मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ................?भाग - ८

जयंत कुलकर्णी ·

अरुण मनोहर 06/07/2010 - 02:49
एक खूप माहितीपूर्ण आणि अप्रतिम लेखमालीका दिल्यासाठी जयंतरावांचे अभिनंदन. असेच वेगळ्या विषयांचे अभ्यासपूर्ण लेखन आणखी येऊ द्या.

In reply to by अरुण मनोहर

युयुत्सु 06/07/2010 - 08:08
+१ युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

शिल्पा ब 06/07/2010 - 07:13
थोडक्यात काय तर इच्छाशक्ती...आणि क्षेत्र ज्याला म्हंटले आहे ते इंग्रजीत ऑरा म्हणतात ते असावे... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

मीनल 06/07/2010 - 07:25
ते योगायोगाच्या पलिकडे `दडवलेले` आहे त्याचा शोध मानव सारखाच घेत असतो. मीनल. http://myurmee.blogspot.com/

फोन उचलायच्या अगोदर आपल्याला उगाचच असे वाटते की हा फोन अमुक अमुक व्यक्तिचाच असेल आणि तो त्याचाच असतो.
कालच मोबाईल वर फोन घेतला व तो चुलतभावाचाच असणार असे वाटले व नेमके तसेच घडले. फोन येण्याची शक्यता होती. पण ती तीनचार दिवसात कधीतरी. योगायोगाची गंमत वाटली. असे योगायोग अनेकांच्या वाट्याला येतात. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

पहिले सहाएक भाग शास्त्रीय माहिती अतिशय सोप्या भाषेत देणारी सुंदर लेखमाला अशी गूढ होत चाललेली, 'चित्त म्हणजे मेंदूचा ऑरा' वगैरेसारखी विधानं करायला लागली हे पाहून वाईट वाटलं. विज्ञानाच्या कक्षेबाहेरच्या प्रयत्नांचा हा केवळ आढावा असेल अशी आशा करतो. -६० फॅरनहीट पर्यंत संपूर्ण शरीर गोठवून पुन्हा जिवंत करता येतं हे अविश्वसनीय वाटतं. यासंबंधी अजून वाचायला आवडेल.

In reply to by राजेश घासकडवी

या शास्त्राच्या कक्षेत आणि कक्षेच्या बाहेर जे काही चाललेय त्याचा हा लेख म्हणजे आढावा आहे. यात उल्लेख केलेल्या ज्या काही बाबी आहेत त्या संधर्भात नेट्वर शोधले तर सगळी माहीती उपलब्ध आहे. या बाबतीत १०० फुले उमलू द्या हेच धोरण योग्य आहे. असे माझे मत आहे...... जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

बट्ट्याबोळ 07/07/2010 - 02:08
छान !! जयंतकाका ... फारच सुरेख लेखमाला आहे ... एका दिवसात सगळे लेख वाचले. काका, पुण्यातल्या प.वि.वर्तकांनी दुरवरच्या स्थानाचे वर्णन करण्याचे प्रयोग केले आहेत. ते त्यांच्या दाव्यांना वैज्ञानिक स्पष्टीकरणे देतात. "पतंजली योग- विज्ञाननिष्ठ निरुपण" या पुस्तकात अधिक माहीती मिळेल. तुमची त्यांच्या प्रयोगांवर प्रतिक्रिया वाचायला अवडेल. बट्ट्या!!

अरुण मनोहर 06/07/2010 - 02:49
एक खूप माहितीपूर्ण आणि अप्रतिम लेखमालीका दिल्यासाठी जयंतरावांचे अभिनंदन. असेच वेगळ्या विषयांचे अभ्यासपूर्ण लेखन आणखी येऊ द्या.

In reply to by अरुण मनोहर

युयुत्सु 06/07/2010 - 08:08
+१ युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

शिल्पा ब 06/07/2010 - 07:13
थोडक्यात काय तर इच्छाशक्ती...आणि क्षेत्र ज्याला म्हंटले आहे ते इंग्रजीत ऑरा म्हणतात ते असावे... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

मीनल 06/07/2010 - 07:25
ते योगायोगाच्या पलिकडे `दडवलेले` आहे त्याचा शोध मानव सारखाच घेत असतो. मीनल. http://myurmee.blogspot.com/

फोन उचलायच्या अगोदर आपल्याला उगाचच असे वाटते की हा फोन अमुक अमुक व्यक्तिचाच असेल आणि तो त्याचाच असतो.
कालच मोबाईल वर फोन घेतला व तो चुलतभावाचाच असणार असे वाटले व नेमके तसेच घडले. फोन येण्याची शक्यता होती. पण ती तीनचार दिवसात कधीतरी. योगायोगाची गंमत वाटली. असे योगायोग अनेकांच्या वाट्याला येतात. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

पहिले सहाएक भाग शास्त्रीय माहिती अतिशय सोप्या भाषेत देणारी सुंदर लेखमाला अशी गूढ होत चाललेली, 'चित्त म्हणजे मेंदूचा ऑरा' वगैरेसारखी विधानं करायला लागली हे पाहून वाईट वाटलं. विज्ञानाच्या कक्षेबाहेरच्या प्रयत्नांचा हा केवळ आढावा असेल अशी आशा करतो. -६० फॅरनहीट पर्यंत संपूर्ण शरीर गोठवून पुन्हा जिवंत करता येतं हे अविश्वसनीय वाटतं. यासंबंधी अजून वाचायला आवडेल.

In reply to by राजेश घासकडवी

या शास्त्राच्या कक्षेत आणि कक्षेच्या बाहेर जे काही चाललेय त्याचा हा लेख म्हणजे आढावा आहे. यात उल्लेख केलेल्या ज्या काही बाबी आहेत त्या संधर्भात नेट्वर शोधले तर सगळी माहीती उपलब्ध आहे. या बाबतीत १०० फुले उमलू द्या हेच धोरण योग्य आहे. असे माझे मत आहे...... जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

बट्ट्याबोळ 07/07/2010 - 02:08
छान !! जयंतकाका ... फारच सुरेख लेखमाला आहे ... एका दिवसात सगळे लेख वाचले. काका, पुण्यातल्या प.वि.वर्तकांनी दुरवरच्या स्थानाचे वर्णन करण्याचे प्रयोग केले आहेत. ते त्यांच्या दाव्यांना वैज्ञानिक स्पष्टीकरणे देतात. "पतंजली योग- विज्ञाननिष्ठ निरुपण" या पुस्तकात अधिक माहीती मिळेल. तुमची त्यांच्या प्रयोगांवर प्रतिक्रिया वाचायला अवडेल. बट्ट्या!!
3

परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ................?भाग - ७

जयंत कुलकर्णी ·

Manoj Katwe 04/07/2010 - 17:07
खुप अवघड आहे हो हे सर्व समजुन घ्यायला. सोप्या भाषेत माहिती देत आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद !! मी खरंच ह्या सगळ्या बाबतींत खुप अज्ञानी आहे. फक्त एकच छोटी शंका, मेंदू कोण तयार करतो ? एक मेंदुच जर का दूसरा मेंदू तयार करत असेल (गर्भावस्थेत) तर मग पहिला मेंदू कोणी तयार केला ?

In reply to by Manoj Katwe

मेंदू कोण तयार करतो ? एक मेंदुच जर का दूसरा मेंदू तयार करत असेल (गर्भावस्थेत) तर मग पहिला मेंदू कोणी तयार केला ?
या प्रश्नाचं उत्तर देणं तितकंसं कठीण नाही. आपण समजा सध्याच्या एखाद्या व्यक्तीच्या मेंदूचा फोटो घेतला, तिच्या आईच्या मेंदूचा फोटो घेतला, तिच्या आईच्या... असं करत कोट्यवधी पिढ्या मागे गेलं तर आपल्याला मेंदूची क्लिष्टता कमी कमी होत जाताना दिसेल. एक वेळी फक्त काही संदेशवाहक पेशी दिसतील... तिथपर्यंत पोचायच्या किती तरी आधी तुम्ही त्याला 'मेंदू' म्हणायचं थांबवाल. त्याहीपाठी गेलं तर बिनमेंदूचे, व त्याही पाठी बिनपेशींचे 'जीव' दिसतील. पण मेंदूप्रमाणेच तिथपर्यंत पोचायच्या किती तरी आधी तुम्ही त्याला 'जीव' म्हणायचं थांबवाल. हे उत्क्रांतीने दिलेलं उत्तर आहे.

तिमा 05/07/2010 - 13:23
हा लेख वाचल्यावर मला माझा एक अनुभव आठवला. मी प्रतिज्ञेवर सांगू शकतो की त्यात कसलीही अतिशयोक्ति नाही. शिक्षणासाठी पुण्यात असताना मी जवळच्या सपा कॉलेजच्या तलावावर पोहण्यास जात असे. एक दिवस मी पोहत असताना एका नवशिक्या मुलाने एकदम खोल भागात उडी मारली. त्याला पोहता नीट येत नसावे, कारण तो गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी मी त्याच्या जवळ गेलो. तर त्याने मला पुढून गच्च मिठी मारली. मला हातपाय हलवता येईना. मगरमिठी म्हणजे काय याचा साक्षात अनुभव आला. आम्ही दोघेही तळाला पोचलो. मी जीवाच्या आकांताने पायाने तळाला लाथ मारुन वर आलो व तसे करताना दोन्ही हातानी त्या मुलाची मिठी सोडवली. वर येताक्षणीच कोणीतरी त्या मुलाला हात दिला आणि मरणाच्या दाढेतून सुटलो. तर सांगायचा मुद्दा हा की, जेंव्हा आपण मरणार असे मला वाटले तेंव्हा मला लहानपणापासून ते त्या वयापर्यंतचा प्रवास, एखादा सिनेमा पहावा तसा अत्यंत फास्ट स्पीडने दिसला. हा एक अदभूत अनुभव होता. तो इतका हादरवून टाकणारा होता की इतक्या वर्षांनंतरही जसाच्या तसा लक्षांत आहे. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

In reply to by तिमा

आपल्या अनुभवावर विश्वास ठेवावाच लागेल. या अपघातात प्राणवायूची कमतरता तर सिध्द्च आहे. जेव्हा मेंदूचा प्राणवायूचा पुरवठा बंद होत आला, तेव्हा त्याने सर्व मेमरी स्कॅन केली, या वर काही मार्ग सापडतोय का, किंवा अशी घटना किंवा अशा घटनेबद्दल काही माहीती सापडतेय का हे बघायला. पण खरा प्रश्न आहे, जर मेंदू ही मेमरी असेल तर स्कॅन कोनी केली ? तेच चित्त का ? तसे असेल तर अनेक प्रश्न निर्माण होतात...... हा माझा अंदाज आहे. तो बहुदा चुकिचा असण्याची शक्यताच जास्त असणार. माझ्या या लेखनप्रपंचाचा उद्देश सफल होतो आहे असेच म्हणावे लागेल. जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

In reply to by तिमा

गामा पैलवान 08/04/2016 - 00:46
तिमा, तुमचा अनुभव निश्चितच भीतीदायक आहे. मी जेव्हा मारायला टेकलो होतो तेव्हा मात्र तुमच्यासारखा अनुभव आला नाही. हृदयविकाराचा जोरदार झटका आला होता. आपण हा देह सोडून दुसरीकडे जाणार असं वाटंत होतं. त्यामुळे प्राण देहात धरून ठेवायची म्हणजेच जीव वाचवायची धडपड चालली होती. पण सगळी आंतरिक होती. बाह्य लक्षणं फारशी नव्हती. फक्त चेहरा फिक्का पडला होता. शेवटी सगळे प्रयत्न सोडून द्यायचं ठरवलं. पण तशी वेळ आलीच नाही. आ.न., -गा.पै.

Manoj Katwe 04/07/2010 - 17:07
खुप अवघड आहे हो हे सर्व समजुन घ्यायला. सोप्या भाषेत माहिती देत आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद !! मी खरंच ह्या सगळ्या बाबतींत खुप अज्ञानी आहे. फक्त एकच छोटी शंका, मेंदू कोण तयार करतो ? एक मेंदुच जर का दूसरा मेंदू तयार करत असेल (गर्भावस्थेत) तर मग पहिला मेंदू कोणी तयार केला ?

In reply to by Manoj Katwe

मेंदू कोण तयार करतो ? एक मेंदुच जर का दूसरा मेंदू तयार करत असेल (गर्भावस्थेत) तर मग पहिला मेंदू कोणी तयार केला ?
या प्रश्नाचं उत्तर देणं तितकंसं कठीण नाही. आपण समजा सध्याच्या एखाद्या व्यक्तीच्या मेंदूचा फोटो घेतला, तिच्या आईच्या मेंदूचा फोटो घेतला, तिच्या आईच्या... असं करत कोट्यवधी पिढ्या मागे गेलं तर आपल्याला मेंदूची क्लिष्टता कमी कमी होत जाताना दिसेल. एक वेळी फक्त काही संदेशवाहक पेशी दिसतील... तिथपर्यंत पोचायच्या किती तरी आधी तुम्ही त्याला 'मेंदू' म्हणायचं थांबवाल. त्याहीपाठी गेलं तर बिनमेंदूचे, व त्याही पाठी बिनपेशींचे 'जीव' दिसतील. पण मेंदूप्रमाणेच तिथपर्यंत पोचायच्या किती तरी आधी तुम्ही त्याला 'जीव' म्हणायचं थांबवाल. हे उत्क्रांतीने दिलेलं उत्तर आहे.

तिमा 05/07/2010 - 13:23
हा लेख वाचल्यावर मला माझा एक अनुभव आठवला. मी प्रतिज्ञेवर सांगू शकतो की त्यात कसलीही अतिशयोक्ति नाही. शिक्षणासाठी पुण्यात असताना मी जवळच्या सपा कॉलेजच्या तलावावर पोहण्यास जात असे. एक दिवस मी पोहत असताना एका नवशिक्या मुलाने एकदम खोल भागात उडी मारली. त्याला पोहता नीट येत नसावे, कारण तो गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी मी त्याच्या जवळ गेलो. तर त्याने मला पुढून गच्च मिठी मारली. मला हातपाय हलवता येईना. मगरमिठी म्हणजे काय याचा साक्षात अनुभव आला. आम्ही दोघेही तळाला पोचलो. मी जीवाच्या आकांताने पायाने तळाला लाथ मारुन वर आलो व तसे करताना दोन्ही हातानी त्या मुलाची मिठी सोडवली. वर येताक्षणीच कोणीतरी त्या मुलाला हात दिला आणि मरणाच्या दाढेतून सुटलो. तर सांगायचा मुद्दा हा की, जेंव्हा आपण मरणार असे मला वाटले तेंव्हा मला लहानपणापासून ते त्या वयापर्यंतचा प्रवास, एखादा सिनेमा पहावा तसा अत्यंत फास्ट स्पीडने दिसला. हा एक अदभूत अनुभव होता. तो इतका हादरवून टाकणारा होता की इतक्या वर्षांनंतरही जसाच्या तसा लक्षांत आहे. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

In reply to by तिमा

आपल्या अनुभवावर विश्वास ठेवावाच लागेल. या अपघातात प्राणवायूची कमतरता तर सिध्द्च आहे. जेव्हा मेंदूचा प्राणवायूचा पुरवठा बंद होत आला, तेव्हा त्याने सर्व मेमरी स्कॅन केली, या वर काही मार्ग सापडतोय का, किंवा अशी घटना किंवा अशा घटनेबद्दल काही माहीती सापडतेय का हे बघायला. पण खरा प्रश्न आहे, जर मेंदू ही मेमरी असेल तर स्कॅन कोनी केली ? तेच चित्त का ? तसे असेल तर अनेक प्रश्न निर्माण होतात...... हा माझा अंदाज आहे. तो बहुदा चुकिचा असण्याची शक्यताच जास्त असणार. माझ्या या लेखनप्रपंचाचा उद्देश सफल होतो आहे असेच म्हणावे लागेल. जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

In reply to by तिमा

गामा पैलवान 08/04/2016 - 00:46
तिमा, तुमचा अनुभव निश्चितच भीतीदायक आहे. मी जेव्हा मारायला टेकलो होतो तेव्हा मात्र तुमच्यासारखा अनुभव आला नाही. हृदयविकाराचा जोरदार झटका आला होता. आपण हा देह सोडून दुसरीकडे जाणार असं वाटंत होतं. त्यामुळे प्राण देहात धरून ठेवायची म्हणजेच जीव वाचवायची धडपड चालली होती. पण सगळी आंतरिक होती. बाह्य लक्षणं फारशी नव्हती. फक्त चेहरा फिक्का पडला होता. शेवटी सगळे प्रयत्न सोडून द्यायचं ठरवलं. पण तशी वेळ आलीच नाही. आ.न., -गा.पै.
3

नको तेव्हा, नको तिथे, नेमके नको तेच...

निमिष सोनार ·

योगी९०० 30/05/2010 - 23:44
आणखी काही.. १) जेव्हा तुमचे किंवा घरातल्या कोणाचे लग्नाचे बघत असले तर..जेव्हा जेव्हा भेट होईल तेव्हा तेव्हा असे लोक सर्वांसमोर प्रश्न विचारतात.."काय मग ठरले का..?" किंवा.. " परवा तो मुलगा/मुलगी पहायला आले होते ना..काय झाले त्याचे..?" २) परदेशात निघालो किंवा कधी फोन केला तर पहिला प्रश्न "कधी येणार?" ..किंवा.."अजून किती दिवस आहात तिकडे?" ३) एखाद नोकरी बघत असेल तर.."लागली का नोकरी"..किंवा "start किती आहे..? इतकाच..? आमच्या बाबूला मात्र एवढा start मिळाला". खादाडमाऊ

टारझन 31/05/2010 - 00:04
(७) पायी चालणार्‍यांवर सतत कर्णकर्कश भोंगा (हॉर्न) वाजवने ही अशा प्रकारच्या काही बाईकस्वार लोकांची चीड आणणारी सवय. हा हा हा .. बाकी परवा मी बाईक वर चाललो होतो , एक चोंग्या "फुटपाथ" सोडुन "रोडवरुन" चालला होता, त्याला कर्णकर्कष्य हॉर्ण देऊन देखील तो बाजुला हालला नाही, त्याला म्हंटलं , "काय गाव्वालं , आज इकडं कुटं मार्णींग वाकला ?" :) असो , लेख ओके ओके !!

In reply to by टारझन

शिल्पा ब 31/05/2010 - 00:16
काय टार्झनराव, मंग कंची बाईक हाय तुम्चाकड? साधी का आटो इस्टार्ट वाली? इरजानाची येजन्सी घ्यात्लेली सिल्पा *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by शिल्पा ब

टारझन 31/05/2010 - 00:38
आमच्या गाडी ला किकंच नाय ;) फक्त बटान मारुन स्टार्ट व्हती :) ही आमची यामा , हिच्यावर आमचा शामा पेक्षा बी जास्ती जीव :)

In reply to by टारझन

Manoj Katwe 31/05/2010 - 07:33
कितीला घेतली ? हि काय एवढी चांगली नाहीये, आमच्याकडे ह्या पेक्षा चांगली आहे. आम्ही जरा standard वापरतो आमच्या गाडीला kick आणि button दोन्ही हाय आणि गरज पडली तर ढकलून सुद्धा start व्हतेया

In reply to by टारझन

रेवती 31/05/2010 - 19:09
अर्रर्र! टार्‍या, हा रंग आहे कारे तुझ्या यामाचा? यापेक्षा तो दुसरा रंग बरा आहे रे!;) रेवती

In reply to by रेवती

टारझन 04/06/2010 - 20:51
यापेक्षा तो दुसरा रंग बरा आहे रे!
हॅहॅहॅ ... कोणत्या "रंगा" बद्दल म्हणालात ? :) असो ... च्यायला आम्ही आमच्या गाडीचा रंग लाल असुन काही बोलत नाही , वर कोण तो "आमचीच लाल" म्हणतोय ? फाडा त्याची ....... पावती हो .. हेल्मेट नाही .. डायरेक्ट कवटी आहे =)) -(यामा) दरोज धावते

In reply to by टारझन

छोटा डॉन 31/05/2010 - 00:42
खुलासा : तुम्ही बाईक पुण्यात चालवत होतात असे (सोईस्कर) गृहीत धरतो. >>.. बाकी परवा मी बाईक वर चाललो होतो , एक चोंग्या "फुटपाथ" सोडुन "रोडवरुन" चालला होता, त्याला कर्णकर्कष्य हॉर्ण देऊन देखील तो बाजुला हालला नाही, त्याचे १००% बरोबर आहे, काय चुक आहे त्याची ? एक तर त्तुम्ही फुटपाथ सोडुन रस्त्यावर बाईक चालवताच का ? शिवाय त्याने तुमच्या गाडीचा हॉर्न ऐकुन बाजुला का व्हावे ? हॉर्न तुमच्या गाडीचा, वाजवणारे तुम्ही, मग त्याने का बाजुला व्हावे ? हे न पटणारे आहे, असो. ------ (रामशात्री) छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by छोटा डॉन

टारझन 31/05/2010 - 00:50
आगायायाया .... =)) =)) =)) =)) डाण्या , सहि चुकली लेका फक्त ... बाकी समदं आंक्षी बराबर हाय .. ते (पादचारी) छोटा डॉण असे हवे. :) -(बायका* प्रेमी) टारझन * बाईक चे अनेकवचन आहे ते.

In reply to by छोटा डॉन

शास्त्रीबुवांशी सहमत आहे. रस्त्यावर पहिला हक्क हा पदचार्‍याचाच असतो. *'टारझन तुम्हारा चुक्याच' असा लेख लिहावा काय ?* ©º°¨¨°º© टारा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by छोटा डॉन

रेवती 31/05/2010 - 19:10
हीहीही! बरोबर म्हणताहेत डॉनसाहेब!;) परवाच पुण्यात एक बाई आणि बाईकवाला भस्स्कन् जवळ येऊन थांबला. आता 'रामनाम' घेण्याची वेळ आली असे वाटल्याने मी पटकन् डोळे मिटले तर हा पठ्ठ्या हसायला लागला. आता वाटते, का म्हणून त्याने तरी बाईक हळू चालवावी?;) रेवती

Pain 31/05/2010 - 00:16
१, ४,५ फारसे आक्षेपार्ह नाहीत. (७) पायी चालणार्‍यांवर सतत कर्णकर्कश भोंगा (हॉर्न) वाजवने ही अशा प्रकारच्या काही बाईकस्वार लोकांची चीड आणणारी सवय पादचारीही काही कमी नसतात. बागेत फिरल्याप्रमाणे रस्त्यावर फिरणे, मनात येइल तेव्हा रस्ता क्रॉस करणे (डावी-उजवीकडे न पहाता), हिरवा सिग्नल मिळाल्यावर पुढे टपकणे वगैरे वगैरे. (९) सिनेमाला जातांना "बघू नका, भंगार सिनेमा आहे" असे सांगतात आणि जाणार्‍याच्या आनंदावर विरजण पाडून त्या व्यक्तीच्या मुड ओफ करू त्याचे दही करतात. तुमचे पैसे वाचले ना ! पुढच्यास ठेच, मागचा शहाणा !! तसेही हल्लीचे हिंदी सिनेमे फार बकवास असतात्...

छोटा डॉन 31/05/2010 - 00:38
काही मुद्दे पटतील असे वाटले. बाय द वे, बर्‍याच वेळा ह्या गोष्टी सापेक्ष असतात. असो. >>वरातीत मुदाम रस्ता अडवून नाचणे, रस्ता मोकळा न करने. -१, १००% असहमत ... आम्हाला असे वरातीत रस्त्यावर नाचायला लै आवडते. त्यात एक वेगळीच मज्जा आहे हो,एकदा अनुभव तर घेऊन पहा ;) बाकी आम्हाला नेहमीच खटकणारा प्रश्न "काय साहेब, आज आमच्या गरिबाच्या मिपा/मीम वर कसे ? " ;) बाकी सविस्तर नंतर :) ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by कुंदन

II विकास II 01/06/2010 - 19:09
आम्हाला नेहमीच खटकणारा प्रश्न "काय साहेब, मिळाले का पैसे परत?" == सध्या आम्हालाही हाच प्रश्न विचारतात. असतात, नशीबचे भोग. काय करायचे !!!

पांथस्थ 31/05/2010 - 10:03
(८) तोंडाला रुमाल/हात न लावता सार्वजनिक थुंकणे, शिंकणे; वरातीत मुदाम रस्ता अडवून नाचणे, रस्ता मोकळा न करने.
" सार्वजनिक थुंकणे" म्हणजे काय वो? आणि थुंकतांना तोंडावर रुमाल/हात ठेवुन कसे थुंकतात?
(९) सिनेमाला जातांना "बघू नका, भंगार सिनेमा आहे" असे सांगतात आणि जाणार्‍याच्या आनंदावर विरजण पाडून त्या व्यक्तीच्या मुड ओफ करू त्याचे दही करतात.
च्यामारी तुमचे पैसे वाचवले कि राव. उगा भंगार सिनेमा का बघावा? "जाणार्‍याच्या आनंदावर विरजण पाडून" बाकी ह्याचे स्पेशालिस्ट मिपावरती आहेत. यादित भरः १०. डोक्याला रुमाल/हाताला आवर न घालता सार्वजणिक संस्थळावरती (जसे मिपा) नको नको ते धागे टाकुन वाचकांच्या मुडचा ओफ करुन त्याचे दही घालतात/ आणंदावर विरजण घालतात. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर

निमिष सोनार 31/05/2010 - 11:25
आपल्या प्रतिक्रियांवरून मला लक्षात आले की... काही ठीकाणी अनवधानाने काही मुद्दे लिहायचे राहीले किंवा चुकीच्या पद्धतीने लिहिले गेले, ते मी आता बरोबर केले आहेत. कृपया पुन्हा लेख वाचावा. तसदी बद्दल क्षमस्व! (उदा : सार्वजनिक ठिकाणी तोंडाला रुमाल/हात न लावता शिंकणे; रस्त्यावर गुटखा खाऊन थुंकणे; .. असा बदल केला आहे) धन्यवाद! माझ्या ब्लॉगला जरुर भेट द्या- http://nimishthinkcity.blogspot.com

>> झेरॉक्स काढायला येणार्‍या व्यक्तीचे खासगी कागदपत्रके, याकडे हे लोक ढुंकून बघण्याचा प्रयत्न करतात. याबाबतीत मी एकदा व्होडाफोनच्या दुकानातल्या माणसाला फैलावर घेतला होता. पोस्टपेड कनेक्शनसाठी बँकेच्या पासबुकाची कॉपी हवी होती. त्याने पहिलं पान बघायला मागितलं, पत्ता नीट लिहीला आहे ना बघायला आणि पुढची पानं उलटायला लागला. मी टोकलं. तर म्हणे, "तुम्हाला याची कॉपी द्यावी लागेलच कंपनीला, नाहीतर पोस्टपेड कनेक्शन कसं देणार ते!" मी पासबुक आधी हिसकावून घेतलं, "तुम्ही कनेक्शन अ‍ॅप्रूव्ह करणार का कंपनीवाले? तुम्ही करणार नसाल तर माझ्या एकाही डॉक्यूमेंटमधे डोकावून पाहिलंत तर खबरदार! तुमचं काम डॉक्यूमेंट इथून तिथे पाठवायचं आहे तर उगाच भोचकपणा बंद करा." माझं कनेक्शनचं कामही चटकन झालं! ;-) अदिती

वेदश्री 31/05/2010 - 12:15
१. "कुठे आहेस?" - पृथ्वीवर! "आजूबाजूला आवाज कसला येतोय?" - शांततेचा! "कुठे पिक्चर मधे आहात वाटतं?" - नाही. सिनेमात आहे अशा कल्पनेत आहे! "लग्नाची वरात चाललीय वाटतं तुमच्या जवळून!" - अय्या! कित्ती तो मनकवडेपणा! "आजूबाजूला पाण्याचा आवाज कसला येतोय?"- तुमची बायको रडतेय इथे.. ३. "एखादी आनंदाची बातमी आहे का?" - आहे की. तुम्ही एक्स्पेक्टींग आहात ५६व्यांदा असे ऐकलेय! ४. "कुठे? बाहेर चाल्लेत का?" - नाही. घरात चाललेय.. १८० अंशातून! ५. "केवढ्याला घेतली?" - विचारून सांगते.. गिफ्टमध्ये मिळालेय ना! ६. "पगार किती मिळतो?" - मिळतो कसला हो? उलट नोकरीवर ठेवल्याबद्दल आम्हालाच पैसे द्यावे लागतात कंपनीला..! ९. "बघू नका, भंगार सिनेमा आहे" - तुम्ही भंगार विकत घेण्याचा कार्यक्रम कधीपासून सुरू केलात?

In reply to by वेदश्री

छोटा डॉन 31/05/2010 - 19:10
एकदम क्लास उत्तरे आहेत ... >> आजूबाजूला पाण्याचा आवाज कसला येतोय?"- तुमची बायको रडतेय इथे... ऑ ??? अहो हे ऐकल्यावर तो मित्र आमच्या पेकाटात लाथ घालायला धावुन येणार नाही का ? उगाच त्यावरुन 'महाभारत' व्हायचे ... ------ (पितामह)छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by छोटा डॉन

टारझन 31/05/2010 - 21:41
>> आजूबाजूला पाण्याचा आवाज कसला येतोय?"- तुमची बायको रडतेय इथे... ऑ ??? अहो हे ऐकल्यावर तो मित्र आमच्या पेकाटात लाथ घालायला धावुन येणार नाही का ?
हॅहॅहॅ .. सहमत आहे :) ------ (दु:शासन) टारझन

Pain 31/05/2010 - 12:27
बहुतांश हिंदी सिनेमे भंगार असतात आणि या असल्या लोकांमुळे ते फालतू चित्रपट बनवणार्‍यांचे फावते.

त्यापेक्षा सगळ्यात सोपं म्हणजे "कुठे आहेस?" विचारण्या ऐवजी- "नमस्कार! कसा आहेस? बिझी आहेस/आहात काय? ही वेळ बोलायला योग्य आहे का, की नंतर फोन करू?" असे आपण विचारू शकतो! ही तर क्रेडीट कार्ड/पर्सनल लोन गळ्यात मारणार्यांची ट्रेन्ड भाषा झाली हो.! हे असे प्रास्तविक ऐकले की तोंडातुन आपोआप "नॉट इंटरेस्टेड" हे ट्रेन्ड उत्तर आपोआप बाहेर पडते. त्यापेक्षा "कुठे आहेस?" लाखपटीने परवडले. उगाच बिनबुडाची औपचारिकता नको. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

(३) हे लोक लग्न झालेल्या पण अजूनपर्यंत मूल नसलेल्या जोडप्याला प्रत्येकच भेटीत, फोनवर, समारंभात सर्वांसमोर "एखादी आनंदाची बातमी आहे का?" हेच विचारत सुटतात. (यांच्या अशा "सुटलेल्या" प्रशनामागचा हेतू हाच की "सुटलेले "पोट यांना लवकर दिसावे ) लग्न झालेल्या व मूल न झालेल्या जोडप्याला अजुन काय प्रश्न विचारु शकतो ते सांगा बरे.? (विशेषतः त्या जोडप्याची तुमची जुजबीच ओळख असेल आणि दोघांनाही (तुम्हालाही आणि समोरच्या जोडप्यालाही) एकमेकांशी काय बोलावे हा प्रश्न पडत असेल तर.फक्त हसुन पुढे जाणे म्हणजे शिष्ठपणा दाखविल्यासारखे होते.) (५) आपण काही वस्तू खरेदी केली की, आपल्याला ते विचारतात "केवढ्याला घेतली?" अगदी विचारतातच! एखादी नवी वस्तु तुम्ही खरेदी केली आणि दुसर्याला दाखविली तर त्या दुसर्या व्यक्तिकडुन तुम्हाला काय अपेक्षित आहे बुवा. त्यांनी काय फक्त वा वा छान छान असे म्हणणे..! दुसर्या व्यक्तिच्या बाजुने विचार केला तर ती असेही म्हणेल की काही लोकांना उगाच नव्या वस्तु खरेदी करुन लोकांना दाखवायची फार हौस असते बुवा. इनफॅक्ट आजकाल सर्वत्र होणारी फसवाफसवी पाहता हा प्रश्न तर अगदीच औचित्यपूर्ण ठरतो.कुठुन काय किती किमतीत मिळेल ह्याचा अंदाज येतो.विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंच्या बाबतीत तर फारच फसवाफसवी होण्याची शक्यता असते. (४) बाहेर जात असलो की हे विचारतात -"कुठे? बाहेर चाल्लेत का? कामात काम झाले तर बिघडले कुठे हो? तुम्ही जिकडे जाणार असाल तिकडेच त्या विचारणार्यांचे काही काम असेल तर? हा प्रश्न गैरवाजवी कसा? बाहेर जाताना स्वतःहुन सांगुन जाणे उत्तम. विशेषतः काही महाभाग घरात न सांगता बाहेर जातात आणि मोबाईल ही विसरतात.मग त्यांच्या मोबाईलवर आलेले कॉल अटेन्ड करा आणि कुठे गेला?कधी येणार असा प्रश्न आला तर काय उत्तर द्यावे हा प्रश्नच! बाकी .. लोकांचे कशामुळे काय बिनसेल काही सांगता येत नाही बुवा.. सर्व उत्तरे ह.घ्या. (भोचक वाचक) योगेश --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

In reply to by कानडाऊ योगेशु

निमिष सोनार 31/05/2010 - 15:40
(मी विवाहीत असून मला सहा वर्षाचा मुलगा आहे) हे सगळे अनुभव मलाच आले असून कंटाळून मी हे लिहिले आहे असे नाही. मित्रमंडळी, इतर नातेवाईक यांच्या अनुभवावर सुद्धा हे आधारित आहे. आणि हो, सर्व उत्तरे ह. च घेतली आहेत मी... :-) डोंट वरी! तुमचे मुद्दे बरोबर आहेत, माझा आक्षेप फक्त खालील प्रकारांना आहे- (३) माझ्या ओळखीच्या जोडप्यांना असे अनुभव आलेत की, बरेचदा आमचा अजून विचार नाही असे सांगून टाकलेल्यांना सुद्धा पुन्हा पुन्हा असे प्रश्न विचारले जातात. तसेच, खुप चेकप होवून ही कुणात दोष नसूनही एखाद्या जोडप्याला मूल होत नाही असे माहिती असूनही, पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारले जातात. हे चूक आहे. (४) कुठे चालले असे उगाचच टोकू नये असे मला वाटते. नाट, नजर लागते. असो ज्याचा त्याचा दृष्टीकोन आहे! (५) नवीन घेतलेली वस्तू उगाच याला त्याला प्रत्येकाला दाखवत बसणं, हा निदान माझा तरी स्वभाव नाही. पण, मला असे अनुभव आलेत की, मी वस्तू न दाखवताही मला विचारेल जाते. एकदा मी बुट घेतले. घालून जात असतांना एकाने विचारले- "नवीन घेतलेत वाटते. केवढ्याला? कोठून घेतले...." वगैरे.. :-) जाहिरात- माझ्या ब्लॉगला जरुर भेट द्या- http://nimishthinkcity.blogspot.com

निमिष सोनार 31/05/2010 - 15:45
प्रश्न विचारूच नये असे नाही, पण बरेचदा समोरच्याला मुद्दाम डिवचणासाठी जेव्हा असे प्रश्न विचारले जातात, तेव्हा ते चूक आहे.

छोटा डॉन 31/05/2010 - 16:08
मला वारंवार छळणारे आणि वैताग आणणारे काही प्रश्न : १. आयला, आज इतका लवकर कसा हापिसात ? ( आता मला सांगा एवढ्या उन्हाचे ११.३० / १२ ला हापिसात आल्यावर हा प्रश्न विचारणे माणुसकीला सोडुन नाही का ? ) २. अरे त्या टास्कचे काय झाले ? झाला का डिलिव्हर ? ३. दर शुक्रवारी हमखास विचारला जाणारा प्रश्न : काय मग, आज हाफ-डे का ? ( बर्‍याचदा हे विचारणारे आंतरजालीय मित्र असतात हा भाग अलहिदा ) बाकी अजुन आठवल तसे .... ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

मी भवानी टँक येथे नेहमीप्रमाणे सकाळी स्विमिंग करीत होतो. त्याचवेळी तेथे आपल्या नातवाला घेऊन आलेले आमचे एक ज्येष्ठ पाहुणे मला पोहताना पाहुन म्हणाले, "अरे व्वा... इन्द्रा, काय पोहायला आलायं वाटतं?" काय उत्तर देणार.... "नाही, फिरायला आलोयं बागेत" ??? ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

रेवती 31/05/2010 - 19:02
खी खी खी! आणि ज्येष्ठ व्यक्ती असले कारणाने काही बोलताही येत नाही. रेवती

धमाल मुलगा 31/05/2010 - 18:17
एक से एक उत्तरं! खरंय, फालतु प्रश्न विचारुन कधीकधी डोकं पार भंजाळुन टाकतात लोक. मला वैताग आणणारा प्रश्नः (सोमवार ते शुक्रवार सर्वसाधारणपणे रात्री ९-९:३० पर्यंत माणुस हापिसात काम(!) करत असतो हे तसं सगळ्यांना ठाऊक असतं, पण्ण....) एखाद्या दुपारी/संध्याकाळी आपण कामाच्या गडबडीत असताना फोन खणाणतो.. मी: हॅलो? फोन करणारा/री: कुठेयस? मी (मोठा नि:श्वास सोडत) :ऑफिस! आणखी कुठे असणार? फोन करणारा/री : काय करतोयस? (ह्या वाक्यावर, फोनमध्ये शिरुन समोरच्याचं कानठाळ रंगवण्याची तीव्र इच्छा दाबावी लागते.) मी: ब्रेबॉन स्टेडियमवर वॉटरपोलो खेळतोय..येतोयस? बाकी, मी लहान असताना, "कुठे चाललात?" हा माझा तिर्थरुपांना विचारण्याचा नेहमीचा प्रश्न! आणि त्यांचं राग आवरुन द्यायचं नेहमीचं उत्तरः "खड्ड्यातल्या गणपतीला चाललोय." =))

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 31/05/2010 - 19:05
>>मी: ब्रेबॉन स्टेडियमवर वॉटरपोलो खेळतोय..येतोयस? ??? अरे पण तु वॉटरपोलो खेळायल पुण्यातुन खास बेबॉर्न स्टेडियम ( मुक्काम मुंबई ) इथे कशाला जातोस ? पुण्यात सोय आहे की नेहरु स्टेडियम आणि सणस मैदानावर ... तु एवढ्या लांब का जातोस रे ? ------ ( चौकस )छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 31/05/2010 - 19:11
पण हे असे प्रश्न वारंवार 'तुम्हालाच' का विचारले जातात हा मुद्दा खरोखर विचार करण्यासारखा आहे. असो, लोक तुम्हालाच का विचारतात हो असे प्रश्न ? ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by छोटा डॉन

धमाल मुलगा 31/05/2010 - 19:28
वस्तुतः हा मुद्दा अगदी विचार करण्याजोगा आहे. एका गहन विषयालाच आपण हात घातला असे म्हणल्यास वावगे ठरु नये. आता माझ्या अल्पमतीनुसार मी जे काही आडाखे बांधले त्याप्रमाणे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. (वि.सु.: ह्या उत्तरासाठी आम्ही विकिपिडिया खंगाळला नाही, ऑनलाईन लायब्र्यांची पानं उचकली नाहीत, की कुणाला फोनाफोनी करुन आकडेमोड वगैरेची मदत घेतलेली नाही, त्यामुळे हे उत्तर विश्वासार्ह असेलच ह्याची आम्ही खात्री देऊ शकत नाही. उत्तर आवडलं, ठीक! नाही आवडलं, तरीपण ऐकायचं :D ) तर, असे प्रश्न आमच्यासारख्यांनाच का विचारले जात असावेत ह्यावर आम्ही सखोल चिंतन केलं. त्यावरुन साधारणतः असं लक्षात आलं, की आम्ही अशा प्रश्नांना समोरच्याला "अरेरे, अ‍ॅग्गद्दी कॅसॅही असला आपल्यातलाच आहे. आपणच नाही लक्ष दिलं तर कोण आहे बिचार्‍याला? ह्यांना आपलं म्हणूया" अशा उदात्त दृष्टीकोनातुन उत्तरं देत रहातो, कधी विचारणार्‍याच्या वयामुळे, कधी भिडस्तपणामुळे इ.इ. अशामुळं होतं काय की, ह्या प्रश्नप्रसवविद्वानांना वाटते की, चला, कुणापुढेतरी जुदाईमधला परेशरावल होता येतंय...चान्स सोडता कामा नये." तेच जर एखाद्यानं 'तुमचं चालु द्या. माझ्यापुरता विषय संपला" असं म्हणलं तर पुन्हा कशाला कोण हिंग लाऊन विचारायला जाईल अशा व्यक्तीला? अहो, शेवटी आपण माणसं जोडतो, त्यांचं आपल्यावर प्रेम असतं, त्यातुन ते बिचारे असं काहीबाही विचारत बसतात. आम्ही जमेल तेव्हढी उत्तरं देतो प्रेमानं. न जमेल तेव्हा, "आज तुला फारच पातळ प्रश्न लागले आहेत रे.." असं म्हणुन कटवतो. :D असो, माझ्या ह्या संक्षिप्त आणि चिमुकल्या प्रतिसादातुन माझे मनोगत समजले असेल अशी आशा करतो आणि हा प्रतिसाद इथेच आवरता घेतो. प्रतिसाद देण्याची संधी दिल्याबद्दल मी श्री.निमिष सोनार, प्रश्न विचारल्याबद्दल श्री. छोटा डॉन, मिसळपाव.कॉम तयार केल्याबद्दल श्री.नीलकांत, मराठीत टंकनसुविधा देणारे गमभनकार श्री.ॐकार, इंटरनेट कनेक्शन वापरु दिल्याबद्दल आमची कुंपणी, त्या नेटवर्कवर मिपा उघडु देत असलेल्या सिस्टिम्स डिपार्टमेंट, मला शाळेत मराठी शिकवणारे श्री.भावे गुरुजी ह्या सर्वांचे मनापासुन आभार मानुन माझे चार शब्द संपवतो. _/\_ जय हिंद, जय महाराष्ट्र!

In reply to by धमाल मुलगा

बरं बरं यादी पावली; पण संगणक बनवणार्‍या अ‍ॅलन ट्यूरीनला नाही का धन्यवाद? असो. धम्या, तू वॉटरपोलो का रे खेळतोस, त्यापेक्षा कबड्डी खेळत जा! पैलवानांनी असे खेळ खेळावेत.

रेवती 31/05/2010 - 19:07
निमिषभौ, लेखन आवडले. आपण म्हणता त्याप्रकारचे प्रश्न विचारून लोक आपल्याला अडचणीत आणतात खरे! आपल्याकडे तर फुल्ल ष्टॉक आहे अश्या प्रश्नांचा (मला विचारलेल्या)! :) रेवती

निमिष सोनार 04/06/2010 - 16:13
बॅंक, रिझर्वेशन काउंटर, पोस्ट ऑफिस अशा ठिकाणी हे लोक आपल्याला पेन मागतात. आणि आपले भरायचे राहून जाते आणि पेन परत मिळेपर्यंत मनाची चलबिचल होते.....

योगी९०० 30/05/2010 - 23:44
आणखी काही.. १) जेव्हा तुमचे किंवा घरातल्या कोणाचे लग्नाचे बघत असले तर..जेव्हा जेव्हा भेट होईल तेव्हा तेव्हा असे लोक सर्वांसमोर प्रश्न विचारतात.."काय मग ठरले का..?" किंवा.. " परवा तो मुलगा/मुलगी पहायला आले होते ना..काय झाले त्याचे..?" २) परदेशात निघालो किंवा कधी फोन केला तर पहिला प्रश्न "कधी येणार?" ..किंवा.."अजून किती दिवस आहात तिकडे?" ३) एखाद नोकरी बघत असेल तर.."लागली का नोकरी"..किंवा "start किती आहे..? इतकाच..? आमच्या बाबूला मात्र एवढा start मिळाला". खादाडमाऊ

टारझन 31/05/2010 - 00:04
(७) पायी चालणार्‍यांवर सतत कर्णकर्कश भोंगा (हॉर्न) वाजवने ही अशा प्रकारच्या काही बाईकस्वार लोकांची चीड आणणारी सवय. हा हा हा .. बाकी परवा मी बाईक वर चाललो होतो , एक चोंग्या "फुटपाथ" सोडुन "रोडवरुन" चालला होता, त्याला कर्णकर्कष्य हॉर्ण देऊन देखील तो बाजुला हालला नाही, त्याला म्हंटलं , "काय गाव्वालं , आज इकडं कुटं मार्णींग वाकला ?" :) असो , लेख ओके ओके !!

In reply to by टारझन

शिल्पा ब 31/05/2010 - 00:16
काय टार्झनराव, मंग कंची बाईक हाय तुम्चाकड? साधी का आटो इस्टार्ट वाली? इरजानाची येजन्सी घ्यात्लेली सिल्पा *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by शिल्पा ब

टारझन 31/05/2010 - 00:38
आमच्या गाडी ला किकंच नाय ;) फक्त बटान मारुन स्टार्ट व्हती :) ही आमची यामा , हिच्यावर आमचा शामा पेक्षा बी जास्ती जीव :)

In reply to by टारझन

Manoj Katwe 31/05/2010 - 07:33
कितीला घेतली ? हि काय एवढी चांगली नाहीये, आमच्याकडे ह्या पेक्षा चांगली आहे. आम्ही जरा standard वापरतो आमच्या गाडीला kick आणि button दोन्ही हाय आणि गरज पडली तर ढकलून सुद्धा start व्हतेया

In reply to by टारझन

रेवती 31/05/2010 - 19:09
अर्रर्र! टार्‍या, हा रंग आहे कारे तुझ्या यामाचा? यापेक्षा तो दुसरा रंग बरा आहे रे!;) रेवती

In reply to by रेवती

टारझन 04/06/2010 - 20:51
यापेक्षा तो दुसरा रंग बरा आहे रे!
हॅहॅहॅ ... कोणत्या "रंगा" बद्दल म्हणालात ? :) असो ... च्यायला आम्ही आमच्या गाडीचा रंग लाल असुन काही बोलत नाही , वर कोण तो "आमचीच लाल" म्हणतोय ? फाडा त्याची ....... पावती हो .. हेल्मेट नाही .. डायरेक्ट कवटी आहे =)) -(यामा) दरोज धावते

In reply to by टारझन

छोटा डॉन 31/05/2010 - 00:42
खुलासा : तुम्ही बाईक पुण्यात चालवत होतात असे (सोईस्कर) गृहीत धरतो. >>.. बाकी परवा मी बाईक वर चाललो होतो , एक चोंग्या "फुटपाथ" सोडुन "रोडवरुन" चालला होता, त्याला कर्णकर्कष्य हॉर्ण देऊन देखील तो बाजुला हालला नाही, त्याचे १००% बरोबर आहे, काय चुक आहे त्याची ? एक तर त्तुम्ही फुटपाथ सोडुन रस्त्यावर बाईक चालवताच का ? शिवाय त्याने तुमच्या गाडीचा हॉर्न ऐकुन बाजुला का व्हावे ? हॉर्न तुमच्या गाडीचा, वाजवणारे तुम्ही, मग त्याने का बाजुला व्हावे ? हे न पटणारे आहे, असो. ------ (रामशात्री) छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by छोटा डॉन

टारझन 31/05/2010 - 00:50
आगायायाया .... =)) =)) =)) =)) डाण्या , सहि चुकली लेका फक्त ... बाकी समदं आंक्षी बराबर हाय .. ते (पादचारी) छोटा डॉण असे हवे. :) -(बायका* प्रेमी) टारझन * बाईक चे अनेकवचन आहे ते.

In reply to by छोटा डॉन

शास्त्रीबुवांशी सहमत आहे. रस्त्यावर पहिला हक्क हा पदचार्‍याचाच असतो. *'टारझन तुम्हारा चुक्याच' असा लेख लिहावा काय ?* ©º°¨¨°º© टारा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by छोटा डॉन

रेवती 31/05/2010 - 19:10
हीहीही! बरोबर म्हणताहेत डॉनसाहेब!;) परवाच पुण्यात एक बाई आणि बाईकवाला भस्स्कन् जवळ येऊन थांबला. आता 'रामनाम' घेण्याची वेळ आली असे वाटल्याने मी पटकन् डोळे मिटले तर हा पठ्ठ्या हसायला लागला. आता वाटते, का म्हणून त्याने तरी बाईक हळू चालवावी?;) रेवती

Pain 31/05/2010 - 00:16
१, ४,५ फारसे आक्षेपार्ह नाहीत. (७) पायी चालणार्‍यांवर सतत कर्णकर्कश भोंगा (हॉर्न) वाजवने ही अशा प्रकारच्या काही बाईकस्वार लोकांची चीड आणणारी सवय पादचारीही काही कमी नसतात. बागेत फिरल्याप्रमाणे रस्त्यावर फिरणे, मनात येइल तेव्हा रस्ता क्रॉस करणे (डावी-उजवीकडे न पहाता), हिरवा सिग्नल मिळाल्यावर पुढे टपकणे वगैरे वगैरे. (९) सिनेमाला जातांना "बघू नका, भंगार सिनेमा आहे" असे सांगतात आणि जाणार्‍याच्या आनंदावर विरजण पाडून त्या व्यक्तीच्या मुड ओफ करू त्याचे दही करतात. तुमचे पैसे वाचले ना ! पुढच्यास ठेच, मागचा शहाणा !! तसेही हल्लीचे हिंदी सिनेमे फार बकवास असतात्...

छोटा डॉन 31/05/2010 - 00:38
काही मुद्दे पटतील असे वाटले. बाय द वे, बर्‍याच वेळा ह्या गोष्टी सापेक्ष असतात. असो. >>वरातीत मुदाम रस्ता अडवून नाचणे, रस्ता मोकळा न करने. -१, १००% असहमत ... आम्हाला असे वरातीत रस्त्यावर नाचायला लै आवडते. त्यात एक वेगळीच मज्जा आहे हो,एकदा अनुभव तर घेऊन पहा ;) बाकी आम्हाला नेहमीच खटकणारा प्रश्न "काय साहेब, आज आमच्या गरिबाच्या मिपा/मीम वर कसे ? " ;) बाकी सविस्तर नंतर :) ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by कुंदन

II विकास II 01/06/2010 - 19:09
आम्हाला नेहमीच खटकणारा प्रश्न "काय साहेब, मिळाले का पैसे परत?" == सध्या आम्हालाही हाच प्रश्न विचारतात. असतात, नशीबचे भोग. काय करायचे !!!

पांथस्थ 31/05/2010 - 10:03
(८) तोंडाला रुमाल/हात न लावता सार्वजनिक थुंकणे, शिंकणे; वरातीत मुदाम रस्ता अडवून नाचणे, रस्ता मोकळा न करने.
" सार्वजनिक थुंकणे" म्हणजे काय वो? आणि थुंकतांना तोंडावर रुमाल/हात ठेवुन कसे थुंकतात?
(९) सिनेमाला जातांना "बघू नका, भंगार सिनेमा आहे" असे सांगतात आणि जाणार्‍याच्या आनंदावर विरजण पाडून त्या व्यक्तीच्या मुड ओफ करू त्याचे दही करतात.
च्यामारी तुमचे पैसे वाचवले कि राव. उगा भंगार सिनेमा का बघावा? "जाणार्‍याच्या आनंदावर विरजण पाडून" बाकी ह्याचे स्पेशालिस्ट मिपावरती आहेत. यादित भरः १०. डोक्याला रुमाल/हाताला आवर न घालता सार्वजणिक संस्थळावरती (जसे मिपा) नको नको ते धागे टाकुन वाचकांच्या मुडचा ओफ करुन त्याचे दही घालतात/ आणंदावर विरजण घालतात. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर

निमिष सोनार 31/05/2010 - 11:25
आपल्या प्रतिक्रियांवरून मला लक्षात आले की... काही ठीकाणी अनवधानाने काही मुद्दे लिहायचे राहीले किंवा चुकीच्या पद्धतीने लिहिले गेले, ते मी आता बरोबर केले आहेत. कृपया पुन्हा लेख वाचावा. तसदी बद्दल क्षमस्व! (उदा : सार्वजनिक ठिकाणी तोंडाला रुमाल/हात न लावता शिंकणे; रस्त्यावर गुटखा खाऊन थुंकणे; .. असा बदल केला आहे) धन्यवाद! माझ्या ब्लॉगला जरुर भेट द्या- http://nimishthinkcity.blogspot.com

>> झेरॉक्स काढायला येणार्‍या व्यक्तीचे खासगी कागदपत्रके, याकडे हे लोक ढुंकून बघण्याचा प्रयत्न करतात. याबाबतीत मी एकदा व्होडाफोनच्या दुकानातल्या माणसाला फैलावर घेतला होता. पोस्टपेड कनेक्शनसाठी बँकेच्या पासबुकाची कॉपी हवी होती. त्याने पहिलं पान बघायला मागितलं, पत्ता नीट लिहीला आहे ना बघायला आणि पुढची पानं उलटायला लागला. मी टोकलं. तर म्हणे, "तुम्हाला याची कॉपी द्यावी लागेलच कंपनीला, नाहीतर पोस्टपेड कनेक्शन कसं देणार ते!" मी पासबुक आधी हिसकावून घेतलं, "तुम्ही कनेक्शन अ‍ॅप्रूव्ह करणार का कंपनीवाले? तुम्ही करणार नसाल तर माझ्या एकाही डॉक्यूमेंटमधे डोकावून पाहिलंत तर खबरदार! तुमचं काम डॉक्यूमेंट इथून तिथे पाठवायचं आहे तर उगाच भोचकपणा बंद करा." माझं कनेक्शनचं कामही चटकन झालं! ;-) अदिती

वेदश्री 31/05/2010 - 12:15
१. "कुठे आहेस?" - पृथ्वीवर! "आजूबाजूला आवाज कसला येतोय?" - शांततेचा! "कुठे पिक्चर मधे आहात वाटतं?" - नाही. सिनेमात आहे अशा कल्पनेत आहे! "लग्नाची वरात चाललीय वाटतं तुमच्या जवळून!" - अय्या! कित्ती तो मनकवडेपणा! "आजूबाजूला पाण्याचा आवाज कसला येतोय?"- तुमची बायको रडतेय इथे.. ३. "एखादी आनंदाची बातमी आहे का?" - आहे की. तुम्ही एक्स्पेक्टींग आहात ५६व्यांदा असे ऐकलेय! ४. "कुठे? बाहेर चाल्लेत का?" - नाही. घरात चाललेय.. १८० अंशातून! ५. "केवढ्याला घेतली?" - विचारून सांगते.. गिफ्टमध्ये मिळालेय ना! ६. "पगार किती मिळतो?" - मिळतो कसला हो? उलट नोकरीवर ठेवल्याबद्दल आम्हालाच पैसे द्यावे लागतात कंपनीला..! ९. "बघू नका, भंगार सिनेमा आहे" - तुम्ही भंगार विकत घेण्याचा कार्यक्रम कधीपासून सुरू केलात?

In reply to by वेदश्री

छोटा डॉन 31/05/2010 - 19:10
एकदम क्लास उत्तरे आहेत ... >> आजूबाजूला पाण्याचा आवाज कसला येतोय?"- तुमची बायको रडतेय इथे... ऑ ??? अहो हे ऐकल्यावर तो मित्र आमच्या पेकाटात लाथ घालायला धावुन येणार नाही का ? उगाच त्यावरुन 'महाभारत' व्हायचे ... ------ (पितामह)छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by छोटा डॉन

टारझन 31/05/2010 - 21:41
>> आजूबाजूला पाण्याचा आवाज कसला येतोय?"- तुमची बायको रडतेय इथे... ऑ ??? अहो हे ऐकल्यावर तो मित्र आमच्या पेकाटात लाथ घालायला धावुन येणार नाही का ?
हॅहॅहॅ .. सहमत आहे :) ------ (दु:शासन) टारझन

Pain 31/05/2010 - 12:27
बहुतांश हिंदी सिनेमे भंगार असतात आणि या असल्या लोकांमुळे ते फालतू चित्रपट बनवणार्‍यांचे फावते.

त्यापेक्षा सगळ्यात सोपं म्हणजे "कुठे आहेस?" विचारण्या ऐवजी- "नमस्कार! कसा आहेस? बिझी आहेस/आहात काय? ही वेळ बोलायला योग्य आहे का, की नंतर फोन करू?" असे आपण विचारू शकतो! ही तर क्रेडीट कार्ड/पर्सनल लोन गळ्यात मारणार्यांची ट्रेन्ड भाषा झाली हो.! हे असे प्रास्तविक ऐकले की तोंडातुन आपोआप "नॉट इंटरेस्टेड" हे ट्रेन्ड उत्तर आपोआप बाहेर पडते. त्यापेक्षा "कुठे आहेस?" लाखपटीने परवडले. उगाच बिनबुडाची औपचारिकता नको. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

(३) हे लोक लग्न झालेल्या पण अजूनपर्यंत मूल नसलेल्या जोडप्याला प्रत्येकच भेटीत, फोनवर, समारंभात सर्वांसमोर "एखादी आनंदाची बातमी आहे का?" हेच विचारत सुटतात. (यांच्या अशा "सुटलेल्या" प्रशनामागचा हेतू हाच की "सुटलेले "पोट यांना लवकर दिसावे ) लग्न झालेल्या व मूल न झालेल्या जोडप्याला अजुन काय प्रश्न विचारु शकतो ते सांगा बरे.? (विशेषतः त्या जोडप्याची तुमची जुजबीच ओळख असेल आणि दोघांनाही (तुम्हालाही आणि समोरच्या जोडप्यालाही) एकमेकांशी काय बोलावे हा प्रश्न पडत असेल तर.फक्त हसुन पुढे जाणे म्हणजे शिष्ठपणा दाखविल्यासारखे होते.) (५) आपण काही वस्तू खरेदी केली की, आपल्याला ते विचारतात "केवढ्याला घेतली?" अगदी विचारतातच! एखादी नवी वस्तु तुम्ही खरेदी केली आणि दुसर्याला दाखविली तर त्या दुसर्या व्यक्तिकडुन तुम्हाला काय अपेक्षित आहे बुवा. त्यांनी काय फक्त वा वा छान छान असे म्हणणे..! दुसर्या व्यक्तिच्या बाजुने विचार केला तर ती असेही म्हणेल की काही लोकांना उगाच नव्या वस्तु खरेदी करुन लोकांना दाखवायची फार हौस असते बुवा. इनफॅक्ट आजकाल सर्वत्र होणारी फसवाफसवी पाहता हा प्रश्न तर अगदीच औचित्यपूर्ण ठरतो.कुठुन काय किती किमतीत मिळेल ह्याचा अंदाज येतो.विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंच्या बाबतीत तर फारच फसवाफसवी होण्याची शक्यता असते. (४) बाहेर जात असलो की हे विचारतात -"कुठे? बाहेर चाल्लेत का? कामात काम झाले तर बिघडले कुठे हो? तुम्ही जिकडे जाणार असाल तिकडेच त्या विचारणार्यांचे काही काम असेल तर? हा प्रश्न गैरवाजवी कसा? बाहेर जाताना स्वतःहुन सांगुन जाणे उत्तम. विशेषतः काही महाभाग घरात न सांगता बाहेर जातात आणि मोबाईल ही विसरतात.मग त्यांच्या मोबाईलवर आलेले कॉल अटेन्ड करा आणि कुठे गेला?कधी येणार असा प्रश्न आला तर काय उत्तर द्यावे हा प्रश्नच! बाकी .. लोकांचे कशामुळे काय बिनसेल काही सांगता येत नाही बुवा.. सर्व उत्तरे ह.घ्या. (भोचक वाचक) योगेश --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

In reply to by कानडाऊ योगेशु

निमिष सोनार 31/05/2010 - 15:40
(मी विवाहीत असून मला सहा वर्षाचा मुलगा आहे) हे सगळे अनुभव मलाच आले असून कंटाळून मी हे लिहिले आहे असे नाही. मित्रमंडळी, इतर नातेवाईक यांच्या अनुभवावर सुद्धा हे आधारित आहे. आणि हो, सर्व उत्तरे ह. च घेतली आहेत मी... :-) डोंट वरी! तुमचे मुद्दे बरोबर आहेत, माझा आक्षेप फक्त खालील प्रकारांना आहे- (३) माझ्या ओळखीच्या जोडप्यांना असे अनुभव आलेत की, बरेचदा आमचा अजून विचार नाही असे सांगून टाकलेल्यांना सुद्धा पुन्हा पुन्हा असे प्रश्न विचारले जातात. तसेच, खुप चेकप होवून ही कुणात दोष नसूनही एखाद्या जोडप्याला मूल होत नाही असे माहिती असूनही, पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारले जातात. हे चूक आहे. (४) कुठे चालले असे उगाचच टोकू नये असे मला वाटते. नाट, नजर लागते. असो ज्याचा त्याचा दृष्टीकोन आहे! (५) नवीन घेतलेली वस्तू उगाच याला त्याला प्रत्येकाला दाखवत बसणं, हा निदान माझा तरी स्वभाव नाही. पण, मला असे अनुभव आलेत की, मी वस्तू न दाखवताही मला विचारेल जाते. एकदा मी बुट घेतले. घालून जात असतांना एकाने विचारले- "नवीन घेतलेत वाटते. केवढ्याला? कोठून घेतले...." वगैरे.. :-) जाहिरात- माझ्या ब्लॉगला जरुर भेट द्या- http://nimishthinkcity.blogspot.com

निमिष सोनार 31/05/2010 - 15:45
प्रश्न विचारूच नये असे नाही, पण बरेचदा समोरच्याला मुद्दाम डिवचणासाठी जेव्हा असे प्रश्न विचारले जातात, तेव्हा ते चूक आहे.

छोटा डॉन 31/05/2010 - 16:08
मला वारंवार छळणारे आणि वैताग आणणारे काही प्रश्न : १. आयला, आज इतका लवकर कसा हापिसात ? ( आता मला सांगा एवढ्या उन्हाचे ११.३० / १२ ला हापिसात आल्यावर हा प्रश्न विचारणे माणुसकीला सोडुन नाही का ? ) २. अरे त्या टास्कचे काय झाले ? झाला का डिलिव्हर ? ३. दर शुक्रवारी हमखास विचारला जाणारा प्रश्न : काय मग, आज हाफ-डे का ? ( बर्‍याचदा हे विचारणारे आंतरजालीय मित्र असतात हा भाग अलहिदा ) बाकी अजुन आठवल तसे .... ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

मी भवानी टँक येथे नेहमीप्रमाणे सकाळी स्विमिंग करीत होतो. त्याचवेळी तेथे आपल्या नातवाला घेऊन आलेले आमचे एक ज्येष्ठ पाहुणे मला पोहताना पाहुन म्हणाले, "अरे व्वा... इन्द्रा, काय पोहायला आलायं वाटतं?" काय उत्तर देणार.... "नाही, फिरायला आलोयं बागेत" ??? ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

रेवती 31/05/2010 - 19:02
खी खी खी! आणि ज्येष्ठ व्यक्ती असले कारणाने काही बोलताही येत नाही. रेवती

धमाल मुलगा 31/05/2010 - 18:17
एक से एक उत्तरं! खरंय, फालतु प्रश्न विचारुन कधीकधी डोकं पार भंजाळुन टाकतात लोक. मला वैताग आणणारा प्रश्नः (सोमवार ते शुक्रवार सर्वसाधारणपणे रात्री ९-९:३० पर्यंत माणुस हापिसात काम(!) करत असतो हे तसं सगळ्यांना ठाऊक असतं, पण्ण....) एखाद्या दुपारी/संध्याकाळी आपण कामाच्या गडबडीत असताना फोन खणाणतो.. मी: हॅलो? फोन करणारा/री: कुठेयस? मी (मोठा नि:श्वास सोडत) :ऑफिस! आणखी कुठे असणार? फोन करणारा/री : काय करतोयस? (ह्या वाक्यावर, फोनमध्ये शिरुन समोरच्याचं कानठाळ रंगवण्याची तीव्र इच्छा दाबावी लागते.) मी: ब्रेबॉन स्टेडियमवर वॉटरपोलो खेळतोय..येतोयस? बाकी, मी लहान असताना, "कुठे चाललात?" हा माझा तिर्थरुपांना विचारण्याचा नेहमीचा प्रश्न! आणि त्यांचं राग आवरुन द्यायचं नेहमीचं उत्तरः "खड्ड्यातल्या गणपतीला चाललोय." =))

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 31/05/2010 - 19:05
>>मी: ब्रेबॉन स्टेडियमवर वॉटरपोलो खेळतोय..येतोयस? ??? अरे पण तु वॉटरपोलो खेळायल पुण्यातुन खास बेबॉर्न स्टेडियम ( मुक्काम मुंबई ) इथे कशाला जातोस ? पुण्यात सोय आहे की नेहरु स्टेडियम आणि सणस मैदानावर ... तु एवढ्या लांब का जातोस रे ? ------ ( चौकस )छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 31/05/2010 - 19:11
पण हे असे प्रश्न वारंवार 'तुम्हालाच' का विचारले जातात हा मुद्दा खरोखर विचार करण्यासारखा आहे. असो, लोक तुम्हालाच का विचारतात हो असे प्रश्न ? ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by छोटा डॉन

धमाल मुलगा 31/05/2010 - 19:28
वस्तुतः हा मुद्दा अगदी विचार करण्याजोगा आहे. एका गहन विषयालाच आपण हात घातला असे म्हणल्यास वावगे ठरु नये. आता माझ्या अल्पमतीनुसार मी जे काही आडाखे बांधले त्याप्रमाणे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. (वि.सु.: ह्या उत्तरासाठी आम्ही विकिपिडिया खंगाळला नाही, ऑनलाईन लायब्र्यांची पानं उचकली नाहीत, की कुणाला फोनाफोनी करुन आकडेमोड वगैरेची मदत घेतलेली नाही, त्यामुळे हे उत्तर विश्वासार्ह असेलच ह्याची आम्ही खात्री देऊ शकत नाही. उत्तर आवडलं, ठीक! नाही आवडलं, तरीपण ऐकायचं :D ) तर, असे प्रश्न आमच्यासारख्यांनाच का विचारले जात असावेत ह्यावर आम्ही सखोल चिंतन केलं. त्यावरुन साधारणतः असं लक्षात आलं, की आम्ही अशा प्रश्नांना समोरच्याला "अरेरे, अ‍ॅग्गद्दी कॅसॅही असला आपल्यातलाच आहे. आपणच नाही लक्ष दिलं तर कोण आहे बिचार्‍याला? ह्यांना आपलं म्हणूया" अशा उदात्त दृष्टीकोनातुन उत्तरं देत रहातो, कधी विचारणार्‍याच्या वयामुळे, कधी भिडस्तपणामुळे इ.इ. अशामुळं होतं काय की, ह्या प्रश्नप्रसवविद्वानांना वाटते की, चला, कुणापुढेतरी जुदाईमधला परेशरावल होता येतंय...चान्स सोडता कामा नये." तेच जर एखाद्यानं 'तुमचं चालु द्या. माझ्यापुरता विषय संपला" असं म्हणलं तर पुन्हा कशाला कोण हिंग लाऊन विचारायला जाईल अशा व्यक्तीला? अहो, शेवटी आपण माणसं जोडतो, त्यांचं आपल्यावर प्रेम असतं, त्यातुन ते बिचारे असं काहीबाही विचारत बसतात. आम्ही जमेल तेव्हढी उत्तरं देतो प्रेमानं. न जमेल तेव्हा, "आज तुला फारच पातळ प्रश्न लागले आहेत रे.." असं म्हणुन कटवतो. :D असो, माझ्या ह्या संक्षिप्त आणि चिमुकल्या प्रतिसादातुन माझे मनोगत समजले असेल अशी आशा करतो आणि हा प्रतिसाद इथेच आवरता घेतो. प्रतिसाद देण्याची संधी दिल्याबद्दल मी श्री.निमिष सोनार, प्रश्न विचारल्याबद्दल श्री. छोटा डॉन, मिसळपाव.कॉम तयार केल्याबद्दल श्री.नीलकांत, मराठीत टंकनसुविधा देणारे गमभनकार श्री.ॐकार, इंटरनेट कनेक्शन वापरु दिल्याबद्दल आमची कुंपणी, त्या नेटवर्कवर मिपा उघडु देत असलेल्या सिस्टिम्स डिपार्टमेंट, मला शाळेत मराठी शिकवणारे श्री.भावे गुरुजी ह्या सर्वांचे मनापासुन आभार मानुन माझे चार शब्द संपवतो. _/\_ जय हिंद, जय महाराष्ट्र!

In reply to by धमाल मुलगा

बरं बरं यादी पावली; पण संगणक बनवणार्‍या अ‍ॅलन ट्यूरीनला नाही का धन्यवाद? असो. धम्या, तू वॉटरपोलो का रे खेळतोस, त्यापेक्षा कबड्डी खेळत जा! पैलवानांनी असे खेळ खेळावेत.

रेवती 31/05/2010 - 19:07
निमिषभौ, लेखन आवडले. आपण म्हणता त्याप्रकारचे प्रश्न विचारून लोक आपल्याला अडचणीत आणतात खरे! आपल्याकडे तर फुल्ल ष्टॉक आहे अश्या प्रश्नांचा (मला विचारलेल्या)! :) रेवती

निमिष सोनार 04/06/2010 - 16:13
बॅंक, रिझर्वेशन काउंटर, पोस्ट ऑफिस अशा ठिकाणी हे लोक आपल्याला पेन मागतात. आणि आपले भरायचे राहून जाते आणि पेन परत मिळेपर्यंत मनाची चलबिचल होते.....
लेखनविषय:
आपल्याला रोजच्या जीवनात असे अनेक व्यक्ती भेटतात जे "नको तेव्हा, नको तिथे, नेमका नको तोच" प्रश्न विचारून किंवा "नको तेव्हा, नको तिथे, नेमके नको तसेच" वागून आपल्याला अडचणीत आणतात. :-) ते एकतर हे अगदीच सवयीने किंवा अजाणतेपणे करत असावेत नाहीतर अतिशय जाणून बुजून करत असावेत. तशी ही प्रवॄत्ती जगभर थोड्याफार प्रमाणात असतेच.

"संधी दृष्टीकोन बदलण्याची....!!"

डावखुरा ·

अंमलबजावणी ही अत्यंत अवघड आहे पण अशक्य नाही. मतदार ओळखपत्रात होणारे गोंधळ यात होउ नयेत. ही योजनेत नागरिक प्रकल्पाचा लोड कसा हलका करु शकतो ही माहिती दिली तर उत्तम होईल प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

तिमा 08/05/2010 - 11:57
या कार्डात आता 'जात' घालणार आहेत म्हणे! म्हणजे यांना कधी जातिवाद संपवायचा नाहीच आहे, चालू द्या!!!! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

In reply to by तिमा

डावखुरा 20/05/2010 - 16:35
तिरशिंगराव आपल्या सर्वांचे मनापासुन अभिनंदन...... (यु.आय.डी.ए.आय. च्या बैठकीत महत्त्वपुर्ण निर्णय.) फेब्रुवारी २०११ पर्यत पहिल्या टप्प्याचे काम चालेल. त्यानंतर पुढील पाच वर्षात साठ कोटी क्रमांक जारी केले जातील, तसेच या क्रमांकासाठी माहीती गोळा करताना संबंधित व्यक्तीची वैयक्तिक माहिती,त्यांचे हाताचे-बोटांचे ठसे,तसेच डोळ्यांचे व बुबुळांचे संगणकाद्वारे पृथक्करणाचा तपशील.... आणि महत्वाचे या माहिती मध्ये जातीचा उल्लेख नसेल. हे स्पष्ट करण्यात आले आले. याअंतर्गत डेमोग्राफिक(लोकांची वैयक्तिक), बायोमेट्रिक (शारिरीक चिन्हांची)माहितीचे संकलन केले जाईल.. [संदर्भःसकाळ.१९मे.२०१०.मुखपृष्ठ] ---------------------------------------------------------------------- "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

अरुण मनोहर 08/05/2010 - 11:59
अत्यंत स्तुत्य प्रकल्प. हे आधीच व्हायला हवे होते. पण देर आये, दुरुस्त आये! कदाचित लेखात नीट माहिती दिली नसावी. पण काही मुलभुत प्रश्न उभे राहिले. कार्ड क्रमांक युनीक हवा. त्या माणसाची आयडेन्टिटी म्हणजे तो क्रमांक असला पाहिजे. मग असे काही फील्ड, जे बदलु शकतात, त्यांचा कार्ड क्रमांकात समावेश का बरे केला? >>># 0091 0011 0000 **** **** **** : भारतीय नागरीक * 0001 0212 0000 **** **** **** : अनिवासी भारतीय # : भारतीय यु.आय.डी. कार्ड धारक * : अनिवासी भारतीय [NRI] // : भारतातील परदेशी दुतावासात असलेल्या कर्मचार्‍यांसाठी = : परदेशी पर्यटक्/तात्पुरता भारतात आलेले */ : भारतीय उद्योगांत नोकरीत असलेल्या परकीयांसाठी जेव्हा ही माहिती बदलेल, तेव्हा नविन कार्ड घ्यायचे का? असे नको. कार्डवर "उंची" का बरे टाकली? जर लहानपणापासुनच कार्ड देणार आहेत, तर नक्कीच ती बदलत राहील. मग कार्डवर का टाकले? हा, असे बदलणारे फील्डस, जसे पत्ता वगैरे त्या व्यक्तीच्या रेकॉर्डमधे जरूर असावेत. पण कार्डवर का दाखवले आहेत?

चिरोटा 08/05/2010 - 12:40
असे काही फील्ड, जे बदलु शकतात, त्यांचा कार्ड क्रमांकात समावेश का बरे केला?
Date of expiry पण आहे.म्हणजे कार्ड ठराविक कालावधी पर्यत वैध असणारं. नंतर नविन कार्ड. नंबर तोच पण माहिती बदलू शकेल्.उंची,पत्ता,वास्तव्य वगैरे. (बर्‍याच आय.टी.कंपन्या/परदेशातले तंत्रज्ञ पण ह्या प्रकल्पात हात मारु पाहत आहेत्.फायदा म्हणून नाही.प्रकल्प यशस्वी झाला तर नाव व्हावे म्हणून.) भेंडी P = NP

समंजस 10/05/2010 - 13:42
छान उपयुक्त माहिती....धन्यवाद :) या प्रकल्पावर तशी नजर आधीपासूनच आहे :) आशा करतो की या प्रकल्पामुळे अपेक्षीत असलेले फायदे नक्कीच प्राप्त होतील.. आणि हा प्रकल्प फक्त एक वेळखाऊ/पैसेखाऊ प्रकल्प न राहता जनतेच्या उपयोगाचा सिद्ध होणार :) श्री निलेकणी साहेबांकडून अर्थातच अपेक्षा जास्त आहेत. आशा आहे की या प्रकल्पात कुठलाही राजकीय हस्तक्षेप ते चालवून घेणार नाहीत तसेच हा प्रकल्प ८०% पुर्णत्त्वास पोहोचेपर्यंत त्यांच्याच नेतृत्त्वा खाली राहील...

भारद्वाज 10/05/2010 - 16:24
अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. कालच घरी जनगणनावाले येवून गेले. - U.I.D.007

एक अतिशय अभ्यासपूर्ण लेख वाचण्याची संधी "लालसा" यांनी दिली तीबद्दल ते नि:संशय अभिनंदनास पात्र आहेत. खरं सांगायचे म्हणजे मी गेली दोन दिवस हा लेख वाचत आहे, इतका तो माहितीपूर्ण आणि देशाच्या समाज जीवनामध्ये (शासकीय पातळीवर..) क्रांतिकारक बदल घडण्यासाठी कशा प्रकारचे कार्य त्या विभागामार्फत चालले आहे याची नीट कल्पना आली. खरोखर हिमालयासारखे हे काम असणार आहे आणि त्याची जी काही फळे चाखायला मिळतील ती निश्चीत्तच लाभदायक ठरतील यात शंका नाही. असे काही प्रकल्प भारत सरकार राबवीत आहे याची माहिती या लेखाद्वारे लेखकाने करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार. (या विषयाचे... जसजसे हे कार्य आकाराला येत जाईल तसतसे त्याचे.... "अपडेट" मिळत राहण्यासाठी कोणत्या "लिन्क"ला जावे याची माहितीही द्यावी ही विनंती....) ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

डावखुरा 12/05/2010 - 21:26
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.... अनेक शंका आहेत...वाचकांच्या मनात त्या चे उत्तर सविस्तर देणार आहे...थोडा वेळ द्यावा ही विनंती. ---------------------------------------------------------------------- "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

डावखुरा 12/05/2010 - 21:27
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.... अनेक शंका आहेत...वाचकांच्या मनात त्या चे उत्तर सविस्तर देणार आहे...थोडा वेळ द्यावा ही विनंती. ---------------------------------------------------------------------- "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

स्वप्निल.. 13/05/2010 - 00:30
अतिशय चांगला आहे यात शंकाच नाही .. आणि अंमलबजावणी अत्यंत अवघड असणार यातपण नाही .. तसच मतदान ओळखपत्र देतांना जो गोंधळ होतो जसे की नाव, गाव वगैरे ते सगळं .. तस होउ नये .. निलेकाणींकडुन खुप अपेक्षा आहेत पण सध्या जे लोक भारतीय नागरीक नाहीत पण खोट्या कागद्पत्राद्वारे भारतात राहतात आणि सुविधा मिळवतात .. त्यांना कसे ओळखणार ??

अंमलबजावणी ही अत्यंत अवघड आहे पण अशक्य नाही. मतदार ओळखपत्रात होणारे गोंधळ यात होउ नयेत. ही योजनेत नागरिक प्रकल्पाचा लोड कसा हलका करु शकतो ही माहिती दिली तर उत्तम होईल प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

तिमा 08/05/2010 - 11:57
या कार्डात आता 'जात' घालणार आहेत म्हणे! म्हणजे यांना कधी जातिवाद संपवायचा नाहीच आहे, चालू द्या!!!! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

In reply to by तिमा

डावखुरा 20/05/2010 - 16:35
तिरशिंगराव आपल्या सर्वांचे मनापासुन अभिनंदन...... (यु.आय.डी.ए.आय. च्या बैठकीत महत्त्वपुर्ण निर्णय.) फेब्रुवारी २०११ पर्यत पहिल्या टप्प्याचे काम चालेल. त्यानंतर पुढील पाच वर्षात साठ कोटी क्रमांक जारी केले जातील, तसेच या क्रमांकासाठी माहीती गोळा करताना संबंधित व्यक्तीची वैयक्तिक माहिती,त्यांचे हाताचे-बोटांचे ठसे,तसेच डोळ्यांचे व बुबुळांचे संगणकाद्वारे पृथक्करणाचा तपशील.... आणि महत्वाचे या माहिती मध्ये जातीचा उल्लेख नसेल. हे स्पष्ट करण्यात आले आले. याअंतर्गत डेमोग्राफिक(लोकांची वैयक्तिक), बायोमेट्रिक (शारिरीक चिन्हांची)माहितीचे संकलन केले जाईल.. [संदर्भःसकाळ.१९मे.२०१०.मुखपृष्ठ] ---------------------------------------------------------------------- "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

अरुण मनोहर 08/05/2010 - 11:59
अत्यंत स्तुत्य प्रकल्प. हे आधीच व्हायला हवे होते. पण देर आये, दुरुस्त आये! कदाचित लेखात नीट माहिती दिली नसावी. पण काही मुलभुत प्रश्न उभे राहिले. कार्ड क्रमांक युनीक हवा. त्या माणसाची आयडेन्टिटी म्हणजे तो क्रमांक असला पाहिजे. मग असे काही फील्ड, जे बदलु शकतात, त्यांचा कार्ड क्रमांकात समावेश का बरे केला? >>># 0091 0011 0000 **** **** **** : भारतीय नागरीक * 0001 0212 0000 **** **** **** : अनिवासी भारतीय # : भारतीय यु.आय.डी. कार्ड धारक * : अनिवासी भारतीय [NRI] // : भारतातील परदेशी दुतावासात असलेल्या कर्मचार्‍यांसाठी = : परदेशी पर्यटक्/तात्पुरता भारतात आलेले */ : भारतीय उद्योगांत नोकरीत असलेल्या परकीयांसाठी जेव्हा ही माहिती बदलेल, तेव्हा नविन कार्ड घ्यायचे का? असे नको. कार्डवर "उंची" का बरे टाकली? जर लहानपणापासुनच कार्ड देणार आहेत, तर नक्कीच ती बदलत राहील. मग कार्डवर का टाकले? हा, असे बदलणारे फील्डस, जसे पत्ता वगैरे त्या व्यक्तीच्या रेकॉर्डमधे जरूर असावेत. पण कार्डवर का दाखवले आहेत?

चिरोटा 08/05/2010 - 12:40
असे काही फील्ड, जे बदलु शकतात, त्यांचा कार्ड क्रमांकात समावेश का बरे केला?
Date of expiry पण आहे.म्हणजे कार्ड ठराविक कालावधी पर्यत वैध असणारं. नंतर नविन कार्ड. नंबर तोच पण माहिती बदलू शकेल्.उंची,पत्ता,वास्तव्य वगैरे. (बर्‍याच आय.टी.कंपन्या/परदेशातले तंत्रज्ञ पण ह्या प्रकल्पात हात मारु पाहत आहेत्.फायदा म्हणून नाही.प्रकल्प यशस्वी झाला तर नाव व्हावे म्हणून.) भेंडी P = NP

समंजस 10/05/2010 - 13:42
छान उपयुक्त माहिती....धन्यवाद :) या प्रकल्पावर तशी नजर आधीपासूनच आहे :) आशा करतो की या प्रकल्पामुळे अपेक्षीत असलेले फायदे नक्कीच प्राप्त होतील.. आणि हा प्रकल्प फक्त एक वेळखाऊ/पैसेखाऊ प्रकल्प न राहता जनतेच्या उपयोगाचा सिद्ध होणार :) श्री निलेकणी साहेबांकडून अर्थातच अपेक्षा जास्त आहेत. आशा आहे की या प्रकल्पात कुठलाही राजकीय हस्तक्षेप ते चालवून घेणार नाहीत तसेच हा प्रकल्प ८०% पुर्णत्त्वास पोहोचेपर्यंत त्यांच्याच नेतृत्त्वा खाली राहील...

भारद्वाज 10/05/2010 - 16:24
अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. कालच घरी जनगणनावाले येवून गेले. - U.I.D.007

एक अतिशय अभ्यासपूर्ण लेख वाचण्याची संधी "लालसा" यांनी दिली तीबद्दल ते नि:संशय अभिनंदनास पात्र आहेत. खरं सांगायचे म्हणजे मी गेली दोन दिवस हा लेख वाचत आहे, इतका तो माहितीपूर्ण आणि देशाच्या समाज जीवनामध्ये (शासकीय पातळीवर..) क्रांतिकारक बदल घडण्यासाठी कशा प्रकारचे कार्य त्या विभागामार्फत चालले आहे याची नीट कल्पना आली. खरोखर हिमालयासारखे हे काम असणार आहे आणि त्याची जी काही फळे चाखायला मिळतील ती निश्चीत्तच लाभदायक ठरतील यात शंका नाही. असे काही प्रकल्प भारत सरकार राबवीत आहे याची माहिती या लेखाद्वारे लेखकाने करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार. (या विषयाचे... जसजसे हे कार्य आकाराला येत जाईल तसतसे त्याचे.... "अपडेट" मिळत राहण्यासाठी कोणत्या "लिन्क"ला जावे याची माहितीही द्यावी ही विनंती....) ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

डावखुरा 12/05/2010 - 21:26
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.... अनेक शंका आहेत...वाचकांच्या मनात त्या चे उत्तर सविस्तर देणार आहे...थोडा वेळ द्यावा ही विनंती. ---------------------------------------------------------------------- "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

डावखुरा 12/05/2010 - 21:27
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.... अनेक शंका आहेत...वाचकांच्या मनात त्या चे उत्तर सविस्तर देणार आहे...थोडा वेळ द्यावा ही विनंती. ---------------------------------------------------------------------- "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

स्वप्निल.. 13/05/2010 - 00:30
अतिशय चांगला आहे यात शंकाच नाही .. आणि अंमलबजावणी अत्यंत अवघड असणार यातपण नाही .. तसच मतदान ओळखपत्र देतांना जो गोंधळ होतो जसे की नाव, गाव वगैरे ते सगळं .. तस होउ नये .. निलेकाणींकडुन खुप अपेक्षा आहेत पण सध्या जे लोक भारतीय नागरीक नाहीत पण खोट्या कागद्पत्राद्वारे भारतात राहतात आणि सुविधा मिळवतात .. त्यांना कसे ओळखणार ??
"लोकांची सत्ता येईल तेव्हाच लोकशाही मजबुत होईल. लोकांच्या हितासाठी कायदे येतील तेव्हाच लोकसत्ता येईल." कायदा कितीही उपयुक्त बनला तरीही तो अंमलात आणण्याची राजकीय ईच्छा शक्तीही तितकीच महत्त्वपुर्ण आहे. पण या नोकरशाही-भ्रष्टाचारयुक्त समजात योजनांचा लाभ गरजुंपर्यत पोहोचवणे ही स्वप्नवत भासणारी गोष्ट केवळ अशक्यप्राय आहे.

स्त्रीची आजची प्रतिमा - ३

बिपिन कार्यकर्ते ·

In reply to by नितिन थत्ते

Nile 06/05/2010 - 10:23
ओळख आवडली. कट्टर धर्मवाद्यांच्या देशात असे कार्य करणे ते टिकवणे कौतुकास्पद! -Nile

In reply to by Nile

भारतात स्त्रियांची परिस्थिती वाईट आहेच, पण अफगाणिस्तानात ती आणखीनच भीषण आहे. अशा परिस्थितीत लढा देणं निश्चितच कौतुकास्पद.

In reply to by राजेश घासकडवी

नक्कीच! नितीन म्हणतात त्याप्रमाणे मीनाच्या पुढे कार्य सुरू राहिलं, रावा अजूनही अफगाण स्त्रियांसाठी लढत आहे हे वाचून आनंद झाला. अदिती

In reply to by राजेश घासकडवी

Dhananjay Borgaonkar 06/05/2010 - 17:40
भारतात स्त्रियांची परिस्थिती वाईट आहेच राजेश साहेब थोड स्पष्टीकरण द्याना या विधानाच.

ऋषिकेश 06/05/2010 - 10:17
छान लिहिले आहे. हा लेखही वाचनीय. एकूणच देशोदेशीचे राजकीय महिला सबलीकरण/आरक्षण वगैरे मुद्द्यांवर हा लेखही छान आहे आमच्या शाळेच्या ब्लॉगवरही अफगाण मुक्तीचा आक्रोश हा छोटेखानी परिचयही वाचा. ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

मस्त कलंदर 06/05/2010 - 10:36
छोटेखानी पण उपयुक्त परिचय करून दिलात बिका.. रावाबद्दल ऐकले होते.. पण ती चळवळ चालू करणारी एक स्त्री होती आणि तिने कोणत्या हालअपेष्टांमधून ती उभी केली होती हे नव्हते माहित.... अवांतरः नूर इनायत खान बद्दल वाचलंत की नाही?? मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

स्पंदना 06/05/2010 - 12:44
काय धाडस असेल त्या बाईच!!. अफगाणी स्तान सारख्या कट्टर देशात राहुन, जिथे पुरुष सुद्धा कमजोर पडतात तालिबान विरुद्ध जीभ उचलायला , एका बाईन अस काही काम कराव ही अतिशय मोठी गोष्ट आहे. या ओळखी बद्दल धन्यवाद :) शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

मुक्तसुनीत 06/05/2010 - 16:36
१. उत्तम लेख. २. "मीना" बद्दलच्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद मराठीमधे आलेला आहे. http://www.rawa.org/events/meena_marathi.htm लेखिका : Melody Ermachild Chavis अनुवादकर्ते : दिलीप व शोभा चित्रे.

चित्रा 06/05/2010 - 16:55
छान ओळख. मीनाच्या मुलांचे काय झाले हे कळले नाही, हे वाचूनही वाईट वाटले. फक्त सध्याच्या "रावा"चे नक्की काय झाले आहे हे कळत नाही. संकेतस्थळ काहीसे भडक आहे. पण त्यालाही बहुदा काही पर्याय नसावा.

In reply to by Dhananjay Borgaonkar

शुचि 06/05/2010 - 17:47
+१ सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by शुचि

प्राजु 06/05/2010 - 20:27
:) - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

In reply to by नितिन थत्ते

Nile 06/05/2010 - 10:23
ओळख आवडली. कट्टर धर्मवाद्यांच्या देशात असे कार्य करणे ते टिकवणे कौतुकास्पद! -Nile

In reply to by Nile

भारतात स्त्रियांची परिस्थिती वाईट आहेच, पण अफगाणिस्तानात ती आणखीनच भीषण आहे. अशा परिस्थितीत लढा देणं निश्चितच कौतुकास्पद.

In reply to by राजेश घासकडवी

नक्कीच! नितीन म्हणतात त्याप्रमाणे मीनाच्या पुढे कार्य सुरू राहिलं, रावा अजूनही अफगाण स्त्रियांसाठी लढत आहे हे वाचून आनंद झाला. अदिती

In reply to by राजेश घासकडवी

Dhananjay Borgaonkar 06/05/2010 - 17:40
भारतात स्त्रियांची परिस्थिती वाईट आहेच राजेश साहेब थोड स्पष्टीकरण द्याना या विधानाच.

ऋषिकेश 06/05/2010 - 10:17
छान लिहिले आहे. हा लेखही वाचनीय. एकूणच देशोदेशीचे राजकीय महिला सबलीकरण/आरक्षण वगैरे मुद्द्यांवर हा लेखही छान आहे आमच्या शाळेच्या ब्लॉगवरही अफगाण मुक्तीचा आक्रोश हा छोटेखानी परिचयही वाचा. ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

मस्त कलंदर 06/05/2010 - 10:36
छोटेखानी पण उपयुक्त परिचय करून दिलात बिका.. रावाबद्दल ऐकले होते.. पण ती चळवळ चालू करणारी एक स्त्री होती आणि तिने कोणत्या हालअपेष्टांमधून ती उभी केली होती हे नव्हते माहित.... अवांतरः नूर इनायत खान बद्दल वाचलंत की नाही?? मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

स्पंदना 06/05/2010 - 12:44
काय धाडस असेल त्या बाईच!!. अफगाणी स्तान सारख्या कट्टर देशात राहुन, जिथे पुरुष सुद्धा कमजोर पडतात तालिबान विरुद्ध जीभ उचलायला , एका बाईन अस काही काम कराव ही अतिशय मोठी गोष्ट आहे. या ओळखी बद्दल धन्यवाद :) शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

मुक्तसुनीत 06/05/2010 - 16:36
१. उत्तम लेख. २. "मीना" बद्दलच्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद मराठीमधे आलेला आहे. http://www.rawa.org/events/meena_marathi.htm लेखिका : Melody Ermachild Chavis अनुवादकर्ते : दिलीप व शोभा चित्रे.

चित्रा 06/05/2010 - 16:55
छान ओळख. मीनाच्या मुलांचे काय झाले हे कळले नाही, हे वाचूनही वाईट वाटले. फक्त सध्याच्या "रावा"चे नक्की काय झाले आहे हे कळत नाही. संकेतस्थळ काहीसे भडक आहे. पण त्यालाही बहुदा काही पर्याय नसावा.

In reply to by Dhananjay Borgaonkar

शुचि 06/05/2010 - 17:47
+१ सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by शुचि

प्राजु 06/05/2010 - 20:27
:) - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
लेखनविषय:
लेखनप्रकार
लहानपणी, म्हणजे शाळकरी वयात, एके दिवशी एक हिरव्या मुखपृष्ठाचे पुस्तक हातात पडले. वाचायला सुरूवात केली... झपाटल्यासारखे पूर्ण वाचूनच खाली ठेवले. पुस्तक होते, 'अफगाण डायरी'... लेखिका प्रतिभा रानडे. वर्तमानपत्र वाचायची सवय असल्यामुळे त्याआधीही अफगाणिस्तान आणि तिथे चाललेली गडबड वगैरे नियमाने वाचत होतोच. एकंदरीतच या प्रामुख्याने पठाणांच्या देशाबद्दल कुतूहल होतेच. 'अफगाण डायरी' मधून तिथल्या समाजजीवनाचे आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे समाजमनाचे अगदी उत्तम दर्शन घडले होतेच. खासकरून तिथल्या स्त्रियांच्या जीवनाबद्दलवगैरे बरेचसे संदर्भ त्या पुस्तकात होते.

स्त्रीची आजची प्रतिमा - २

राजेश घासकडवी ·

In reply to by बिपिन कार्यकर्ते

असा संवाद काही नवीन नाही, अधूनमधून वेगवेगळ्या शब्दांमधे आणि भाषांमधे होत असतो. राजेश, हा (शेवटून दुसरा परिच्छेद) मुद्दा कधी लक्षात आलाच नव्हता. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मराठमोळा 30/04/2010 - 13:26
हा मुद्दा राहुन गेला खरं, पण ह्या केसेस चे चान्सेस फारच कमी असतात असं मला वाटतं, जसं कुणी बॉसला खुश ठेवणारा पुरुष असेल आणी त्याच टीममधे अनैतिक गोष्टींचे समर्थन करणारी स्त्री असेल तरी ह्या केसमधे पुरुष टीममेट चे प्रमोशन होणे अवघडच नाही का? आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

In reply to by मराठमोळा

बॉसला नक्की कुठल्या गोष्टींमध्ये इंट्रेष्ट आहे (किंवा तो नक्की कुठल्या गोष्टींनी सुखावतो किंवा तो कामाव्यतिरिक्त खुशामतींना / नात्यांना किती महत्त्व देतो) यावर अवलंबून आहे. स्त्रीद्वेष्टा असेल तर तो अशा अनैतिक मार्ग अवलंबू पाहणार्‍या स्त्रीचा अधिकच तिरस्कार करेल. किंवा उलटही. डिपेण्ड्स!

In reply to by मेघना भुस्कुटे

पॉईंट आहे मेघना! स्त्रीद्वेष्टा असेल तर अनैतिक मार्ग अवलंबणार्‍या स्त्रीचा तिरस्कार करेलच. आणि त्याच्याचबरोबर नैतिकतेची चाड असणारा असेल तरीही हेच होईल. व्यक्तीगत आणि व्यावसायिक आयुष्य वेगवेगळं जपणार्‍या लोकांकडून स्त्रियांचे अंगप्रदर्शन आणि/किंवा इतर पुरुष सहकार्‍यांबरोबर पार्ट्या, इ. या गोष्टींची ऑफिसातल्या बढती, पगारवाढ या गोष्टींमधे गल्लत होणार नाही. अव्यावसायिक दृष्टीकोन असणार्‍या बॉसेसच्या हाताखाली काम करावे का नाही हा प्रश्न आपल्यालाच सोडवावा लागतो आयटीमधल्या अनेक लोकांनी तक्रार केलेली आहे, "मॅनेजर्सची अपेक्षा असते आम्ही उशीरापर्यंत थांबावं. बॅचलर्सचं ठीक आहे, त्यांना घरी जाऊन जेवण बनवायचा कंटाळा, एकटेपणाचा कंटाळा म्हणून थांबतात. आम्हाला घर, संसार आहे; आम्ही काम पूर्ण करूनही घरी आलो तरीही कामचुकार असल्यासारखे वागवतात." कोण स्त्री आहे, कोण पुरूष आहे संबंधच नाही. पण अव्यावसायिक दृष्टीकोनाचा फटका बसतोच, जेंडर बायस नसतानाही!. अदिती

Nile 30/04/2010 - 13:23
उत्तम चर्चा. शेवटुन दुसरा परिच्छेदात जे लिहले आहे त्याला 'प्रोफेशनल नेटवर्किंग' म्हणत असावेत. कुठलाही 'काउंसेलिंग' वाला तुम्हाला अश्या टीप्स देईलच. माझी माहिती बरोबर असेल तर. मॅनेजमेंटच्या काही पदव्यांमध्ये अश्या पार्ट्या अभ्यासक्रमाचा भाग असतात. (ऑफीशीयली का नाही ते माहित नाही, पण माझ्याच रुममेटच्या अनुभवावरुन). अशी 'सोशल' कनेक्शन्स जॉब्स/प्रमोशन मिळवायला उपयोगी ठरतात असे सर्रास सांगितले जाते. ते असो. मला वाटतं पहिला संवाद आणि शेवटुन दुसरा परिच्छेद यात बराच फरक आहे. दुसरे 'डील' मध्ये मोडत नाही असे मला वाटते. असो, एक उत्तम चर्चा योग्य शब्दांत इथे मांडल्याबद्द्ल धन्यवाद. तुमच्या मेहनतीचे कौतुक आहे.

In reply to by Nile

मला वाटतं पहिला संवाद आणि शेवटुन दुसरा परिच्छेद यात बराच फरक आहे. दुसरे 'डील' मध्ये मोडत नाही असे मला वाटते.
संवादात न आलेल्या, मला व्यक्तीश: वाटणाऱ्या गोष्टी तिथे मांडलेल्या आहेत. पण त्या असंबद्ध नाहीत. कारण दोन व्यक्तींमधलं नातं, व दोन सहकाऱ्यांमधलं नातं (किंवा बॉस-रिपोर्ट नातं) या तत्वत: वेगळ्या पण प्रत्यक्षात एकमेकांवर परिणाम करणाऱ्या गोष्टी असतात. जोपर्यंत ऑफिसमधली नाती पुरुषांमधलीच होती तोपर्यंत जग सोपं होतं. स्त्रिया कार्यक्षेत्रात आल्या तेव्हापासून त्या नात्यांत असिमेट्री व लैंगिक कंगोरे आले. संवादात त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आहे...

आता समलैंगिकताही तितकीशी गावकुसाबाहेर राहिलेली नाही. आमच्याच ऑफिसात एका सहकार्‍याला चेष्टेतच त्यावरून लोक चिडवतात. त्यामुळेच तुला रेटिंग चांगलं मिळालं असणार, असं म्हणतात. यात विखार असतो असं नाही. पण उद्या अशाच प्रकारच्या सिच्युएशनमधे तितका विखार नसेलच असंही नाही. परिस्थिती बदलते आहे. सांगण्याचा मुद्दा हा की कामाच्या ठिकाणच्या राजकारणात बाई आल्यामुळे लैंगिकता आली, असं समजण्याचं आता कारण नाही. त्याच दिशेनं विचार करणारे लोक बोलताना तुमच्या लिंगाचा मुलाहिजा राखत नाहीत. शिवाय स्त्रिया आता 'पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून' वगैरे काम करताना आपलं स्त्रीत्व लपवत नाहीत, पुरुषी असणं म्हणजेच प्रागतिक असणं असं मानत नाहीत. बाई असण्याचा चार्म वागवूनदेखील ती मुक्त बाई असू शकते, असं मानलं जातं. असं असताना 'आपल्या लैंगिकतेचा फायदा घेणं' या गोष्टीच्या सीमारेषा तरी कशा ठरवणार? की अमुक इतकं अंगप्रदर्शन केलं म्हणजे ती बाई 'तशी' आणि त्याच्यापेक्षा कमी केलं की 'सभ्य आणि सुसंस्कृत' असं? बोलणार्‍याच्या तोंडाला लगाम आणि सारासार विचारही नसतोच. आपला विवेक आणि सदसद्विवेकबुद्धी जागी ठेवावी, हाच उपाय.

In reply to by मेघना भुस्कुटे

असं असताना 'आपल्या लैंगिकतेचा फायदा घेणं' या गोष्टीच्या सीमारेषा तरी कशा ठरवणार? की अमुक इतकं अंगप्रदर्शन केलं म्हणजे ती बाई 'तशी' आणि त्याच्यापेक्षा कमी केलं की 'सभ्य आणि सुसंस्कृत' असं?
यात सापेक्षता खुप मोठी आहे. त्यामुळे आपण सांगितलेले
बोलणार्‍याच्या तोंडाला लगाम आणि सारासार विचारही नसतोच. आपला विवेक आणि सदसद्विवेकबुद्धी जागी ठेवावी, हाच उपाय.
याच्याशी सहमत आहे. स्वतःशी प्रामाणिक असणे हे सुद्ध जगात अवघड जाते. त्याची किंमत मोजायला लागते ती तयारी नसेल तर स्वतःशी प्रतारणा करावी लागते. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

वाहीदा 30/04/2010 - 15:27
तुम्ही कार्यालयात hardcore professional असाल अन कुठल्याही गोसीपींग मध्ये भाग घेत नसाल तर कोणीही तुमचा फायदा घेणार नाही असे माझे वैयक्तीक मत आहे . One should not get carried away by the passion of the moment. Cool as a cucumber, grace under pressure, while keeping the total focus on what one is supposed to be doing and accomplishing. If people know that you're more than willing to engage in gossip, your professional integrity looks tarnished to your superiors as well as to your peers. :-) ~ वाहीदा

ऋषिकेश 30/04/2010 - 15:44
शक्यतो या विषयावर मी मत देत नाहि.. पण इथे विषयाची फारच सुरेख मांडणी केली आहे म्हणून ही पिंक बॉसला खुष ठेवणं ही एक कला आहे असं मी मानतो (बॉसलाच का पण समोरील कोणत्याही व्यक्तीला). बॉस कसा आहे, त्याचे इंटरेस्टस्, त्याचे आवडते विषय वगैरे गोष्टी जाणून घेऊन त्याचा कल्पकतेने वापर करणं ही शिकण्यासारखी बाब आहे. अणि जर एखाद्याच्या आयुष्यात नोकरीतील बढती/प्रगती त्याच्या इतर बाबींपेक्षा महत्त्वाची असेल तर त्याने/तिने कोणत्याही पद्धतीने ती मिळवण्यात मला गैर वाटत नाहि. केवळ मला एखादी गोष्ट तितकी महत्त्वाची वाटत नाहि / मी ती करू शकत नाहि म्हणून ती चूक आहे असे का बरे म्हणावे? ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

In reply to by ऋषिकेश

बॉसला खुष ठेवणं ही एक कला आहे असं मी मानतो (बॉसलाच का पण समोरील कोणत्याही व्यक्तीला). बॉस कसा आहे, त्याचे इंटरेस्टस्, त्याचे आवडते विषय वगैरे गोष्टी जाणून घेऊन त्याचा कल्पकतेने वापर करणं ही शिकण्यासारखी बाब आहे. अणि जर एखाद्याच्या आयुष्यात नोकरीतील बढती/प्रगती त्याच्या इतर बाबींपेक्षा महत्त्वाची असेल तर त्याने/तिने कोणत्याही पद्धतीने ती मिळवण्यात मला गैर वाटत नाहि. केवळ मला एखादी गोष्ट तितकी महत्त्वाची वाटत नाहि / मी ती करू शकत नाहि म्हणून ती चूक आहे असे का बरे म्हणावे? --- संपूर्ण सहमत. १०० टक्के अनुमोदन.

In reply to by ऋषिकेश

मराठमोळा 30/04/2010 - 15:58
हमममम्म्म्म्म्म माझ्या एका मित्राला लवकरात लवक्र श्रीमंत व्हायचे होते.. त्याच्या करीअर मधे त्याने सुरुवातीला द्युप्लीकेट बीयरचा धंदा सुरु केला, नंतर बरेच काही, खुन, मारामार्‍या, खंडणी हे सर्व केले. आता तर तो फारच पुढे पोहोचला आहे. तेव्हा पण सर्वांनी हेच म्हणायला हवे होते. की "एखाद्याच्या आयुष्यात नोकरीतील बढती/प्रगती त्याच्या इतर बाबींपेक्षा महत्त्वाची असेल तर त्याने/तिने कोणत्याही पद्धतीने ती मिळवण्यात मला गैर वाटत नाहि."" यालाच व्यक्तीस्वातंत्र्य म्हणायचे का? आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

In reply to by मेघना भुस्कुटे

मराठमोळा 30/04/2010 - 16:08
>>कोणतंही मत वाचताना त्याचा संदर्भ लक्षात घ्यावा, हे लोकांना कधी कळणार? चांगल्या चर्चेत हे असे लहान मुलांसाखे प्रतिसाद उगाद चर्चेला भरकटवतात आणी बाकिच्यांचा वेळ खर्ची होतो. संदर्भ कुणाला कळत नाहिये ते समजुन येत आहे, असो हा सेम टु सेम प्रतिसाद मी तुमच्या ह्या कमेंटला देणार होतो, http://www.misalpav.com/node/12150#comment-191708 पण असो, समोरचा आप्ल्या विचारांच्या विरुद्ध बोलत असला की तो मुर्खच दिसतो. त्यामुळे मी लगेच ऊलट सुलट प्रतिसाद न देता विषयाचा पुर्ण विचार करण्याचा निर्णय घेतला. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

In reply to by मराठमोळा

ऋषिकेश 30/04/2010 - 16:05
चूक पटली वाक्य असे वाचावे: एखाद्याच्या आयुष्यात नोकरीतील बढती/प्रगती त्याच्या इतर बाबींपेक्षा महत्त्वाची असेल तर त्याने/तिने भारतीय कायद्याच्या मर्यादेत कोणत्याही पद्धतीने ती मिळवण्यात मला गैर वाटत नाहि ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

In reply to by ऋषिकेश

मराठमोळा 30/04/2010 - 16:14
>>भारतीय कायद्याच्या मर्यादेत ऋ, ते तर नुसतं उदाहरण होतं पण तरीसुद्धा प्रश्न तोच राहतो, कायद्याच्या चौकटीत राहुन सुद्धा बरीच अनैतीक कामे करता येतात हे आपल्याला माहितच आहे. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

In reply to by मराठमोळा

ऋषिकेश 30/04/2010 - 16:25
कायद्याच्या चौकटीत राहुन सुद्धा बरीच अनैतीक कामे करता येतात हे आपल्याला माहितच आहे
होय आणि ती कामे केल्यास माझा आक्षेप नाहि अशी माझी भुमिका आहे. कायदा असूनही कायद्याकडे काणाडोळा करून कोणी अनैतीक कामे करत असेल तर (अर्थातच माझा पाठींबा नसेल आणि) योग्य ठिकाणी तक्रार करणे माझे काम आहे ते मी करेनच ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

In reply to by ऋषिकेश

होय आणि ती कामे केल्यास माझा आक्षेप नाहि अशी माझी भुमिका आहे.
ऋषिकेश ठाम राहणे जमेल का? आयुष्यभर! जेव्हा एखादी गोष्ट बेकायदेशीर असली तरी आपल्या मते नैतिक असते अशा वेळी आपण कायदा गाढव आहे न्याय आंधळा असतो असे म्हणतो कारण ती नैतिक असण्यापेक्षा आपल्या सोईची अधिक असते. एखादी गोष्ट कायदेशीर असली पण आपल्या मते नैतिक नसते त्यावेळी त्यावेळी तिने नैतिक नसण्या पेक्षा कायदेशीर असणे आपल्या दृष्टीने अधिक गैरसोयीचे असते. कायदेशीर असुन नैतिकही आहे असे प्रसंग येत असतात पण ते सोईचे / पेचाचे असतात च असे नाही सोईप्रमाणे आपण नैतिक वा कायदेशीर असतो. या दुटप्पीपणाला अर्थातच व्यवहारज्ञान म्हटले जाते. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by ऋषिकेश

वाहीदा 30/04/2010 - 16:15
वाक्य असे वाचावे: एखाद्याच्या आयुष्यात नोकरीतील बढती/प्रगती त्याच्या इतर बाबींपेक्षा महत्त्वाची असेल तर त्याने/तिने भारतीय कायद्याच्या मर्यादेत कोणत्याही पद्धतीने ती मिळवण्यात मला गैर वाटत नाहि रोचक विधान पण शाळेत असताना नागरिक शास्त्राच्या पुस्तकात हे कायदे दिसले नाही कुठे ;-) ~ वाहीदा

In reply to by वाहीदा

ऋषिकेश 30/04/2010 - 16:30
शालेय पातळीवरच्या नागरीक शास्त्राच्या पुस्तकात सगळे कायदे देणे शक्य/योग्य/(फिजिबल) वाटत नाहि. असो. ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

In reply to by ऋषिकेश

प्रियाली 30/04/2010 - 17:18
बॉसला खूष ठेवण्यापेक्षा बॉसला ओळखून वागणारी माणसे चलाख असतात असा माझा अनुभव आहे. "सारी दुनिया एक तरफ और जोरू का भाई एक तरफ" ही म्हण बदलून "सारा ऑफिस एक तरफ और अपना बॉस एक तरफ" अशी वागणूक ठेवली तर इतर फारसे काही न करता बॉस खूश राहतो. माझ्या बाबतीत राहते असा अनुभव आहे. ;) असो.

In reply to by ऋषिकेश

भोचक 30/04/2010 - 18:29
बॉसला खुष ठेवणं ही एक कला आहे असं मी मानतो (बॉसलाच का पण समोरील कोणत्याही व्यक्तीला). बॉस कसा आहे, त्याचे इंटरेस्टस्, त्याचे आवडते विषय वगैरे गोष्टी जाणून घेऊन त्याचा कल्पकतेने वापर करणं ही शिकण्यासारखी बाब आहे. अणि जर एखाद्याच्या आयुष्यात नोकरीतील बढती/प्रगती त्याच्या इतर बाबींपेक्षा महत्त्वाची असेल तर त्याने/तिने कोणत्याही पद्धतीने ती मिळवण्यात मला गैर वाटत नाहि. केवळ मला एखादी गोष्ट तितकी महत्त्वाची वाटत नाहि / मी ती करू शकत नाहि म्हणून ती चूक आहे असे का बरे म्हणावे?
ऋषिकेश, तुझं म्हणणं तितकसं पटत नाही. म्हणजे एखाद्यासाठी वैयक्तिकदृष्ट्या ते खरंही असेल. पण त्याचवेळी दुसर्‍यासाठी ते त्रासदायकही असेल. उदा. बॉसची मर्जी सांभाळून, त्याला खुश ठेवणं मला जमत नाही. पण माझं 'ऑफिसने' (बॉसकरवी) दिलेले काम मी अगदी चोख करतो. नव्हे त्यात माहिर आहे. त्याचवेळी माझा एक सहकारी कामात 'मठ्ठ' आहे. परंतु, बॉसला खुश ठेवणे वगैरे बाबीत एक्स्पर्ट आहे. बॉसने प्रमोशन वा अप्रेझलच्या वेळी त्याच्या 'स्वामीनिष्ठेची' कदर करत त्याला माझ्यापेक्षा जास्त काही देऊ केले तर ती 'मी कामात दाखविलेल्या निष्ठेचीच' उपेक्षा ठरत नाही काय? इथे स्वतःचे 'भले' करून घेण्यासाठी प्रत्येक जण कोणताही मार्ग अंगीकारायला स्वतंत्र आहे, या विधानाचा 'गैरफायदा' घेतला जातो आहे, असे मला वाटते. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव

In reply to by भोचक

ऋषिकेश 01/05/2010 - 11:01
एक उदा. घ्या तुमच्याकडे एखादी बाई भांडी घासायला येते ती भांडी अप्रतिम घासते. मात्र एका घरातील गोष्टी दुसर्‍या घरी चहाड्या करण्याचा तिचा स्वभाव आहे आणि ते तुम्हाला आवडत नाहि. आता बघा ती दिलेले काम चोख करते तरीहि तुमची वैयक्तीक आवड न सांभाळल्याने तुम्ही तिला काढून दुसर्‍या एका व्यक्तीला (जी भांडी ठिक घासते मात्र चहाड्या अजिबात करत नाहि) काम दिलेत तर हा व्यक्तीनिष्ठ निर्णय नव्हे का? ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

In reply to by ऋषिकेश

Nile 01/05/2010 - 11:53
खुप फरक आहे. इथे चाललेली चर्चा ही तुझ्याच उदाहरणात बसवायची असेल तर. एखादी चांगली भांडी घासत नाही पण 'अजुन काही' सेवा देण्यास तयार असेल तर.. चा प्रश्न आहे.

In reply to by प्रमोद देव

टारझन 01/05/2010 - 12:15
दाबून हा शब्द काळजाला भिडला :) बारावीत वाचलेल्या फँटसीकथा आठवल्या =)) - सहिनी अंबुजा

In reply to by प्रमोद देव

>>>अंगावर काम..दाबून पगार... :) अवांतर : खुशवंतसिंगाचं मला पुस्तकाचं नाव आठवत नाही. पण पहिला किस्सा त्यांचा कामवाल्या स्त्रीबद्दलच आहे असे अंधुक आठवते. -दिलीप बिरुटे

In reply to by Nile

'अजून काही' सेवा हा व्यक्तिगत संबंधांचा एक भाग झाला, बॉसला खुष ठेवण्याचं एक अंग झालं. वरच्या उदाहरणातला मुद्दा असा आहे, की कुठच्याही कार्यक्षेत्रात दिलेलं काम आणि व्यक्तिगत संबंध अशी काळी-पांढरी फारकत करणं शक्य नसतं. हेच उदाहरण उलट्या बाजूने, दिलेलं काम मुकाट करणारा रामा गडी व काम करताना चार विनोदी गोष्टी सांगून तुमचं मन रिझवणारा शिवा गडी या स्वरूपातही मांडता येतं. शेवटी जाहिरातीत दिलेलं जॉब डिस्क्रीप्शन अपुरंच असतं. ते सर्व पार पाडून त्या परीघाबाहेर चुका करणं, किंवा 'वरची' कामगिरी बजावणं याने प्रचंड फरक पडून शकतो. पुरुष बॉस व स्त्री रिपोर्ट यामुळे 'वरच्या' कामगिरीची क्षेत्रं विस्तारतात - व त्याचबरोबर यशस्वी स्त्रीच्या यशाकडेही बघतानाही 'वरच्या कामगिरीमुळे यशस्वी' अशी प्रतिमा बळावू शकते हा मुख्य मुद्दा आहे.

In reply to by राजेश घासकडवी

Nile 01/05/2010 - 13:27
चर्चेच्या मुख्य मुद्दाबाबत संभ्रम नाही. ऋषिकेशच्या वरील काही प्रतिसादांनुसार, स्वतःची प्रगती करण्याकरता 'काहीही'(कायद्यात बसणारे) मार्ग अवलंबायला हरकत नाही असे त्याचे मत असल्याचे दिसले म्हणुन ते उदाहरण दिले. चर्चेतील मन्याचे फ्रस्ट्रेशन हे 'तसल्या' मार्गांच्या अवलंबनामुळे आहे. रामा शिवा गड्यांचं उदाहरणही यात येत नाही, कारण ते 'स्कील' एका चांगल्या कर्मचार्‍याचेच आहे. यात शिवा असे करुन 'सर्वांना' खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे.(चर्चेत मात्र भवितव्य हातात असलेल्या बॉस बद्दल उल्लेख आहे, 'सर्व' म्हणजेच कंपनीसाठी 'त्या' स्कीलचा काही संबंध नसावा) चर्चेत आलेल्या मार्गाला जनमानसात खुली संमती नाही. (एखाद्याचे मत वेगळे असेल) त्यामुळेच तो मार्ग चुकिचा असे म्हणले जाते. शेवटी एखाद्याने असे करावे की करु नये हा वैयक्तीक नितीमत्तेचा प्रश्न आहे. (त्याशिवाय यश शक्यच नाही असेही काही ठिकाणी ऐकायला येते, उदा. 'कास्टिंग काउच')

छोटा डॉन 30/04/2010 - 16:01
ही केवळ पोच समजावी, सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखुन ठेवत आहे. अनेक मजेशीर उदाहरणे पाहण्यात असल्याने भरभरुन लिहेन, तुर्तास चालु द्यात , सवडीने वाचतो आहे. ऋचा प्रतिसादही भारी आहे :) ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

प्रमोद देव 30/04/2010 - 16:32
हा तर पुरुषांचा कमकुवतपणा समजला जातो. एखादे वेळी बाटली काम करू शकणार नाही..पण बाई नक्की करेल...मग ती भाड्याची असो,दुसर्‍याची असो अथवा स्वतःची असो...तिच्यापुढे बधला नाही असा पुरुषोत्तम लाखात एखादाच मिळेल. स्त्रियांकडे असणारी प्रमूख अस्त्रे म्हणजे सौंदर्य...ह्यामुळे तर विश्वामित्रासारख्या तपस्व्याचीही तपस्या भंग झाली..तिथे सामान्यांचा काय पाड? दुसरे अस्त्र म्हणजे डोळ्यातले पाणी....ते झरू लागले की कितीही कठोर हृदयी पुरूष विरघळतो.... नेत्रकटाक्ष...ह्यामुळे किती पुरुष घायाळ होतात...त्याची गणती नाही... बाकी अजून बरीच अस्त्र आहेत...आपापल्या कल्पना शक्तीने जाणून घ्या... थोडक्यात काय तर समाज पुरूषप्रधान आहे असे जरी आपण उच्चरवाने म्हणत असलो तरी पुरुषाच्या चाव्या...स्त्रीच्या ताब्यात असतात हे विसरू नका.

In reply to by प्रमोद देव

Dhananjay Borgaonkar 30/04/2010 - 16:36
थोडक्यात काय तर समाज पुरूषप्रधान आहे असे जरी आपण उच्चरवाने म्हणत असलो तरी पुरुषाच्या चाव्या...स्त्रीच्या ताब्यात असतात हे विसरू नका.
अतिशय वास्तववादी विधान. या वाक्यावर एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत :D =D> =D> =D> =D>

प्रियाली 30/04/2010 - 17:12
फारा वर्षांपूर्वी आमच्या इमारतीत राहणार्‍या माणसाचे सातत्याने प्रमोशन होत असे. आम्ही सगळे कंपनीने दिलेल्या घरांत राहत असल्याने प्रत्येकाला एकमेकांच्या अंतस्थ बाबी माहित असत. या माणसाबद्दल सर्व म्हणत की तो बॉसची खूपच हांजी हांजी करतो. नंतर कोणी म्हणू लागले की बॉसच्या घरची भाजी वगैरे हाच आणतो. हा दावा थोडा हास्यास्पद वाटला. परंतु, एक दोनदा भाजी घेताना सदर प्राणी मला बाजारात दिसला आणि त्याने घेतलेल्या प्रचंड प्रमाणातील भाजीवरून (घरात तो आणि बायको दोघेच होते पण भाजीचे प्रमाण ३-४ किलो असे) मी त्याला सहज विचारले की "इतकी भाजी?" त्यावर त्याने सांगितले "हो, बॉसच्या घरी पोहोचवतो आहे." त्यावरून काय तो खुलासा झाला. नंतर लोक म्हणू लागले की त्याच्या बायकोचे बॉसशी लफडे आहे. हे जरा अतिच होते. त्यावरून मी एका मैत्रिणीला "तुला घरात बसून दुसरे उद्योग नाहीत" असे दटावले होते. त्यानंतर कधीतरी सदर गृहस्थ त्या बॉसबरोबर पिकनिकला गेला असताना त्यांचा अपघात झाला असे ऐकले. रिक्षा उलटली होती. अपघातात सदर गृहस्थाला काहीच झाले नाही पण बॉस आणि बायको मात्र जबर जखमी झाले होते. त्यावरून अनेकांनी अनेक निष्कर्ष काढले होते हे सांगण्याची गरज नाहीच.

निस्का 30/04/2010 - 18:52
तुमचा जो professional networking चा मुद्दा आहे तो अगदी योग्य आहे. बर्याचश्या अभ्यासात असं दिसून आलंय कि एकत्र बीर पिणे, गोल्फ खेळणे वगेरे केल्यामुळे पुरुषांचे व्यावसायिक संबंध अधिक लौकर व मोठ्या प्रमाणावर विकसित होतात आणि त्याच्या बढती वगेरे साठी फायदा होतो. स्त्रियांना कुटुंब किंवा इतर कारणांमुळे ते शक्य नसते त्यामुळे त्या मागे पडतात, त्यांना पुरुष्यांच्या दुप्पट काम करून स्वतःला सिद्ध करावे लागते आणि glass-ceiling ला सामोरे जावे लागते. (पार्श्वभूमी साठी - मी औद्योगिक मानसशास्त्रज्ञ आहे) नि...

नितिन थत्ते 30/04/2010 - 19:22
सगळे जण बॉसला खूष ठेवणे म्हणजे हांजी हांजी करणे किंवा बॉसची घरची कामे करणे असे मानत आहेत. बर्‍याचदा बॉसची टारगेटस पूर्ण करायला मदत करणार्‍या आणि काम सोपवल्यावर निश्चित चांगल्या प्रकारे होईल असा विश्वास वाटणार्‍या माणसावर बॉस खूष असतो. आणि त्याच्या करिअरमध्ये बॉस त्याला मदत करतो. (कधी कधी अशा पोटेन्शिअल असणार्‍याला बॉस त्याच्या चुकांमध्ये सांभाळूनही घेतो). अशा व्यक्तीबद्दल इतर लोक बॉसच्या मर्जीतला/पुढेपुढे करणारा असे बोलतात. काम कमी करून किंवा न करता बॉस ची केवळ मर्जी सांभाळून/बॉसला काही पर्सनल फेवर्स देऊन कुणाला करिअरमध्ये जास्त फायदा होत असेल असे वाटत नाही. दुसरी गोष्ट ही या संबंधी नाही पण स्त्रीच्या चारित्र्याविषयी पुरुषाच्या दृष्टीकोनाविषयी आहे. मी ज्या कंपनीत पहिली नोकरी केली तेथे एक इंजिनिअर स्त्री माझ्यापेक्षा सीनिअर होती. त्या स्त्रीबद्द्ल काहीशी वदंता होती. तसेच आमचा एक एम डी होता. त्याच्याही बद्दल काही वावड्या होत्या. (या वावड्या त्या दोघांच्या एकमेकांतल्या संबंधाविषयी नव्हत्या). जरी दोघांचीही ख्याती सारखीच असली तरी दोन्हीतला फरक हा होता की त्या स्त्रीबद्दल बोलताना 'हलक्या प्रतीची स्त्री' असा सूर असे. पण एमडी विषयी बोलताना मात्र त्याच्या अशा वागण्याबद्दल 'कौतुकाची' भावना असे. या गोष्टीला २० हून जास्त वर्षे होऊन गेली आहेत. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

प्रियाली 30/04/2010 - 19:28
सगळे जण बॉसला खूष ठेवणे म्हणजे हांजी हांजी करणे किंवा बॉसची घरची कामे करणे असे मानत आहेत.
नव्हे नव्हे. त्यासाठी माझे दोन्ही प्रतिसाद बघावेत. बॉसला ओळखणे ही कला आहे. शेवटी तोच तुमचा पहिला (इमिडिएट) कर्ताधर्ता असतो. त्याला तुमच्याकडून नेमके काय अपेक्षित आहे हे कळले (जसे, वेळच्यावेळी काम, कामाची रेकॉर्डस, त्याच्या गैरहजेरीत कामाची घेतलेली काळजी, एखाद्या मिटींगमध्ये त्याचा मुद्दा योग्य असल्यास दिलेला जाहीर पाठिंबा वगैरे. यांत कोणतीही हांजी हांजी नाही. परंतु, आपण एका टिममध्ये (कंपुमध्ये म्हणा हवं तर ;)) आहोत हे दर्शवणे) तर आपले, बॉसचे आणि टिमचे काम सुकर होते असा स्वानुभव आहे. :)
बर्‍याचदा बॉसची टारगेटस पूर्ण करायला मदत करणार्‍या आणि काम सोपवल्यावर निश्चित चांगल्या प्रकारे होईल असा विश्वास वाटणार्‍या माणसावर बॉस खूष असतो. आणि त्याच्या करिअरमध्ये बॉस त्याला मदत करतो. (कधी कधी अशा पोटेन्शिअल असणार्‍याला बॉस त्याच्या चुकांमध्ये सांभाळूनही घेतो).
याच्याशी सहमत.

In reply to by प्रियाली

II विकास II 30/04/2010 - 19:30
आपण जर स्वतःला बॉसच्या जागेवर ठेवुन पाहीले तर बॉसच्या अपेक्षा सहज कळतात. असो. >>जसे, वेळच्यावेळी काम, कामाची रेकॉर्डस, त्याच्या गैरहजेरीत कामाची घेतलेली काळजी, एखाद्या मिटींगमध्ये त्याचा मुद्दा योग्य असल्यास दिलेला जाहीर पाठिंबा वगैरे. यांत कोणतीही हांजी हांजी नाही. परंतु, आपण एका टिममध्ये (कंपुमध्ये म्हणा हवं तर Wink) आहोत हे दर्शवणे +१ ----- ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.

II विकास II 30/04/2010 - 19:26
त्या स्त्रीबद्द्ल काहीशी वदंता होती. तसेच आमचा एक एम डी होता. त्याच्याही बद्दल काही वावड्या होत्या. (या वावड्या त्या दोघांच्या एकमेकांतल्या संबंधाविषयी नव्हत्या). जरी दोघांचीही ख्याती सारखीच असली तरी दोन्हीतला फरक हा होता की त्या स्त्रीबद्दल बोलताना 'हलक्या प्रतीची स्त्री' असा सूर असे. पण एमडी विषयी बोलताना मात्र त्याच्या अशा वागण्याबद्दल 'कौतुकाची' भावना असे. == शेवटी काय, ज्याची त्याची जाण, ज्याची त्याची निष्पक्षता ----- ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.

Pain 30/04/2010 - 23:28
आपण आपल्या सन्स्कार (हा शब्द लिहिता आला नाही) मुळे असा विचार करतो की नै तिकता महत्वाची वगैरे. प्रत्यक्शात तसे काही नसते. शाळेत कोपी (पुन्हा तेच) करणारी मुले आणि हे सारखेच.

बद्दु 01/05/2010 - 13:13
मी स्वत: एक बॉस आहे. हाताखाली केमिस्ट, इंजिनीयर, टेक्निकल असिस्टण्ट, सेक्रेटरी (अर्थात स्त्री...कसली..गोsssड मुलगी आहे.. असो) त्या सर्वांचे माझ्या सोबतचे वागणे मी अनुभवत असतो..त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून.. बर्यांच गोष्टी लक्षात येत असतात. त्यातून काय अर्थ काढायचा हे सुद्धा ठरवावे लागते..केवळ लांगूलचालन करणार्यााला मी (म्हणजे बॉस) जास्त भाव देतो असे नाही... किंवा त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो असेही नाही.. आणि कमी अधिक प्रमाणात सर्व बॉसेस हे करतात अशी खात्री आहे..काही "सन्माननीय" अपवाद वगळता.. “ असे मानले जाते की प्रत्येक व्यक्तीची एक मर्यादा असते..त्या मर्यादेत राहून तो काम करतो आणि प्रगती करण्याचा प्रयत्न करतो” ..आणि हे सर्व अगदी साहजिक आहे.. काही महत्वाकांक्षी व्यक्तींचे मात्र तसे नसते..ते मार्ग शोधत असतात..लवकर प्रसिद्ध होण्याचे, कमी प्रयत्नात जास्त लाभ (प्रमोशन/पगारवाढ) मिळविण्याचे… आणि हे साध्य करण्यासाठी त्यांची काहीही करण्याची तयारी असते..मग नैतिक..अनैतिक कुठलाही मार्ग .. ते प्रयत्न करत असतात..आणि हे सर्व मी/तुम्ही डोळ्याने बघत असतो/असता.. मी अनुभवावरून सांगतोय..परंतु स्त्री किंवा पुरूष दोघेही या मार्गांचा सारखाच प्रयोग करतात.. अनैतिक मार्गाने जाणारे माझ्यावर (म्हणजे बॉसवर) जास्त दबाव टाकतात..तर नैतिक मार्गाने चालणार्यां्ना माझा (म्हणजे.... ) दबाव जाणवतो..हे सर्व अनुभवता येत...परंतु एक गोष्ट सत्य आहे की तुम्ही कोणीही असा ..तुमचा वावर तोपर्यतच खपविला जातो जोपर्यंत तुमची आवश्यकता आहे... तुमची कार्यकुशलता, अनुभव, ज्ञान, तुमचे सौंदर्य, आणि तत्सम गोष्टी..या सर्व प्रकारचे मूल्यमापन वेगवेगळ्या पातळीवर होत असते..प्रत्येक गोष्टीला महत्व आहे..(एक मर्यादेत)..हे गृहीत असते.. आणि साम, दाम, दंड, भेद या सर्व मार्गांचा पुरेपूर वापर जीवनाच्या या सारीपाटावर केला जातो.. या खेळात जो जिंकतो तो राज्य करतो आणि जो हरतो तो वनवास भोगतो...

In reply to by बद्दु

.परंतु एक गोष्ट सत्य आहे की तुम्ही कोणीही असा ..तुमचा वावर तोपर्यतच खपविला जातो जोपर्यंत तुमची आवश्यकता आहे... तुमची कार्यकुशलता, अनुभव, ज्ञान, तुमचे सौंदर्य, आणि तत्सम गोष्टी..या सर्व प्रकारचे मूल्यमापन वेगवेगळ्या पातळीवर होत असते..प्रत्येक गोष्टीला महत्व आहे..(एक मर्यादेत)..हे गृहीत असते.. आणि साम, दाम, दंड, भेद या सर्व मार्गांचा पुरेपूर वापर जीवनाच्या या सारीपाटावर केला जातो.. या खेळात जो जिंकतो तो राज्य करतो आणि जो हरतो तो वनवास भोगतो...
हेच म्हण्तो. तो पर्यंतच तुम्हाला किंमत आहे कि जोपर्यंत तुमच्या कडे उपयुक्तता / उपद्रव मुल्य आहे. जेव्हा तुमच्याकडे दोन्ही नसते तेव्हा तुमची क्षमता कितीही असली तरी तुमची किंमत शुन्य. तुमच्या तत्वांची किंमत तुम्हाला या ना त्या प्रकारे चुकवावीच लागते. अस्तित्वाचा प्रश्न येतो त्यावेळी नीती / अ-नीती च्या गप्पा निरर्थक असतात. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

चित्रा 01/05/2010 - 18:26
कामाच्या ठिकाणी पैसा, नैतिकता, पगारवाढ, मान, पदोन्नती या सर्वांचे असे काही मिश्रण होते की तेथे हे नैतिक/अनैतिकतेचे प्रश्न कळीचे होतात. यात व्यक्तीसापेक्ष निर्णय होतात असे दिसते. एखाद्या स्त्रीला वरचे पद पटकन मिळाले की तिने काही खास मर्जी सांभाळली असेल असे अनेक पुरूषांना जसे वाटते तसे ते काही स्त्रियांनाही वाटते असे दिसते. कधीकधी तसे ते असतेही, कधी नसते. बहुदा असे नसते तेव्हा अशा स्त्रीबद्दल आदर असतो, आणि मानही मिळताना अधिक मिळतो. तेव्हा तिच्या बुद्धी, आणि कार्यकुशलतेबरोबर तिच्या व्यक्तिगत नैतिक धोरणांनाही मान्यता मिळालेली असते. याउलट जेव्हा असे असते, म्हणजे थोडे सैल, सलगीचे वागणे असते, तेव्हा स्त्रीला पाठीमागे नावे ठेवली जातात. हे मला वाटते पुरूषांच्याही बाबतीत दिसते. पुरूषांचे अशा सैल वागण्याबद्दल कौतुक होत नाही. पुरूषांना जेव्हा वरचे पद मिळते तेव्हा वर दिलेल्या इतर उदाहरणांप्रमाणे इतर काही गोष्टींमुळे (पुढेपुढे, हांजी, वरची कामे करण्याने) पदोन्नती झाली असे पाठीमागे म्हटले जात असावे असे वरील काही उदाहरणांवरून दिसतेच. ती पगारवाढ किंवा पदोन्नती सैल वागण्यामुळे मिळाली असे जेव्हा बॉस एखादी स्त्री असेल (म्हणजे विरूद्धलिंगी) किंवा समलिंगी संबंधाची शंका असली तर पुरूषालाही म्हटले जाईल याची खात्री वाटते. तेव्हा मला मुद्दाम स्त्रियांना वेगळे नियम, पुरूषांना वेगळे नियम लावले जातात असे वाटत नाही. माझ्या पहाण्यात नैतिकतेचे नियम स्त्री-पुरूषांना सारखेच लावले जातात असेच आहे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

असा संवाद काही नवीन नाही, अधूनमधून वेगवेगळ्या शब्दांमधे आणि भाषांमधे होत असतो. राजेश, हा (शेवटून दुसरा परिच्छेद) मुद्दा कधी लक्षात आलाच नव्हता. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मराठमोळा 30/04/2010 - 13:26
हा मुद्दा राहुन गेला खरं, पण ह्या केसेस चे चान्सेस फारच कमी असतात असं मला वाटतं, जसं कुणी बॉसला खुश ठेवणारा पुरुष असेल आणी त्याच टीममधे अनैतिक गोष्टींचे समर्थन करणारी स्त्री असेल तरी ह्या केसमधे पुरुष टीममेट चे प्रमोशन होणे अवघडच नाही का? आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

In reply to by मराठमोळा

बॉसला नक्की कुठल्या गोष्टींमध्ये इंट्रेष्ट आहे (किंवा तो नक्की कुठल्या गोष्टींनी सुखावतो किंवा तो कामाव्यतिरिक्त खुशामतींना / नात्यांना किती महत्त्व देतो) यावर अवलंबून आहे. स्त्रीद्वेष्टा असेल तर तो अशा अनैतिक मार्ग अवलंबू पाहणार्‍या स्त्रीचा अधिकच तिरस्कार करेल. किंवा उलटही. डिपेण्ड्स!

In reply to by मेघना भुस्कुटे

पॉईंट आहे मेघना! स्त्रीद्वेष्टा असेल तर अनैतिक मार्ग अवलंबणार्‍या स्त्रीचा तिरस्कार करेलच. आणि त्याच्याचबरोबर नैतिकतेची चाड असणारा असेल तरीही हेच होईल. व्यक्तीगत आणि व्यावसायिक आयुष्य वेगवेगळं जपणार्‍या लोकांकडून स्त्रियांचे अंगप्रदर्शन आणि/किंवा इतर पुरुष सहकार्‍यांबरोबर पार्ट्या, इ. या गोष्टींची ऑफिसातल्या बढती, पगारवाढ या गोष्टींमधे गल्लत होणार नाही. अव्यावसायिक दृष्टीकोन असणार्‍या बॉसेसच्या हाताखाली काम करावे का नाही हा प्रश्न आपल्यालाच सोडवावा लागतो आयटीमधल्या अनेक लोकांनी तक्रार केलेली आहे, "मॅनेजर्सची अपेक्षा असते आम्ही उशीरापर्यंत थांबावं. बॅचलर्सचं ठीक आहे, त्यांना घरी जाऊन जेवण बनवायचा कंटाळा, एकटेपणाचा कंटाळा म्हणून थांबतात. आम्हाला घर, संसार आहे; आम्ही काम पूर्ण करूनही घरी आलो तरीही कामचुकार असल्यासारखे वागवतात." कोण स्त्री आहे, कोण पुरूष आहे संबंधच नाही. पण अव्यावसायिक दृष्टीकोनाचा फटका बसतोच, जेंडर बायस नसतानाही!. अदिती

Nile 30/04/2010 - 13:23
उत्तम चर्चा. शेवटुन दुसरा परिच्छेदात जे लिहले आहे त्याला 'प्रोफेशनल नेटवर्किंग' म्हणत असावेत. कुठलाही 'काउंसेलिंग' वाला तुम्हाला अश्या टीप्स देईलच. माझी माहिती बरोबर असेल तर. मॅनेजमेंटच्या काही पदव्यांमध्ये अश्या पार्ट्या अभ्यासक्रमाचा भाग असतात. (ऑफीशीयली का नाही ते माहित नाही, पण माझ्याच रुममेटच्या अनुभवावरुन). अशी 'सोशल' कनेक्शन्स जॉब्स/प्रमोशन मिळवायला उपयोगी ठरतात असे सर्रास सांगितले जाते. ते असो. मला वाटतं पहिला संवाद आणि शेवटुन दुसरा परिच्छेद यात बराच फरक आहे. दुसरे 'डील' मध्ये मोडत नाही असे मला वाटते. असो, एक उत्तम चर्चा योग्य शब्दांत इथे मांडल्याबद्द्ल धन्यवाद. तुमच्या मेहनतीचे कौतुक आहे.

In reply to by Nile

मला वाटतं पहिला संवाद आणि शेवटुन दुसरा परिच्छेद यात बराच फरक आहे. दुसरे 'डील' मध्ये मोडत नाही असे मला वाटते.
संवादात न आलेल्या, मला व्यक्तीश: वाटणाऱ्या गोष्टी तिथे मांडलेल्या आहेत. पण त्या असंबद्ध नाहीत. कारण दोन व्यक्तींमधलं नातं, व दोन सहकाऱ्यांमधलं नातं (किंवा बॉस-रिपोर्ट नातं) या तत्वत: वेगळ्या पण प्रत्यक्षात एकमेकांवर परिणाम करणाऱ्या गोष्टी असतात. जोपर्यंत ऑफिसमधली नाती पुरुषांमधलीच होती तोपर्यंत जग सोपं होतं. स्त्रिया कार्यक्षेत्रात आल्या तेव्हापासून त्या नात्यांत असिमेट्री व लैंगिक कंगोरे आले. संवादात त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आहे...

आता समलैंगिकताही तितकीशी गावकुसाबाहेर राहिलेली नाही. आमच्याच ऑफिसात एका सहकार्‍याला चेष्टेतच त्यावरून लोक चिडवतात. त्यामुळेच तुला रेटिंग चांगलं मिळालं असणार, असं म्हणतात. यात विखार असतो असं नाही. पण उद्या अशाच प्रकारच्या सिच्युएशनमधे तितका विखार नसेलच असंही नाही. परिस्थिती बदलते आहे. सांगण्याचा मुद्दा हा की कामाच्या ठिकाणच्या राजकारणात बाई आल्यामुळे लैंगिकता आली, असं समजण्याचं आता कारण नाही. त्याच दिशेनं विचार करणारे लोक बोलताना तुमच्या लिंगाचा मुलाहिजा राखत नाहीत. शिवाय स्त्रिया आता 'पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून' वगैरे काम करताना आपलं स्त्रीत्व लपवत नाहीत, पुरुषी असणं म्हणजेच प्रागतिक असणं असं मानत नाहीत. बाई असण्याचा चार्म वागवूनदेखील ती मुक्त बाई असू शकते, असं मानलं जातं. असं असताना 'आपल्या लैंगिकतेचा फायदा घेणं' या गोष्टीच्या सीमारेषा तरी कशा ठरवणार? की अमुक इतकं अंगप्रदर्शन केलं म्हणजे ती बाई 'तशी' आणि त्याच्यापेक्षा कमी केलं की 'सभ्य आणि सुसंस्कृत' असं? बोलणार्‍याच्या तोंडाला लगाम आणि सारासार विचारही नसतोच. आपला विवेक आणि सदसद्विवेकबुद्धी जागी ठेवावी, हाच उपाय.

In reply to by मेघना भुस्कुटे

असं असताना 'आपल्या लैंगिकतेचा फायदा घेणं' या गोष्टीच्या सीमारेषा तरी कशा ठरवणार? की अमुक इतकं अंगप्रदर्शन केलं म्हणजे ती बाई 'तशी' आणि त्याच्यापेक्षा कमी केलं की 'सभ्य आणि सुसंस्कृत' असं?
यात सापेक्षता खुप मोठी आहे. त्यामुळे आपण सांगितलेले
बोलणार्‍याच्या तोंडाला लगाम आणि सारासार विचारही नसतोच. आपला विवेक आणि सदसद्विवेकबुद्धी जागी ठेवावी, हाच उपाय.
याच्याशी सहमत आहे. स्वतःशी प्रामाणिक असणे हे सुद्ध जगात अवघड जाते. त्याची किंमत मोजायला लागते ती तयारी नसेल तर स्वतःशी प्रतारणा करावी लागते. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

वाहीदा 30/04/2010 - 15:27
तुम्ही कार्यालयात hardcore professional असाल अन कुठल्याही गोसीपींग मध्ये भाग घेत नसाल तर कोणीही तुमचा फायदा घेणार नाही असे माझे वैयक्तीक मत आहे . One should not get carried away by the passion of the moment. Cool as a cucumber, grace under pressure, while keeping the total focus on what one is supposed to be doing and accomplishing. If people know that you're more than willing to engage in gossip, your professional integrity looks tarnished to your superiors as well as to your peers. :-) ~ वाहीदा

ऋषिकेश 30/04/2010 - 15:44
शक्यतो या विषयावर मी मत देत नाहि.. पण इथे विषयाची फारच सुरेख मांडणी केली आहे म्हणून ही पिंक बॉसला खुष ठेवणं ही एक कला आहे असं मी मानतो (बॉसलाच का पण समोरील कोणत्याही व्यक्तीला). बॉस कसा आहे, त्याचे इंटरेस्टस्, त्याचे आवडते विषय वगैरे गोष्टी जाणून घेऊन त्याचा कल्पकतेने वापर करणं ही शिकण्यासारखी बाब आहे. अणि जर एखाद्याच्या आयुष्यात नोकरीतील बढती/प्रगती त्याच्या इतर बाबींपेक्षा महत्त्वाची असेल तर त्याने/तिने कोणत्याही पद्धतीने ती मिळवण्यात मला गैर वाटत नाहि. केवळ मला एखादी गोष्ट तितकी महत्त्वाची वाटत नाहि / मी ती करू शकत नाहि म्हणून ती चूक आहे असे का बरे म्हणावे? ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

In reply to by ऋषिकेश

बॉसला खुष ठेवणं ही एक कला आहे असं मी मानतो (बॉसलाच का पण समोरील कोणत्याही व्यक्तीला). बॉस कसा आहे, त्याचे इंटरेस्टस्, त्याचे आवडते विषय वगैरे गोष्टी जाणून घेऊन त्याचा कल्पकतेने वापर करणं ही शिकण्यासारखी बाब आहे. अणि जर एखाद्याच्या आयुष्यात नोकरीतील बढती/प्रगती त्याच्या इतर बाबींपेक्षा महत्त्वाची असेल तर त्याने/तिने कोणत्याही पद्धतीने ती मिळवण्यात मला गैर वाटत नाहि. केवळ मला एखादी गोष्ट तितकी महत्त्वाची वाटत नाहि / मी ती करू शकत नाहि म्हणून ती चूक आहे असे का बरे म्हणावे? --- संपूर्ण सहमत. १०० टक्के अनुमोदन.

In reply to by ऋषिकेश

मराठमोळा 30/04/2010 - 15:58
हमममम्म्म्म्म्म माझ्या एका मित्राला लवकरात लवक्र श्रीमंत व्हायचे होते.. त्याच्या करीअर मधे त्याने सुरुवातीला द्युप्लीकेट बीयरचा धंदा सुरु केला, नंतर बरेच काही, खुन, मारामार्‍या, खंडणी हे सर्व केले. आता तर तो फारच पुढे पोहोचला आहे. तेव्हा पण सर्वांनी हेच म्हणायला हवे होते. की "एखाद्याच्या आयुष्यात नोकरीतील बढती/प्रगती त्याच्या इतर बाबींपेक्षा महत्त्वाची असेल तर त्याने/तिने कोणत्याही पद्धतीने ती मिळवण्यात मला गैर वाटत नाहि."" यालाच व्यक्तीस्वातंत्र्य म्हणायचे का? आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

In reply to by मेघना भुस्कुटे

मराठमोळा 30/04/2010 - 16:08
>>कोणतंही मत वाचताना त्याचा संदर्भ लक्षात घ्यावा, हे लोकांना कधी कळणार? चांगल्या चर्चेत हे असे लहान मुलांसाखे प्रतिसाद उगाद चर्चेला भरकटवतात आणी बाकिच्यांचा वेळ खर्ची होतो. संदर्भ कुणाला कळत नाहिये ते समजुन येत आहे, असो हा सेम टु सेम प्रतिसाद मी तुमच्या ह्या कमेंटला देणार होतो, http://www.misalpav.com/node/12150#comment-191708 पण असो, समोरचा आप्ल्या विचारांच्या विरुद्ध बोलत असला की तो मुर्खच दिसतो. त्यामुळे मी लगेच ऊलट सुलट प्रतिसाद न देता विषयाचा पुर्ण विचार करण्याचा निर्णय घेतला. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

In reply to by मराठमोळा

ऋषिकेश 30/04/2010 - 16:05
चूक पटली वाक्य असे वाचावे: एखाद्याच्या आयुष्यात नोकरीतील बढती/प्रगती त्याच्या इतर बाबींपेक्षा महत्त्वाची असेल तर त्याने/तिने भारतीय कायद्याच्या मर्यादेत कोणत्याही पद्धतीने ती मिळवण्यात मला गैर वाटत नाहि ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

In reply to by ऋषिकेश

मराठमोळा 30/04/2010 - 16:14
>>भारतीय कायद्याच्या मर्यादेत ऋ, ते तर नुसतं उदाहरण होतं पण तरीसुद्धा प्रश्न तोच राहतो, कायद्याच्या चौकटीत राहुन सुद्धा बरीच अनैतीक कामे करता येतात हे आपल्याला माहितच आहे. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

In reply to by मराठमोळा

ऋषिकेश 30/04/2010 - 16:25
कायद्याच्या चौकटीत राहुन सुद्धा बरीच अनैतीक कामे करता येतात हे आपल्याला माहितच आहे
होय आणि ती कामे केल्यास माझा आक्षेप नाहि अशी माझी भुमिका आहे. कायदा असूनही कायद्याकडे काणाडोळा करून कोणी अनैतीक कामे करत असेल तर (अर्थातच माझा पाठींबा नसेल आणि) योग्य ठिकाणी तक्रार करणे माझे काम आहे ते मी करेनच ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

In reply to by ऋषिकेश

होय आणि ती कामे केल्यास माझा आक्षेप नाहि अशी माझी भुमिका आहे.
ऋषिकेश ठाम राहणे जमेल का? आयुष्यभर! जेव्हा एखादी गोष्ट बेकायदेशीर असली तरी आपल्या मते नैतिक असते अशा वेळी आपण कायदा गाढव आहे न्याय आंधळा असतो असे म्हणतो कारण ती नैतिक असण्यापेक्षा आपल्या सोईची अधिक असते. एखादी गोष्ट कायदेशीर असली पण आपल्या मते नैतिक नसते त्यावेळी त्यावेळी तिने नैतिक नसण्या पेक्षा कायदेशीर असणे आपल्या दृष्टीने अधिक गैरसोयीचे असते. कायदेशीर असुन नैतिकही आहे असे प्रसंग येत असतात पण ते सोईचे / पेचाचे असतात च असे नाही सोईप्रमाणे आपण नैतिक वा कायदेशीर असतो. या दुटप्पीपणाला अर्थातच व्यवहारज्ञान म्हटले जाते. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by ऋषिकेश

वाहीदा 30/04/2010 - 16:15
वाक्य असे वाचावे: एखाद्याच्या आयुष्यात नोकरीतील बढती/प्रगती त्याच्या इतर बाबींपेक्षा महत्त्वाची असेल तर त्याने/तिने भारतीय कायद्याच्या मर्यादेत कोणत्याही पद्धतीने ती मिळवण्यात मला गैर वाटत नाहि रोचक विधान पण शाळेत असताना नागरिक शास्त्राच्या पुस्तकात हे कायदे दिसले नाही कुठे ;-) ~ वाहीदा

In reply to by वाहीदा

ऋषिकेश 30/04/2010 - 16:30
शालेय पातळीवरच्या नागरीक शास्त्राच्या पुस्तकात सगळे कायदे देणे शक्य/योग्य/(फिजिबल) वाटत नाहि. असो. ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

In reply to by ऋषिकेश

प्रियाली 30/04/2010 - 17:18
बॉसला खूष ठेवण्यापेक्षा बॉसला ओळखून वागणारी माणसे चलाख असतात असा माझा अनुभव आहे. "सारी दुनिया एक तरफ और जोरू का भाई एक तरफ" ही म्हण बदलून "सारा ऑफिस एक तरफ और अपना बॉस एक तरफ" अशी वागणूक ठेवली तर इतर फारसे काही न करता बॉस खूश राहतो. माझ्या बाबतीत राहते असा अनुभव आहे. ;) असो.

In reply to by ऋषिकेश

भोचक 30/04/2010 - 18:29
बॉसला खुष ठेवणं ही एक कला आहे असं मी मानतो (बॉसलाच का पण समोरील कोणत्याही व्यक्तीला). बॉस कसा आहे, त्याचे इंटरेस्टस्, त्याचे आवडते विषय वगैरे गोष्टी जाणून घेऊन त्याचा कल्पकतेने वापर करणं ही शिकण्यासारखी बाब आहे. अणि जर एखाद्याच्या आयुष्यात नोकरीतील बढती/प्रगती त्याच्या इतर बाबींपेक्षा महत्त्वाची असेल तर त्याने/तिने कोणत्याही पद्धतीने ती मिळवण्यात मला गैर वाटत नाहि. केवळ मला एखादी गोष्ट तितकी महत्त्वाची वाटत नाहि / मी ती करू शकत नाहि म्हणून ती चूक आहे असे का बरे म्हणावे?
ऋषिकेश, तुझं म्हणणं तितकसं पटत नाही. म्हणजे एखाद्यासाठी वैयक्तिकदृष्ट्या ते खरंही असेल. पण त्याचवेळी दुसर्‍यासाठी ते त्रासदायकही असेल. उदा. बॉसची मर्जी सांभाळून, त्याला खुश ठेवणं मला जमत नाही. पण माझं 'ऑफिसने' (बॉसकरवी) दिलेले काम मी अगदी चोख करतो. नव्हे त्यात माहिर आहे. त्याचवेळी माझा एक सहकारी कामात 'मठ्ठ' आहे. परंतु, बॉसला खुश ठेवणे वगैरे बाबीत एक्स्पर्ट आहे. बॉसने प्रमोशन वा अप्रेझलच्या वेळी त्याच्या 'स्वामीनिष्ठेची' कदर करत त्याला माझ्यापेक्षा जास्त काही देऊ केले तर ती 'मी कामात दाखविलेल्या निष्ठेचीच' उपेक्षा ठरत नाही काय? इथे स्वतःचे 'भले' करून घेण्यासाठी प्रत्येक जण कोणताही मार्ग अंगीकारायला स्वतंत्र आहे, या विधानाचा 'गैरफायदा' घेतला जातो आहे, असे मला वाटते. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव

In reply to by भोचक

ऋषिकेश 01/05/2010 - 11:01
एक उदा. घ्या तुमच्याकडे एखादी बाई भांडी घासायला येते ती भांडी अप्रतिम घासते. मात्र एका घरातील गोष्टी दुसर्‍या घरी चहाड्या करण्याचा तिचा स्वभाव आहे आणि ते तुम्हाला आवडत नाहि. आता बघा ती दिलेले काम चोख करते तरीहि तुमची वैयक्तीक आवड न सांभाळल्याने तुम्ही तिला काढून दुसर्‍या एका व्यक्तीला (जी भांडी ठिक घासते मात्र चहाड्या अजिबात करत नाहि) काम दिलेत तर हा व्यक्तीनिष्ठ निर्णय नव्हे का? ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

In reply to by ऋषिकेश

Nile 01/05/2010 - 11:53
खुप फरक आहे. इथे चाललेली चर्चा ही तुझ्याच उदाहरणात बसवायची असेल तर. एखादी चांगली भांडी घासत नाही पण 'अजुन काही' सेवा देण्यास तयार असेल तर.. चा प्रश्न आहे.

In reply to by प्रमोद देव

टारझन 01/05/2010 - 12:15
दाबून हा शब्द काळजाला भिडला :) बारावीत वाचलेल्या फँटसीकथा आठवल्या =)) - सहिनी अंबुजा

In reply to by प्रमोद देव

>>>अंगावर काम..दाबून पगार... :) अवांतर : खुशवंतसिंगाचं मला पुस्तकाचं नाव आठवत नाही. पण पहिला किस्सा त्यांचा कामवाल्या स्त्रीबद्दलच आहे असे अंधुक आठवते. -दिलीप बिरुटे

In reply to by Nile

'अजून काही' सेवा हा व्यक्तिगत संबंधांचा एक भाग झाला, बॉसला खुष ठेवण्याचं एक अंग झालं. वरच्या उदाहरणातला मुद्दा असा आहे, की कुठच्याही कार्यक्षेत्रात दिलेलं काम आणि व्यक्तिगत संबंध अशी काळी-पांढरी फारकत करणं शक्य नसतं. हेच उदाहरण उलट्या बाजूने, दिलेलं काम मुकाट करणारा रामा गडी व काम करताना चार विनोदी गोष्टी सांगून तुमचं मन रिझवणारा शिवा गडी या स्वरूपातही मांडता येतं. शेवटी जाहिरातीत दिलेलं जॉब डिस्क्रीप्शन अपुरंच असतं. ते सर्व पार पाडून त्या परीघाबाहेर चुका करणं, किंवा 'वरची' कामगिरी बजावणं याने प्रचंड फरक पडून शकतो. पुरुष बॉस व स्त्री रिपोर्ट यामुळे 'वरच्या' कामगिरीची क्षेत्रं विस्तारतात - व त्याचबरोबर यशस्वी स्त्रीच्या यशाकडेही बघतानाही 'वरच्या कामगिरीमुळे यशस्वी' अशी प्रतिमा बळावू शकते हा मुख्य मुद्दा आहे.

In reply to by राजेश घासकडवी

Nile 01/05/2010 - 13:27
चर्चेच्या मुख्य मुद्दाबाबत संभ्रम नाही. ऋषिकेशच्या वरील काही प्रतिसादांनुसार, स्वतःची प्रगती करण्याकरता 'काहीही'(कायद्यात बसणारे) मार्ग अवलंबायला हरकत नाही असे त्याचे मत असल्याचे दिसले म्हणुन ते उदाहरण दिले. चर्चेतील मन्याचे फ्रस्ट्रेशन हे 'तसल्या' मार्गांच्या अवलंबनामुळे आहे. रामा शिवा गड्यांचं उदाहरणही यात येत नाही, कारण ते 'स्कील' एका चांगल्या कर्मचार्‍याचेच आहे. यात शिवा असे करुन 'सर्वांना' खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे.(चर्चेत मात्र भवितव्य हातात असलेल्या बॉस बद्दल उल्लेख आहे, 'सर्व' म्हणजेच कंपनीसाठी 'त्या' स्कीलचा काही संबंध नसावा) चर्चेत आलेल्या मार्गाला जनमानसात खुली संमती नाही. (एखाद्याचे मत वेगळे असेल) त्यामुळेच तो मार्ग चुकिचा असे म्हणले जाते. शेवटी एखाद्याने असे करावे की करु नये हा वैयक्तीक नितीमत्तेचा प्रश्न आहे. (त्याशिवाय यश शक्यच नाही असेही काही ठिकाणी ऐकायला येते, उदा. 'कास्टिंग काउच')

छोटा डॉन 30/04/2010 - 16:01
ही केवळ पोच समजावी, सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखुन ठेवत आहे. अनेक मजेशीर उदाहरणे पाहण्यात असल्याने भरभरुन लिहेन, तुर्तास चालु द्यात , सवडीने वाचतो आहे. ऋचा प्रतिसादही भारी आहे :) ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

प्रमोद देव 30/04/2010 - 16:32
हा तर पुरुषांचा कमकुवतपणा समजला जातो. एखादे वेळी बाटली काम करू शकणार नाही..पण बाई नक्की करेल...मग ती भाड्याची असो,दुसर्‍याची असो अथवा स्वतःची असो...तिच्यापुढे बधला नाही असा पुरुषोत्तम लाखात एखादाच मिळेल. स्त्रियांकडे असणारी प्रमूख अस्त्रे म्हणजे सौंदर्य...ह्यामुळे तर विश्वामित्रासारख्या तपस्व्याचीही तपस्या भंग झाली..तिथे सामान्यांचा काय पाड? दुसरे अस्त्र म्हणजे डोळ्यातले पाणी....ते झरू लागले की कितीही कठोर हृदयी पुरूष विरघळतो.... नेत्रकटाक्ष...ह्यामुळे किती पुरुष घायाळ होतात...त्याची गणती नाही... बाकी अजून बरीच अस्त्र आहेत...आपापल्या कल्पना शक्तीने जाणून घ्या... थोडक्यात काय तर समाज पुरूषप्रधान आहे असे जरी आपण उच्चरवाने म्हणत असलो तरी पुरुषाच्या चाव्या...स्त्रीच्या ताब्यात असतात हे विसरू नका.

In reply to by प्रमोद देव

Dhananjay Borgaonkar 30/04/2010 - 16:36
थोडक्यात काय तर समाज पुरूषप्रधान आहे असे जरी आपण उच्चरवाने म्हणत असलो तरी पुरुषाच्या चाव्या...स्त्रीच्या ताब्यात असतात हे विसरू नका.
अतिशय वास्तववादी विधान. या वाक्यावर एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत :D =D> =D> =D> =D>

प्रियाली 30/04/2010 - 17:12
फारा वर्षांपूर्वी आमच्या इमारतीत राहणार्‍या माणसाचे सातत्याने प्रमोशन होत असे. आम्ही सगळे कंपनीने दिलेल्या घरांत राहत असल्याने प्रत्येकाला एकमेकांच्या अंतस्थ बाबी माहित असत. या माणसाबद्दल सर्व म्हणत की तो बॉसची खूपच हांजी हांजी करतो. नंतर कोणी म्हणू लागले की बॉसच्या घरची भाजी वगैरे हाच आणतो. हा दावा थोडा हास्यास्पद वाटला. परंतु, एक दोनदा भाजी घेताना सदर प्राणी मला बाजारात दिसला आणि त्याने घेतलेल्या प्रचंड प्रमाणातील भाजीवरून (घरात तो आणि बायको दोघेच होते पण भाजीचे प्रमाण ३-४ किलो असे) मी त्याला सहज विचारले की "इतकी भाजी?" त्यावर त्याने सांगितले "हो, बॉसच्या घरी पोहोचवतो आहे." त्यावरून काय तो खुलासा झाला. नंतर लोक म्हणू लागले की त्याच्या बायकोचे बॉसशी लफडे आहे. हे जरा अतिच होते. त्यावरून मी एका मैत्रिणीला "तुला घरात बसून दुसरे उद्योग नाहीत" असे दटावले होते. त्यानंतर कधीतरी सदर गृहस्थ त्या बॉसबरोबर पिकनिकला गेला असताना त्यांचा अपघात झाला असे ऐकले. रिक्षा उलटली होती. अपघातात सदर गृहस्थाला काहीच झाले नाही पण बॉस आणि बायको मात्र जबर जखमी झाले होते. त्यावरून अनेकांनी अनेक निष्कर्ष काढले होते हे सांगण्याची गरज नाहीच.

निस्का 30/04/2010 - 18:52
तुमचा जो professional networking चा मुद्दा आहे तो अगदी योग्य आहे. बर्याचश्या अभ्यासात असं दिसून आलंय कि एकत्र बीर पिणे, गोल्फ खेळणे वगेरे केल्यामुळे पुरुषांचे व्यावसायिक संबंध अधिक लौकर व मोठ्या प्रमाणावर विकसित होतात आणि त्याच्या बढती वगेरे साठी फायदा होतो. स्त्रियांना कुटुंब किंवा इतर कारणांमुळे ते शक्य नसते त्यामुळे त्या मागे पडतात, त्यांना पुरुष्यांच्या दुप्पट काम करून स्वतःला सिद्ध करावे लागते आणि glass-ceiling ला सामोरे जावे लागते. (पार्श्वभूमी साठी - मी औद्योगिक मानसशास्त्रज्ञ आहे) नि...

नितिन थत्ते 30/04/2010 - 19:22
सगळे जण बॉसला खूष ठेवणे म्हणजे हांजी हांजी करणे किंवा बॉसची घरची कामे करणे असे मानत आहेत. बर्‍याचदा बॉसची टारगेटस पूर्ण करायला मदत करणार्‍या आणि काम सोपवल्यावर निश्चित चांगल्या प्रकारे होईल असा विश्वास वाटणार्‍या माणसावर बॉस खूष असतो. आणि त्याच्या करिअरमध्ये बॉस त्याला मदत करतो. (कधी कधी अशा पोटेन्शिअल असणार्‍याला बॉस त्याच्या चुकांमध्ये सांभाळूनही घेतो). अशा व्यक्तीबद्दल इतर लोक बॉसच्या मर्जीतला/पुढेपुढे करणारा असे बोलतात. काम कमी करून किंवा न करता बॉस ची केवळ मर्जी सांभाळून/बॉसला काही पर्सनल फेवर्स देऊन कुणाला करिअरमध्ये जास्त फायदा होत असेल असे वाटत नाही. दुसरी गोष्ट ही या संबंधी नाही पण स्त्रीच्या चारित्र्याविषयी पुरुषाच्या दृष्टीकोनाविषयी आहे. मी ज्या कंपनीत पहिली नोकरी केली तेथे एक इंजिनिअर स्त्री माझ्यापेक्षा सीनिअर होती. त्या स्त्रीबद्द्ल काहीशी वदंता होती. तसेच आमचा एक एम डी होता. त्याच्याही बद्दल काही वावड्या होत्या. (या वावड्या त्या दोघांच्या एकमेकांतल्या संबंधाविषयी नव्हत्या). जरी दोघांचीही ख्याती सारखीच असली तरी दोन्हीतला फरक हा होता की त्या स्त्रीबद्दल बोलताना 'हलक्या प्रतीची स्त्री' असा सूर असे. पण एमडी विषयी बोलताना मात्र त्याच्या अशा वागण्याबद्दल 'कौतुकाची' भावना असे. या गोष्टीला २० हून जास्त वर्षे होऊन गेली आहेत. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

प्रियाली 30/04/2010 - 19:28
सगळे जण बॉसला खूष ठेवणे म्हणजे हांजी हांजी करणे किंवा बॉसची घरची कामे करणे असे मानत आहेत.
नव्हे नव्हे. त्यासाठी माझे दोन्ही प्रतिसाद बघावेत. बॉसला ओळखणे ही कला आहे. शेवटी तोच तुमचा पहिला (इमिडिएट) कर्ताधर्ता असतो. त्याला तुमच्याकडून नेमके काय अपेक्षित आहे हे कळले (जसे, वेळच्यावेळी काम, कामाची रेकॉर्डस, त्याच्या गैरहजेरीत कामाची घेतलेली काळजी, एखाद्या मिटींगमध्ये त्याचा मुद्दा योग्य असल्यास दिलेला जाहीर पाठिंबा वगैरे. यांत कोणतीही हांजी हांजी नाही. परंतु, आपण एका टिममध्ये (कंपुमध्ये म्हणा हवं तर ;)) आहोत हे दर्शवणे) तर आपले, बॉसचे आणि टिमचे काम सुकर होते असा स्वानुभव आहे. :)
बर्‍याचदा बॉसची टारगेटस पूर्ण करायला मदत करणार्‍या आणि काम सोपवल्यावर निश्चित चांगल्या प्रकारे होईल असा विश्वास वाटणार्‍या माणसावर बॉस खूष असतो. आणि त्याच्या करिअरमध्ये बॉस त्याला मदत करतो. (कधी कधी अशा पोटेन्शिअल असणार्‍याला बॉस त्याच्या चुकांमध्ये सांभाळूनही घेतो).
याच्याशी सहमत.

In reply to by प्रियाली

II विकास II 30/04/2010 - 19:30
आपण जर स्वतःला बॉसच्या जागेवर ठेवुन पाहीले तर बॉसच्या अपेक्षा सहज कळतात. असो. >>जसे, वेळच्यावेळी काम, कामाची रेकॉर्डस, त्याच्या गैरहजेरीत कामाची घेतलेली काळजी, एखाद्या मिटींगमध्ये त्याचा मुद्दा योग्य असल्यास दिलेला जाहीर पाठिंबा वगैरे. यांत कोणतीही हांजी हांजी नाही. परंतु, आपण एका टिममध्ये (कंपुमध्ये म्हणा हवं तर Wink) आहोत हे दर्शवणे +१ ----- ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.

II विकास II 30/04/2010 - 19:26
त्या स्त्रीबद्द्ल काहीशी वदंता होती. तसेच आमचा एक एम डी होता. त्याच्याही बद्दल काही वावड्या होत्या. (या वावड्या त्या दोघांच्या एकमेकांतल्या संबंधाविषयी नव्हत्या). जरी दोघांचीही ख्याती सारखीच असली तरी दोन्हीतला फरक हा होता की त्या स्त्रीबद्दल बोलताना 'हलक्या प्रतीची स्त्री' असा सूर असे. पण एमडी विषयी बोलताना मात्र त्याच्या अशा वागण्याबद्दल 'कौतुकाची' भावना असे. == शेवटी काय, ज्याची त्याची जाण, ज्याची त्याची निष्पक्षता ----- ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.

Pain 30/04/2010 - 23:28
आपण आपल्या सन्स्कार (हा शब्द लिहिता आला नाही) मुळे असा विचार करतो की नै तिकता महत्वाची वगैरे. प्रत्यक्शात तसे काही नसते. शाळेत कोपी (पुन्हा तेच) करणारी मुले आणि हे सारखेच.

बद्दु 01/05/2010 - 13:13
मी स्वत: एक बॉस आहे. हाताखाली केमिस्ट, इंजिनीयर, टेक्निकल असिस्टण्ट, सेक्रेटरी (अर्थात स्त्री...कसली..गोsssड मुलगी आहे.. असो) त्या सर्वांचे माझ्या सोबतचे वागणे मी अनुभवत असतो..त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून.. बर्यांच गोष्टी लक्षात येत असतात. त्यातून काय अर्थ काढायचा हे सुद्धा ठरवावे लागते..केवळ लांगूलचालन करणार्यााला मी (म्हणजे बॉस) जास्त भाव देतो असे नाही... किंवा त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो असेही नाही.. आणि कमी अधिक प्रमाणात सर्व बॉसेस हे करतात अशी खात्री आहे..काही "सन्माननीय" अपवाद वगळता.. “ असे मानले जाते की प्रत्येक व्यक्तीची एक मर्यादा असते..त्या मर्यादेत राहून तो काम करतो आणि प्रगती करण्याचा प्रयत्न करतो” ..आणि हे सर्व अगदी साहजिक आहे.. काही महत्वाकांक्षी व्यक्तींचे मात्र तसे नसते..ते मार्ग शोधत असतात..लवकर प्रसिद्ध होण्याचे, कमी प्रयत्नात जास्त लाभ (प्रमोशन/पगारवाढ) मिळविण्याचे… आणि हे साध्य करण्यासाठी त्यांची काहीही करण्याची तयारी असते..मग नैतिक..अनैतिक कुठलाही मार्ग .. ते प्रयत्न करत असतात..आणि हे सर्व मी/तुम्ही डोळ्याने बघत असतो/असता.. मी अनुभवावरून सांगतोय..परंतु स्त्री किंवा पुरूष दोघेही या मार्गांचा सारखाच प्रयोग करतात.. अनैतिक मार्गाने जाणारे माझ्यावर (म्हणजे बॉसवर) जास्त दबाव टाकतात..तर नैतिक मार्गाने चालणार्यां्ना माझा (म्हणजे.... ) दबाव जाणवतो..हे सर्व अनुभवता येत...परंतु एक गोष्ट सत्य आहे की तुम्ही कोणीही असा ..तुमचा वावर तोपर्यतच खपविला जातो जोपर्यंत तुमची आवश्यकता आहे... तुमची कार्यकुशलता, अनुभव, ज्ञान, तुमचे सौंदर्य, आणि तत्सम गोष्टी..या सर्व प्रकारचे मूल्यमापन वेगवेगळ्या पातळीवर होत असते..प्रत्येक गोष्टीला महत्व आहे..(एक मर्यादेत)..हे गृहीत असते.. आणि साम, दाम, दंड, भेद या सर्व मार्गांचा पुरेपूर वापर जीवनाच्या या सारीपाटावर केला जातो.. या खेळात जो जिंकतो तो राज्य करतो आणि जो हरतो तो वनवास भोगतो...

In reply to by बद्दु

.परंतु एक गोष्ट सत्य आहे की तुम्ही कोणीही असा ..तुमचा वावर तोपर्यतच खपविला जातो जोपर्यंत तुमची आवश्यकता आहे... तुमची कार्यकुशलता, अनुभव, ज्ञान, तुमचे सौंदर्य, आणि तत्सम गोष्टी..या सर्व प्रकारचे मूल्यमापन वेगवेगळ्या पातळीवर होत असते..प्रत्येक गोष्टीला महत्व आहे..(एक मर्यादेत)..हे गृहीत असते.. आणि साम, दाम, दंड, भेद या सर्व मार्गांचा पुरेपूर वापर जीवनाच्या या सारीपाटावर केला जातो.. या खेळात जो जिंकतो तो राज्य करतो आणि जो हरतो तो वनवास भोगतो...
हेच म्हण्तो. तो पर्यंतच तुम्हाला किंमत आहे कि जोपर्यंत तुमच्या कडे उपयुक्तता / उपद्रव मुल्य आहे. जेव्हा तुमच्याकडे दोन्ही नसते तेव्हा तुमची क्षमता कितीही असली तरी तुमची किंमत शुन्य. तुमच्या तत्वांची किंमत तुम्हाला या ना त्या प्रकारे चुकवावीच लागते. अस्तित्वाचा प्रश्न येतो त्यावेळी नीती / अ-नीती च्या गप्पा निरर्थक असतात. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

चित्रा 01/05/2010 - 18:26
कामाच्या ठिकाणी पैसा, नैतिकता, पगारवाढ, मान, पदोन्नती या सर्वांचे असे काही मिश्रण होते की तेथे हे नैतिक/अनैतिकतेचे प्रश्न कळीचे होतात. यात व्यक्तीसापेक्ष निर्णय होतात असे दिसते. एखाद्या स्त्रीला वरचे पद पटकन मिळाले की तिने काही खास मर्जी सांभाळली असेल असे अनेक पुरूषांना जसे वाटते तसे ते काही स्त्रियांनाही वाटते असे दिसते. कधीकधी तसे ते असतेही, कधी नसते. बहुदा असे नसते तेव्हा अशा स्त्रीबद्दल आदर असतो, आणि मानही मिळताना अधिक मिळतो. तेव्हा तिच्या बुद्धी, आणि कार्यकुशलतेबरोबर तिच्या व्यक्तिगत नैतिक धोरणांनाही मान्यता मिळालेली असते. याउलट जेव्हा असे असते, म्हणजे थोडे सैल, सलगीचे वागणे असते, तेव्हा स्त्रीला पाठीमागे नावे ठेवली जातात. हे मला वाटते पुरूषांच्याही बाबतीत दिसते. पुरूषांचे अशा सैल वागण्याबद्दल कौतुक होत नाही. पुरूषांना जेव्हा वरचे पद मिळते तेव्हा वर दिलेल्या इतर उदाहरणांप्रमाणे इतर काही गोष्टींमुळे (पुढेपुढे, हांजी, वरची कामे करण्याने) पदोन्नती झाली असे पाठीमागे म्हटले जात असावे असे वरील काही उदाहरणांवरून दिसतेच. ती पगारवाढ किंवा पदोन्नती सैल वागण्यामुळे मिळाली असे जेव्हा बॉस एखादी स्त्री असेल (म्हणजे विरूद्धलिंगी) किंवा समलिंगी संबंधाची शंका असली तर पुरूषालाही म्हटले जाईल याची खात्री वाटते. तेव्हा मला मुद्दाम स्त्रियांना वेगळे नियम, पुरूषांना वेगळे नियम लावले जातात असे वाटत नाही. माझ्या पहाण्यात नैतिकतेचे नियम स्त्री-पुरूषांना सारखेच लावले जातात असेच आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आजच्या स्त्रीची प्रतिमा - या मालेची सुरूवात झाली तेव्हा कल्पना अशी होती की स्त्रीचं भोगवस्तू हे एकांगी चित्र आहे, व तेच बघत बसण्याऐवजी (आधुनिक व ऐतिहासिक) स्त्रीच्या रूपाचे व कर्तृत्वाचे विविध पैलू बघता यावेत. काय लिहावं असा प्रश्न होता. पण आपल्यापासून दूर असलेल्या जवळपास काल्पनिक वाटणाऱ्या कर्तबगार स्त्रियांऐवजी आपल्या रोज संपर्कात येणाऱ्या, नोकरी करणाऱ्या, करीअरसाठी धडपडणाऱ्या मैत्रिणींविषयी लिहावंसं वाटलं. शेवटी आजच्या स्त्रीची प्रतिमा काय आहे हे आजच्याच परिस्थितीत बघायला नको का? खाली एक काल्पनिक चर्चा दिली आहे.

रेड सन च्या निमित्ताने

आळश्यांचा राजा ·

नितिन थत्ते 20/04/2010 - 22:48
लेख माहितीपूर्ण आहे. पण काही प्रश्न पडले. एका परिच्छेदात त्यांच्या आळशीपणाबद्दल लिहिले आहे. "सरकार पोसेल अशी भावना" आणि "पन्नास रुपयात महिन्याचा तांदूळ मिळतो" अशी विधाने आहेत. अशी खरोखरच परिस्थिती असेल....म्हणजे सरकार पोसेल अशी भावनाही आहे आणि सरकारी योजनांचा लाभही मिळतोय अशा परिस्थितीत नक्षलवाद्यांना तयार कुरण कसे मिळेल? बाकी मध्यमवर्गाचा अभाव आणि अफाट श्रीमंती आणि हलाखीची गरीबी हे चित्र बस्तरमध्ये प्रत्यक्ष पाहिले आहे. छत्तीसगड हे राज्य म्हणजे फक्त बस्तर जिल्हा नाही. बस्तर जिल्ह्यात आदिवासी आहेत तर इतर जिल्ह्यांत (दुर्ग, रायपूर, विलासपूर इत्यादि नॉन आदिवासी भागांत बर्‍यापैकी मध्यमवर्ग आहे). नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

"सरकार पोसेल अशी भावना" आणि "पन्नास रुपयात महिन्याचा तांदूळ मिळतो" अशी विधाने आहेत. अशी खरोखरच परिस्थिती असेल....म्हणजे सरकार पोसेल अशी भावनाही आहे आणि सरकारी योजनांचा लाभही मिळतोय अशा परिस्थितीत नक्षलवाद्यांना तयार कुरण कसे मिळेल?
हं. सांगण्यात थोडा gap पडलेला दिसतो. नक्षलवाद्यांना कुरण मिळते ते म्हणजे एका बाजूला प्रशासकीय कमतरता, आणि दुसऱ्या बाजूला अडाणी समाज अशा स्थितीत. शहाणा समाज बंदुकीच्या मागे असा लगेच जाणार नाही. समाजाला शहाणे करण्याची गरज आहे. सरकार पोसेल अशी भावना अडाणी समाजातच असते. (दोन रुपये तांदळाची योजना प्रातिनिधिक म्हणून घेऊया.) पन्नास रुपयांत २५ किलो तांदूळ देऊन सरकार या भावनेला खतपाणी घालते. त्यांच्या खुळ्या समजुती जस्टीफाय करते. अशा ‘योजना’ घातक आहेत. याला योजना म्हणणेच चुकीचे आहे. बरं इथे एक विरोधाभासही आहे. एका हाताने सरकार रोजगार हमी योजना देते, म्हणजे, लोकांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करते. दुसऱ्या हाताने हीच योजना निगेट करते. जो माणूस दिवसाला सव्वाशे ते दीडशे रूपये खात्रीलायक मिळवू शकतो, त्याला अर्ध्या दिवसाच्या मजुरीत महिन्याभराचा घरादाराचा तांदूळ द्यायची काय गरज? थोडे विषयांतर होतेय, पण महत्त्वाचे आहे. आपल्याला वाटेल, जेवणावरचा त्याचा खर्च जवळ जवळ शून्य झाला, वरचे पैसे तो चांगल्या कामासाठी वापरेल. मुलांचे शिक्षण, कपडे, बचत, इत्यादि. पण मूर्ख माणूस यातले काही करत नाही. तो हा दोन रुपयेवाला तांदूळ बाजारात दहा रुपयाला विकतो, किंवा त्याची हांडीया (दारू – दिवस यानेच सुरु होतो!) करतो, पितो, विकतो (दहा रुपयाला बाटली!). आपल्या शेतात पिकलेला तांदूळच तो खाण्यासाठी पसंत करतो. जे लोक भूमीहीन आहेत, तेदेखील या दोन रु. तांदळाची दारू करतात, आणि पखाळ करण्यासाठी योग्य असा ‘देशी’ तांदूळ बाजारभावाने विकत घेऊन वापरतात! (हा दोन रुपयेवाला तांदूळ संबलपूर भागात खूप भात पिकत असल्यामुळे तिथला वापरला जातो. सगळ्यांनाच त्याची चव आवडते असे नाही.) आपल्या राज्यात कोणी उपाशी राहू नये या उदात्त हेतूने सुरू केलेला हा उपक्रम वाईट नाही; पण त्यासोबत पूरक असणारे प्रबोधन नसल्यामुळे समाजाचा अडाणीपणा पोसला जातो. लोकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव होत नाही. सगळंच सरकारनंच करायचं आहे. मग कुठल्याही प्रॉब्लेमला जबाबदार कोण? सरकारच. जिथे नक्षलवाद नाही, आणि जिथे आहे, त्या भागांमधले अजून एक निरीक्षण सांगतो. या असल्या वृत्तीमुळे स्वातंत्र्यानंतर साठ वर्षांनंतरही इथे लोकांच्या स्वायत्त, गैर-सरकारी संस्था फारश्या उभ्या राहिलेल्या दिसत नाहीत. शिक्षणसंस्था सगळ्या सरकारी. दवाखाने सगळे सरकारी. नोकऱ्या – जास्तीत जास्त सरकारी. उद्योगांच्या नावाने शंख. लोकांना स्वावलंबी बनवण्याऐवजी दोन रुपयांचा तांदूळ देऊन भिकारी बनवणे हे एक अप्रत्यक्ष कारण आहे या असल्या समस्यांचे, असा मुद्दा आहे. वेल, मी म्हणल्याप्रमाणे, हे माझे मर्यादित अनुभवावर आधारलेले मत आहे. सगळेच लोक इतके मूर्ख नसतात. आणि ही अशीच परिस्थिती इतर जिल्ह्यांत/ राज्यांत असेल असेही नाही. दुसरीकडे कदाचित हा तांदूळ न विकता खात असतीलही. पण तरी मुद्दा राहतोच. काम द्या. फुकट पोसू नका. बरं या योजनेमुळे कुणीही उपाशी रहात नाही असं म्हणावं तर तसंही नाही. कार्ड न मिळालेल्या गरीब लोकांचीही लांब यादी आहे. मग कोण अधिक गरीब हे दाखवण्याची चढाओढ. म्हणून तर ६९% बीपीएल. फोकसच चुकीचा आहे. गरीबी परपेच्युएट करणारा आहे, गरीबी कमी करणारा नाही. हे नक्षलवादाला मारक की पूरक?
छत्तीसगड हे राज्य म्हणजे फक्त बस्तर जिल्हा नाही. बस्तर जिल्ह्यात आदिवासी आहेत तर इतर जिल्ह्यांत (दुर्ग, रायपूर, विलासपूर इत्यादि नॉन आदिवासी भागांत बर्‍यापैकी मध्यमवर्ग आहे).
बरोबर आहे. सांगण्याच्या, ठासून सांगण्याच्या, भरात,माझ्याकडून जरा जास्त लिहिले गेले आहे. आळश्यांचा राजा

In reply to by आळश्यांचा राजा

नितिन थत्ते 23/04/2010 - 21:45
>>जो माणूस दिवसाला सव्वाशे ते दीडशे रूपये खात्रीलायक मिळवू शकतो आमच्या मुंबईत सेमीस्किल्ड+ कामगाराला (प्लंबर वगैरे) आज १५० रु पेक्षा जास्त मजुरी मिळत नाही. रोज कामही मिळत नाही. बस्तरमध्ये वगैरे एवढी मजुरी कशी असेल. आणि तुम्ही परत तेच म्हणताय. सव्वशे रु मजुरीही मिळते आणि दोन रुपये किलो तांदूळही मिळतो. अशी परिस्थिती नक्षलवादाला कंड्युसिव कशी असेल? नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

बस्तरमध्ये वगैरे एवढी मजुरी कशी असेल.
केवळ बस्तरच नव्हे, तर संपूर्ण देशात ग्रामीण भागात MGNREGS अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबवली जाते. या विषयी वेगळे लिहायचा विचार आहेच. पण मजूरीचा प्रश्न निघाला म्हणून माहितीसाठी - १०फूट बाय १० फूट बाय१ फूट एवढा खड्डा खणण्यासाठी माणशी खालीलप्रमाणे मजूरी मिळते- साधी जमीन - रु. १२० कठीण जमीन (hard soil) - रु. १६० खडकाळ जमीन - रु. २५० एका दिवसात जितके खणून होईल त्या प्रमाणात मजूरी मिळते. देशातल्या प्रत्येक गावातली या संदर्भातली माहिती NREGS च्या वेब साईटवर आहे, मजूरांच्या नावासकट. मी दिवसाला २०० रु. मजूरी मिळवणारे बहाद्दर पाहिले आहेत. त्यांचे पासबुक चेक केले आहे. शिवाय, किमान मजूरी कायद्याने, ग्रामीण भागात, अकुशल कामगारासाठी ९० रु आहे. साधारणत: सवाशे ते दीडशे रुपये दिवसाला मिळवणे ही अवघड गोष्ट खरंच नाही. लोक मिळवतात. (राहूल गांधींनी घाईघाईने सर्व देशभरात ही योजना पसरवण्याचा निर्णय सरकारला घ्यायला लावला याचे कारण हेच की एवढी मजूरी सरकार सोडून दुसरे कुणीही देत नाही, देणार नाही. पण कष्ट करावे लागतात, सहजसाध्य नाही, त्यामुळे फार जण याचा एवढा फायदा घेत नाहीत.)
आणि तुम्ही परत तेच म्हणताय. सव्वशे रु मजुरीही मिळते आणि दोन रुपये किलो तांदूळही मिळतो. अशी परिस्थिती नक्षलवादाला कंड्युसिव कशी असेल?
मला वाटतं मी वरील प्रतिसादामध्ये माझं argument मांडलं आहे. आपले म्हणणे नीट समजले नाही. आळश्यांचा राजा

मुक्तसुनीत 20/04/2010 - 23:12
उत्तम लिखाण. वेळ काढून लिहिल्याबद्दल अनेक आभार. बाकी प्रतिसादाकरता जागा राखून ठेवतो आहे.

श्रावण मोडक 20/04/2010 - 23:15
लेख वाचला. काही गोष्टी नोंद घेण्याजोग्या. सुरक्षा यंत्रणा कशी सज्ज असली पाहिजे यावर चर्चासत्र करणे, योजना करणे फारच सोपे आहे. त्यातला छोटासा मुद्दा सुद्धा अंमलात आणणे अतिशय जिकीरेचे असते. सेक्युरिटी इज अ स्टेट ऑफ माईंड असे म्हणतात ते उगाच नाही. ती मनातून तयारी असावी लागते. मग त्यातील बारीक-सारीक बाबी अंगवळणी पडत जातात आणि अंमलातही येतात. सुरक्षा निर्माण होते. पेटलेल्या निखाऱ्यापाशी हात न्यायचा नसतो हे मनात ठसलेले असते, तसेच हे आहे. आदिवासी (तुम्ही वनवासी हा शब्द एक-दोन ठिकाणी योजला आहे हे इंटरेस्टिंग आहे; पण मला त्या वादात पडायचे नाही) समाजाच्या स्थितीविषयी तुम्ही केलेली सारीच निरिक्षणे पटणारी नाहीत. एक सांगायचं तर (जे सांगतो आहे तो समाजशास्त्रीय सिद्धांत नाही. तेही एक निरिक्षण आहे.) अगदी व्यक्त होण्याच्याही संदर्भात आपल्यापेक्षा काही पिढ्या मागं असलेल्या समुदायानं एकदम आजच्या स्तराला यावं या अपेक्षेनं काम सुरू केलं तर ज्या पंचायती होतात त्या आपण पाहतो आहोत. त्यामुळं त्याच समुदायांमध्ये प्रचंड विरोधाभासही निर्माण झाले आहेत आणि त्याचा आधार घेत या समस्येची मांडणी करताना सिम्प्टम्सना रोग मानलं जाण्याचा धोका निर्माण होतो. तुमच्या काही मांडणीमध्ये तसे (तेच होते आहे असे मी म्हणत नाहीये) होते आहे. वर थत्ते यांनी वानगीदाखलचा एक विरोधाभास मांडला आहेच. प्रश्न आहे म्हणून हाती बंदूक घ्यावी हे पटणारेच नाही. त्याविषयी मी पूर्ण सहमत आहे.

In reply to by श्रावण मोडक

आदिवासी (तुम्ही वनवासी हा शब्द एक-दोन ठिकाणी योजला आहे हे इंटरेस्टिंग आहे; पण मला त्या वादात पडायचे नाही)
वनात राहणारे या आणि याच अर्थाने हा शब्द इथे घ्यावा. एक वनाधिकार कायदा आहे, त्यात forest dwellers असा शब्दप्रयोग आहे. त्या अर्थाने वनवासी. (हा इतका लोडेड शब्द असेल असे लिहिताना वाटले नव्हते! बाकी कुठल्या विचारधारेशी संबंध नाही :० )
समाजाच्या स्थितीविषयी तुम्ही केलेली सारीच निरिक्षणे पटणारी नाहीत.
मान्य. निरीक्षणे न पटणारी असू शकतात. चार दिवसांनी मलाच पटणार नाहीत कदाचित. कारण ते अंतिम सत्यही नाही, किंवा खूप व्यापक अभ्यासाने काढलेला निष्कर्षही नाही. मी एकाच भागातले अदिवासी प्रत्यक्ष पाहिले आहेत. त्यावरून सामान्यीकरण करत आहे. त्यामुळे ते चुकीचे असू शकते. साध्या सरळ आर्ग्युमेंटच्या मार्गाने जाणारा विषय नाहीच हा.
अगदी व्यक्त होण्याच्याही संदर्भात आपल्यापेक्षा काही पिढ्या मागं असलेल्या समुदायानं एकदम आजच्या स्तराला यावं या अपेक्षेनं काम सुरू केलं तर ज्या पंचायती होतात त्या आपण पाहतो आहोत. त्यामुळं त्याच समुदायांमध्ये प्रचंड विरोधाभासही निर्माण झाले आहेत आणि त्याचा आधार घेत या समस्येची मांडणी करताना सिम्प्टम्सना रोग मानलं जाण्याचा धोका निर्माण होतो.
तुम्ही म्हणताय तसं होत असेल. विचार करायला हवा. मागासलेल्या समाजाने एकदम लगेच काही पिढ्या ओलांडून इतरांच्या सोबत यावं या अपेक्षेनं काम सुरु केलं तर बऱ्याच पंचायती होतात हे खरं. विषय वेगळा आहे तो, पण पंचायती वाढू नयेत एवढी काळजी संवेदनशील प्रदेशांमध्ये घेणे फार आवश्यक आहे. लक्षणांना रोग समजले जाण्याचा धोका – लक्षणे कोणती आणि रोग कोणता हे समजणे देखील बऱ्याच वेळा अवघड असते. सरकारवर सर्व गोष्टींसाठी अवलंबून राहण्याची वृत्ती हा रोग, की अन्य रोगाचे लक्षण? आळश्यांचा राजा

In reply to by आळश्यांचा राजा

श्रावण मोडक 23/04/2010 - 21:38
अतिशय आवडलेला प्रतिसाद. कोणताही पवित्रा न घेता तुम्ही ज्या खुल्या दिलाने लिहिता आहात ते विरळाच. आदिवासी की वनवासी इथूनच या उमदेपणाला सुरवात होतीये. पुढे आपली निरिक्षणे कदाचित मलाच पटणार नाहीत, असंही तुम्ही लिहिलंत. आपण करीत असलेलं सामान्यीकरणही सांगितलंत. त्यामुळं तुमच्याशी या विषयावर मोकळी चर्चा होऊ शकते. आपण विचारांच्या संदर्भात दोन टोकांवर असू कदाचित, पण या उमदेपणामुळं काही अंतर चालत तुमच्या दिशेनं येणं मला सोपं वाटतंय. तुम्हीही असं चालू शकता हे या प्रतिसादातून दिसलं. धन्यवाद. रोग आणि लक्षणांबाबत - माझ्या मते सरकारवरचे अवलंबित्त्व हे लक्षण आहे, दुसऱ्याच एका रोगाचं. हा रोग म्हणजे मुळातच जीवनस्रोतांपासून झालेली वंचना. अर्थात, हे मी स्वतः ज्या भागातील काही गोष्टी पाहिल्या त्या आधारावर लिहितोय. त्याचे सामान्यीकरण होणार नाही. त्यामुळं मी ज्याला लक्षण म्हणतो, तो तुमच्या भागात रोग असू शकेल. तिथील लक्षणं इतरत्र रोग असू शकतात. हे भान धोरणकर्त्यांमध्ये आलेले आहे का, हा प्रश्न सुटलेला नाही अद्याप. वनकायदा हे एक कारण आहे या अनेक रोगांमागे किंवा लक्षणांमागे. त्यातून जीवनस्रोतांबाबत झालेली वंचना आणि पुढे त्यातून झालेली पिळवणूक यामुळे तो रोग किंवा लक्षणे तीव्रतर होत गेली आहेत. तिथं जोवर आपण इलाज करू शकत नाही तोवर पंचाईत आहे. एका धरणात उठवलेल्या आदिवासींच्या हाती भरपाईचे पैसे पडल्यानंतर तालुक्यातील बाजारात काही महिने त्यांच्यातील काही मंडळी फक्त हाती ट्रान्झीस्टर घेऊन फिरताना दिसत होती हे एक वास्तव आहे. त्यातून पुढे त्यांचे जे हाल झाले ते न लिहिण्याजोगे. या साऱ्यावर शिक्षण हा उतारा असे आपण म्हणू शकतो. पण तो एकांगी विचार झाला. विकास हा अशा एका अंगाने होत नसतो. जीवनस्रोत आधी असावे लागतात. त्याच्या जोडीने शिक्षण, आरोग्य वगैरे येते. नाही तर शाळा आहेत, पण पोरं नाहीत; कारण पोरांना शाळेत पाठवून शेतात काम करायचे कोणी असा प्रश्न येतो. हे असं त्रांगडं आहे. अधिक चर्चा करणे आवडेल. व्य. नि. याआधीच केला आहे.

In reply to by श्रावण मोडक

मलाही आवडेल. व्य.नि. पाहतो. उत्तर द्यायला वेळ लागला तर राग मानू नये. ईंटरनेट आणि वेळ, दोन्ही माझ्यासाठी चैन आहे! व्य.नि. बघता आला नाही. कसा बघायचा? आळश्यांचा राजा

In reply to by आळश्यांचा राजा

श्रावण मोडक 23/04/2010 - 23:42
तांत्रीक अडचण दिसते काही. आता पंचाईत. पाहतो, काय करता येतं ते. संपर्क करतो इतकं निश्चित. सवडीने उत्तर दिलंत तरी चालेल.

उत्तम लेखनाबद्दल आभार...! 'रेड सनच्या’ निमित्ताने या लेखाबरोबर पूर्वीही चांगले प्रतिसाद वाचायला मिळालेच आहे. काल रविवारच्या लोकमतमधील 'मंथन' पुरवणीत तीन लेख याच विषयावर होते. त्यातील विजय मोरे या सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाचा एक चांगला लेख होता. मला त्यातल्या एका मुद्याचे जरासे आश्चर्य वाटले. युतीसरकारच्या काळातील ती गोष्ट होती. गडचिरोली जिल्ह्यातील वरीष्ठ अधिकार्‍यांची एक बैठक मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री यांनी घेतली आणि चर्चा इथपर्यंत आली की, तिथे नक्षलवादी किती असावेत तेव्हा आकडा काही शंभरच्या पुढे गेला नाही. चार हजार पोलीस या शंभर नक्षलवाद्यांचा बिमोड करु शकत नाही. तेव्हा लेखक असे म्हणतात की, डावपेचात नक्षलवादी सरस ठरतात. दबा धरुन बसणे आणि हल्ला करणे यात ते पोलिसांपेक्षा उजवे ठरतात. लेखक असे म्हणतो की, नक्षलवाद्यांच्या हालचाली थंडावल्या की पोलिसांना वाटते. आता पोलिसांची दहशत बसली पण तसे नसते तर ते नवीन कट आखत असतात. आणि सुस्तावलेल्या पोलिसांवर हल्ला करतात. लेखक पुढे म्हणतो की, गडचिरोली म्हणजे शिक्षेचे ठिकाण ही मानसिकता बदलली पाहिजे. आधुनिक शस्त्रसज्जता, खबर्‍यांचे जाळे, स्थानिक अदिवासीमधे विश्वासाचे वातावरण निर्माण करणे आणि प्रशिक्षित पोलिस. हे नक्षलवाद संपवण्याचे सोपे मार्ग आहेत. लेखक म्हणतो की, बैठकीनंतर मी कामाला सुरुवात केली आणि माझी बदली करण्यात आली. सलग तीन वर्ष कामाचा अनुभव असलेल्या या अधिकार्‍याला अजून आपले काम सुरु करायचे होते, धोरण राबवायचे होते. तर त्यांची बदली करण्यात आली. तेव्हा कर्तव्यदक्ष अधिकारी जर ते काम अधिक चांगले करत असतील तर त्यावर विश्वास टाकून सरकारने त्याबाबत नियोजन केले पाहिजे असे आपल्या लेखाच्या निमित्ताने मला वाटले -दिलीप बिरुटे

वाचनिय लेख.. ह्यावरही उत्तम चर्चा व्हावी... निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

भोचक 23/04/2010 - 19:34
चांगला धागा असूनही फारशी चर्चा न होताच आत गेल्याने वाईट वाटले. बाकी लेख तिथल्या परिस्थितीची जाणीव करून देणारा. तरीही आदिवासींचे नेमके प्रश्न त्यातून मांडले गेले असते तर जास्त आवडले असते. कारण तुमच्या मांडणीत प्रशासनाच्या दृष्टीने येणार्‍या अडचणी आणि तोच दृष्टिकोन प्रकर्षाने दिसला म्हणून ही टिप्पणी. तिथे औद्योगिककरण किती आहे? शेती कशी आहे? कोणते उत्पादन होते? शेतीचे मार्केट कसे आहे? या सगळ्याचा त्यांच्या आर्थिक स्थितीशी संबंध कसा आहे? जमिनीची अवस्था काय आहे? त्यातही ओरिसा हा बराच काळ बंगाल प्रांताचा भाग असल्याने बरीच जमीन संरंजामांच्या ताब्यात असल्याचे वाचले होते. आजही जमिनीचे न्याय्य वाटप झाले आहे काय? शिक्षणाची स्थिती काय आहे? या बाबी स्पष्ट झाल्यास नक्षलवादाचा संदर्भ अधिक व्यवस्थित कळून येऊ शकेल. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव

In reply to by भोचक

धमाल मुलगा 23/04/2010 - 19:56
नुकतीच लेखकाला खरड टाकली होती की फारच उत्तम माहिती देता आहात आणि आमच्यासारख्या पडद्याच्या ह्या आड असलेल्यांना पुर्णतः नवी माहिती आहे ही.. आत्ता अंमळ कामात आहे म्हणुन..मला नक्कीच ह्या विषयावर आणखी जाणुन घ्यायला आवडेल...सरकारी बाजु, नक्षली बाजु, आदिवासी/वनवासी बाजु, आणि त्रयस्थ बाजु ही! कदाचित प्रत्त्येकाची विचार करण्याची पध्दत निराळी त्यामुळे एकाच घटनेचं चित्र प्रत्येकाच्या कागदावर निराळ्या रंगात दिसु शकतं..ते मला पहायचंय..

In reply to by धमाल मुलगा

प्रभो 23/04/2010 - 20:08
लेखकांना मोडकांच्या धाग्यावरती वेगळा लेख लिहिण्याची विनंती मी ही केली होती. आत्ता अंमळ कामात आहे म्हणुन..मला नक्कीच ह्या विषयावर आणखी जाणुन घ्यायला आवडेल.

In reply to by धमाल मुलगा

घाटावरचे भट 23/04/2010 - 20:14
पेप्रात येणार्‍या गोष्टी काही असतात, प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या काही. आमच्यासारख्या दूर व्यवस्थित राहाणार्‍या मध्यमवर्गाला परिस्थितीची जाणीव होण्यासाठी असे लेखन खचितच उपयुक्त आहे. त्यासाठी लेखकमहोदयांचे आभार. परवाच एनडीटीव्हीवर एक मारामारीसत्र पाहिलं. त्यात कांग्रेस/सरकार तर्फे मनीष तिवारी, एक पत्रकार, एक रिटायर्ड ब्रिगेडीयर आणि एक तिथल्या भागातला (म्हणजे लाल कॉरिडोरातला) सामाजिक कार्यकर्ता अशी ग्यांग होती. पण चर्चेचा नूर काहीसा 'काळा किंवा पांढरा' टाईप वाटला. म्हणूनच त्यात 'हम शिक्षा मांगते हैं आप पुलिस भेजते हो, हम सडक मांगते हैं आप पुलिस भेजते हो' किंवा 'इनको आजही नहीं रोका तो ये पूरे देश का रोग बन जाएंगे' अशी विधानं ऐकायला मिळाली. म्हणजे मीडियात दिसणारं नक्की कोणाच्या बाजूचं असा प्रश्न पडायला लागला आणि गोंधळ उडाला. यासारख्या लेखांतून निदान अजून काही गोष्टी तरी पुढे येतील.

In reply to by धमाल मुलगा

भोचक, धमाल मुलगा, आपल्या खरडी वाचल्या. धन्यवाद! मला उत्तर देता येत नाही. सोय नाही. राग मानू नये. आळश्यांचा राजा

In reply to by भोचक

कारण तुमच्या मांडणीत प्रशासनाच्या दृष्टीने येणार्‍या अडचणी आणि तोच दृष्टिकोन प्रकर्षाने दिसला म्हणून ही टिप्पणी
बरोबर पकडले आहे. इलाज नाही. तेवढा अभ्यास नाही!
तिथे औद्योगिककरण किती आहे? शेती कशी आहे? कोणते उत्पादन होते? शेतीचे मार्केट कसे आहे? या सगळ्याचा त्यांच्या आर्थिक स्थितीशी संबंध कसा आहे? जमिनीची अवस्था काय आहे? त्यातही ओरिसा हा बराच काळ बंगाल प्रांताचा भाग असल्याने बरीच जमीन संरंजामांच्या ताब्यात असल्याचे वाचले होते. आजही जमिनीचे न्याय्य वाटप झाले आहे काय? शिक्षणाची स्थिती काय आहे? या बाबी स्पष्ट झाल्यास नक्षलवादाचा संदर्भ अधिक व्यवस्थित कळून येऊ शकेल
हे सगळे हळू हळू सांगावे लागेल. अनुभव येतील तसे. अनुभवच खरा, नाही का? म्हणताहात ते अगदी खरे आहे. वरील गोष्टींचा संदर्भ अतिशय आवश्यक आहे. आळश्यांचा राजा

मदनबाण 23/04/2010 - 20:49
उत्तम लेख... मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama

ज्ञानेश... 24/04/2010 - 02:15
आपण अतिशय संवेदनशील आहात. या प्रश्नाचे इतके कंगोरे असतील, असे वाटले नव्हते. (आणि तरी, तुम्ही स्वतःच्या लिखाणाला अंध-गजन्यायाची उपमा देत आहात...) खालील विधाने विशेष पटली/आवडली- "..यांची गाडी पुढे गेलेलीच नाही. रुतून बसलीय. कारणं दोन: पहिलं कारण हे लोक स्वत:; दुसरं कारण आपण, पुढे गेलेली लोकं, ज्यांनी यांची दखलच घेतली नाही." "..त्यामुळे सरकारने, सत्ताधारी पक्षाने ठरवले तर तितके अवघडही नाही. पण गोळ्या घालण्याची तयारी हवी. नक्षल होण्याची किंमत वाढवली पाहिजे. माणसाला भिती वाटली पाहिजे नक्षल होण्याची." "...या नेत्यांना आणि लोकांना असा विश्वास आला पाहिजे की हा देश आपला आहे, याचा इतिहास आपला आहे, हीच आपली ओळख आहे, हे राज्य आपले आहे. या लोकांचा इतिहास संपादित करून तो प्रसिद्ध केला पाहिजे. Give them their heroes." आपण स्वतःला 'आळश्यांचा राजा' का म्हणवता, याचाही जरासा अंदाज आला ! :)

अरुंधती 24/04/2010 - 02:58
उत्तम लेख! नक्षलवाद, गरीबी, शिक्षणाचा व इच्छाशक्तीचा अभाव आणि सरकारची धोरणे, यंत्रणा व प्रत्यक्ष अंमलबजावणी या सर्वांबद्दल अजून माहिती हवी आहे. तुम्ही केलेले मंथन तर विचार करण्यासारखे आहेच पण यावर उपायात्मक विचारही आवश्यक आहे. लेखामुळे अनेक गोष्टी नव्याने समजल्या. धन्यवाद! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

पिंगू 25/04/2010 - 14:37
आदिवासी भागातील शासकिय व्यवस्थेचे केलेले चित्रण आणि उपाय हे अतिशय अभ्यासपूर्ण आहेत...

सुधीर काळे 28/04/2010 - 00:03
'राजा'साहेब, अलीकडील लिखाणातला हा मनापासून आवडलेला लेख. आपण त्या भागात कसल्या कामात भाग घेता हे आपण लिहिलेले नाहीं, पण आपण नक्षलवादाच्या उत्थानाबद्दल केलेले विचार पूर्णपणे पटले. एका वाचकाने लिहिलेले "आपण खूप संवेदनाशील आहात" हे वाक्यही तंतोतंतपणे पटले. या विषयावर अभ्यास असणारे थोडेच लोक असणार, कारण महाराष्ट्राबाहेर जाणारे मराठी लोक आधी कमी त्यात अशा धोकादायक प्रदेशात जाणारे आणखी कमी. चांगल्या सरकारी अधिकार्‍यांत कै. हेमंत करकरे यांचेही नाव त्यांच्या गडचिरोलीमधील कामाबद्दल घेतले जाते. पण चांगल्या अंमलदारांना अशा जागी टिकूच दिले जात नाहीं कारण ते शोषण करणार्‍यांचे 'अवघड जागचे दुखणे' बनतात! मग करा बदली. एकादा गोबर गणेश अधिकारी मग आणला जातो तिथे जो जमीनदारांच्या 'कोठी'वर पडून असतो! "आळशांचा राजा" हे टोपण नाव आपल्याला अजीबात शोभत नाहीं. "अद्वितीय राजा" हे नाव जास्त शोभेल कारण आपण मनाने राजापेक्षा कमी नाहीं. खरंच आपलं कौतुक वाटतं. आधी मोडकसाहेबांचा 'रेड सन' वरचा लेखही खूप आवडला होता, पण लेखापेक्षा त्या लेखावरील आपला प्रतिसाद हृदयाला स्पर्शून गेला होता. व आजचा लेख तर कळसच. पण हे म्हणणे कदाचित् वेळेआधीच (premature) म्हटल्यासारखे होईल. कारण तुमच्या लेखणीतून/की-बोर्डातून अजूनही जास्त संपन्न लिखाण होईलच याची खात्री आहे. कांहीं लेख वाचले कीं 'मिसळपाव'चा सभासद झाल्याचे सार्थक वाटते, त्यातलाच हा आपला लेख! जीते रहो, पठ्ठे! सुधीर काळे, जकार्ता (सध्या मुक्काम वॉशिन्ग्टन डीसी. हो, अगदी ओबमांच्या पंढरपुरी) ------------------------ 'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9

नितिन थत्ते 20/04/2010 - 22:48
लेख माहितीपूर्ण आहे. पण काही प्रश्न पडले. एका परिच्छेदात त्यांच्या आळशीपणाबद्दल लिहिले आहे. "सरकार पोसेल अशी भावना" आणि "पन्नास रुपयात महिन्याचा तांदूळ मिळतो" अशी विधाने आहेत. अशी खरोखरच परिस्थिती असेल....म्हणजे सरकार पोसेल अशी भावनाही आहे आणि सरकारी योजनांचा लाभही मिळतोय अशा परिस्थितीत नक्षलवाद्यांना तयार कुरण कसे मिळेल? बाकी मध्यमवर्गाचा अभाव आणि अफाट श्रीमंती आणि हलाखीची गरीबी हे चित्र बस्तरमध्ये प्रत्यक्ष पाहिले आहे. छत्तीसगड हे राज्य म्हणजे फक्त बस्तर जिल्हा नाही. बस्तर जिल्ह्यात आदिवासी आहेत तर इतर जिल्ह्यांत (दुर्ग, रायपूर, विलासपूर इत्यादि नॉन आदिवासी भागांत बर्‍यापैकी मध्यमवर्ग आहे). नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

"सरकार पोसेल अशी भावना" आणि "पन्नास रुपयात महिन्याचा तांदूळ मिळतो" अशी विधाने आहेत. अशी खरोखरच परिस्थिती असेल....म्हणजे सरकार पोसेल अशी भावनाही आहे आणि सरकारी योजनांचा लाभही मिळतोय अशा परिस्थितीत नक्षलवाद्यांना तयार कुरण कसे मिळेल?
हं. सांगण्यात थोडा gap पडलेला दिसतो. नक्षलवाद्यांना कुरण मिळते ते म्हणजे एका बाजूला प्रशासकीय कमतरता, आणि दुसऱ्या बाजूला अडाणी समाज अशा स्थितीत. शहाणा समाज बंदुकीच्या मागे असा लगेच जाणार नाही. समाजाला शहाणे करण्याची गरज आहे. सरकार पोसेल अशी भावना अडाणी समाजातच असते. (दोन रुपये तांदळाची योजना प्रातिनिधिक म्हणून घेऊया.) पन्नास रुपयांत २५ किलो तांदूळ देऊन सरकार या भावनेला खतपाणी घालते. त्यांच्या खुळ्या समजुती जस्टीफाय करते. अशा ‘योजना’ घातक आहेत. याला योजना म्हणणेच चुकीचे आहे. बरं इथे एक विरोधाभासही आहे. एका हाताने सरकार रोजगार हमी योजना देते, म्हणजे, लोकांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करते. दुसऱ्या हाताने हीच योजना निगेट करते. जो माणूस दिवसाला सव्वाशे ते दीडशे रूपये खात्रीलायक मिळवू शकतो, त्याला अर्ध्या दिवसाच्या मजुरीत महिन्याभराचा घरादाराचा तांदूळ द्यायची काय गरज? थोडे विषयांतर होतेय, पण महत्त्वाचे आहे. आपल्याला वाटेल, जेवणावरचा त्याचा खर्च जवळ जवळ शून्य झाला, वरचे पैसे तो चांगल्या कामासाठी वापरेल. मुलांचे शिक्षण, कपडे, बचत, इत्यादि. पण मूर्ख माणूस यातले काही करत नाही. तो हा दोन रुपयेवाला तांदूळ बाजारात दहा रुपयाला विकतो, किंवा त्याची हांडीया (दारू – दिवस यानेच सुरु होतो!) करतो, पितो, विकतो (दहा रुपयाला बाटली!). आपल्या शेतात पिकलेला तांदूळच तो खाण्यासाठी पसंत करतो. जे लोक भूमीहीन आहेत, तेदेखील या दोन रु. तांदळाची दारू करतात, आणि पखाळ करण्यासाठी योग्य असा ‘देशी’ तांदूळ बाजारभावाने विकत घेऊन वापरतात! (हा दोन रुपयेवाला तांदूळ संबलपूर भागात खूप भात पिकत असल्यामुळे तिथला वापरला जातो. सगळ्यांनाच त्याची चव आवडते असे नाही.) आपल्या राज्यात कोणी उपाशी राहू नये या उदात्त हेतूने सुरू केलेला हा उपक्रम वाईट नाही; पण त्यासोबत पूरक असणारे प्रबोधन नसल्यामुळे समाजाचा अडाणीपणा पोसला जातो. लोकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव होत नाही. सगळंच सरकारनंच करायचं आहे. मग कुठल्याही प्रॉब्लेमला जबाबदार कोण? सरकारच. जिथे नक्षलवाद नाही, आणि जिथे आहे, त्या भागांमधले अजून एक निरीक्षण सांगतो. या असल्या वृत्तीमुळे स्वातंत्र्यानंतर साठ वर्षांनंतरही इथे लोकांच्या स्वायत्त, गैर-सरकारी संस्था फारश्या उभ्या राहिलेल्या दिसत नाहीत. शिक्षणसंस्था सगळ्या सरकारी. दवाखाने सगळे सरकारी. नोकऱ्या – जास्तीत जास्त सरकारी. उद्योगांच्या नावाने शंख. लोकांना स्वावलंबी बनवण्याऐवजी दोन रुपयांचा तांदूळ देऊन भिकारी बनवणे हे एक अप्रत्यक्ष कारण आहे या असल्या समस्यांचे, असा मुद्दा आहे. वेल, मी म्हणल्याप्रमाणे, हे माझे मर्यादित अनुभवावर आधारलेले मत आहे. सगळेच लोक इतके मूर्ख नसतात. आणि ही अशीच परिस्थिती इतर जिल्ह्यांत/ राज्यांत असेल असेही नाही. दुसरीकडे कदाचित हा तांदूळ न विकता खात असतीलही. पण तरी मुद्दा राहतोच. काम द्या. फुकट पोसू नका. बरं या योजनेमुळे कुणीही उपाशी रहात नाही असं म्हणावं तर तसंही नाही. कार्ड न मिळालेल्या गरीब लोकांचीही लांब यादी आहे. मग कोण अधिक गरीब हे दाखवण्याची चढाओढ. म्हणून तर ६९% बीपीएल. फोकसच चुकीचा आहे. गरीबी परपेच्युएट करणारा आहे, गरीबी कमी करणारा नाही. हे नक्षलवादाला मारक की पूरक?
छत्तीसगड हे राज्य म्हणजे फक्त बस्तर जिल्हा नाही. बस्तर जिल्ह्यात आदिवासी आहेत तर इतर जिल्ह्यांत (दुर्ग, रायपूर, विलासपूर इत्यादि नॉन आदिवासी भागांत बर्‍यापैकी मध्यमवर्ग आहे).
बरोबर आहे. सांगण्याच्या, ठासून सांगण्याच्या, भरात,माझ्याकडून जरा जास्त लिहिले गेले आहे. आळश्यांचा राजा

In reply to by आळश्यांचा राजा

नितिन थत्ते 23/04/2010 - 21:45
>>जो माणूस दिवसाला सव्वाशे ते दीडशे रूपये खात्रीलायक मिळवू शकतो आमच्या मुंबईत सेमीस्किल्ड+ कामगाराला (प्लंबर वगैरे) आज १५० रु पेक्षा जास्त मजुरी मिळत नाही. रोज कामही मिळत नाही. बस्तरमध्ये वगैरे एवढी मजुरी कशी असेल. आणि तुम्ही परत तेच म्हणताय. सव्वशे रु मजुरीही मिळते आणि दोन रुपये किलो तांदूळही मिळतो. अशी परिस्थिती नक्षलवादाला कंड्युसिव कशी असेल? नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

बस्तरमध्ये वगैरे एवढी मजुरी कशी असेल.
केवळ बस्तरच नव्हे, तर संपूर्ण देशात ग्रामीण भागात MGNREGS अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबवली जाते. या विषयी वेगळे लिहायचा विचार आहेच. पण मजूरीचा प्रश्न निघाला म्हणून माहितीसाठी - १०फूट बाय १० फूट बाय१ फूट एवढा खड्डा खणण्यासाठी माणशी खालीलप्रमाणे मजूरी मिळते- साधी जमीन - रु. १२० कठीण जमीन (hard soil) - रु. १६० खडकाळ जमीन - रु. २५० एका दिवसात जितके खणून होईल त्या प्रमाणात मजूरी मिळते. देशातल्या प्रत्येक गावातली या संदर्भातली माहिती NREGS च्या वेब साईटवर आहे, मजूरांच्या नावासकट. मी दिवसाला २०० रु. मजूरी मिळवणारे बहाद्दर पाहिले आहेत. त्यांचे पासबुक चेक केले आहे. शिवाय, किमान मजूरी कायद्याने, ग्रामीण भागात, अकुशल कामगारासाठी ९० रु आहे. साधारणत: सवाशे ते दीडशे रुपये दिवसाला मिळवणे ही अवघड गोष्ट खरंच नाही. लोक मिळवतात. (राहूल गांधींनी घाईघाईने सर्व देशभरात ही योजना पसरवण्याचा निर्णय सरकारला घ्यायला लावला याचे कारण हेच की एवढी मजूरी सरकार सोडून दुसरे कुणीही देत नाही, देणार नाही. पण कष्ट करावे लागतात, सहजसाध्य नाही, त्यामुळे फार जण याचा एवढा फायदा घेत नाहीत.)
आणि तुम्ही परत तेच म्हणताय. सव्वशे रु मजुरीही मिळते आणि दोन रुपये किलो तांदूळही मिळतो. अशी परिस्थिती नक्षलवादाला कंड्युसिव कशी असेल?
मला वाटतं मी वरील प्रतिसादामध्ये माझं argument मांडलं आहे. आपले म्हणणे नीट समजले नाही. आळश्यांचा राजा

मुक्तसुनीत 20/04/2010 - 23:12
उत्तम लिखाण. वेळ काढून लिहिल्याबद्दल अनेक आभार. बाकी प्रतिसादाकरता जागा राखून ठेवतो आहे.

श्रावण मोडक 20/04/2010 - 23:15
लेख वाचला. काही गोष्टी नोंद घेण्याजोग्या. सुरक्षा यंत्रणा कशी सज्ज असली पाहिजे यावर चर्चासत्र करणे, योजना करणे फारच सोपे आहे. त्यातला छोटासा मुद्दा सुद्धा अंमलात आणणे अतिशय जिकीरेचे असते. सेक्युरिटी इज अ स्टेट ऑफ माईंड असे म्हणतात ते उगाच नाही. ती मनातून तयारी असावी लागते. मग त्यातील बारीक-सारीक बाबी अंगवळणी पडत जातात आणि अंमलातही येतात. सुरक्षा निर्माण होते. पेटलेल्या निखाऱ्यापाशी हात न्यायचा नसतो हे मनात ठसलेले असते, तसेच हे आहे. आदिवासी (तुम्ही वनवासी हा शब्द एक-दोन ठिकाणी योजला आहे हे इंटरेस्टिंग आहे; पण मला त्या वादात पडायचे नाही) समाजाच्या स्थितीविषयी तुम्ही केलेली सारीच निरिक्षणे पटणारी नाहीत. एक सांगायचं तर (जे सांगतो आहे तो समाजशास्त्रीय सिद्धांत नाही. तेही एक निरिक्षण आहे.) अगदी व्यक्त होण्याच्याही संदर्भात आपल्यापेक्षा काही पिढ्या मागं असलेल्या समुदायानं एकदम आजच्या स्तराला यावं या अपेक्षेनं काम सुरू केलं तर ज्या पंचायती होतात त्या आपण पाहतो आहोत. त्यामुळं त्याच समुदायांमध्ये प्रचंड विरोधाभासही निर्माण झाले आहेत आणि त्याचा आधार घेत या समस्येची मांडणी करताना सिम्प्टम्सना रोग मानलं जाण्याचा धोका निर्माण होतो. तुमच्या काही मांडणीमध्ये तसे (तेच होते आहे असे मी म्हणत नाहीये) होते आहे. वर थत्ते यांनी वानगीदाखलचा एक विरोधाभास मांडला आहेच. प्रश्न आहे म्हणून हाती बंदूक घ्यावी हे पटणारेच नाही. त्याविषयी मी पूर्ण सहमत आहे.

In reply to by श्रावण मोडक

आदिवासी (तुम्ही वनवासी हा शब्द एक-दोन ठिकाणी योजला आहे हे इंटरेस्टिंग आहे; पण मला त्या वादात पडायचे नाही)
वनात राहणारे या आणि याच अर्थाने हा शब्द इथे घ्यावा. एक वनाधिकार कायदा आहे, त्यात forest dwellers असा शब्दप्रयोग आहे. त्या अर्थाने वनवासी. (हा इतका लोडेड शब्द असेल असे लिहिताना वाटले नव्हते! बाकी कुठल्या विचारधारेशी संबंध नाही :० )
समाजाच्या स्थितीविषयी तुम्ही केलेली सारीच निरिक्षणे पटणारी नाहीत.
मान्य. निरीक्षणे न पटणारी असू शकतात. चार दिवसांनी मलाच पटणार नाहीत कदाचित. कारण ते अंतिम सत्यही नाही, किंवा खूप व्यापक अभ्यासाने काढलेला निष्कर्षही नाही. मी एकाच भागातले अदिवासी प्रत्यक्ष पाहिले आहेत. त्यावरून सामान्यीकरण करत आहे. त्यामुळे ते चुकीचे असू शकते. साध्या सरळ आर्ग्युमेंटच्या मार्गाने जाणारा विषय नाहीच हा.
अगदी व्यक्त होण्याच्याही संदर्भात आपल्यापेक्षा काही पिढ्या मागं असलेल्या समुदायानं एकदम आजच्या स्तराला यावं या अपेक्षेनं काम सुरू केलं तर ज्या पंचायती होतात त्या आपण पाहतो आहोत. त्यामुळं त्याच समुदायांमध्ये प्रचंड विरोधाभासही निर्माण झाले आहेत आणि त्याचा आधार घेत या समस्येची मांडणी करताना सिम्प्टम्सना रोग मानलं जाण्याचा धोका निर्माण होतो.
तुम्ही म्हणताय तसं होत असेल. विचार करायला हवा. मागासलेल्या समाजाने एकदम लगेच काही पिढ्या ओलांडून इतरांच्या सोबत यावं या अपेक्षेनं काम सुरु केलं तर बऱ्याच पंचायती होतात हे खरं. विषय वेगळा आहे तो, पण पंचायती वाढू नयेत एवढी काळजी संवेदनशील प्रदेशांमध्ये घेणे फार आवश्यक आहे. लक्षणांना रोग समजले जाण्याचा धोका – लक्षणे कोणती आणि रोग कोणता हे समजणे देखील बऱ्याच वेळा अवघड असते. सरकारवर सर्व गोष्टींसाठी अवलंबून राहण्याची वृत्ती हा रोग, की अन्य रोगाचे लक्षण? आळश्यांचा राजा

In reply to by आळश्यांचा राजा

श्रावण मोडक 23/04/2010 - 21:38
अतिशय आवडलेला प्रतिसाद. कोणताही पवित्रा न घेता तुम्ही ज्या खुल्या दिलाने लिहिता आहात ते विरळाच. आदिवासी की वनवासी इथूनच या उमदेपणाला सुरवात होतीये. पुढे आपली निरिक्षणे कदाचित मलाच पटणार नाहीत, असंही तुम्ही लिहिलंत. आपण करीत असलेलं सामान्यीकरणही सांगितलंत. त्यामुळं तुमच्याशी या विषयावर मोकळी चर्चा होऊ शकते. आपण विचारांच्या संदर्भात दोन टोकांवर असू कदाचित, पण या उमदेपणामुळं काही अंतर चालत तुमच्या दिशेनं येणं मला सोपं वाटतंय. तुम्हीही असं चालू शकता हे या प्रतिसादातून दिसलं. धन्यवाद. रोग आणि लक्षणांबाबत - माझ्या मते सरकारवरचे अवलंबित्त्व हे लक्षण आहे, दुसऱ्याच एका रोगाचं. हा रोग म्हणजे मुळातच जीवनस्रोतांपासून झालेली वंचना. अर्थात, हे मी स्वतः ज्या भागातील काही गोष्टी पाहिल्या त्या आधारावर लिहितोय. त्याचे सामान्यीकरण होणार नाही. त्यामुळं मी ज्याला लक्षण म्हणतो, तो तुमच्या भागात रोग असू शकेल. तिथील लक्षणं इतरत्र रोग असू शकतात. हे भान धोरणकर्त्यांमध्ये आलेले आहे का, हा प्रश्न सुटलेला नाही अद्याप. वनकायदा हे एक कारण आहे या अनेक रोगांमागे किंवा लक्षणांमागे. त्यातून जीवनस्रोतांबाबत झालेली वंचना आणि पुढे त्यातून झालेली पिळवणूक यामुळे तो रोग किंवा लक्षणे तीव्रतर होत गेली आहेत. तिथं जोवर आपण इलाज करू शकत नाही तोवर पंचाईत आहे. एका धरणात उठवलेल्या आदिवासींच्या हाती भरपाईचे पैसे पडल्यानंतर तालुक्यातील बाजारात काही महिने त्यांच्यातील काही मंडळी फक्त हाती ट्रान्झीस्टर घेऊन फिरताना दिसत होती हे एक वास्तव आहे. त्यातून पुढे त्यांचे जे हाल झाले ते न लिहिण्याजोगे. या साऱ्यावर शिक्षण हा उतारा असे आपण म्हणू शकतो. पण तो एकांगी विचार झाला. विकास हा अशा एका अंगाने होत नसतो. जीवनस्रोत आधी असावे लागतात. त्याच्या जोडीने शिक्षण, आरोग्य वगैरे येते. नाही तर शाळा आहेत, पण पोरं नाहीत; कारण पोरांना शाळेत पाठवून शेतात काम करायचे कोणी असा प्रश्न येतो. हे असं त्रांगडं आहे. अधिक चर्चा करणे आवडेल. व्य. नि. याआधीच केला आहे.

In reply to by श्रावण मोडक

मलाही आवडेल. व्य.नि. पाहतो. उत्तर द्यायला वेळ लागला तर राग मानू नये. ईंटरनेट आणि वेळ, दोन्ही माझ्यासाठी चैन आहे! व्य.नि. बघता आला नाही. कसा बघायचा? आळश्यांचा राजा

In reply to by आळश्यांचा राजा

श्रावण मोडक 23/04/2010 - 23:42
तांत्रीक अडचण दिसते काही. आता पंचाईत. पाहतो, काय करता येतं ते. संपर्क करतो इतकं निश्चित. सवडीने उत्तर दिलंत तरी चालेल.

उत्तम लेखनाबद्दल आभार...! 'रेड सनच्या’ निमित्ताने या लेखाबरोबर पूर्वीही चांगले प्रतिसाद वाचायला मिळालेच आहे. काल रविवारच्या लोकमतमधील 'मंथन' पुरवणीत तीन लेख याच विषयावर होते. त्यातील विजय मोरे या सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाचा एक चांगला लेख होता. मला त्यातल्या एका मुद्याचे जरासे आश्चर्य वाटले. युतीसरकारच्या काळातील ती गोष्ट होती. गडचिरोली जिल्ह्यातील वरीष्ठ अधिकार्‍यांची एक बैठक मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री यांनी घेतली आणि चर्चा इथपर्यंत आली की, तिथे नक्षलवादी किती असावेत तेव्हा आकडा काही शंभरच्या पुढे गेला नाही. चार हजार पोलीस या शंभर नक्षलवाद्यांचा बिमोड करु शकत नाही. तेव्हा लेखक असे म्हणतात की, डावपेचात नक्षलवादी सरस ठरतात. दबा धरुन बसणे आणि हल्ला करणे यात ते पोलिसांपेक्षा उजवे ठरतात. लेखक असे म्हणतो की, नक्षलवाद्यांच्या हालचाली थंडावल्या की पोलिसांना वाटते. आता पोलिसांची दहशत बसली पण तसे नसते तर ते नवीन कट आखत असतात. आणि सुस्तावलेल्या पोलिसांवर हल्ला करतात. लेखक पुढे म्हणतो की, गडचिरोली म्हणजे शिक्षेचे ठिकाण ही मानसिकता बदलली पाहिजे. आधुनिक शस्त्रसज्जता, खबर्‍यांचे जाळे, स्थानिक अदिवासीमधे विश्वासाचे वातावरण निर्माण करणे आणि प्रशिक्षित पोलिस. हे नक्षलवाद संपवण्याचे सोपे मार्ग आहेत. लेखक म्हणतो की, बैठकीनंतर मी कामाला सुरुवात केली आणि माझी बदली करण्यात आली. सलग तीन वर्ष कामाचा अनुभव असलेल्या या अधिकार्‍याला अजून आपले काम सुरु करायचे होते, धोरण राबवायचे होते. तर त्यांची बदली करण्यात आली. तेव्हा कर्तव्यदक्ष अधिकारी जर ते काम अधिक चांगले करत असतील तर त्यावर विश्वास टाकून सरकारने त्याबाबत नियोजन केले पाहिजे असे आपल्या लेखाच्या निमित्ताने मला वाटले -दिलीप बिरुटे

वाचनिय लेख.. ह्यावरही उत्तम चर्चा व्हावी... निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

भोचक 23/04/2010 - 19:34
चांगला धागा असूनही फारशी चर्चा न होताच आत गेल्याने वाईट वाटले. बाकी लेख तिथल्या परिस्थितीची जाणीव करून देणारा. तरीही आदिवासींचे नेमके प्रश्न त्यातून मांडले गेले असते तर जास्त आवडले असते. कारण तुमच्या मांडणीत प्रशासनाच्या दृष्टीने येणार्‍या अडचणी आणि तोच दृष्टिकोन प्रकर्षाने दिसला म्हणून ही टिप्पणी. तिथे औद्योगिककरण किती आहे? शेती कशी आहे? कोणते उत्पादन होते? शेतीचे मार्केट कसे आहे? या सगळ्याचा त्यांच्या आर्थिक स्थितीशी संबंध कसा आहे? जमिनीची अवस्था काय आहे? त्यातही ओरिसा हा बराच काळ बंगाल प्रांताचा भाग असल्याने बरीच जमीन संरंजामांच्या ताब्यात असल्याचे वाचले होते. आजही जमिनीचे न्याय्य वाटप झाले आहे काय? शिक्षणाची स्थिती काय आहे? या बाबी स्पष्ट झाल्यास नक्षलवादाचा संदर्भ अधिक व्यवस्थित कळून येऊ शकेल. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव

In reply to by भोचक

धमाल मुलगा 23/04/2010 - 19:56
नुकतीच लेखकाला खरड टाकली होती की फारच उत्तम माहिती देता आहात आणि आमच्यासारख्या पडद्याच्या ह्या आड असलेल्यांना पुर्णतः नवी माहिती आहे ही.. आत्ता अंमळ कामात आहे म्हणुन..मला नक्कीच ह्या विषयावर आणखी जाणुन घ्यायला आवडेल...सरकारी बाजु, नक्षली बाजु, आदिवासी/वनवासी बाजु, आणि त्रयस्थ बाजु ही! कदाचित प्रत्त्येकाची विचार करण्याची पध्दत निराळी त्यामुळे एकाच घटनेचं चित्र प्रत्येकाच्या कागदावर निराळ्या रंगात दिसु शकतं..ते मला पहायचंय..

In reply to by धमाल मुलगा

प्रभो 23/04/2010 - 20:08
लेखकांना मोडकांच्या धाग्यावरती वेगळा लेख लिहिण्याची विनंती मी ही केली होती. आत्ता अंमळ कामात आहे म्हणुन..मला नक्कीच ह्या विषयावर आणखी जाणुन घ्यायला आवडेल.

In reply to by धमाल मुलगा

घाटावरचे भट 23/04/2010 - 20:14
पेप्रात येणार्‍या गोष्टी काही असतात, प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या काही. आमच्यासारख्या दूर व्यवस्थित राहाणार्‍या मध्यमवर्गाला परिस्थितीची जाणीव होण्यासाठी असे लेखन खचितच उपयुक्त आहे. त्यासाठी लेखकमहोदयांचे आभार. परवाच एनडीटीव्हीवर एक मारामारीसत्र पाहिलं. त्यात कांग्रेस/सरकार तर्फे मनीष तिवारी, एक पत्रकार, एक रिटायर्ड ब्रिगेडीयर आणि एक तिथल्या भागातला (म्हणजे लाल कॉरिडोरातला) सामाजिक कार्यकर्ता अशी ग्यांग होती. पण चर्चेचा नूर काहीसा 'काळा किंवा पांढरा' टाईप वाटला. म्हणूनच त्यात 'हम शिक्षा मांगते हैं आप पुलिस भेजते हो, हम सडक मांगते हैं आप पुलिस भेजते हो' किंवा 'इनको आजही नहीं रोका तो ये पूरे देश का रोग बन जाएंगे' अशी विधानं ऐकायला मिळाली. म्हणजे मीडियात दिसणारं नक्की कोणाच्या बाजूचं असा प्रश्न पडायला लागला आणि गोंधळ उडाला. यासारख्या लेखांतून निदान अजून काही गोष्टी तरी पुढे येतील.

In reply to by धमाल मुलगा

भोचक, धमाल मुलगा, आपल्या खरडी वाचल्या. धन्यवाद! मला उत्तर देता येत नाही. सोय नाही. राग मानू नये. आळश्यांचा राजा

In reply to by भोचक

कारण तुमच्या मांडणीत प्रशासनाच्या दृष्टीने येणार्‍या अडचणी आणि तोच दृष्टिकोन प्रकर्षाने दिसला म्हणून ही टिप्पणी
बरोबर पकडले आहे. इलाज नाही. तेवढा अभ्यास नाही!
तिथे औद्योगिककरण किती आहे? शेती कशी आहे? कोणते उत्पादन होते? शेतीचे मार्केट कसे आहे? या सगळ्याचा त्यांच्या आर्थिक स्थितीशी संबंध कसा आहे? जमिनीची अवस्था काय आहे? त्यातही ओरिसा हा बराच काळ बंगाल प्रांताचा भाग असल्याने बरीच जमीन संरंजामांच्या ताब्यात असल्याचे वाचले होते. आजही जमिनीचे न्याय्य वाटप झाले आहे काय? शिक्षणाची स्थिती काय आहे? या बाबी स्पष्ट झाल्यास नक्षलवादाचा संदर्भ अधिक व्यवस्थित कळून येऊ शकेल
हे सगळे हळू हळू सांगावे लागेल. अनुभव येतील तसे. अनुभवच खरा, नाही का? म्हणताहात ते अगदी खरे आहे. वरील गोष्टींचा संदर्भ अतिशय आवश्यक आहे. आळश्यांचा राजा

मदनबाण 23/04/2010 - 20:49
उत्तम लेख... मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama

ज्ञानेश... 24/04/2010 - 02:15
आपण अतिशय संवेदनशील आहात. या प्रश्नाचे इतके कंगोरे असतील, असे वाटले नव्हते. (आणि तरी, तुम्ही स्वतःच्या लिखाणाला अंध-गजन्यायाची उपमा देत आहात...) खालील विधाने विशेष पटली/आवडली- "..यांची गाडी पुढे गेलेलीच नाही. रुतून बसलीय. कारणं दोन: पहिलं कारण हे लोक स्वत:; दुसरं कारण आपण, पुढे गेलेली लोकं, ज्यांनी यांची दखलच घेतली नाही." "..त्यामुळे सरकारने, सत्ताधारी पक्षाने ठरवले तर तितके अवघडही नाही. पण गोळ्या घालण्याची तयारी हवी. नक्षल होण्याची किंमत वाढवली पाहिजे. माणसाला भिती वाटली पाहिजे नक्षल होण्याची." "...या नेत्यांना आणि लोकांना असा विश्वास आला पाहिजे की हा देश आपला आहे, याचा इतिहास आपला आहे, हीच आपली ओळख आहे, हे राज्य आपले आहे. या लोकांचा इतिहास संपादित करून तो प्रसिद्ध केला पाहिजे. Give them their heroes." आपण स्वतःला 'आळश्यांचा राजा' का म्हणवता, याचाही जरासा अंदाज आला ! :)

अरुंधती 24/04/2010 - 02:58
उत्तम लेख! नक्षलवाद, गरीबी, शिक्षणाचा व इच्छाशक्तीचा अभाव आणि सरकारची धोरणे, यंत्रणा व प्रत्यक्ष अंमलबजावणी या सर्वांबद्दल अजून माहिती हवी आहे. तुम्ही केलेले मंथन तर विचार करण्यासारखे आहेच पण यावर उपायात्मक विचारही आवश्यक आहे. लेखामुळे अनेक गोष्टी नव्याने समजल्या. धन्यवाद! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

पिंगू 25/04/2010 - 14:37
आदिवासी भागातील शासकिय व्यवस्थेचे केलेले चित्रण आणि उपाय हे अतिशय अभ्यासपूर्ण आहेत...

सुधीर काळे 28/04/2010 - 00:03
'राजा'साहेब, अलीकडील लिखाणातला हा मनापासून आवडलेला लेख. आपण त्या भागात कसल्या कामात भाग घेता हे आपण लिहिलेले नाहीं, पण आपण नक्षलवादाच्या उत्थानाबद्दल केलेले विचार पूर्णपणे पटले. एका वाचकाने लिहिलेले "आपण खूप संवेदनाशील आहात" हे वाक्यही तंतोतंतपणे पटले. या विषयावर अभ्यास असणारे थोडेच लोक असणार, कारण महाराष्ट्राबाहेर जाणारे मराठी लोक आधी कमी त्यात अशा धोकादायक प्रदेशात जाणारे आणखी कमी. चांगल्या सरकारी अधिकार्‍यांत कै. हेमंत करकरे यांचेही नाव त्यांच्या गडचिरोलीमधील कामाबद्दल घेतले जाते. पण चांगल्या अंमलदारांना अशा जागी टिकूच दिले जात नाहीं कारण ते शोषण करणार्‍यांचे 'अवघड जागचे दुखणे' बनतात! मग करा बदली. एकादा गोबर गणेश अधिकारी मग आणला जातो तिथे जो जमीनदारांच्या 'कोठी'वर पडून असतो! "आळशांचा राजा" हे टोपण नाव आपल्याला अजीबात शोभत नाहीं. "अद्वितीय राजा" हे नाव जास्त शोभेल कारण आपण मनाने राजापेक्षा कमी नाहीं. खरंच आपलं कौतुक वाटतं. आधी मोडकसाहेबांचा 'रेड सन' वरचा लेखही खूप आवडला होता, पण लेखापेक्षा त्या लेखावरील आपला प्रतिसाद हृदयाला स्पर्शून गेला होता. व आजचा लेख तर कळसच. पण हे म्हणणे कदाचित् वेळेआधीच (premature) म्हटल्यासारखे होईल. कारण तुमच्या लेखणीतून/की-बोर्डातून अजूनही जास्त संपन्न लिखाण होईलच याची खात्री आहे. कांहीं लेख वाचले कीं 'मिसळपाव'चा सभासद झाल्याचे सार्थक वाटते, त्यातलाच हा आपला लेख! जीते रहो, पठ्ठे! सुधीर काळे, जकार्ता (सध्या मुक्काम वॉशिन्ग्टन डीसी. हो, अगदी ओबमांच्या पंढरपुरी) ------------------------ 'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9
लेखनविषय:
लेखनप्रकार
ओरीसाचे सध्याचे डी जी पी पूर्वी राज्याचे गुप्तचर प्रमुख होते. राज्याच्या नक्षलग्रस्त भागाची पाहणी करून त्यांनी एक सूचना प्रसारीत केली – रात्रीच्या वेळी गस्त घालताना किमान दोन पोलीस एकत्र असायला हवेत. एके रात्री साहेब सहज बाहेर फिरायला पडले. साध्या वेषात. भुवनेश्वरमध्येच. रात्रीचा दीड दोनचा सुमार असावा. एका पोलीसाने हटकले. बंदूक रोखली. साहेब थांबले. त्याला जवळ येऊ दिला. एका क्षणात त्याची बंदूक यांच्या हातात आली. त्याच्यावर रोखून विचारले, दुसरा कुठे आहे? तर तो दुसऱ्या गल्लीत होता. साहेब हताश झाले. सूचना बाजूला राहू देत; कॉमन सेन्स नको का?

गांधी व मल्ल्या

पर्नल नेने मराठे ·

II विकास II 21/03/2010 - 19:14
माझ्या माहीतीने तात्या आणि मल्ल्या गांधीभक्त आहेत. फक्त गांधीकडे पोचायचे मार्ग वेगवेगळे आहेत. आणि गांधीजी आवडत नाहीत असा माणुस विरळाच !!!

In reply to by II विकास II

अरुंधती 21/03/2010 - 20:04
चुचु, मला वाटतं, इथं दोन व्यक्तिमत्त्वांमधला विरोधाभास दाखवला असावा! बघ ना, गांधीजी आयुष्यभर कायम सत्यासाठी लढले, काटकसरीने - अभोगवृत्तीने राहिले - जगले - गरीबांसाठी झटले, स्वतःची माया गोळा करत बसले नाहीत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणसाला खाली खेचणार्‍या, घरादाराला उध्वस्त करणार्‍या व्यसनांचा त्यांनी कायम कडाडून विरोध केला. आणि आता ह्या सर्वाच्या उलट जे काही असेल ते मल्ल्या! दोघांना बरोबर जोडलंय इथं... [( मल्ल्याने गांधीजींच्या वापरातील वस्तू लिलावात विकत घेऊन आणि नंतर त्या भारत सरकारला सुपूर्त करून आपण मोठे गांधीभक्त असण्याचा आव आणला तो पाहाता, त्याचे हे ढोंग काही लोकांना तरी फसवण्यात यशस्वी झाले असेच म्हणायचे का? अरुंधती http://iravatik.blogspot.com/

In reply to by अरुंधती

चिरोटा 21/03/2010 - 21:59
गांधीभक्त म्हणून दाखवण्यापेक्षा मल्यांना स्वतःची आर्थिक ताकद दाखवायची होती.त्यात ते यशस्वी झाले.मल्ल्या उद्योगपती आहेत. राजकिय नेत्यांसारखे ढोंग करण्याची त्यांना गरज नसावी. भेंडी P = NP

In reply to by अरुंधती

अर्धवटराव 24/03/2010 - 10:54
--बघ ना, गांधीजी आयुष्यभर कायम सत्यासाठी लढले, काटकसरीने - अभोगवृत्तीने राहिले - .... बाकी सारे पटले... पण ते अभोगवृत्ती... जरा जड जातय.. "गांधींचे साधेपण आणि सात्वीक आहार वगैरे सांभाळणे एखाद्या श्रीमंताला देखिल जड जाईल" - सरोजिनी नायडू. (संदर्भ... अम्म्म्म... बहुतेक विश्वास पाटलांचे "महानायक") बाकी गांधी आणि माल्याचि बरोबरी वगैरे शक्यच नाहि. गांधी त्यांच्या जीवन काळातच एक विचार, एक तत्व बनून गेले होते आणि पुढले १०० वर्षे त्यांचा प्रभाव राहिल.. माल्याला त्याच्या मरणोत्तर कोण विचारतो ?? (किंगफिशरचे शौकीन सोडले तर ;) ) (भोगी + गांधीभक्त) अर्धवटराव - रेडि टु थिंक

विसोबा खेचर 21/03/2010 - 22:46
गांधी व मल्ल्या ह्याची बरोबरी होउ शकते का? तात्या तुमच्या राज्यात हे काय चाललय?
या दोघांची मी कुठेही बरोबरी केलेली नाही.. त्यांपैकी एक स्वातंत्र्यलढ्यातले आणि एक व्यवसायिक. इथे फक्त अल्कोहोल संदर्भात दोघांची काय म्हणणी आहेत तेवढंच दाखवलं आहे.. कुठेही तुलना नाही अथवा बरोबरी नाही.. तात्या.

सागरलहरी 21/03/2010 - 22:50
इथे फक्त अल्कोहोल संदर्भात दोघांची काय म्हणणी आहेत तेवढंच दाखवलं आहे.. कुठेही तुलना नाही अथवा बरोबरी नाही.. सहमत. मल्ल्याचा विटाळ व्हायला.. गांधीजी म्हणजे काय देव्हार्‍यातला देव आहे का ?

आशिष सुर्वे 21/03/2010 - 22:57
खरंय.. अशी बरोबरी होणेच शक्य नाही.. मल्ल्यांनी कुठे कोणाला 'उदार मनाने' ५५ करोड दिलेत?? ====================== कोकणी फणस Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

In reply to by आशिष सुर्वे

मल्ल्यांनी कुठे कोणाला 'उदार मनाने' ५५ करोड दिलेत??>>>> ते सुद्धा दुसयाच्या खिशातले ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

डावखुरा 21/03/2010 - 23:17
त्या ५५ करोड मुळे का होईना आपल्या सेनेला सदैव सतर्क राहण्यास मदत होते...... =)) =)) =)) आणि गांधीजी आवडत नाहीत असा माणुस विरळाच !!! [हे वाक्य बर्‍याच अन्शि न पट्न्यासरखे नाहीचे मुळी] तात्या सहमत आहे साध्या सरळ वाक्यान्च आस्वाद घेण्याऐवजी उगिचच हा वादन्ग..... "राजे!"

मल्ल्याचा विटाळ व्हायला.. गांधीजी म्हणजे काय देव्हार्‍यातला देव आहे का ?
अगदी बरोबर. व्यक्तीपूजेचं स्तोम एकंदरीतच कमी झालं तर बरं. एखादी व्यक्ती चांगली म्हणून तिचे विचार पूजनीय, आणि त्यामुळे तिच्या एकाही शब्दाला विरोध करायचा नाही, किंवा ते पारखूनही बघायचे नाहीत हे आततायी आहे. विचारांची तुलना करणं म्हणजे व्यक्तीमत्वांची बरोबरी करणं नाही. त्यात गांधींनीही चतुरपणे अल्कोहोलमुळे सगळेच प्रश्न सुटत नाहीत असं म्हटलंय. काही छोटे प्रश्न सुटत असावेत असं म्हणायला वाव ठेवलेला आहे... देव करो व मानवाला फक्त छोटेच प्रश्न शिल्लक राहोत. राजेश

अशी तुलना करणारी माणसे एक नंबरची भिकारचोट आहेत. (तात्या पण त्यांच्या पंक्तीत गेलेले पाहून खरोखर वाईट वाटलं.) मी परवा एका ***** माणसाला स्वातंत्र्यवीर सावरकर आणि ओसामा बिन लादेन यांचीदेखील तुलना करताना पाहिलं. क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे, विचारे मना तूचि शोधूनी पाहे | - कृपया शब्द जपून वापरावेत. --- संपादक

In reply to by अप्पा जोगळेकर

विसोबा खेचर 22/03/2010 - 17:19
>>(तात्या पण त्यांच्या पंक्तीत गेलेले पाहून खरोखर वाईट वाटलं.) मी कुठेही तुलना केलेली नाही, ना कुणाच्या पंक्तित जाऊन बसलो आहे..अल्कोहोल संदर्भात दोघांचे काय विचार आहेत, केवळ या संबंधीचंच चित्र मुखपृष्ठावर लावलेलं आहे हे पुन्हा एकदा नमूद करतो.. या दोघांपैकी कुणाचे विचार योग्य, कुणाचे अयोग्य, कोण बरोबर, कोण चूक, कोण महान, कोण लहान इत्यादी कुठल्याच गोष्टींवर मी भाष्य केलेलं नाही.. आपला (गांधिगिरीप्रेमी, मदीराप्रेमी, ललनाप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

टारझन 22/03/2010 - 19:08
मी कुठेही तुलना केलेली नाही, ना कुणाच्या पंक्तित जाऊन बसलो आहे..अल्कोहोल संदर्भात दोघांचे काय विचार आहेत, केवळ या संबंधीचंच चित्र मुखपृष्ठावर लावलेलं आहे हे पुन्हा एकदा नमूद करतो.. या दोघांपैकी कुणाचे विचार योग्य, कुणाचे अयोग्य, कोण बरोबर, कोण चूक, कोण महान, कोण लहान इत्यादी कुठल्याच गोष्टींवर मी भाष्य केलेलं नाही..
खुलाश्याबद्दल धन्यावाद :) मन के साथ बातां : च्यायला .. कुठे गेले दुनियेला फाट्यावर मारणारे तात्या , कुणालाही खुलाशे देत बसतात हल्ली :) आपलाच , (खुलासा प्रेमी) टारझन

व्यक्तीपूजेचं स्तोम एकंदरीतच कमी झालं तर बरं. - तर मग तुम्ही ज्या पूजेबद्दल लिहित असता त्याचं स्तोम माजावं की काय ? बाकी मंडळी माजावर आली की त्या पूजेचं स्तोम माजत असेलच की. (अनुभवींनी यावर अधिक प्रकाश टाकावा.)

तात्या, मल्ल्याबरोबर गांधीचा फोटो लावुन तुम्ही आम्हा मदिराभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. तात्याचा निषेध !! मल्ल्या भक्त ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

समीरसूर 23/03/2010 - 14:02
मदिराभक्त सगळेच असतात पण जे पीत नाहीत त्यांना कळत नाही की ते देखील मदिराभक्त आहेत. "नातजुर्बाकारी से वाईज की ये बातें हैं इस रंग को क्या जाने, पुछो तो कभी पी हैं..." --समीर

In reply to by परिकथेतील राजकुमार

गोगोल 24/03/2010 - 04:34
तात्या, मल्ल्या आणि गांधी बरोबर मंदिराचा न फोटो लावुन तुम्ही आम्हा मंदिराभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. तात्याचा निषेध !! मंदिरा भक्त ©º°¨¨°º© माझाच तोरा ©º°¨¨°º©

अरुंधती 22/03/2010 - 20:47
तात्या, चुचु व सर्व मि.पा. मंडळी येथील काथ्याकूट आणि बर्‍याचदा 'जनातलं मनातलं' हे सदर प्रचंड मनोरंजक असते ह्याचा मी सध्या प्रत्यक्ष अनुभव घेत आहे! माणूस कितीही वैतागलेला, चिडलेला असेल, निराश असेल, तरी ह्या काथ्याकुटातील अनेक निरर्थक किंवा सार्थ टीका -टिप्पण्या, टोमणे, चिमटे, बोचकारे आणि विनोदी शेरे वाचून त्याचा मूड एकदम ताळ्यावर येईल. माझ्या सारख्या 'सदासुखी' ;-) लोकांचे तर काय....मी खदाखदा हसत सुटते!!! आपल्याला आवडलं हे भारी!!! तुम्ही फार वेळ सिरीयस राहूच शकत नाही मि.पा. वाचताना.... लई भारी!! ;-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

In reply to by अरुंधती

टारझन 22/03/2010 - 21:45
तुम्ही फार वेळ सिरीयस राहूच शकत नाही मि.पा. वाचताना.... लई भारी!
=)) =)) =)) =)) स्वत:बद्दल केलेलं वक्यव्य असल्यास ठिक ;) पण जेनेरिक स्टेटमे़ट करत असाल तर आपण गांधारी आहात असं म्हणवं लागेल :) इथले वातुळ बटाटे पाहिले नाहीत वाट्टं तुम्ही =)) =)) त्ये लोकं विनोदी धाग्यावर पण बौद्धिक चर्चा झाडतात, हो ते पाहुन आमचे दिलखुलास मनोरंजन होते हा भाग अलहिदा. -- वरंचपाती

In reply to by टारझन

अरुंधती 22/03/2010 - 22:32
स्वतःबद्दलच केलेलं वक्तव्य! ;-) इतरांबद्दल म्या पामराने काय लिहावे? आणि बौध्दिक चर्चेने तर फार बहारदार मनोरंजन होते बरे! कोण कधी कुठे छताला जाऊन चिकटेल सांगता येत नाही ! :D अरुंधती http://iravatik.blogspot.com/

In reply to by पर्नल नेने मराठे

अरुंधती 24/03/2010 - 19:18
चुचु अगं मला खव कशी कार्यवाहित करायची, म्हणजे खव मधल्या मेसेज ला कसे उत्तर द्यायचे किंवा इतर कोणाच्या खव मध्ये कशी प्रतिक्रिया द्यायची हे तंत्र उलगडलेले नाहीए. म्हणून मग बंद केली होती खव. आता पुन्हा कार्यान्वित केली आहे! :-) बाप रे! केवढे जडजूड शब्द वापरलेत मी! :P अरुंधती http://iravatik.blogspot.com/

उपास 23/03/2010 - 20:13
तात्या, मुख पृष्ठ आणि मल पृष्ठ ह्यात फरक आहे की नाही, शिवाय दोघांनी (दारु) ह्या एकाच विषयासंदर्भात काय म्हटलय हे फोटो सहित दाखवल्याने तुम्ही तुलना केली नसलीत तरी बघणार्‍यास तुलना करायला भाग पाडलेत असं वाटलं (तुम्ही तो बघणार्‍याचा प्रश्न आहे, असं अर्थात म्हणू शकताच, पण माझ्या मते तो दाखवणार्‍याचाही प्रश्न आहेच..) दुसरं म्हणजे, मल्ल्याच्या विधानाचा फक्त विचार केला तर ती शुद्ध फसवणूक आहे. समाजातल्या अशा धंदेवाईकांची मला लाज वाटते.. माणिकचंद गुटख्याने किंवा उद्या गांजा अफूने पण अशी 'क्षणभर दु:खे विसरण्यासाठी घेऊन पाहा..' अशी जाहिरात केली नाही म्हणजे मिळवले. दारु पिऊन दु:खे विसरा हा पळपुटेपणा आहे, तो माणूस क्षणभर विसरलेही वेदना, दु:ख पण त्याचे कुटुंब पोरं बाळं अंधारात बुडणार नाहीत ह्याची गॅरेंटी काय. जोपर्यंत एखादी जबाबदार व्यक्ती (उदा. डॉ.) वेदनाशामक देते तोपर्यंतच ठीक सामान्य माणसाच्या हातात ते पडलं की अनर्थ टळत नाही कारण नशेची भुरळ चटकन पडतेच. मला इथे, मल्ल्याच्या विधानाचं उद्दात्तीकरण वाटलं, जे माझ्या दृष्टीने पळपुटेपणा, दांभिकपणा आहे. दु:ख पचवण्यासाठी ताकद द्यायला हवी, दु:खाचे निराकरण करून अश्रू पुसायला हवेत.. दु:ख विसरण्यासाठी दारू पी (ती ही तुझे पैसे ओतून आणि कुटुंबासहित भिकेला लाग) असं सांगणं म्हणजे मेलेल्या मारण्यासारखंच आहे. चुकीच्या गोष्टींचे नाहक उदात्तीकरण होतेय असं वाटलं म्हणून न राहवून लिहील इतकच.. लोभ आहेच! :) उपास मार आणि उपासमार

In reply to by उपास

Dhananjay Borgaonkar 24/03/2010 - 12:58
जाहीराती कोणी काही का करेना. आपली विचारशक्ती जाग्रुत राहिल्याशी मतलब. ज्याला दारू प्यायचीय त्याला पिउदेत. तुम्ही का त्रागा करुन घेताय?

In reply to by Dhananjay Borgaonkar

उपास 24/03/2010 - 16:26
>>ज्याला दारू प्यायचीय त्याला पिउदेत. असं असेल तर जाहिरात तरी कशाला करायची. जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी च असते जाहीरात. >>तुम्ही का त्रागा करुन घेताय? दारु मुळे उद्धवस्त झालेली कुटुंब पाहिलेयत.. शैक/ मौज इथून सुरुवात होऊन त्याच व्यसनात रुपांतर होतं आणि अक्ख घर वेठीस धरलं जातं. हे शहरातही होतय आणि खेड्यापाड्यतही आणि समाजाच्या सगळ्याच वर्गात, हो अगदी बुद्धीजीवी वर्गात देखील. जेवढी सहज दारु उपलब्ध होईल तेवढी व्यसनाधीनता वाढणारच. समाज कुठल्या दिशेने चाल्लाय न कळे!! उपास मार आणि उपासमार

II विकास II 21/03/2010 - 19:14
माझ्या माहीतीने तात्या आणि मल्ल्या गांधीभक्त आहेत. फक्त गांधीकडे पोचायचे मार्ग वेगवेगळे आहेत. आणि गांधीजी आवडत नाहीत असा माणुस विरळाच !!!

In reply to by II विकास II

अरुंधती 21/03/2010 - 20:04
चुचु, मला वाटतं, इथं दोन व्यक्तिमत्त्वांमधला विरोधाभास दाखवला असावा! बघ ना, गांधीजी आयुष्यभर कायम सत्यासाठी लढले, काटकसरीने - अभोगवृत्तीने राहिले - जगले - गरीबांसाठी झटले, स्वतःची माया गोळा करत बसले नाहीत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणसाला खाली खेचणार्‍या, घरादाराला उध्वस्त करणार्‍या व्यसनांचा त्यांनी कायम कडाडून विरोध केला. आणि आता ह्या सर्वाच्या उलट जे काही असेल ते मल्ल्या! दोघांना बरोबर जोडलंय इथं... [( मल्ल्याने गांधीजींच्या वापरातील वस्तू लिलावात विकत घेऊन आणि नंतर त्या भारत सरकारला सुपूर्त करून आपण मोठे गांधीभक्त असण्याचा आव आणला तो पाहाता, त्याचे हे ढोंग काही लोकांना तरी फसवण्यात यशस्वी झाले असेच म्हणायचे का? अरुंधती http://iravatik.blogspot.com/

In reply to by अरुंधती

चिरोटा 21/03/2010 - 21:59
गांधीभक्त म्हणून दाखवण्यापेक्षा मल्यांना स्वतःची आर्थिक ताकद दाखवायची होती.त्यात ते यशस्वी झाले.मल्ल्या उद्योगपती आहेत. राजकिय नेत्यांसारखे ढोंग करण्याची त्यांना गरज नसावी. भेंडी P = NP

In reply to by अरुंधती

अर्धवटराव 24/03/2010 - 10:54
--बघ ना, गांधीजी आयुष्यभर कायम सत्यासाठी लढले, काटकसरीने - अभोगवृत्तीने राहिले - .... बाकी सारे पटले... पण ते अभोगवृत्ती... जरा जड जातय.. "गांधींचे साधेपण आणि सात्वीक आहार वगैरे सांभाळणे एखाद्या श्रीमंताला देखिल जड जाईल" - सरोजिनी नायडू. (संदर्भ... अम्म्म्म... बहुतेक विश्वास पाटलांचे "महानायक") बाकी गांधी आणि माल्याचि बरोबरी वगैरे शक्यच नाहि. गांधी त्यांच्या जीवन काळातच एक विचार, एक तत्व बनून गेले होते आणि पुढले १०० वर्षे त्यांचा प्रभाव राहिल.. माल्याला त्याच्या मरणोत्तर कोण विचारतो ?? (किंगफिशरचे शौकीन सोडले तर ;) ) (भोगी + गांधीभक्त) अर्धवटराव - रेडि टु थिंक

विसोबा खेचर 21/03/2010 - 22:46
गांधी व मल्ल्या ह्याची बरोबरी होउ शकते का? तात्या तुमच्या राज्यात हे काय चाललय?
या दोघांची मी कुठेही बरोबरी केलेली नाही.. त्यांपैकी एक स्वातंत्र्यलढ्यातले आणि एक व्यवसायिक. इथे फक्त अल्कोहोल संदर्भात दोघांची काय म्हणणी आहेत तेवढंच दाखवलं आहे.. कुठेही तुलना नाही अथवा बरोबरी नाही.. तात्या.

सागरलहरी 21/03/2010 - 22:50
इथे फक्त अल्कोहोल संदर्भात दोघांची काय म्हणणी आहेत तेवढंच दाखवलं आहे.. कुठेही तुलना नाही अथवा बरोबरी नाही.. सहमत. मल्ल्याचा विटाळ व्हायला.. गांधीजी म्हणजे काय देव्हार्‍यातला देव आहे का ?

आशिष सुर्वे 21/03/2010 - 22:57
खरंय.. अशी बरोबरी होणेच शक्य नाही.. मल्ल्यांनी कुठे कोणाला 'उदार मनाने' ५५ करोड दिलेत?? ====================== कोकणी फणस Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

In reply to by आशिष सुर्वे

मल्ल्यांनी कुठे कोणाला 'उदार मनाने' ५५ करोड दिलेत??>>>> ते सुद्धा दुसयाच्या खिशातले ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

डावखुरा 21/03/2010 - 23:17
त्या ५५ करोड मुळे का होईना आपल्या सेनेला सदैव सतर्क राहण्यास मदत होते...... =)) =)) =)) आणि गांधीजी आवडत नाहीत असा माणुस विरळाच !!! [हे वाक्य बर्‍याच अन्शि न पट्न्यासरखे नाहीचे मुळी] तात्या सहमत आहे साध्या सरळ वाक्यान्च आस्वाद घेण्याऐवजी उगिचच हा वादन्ग..... "राजे!"

मल्ल्याचा विटाळ व्हायला.. गांधीजी म्हणजे काय देव्हार्‍यातला देव आहे का ?
अगदी बरोबर. व्यक्तीपूजेचं स्तोम एकंदरीतच कमी झालं तर बरं. एखादी व्यक्ती चांगली म्हणून तिचे विचार पूजनीय, आणि त्यामुळे तिच्या एकाही शब्दाला विरोध करायचा नाही, किंवा ते पारखूनही बघायचे नाहीत हे आततायी आहे. विचारांची तुलना करणं म्हणजे व्यक्तीमत्वांची बरोबरी करणं नाही. त्यात गांधींनीही चतुरपणे अल्कोहोलमुळे सगळेच प्रश्न सुटत नाहीत असं म्हटलंय. काही छोटे प्रश्न सुटत असावेत असं म्हणायला वाव ठेवलेला आहे... देव करो व मानवाला फक्त छोटेच प्रश्न शिल्लक राहोत. राजेश

अशी तुलना करणारी माणसे एक नंबरची भिकारचोट आहेत. (तात्या पण त्यांच्या पंक्तीत गेलेले पाहून खरोखर वाईट वाटलं.) मी परवा एका ***** माणसाला स्वातंत्र्यवीर सावरकर आणि ओसामा बिन लादेन यांचीदेखील तुलना करताना पाहिलं. क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे, विचारे मना तूचि शोधूनी पाहे | - कृपया शब्द जपून वापरावेत. --- संपादक

In reply to by अप्पा जोगळेकर

विसोबा खेचर 22/03/2010 - 17:19
>>(तात्या पण त्यांच्या पंक्तीत गेलेले पाहून खरोखर वाईट वाटलं.) मी कुठेही तुलना केलेली नाही, ना कुणाच्या पंक्तित जाऊन बसलो आहे..अल्कोहोल संदर्भात दोघांचे काय विचार आहेत, केवळ या संबंधीचंच चित्र मुखपृष्ठावर लावलेलं आहे हे पुन्हा एकदा नमूद करतो.. या दोघांपैकी कुणाचे विचार योग्य, कुणाचे अयोग्य, कोण बरोबर, कोण चूक, कोण महान, कोण लहान इत्यादी कुठल्याच गोष्टींवर मी भाष्य केलेलं नाही.. आपला (गांधिगिरीप्रेमी, मदीराप्रेमी, ललनाप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

टारझन 22/03/2010 - 19:08
मी कुठेही तुलना केलेली नाही, ना कुणाच्या पंक्तित जाऊन बसलो आहे..अल्कोहोल संदर्भात दोघांचे काय विचार आहेत, केवळ या संबंधीचंच चित्र मुखपृष्ठावर लावलेलं आहे हे पुन्हा एकदा नमूद करतो.. या दोघांपैकी कुणाचे विचार योग्य, कुणाचे अयोग्य, कोण बरोबर, कोण चूक, कोण महान, कोण लहान इत्यादी कुठल्याच गोष्टींवर मी भाष्य केलेलं नाही..
खुलाश्याबद्दल धन्यावाद :) मन के साथ बातां : च्यायला .. कुठे गेले दुनियेला फाट्यावर मारणारे तात्या , कुणालाही खुलाशे देत बसतात हल्ली :) आपलाच , (खुलासा प्रेमी) टारझन

व्यक्तीपूजेचं स्तोम एकंदरीतच कमी झालं तर बरं. - तर मग तुम्ही ज्या पूजेबद्दल लिहित असता त्याचं स्तोम माजावं की काय ? बाकी मंडळी माजावर आली की त्या पूजेचं स्तोम माजत असेलच की. (अनुभवींनी यावर अधिक प्रकाश टाकावा.)

तात्या, मल्ल्याबरोबर गांधीचा फोटो लावुन तुम्ही आम्हा मदिराभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. तात्याचा निषेध !! मल्ल्या भक्त ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

समीरसूर 23/03/2010 - 14:02
मदिराभक्त सगळेच असतात पण जे पीत नाहीत त्यांना कळत नाही की ते देखील मदिराभक्त आहेत. "नातजुर्बाकारी से वाईज की ये बातें हैं इस रंग को क्या जाने, पुछो तो कभी पी हैं..." --समीर

In reply to by परिकथेतील राजकुमार

गोगोल 24/03/2010 - 04:34
तात्या, मल्ल्या आणि गांधी बरोबर मंदिराचा न फोटो लावुन तुम्ही आम्हा मंदिराभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. तात्याचा निषेध !! मंदिरा भक्त ©º°¨¨°º© माझाच तोरा ©º°¨¨°º©

अरुंधती 22/03/2010 - 20:47
तात्या, चुचु व सर्व मि.पा. मंडळी येथील काथ्याकूट आणि बर्‍याचदा 'जनातलं मनातलं' हे सदर प्रचंड मनोरंजक असते ह्याचा मी सध्या प्रत्यक्ष अनुभव घेत आहे! माणूस कितीही वैतागलेला, चिडलेला असेल, निराश असेल, तरी ह्या काथ्याकुटातील अनेक निरर्थक किंवा सार्थ टीका -टिप्पण्या, टोमणे, चिमटे, बोचकारे आणि विनोदी शेरे वाचून त्याचा मूड एकदम ताळ्यावर येईल. माझ्या सारख्या 'सदासुखी' ;-) लोकांचे तर काय....मी खदाखदा हसत सुटते!!! आपल्याला आवडलं हे भारी!!! तुम्ही फार वेळ सिरीयस राहूच शकत नाही मि.पा. वाचताना.... लई भारी!! ;-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

In reply to by अरुंधती

टारझन 22/03/2010 - 21:45
तुम्ही फार वेळ सिरीयस राहूच शकत नाही मि.पा. वाचताना.... लई भारी!
=)) =)) =)) =)) स्वत:बद्दल केलेलं वक्यव्य असल्यास ठिक ;) पण जेनेरिक स्टेटमे़ट करत असाल तर आपण गांधारी आहात असं म्हणवं लागेल :) इथले वातुळ बटाटे पाहिले नाहीत वाट्टं तुम्ही =)) =)) त्ये लोकं विनोदी धाग्यावर पण बौद्धिक चर्चा झाडतात, हो ते पाहुन आमचे दिलखुलास मनोरंजन होते हा भाग अलहिदा. -- वरंचपाती

In reply to by टारझन

अरुंधती 22/03/2010 - 22:32
स्वतःबद्दलच केलेलं वक्तव्य! ;-) इतरांबद्दल म्या पामराने काय लिहावे? आणि बौध्दिक चर्चेने तर फार बहारदार मनोरंजन होते बरे! कोण कधी कुठे छताला जाऊन चिकटेल सांगता येत नाही ! :D अरुंधती http://iravatik.blogspot.com/

In reply to by पर्नल नेने मराठे

अरुंधती 24/03/2010 - 19:18
चुचु अगं मला खव कशी कार्यवाहित करायची, म्हणजे खव मधल्या मेसेज ला कसे उत्तर द्यायचे किंवा इतर कोणाच्या खव मध्ये कशी प्रतिक्रिया द्यायची हे तंत्र उलगडलेले नाहीए. म्हणून मग बंद केली होती खव. आता पुन्हा कार्यान्वित केली आहे! :-) बाप रे! केवढे जडजूड शब्द वापरलेत मी! :P अरुंधती http://iravatik.blogspot.com/

उपास 23/03/2010 - 20:13
तात्या, मुख पृष्ठ आणि मल पृष्ठ ह्यात फरक आहे की नाही, शिवाय दोघांनी (दारु) ह्या एकाच विषयासंदर्भात काय म्हटलय हे फोटो सहित दाखवल्याने तुम्ही तुलना केली नसलीत तरी बघणार्‍यास तुलना करायला भाग पाडलेत असं वाटलं (तुम्ही तो बघणार्‍याचा प्रश्न आहे, असं अर्थात म्हणू शकताच, पण माझ्या मते तो दाखवणार्‍याचाही प्रश्न आहेच..) दुसरं म्हणजे, मल्ल्याच्या विधानाचा फक्त विचार केला तर ती शुद्ध फसवणूक आहे. समाजातल्या अशा धंदेवाईकांची मला लाज वाटते.. माणिकचंद गुटख्याने किंवा उद्या गांजा अफूने पण अशी 'क्षणभर दु:खे विसरण्यासाठी घेऊन पाहा..' अशी जाहिरात केली नाही म्हणजे मिळवले. दारु पिऊन दु:खे विसरा हा पळपुटेपणा आहे, तो माणूस क्षणभर विसरलेही वेदना, दु:ख पण त्याचे कुटुंब पोरं बाळं अंधारात बुडणार नाहीत ह्याची गॅरेंटी काय. जोपर्यंत एखादी जबाबदार व्यक्ती (उदा. डॉ.) वेदनाशामक देते तोपर्यंतच ठीक सामान्य माणसाच्या हातात ते पडलं की अनर्थ टळत नाही कारण नशेची भुरळ चटकन पडतेच. मला इथे, मल्ल्याच्या विधानाचं उद्दात्तीकरण वाटलं, जे माझ्या दृष्टीने पळपुटेपणा, दांभिकपणा आहे. दु:ख पचवण्यासाठी ताकद द्यायला हवी, दु:खाचे निराकरण करून अश्रू पुसायला हवेत.. दु:ख विसरण्यासाठी दारू पी (ती ही तुझे पैसे ओतून आणि कुटुंबासहित भिकेला लाग) असं सांगणं म्हणजे मेलेल्या मारण्यासारखंच आहे. चुकीच्या गोष्टींचे नाहक उदात्तीकरण होतेय असं वाटलं म्हणून न राहवून लिहील इतकच.. लोभ आहेच! :) उपास मार आणि उपासमार

In reply to by उपास

Dhananjay Borgaonkar 24/03/2010 - 12:58
जाहीराती कोणी काही का करेना. आपली विचारशक्ती जाग्रुत राहिल्याशी मतलब. ज्याला दारू प्यायचीय त्याला पिउदेत. तुम्ही का त्रागा करुन घेताय?

In reply to by Dhananjay Borgaonkar

उपास 24/03/2010 - 16:26
>>ज्याला दारू प्यायचीय त्याला पिउदेत. असं असेल तर जाहिरात तरी कशाला करायची. जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी च असते जाहीरात. >>तुम्ही का त्रागा करुन घेताय? दारु मुळे उद्धवस्त झालेली कुटुंब पाहिलेयत.. शैक/ मौज इथून सुरुवात होऊन त्याच व्यसनात रुपांतर होतं आणि अक्ख घर वेठीस धरलं जातं. हे शहरातही होतय आणि खेड्यापाड्यतही आणि समाजाच्या सगळ्याच वर्गात, हो अगदी बुद्धीजीवी वर्गात देखील. जेवढी सहज दारु उपलब्ध होईल तेवढी व्यसनाधीनता वाढणारच. समाज कुठल्या दिशेने चाल्लाय न कळे!! उपास मार आणि उपासमार
लेखनविषय:
लेखनप्रकार
गांधी व मल्ल्या ह्याची बरोबरी होउ शकते का? 8| तात्या तुमच्या राज्यात हे काय चाललय? /:) क्रोधित (चुचु)

(तेंडुलकर आणि गांगुली फालतु क्रिकेटर -मायकेल कॅस्प्रोविचचे मत)

चेतन ·

राजकारणी 08/03/2010 - 11:53
कॅस्प्रोविच .... ज्याच करीयर सच्याने सम्पवल शारजा मधे ... परत कधी चेन्डू टाकायच्या लायकीचा ठीवला नाहि ... म्हनुन एवधी बडबड ... :)) :)) :)) =)) =)) =))

आशिष सुर्वे 08/03/2010 - 11:58
सोमवारसारख्या 'रटाळ' दिवशी ह्या मजकूराने मनोरंजन केल्याने धन्यवाद.. =)) मायकेलने हातात 'बॉल'ऐवजी 'लेखणी' पकडून विनोदी लेखनाकडे अधिक लक्ष दिले असते तर्र कदाचित चार लोकांत नाव तरी (चांगले) झाले असते.. ====================== कोकणी फणस Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

In reply to by चेतन

झकासराव 08/03/2010 - 14:34
आम्ही आधी हा लेख वाचला मग संजोपरावांचा तो लेख वाचला. तो लेख वाचताना मनात म्हणल हायला देजावु देजावु मंग लक्षात आला तुमचा गनिमी कावा :)

In reply to by झकासराव

चेतन 08/03/2010 - 15:36
कसला गनिमी कावा हो पहिल्याच ओळीत लिहल आहे की. आता तिच आयडिया वापरली म्हणुन गनिम म्हणत असाल तर ठिक आहे (गनिम) चेतन

शुचि 09/03/2010 - 05:48
>>बाष्कळ चर्चा करणार्‍या फोर्थ अंपायर>>> हे लेखकाचे वैयक्तीक मत असू शकते. बाकी ठाकरे आणि पवारांवरील लेख मला तरी बाष्कळ वाटला नाही. त्यातून मला "वागळे, भावे" यांसारख्या काही लो़कांचा दृष्टीकोन कळला. विकास यांची संतुलीत आणि सविस्तर प्रतिक्रिया हे देखील या या लेखातून मिळालेले फळच आहे. उद्या अशा प्रकारच्या चर्चेत मी अधिक अत्मविश्वासाने बोलू शकेन. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने, मला सन्जोप रावांची भूमिका "मी आजपासून प्रत्येक गोष्टीची चिकित्सा केल्याशिवाय ती मान्य करणार नाही." अशी काहीशी वाटत आली आहे. त्यामुळे पण मला त्यांचे लेख आवडतात. असो. चेतन आपले विडंबन देखील अतिशय मार्मीक आहे. मी २ ही लेखांचा आनंद लुटला. ********************************** To repeat what others have said, requires education, to challenge it, requires brains.- Mary Pettibone Poole

चेतन 10/03/2010 - 11:17
सर्व प्रतिसादकांचे आभार. अवांतरः शुचि बाष्कळ हा शब्द लेखावरील चर्चेपेक्षा मुलाखती संदर्भात होता. असो प्रत्येकाला विचारस्वातंत्र्य आहेच पणं... असचं काही बाळासाहेब किंवा राज कोणा प्रसिध्द व्यक्तीबद्दल बोलले अस्ते तर वेगळी प्रतिक्रिया याच माणसांकडुन ऐकायला मिळाली असती असे वाटते. चेतन

राजकारणी 08/03/2010 - 11:53
कॅस्प्रोविच .... ज्याच करीयर सच्याने सम्पवल शारजा मधे ... परत कधी चेन्डू टाकायच्या लायकीचा ठीवला नाहि ... म्हनुन एवधी बडबड ... :)) :)) :)) =)) =)) =))

आशिष सुर्वे 08/03/2010 - 11:58
सोमवारसारख्या 'रटाळ' दिवशी ह्या मजकूराने मनोरंजन केल्याने धन्यवाद.. =)) मायकेलने हातात 'बॉल'ऐवजी 'लेखणी' पकडून विनोदी लेखनाकडे अधिक लक्ष दिले असते तर्र कदाचित चार लोकांत नाव तरी (चांगले) झाले असते.. ====================== कोकणी फणस Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

In reply to by चेतन

झकासराव 08/03/2010 - 14:34
आम्ही आधी हा लेख वाचला मग संजोपरावांचा तो लेख वाचला. तो लेख वाचताना मनात म्हणल हायला देजावु देजावु मंग लक्षात आला तुमचा गनिमी कावा :)

In reply to by झकासराव

चेतन 08/03/2010 - 15:36
कसला गनिमी कावा हो पहिल्याच ओळीत लिहल आहे की. आता तिच आयडिया वापरली म्हणुन गनिम म्हणत असाल तर ठिक आहे (गनिम) चेतन

शुचि 09/03/2010 - 05:48
>>बाष्कळ चर्चा करणार्‍या फोर्थ अंपायर>>> हे लेखकाचे वैयक्तीक मत असू शकते. बाकी ठाकरे आणि पवारांवरील लेख मला तरी बाष्कळ वाटला नाही. त्यातून मला "वागळे, भावे" यांसारख्या काही लो़कांचा दृष्टीकोन कळला. विकास यांची संतुलीत आणि सविस्तर प्रतिक्रिया हे देखील या या लेखातून मिळालेले फळच आहे. उद्या अशा प्रकारच्या चर्चेत मी अधिक अत्मविश्वासाने बोलू शकेन. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने, मला सन्जोप रावांची भूमिका "मी आजपासून प्रत्येक गोष्टीची चिकित्सा केल्याशिवाय ती मान्य करणार नाही." अशी काहीशी वाटत आली आहे. त्यामुळे पण मला त्यांचे लेख आवडतात. असो. चेतन आपले विडंबन देखील अतिशय मार्मीक आहे. मी २ ही लेखांचा आनंद लुटला. ********************************** To repeat what others have said, requires education, to challenge it, requires brains.- Mary Pettibone Poole

चेतन 10/03/2010 - 11:17
सर्व प्रतिसादकांचे आभार. अवांतरः शुचि बाष्कळ हा शब्द लेखावरील चर्चेपेक्षा मुलाखती संदर्भात होता. असो प्रत्येकाला विचारस्वातंत्र्य आहेच पणं... असचं काही बाळासाहेब किंवा राज कोणा प्रसिध्द व्यक्तीबद्दल बोलले अस्ते तर वेगळी प्रतिक्रिया याच माणसांकडुन ऐकायला मिळाली असती असे वाटते. चेतन
रावसाहेबांचा हा लेख वाचला आणि बाष्कळ चर्चा करणार्‍या फोर्थ अंपायरची आठवण झाली. (रण ही पाहिला होताच म्हणा) ;) असो... इंडिया २४/७ वर राजपाल यादवांनी घेतलेल्या मुलाखतीत मायकेल कॅस्प्रोविचचे सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या भारतातील दोन बुजुर्ग क्रिकेटरांविषयीचे सडेतोड विचार ऍकले/पाहिले त्यांच्या मते: १. सचिन तेंडुलकरने गेली २० वर्षे फक्त रेकॉर्ड बनवण्यापलीकडे काहीही केले नाही.

बीटी पोर!

अरुंधती ·

बाबुराव 07/03/2010 - 13:39
मानसात पन घालायचा असलाच कंचा तरी जीन आन मग होऊन जाऊ द्ये पटापटा हवी त्येवढी पोरं! आन् त्यांना आता बीटी पोर हवे आहे. भारत सरकार त्यांना मदत करेल काय? लय भारी. सर्कारनं त्यायला मदद कराला पाह्यजेन. :) बाबुराव :)

श्रावण मोडक 07/03/2010 - 13:38
शेतकऱ्याच्या बायकोच्या तोंडून हाणलेला हा टोला योग्य जागी पोचेल काय, इतकाच प्रश्न आहे!!!

jaypal 07/03/2010 - 18:15
(भिम) टोला. भैविष्यात काही मदत / सहकार्य लागल्यास सांगा, सिंहाचा नाही पण खारीचा वाटा तरी नक्कीच देउ. जयपाल नांगरफाळे *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

अरुंधती 10/03/2010 - 18:40
तात्या, धन्यवाद! ह्या लेखावर आलेली अजून एक प्रतिक्रिया अशी : ताई, आपले शरदकाका जर मनुष्यबळविकास मंत्री झाले तर हे सहज शक्य होईल हो! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

In reply to by परिकथेतील राजकुमार

jaypal 10/03/2010 - 19:20
खती दिली तर ? ;-) मन्युष्यबळाचा वापर करुन कुटुंब कल्याणचा गुटगुटीत विकास करता येईल सखाराम सुटणे *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

अरुंधती 10/03/2010 - 20:00
तात्या, धन्यवाद! ह्या लेखावर आलेली अजून एक प्रतिक्रिया अशी : ताई, आपले शरदकाका जर मनुष्यबळविकास मंत्री झाले तर हे सहज शक्य होईल हो! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

बाबुराव 07/03/2010 - 13:39
मानसात पन घालायचा असलाच कंचा तरी जीन आन मग होऊन जाऊ द्ये पटापटा हवी त्येवढी पोरं! आन् त्यांना आता बीटी पोर हवे आहे. भारत सरकार त्यांना मदत करेल काय? लय भारी. सर्कारनं त्यायला मदद कराला पाह्यजेन. :) बाबुराव :)

श्रावण मोडक 07/03/2010 - 13:38
शेतकऱ्याच्या बायकोच्या तोंडून हाणलेला हा टोला योग्य जागी पोचेल काय, इतकाच प्रश्न आहे!!!

jaypal 07/03/2010 - 18:15
(भिम) टोला. भैविष्यात काही मदत / सहकार्य लागल्यास सांगा, सिंहाचा नाही पण खारीचा वाटा तरी नक्कीच देउ. जयपाल नांगरफाळे *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

अरुंधती 10/03/2010 - 18:40
तात्या, धन्यवाद! ह्या लेखावर आलेली अजून एक प्रतिक्रिया अशी : ताई, आपले शरदकाका जर मनुष्यबळविकास मंत्री झाले तर हे सहज शक्य होईल हो! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

In reply to by परिकथेतील राजकुमार

jaypal 10/03/2010 - 19:20
खती दिली तर ? ;-) मन्युष्यबळाचा वापर करुन कुटुंब कल्याणचा गुटगुटीत विकास करता येईल सखाराम सुटणे *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

अरुंधती 10/03/2010 - 20:00
तात्या, धन्यवाद! ह्या लेखावर आलेली अजून एक प्रतिक्रिया अशी : ताई, आपले शरदकाका जर मनुष्यबळविकास मंत्री झाले तर हे सहज शक्य होईल हो! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
लेखनप्रकार
आमच्याकडे सध्या नवा वाद रंगलाय. आमच्या ओळखीचे एक शेतकरी दादा परवा तावातावाने घरात शिरले. त्यांच्या व माझ्या भावामधला हा संवाद! "तुम्ही ते बीटी वांग्याचं, बीटी भाज्यांचं आमच्या बायकूकडं येवढं कवतिक का हो करून राहिला भाऊ? " "का? काय झालं? मी तर वर्तमानपत्रातल्या बातम्या मोठ्यानं वाचत होतो!" "अहो, तुमचं वाचन आमच्या बायकूनं आयकलं आन आमच्या 'हिच्या' डोक्यात तवापास्नं किडा वळवळाया लागलाय बघा... म्हनत्ये की भाजीत जर त्या ब्यॅक्टेरियाचा जीन टाकता येतो तर मग मानसात का नाही?" "म्हणजे? मी नाही समजलो... " "अहो, आता बघा, त्यो जीन घालून पिकवल्येलं वांगं म्हने कीड, रोगाला जवळ फटकू द्येत न्हाय...