमत मात्र या गोंडस नावाखाली कोणी संस्कृतला खाली दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला मात्र नक्की विरोध आहे.
ह्या चेतनरावांच्या भुमिकेशी आम्ही देखिल सहमत आहोत. आंधळी भक्ती आणि विरोधासाठी विरोध हे दोन्हीही अयोग्य!

In reply to by कोलबेर

विकास 29/05/2008 - 22:30
कोलबेर ने योग्य आणि थोडक्यात मांडले असल्याने "+१" व्यतिरीक्त अजून काही नाही!

In reply to by विकास

आजानुकर्ण 30/05/2008 - 07:32
कोलबेरशेठ आणि तुम्ही दोघांनीही मी दिलेला दुवा न वाचताच ही प्रतिक्रिया दिली आहे हे खेदाने म्हणावे लागत आहे. आपला, (सखेद) आजानुकर्ण

In reply to by कोलबेर

आजानुकर्ण 30/05/2008 - 07:29
अहो संस्कृतविरोधाचा आणि एकांगी सूर कोणी लावला आहे येथे? चेतनरावांनी दिलेल्या आकडेवारीतील ह.घ्या. हे वाचले का? समजा चेतनरावांनी गंभीरपणे ती आकडेवारी दिली आहे असे मानू. मग मी दिलेल्या दुव्यावर दाते कर्वे यांच्या कोशानुसार मराठीतील एकूण शब्द 1,12,189 आहेत हे स्पष्ट लिहिले आहे. मग चेतनरावांनी दीड लाखाहून जास्त शब्द संस्कृतातून आलेत याचा पुरावा देणे आवश्यक नाही का? मी विरोधासाठी विरोध करत असल्याचा एकही पुरावा द्यावा मी सपशेल माफी मागण्यास तयार आहे! आपला, (सहसदस्य) आजानुकर्ण अवांतरः श्री. जनरलपंत डायर यांच्या वटहुकूमाची अंमलबजावणी करण्यास आम्ही बांधील आहोत. मात्र आमचे मित्र कोलबेर शेठ यांच्या प्रतिसादात 'आजानुकर्ण' या आमच्या नावाचा वैयक्तिक उल्लेख झाल्याने प्रतिसाद देत आहोत याची जनरलपंतांनी नोंद घ्यावी ही विनंती. आपला, (स्पष्ट) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 30/05/2008 - 07:37
आता सर्वांनी हा विषय इथेच थांबवावा! काही चर्चा करायची असेल तर ती खरडवहीतून किंवा व्य नि तून करावी. अन्यथा हा संपूर्ण थ्रेडच अप्रकाशित करण्यात येईल.. तात्या.

मराठी भाषाशुद्धीची चळवळ, भाषाशुद्धीचा आग्रह, आणि मराठी तामिळीचे भाषिक नातेसंबध एका माहितीपूर्ण लेखनात वाचायला मिळाले, आणि ते आवडले. अवांतर : मिसळपाव मराठी संकेतस्थळावर सर्व लेखन संवाद हे मराठी भाषेतून होत असतांना भाषिक लेखांना संस्थळाच्या मालकाचा विरोध होतो, ही गोष्ट मराठी भाषाप्रेमी म्हणुन दुखः देणारी वाटते. ;)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 29/05/2008 - 09:46
मराठी भाषाशुद्धीची चळवळ, भाषाशुद्धीचा आग्रह, हा हा हा! हे शब्द वाचूनच करमणूक झाली! :) नथ नाकानं साजिरवानी, गला भरून सोन्याचे मनी कोलीवार्‍याची मी गं रानी रात पुनवेला नाचून करतंय मौजा! काय हो बिरुटेशेठ, तुमच्या भाषाशुद्धीच्या चळवळीत, आग्रहात वरील ओळी बसतात का? की त्याही अशुद्ध? :) काय रे बाला, हिर्‍याच्या कुडाचे तुज्या कुल्ल्यावर पोकल बांबूचे फटके मारू का दोन? रांडच्या, हिकू का तुला?! :) काय हो बिरुटेशेठ, तुमच्या भाषाशुद्धीच्या चळवळीत, आग्रहात वरील ओळी बसतात का? की त्याही अशुद्ध? :) मराठी भाषा ही अठरापगड जातीजमातीत बोलली जात असताना आपण चार सोकॉल्ड पांढरपेशी व स्वत:ला सुशिक्षित म्हणवणारी लोकं भाषाशुद्धीच्या चळवळीच्या अन् आग्रहाच्या कुठल्या अंधःकारात वावरतोय, कुठल्या भ्रमात वावरतोय देव जाणे! :) आपला, (आग्र्या-कोळ्यात लहानाचा मोठा झालेला) दर्याचा राजा -तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर 29/05/2008 - 09:59
तात्या शाळेत असताना तुमचा व्याकरणाचा मास्तर लैच मारकुटा होता का हो? नाही.. भाषाशास्त्र ह्याविषयी कुणीही काहीही बोलले की त्यामधुन 'शुदद्धलेखनाची सक्ती लादली जाते आहे' ह्या एकमेव निष्कर्षावर तुम्ही कायम येताना पाहुन मनात आलेली ही शंका वाढत जाते.

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर 29/05/2008 - 10:09
हम्म! कोलबेरा, प्रत्यक्षात भेटू तेव्हा या विषयावर तुझ्याशी बोलीन सवडीने! अगदी नक्की...! :) तूर्तास, गोमू संगतीनं माज्या तू येशील काय आरं संगतीनं तुज्या मी येनार नाय ह्या ओळी भाषेच्या आणि भाषाशास्त्राच्या दृष्टीनं चूक की अचूक, ह्या विचारात मी अडकलो आहे आणि बाप खपल्यासारखा चेहेरा करून त्यावर गहन विचार करतो आहे! तेव्हा, प्लीज डोन्ट डिष्टर्ब मी! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आपण चार सोकॉल्ड पांढरपेशी व स्वत:ला सुशिक्षित म्हणवणारी लोकं भाषाशुद्धीच्या चळवळीच्या अन् आग्रहाच्या कुठल्या अंधःकारात वावरतोय, कुठल्या भ्रमात वावरतोय देव जाणे सोकॊल्ड, भाषा शुद्धीचे आग्रही, शुद्धलेखनाचे पुरस्कर्ते, बोजड भाषेचे महागुरु, संस्कृतप्रेमी, फुगीर सुशिक्षित, म्हणजे आम्ही की काय ? च्यायला आमची प्रतिमा इतकी कशी उंचावली !!! ;) आपल्याप्रमाणेच, अठरापगड जातीजमातीची बोलल्या जाणारी बोली ही आमची जीव का प्राण आहे, आम्ही त्यावर नुसते प्रेम करत नाही तर, रहाटगाड्यात ती भाषा लिहितो, बोलतो आणि जगतोही !!! :) -दिलीप बिरुटे (बोली भाषा लेखनात वापरणारा )

विजुभाऊ 29/05/2008 - 13:14
संस्कृत सारखी शब्द बंबाळ भाषा सामान्य लोकाना समजत नव्हती म्हणुन ज्ञानेश्वरानी भगवद्गीता जनसामान्यांच्या बोली भाषेत आणली त्या बोली भाषेला आपण पुन्हा शब्दबंबाळ करण्यासाठी संस्कृतचा आधार घेत आहोत. यातच काय ते समजावे. सामान्यांच्या या भाषेला पुन्हा एकदा उच्चेतरांची भाषा बनवण्याचा घाट कशासाठी घालत आहोत? हा पुन्हा द्रावीडी प्राणायामाचा हट्ट कशासाठी.

In reply to by विजुभाऊ

चेतन 29/05/2008 - 15:03
संस्कृत सारखी शब्द बंबाळ भाषा सामान्य लोकाना समजत नव्हती म्हणुन ज्ञानेश्वरानी भगवद्गीता जनसामान्यांच्या बोली भाषेत आणली त्या बोली भाषेला आपण पुन्हा शब्दबंबाळ करण्यासाठी संस्कृतचा आधार घेत आहोत. आता ज्ञानेश्वरीतली बोली भाषा ही कळत नाही म्हणुन आपण त्याचाही अनुवाद करुन वर बोलीला शब्दबंबाळ म्हणणार का? (आपल्याच शब्दात उच्चेतरांची भाषा वगैरे वगैरे ठरवणार का?) संस्कृतला खाली दाखवण्याचा हा अट्टाहास कशापायी? कडवट चेतन अवांतरः अनेक उत्तम साहित्याचे मराठित अनुवाद झाले आहेत म्हणुन मुळ भाषेला नावे ठेवावी का? संथ विजुभाउंच्या प्रवचनांनी शब्दबंबाळ सामान्य चेतन (ह. घ्या.)

In reply to by चेतन

विजुभाऊ 29/05/2008 - 15:19
संथ विजुभाउंच्या प्रवचनांनी शब्दबंबाळ सामान्य चेतन
चेतन भौ म्या संथ न्हाय पन ज्ञानेश्वरी लिव्हुन बी काही शतके उलटली. ती बोली बी आता मागं र्‍हायली. म्या कुटं संस्क्रुतला खाली दाकावतोय. ती तशीबी आम्च्या डुईवरुनच जातीय. फकस्त मृत भाषेच्या कुबड्या किती काळ वापरणार आपण. जिवंत भाषा जिवंत नदी सारखी असते. ती वाहती रहायला तिला छोट्या नद्या/ ओढे/ प्रसंगी नालेही मिळतात. कल्पना करा उद्या गंगा किंवा कृष्ण नदीच्या सर्व उपनद्या शुद्धीच्या नावाखाली अडवल्या तर त्यांचे स्वरूप कसे असेल. उगमाजवळ असेल तेवढेच राहील. उरल समुद्राबाबतीत असे झाले आणि आता उरल समुद्र आटुन त्याचे आस्तित्व एक मोठे डबके म्हणुन राहीले आहे

limbutimbu 29/05/2008 - 15:06
सन्स्कृत राहुदे बाजुला, ज्ञानेश्वरी तरी नीट समजते का आपल्याला? (आणि मुळात कितीक जण वाचतात्/वाचणारेत?) इकडे पुढच्या पिढ्या इन्ग्रजी माध्यमातून शिकवुन "देशी इन्ग्रज" तयार करण्याचे कारखाने सुरू असताना स्वातन्त्रवीरान्नी भाषा शुद्धीबाबत जे केल ते योग्य की अयोग्य हा वाद आता हवाचे कशाला? कोण बोलणार लिहिणार वाचणार तुमची ती दरिद्री दळभद्री मराठी जिच्यात म्हणे ज्ञानाचे काहीही कण नाहीत म्हणुन तर इन्ग्रजी माध्यमातून लहानग्यान्ना शिक्षाण देतात ना हल्ली? अन जन्तेच्या पुढल्या पिढ्या जर मराठी शिकणारच नसतील तर हवित कशाला म्हणतो मी ही थेर? त्यापेक्षा एमटीव्ही बघा, ऐश करा! :D (जे खानदानी(?), उच्चवर्णीय(?), मराठीप्रेमी असतील ते टिकवतीलच मराठी, ती ही शुद्ध स्वरुपात! नाहीतर शेवटी "पुणे" आहेच!:D ) आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

प्रियाली 29/05/2008 - 15:20
अजानुचा लेख चांगला आहे, बरीच नवी माहिती मिळाली. मराठी भाषा ही जशी फक्त संस्कृतापासून बनली नाही तशी ती फक्त तमिळपासूनही बनलेली नाही. (तसे अजानुने लिहिल्याचा दावाही नाही) संस्कृती आणि भाषा यांच्यात कालानुसार होत जाणारी सरमिसळ जुनी आहे. उद्वेग तेव्हा येतो जेव्हा संस्कृत आम्हाला आवडते (हे म्हणणार्‍या लोकांना संस्कृतात चार वाक्ये लिहिता येतात का देवजाणे! उगीच इथून तिथून पाठ केलेले श्लोक देणे म्हणजे आपल्याला संस्कृत येते अशी काहीजणांची समजूत असावी) म्हणून आम्ही संस्कृतातले शब्द प्रतिशब्द म्हणून घेणार हा पोरकटपणा वाटतो. संस्कृतातून येणारे शब्द हे सुटसुटीत असतील, योग्य अर्थ देत असतील आणि इतरांना समजायला सोपे होत असतील तर लोक त्यांना उचलून धरतीलच नाहीतर असे बरेच विद्वान जालावरही उपलब्ध आहेत की ते संस्कृतप्रचुर मराठीत लिहितात आणि लोक त्यांचे लेख पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतात. संस्कृतात सर्व काही आहे हा आणखी एक पोरकट ग्रह लोकांनी काहीही माहित नसताना करून ठेवलेला असतो. जी भाषा एका विशिष्ट गटाच्या बाहेर पडलीच नाही, जिच्यात काळानुसार फारसा (पाणिनीनंतर संस्कृतावर सोपस्कार करणार्‍या लोकांची यादी वाचायला आवडेल) बदल झाला नाही तिच्यात आधुनिक शास्त्रात लागणारे सर्व शब्द आहेत आणि म्हणून इतर भाषांतून येणारे शब्द गाळून बोजड शब्द निर्मिती करावी हा आणखी एक ग्रह. असाच एक ग्रह की संस्कृतात सर्व उच्चार आहेत. संस्कृत बोलल्याने वाणी शुद्ध होते. यावर अनेक स्थळांवर झालेल्या चर्चांमध्ये हा दावा किती फोल आहे यावर चर्चा झाली आहेच. मराठी लोकांचे हिंदी आणि इंग्रजी बोलणे कसे मजेशीर असते यावर अनेक चित्रपटांत प्रसंग दाखवले आहेत तरी आमची वाणी संस्कृतामुळे शुद्ध असा आणखी एक हास्यास्पद दावा. मराठीत संस्कृतातील बरेचसे शब्द रूळल्याने बरेचदा अभियांत्रिकी (अभिवादन, अभिमान, अभिनंदन हे शब्द मराठीत आधीच आहेत) आणि यंत्र हा शब्दही मराठीत रूळलेला आहे तेव्हा अभियांत्रिकी हा शब्द मराठी प्रतिशब्द नसून संस्कृत प्रतिशब्द ठरतो आणि "म्हणजे काय आहेत का तुमच्याकडे पर्याय संस्कृताशिवाय?" असे पोरकट प्रश्न विचारले जातात. बरं, हे संस्कृतचा आग्रह धरणारे कोण तर पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक, त्यांना इतर भाषांची ऍलर्जी का तेच कळत नाही. गेल्या एका प्रतिसादात मग सुचवा पाली आणि फार्सी शब्द असा प्रश्न विचारण्यात आला पण या भाषा तरी प्रचलीत आहेत का आणि नसल्यास जी भाषा प्रचलीत आहे तिची आठवण का नाही आली? कारण ते उत्तर पोरासोराला आले असते की अभियांत्रिकी= इंजिनिअरींग पण भाषा पोरासोरांना येऊ नये हीच या मंडळींची इच्छा असते का काय कोणास ठाऊक. हजर, हरकत, परागंदा, बुजुर्ग, बाबा, बायको, खुर्ची, पेन, पेन्सिल, दप्तर हे आणि असे अनेक शब्द सोडून का द्यावेत तर कोणीतरी उठून भाषाशुद्धीचं खूळ निर्माण करतो. रूळलेल्या शब्दांची भाषाशुद्धी आणि भाषेत येणार्‍या नव्या शब्दाला प्रतिशब्द शोधणे यातला फरक काही श्रेष्ठींना जाणवला नाही याचे सखेद आश्चर्य वाटते. असो.

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 29/05/2008 - 15:53
असे बरेच विद्वान जालावरही उपलब्ध आहेत की ते संस्कृतप्रचुर मराठीत लिहितात आणि लोक त्यांचे लेख पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतात. हा हा हा! :) तिच्यात आधुनिक शास्त्रात लागणारे सर्व शब्द आहेत आणि म्हणून इतर भाषांतून येणारे शब्द गाळून बोजड शब्द निर्मिती करावी हा आणखी एक ग्रह. बरं, हे संस्कृतचा आग्रह धरणारे कोण तर पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक, त्यांना इतर भाषांची ऍलर्जी का तेच कळत नाही. अगदी १०० टक्के सहमत आहे.. ! :) आपला, (प्रियालीचा मित्र) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आंबोळी 29/05/2008 - 17:16
संस्कृतचा आग्रह धरणारे जे कोण पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक आहेत त्यापैकी कुणीही हजर, हरकत, परागंदा, बुजुर्ग, बाबा, बायको, खुर्ची, पेन, पेन्सिल, दप्तर हे आणि असे अनेक शब्द सोडून द्या आणि संस्कृतोत्भवच शब्द घ्या असा आग्रह धरल्याचे मिसळपाववरील तिनही चर्चेत दिसला नाही. (असल्यास ते मुर्ख आहेत असे माझे वैयक्तीक मत आहे.). जर दुसर्‍याकुठल्या संस्थळावर असा अग्रह त्यानी धरला असेल तर ती धुणी मिसळपाववर का धुतली जात आहेत? संस्कृतातून येणारे शब्द हे सुटसुटीत असतील, योग्य अर्थ देत असतील आणि इतरांना समजायला सोपे होत असतील तर लोक त्यांना उचलून धरतीलच नाहीतर असे बरेच विद्वान जालावरही उपलब्ध आहेत की ते संस्कृतप्रचुर मराठीत लिहितात आणि लोक त्यांचे लेख पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतात. हे कस बरोब्बर बोललात प्रियालीताई.... अहो एकदा भाषा वाहत्या नदीसारखी म्हटली की जड धोंडे अपोआपच तळाला जाणार. चांगले आसेल ते तुकारामाच्या गाथेप्रमाणे आपोआप वरती येइल त्यासाठी मुद्दामहून कष्ट घ्यायची सुध्धा गरज पडणार नाही. त्यामुळे ज्याना कोणाला असले जड शब्द वापरायचेत त्याना वापरुदे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे बाकीचे पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतील. अवांतर : मराठी लोकांचे हिंदी आणि इंग्रजी बोलणे कसे मजेशीर असते यावर अनेक चित्रपटांत प्रसंग दाखवले आहेत तरी आमची वाणी संस्कृतामुळे शुद्ध असा आणखी एक हास्यास्पद दावा. कुठल्या चित्रपटात त्या मराठी माणसाची वाणी संस्कृतमुळे शुध्ध होती तरी त्याचे हिंदी आणि इंग्रजी बोलणे मजेशीर होते असे दाखवले आहे. असली उदाहरणे देउन संस्कृतमुळे मराठी लोकांचे हिंदी-इंग्रजी बोलणे मजेशीर होते असे म्हणायचे आहे का तुम्हाला? यातून फारसी-अरबी नकोच असे म्हणणार्‍यांप्रमाणे तुमचाही सुर आता संस्कृत नकोच असा होउ लागलाय असे दिसते.

In reply to by आंबोळी

प्रियाली 29/05/2008 - 17:48
दिनांक (तारीख) मूल्य (किंमत) उपस्थित (हजर) वेतन (पगार) निर्बंध (कायदा) झरणी(फाउंटनपेन) मी केवळ काही वेगळी उदाहरणे दिली, मूळ उदाहरणे मटात आणि मिपावर आली आहेतच. माझ्या उदाहरणात वरील उदाहरणेही टाका कारण मी दिलेली उदाहरणे आणि वरील उदाहरणे ही मराठीतील प्रचलीत शब्द आहेत. तेव्हा ज्यांना मूर्ख म्हणालात :SS त्यांचे प्रेमी धावत येतीलच असे मानू. =)) (खरे म्हणजे नाही येणार कारण त्यांना आपला फोलपणा कळला आहे तेव्हा ते सध्या इकडची वाक्ये तिकडच्यांच्या नावावर खपवायच्या मागे आहेत.) आणि हो! मूळ लेख मटावरचा ना मग ती धुणी चालतात का भौ तुम्हाला की इथे तुमच्या मर्जीची धुणी धुवावी लागतात?
यातून फारसी-अरबी नकोच असे म्हणणार्‍यांप्रमाणे तुमचाही सुर आता संस्कृत नकोच असा होउ लागलाय असे दिसते.
अजिबात नाही. हास्यास्पद दावे जसे की संस्कृताची भरणा केल्याने आमची वाणी शुद्ध होते असे दावे करणार्‍यांवर ती टिप्पणी आहे, अर्थात ते तुम्हाला मानवेल असे वाटत नाही. उलट जेव्हा आपली नाणी खोटी ठरू लागतात तेव्हा मग इतरांवर संस्कृत द्वेष्टे असल्याचे, भट-बामनांना बोलणी लावल्याचे दावे केले जातात.

In reply to by प्रियाली

चेतन 29/05/2008 - 16:58
गेल्या एका प्रतिसादात मग सुचवा पाली आणि फार्सी शब्द असा प्रश्न विचारण्यात आला पण या भाषा तरी प्रचलीत आहेत का आणि नसल्यास जी भाषा प्रचलीत आहे तिची आठवण का नाही आली? हे म्हणजे राज ठाकरेंने.... ही दोन ओळींची बातमी सबसे तेजमध्ये दाखवण्यासारखं आहे सगळं खर सांगयचचं नाही बरं, हे संस्कृतचा आग्रह धरणारे कोण तर पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक, त्यांना इतर भाषांची ऍलर्जी का तेच कळत नाही. हाच प्रश्न तुम्हाला... संस्कृतची ऍलर्जी का? गेल्या एका प्रतिसादात मग सुचवा पाली आणि फार्सी शब्द असा प्रश्न विचारण्यात आला पण या भाषा तरी प्रचलीत आहेत का आणि नसल्यास जी भाषा प्रचलीत आहे तिची आठवण का नाही आली? संस्कृतला आपण प्रचलीत म्हणताय का? म्या कुटं संस्क्रुतला खाली दाकावतोय. ती तशीबी आम्च्या डुईवरुनच जातीय. फकस्त मृत भाषेच्या कुबड्या किती काळ वापरणार आपण त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे. ती खरी मराठी नाहीच. हे मात्र खरे... असो चुकभुल दयावीघ्यावी सावरकर आणि संस्कृतप्रेमी मराठी चेतन

In reply to by चेतन

प्रियाली 29/05/2008 - 17:11
हे म्हणजे राज ठाकरेंने.... ही दोन ओळींची बातमी सबसे तेजमध्ये दाखवण्यासारखं आहे सगळं खर सांगयचचं नाही
हे म्हणजे ओढलेली झापडे काढायची नाहीत हे आहे. एक तर आपण माझा प्रतिसाद वाचलेला नाही आणि वर असहमतीचा प्रतिसाद तयार ठेवून मोकळे. मला संस्कृतची अजिबात ऍलर्जी नाही..पण फक्त संस्कृतची नक्कीच आहे. संस्कृताचा मराठीवर प्रभाव कोणी नाकारत नाही.
संस्कृतला आपण प्रचलीत म्हणताय का?
हाहाहाहा!!!! नाही याला मी हास्यास्पद विधान म्हणते, माझा प्रतिसाद नीट वाचला असता तर कळले असते. हल्ली सुसंस्कृतांची भाषा इंग्रजी. संस्कृताचा काही संबंध नाही. म्हणूनच अभियांत्रिकीला = इंजिनिअरींग म्हटले.
त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की
भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे
. ती खरी मराठी नाहीच.
हे वाक्य माझे नाही. मी असे काही सांगणारे भाष्यही केलेले नाही. संस्कृतही ब्राह्मणांनी आपल्यापुरती मर्यादीत ठेवली होती असे काहीसे म्हटले आहे. तेव्हा हे वाक्य माझ्या उपप्रतिसादात घालून लिहिण्याचे प्रयोजन कळले नाही असे नाही, असला काहीतरी चावटपणा आपण कराल ही खात्रीही होतीच, तेव्हा चालू दे!

In reply to by प्रियाली

चेतन 29/05/2008 - 18:07
हे म्हणजे ओढलेली झापडे काढायची नाहीत हे आहे. एक तर आपण माझा प्रतिसाद वाचलेला नाही आणि वर असहमतीचा प्रतिसाद तयार ठेवून मोकळे हे म्हणजे ओढलेली झापडे काढायची नाहीत हे आहे १००%खरं फक्त कोणाबाबतं...... (क्षमस्व) म्हणूनच अभियांत्रिकीला = इंजिनिअरींग म्हटले मला वाटतं इंजिनिअरींगला अभियांत्रिकी हा प्रतिशब्द दिला होता.... त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे ती खरी मराठी नाहीच. हे वाक्य माझे नाही. हे मलाही माहीते तेव्हा हे वाक्य माझ्या उपप्रतिसादात घालून लिहिण्याचे प्रयोजन कळले नाही असे नाही, असला काहीतरी चावटपणा आपण कराल ही खात्रीही होतीच, तेव्हा चालू दे! तुमचे वाक्य नसले तरी भाव तोच होता (मी चुकीचं समजलो काय?) असो राग नसावा... क्षमोत्सुक चेतन (दुसरा शब्द आठवला नाही)

In reply to by प्रियाली

चेतन 29/05/2008 - 18:32
हा "अभिज्ञ " यांचा शेवटचा प्रतिसाद फारसी,:- पुर्झा-आलम्-गिरी मागधी:- आब्बीयात्तिणी (अभियांत्रिकी चा अप्-भ्रंश, जसे "आर्य "चे "आयरियाणं" किंवा "साधु"चे "साहु/शाहु" बनते तसेच. ) पाली:- सिप्पस्तथ्य स्वाहिली:- हुलुलो-ले-एंजि-रत्ते-पासो हे शब्द दिल्या बद्दल श्री मनोबा व प्रा.डॉ.दिलीप बिरुटे याना धन्यवाद. हे शब्द "कर्णाला" (कानाला) अवघड वाटतायत की अभियांत्रिकी अवघड वाटतोय? =)) धन्यवाद क्षमाशील प्रियाली ताई हे थोडेसे कुठुन तरी forward आलेले लढत मूर्ख कोठेही 'खुट्ट' काही | संताप यास येई | आंदोलनास जाई | तो लढत मूर्ख | पिळत मूर्ख तोंडी भिजे न तीळ | मारे अफाट पीळ | ऐकून 'दातखीळ' | तो पिळत मूर्ख| मूर्ख चावट (विशेषण चिकटवलेला) चेतन

In reply to by चेतन

प्रियाली 30/05/2008 - 03:46
आपल्याला कारण नसताना मूर्ख म्हटल्याबद्दल क्षमस्व! परंतु, मी न लिहिलेले शब्द दुसर्‍यांच्या प्रतिसादातून उचलून मला चिकटवण्याचा प्रकार पसंत नाही.
तुमचे वाक्य नसले तरी भाव तोच होता (मी चुकीचं समजलो काय?)
याला मी हो असे उत्तर देईन परंतु तुम्हाला पटावा असा अट्टहास नाही.

In reply to by प्रियाली

विकास 29/05/2008 - 20:32
मला संस्कृतची अजिबात ऍलर्जी नाही..पण फक्त संस्कृतची नक्कीच आहे. हे मी सतत वाचतोय तुमच्याकडून अजानूकर्णाकडून म्हणून हा प्रश्नः कृपया "फक्त संस्कृत" वापरा असे नक्की या चर्चांमधे कोण म्हणाले? संदर्भ मिळाले तर बरे वाटेल. वास्तवीक चर्चा सावरकरांच्या १२५ व्या जयंती निमित्त चालली होती. त्यात त्यांनी तयार केलेले प्रतिशब्द लिहीले. त्या माझ्या लिहीण्यात मी काही संस्क्रूतचा उल्लेख देखील केला नव्हता. (त्यांच्या हिंदूत्व आणि क्रांतिकार्याबद्दल बरेच बोलले जाते त्यामानाने भाषाशुद्धीबद्दल कमी बोलले जाते. म.टा. मधील या बातमीत सावरकरांनी निर्माण केलेल्या काही वापरातील मराठी शब्दांची यादी आहे ती स्वातंत्र्यवीरांना नम्र अभिवादन करत येथे देत आहे) त्यांनी संस्कृत लिहीले त्यांना तसे वाटले, त्यांना सुचले आणि तुम्हि वापरत असा अथवा नसा पण एक झरणीचा अपवाद सोडल्यास दिनांक, मूल्य, उपस्थित, वेतन, निर्बंध, हे शब्द आजही वापरात आहेत आणि मला नाही वाटत ते कोणी संस्कॄतच्या अभिमानाने वापरतात. पण मूळ विषय बाजूला जाऊन "मराठीचे अतोनात नुकसान झाले असे म्हणले गेले.." पुढे जेंव्हा "संस्कृत मधले शब्द असले तर काय बिघडले" असे काही जण म्हणायला लागले. तेंव्हा, त्यात नको इतका ओंकार नी म्हणल्याप्रमाणे हा विषय चघळायला सुरवात झाली आणि जणू काही हे सर्वजण फाक्त संस्कृतचेच शब्द वापरा असे म्हणतात अशी हवा केली गेली. त्यात परत "बहूजन समाज" वगैरे शब्द आणायचे. त्यातून नकळत जातीय चष्मे तयार होतात आणि ते चालू शकतात... असो. माझ्या पुरते बोलाल तर मी काही फक्त संस्कॄत असा कधी आग्रह धरलेला नाही पण त्याचा अथवा इतर भाषेतून मराठीत रूळलेल्या शब्दांना पण विरोध केलेला नाही. माझा विरोध असेलच तर कुठल्याही पद्धतीने जातीचे चष्मे वापरण्याला आहे. आपल्या देशाचा त्यामुळे आत्तापर्यंत झालेला विचका आपण पाहून त्यावरून या काळात पण काही शिकणार नसलो तर आपल्याला भारत म्हणून आणि जगात कुठेही असलात तरी भारतीय म्हणून काही भविष्य नाही. मुकी बिचारी कुणीही हाका अशी मेंढरेच आपण बनणार कधी राजकीय दास्याने तर कधी वैचारीक....म्हणून अस्ल्या चष्म्यांचा मला तिरस्कार येतो. नळाच्या पाण्यावर भांडल्यासारख्या या चर्चा चालू आहेत असे वाटायला लागले आहे. हे सांगण्याचे कारण इतकेच की हा सर्व गहजब (कुठल्या भाषेतला शब्द?) मी चालू केलेल्या लेखातून चालू झाला. माझ्या पुरता हा विषय मी बंद करतो.

In reply to by प्रियाली

विकास 29/05/2008 - 20:51
प्रश्न विचारून विषय बंद करताय यातच सगळं आलं. ह्यात पण आपण उत्तर दिले नाहीत यात पण सगळ आले का? :-( मी वाद घालण्यासाठी विषय बंद केला आहे. उत्तर मिळाले तर त्याला उत्तर देईन. अजून ही उत्तराची वाट बघत आहे.

In reply to by चेतन

विसोबा खेचर 29/05/2008 - 17:31
संस्कृतची ऍलर्जी का? कारण ती किचकट, कठीण व अत्यंत दुर्बोध भाषा आहे. शिवाय ती भाषा येणारे बहुतेक लोक आणि त्या भाषेचे पुरस्कर्ते स्वत:ला लैइ शाणे समजतात व सगळीकडी शाणपट्टी करत असतात. किंबहुना, ह्याच भिकारचोट लोकांमुळे मला तरी संस्कृत भाषेची ऍलर्जी आहे! :)

In reply to by विसोबा खेचर

प्रियाली 29/05/2008 - 17:37
त्या भाषेचे पुरस्कर्ते स्वत:ला लैइ शाणे समजतात व सगळीकडी शाणपट्टी करत असतात
मराठी संकेतस्थळाचे सरपंच या नात्याने त्यांचे काहीतरी करताय काय? त्यांचा चावटपणा पाहून किव येऊ लागली आहे. :))

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 29/05/2008 - 18:13
मराठी संकेतस्थळाचे सरपंच या नात्याने त्यांचे काहीतरी करताय काय? त्यांचा चावटपणा पाहून किव येऊ लागली आहे. अजून मिपावर आणिबाणी सुरू आहे त्यामुळे ह्या संदर्भात लवकरच एक वटहुकूम जारी केला जाईल! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

ऋषिकेश 29/05/2008 - 18:17
हे ऐकुन आता कसं मोकळं मोकळं वाटतय :) वाट पाहतोय तात्या! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by विसोबा खेचर

मन 29/05/2008 - 18:04
.... शिवाय ती भाषा येणारे बहुतेक लोक आणि त्या भाषेचे पुरस्कर्ते स्वत:ला लैइ शाणे समजतात व सगळीकडी शाणपट्टी करत असतात. किंबहुना, ह्याच भिकारचोट लोकांमुळे मला तरी संस्कृत भाषेची ऍलर्जी आहे! १००% सहमत. अहो ते लोक (समोरच्याला संस्कृत फारसे समजत नाही ह्याची खात्री झाली की )तसले उच्चार ऐकवुन समोरच्याला घाबरवुन टाकतात. आपलेच, असल्या विद्वानांना टरकलेले जन सामान्यांचे मन.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर 29/05/2008 - 21:07
किंबहुना, ह्याच भिकारचोट लोकांमुळे मला तरी संस्कृत भाषेची ऍलर्जी आहे!
ह्यातुन तुम्हाला त्या *** लोकांची ऍलर्जी पाहिजे संस्कृतची कशाला? संस्कृतच्या ऍलर्जीसाठी ती किचकट, कठीण व अत्यंत दुर्बोध भाषा आहे इतके पुरेसे आहे. शाणपट्टी करणार्‍या लोकांची लोकांची जगात ददात नाही पण म्हणून कशाकशाची ऍलर्जी लावून घेणार?

In reply to by प्रियाली

अट्टाहास, आग्रह आणि संस्कृतप्रेम..........सुरेख प्रतिसाद !!! (पाणिनीनंतर संस्कृतावर सोपस्कार करणार्‍या लोकांची यादी वाचायला आवडेल) खल्लास !!! :)

विजुभाऊ 29/05/2008 - 15:31
बायको सोडुन द्यायची? ते किमान या जन्मी तरी शक्य नाही. तिच्या बरोबर सात जन्माची नातीचरामी अशी शपथ घेतली आहे (बहुतेक हा तिच्या बरोबरचा सातवा जन्म असावा ( ह घ्या :) ) )

In reply to by विजुभाऊ

बहुतेक हा तिच्या बरोबरचा सातवा जन्म असावा ( ह घ्या ) काय वाट्टेल ते काय विजुभाऊ? गेला जन्म सातवा होता. हा बोनस जन्म आहे. (सात जन्म बायकोशी नीट वागल्या बद्दल.)

मुक्तसुनीत 29/05/2008 - 15:53
एक चांगला गोषवारा दिल्याबद्दल अजानुकर्णाचे अनेक आभार. एक सामान्य मराठी भाषिक , वाचक नि नागरिक म्हणून मला असे दिसते की, कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत लागू होणारे "अति सर्वत्र वर्जयेत्" हे सूत्र भाषेच्या बाबतीतही लागू पडतेच. भाषाशुद्धीकरणाच्या नावाखाली बोजड संस्कृत शब्द माथी मारणे हे जसे चुकीचे , तसेच ऊर्दु, फारसी, इंग्रजी, या पैकी कुठल्याही भाषेची शिरजोरी/प्राबल्य होऊ देणेही चुकीचेच. शेवटी भाषेच्या शुद्धीचा प्रश्न दुय्यम ठरतो. महत्त्वाचा प्रश्न हा की लोकशाही व्यवस्थेमधला जो महत्त्वाचा घटक - सामान्य जनता - त्यांना डोळ्यासमोर ठेवून भाषेची धोरणे अमलात यायला हवीत. गावाकडचा शेतकरी , इतर व्यावसायिक या लोकांना सरकारी कागदपत्रे भरायची असतील , शरी असो की ग्रामीण , अक्षरओळख असणार्‍या कुणाला सरकारी व्यवस्थेशी संपर्क साधायचा असेल तर सर्वप्रथम ते कामकाज मराठीमधे व्हायला हवे. नंतर महत्त्वाचे म्हणजे ती भाषा त्याना समजेल अशी सुलभ असायला हवी. बस्स. मग त्यात ऊर्दु, फारसी, इंग्रजी, संस्कृत या भाषेतले शब्द येवोत - न येवोत. एकदा लोकहिताबद्दलचे उद्दिष्ट स्पष्ट असेल तर धोरणे तशी अमलात येतील. नाहीतर मनॉपली, हितसंबंध जपण्याकरता , विशिष्ट गटाने चालवलेला अजेंडा भाषेच्या बाबतीत कार्यान्वित होत रहातो हे आताचे सत्य आहेच.

In reply to by मुक्तसुनीत

ती भाषा त्याना समजेल अशी सुलभ असायला हवी. ....एकदा लोकहिताबद्दलचे उद्दिष्ट स्पष्ट असेल तर धोरणे तशी अमलात येतील. नाहीतर मनॉपली, हितसंबंध जपण्याकरता , विशिष्ट गटाने चालवलेला अजेंडा भाषेच्या बाबतीत कार्यान्वित होत रहातो हे आताचे सत्य आहेच. .... आता हे वाक्य किती खेडूतांना समजेल? म्हणजे शासकिय वेगळी आणि अशासकिय वेगळी अशा दोन मराठी भाषा प्रत्येकाला आल्या पाहिजेत. शाळे पासूनच सर्वांना 'खेडवळ' भाषा शिकवावी. त्यात पुन्हा, कोकणातील खेडं वेगळं, विदर्भातील खेडं वेगळं आणि देशावरील खेडं वेगळं. कोळ्या-आगर्‍यांची मराठी वेगळी, बाल्यांची मराठी वेगळी, वसईच्या ख्रिश्चनांची मराठी वेगळी. शाळेपासून ह्या सर्व मराठी भाषा प्रत्येकाने शिकल्या पाहीजेत. त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे. ती खरी मराठी नाहीच.

In reply to by प्रभाकर पेठकर

limbutimbu 29/05/2008 - 16:31
ह ह पु वा झाली प्रभाकरपन्त! अचूक निशाणा! >>>>> त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे ग्यानबाची खरी मेख तिथच हे प्रभाकरपन्त! भाषा (शुद्ध वा अशुद्ध) हे केवळ निमित्त! आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

In reply to by प्रभाकर पेठकर

विकेड बनी 29/05/2008 - 16:36
त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे. ती खरी मराठी नाहीच.
जळतंय पण वळत नाही!!! =))

In reply to by प्रभाकर पेठकर

मुक्तसुनीत 29/05/2008 - 18:09
आता हे वाक्य किती खेडूतांना समजेल? मिसळपाववर लिहीलेले प्रत्येक वाक्य महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातल्या प्रत्येक खेडुताला समजावे असा तुमचा इशारा दिसतोय. इतके म्हणून तुम्ही "शासकीय" चुकलो , "शासकिय" असा शब्द वापरलातच. असो .

In reply to by मुक्तसुनीत

अक्षरओळख असणार्‍या कुणाला सरकारी व्यवस्थेशी संपर्क साधायचा असेल तर सर्वप्रथम ते कामकाज मराठीमधे व्हायला हवे. नंतर महत्त्वाचे म्हणजे ती भाषा त्याना समजेल अशी सुलभ असायला हवी. ह्या तुमच्याच मागणीनुसार सरकारी (शासकिय की शासकीय?) आणि मिपावरील भाषा वेगवेगळी असावी असे सूचित केले आहे. मला व्यक्तिशः मराठी भाषेत आजपर्यंत रुळलेल्या इतरभाषांतील शब्दांबद्दलही तिव्र आक्षेप नाही आणि संस्कृतातून आलेल्या शब्दाबद्दलही आक्षेप नाही. माझ्याकडून जमेल तेंव्हा जमेल तितके (मला समजणारे)शुद्ध मी लिहीतो/बोलतो. कधी 'मूड' नसला तर इतर भाषिक शब्दही वापरतो. पण तो माझा भाषिक स्वभाव नाही. हे म्हणजे रोज घरी 'सात्विक' जेवण जेवल्यावर कधी कधी कंटाळा येऊन बाहेर हॉटेलातील 'तामसी' जेवणही जेवतो. पण रोजच्या जीवनात 'सात्विक'तेचा आग्रह धरतो, पुरस्कार करतो. ही सर्व चर्चा मला तरी रुचली नाही. मुद्यांना मुद्यांनी उत्तरे देण्यापेक्षा चर्चा वैयक्तिक पातळीवर भरकटली. संबंधितांनी तशी भरकटवू दिली ह्याचे दु:ख आहे. इतके म्हणून तुम्ही "शासकीय" चुकलो , "शासकिय" असा शब्द वापरलातच. असो . माझे मराठी १००% शुद्ध आहे असा मी दावा कधीच केलेला नाही. मिपावर 'शुद्धते'चा बाऊ केला जात नाही, शुद्धीचिकित्सक मला सापडला नाही, त्यामुळे र्‍हस्व-दीर्घच्या चुका जशा माझ्या होतात तशा इतरांच्याही होतातच. पण त्यालाही मी आक्षेप घेतलेला नाही. ह्म्म! कोणी मुद्दामहून चुकीचे मराठी लिहून वाचकांच्या वेळेचा अपव्यय करीत असेल तर त्याला जरूर आक्षेप घेतला आहे. मिपावर शुद्धिचिकित्सक सुरू केला तर तो मी आनंदाने आवर्जून वापरेन. माझे लेखन र्‍हर्स्व-दीर्ध चुकांविरहीत असेल तर मला स्वतःलाच वाचायला आवडेल. स्वान्तसुखाय म्हणतात तसे. मुद्दाम जड-जड संस्कृत शब्द जोडून मराठीला पर्यायी शब्द बनविणारे एक गंमत म्हणून असे शब्द बनवित असतात. सर्वांनी ते वापरावेच असा आग्रह नसतो. जे संस्कृतोद्भव मराठी शब्द आहेत ते समजायला, वापरायला कठीण असतील तर कोणी कितीही जंग जंग पछाडले तरीही ते शब्द वापरात येणार नाहीत. 'शासकीय' भाषेत कॉरिडरला 'छन्न विभाग' असा शब्द आहे. 'लिफ्ट' ला 'उद्वाहक' असा शब्द आहे. कोण वापरतो? पण 'वेतन' हा समजायला, वापरायला सोपा शब्द असेल तर तो फक्त संस्कृतोद्भव शब्द आहे (अस मी वरील चर्चेतून अर्थ काढला आहे) म्हणून वापरायचा नाही का? माझ्या माहिती नुसार, 'पगार' हा शब्द 'आश्रीताला खर्चासाठी दिलेली रक्कम' अशा अर्थी आहे. आपण नोकर्‍या करून वेतन मिळवितो त्याला 'पगार' म्हणून स्वतःला आश्रीत घोषित करायचे का? आपण आश्रीत असतो का? त्या पेक्षा 'वेतन' शब्दात सन्मानही आहे. असो. भाषा विषयावर माझा अभ्यास तरी बराच उथळ आहे. त्यांमुळे भाषा शास्त्रातले मोठमोठ्या संशोधकांचे दाखले मी देऊ शकत नाही. ह्याहून जास्त वाद मी घालू शकणार नाही, माझी इच्छाही नाही. लाथाळ्यांपेक्षा चांगले विचार, चांगले साहित्य वाचायला मिळावे म्हणून मी मिपावर येतो. असेच चालणार असेल तर मिपा उघडून बसण्यापेक्षा दुसरे कांही महत्त्वाचे काम करणे मी पसंद करीन. धन्यवाद.

ऋषिकेश 29/05/2008 - 17:38
त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे. ती खरी मराठी नाहीच
:P हा हा हा हा :))) =)) -('मिसळ'लेला भट बामन) ऋषिकेश
भाषाशुद्धीकरण आणि जडजंबाल लेखन : मंगेश विट्ठल राजाध्यक्ष यांचे निवडक उतारे. मराठीतली भाषाशुद्धीकरणाची चळवळ या शतकाच्या चौथ्या दशकात सुरू झाली. काही काळ तिने आवाज केला. पुढे तो थंडावत गेला. दरम्यान या चळवळीला पुरस्कर्ते आणि अनुयायी लाभले ते संख्येने मर्यादितच होते. उच्च जात, आणि उच्च नसले तरी त्याच्या जवळपासचे शिक्षण, या दोन प्रमुख मर्यादा. सर्वसाधारण लोकात तिचे हसे झाले. शुद्धीकृत भाषेची विडंबने झाली. तिला अनुयायांपेक्षा पुरस्कर्तेच अधिक लाभले :) म्हणजे अशा शुद्धीकरणाचा तात्त्विक पुरस्कार करणारे. 'तशा' भाषेत आपले लेखन करणारे फार थोडे होते.

उत्तर शोधायचे आहे!

ॐकार ·

विसोबा खेचर 31/03/2008 - 02:32
१) आत्महत्या हा कोणत्याच समस्येवरचा तोडगा नाही. सहमत आहे! २) पण एकटा बलवान पुरुष बाकी ४९ पुरुष एकत्र आले तर त्यांच्याशी दोन हात करू शकणार नाही. हम्म! भिती रास्त आहे! ३) तिसर्‍या स्त्रीला तर ही समस्याच वाटत नाही. जे काही चालले आहे ते आलबेल आहे असे तिला तिचे अनुभव पटवून देत होते. अगदी बरोबर. मग तिसर्‍या स्त्रीचं चुकलं कुठे? तिने तिच्या अनुभवाप्रमाणे उत्तर दिलंन त्यात तिला त्या संताने नापास करण्यासारखं काय होतं? कदाचित, त्या वेश्येकडे जगाचा अनुभव त्या संतापेक्षाही अधिक असावा! तिने अधिक दुनिया पाहिली असावी, तिचं अनुभवचिश्व त्या संतापेक्षा अधिक वास्तव असावं असंच निदान आम्ही तरी म्हणू! असो.. :) ४) चौथ्या स्त्रीला मात्र आपले अज्ञान उमगले. या स्त्रीबद्दल काही अधिक माहिती मिळाली असती तर बरं झालं असतं! तिचं वय काय होतं? ती दिसायला कशी होती, वगैरे वगैरे! कदाचित, तो संत तिच्या रुपावर मोहीत झाला असेल आणि त्याने तिला शिष्य म्हणून पसंत केले असेल! शिवाय ती अज्ञानी आहे, अशी तिने स्वत:हूनच कबुली दिली होती, त्यामुळे तिला सगळ्या गोष्टी अगदी पहिल्यापासून शिकवणे अधिक सोयिस्कर असाही विचार त्या संताने केला असेल! असो, परंतु तिच्या वयाबद्दल आणि रुपाबद्दल पुरेसा विदा उपलब्ध नसल्यामुळे तूर्तास तरी आम्ही आमचं मत राखीव ठेवत आहोत! :) --संत तात्याबा महाराज.

मदनबाण 31/03/2008 - 07:16
१) आत्महत्या हा कोणत्याच समस्येवरचा तोडगा नाही. खरच आत्महत्या हा कोणत्याच समस्येवरचा तोडगा होउच शकत नाही. आजच्या तरुण पिढी मधे मात्र आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे असे दिसुन येते, सामुहिक आत्महत्येचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे. (अख्खे कुटुंब आत्महत्या करते किंवा त्यांचा कुटुंबप्रमुख त्यांना मारुन स्वतः ला संपवतो) आत्महत्या ही आजच्या काळातील भिषण समस्या आहे. आत्महत्या हे कुठल्या ही समस्येचे उत्तर नसुन ,तो फक्त पळपुटेपणा आहे असे मला वाटते. २)ज्याला आपले अज्ञान उमगते त्यालाच ज्ञानाचा मार्ग दाखवता येतो. अगदी सहमत..... (उत्तराच्या शोधात) मदनबाण

पहिल्या तिघींनाही काही तरी ज्ञान होते म्हणून तो सूफी संत त्यांना परत पाठवून देतो. चौथी म्हणते. 'ह्याबाबतीत मी अज्ञानी आहे.' ह्या विधानातून, तिच्या जवळही 'बाकी ज्ञान आहे', असा ती इन्डायरेक्ट दावा करते आहे. तरीही तो सूफी संत तिला आपली (?) शिष्या म्हणून पत्करतो. म्हणजेच 'ह्याबाबतीतले' ज्ञान तिला मिळवून देण्यासाठीच (फक्त) तो तिला निवडतो असे 'वरकरणी' तरी दिसते आहे.

विसोबा खेचर 31/03/2008 - 02:32
१) आत्महत्या हा कोणत्याच समस्येवरचा तोडगा नाही. सहमत आहे! २) पण एकटा बलवान पुरुष बाकी ४९ पुरुष एकत्र आले तर त्यांच्याशी दोन हात करू शकणार नाही. हम्म! भिती रास्त आहे! ३) तिसर्‍या स्त्रीला तर ही समस्याच वाटत नाही. जे काही चालले आहे ते आलबेल आहे असे तिला तिचे अनुभव पटवून देत होते. अगदी बरोबर. मग तिसर्‍या स्त्रीचं चुकलं कुठे? तिने तिच्या अनुभवाप्रमाणे उत्तर दिलंन त्यात तिला त्या संताने नापास करण्यासारखं काय होतं? कदाचित, त्या वेश्येकडे जगाचा अनुभव त्या संतापेक्षाही अधिक असावा! तिने अधिक दुनिया पाहिली असावी, तिचं अनुभवचिश्व त्या संतापेक्षा अधिक वास्तव असावं असंच निदान आम्ही तरी म्हणू! असो.. :) ४) चौथ्या स्त्रीला मात्र आपले अज्ञान उमगले. या स्त्रीबद्दल काही अधिक माहिती मिळाली असती तर बरं झालं असतं! तिचं वय काय होतं? ती दिसायला कशी होती, वगैरे वगैरे! कदाचित, तो संत तिच्या रुपावर मोहीत झाला असेल आणि त्याने तिला शिष्य म्हणून पसंत केले असेल! शिवाय ती अज्ञानी आहे, अशी तिने स्वत:हूनच कबुली दिली होती, त्यामुळे तिला सगळ्या गोष्टी अगदी पहिल्यापासून शिकवणे अधिक सोयिस्कर असाही विचार त्या संताने केला असेल! असो, परंतु तिच्या वयाबद्दल आणि रुपाबद्दल पुरेसा विदा उपलब्ध नसल्यामुळे तूर्तास तरी आम्ही आमचं मत राखीव ठेवत आहोत! :) --संत तात्याबा महाराज.

मदनबाण 31/03/2008 - 07:16
१) आत्महत्या हा कोणत्याच समस्येवरचा तोडगा नाही. खरच आत्महत्या हा कोणत्याच समस्येवरचा तोडगा होउच शकत नाही. आजच्या तरुण पिढी मधे मात्र आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे असे दिसुन येते, सामुहिक आत्महत्येचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे. (अख्खे कुटुंब आत्महत्या करते किंवा त्यांचा कुटुंबप्रमुख त्यांना मारुन स्वतः ला संपवतो) आत्महत्या ही आजच्या काळातील भिषण समस्या आहे. आत्महत्या हे कुठल्या ही समस्येचे उत्तर नसुन ,तो फक्त पळपुटेपणा आहे असे मला वाटते. २)ज्याला आपले अज्ञान उमगते त्यालाच ज्ञानाचा मार्ग दाखवता येतो. अगदी सहमत..... (उत्तराच्या शोधात) मदनबाण

पहिल्या तिघींनाही काही तरी ज्ञान होते म्हणून तो सूफी संत त्यांना परत पाठवून देतो. चौथी म्हणते. 'ह्याबाबतीत मी अज्ञानी आहे.' ह्या विधानातून, तिच्या जवळही 'बाकी ज्ञान आहे', असा ती इन्डायरेक्ट दावा करते आहे. तरीही तो सूफी संत तिला आपली (?) शिष्या म्हणून पत्करतो. म्हणजेच 'ह्याबाबतीतले' ज्ञान तिला मिळवून देण्यासाठीच (फक्त) तो तिला निवडतो असे 'वरकरणी' तरी दिसते आहे.
ओशो रजनिश यांच्या संत कबीरांवरील प्रवचनांचे भाषांतर वाचण्याचा योग आला. त्यात ओशोंनी पुढील दाखला दिला आहे - एकदा चार बायका एक प्रसिद्ध सूफी संताकडे ज्ञानप्राप्तीकराता जातात आणि त्याने गुरू बनावे अशी विनवणी करतात. त्यांना त्याच्याकडून ज्ञान म्हणजे काय हे समजून घ्याअय्चे असते. परंतु सूफी संत मात्र तयार होत नाही. त्या बायका तश्याच दाराशी भुकेल्या तहानलेल्या बसून राहतात. अखेर त्याला त्यांची दया येते. तो त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवतो. परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍या स्त्रीला शिष्या करून घेण्यास तो तयार होतो.

विडंबनाच्या चर्चेवर विडंबन... मद्यविरहित

तळीराम ·

सर्किट 28/03/2008 - 22:27
विचार चांगले. पण, १. मूळ कवितेचे नाव द्यायला हवे होते: स्वरगंगेच्या काठावरती २. मुखड्यातच खडे लागतात. पुढील विडंबनांस शुभेच्छा. - सर्किट रामुभय्या दाते

विसोबा खेचर 29/03/2008 - 10:18
घाला बंदी ! नको विडंबन मद्याचे तर नकोच चिंतन मिसळ खाऊ या कांद्यावाचून सुमारकेशव पाठ फिरवता, झोप उडे आजला मस्त लिहिलं आहेस रे तळीरामा... (सुधाकर) तात्या.

सर्किट 28/03/2008 - 22:27
विचार चांगले. पण, १. मूळ कवितेचे नाव द्यायला हवे होते: स्वरगंगेच्या काठावरती २. मुखड्यातच खडे लागतात. पुढील विडंबनांस शुभेच्छा. - सर्किट रामुभय्या दाते

विसोबा खेचर 29/03/2008 - 10:18
घाला बंदी ! नको विडंबन मद्याचे तर नकोच चिंतन मिसळ खाऊ या कांद्यावाचून सुमारकेशव पाठ फिरवता, झोप उडे आजला मस्त लिहिलं आहेस रे तळीरामा... (सुधाकर) तात्या.
मिसळपावच्या कट्ट्यावरती विडंबन दिले तू मला टोपणनावे `तूटून' पडलो ओळखले का मला चतुरंग मी, मी प्राजू ती सुशील, लाडू, खेचर येती नाव भिन्न परी एकच यु(क्)ती मतामतांचा पूर तेधवा कट्ट्यावर पातला घाला बंदी ! नको विडंबन मद्याचे तर नकोच चिंतन मिसळ खाऊ या कांद्यावाचून सुमारकेशव पाठ फिरवता, झोप उडे आजला