मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जलेबी बाई...

डॉ.श्रीराम दिवटे ·

धन्या 12/08/2011 - 22:17
जास्त आच दिली की पाकाची साखर व्हायला वेळ लागत नाही
योग्य प्रमाणात आच कशी दयायची याच्या काही टीप्स दयाल का? नव्यानेच जिलेबी पाडणार्‍यांकडून नेहमीच उत्साहाच्या भरात तुम्ही म्हणताय तशी जास्त आच दिली जाते आणि मग पाकाचा विचका होतो.

चिंतामणी 13/08/2011 - 09:47
नावावरून वाटले होते की काहीतरी मस्त असेले. निदान हे तरी असेल. http://youtu.be/2bdRk_oHvwY पण कसचे काय. फक्त "घोर निराषा"

आमच्या एका धाग्यावर 'काय जिलेब्या पाडताय!' असा प्रतिसाद एका बाईँनी नोँदविल्याचे आठवले. म्हटलं बघावं जिलेब्या पाडता येताहेत का. परंतु लेखाचं भजन होऊ लागल्यावर आम्ही कणीक तिँबायचं सोडून दिलं. असो. जलेबीबाईची जिलेबी आम्ही नक्कीच पाडू. इतके निराश होण्याचं कारण नाही!

सविता 14/08/2011 - 18:05
भजी काय, वडे काय........... जिलब्या काय......... पाड्ल्यावर लोकांसमोर ठेवल्या की लोक बोलणारच....सगळेच कौतुक करणार नाहीत... लोकांचे बोलणे सहन न होणार्‍यांनी फक्त स्वतःच्या ब्लॉग वर लिहावे. तिकडे आलेल्या प्रतिक्रिया प्रकाशित करणे/ न करणे ब्लॉगच्या मालका वर अवलंबून असते. नाही का बरे?

स्पंदना 15/08/2011 - 08:46
>>अगदी सोप्पंय... बेसन हटायचं, एकजीव करायच>>>> जिलेबी बेसनाची करतात? माझ्या मते तरी आजवर जिलेबी मैद्याची असायची? आता या आचार्‍याला जर मुळात काय हाटल तर जिलेबी बनते हेच माहित नसेल तर ' करायला गेला गणपती अन झाला मारुती " अस नेहमीच व्हाव यात नवल काय?

In reply to by स्पंदना

सविता 16/08/2011 - 15:40
अ गा गा......... म्हणजे पाकातली भजी आणि वडे जिलेबीच्या नावावर खपवले जात आहेत? रामा शिवा गोविंदा!!!!

धन्या 12/08/2011 - 22:17
जास्त आच दिली की पाकाची साखर व्हायला वेळ लागत नाही
योग्य प्रमाणात आच कशी दयायची याच्या काही टीप्स दयाल का? नव्यानेच जिलेबी पाडणार्‍यांकडून नेहमीच उत्साहाच्या भरात तुम्ही म्हणताय तशी जास्त आच दिली जाते आणि मग पाकाचा विचका होतो.

चिंतामणी 13/08/2011 - 09:47
नावावरून वाटले होते की काहीतरी मस्त असेले. निदान हे तरी असेल. http://youtu.be/2bdRk_oHvwY पण कसचे काय. फक्त "घोर निराषा"

आमच्या एका धाग्यावर 'काय जिलेब्या पाडताय!' असा प्रतिसाद एका बाईँनी नोँदविल्याचे आठवले. म्हटलं बघावं जिलेब्या पाडता येताहेत का. परंतु लेखाचं भजन होऊ लागल्यावर आम्ही कणीक तिँबायचं सोडून दिलं. असो. जलेबीबाईची जिलेबी आम्ही नक्कीच पाडू. इतके निराश होण्याचं कारण नाही!

सविता 14/08/2011 - 18:05
भजी काय, वडे काय........... जिलब्या काय......... पाड्ल्यावर लोकांसमोर ठेवल्या की लोक बोलणारच....सगळेच कौतुक करणार नाहीत... लोकांचे बोलणे सहन न होणार्‍यांनी फक्त स्वतःच्या ब्लॉग वर लिहावे. तिकडे आलेल्या प्रतिक्रिया प्रकाशित करणे/ न करणे ब्लॉगच्या मालका वर अवलंबून असते. नाही का बरे?

स्पंदना 15/08/2011 - 08:46
>>अगदी सोप्पंय... बेसन हटायचं, एकजीव करायच>>>> जिलेबी बेसनाची करतात? माझ्या मते तरी आजवर जिलेबी मैद्याची असायची? आता या आचार्‍याला जर मुळात काय हाटल तर जिलेबी बनते हेच माहित नसेल तर ' करायला गेला गणपती अन झाला मारुती " अस नेहमीच व्हाव यात नवल काय?

In reply to by स्पंदना

सविता 16/08/2011 - 15:40
अ गा गा......... म्हणजे पाकातली भजी आणि वडे जिलेबीच्या नावावर खपवले जात आहेत? रामा शिवा गोविंदा!!!!
जलेबीबाई... आम्ही स्वप्नातून दचकून उठलो आणि क्षणात बरळलो— “आम्ही जिलब्या पाडतो, तुम्ही भजी सोडा...” तसं जिलब्या पाडणं फार काही मोठं काम नाहीये बरं का. अगदी सोप्पंय... बेसन हटायचं, एकजीव करायचं, कढईतलं तूप उकळू लागलं की कॉटनच्या जाडसर फडक्यात पिठाचा गोळा भरून घेऊन मधोमध किंचित छिद्र पाडून मोठ्या नजाकतीने वेटोळे काढले की झालं. त्या जिलेब्यांना डालडा चांगला आतपर्यंत पिऊ द्यायचा. झाऱ्या कडेला ठेऊन त्या लालबुंद होईतोवर तळायच्या. मग व्यवस्थित निथळून घेतल्या की एकतारी पाकात डुबू द्यायच्या. त्यांनी पाक यथोचित शोषला की झाली खाण्यायोग्य जिलेबी तय्यार! तर अशी ही जिलेब्यांची पाककृती.

निरोधला विरोध!!!

डॉ.श्रीराम दिवटे ·

In reply to by आत्मशून्य

वपाडाव 10/08/2011 - 16:41
Submitted by डॉ.श्रीराम दिवटे on Wed, 10/08/2011 - 16:18 Submitted by आत्मशून्य on Wed, 10/08/2011 - 16:20.
अरे कित्ती कित्ती अधाशी आहेस रे बाबा..... असल्या आर्टिकल्सवर हजेरी लवुन लगेच प्रतिसाद.....

In reply to by वपाडाव

आत्मशून्य 10/08/2011 - 16:50
अरे धाग्याच नाव वाचून हसूच थांबेना म्हणून स्मायली देऊन जागा राखून ठेवली होती.... :)
असल्या आर्टिकल्सवर हजेरी लवुन लगेच प्रतिसाद.....
असल्या म्हणजे नक्की "कसल्या" अभिप्रेत आहे ?

शाहिर 10/08/2011 - 16:42
( चार पाच मिनिटांसाठी ते उलगडून लावणे, गुंडाळून काढणे, गाठ मारणे इतका द्रविडी प्राणायाम करण्यापेक्षा सरळसोट कार्यभाग उरकून बाहेर पडवीत परतलेलं बरं )

एकदा मी, माझा मित्र आणि त्याची बायको असे बोलत बसलो होतो त्याच्या रूम मधे. अचानक काकू आल्या आणि आमच्या बोलण्यात सामील होता होता त्यांनी fan on केला. माझ्या मित्राची जोरदार बसल्याजागी चळवळ झाली आणि क्षणार्धात एक गुलाबी माळ काकुंच्याच गळ्याभोवती पडली. थोडावेळ विचित्र शांतता झाली ....आणि नंतर त्या दोघीही बाहेर पडल्यावर मी गडबडा लोळून तुफान हसत होतो.

In reply to by शैलेन्द्र

अहो काय करणार...बाकीची सगळी ठिकाणं, पोचण्यासारखी असतात, त्यात मी मधेच आलो होतो :) घाई गडबडीत गोंधळ झाला बिचार्याचा...

अशोक पतिल 10/08/2011 - 18:20
काहि वर्षा पुर्वी आमच्या रेल्वे कारखान्यात स्टोर्स विभागा मधे नियोजन आफिसा कडुन निरोधाचे भरपुर बाक्स यायचे . रेल्वे सामग्री सोबत ते निरोध मोफत मिळत असत .

मुक्तसुनीत 10/08/2011 - 21:21
महत्त्वाच्या विषयावरचा लेख. कुटुंबनियोजन किंवा विवाहपूर्व सुरक्षित लैंगिक व्यवहाराचे उद्देश्य व्यापक स्तरावर साधण्याकरता अजून किती मोठ्या अडथळ्यांना पार करायचे आहे याची कल्पना अशा लिखाणामधून येते आहे. शहरी म्हणा नाहीतर ग्रामीण म्हणा, कुठल्याही भागातल्या कितीही कमी अधिक शिकलेल्या व्यक्तींनी अशा स्वरूपाच्या मूलभूत साधनांच्या बाबत फोबिया किंवा आळस या कारणांमुळे विरोध दर्शवणे अज्ञानमूलक (आणि वेश्याव्यवसायाच्या संदर्भात एडस ला आमंत्रण देणारे) आहे. प्रायव्हसीचा मुद्दाही हा असाच दिङ्मूढ करणारा वाटतो. शारिरीक व्यवहार करण्याइतपत प्रायव्हसी आहे परंतु कुटुंबनियोजनसाधनांना ठेवण्याकरता आणि वापर झाल्यावर काढून टाकण्याकरताची प्रायव्हसी मात्र नाही अशी धारणा करून घेणे कळण्यापलिकडचे आहे. दिवट्यांनी मूळ लेखाचा पत्ता आणि बाकी संदर्भ दिले तर आनंद होईल.

ग्रामीण दांपत्याची खरोखरच याबाबतीत गोची होत असते. त्यामुळेच लग्नानंतर प्लँनिँग वगैरेच्या भानगडीत ते पडत नाहीत. सलग दोन मुले झाली की ट्युबेक्टॉमी करुन घेतात. शहरात मात्र अनेक विवाहित पुरुष वेगवेगळ्या कंपन्यांच्या भडक जाहिरातीँच्या आधारे वेगवेगळे कंडोम यशस्वीपणे वापरतांना आढळतात. परंतु मूळ लेखकाला शहरी तरुणीँचा कल गर्भपाताच्या गोळ्या खाण्याकडे जास्त असतो याकडे लक्ष वेधणे अपेक्षित होते म्हणूनच या वेगळ्या विषयाला वाचा फोडली. संदर्भ- पुरुष उवाच दिवाळी अंक २००९ संपादक- डॉ.गिताली वि. मं. , मुकुंद किर्दत पान नं १४२ निरोधला विरोध लेखक- डॉ. हेमंत आपटे

In reply to by आत्मशून्य

वपाडाव 10/08/2011 - 16:41
Submitted by डॉ.श्रीराम दिवटे on Wed, 10/08/2011 - 16:18 Submitted by आत्मशून्य on Wed, 10/08/2011 - 16:20.
अरे कित्ती कित्ती अधाशी आहेस रे बाबा..... असल्या आर्टिकल्सवर हजेरी लवुन लगेच प्रतिसाद.....

In reply to by वपाडाव

आत्मशून्य 10/08/2011 - 16:50
अरे धाग्याच नाव वाचून हसूच थांबेना म्हणून स्मायली देऊन जागा राखून ठेवली होती.... :)
असल्या आर्टिकल्सवर हजेरी लवुन लगेच प्रतिसाद.....
असल्या म्हणजे नक्की "कसल्या" अभिप्रेत आहे ?

शाहिर 10/08/2011 - 16:42
( चार पाच मिनिटांसाठी ते उलगडून लावणे, गुंडाळून काढणे, गाठ मारणे इतका द्रविडी प्राणायाम करण्यापेक्षा सरळसोट कार्यभाग उरकून बाहेर पडवीत परतलेलं बरं )

एकदा मी, माझा मित्र आणि त्याची बायको असे बोलत बसलो होतो त्याच्या रूम मधे. अचानक काकू आल्या आणि आमच्या बोलण्यात सामील होता होता त्यांनी fan on केला. माझ्या मित्राची जोरदार बसल्याजागी चळवळ झाली आणि क्षणार्धात एक गुलाबी माळ काकुंच्याच गळ्याभोवती पडली. थोडावेळ विचित्र शांतता झाली ....आणि नंतर त्या दोघीही बाहेर पडल्यावर मी गडबडा लोळून तुफान हसत होतो.

In reply to by शैलेन्द्र

अहो काय करणार...बाकीची सगळी ठिकाणं, पोचण्यासारखी असतात, त्यात मी मधेच आलो होतो :) घाई गडबडीत गोंधळ झाला बिचार्याचा...

अशोक पतिल 10/08/2011 - 18:20
काहि वर्षा पुर्वी आमच्या रेल्वे कारखान्यात स्टोर्स विभागा मधे नियोजन आफिसा कडुन निरोधाचे भरपुर बाक्स यायचे . रेल्वे सामग्री सोबत ते निरोध मोफत मिळत असत .

मुक्तसुनीत 10/08/2011 - 21:21
महत्त्वाच्या विषयावरचा लेख. कुटुंबनियोजन किंवा विवाहपूर्व सुरक्षित लैंगिक व्यवहाराचे उद्देश्य व्यापक स्तरावर साधण्याकरता अजून किती मोठ्या अडथळ्यांना पार करायचे आहे याची कल्पना अशा लिखाणामधून येते आहे. शहरी म्हणा नाहीतर ग्रामीण म्हणा, कुठल्याही भागातल्या कितीही कमी अधिक शिकलेल्या व्यक्तींनी अशा स्वरूपाच्या मूलभूत साधनांच्या बाबत फोबिया किंवा आळस या कारणांमुळे विरोध दर्शवणे अज्ञानमूलक (आणि वेश्याव्यवसायाच्या संदर्भात एडस ला आमंत्रण देणारे) आहे. प्रायव्हसीचा मुद्दाही हा असाच दिङ्मूढ करणारा वाटतो. शारिरीक व्यवहार करण्याइतपत प्रायव्हसी आहे परंतु कुटुंबनियोजनसाधनांना ठेवण्याकरता आणि वापर झाल्यावर काढून टाकण्याकरताची प्रायव्हसी मात्र नाही अशी धारणा करून घेणे कळण्यापलिकडचे आहे. दिवट्यांनी मूळ लेखाचा पत्ता आणि बाकी संदर्भ दिले तर आनंद होईल.

ग्रामीण दांपत्याची खरोखरच याबाबतीत गोची होत असते. त्यामुळेच लग्नानंतर प्लँनिँग वगैरेच्या भानगडीत ते पडत नाहीत. सलग दोन मुले झाली की ट्युबेक्टॉमी करुन घेतात. शहरात मात्र अनेक विवाहित पुरुष वेगवेगळ्या कंपन्यांच्या भडक जाहिरातीँच्या आधारे वेगवेगळे कंडोम यशस्वीपणे वापरतांना आढळतात. परंतु मूळ लेखकाला शहरी तरुणीँचा कल गर्भपाताच्या गोळ्या खाण्याकडे जास्त असतो याकडे लक्ष वेधणे अपेक्षित होते म्हणूनच या वेगळ्या विषयाला वाचा फोडली. संदर्भ- पुरुष उवाच दिवाळी अंक २००९ संपादक- डॉ.गिताली वि. मं. , मुकुंद किर्दत पान नं १४२ निरोधला विरोध लेखक- डॉ. हेमंत आपटे
निरोधला विरोध! पुरुष उवाच या तरुणाईच्या डोक्याला खुराक देणाऱ्या २००९च्या दिवाळी अंकात ‘निरोधला विरोध’ कोठे कोठे अन् कसा कसा होतो याचे मोठे अभ्यासपूर्ण रेखाटन केलेले होते. एका नामांकित लेखकाने एड्सग्रस्तांसाठी सामाजिक कार्य करतांना अनावधानानेच या विषयाला तोंड फोडले आहे. निरोधच्या वापराला विरोध जसा सुशिक्षितांकडून होतो त्याच प्रमाणात अशिक्षितांकडूनही होत असतो. यामागील कारणमिमांसा शोधण्याचा लेखकाने प्रयत्न केला व त्याचे निरीक्षण किंवा परीक्षण म्हणजे हा लेख होय. प्रथम त्याने ग्रामीण भागातील लोकांची मते जाणून घेतली. तेव्हा असे निष्कर्ष समोर आले की गावातील प्रत्येकाला प्रत्येकजण नावानिशी ओळखत असतो.

भविष्य वर्तवणार्‍यांना आव्हान....इत्यादि...इत्यादि

जयंत कुलकर्णी ·

लेखाबद्दल अभिनंदन. असो. मी सुद्धा हात बघुन 'तेल' कुठे मिळेल ते खात्रीपुर्वक सांगतो.(५०० रुपये पाठवायची गरज नाही)

In reply to by विनायक प्रभू

नन्दादीप 10/08/2011 - 16:10
>>मी सुद्धा हात बघुन 'तेल' कुठे मिळेल ते खात्रीपुर्वक सांगतो.(५०० रुपये पाठवायची गरज नाही)>> वाण्याच्या दुकानात...... होय ना????

थोडक्यात त्यांनी मोठ्या चलाखीने ज्योतिषशास्त्र हे शास्त्र नाही हे सिध्द करण्याची जबाबदारी शास्त्रज्ञांवर टाकली.
हीच चलाखी सर्वत्र वापरली जाताना दिसते. सत्य हे व्यक्तिसापेक्ष असतं, उत्तरं व्यक्तिसापेक्ष असतात याचा बागुलबुवा उभारून ही असली स्वघोषित 'शास्त्रं' चिकित्सेपासून लपून रहातात. त्यात गंमत म्हणजे पैशाचा ओघ मात्र एकाच दिशेला जातो. युयुत्सु म्हणतात 'मी सिद्ध करून दाखवेन, आधी मला पैसे द्या आणि माझं चुकलं तरी हे पैसे परत मिळणार नाही'. शशिकांत ओक म्हणतात, 'तुम्हीच नाडीकेंद्राला जाऊन भेट द्या व अनुभव घ्या (पैसे देऊन)' सगळी गंमत असते.

In reply to by राजेश घासकडवी

धन्या 09/08/2011 - 17:42
हीच चलाखी सर्वत्र वापरली जाताना दिसते. सत्य हे व्यक्तिसापेक्ष असतं, उत्तरं व्यक्तिसापेक्ष असतात याचा बागुलबुवा उभारून ही असली स्वघोषित 'शास्त्रं' चिकित्सेपासून लपून रहातात.
ग्रासस्टँझांशी सहमत !!! जयंतरावांचा लेखही उत्तम. घाटपांडे काकांचं मत वाचायलाही आवडेल.

पंगा 09/08/2011 - 18:00
न्युटन आणि कार्ल जुंग ह्यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास होता म्हणून आपण ठेवायला पाहिजे हे चर्चिल महाशय मद्य व सिगार ओढत होते आणि ते महान होते म्ह्णून आपण पण ते करायला पाहिजे असे म्हटल्यासारखे आहे. हा विचार तर अत्यंत हास्यास्पद आहे.
किंवा, कोणतीतरी नटी आपल्या पाठीला लक्स चोळते म्हणून आपणही आपल्या पाठीला लक्सच चोळायला पाहिजे... किंवा, कोणत्यातरी क्रिकेटपटूने पामऑलिवने दाढी केली असता त्या दाढी केलेल्या फेसहीन भागांतून स्क्वेअर-ड्राइव-किंवा-ज्या-ज्या-काही-ड्राइव-किंवा-कट-किंवा-जे-काही-असेल-ते होते म्हणून आपणही पामऑलिवनेच दाढी केली पाहिजे... किंवा कोठलातरी तबलापटू चहा पिऊन ठाण-ठाण-ठाण तबला वाजवून 'अरे हुज़ूर, वाह ताज बोलिए' म्हणतो, म्हणून आपणही ताजछापाचाच चहा प्यायला पाहिजे... किंवा कोणत्यातरी सिनेमाच्या कथानकातला काल्पनिक खलनायक ब्रिटानियाची बिस्किटे खाऊन 'गब्बर की असली पसंद' म्हणतो, म्हणून आपणही ब्रिटानियाचीच बिस्किटे खाल्ली पाहिजेत... यादी हवी तेवढी वाढवता येईल. विचार हास्यास्पद आहे खरा, पण जाहिराती अशाच तर बनतात. आणि उत्पादने अशीच तर खपतात. ग्राहकाने तारतम्य बाळगणे हाच काय तो शेवटी यावर तोडगा आहे.

मन१ 09/08/2011 - 20:33
ते ज्योतिष वगैरे खरं नाही, तर्काच्या कसोटीत बसत नाही वगैरे. पण कित्येक गोष्टी विज्ञानाच्या स्पष्टीकरणाच्या पलिकडच्या असणार्‍या सतत आजुबाजुला दिसतात. बुद्धीवादी पब्लिक ह्याबद्दल सोयीस्कर मौन धरुन बसतं. हे उदाहरण बघा:- http://www.youtube.com/watch?v=wvpwk4iIDCA http://www.youtube.com/watch?v=GVoLvLXRILg&feature=related डिस्कवरी वाहिनीवर ह्याचा सविस्तर कार्यक्रमही झाला. बिनाअन्नपाण्याने माणुस काही काळातच मरण पावतो, ही (आधुनिक) शरीरविज्ञानाची मान्यत. त्याच्या विपरित जाउन इथे बरेच काही होताना दिसते. हे केवळ एक उदाहरण आहे. ह्याच्या सारख्याच इतर कित्येक घटना आजुबाजुला घडत असताना "तसे काहीच होत नसते" असे म्हणणार्‍या विद्वानांचे आश्चर्य वाटते. समजा(केवळ समजा ;-) ) :- माझ्या समोर असलेले लाकडी टेबल कुठल्याही बाह्य बलाशिवाय गरागरा फिरु लागले,आणि त्या टेबलाची क्षणात मांजर झाली आणि "म्यांSSव " करुन पळुन गेली, तर हे म्हणणार की हा केवळ दर्शकास (मला) झालेला मनोभ्रम आहे. अहो, पण ऑन क्यामेरा धेकडो अभ्यासकांसमोर, कित्येक अज्ञेयवादी आणि नास्तिकांसमोरही हे होत असेल, तर त्याबद्दल तुम्ही गप्प बसता आणि उगाच कोपराकापर्‍यातल्या बाबा-महाराज् म्हणवणारे -कुडमुडे ह्यांना झोडपता. "असे काही होत नसते " म्हणण्यापेक्षा "काही प्रश्न अनुत्तरीत आहेत, ते काय आहेत माहित नाही" अशी भूमिकाच प्रामाणीक नव्हे काय? "अतिंद्रिय शक्ती नसतात" असे म्हणताना, काही खरोखर घडलेल्या गूढ गोष्टींबद्दल्चे स्पष्टीकरणही देउ नये काय? (सत्य साई बाबा ह्या (किंवा तत्सम)महाभागा बद्दल किंवा त्यांच्या भक्ताबद्दल मी काडीचही समर्थन करीत नाही.) असेच उदाहरण प वि वर्तक ह्यांचे . हे सूक्ष्मदेहाने मंगळावर जाउन आल्याचा दावा करतात. मात्र त्यांची विधाने खोडून काढताना काही एक स्पष्टीकरण दिले गेले व मला पटले ते असे:- "त्यांची विधाने जनरलाझ्ड आहेत्.सामान्य तर्कशास्त्राने तशी विधाने वर्तवणे अशक्य नाही. त्यात अतिंद्रिय काहीही नाही." . . . सध्या हुडकत बसण्यास वेळ नाही, पण अशा खूपशा;सध्या स्पष्टीक्रण उपलब्ध नसणार्‍या; अतिंद्रिय शक्तींसंदर्भात घटना ऐकलेल्या आहेत, त्यातल्या कित्येक नास्तिकांच्या कॅमेर्‍यामध्ये बद्धही आहेत.

In reply to by मन१

:-) आम्ही म्हणतो, याची उत्तरे शोधून काढली पाहिजेत. यात मानवजातीचे कल्याण आहे.ज्या मुलाबद्दल आपण लिहीले आहे, त्या मुलाने ही विद्या सर्वांना शिकवावी, कमीतकमी जे अवकाशात जातात त्यांनातरी. तसे झाले तर चांगलेच आहे. आम्ही भोंदूगिरीच्या व फसवणूकीच्या विरूद्ध आहोत. तसे नसेल तर चांगलेच आहे. प्रश्न कुठे आला ? उत्तरे शोधून काढण्यासाठीच तर विज्ञान आहे. अनेक गोष्टींची उत्तरे मिळत नव्हती पण आता मिळाली. याचे ही मिळेल कदाचित. त्यात काही विशेष नाही.

In reply to by जयंत कुलकर्णी

मन१ 09/08/2011 - 22:25
पण ज्यांना असल्या गोष्टी येतात ते ह्या कुनाला सांगायला तयार नाहित. त्या काय आहेत हे इतर कुणीही( विज्ञान्वादीही) सांगत नाहित्/सांगु शकत नाहित. काही विज्ञानवादी म्हणवणारे "तसे काहिच नसते" इतकच म्हणत राहतात. पण मग हे जे पब्लिकच्या डोळ्यासमोर होतय,अगदि धडधडित, ते काय आहे मग हे कुणीच सांगत नाहित. तुम्ही उल्लेख केलेले श्री कोवुर ह्यांचेही "तसे काही नसते" असे म्हणणे आहे. आमच्या डोळ्यासमोर मात्र जे दिसते त्यावर आम्ही "तसे काहीतरी आहे " असे म्हणतो. उत्तरे शोधावीत, शोध घ्यावा हे खरेच. पण "तसे काहिच नसते" हे पुन्हा पुन्हा ऐकण्याचा जाम त्रास होतो. किंवा, जर काही गोलमाल असेल तर त्याचाही भांडाफोड आपण(विज्ञानवादी) करताच, तो तसा केलेला नाही म्हणजेच तो गोलमाल नसावा असे वाटते. सामान्य माणुस दोन्ही दृष्टीकोनांच्या टोकाच्या कलकलाटाने त्रस्त होतो ते होतोच. शिवाय तो एक मुलगा, ती त्याची एक केस असा हा प्रकार नाही, ह्याच्यासारखी इतरही बरीच उदाहरणे आहेत. मागे डिस्कवरी वाहिनीवरच एक बाबा दाखवला होता, मागील पन्नासेक वर्शात काहीही अन्न्-पाणी ग्रहण न केलेला, त्याची परिक्षा घेण्यासाठी त्याला एका खोलीत बंद करुन ठेवले गेले, आणि २४x7 त्याचे चित्रीकरनही करण्यात येत होते. सुमारे ३-४ आठवडे काहीही ग्रहण न करताही त्याचे शरीर ठणठणीत होते, अगदि मस्त उड्या मारत तो फिरु शकत होता. "सूर्यप्रकाशाच्या उर्जेवर मी जगतो" असे तो म्ह्टला. विज्ञानवाद्यांनी अपेक्षेप्रमाणेच "तसे(सुर्यप्रकाशातुन थेट मानवास उर्जा वगैरे) काही नसते" अशी ट्युन वाजवली व विषय मिटवला. पण मग जे समोर दिसत होते ते काय होते? शूटिंग करणारा हा कुणी गूढविद्येवर विश्वास असणारा नव्हे तर चिकित्सक्/विरोधक होता!!! थोडाक्यात कोवुरांचे जे विधान आहे "तसे काही नसते" हे आहे, त्याचा उबग येउ लागलाय; अगदी भोंदुबाबांच्या थोतांडाइतका नाही, तरी काही प्रमाणात नक्कीच.

In reply to by मन१

मन१, आपल्या मनात विज्ञान का आहे आणि त्याचे काम काय आहे या विषयीच्या विचारांत गल्ल्त होती आहे असे वाटते. विज्ञानाचे काम हे भांडाफोड नसून निसर्गात जे काही घडते ते कसे घडते हे शोध घेण्याचा आहे. आता ज्या गोष्टीवर काम केले गेलेले नाही, त्यावर होणारच नाही, असे म्हणता येत नाही. जरूर होईल आणि त्यात मानवजातीच्या कल्याणासाठी काही सापडले तर ते प्रसिद्ध होईलच. किंवा नाही झाले तरीही होईल. माझा आक्षेप ज्या गोष्टींचा समाजाला लुबाडण्यासाठीन होतो त्याला आहे. उरले डॉ. कोवूर यांच्या "तसे काही नसते " या म्हणण्याबाबत. तसे त्यांचे मत होते आणि ते सिद्ध करण्यासाठी त्यांनी आव्हानही दिले होते. दुर्दैवाने ते बक्षिस अजूनही तसेच आहे. त्या काळात तसे होते. आता या चमत्कारिक गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलला आहे. दुर्दैवाने यात ९० टक्के गोष्टी या फ्रॉड निघतात त्याला काय करणार ....

In reply to by जयंत कुलकर्णी

स्वानन्द 09/08/2011 - 22:51
माझा आक्षेप ज्या गोष्टींचा समाजाला लुबाडण्यासाठीन होतो त्याला आहे.
हे चुकीचे आहे. आक्षेप लुबाडणार्‍याला केला तर जास्त योग्य नाही का? मेडीकल सायन्स मध्ये पण मालप्रॅक्टीसिंग' करणारे बरेच असतात; म्हणून आपण मेडीकल सायन्स ला धारेवर धरतो का? इथेच मिपावर नुकतेच चिंटू यांना त्यांच्या गुडघेदुखीचे निदान करून घ्यायला बरेच डॉक्टर बदलावे लागले मग तुम्ही कुणाला दोषी धरणार? आणि ज्या डॉक्टरांना अचूक निदान करता आले नाही त्यांनी लगेच प्रॅक्टीस बंद केली पाहिजे का? एकच औषध कित्येकदा सगळ्ञा रुग्णांवर ( एकाच रोगाने बाधित असलेल्या ) काम करत नाही, किंवा एका पॅथीमध्ये असलेले उपचार लागू पडले नाहीत आणी दुसर्‍या पॅथीमध्ये असलेले उपचार लागू पडले तर आधीच्या पॅथीने आपले उपचार देणे बंद करावे का? अशी एक ना अनेक उदाहरणे आहेत. >>विज्ञानाचे काम हे भांडाफोड नसून निसर्गात जे काही घडते ते कसे घडते हे शोध घेण्याचा आहे. नक्कीच. पण त्याच वेळेला आम्हाला अ़जून सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत हे मान्य करण्याचा प्रामाणिकपणा मात्र फारसा दिसऊन येत नाही. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर विज्ञानात उपलब्ध नसेल तर दुसरी शक्यताच नाकारणे हे तर अतिशय चूक आहे. खरं तर विज्ञातले बरेचसे शोध हे कल्पनेच्या भरारीतूनच लाभलेले दिसतात. मेडीकल सायन्स सारखी शाखा तर अजूनही नव्नवीन शोध घेतेच आहे. आता जर ते परीपूर्ण नसेल तर त्याचा अर्थ ते पूर्णपणे टाकाऊ आहे असा अर्थ घ्यायचा का? वर मन१ ने म्हटल्याप्रमाणे दोन्ही बाजूकडच्यांच्या टोकाच्या मतांचा फक्त त्रासच होतो. सरसकट जनरलायझेशन करून काहीच हशील नाही.

In reply to by स्वानन्द

नितिन थत्ते 11/08/2011 - 08:35
>>इथेच मिपावर नुकतेच चिंटू यांना त्यांच्या गुडघेदुखीचे निदान करून घ्यायला बरेच डॉक्टर बदलावे लागले मग तुम्ही कुणाला दोषी धरणार? अंमल गल्लत होते आहे*. गुडघेदुखीचे निदान झाले नाही याला कोण दोषी? याचे उत्तर "तो डॉक्टर" असे देऊन 'विज्ञानक्षेत्र' मोकळे होत नाही. वैद्यकीय विज्ञानातही कमतरता असू शकते हे गृहीतच असते. तसेच हवामान खात्याचे अंदाज चुकतात याला "तो हवामानशास्त्रज्ञ" दोषी असे उत्तर नसते. वैद्यकीय विज्ञानात संशोधन चालू असते त्यामध्ये अगोदर न समजलेले रोगही समजतात. तसेच हवामानाचे अंदाज चुकतात म्हणून त्या प्रेडिक्शनची मॉडेल्स बदलून घेतली जातात. हे काम कोठे चालू असते (शास्त्र तपासून सुधारण्याचे) हे सर्वांना माहिती असते. ज्योतिषाबाबत मात्र तसे होत नाही. नेहमीच "ज्योतिषी चुकला, शास्त्र बरोबरच" असा स्टॅण्ड घेतला जातो. किंवा तसा स्टॅण्ड घेणे हेच (इतर) ज्योतिषांच्या हितासाठी आवश्यक असते. नवे संशोधन सोडा... आधीच माहिती असलेल्या, मानल्या जाणार्‍या ठोकताळ्यांची चाचणी करून त्याचे संख्याशास्त्रीय निष्कर्ष कुठे प्रकाशित होतात असे ऐकलेले नाही. म्हणजे कोणत्याही ज्योतिषाने असे उत्तर दिल्याचे ऐकलेले नाही. तेव्हा वैद्यकीय/आधुनिक विज्ञान आणि ज्योतिष'शास्त्र' यांची तुलना फिट होत नाही. *प्रताधिकारः छोटा डॉन

ना रहेगा बास न रहेगी बासरी.... या न्यायाने म्हटले आहे मी असो. चिंटू यांच्या धाग्यावर मी अ‍ॅलोपाथी आणि इतर उपचार पद्धती यातला फारक स्पष्ट केला आहे. आपण समाजातल्या वाईट माणसांबद्दल बोलत नसून समाजातील अनीष्ट प्रथांबद्दल बोलत आहोत. हा फरक पहिल्यांदा लक्षात घ्यायला हवा. वाईट माणसे सगळीकडेच आहेत. पण तुम्ही आज डॉ. च्या विरूद्ध खटला भरू शकता. ज्योतिषांविरूद्ध भरू शकता का ? आणि रामदेवबाबांवइरूद्ध ? सगळ्याची उत्तरे मिळाली नाहीत किंवा मिळत नाही हे मान्य करायचा प्रश्न कोठे येतो हे समजत नाही. पण उत्तर नाही म्हणून काहीही ऐकून घ्यायची तयारी या बाजूची नसावी.

जॉन 11/08/2011 - 06:52
त्यांनी नंतरच्या काळात ख्रिश्चनधर्म पण नाकारला
काहीही खोटे लिहू नका.

In reply to by जॉन

जॉन, आपण जॉन हे नाव घेतले आहे म्हणून असला माझ्यावर खोटेपणाचा आरोप करायचा अधिकार आपल्याला कोणी दिला ? हे वाचा - Kovoor was born to a Christian family brought up by Christian parents. Unlike many of us who cling to religious indoctrinations of our parents, Kovoor rejected them and started to think for himself. As soon as he came of an age to think and act independently he discarded Christianity and became a rationalist because he could not accept the bible as the word of an omniscient god. It was very difficult for him to get a bride who would agree with his beliefs and agree not to inoculate the children with religious beliefs of the forefathers. हे लिहिताना ते रॅशनालिस्ट होते हे जरी आपण लक्षात घेतले असते तर बरे झाले असते. खोटेपणाचा आरोप करताना (माझ्याबाबतीत तरी) आपण अनेक वेळा विचार करावा ही विनंती. आणि मला खोटे लिहायचे काय कारण ? वरील श्री थॉमस चेरियन यांनीच लिहिले आहे. दुसरे म्हणजे नाकारला आणि सोडला याच्यातला फरक कदाचित आपल्याला उमगला नसेल.

In reply to by जयंत कुलकर्णी

Nile 11/08/2011 - 16:30
जाउद्या जयंतराव, डुप्लिकेट आयडी दिसतोय. ज्याअर्थी दिलेल्या प्रतिसादात काही विवेचन नाही त्याअर्थी जॉन नावाचं पांघरून घालून कोणी स्वतःच्या नावाची लाज असणार्‍याने प्रतिसाद दिलेला दिसतो. मनावर घेऊ नका.

ज्योतिष खरे की खोटे यावर मला इथे कुठलाच युक्तिवाद करायचा नाही. (वैयक्तिक मत विचाराल तर मी देव, नशीब, ज्योतिष यापैकी कशावरच विश्वास ठेवत नाही. पण त्याविषयी इथे वाद करण्याची अजिबात इच्छा नाही) माझा मुद्दा इतकाच आहे की इतर सर्व सभासदांचे वेगवेगळे व्यवसाय आहेत त्यांनी त्यांच्या व्यवसायाची उघड / छुपी जाहिरात या संकेतस्थळावर केलेली नसताना केवळ या ज्योतिष्यांनीच इथे अशा जाहिराती का केल्या आहेत? आपण काहीतरी अलौकिक / इतर चारचौघांपेक्षा वेगळे करतो आहोत असा बहुधा त्यांचा समज असावा. अर्थात तसे असेल तर त्यांनी त्यासंबंधातली आपली व्यावसायिक सिद्धता दाखवून देण्याकरिता आव्हान फुकटातच स्वीकारावे. त्याची कुठलीही फी घेणे योग्य नव्हे. अन्यथा येथे फुकटात जाहिरात करू नये. आता ते म्हणतील आम्ही इथे जाहिरात कुठे केली? पण आपल्या व्यवसायाचा उल्लेख करणे व त्याविषयी कुठलाही दावा करणारे लेख प्रकाशित करणे ही एक छुपी जाहिरातच आहे. हे मान्य नसल्यास तुम्ही ज्योतिषी आहात हे इतर सभासदांना कसे कळले? (अर्थातच तुम्ही तसा उल्लेख केलात म्हणूनच). मी या संकेतस्थळावर कित्येक धागे प्रकाशित केले, माझी इतरही बरीच माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परंतू अजुनही माझा व्यवसाय कोणता ते इथले बाकीचे सदस्य सांगु शकणार नाहीत. अर्थातच माझ्या व्यवसायाची चर्चा करण्यासाठी मी या संकेतस्थळावर आलेलो नाहीय. त्याचप्रमाणे इतरही बहुतेक सदस्यांनीही इथे स्वत:च्या व्यवसायाचा (काही अपवाद वगळता) उल्लेख केलेला नाहीय. माझ्या समजुतीप्रमाणे संकेतस्थळ चालवणार्‍या मंडळींनाही सभासदांनी व्यवसायाचा उल्लेख करावा असे अपेक्षित नाहीय. तरीही कुणाला स्वत:चा व्यवसाय / नोकरी काय आहे ह्याची माहिती इतरांना द्यायची असेल तर त्याकरिता एखादा स्वतंत्र धागा काढावा आणि त्यावर सर्वच सभासदांना (अर्थातच स्वेच्छेने, सक्तीने नव्हे) स्वत:च्या चरितार्थाच्या तपशीलाची माहिती देण्यास मुभा असावी. आता प्रश्न उरतो तो आव्हान स्वीकारणार्या व्यक्तिचा वेळ / मेहनत खर्ची पडण्याचा. तर यात आव्हान देणार्‍याचाही वेळ जात असतोच की. तेव्हा कोणी कुणाला मेहनताना / मानधन द्यायचे? माझ्या पुरते म्हणाल तर हे जे कोणी ज्योतिषी (नाडीतज्ज्ञ / हस्तसामुद्रिक / पत्रिका विशेषज्ञ) असतील त्यांना मी माझी पत्रिका / हात / अंगठ्याचा ठसा दाखवायला तयार आहे. त्याकरिता पुण्यात कुठेही येउन एक दिवस खर्च करायची माझी तयारी आहे. याकरिता मी कुठलीही फी / मानधन घेणार नाही. त्याचप्रमाणे या ज्योतिषांनाही मी कुठलाही मोबदला देणार नाही. या संपूर्ण भविष्य कथनाचे व्हीडिओचित्रीकरण करण्यास माझी हरकत नाही, तसेच मी असे व्हिडीओचित्रीकरण करण्याला या मान्यवरांनीही हरकत घेऊ नये. सदर चित्रीकरणातच आव्हान स्वीकारणारे जिंकले की हरले याचा सोक्षमोक्ष होऊ शकेल.

In reply to by आत्मशून्य

पुण्याबाहेर मला शक्य नाहीय. पुण्यातलंच स्थळ सुचवा, किंवा माझ्या घरी देखील येऊ शकता. पत्ता वैयक्तिक माहितीत या संकेतस्थळावर दिला आहेच.

In reply to by शशिकांत ओक

आत्मशून्य 16/09/2011 - 23:11
नाही, पट्टी संपूर्ण मॅछोत नाहीये... पूढील आठवड्यात अजून मागवणार आहे साधारण एक आठवडा लागेल. मग पून्हा चौकशी करा. तो पर्यंत एखादी पूजा वगैरे घालायला सांगीतली तर चालेल काय ? गूगळे साहेब तूमचा जन्म 1968 आणी राशी कॅंसर आहे काय ?

In reply to by आत्मशून्य

गूगळे साहेब तूमचा जन्म 1968 आणी राशी कॅंसर आहे काय ? >> माझ्या जन्मपत्रिकेत मेष आहे. पण जन्मतारखेवरून काही जण म्हणतात की कर्क असायला हवी. जन्मतारीख - २९.०६.१९७८ यावरून रास काय असेल ते तुम्हीच ठरवा.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

मन१ 17/09/2011 - 06:32
अक्शांश्-रेखांश किंवा जन्मठिकाण लागेल ना त्याना. का हो आत्मशून्य, चांद्र पद्धतीने बघता की सौर? मी सिंह रास मेष लग्नवाला वाटतो का हो?

In reply to by चेतन सुभाष गुगळे

आत्मशून्य 17/09/2011 - 09:18
नवीन पट्या येइपर्यंत वाट पहायला हवी. म्याच झाली की रीडींग करण्यात येत्याल. @मन, नाडी चांद्र वा सौर पध्दतीने न्हवे तर लंबक पध्दतीने बघितल्या जाते.

मन१ 04/09/2011 - 14:25
माझ्या वरच्या प्रतिसादात विज्ञानाला अजुन अनुत्तरित अशा घटनांची लिंक दिली आहे. तसेच आता मिसळपावावरच http://www.misalpav.com/node/19073 हा धागा सुरु झालाय.लोकांनी स्वतःचे अनुभव दिलेत्.सत्य मानायचे म्हटलं तर कठीण आहे. नीट तपासुन न पाहता, किंवा विज्ञाचाच्या चुअकटित स्पष्टीकरण न मिळाल्याने "तसे काही नसते" हेच एक वाक्य विज्ञानवादी पुन्हा ऐकवणार असतील तर प्रश्नच मिटला.

In reply to by मन१

शशिकांत ओक 05/10/2011 - 12:04
मन१
श्री कोवुर ह्यांचेही "तसे काही नसते" असे म्हणणे आहे. आमच्या डोळ्यासमोर मात्र जे दिसते त्यावर आम्ही "तसे काहीतरी आहे " असे म्हणतो. उत्तरे शोधावीत, शोध घ्यावा हे खरेच. पण "तसे काहिच नसते" हे पुन्हा पुन्हा ऐकण्याचा जाम त्रास होतो. किंवा, जर काही गोलमाल असेल तर त्याचाही भांडाफोड आपण(विज्ञानवादी) करताच, तो तसा केलेला नाही म्हणजेच तो गोलमाल नसावा असे वाटते.
आपले वरील कथन नुकतेच वाचले. ते मला आलेल्या अनुभवाच्या जवळ जाणारे आहे. हे नमूद करावेसे वाटते. दुसरे - आपली आत्मशून्यांना विचारणा की - (नाडी भविष्य पहाताना ) जन्मवेळ आणि स्थळ सांगावे लागते का? त्याचे उत्तर - नाही असे आहे. खरे तर जन्मदिनांक सांगायची गरज नाही पण काही केंद्रात ती विचारली जाते. कारण काय असे खोदून विचारले तर म्हटले जाते की त्यांच्याकडील ताडपट्ट्या साधारण किती सालापुढील आहेत याचा अंदाज त्यांना असतो म्हणून ते विचारतात.

आशु जोग 05/10/2011 - 00:29
कुंडली पेक्षा हातावरच्या रेषा अधिक बोलक्या असतात. ज्यांना जन्मतारीख माहीत नसते, त्यांचा हात मात्र पाहता येतो. यातून लोकांची मनेही स्पष्टपणे वाचता येतात

धाग्यांच्या मांदियाळीत इतका चांगला धागा माझ्या नजरेतून कसा काय सुटला? सविस्तर नंतर प्रतिक्रिया देतो. खर तर माझ्या फलज्योतिष चिकित्सेच्या लिखाणात प्रतिक्रिया वेळोवेळी अनेकदा आलेली आहे

In reply to by शाम भागवत

राही 24/05/2016 - 13:56
आपले 'भागवत' हे आडनाव आणि ज्योतिष विषयातली आपली रुची या मुळे मला दोन पिढ्यांमागचे सुप्रसिद्ध ज्योतिषी कै. अ.ल. भागवत यांची आठवण झाली. त्यांनी फलज्योतिष आणि हस्तसामुद्रिक यांवर अनेक पुस्तके लिहिली आहेत.

In reply to by राही

शाम भागवत 24/05/2016 - 14:19
थोडी अधिक माहिती अ.ल.भागवत हे त्राटक विद्येतले जाण्कार होते. ते त्यांचे वेगळेपण होते.

कोवूरांचे प्रसिद्ध वाक्य आहे की "चमत्कार करणारे बदमाश असतात व त्यावर विश्वास ठेवणारे मूर्ख असतात." हे भाषणात टाळ्या मिळवायला ठिक आहे पुर्वी अंनिसत वापरायचे पण. यातून असे होते की ज्यांच्या साठी तुम्हा काम करता त्यांना मूर्ख म्हणून कसे चालेल? अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे तर अंधश्रद्धांची कीव करता कामा नये. त्या ऐवजी त्यांना समजून घेतले पाहिजे. आपला लढा अंधश्रद्धाविरोधी आहे अंधश्रद्ध व्यक्तिविरोधी नाही. अशी शिकवण असते.ज्या समाजात आपल्याला वावरायचे आहे त्यांचे प्रबोधन करताना त्यांना तुम्ही आपले वाटला पाहिजेत.तर ते तुमचे ऐकतील अशी भुमिका त्यामागे असते. दाभोलकर हे कार्यकर्त्यांसमोर सातत्याने मांडायचे. प्रत्यक्षात कार्यकर्ते तसे वागतातच असे नाही हा भाग आहेच. बरेच तर्ककर्कश विवेकवादी ज्यांचा पिंड साधारण अ‍ॅकॅडमिस्ट स्वरुपाचा असतो ते लोक समाजात मिसळून काम करणार्‍या अ‍ॅक्टिव्हिस्ट लोकांपासून स्वतःला वेगळे वा उच्च समजतात. त्यांना समाजातले इतर लोक वा हे अ‍ॅक्टीव्हिस्ट हस्तिदंती मनोर्‍यातील विद्वान असे संबोधतात.हे विद्वान समाजापासून फटकून राहतात. आपल्या पेक्षा वेगळा विचार करणारे लोक हे सगळे अंधश्रद्ध अर्थात कीव करण्याच्या लायकीचे अशी त्यांची समजूत असते. कोणाही माणसाला आपली कीव केलेली सहसा आवडत नाही. त्यामधे त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो. मग ते लोक ही असाल तुम्ही शहाणे. तुमची विद्वत्ता तुमच्यापाशी अशी भुमिका घेताना दिसतात. हे विद्वान लोक आयुष्याच्या उत्तरार्धात एकटे पडत जातात अथवा स्वतःला बदलतात असे दिसून येते. दाभोलकरांच्या या भुमिकेमुळे चळवळीला सहानुभुतीदार वर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला.अंनिसच्या या भुमिकेला काही बुद्धीदांडगे नास्तिक तुम्ही लेचीपेची भुमिका घेता असे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे म्हणायचे. लागूंना काही चळवळ चालवायची नव्हती त्यामुळे ते परमेश्वराला रिटायर करा सारखी भुमिका घेउ शकत होते. दाभोलकरांना समाजाला बरोबर घेउन चळवळ चालवायची असल्याने काही समन्वयात्मक तडजोड घेणे हे कमी पणाचे वाटत नव्हते. किंबहुना अशी भुमिका घेतली नाही तर समाज आपल्या बरोबर येणार नाही हे त्यांना माहित होते.काही लोक असेही म्हणतात कि दाभोलकर-लागू वादसंवाद हे प्रकरण तु मारल्यासारखे कर मी लागल्यासारखे करतो असे काहीसे होते. समजा हे नौटंकी जरी मानले तरी त्यातून प्रबोधक व प्रबोधन घडत होते हे नाकारता येणार नाही.

लेखाबद्दल अभिनंदन. असो. मी सुद्धा हात बघुन 'तेल' कुठे मिळेल ते खात्रीपुर्वक सांगतो.(५०० रुपये पाठवायची गरज नाही)

In reply to by विनायक प्रभू

नन्दादीप 10/08/2011 - 16:10
>>मी सुद्धा हात बघुन 'तेल' कुठे मिळेल ते खात्रीपुर्वक सांगतो.(५०० रुपये पाठवायची गरज नाही)>> वाण्याच्या दुकानात...... होय ना????

थोडक्यात त्यांनी मोठ्या चलाखीने ज्योतिषशास्त्र हे शास्त्र नाही हे सिध्द करण्याची जबाबदारी शास्त्रज्ञांवर टाकली.
हीच चलाखी सर्वत्र वापरली जाताना दिसते. सत्य हे व्यक्तिसापेक्ष असतं, उत्तरं व्यक्तिसापेक्ष असतात याचा बागुलबुवा उभारून ही असली स्वघोषित 'शास्त्रं' चिकित्सेपासून लपून रहातात. त्यात गंमत म्हणजे पैशाचा ओघ मात्र एकाच दिशेला जातो. युयुत्सु म्हणतात 'मी सिद्ध करून दाखवेन, आधी मला पैसे द्या आणि माझं चुकलं तरी हे पैसे परत मिळणार नाही'. शशिकांत ओक म्हणतात, 'तुम्हीच नाडीकेंद्राला जाऊन भेट द्या व अनुभव घ्या (पैसे देऊन)' सगळी गंमत असते.

In reply to by राजेश घासकडवी

धन्या 09/08/2011 - 17:42
हीच चलाखी सर्वत्र वापरली जाताना दिसते. सत्य हे व्यक्तिसापेक्ष असतं, उत्तरं व्यक्तिसापेक्ष असतात याचा बागुलबुवा उभारून ही असली स्वघोषित 'शास्त्रं' चिकित्सेपासून लपून रहातात.
ग्रासस्टँझांशी सहमत !!! जयंतरावांचा लेखही उत्तम. घाटपांडे काकांचं मत वाचायलाही आवडेल.

पंगा 09/08/2011 - 18:00
न्युटन आणि कार्ल जुंग ह्यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास होता म्हणून आपण ठेवायला पाहिजे हे चर्चिल महाशय मद्य व सिगार ओढत होते आणि ते महान होते म्ह्णून आपण पण ते करायला पाहिजे असे म्हटल्यासारखे आहे. हा विचार तर अत्यंत हास्यास्पद आहे.
किंवा, कोणतीतरी नटी आपल्या पाठीला लक्स चोळते म्हणून आपणही आपल्या पाठीला लक्सच चोळायला पाहिजे... किंवा, कोणत्यातरी क्रिकेटपटूने पामऑलिवने दाढी केली असता त्या दाढी केलेल्या फेसहीन भागांतून स्क्वेअर-ड्राइव-किंवा-ज्या-ज्या-काही-ड्राइव-किंवा-कट-किंवा-जे-काही-असेल-ते होते म्हणून आपणही पामऑलिवनेच दाढी केली पाहिजे... किंवा कोठलातरी तबलापटू चहा पिऊन ठाण-ठाण-ठाण तबला वाजवून 'अरे हुज़ूर, वाह ताज बोलिए' म्हणतो, म्हणून आपणही ताजछापाचाच चहा प्यायला पाहिजे... किंवा कोणत्यातरी सिनेमाच्या कथानकातला काल्पनिक खलनायक ब्रिटानियाची बिस्किटे खाऊन 'गब्बर की असली पसंद' म्हणतो, म्हणून आपणही ब्रिटानियाचीच बिस्किटे खाल्ली पाहिजेत... यादी हवी तेवढी वाढवता येईल. विचार हास्यास्पद आहे खरा, पण जाहिराती अशाच तर बनतात. आणि उत्पादने अशीच तर खपतात. ग्राहकाने तारतम्य बाळगणे हाच काय तो शेवटी यावर तोडगा आहे.

मन१ 09/08/2011 - 20:33
ते ज्योतिष वगैरे खरं नाही, तर्काच्या कसोटीत बसत नाही वगैरे. पण कित्येक गोष्टी विज्ञानाच्या स्पष्टीकरणाच्या पलिकडच्या असणार्‍या सतत आजुबाजुला दिसतात. बुद्धीवादी पब्लिक ह्याबद्दल सोयीस्कर मौन धरुन बसतं. हे उदाहरण बघा:- http://www.youtube.com/watch?v=wvpwk4iIDCA http://www.youtube.com/watch?v=GVoLvLXRILg&feature=related डिस्कवरी वाहिनीवर ह्याचा सविस्तर कार्यक्रमही झाला. बिनाअन्नपाण्याने माणुस काही काळातच मरण पावतो, ही (आधुनिक) शरीरविज्ञानाची मान्यत. त्याच्या विपरित जाउन इथे बरेच काही होताना दिसते. हे केवळ एक उदाहरण आहे. ह्याच्या सारख्याच इतर कित्येक घटना आजुबाजुला घडत असताना "तसे काहीच होत नसते" असे म्हणणार्‍या विद्वानांचे आश्चर्य वाटते. समजा(केवळ समजा ;-) ) :- माझ्या समोर असलेले लाकडी टेबल कुठल्याही बाह्य बलाशिवाय गरागरा फिरु लागले,आणि त्या टेबलाची क्षणात मांजर झाली आणि "म्यांSSव " करुन पळुन गेली, तर हे म्हणणार की हा केवळ दर्शकास (मला) झालेला मनोभ्रम आहे. अहो, पण ऑन क्यामेरा धेकडो अभ्यासकांसमोर, कित्येक अज्ञेयवादी आणि नास्तिकांसमोरही हे होत असेल, तर त्याबद्दल तुम्ही गप्प बसता आणि उगाच कोपराकापर्‍यातल्या बाबा-महाराज् म्हणवणारे -कुडमुडे ह्यांना झोडपता. "असे काही होत नसते " म्हणण्यापेक्षा "काही प्रश्न अनुत्तरीत आहेत, ते काय आहेत माहित नाही" अशी भूमिकाच प्रामाणीक नव्हे काय? "अतिंद्रिय शक्ती नसतात" असे म्हणताना, काही खरोखर घडलेल्या गूढ गोष्टींबद्दल्चे स्पष्टीकरणही देउ नये काय? (सत्य साई बाबा ह्या (किंवा तत्सम)महाभागा बद्दल किंवा त्यांच्या भक्ताबद्दल मी काडीचही समर्थन करीत नाही.) असेच उदाहरण प वि वर्तक ह्यांचे . हे सूक्ष्मदेहाने मंगळावर जाउन आल्याचा दावा करतात. मात्र त्यांची विधाने खोडून काढताना काही एक स्पष्टीकरण दिले गेले व मला पटले ते असे:- "त्यांची विधाने जनरलाझ्ड आहेत्.सामान्य तर्कशास्त्राने तशी विधाने वर्तवणे अशक्य नाही. त्यात अतिंद्रिय काहीही नाही." . . . सध्या हुडकत बसण्यास वेळ नाही, पण अशा खूपशा;सध्या स्पष्टीक्रण उपलब्ध नसणार्‍या; अतिंद्रिय शक्तींसंदर्भात घटना ऐकलेल्या आहेत, त्यातल्या कित्येक नास्तिकांच्या कॅमेर्‍यामध्ये बद्धही आहेत.

In reply to by मन१

:-) आम्ही म्हणतो, याची उत्तरे शोधून काढली पाहिजेत. यात मानवजातीचे कल्याण आहे.ज्या मुलाबद्दल आपण लिहीले आहे, त्या मुलाने ही विद्या सर्वांना शिकवावी, कमीतकमी जे अवकाशात जातात त्यांनातरी. तसे झाले तर चांगलेच आहे. आम्ही भोंदूगिरीच्या व फसवणूकीच्या विरूद्ध आहोत. तसे नसेल तर चांगलेच आहे. प्रश्न कुठे आला ? उत्तरे शोधून काढण्यासाठीच तर विज्ञान आहे. अनेक गोष्टींची उत्तरे मिळत नव्हती पण आता मिळाली. याचे ही मिळेल कदाचित. त्यात काही विशेष नाही.

In reply to by जयंत कुलकर्णी

मन१ 09/08/2011 - 22:25
पण ज्यांना असल्या गोष्टी येतात ते ह्या कुनाला सांगायला तयार नाहित. त्या काय आहेत हे इतर कुणीही( विज्ञान्वादीही) सांगत नाहित्/सांगु शकत नाहित. काही विज्ञानवादी म्हणवणारे "तसे काहिच नसते" इतकच म्हणत राहतात. पण मग हे जे पब्लिकच्या डोळ्यासमोर होतय,अगदि धडधडित, ते काय आहे मग हे कुणीच सांगत नाहित. तुम्ही उल्लेख केलेले श्री कोवुर ह्यांचेही "तसे काही नसते" असे म्हणणे आहे. आमच्या डोळ्यासमोर मात्र जे दिसते त्यावर आम्ही "तसे काहीतरी आहे " असे म्हणतो. उत्तरे शोधावीत, शोध घ्यावा हे खरेच. पण "तसे काहिच नसते" हे पुन्हा पुन्हा ऐकण्याचा जाम त्रास होतो. किंवा, जर काही गोलमाल असेल तर त्याचाही भांडाफोड आपण(विज्ञानवादी) करताच, तो तसा केलेला नाही म्हणजेच तो गोलमाल नसावा असे वाटते. सामान्य माणुस दोन्ही दृष्टीकोनांच्या टोकाच्या कलकलाटाने त्रस्त होतो ते होतोच. शिवाय तो एक मुलगा, ती त्याची एक केस असा हा प्रकार नाही, ह्याच्यासारखी इतरही बरीच उदाहरणे आहेत. मागे डिस्कवरी वाहिनीवरच एक बाबा दाखवला होता, मागील पन्नासेक वर्शात काहीही अन्न्-पाणी ग्रहण न केलेला, त्याची परिक्षा घेण्यासाठी त्याला एका खोलीत बंद करुन ठेवले गेले, आणि २४x7 त्याचे चित्रीकरनही करण्यात येत होते. सुमारे ३-४ आठवडे काहीही ग्रहण न करताही त्याचे शरीर ठणठणीत होते, अगदि मस्त उड्या मारत तो फिरु शकत होता. "सूर्यप्रकाशाच्या उर्जेवर मी जगतो" असे तो म्ह्टला. विज्ञानवाद्यांनी अपेक्षेप्रमाणेच "तसे(सुर्यप्रकाशातुन थेट मानवास उर्जा वगैरे) काही नसते" अशी ट्युन वाजवली व विषय मिटवला. पण मग जे समोर दिसत होते ते काय होते? शूटिंग करणारा हा कुणी गूढविद्येवर विश्वास असणारा नव्हे तर चिकित्सक्/विरोधक होता!!! थोडाक्यात कोवुरांचे जे विधान आहे "तसे काही नसते" हे आहे, त्याचा उबग येउ लागलाय; अगदी भोंदुबाबांच्या थोतांडाइतका नाही, तरी काही प्रमाणात नक्कीच.

In reply to by मन१

मन१, आपल्या मनात विज्ञान का आहे आणि त्याचे काम काय आहे या विषयीच्या विचारांत गल्ल्त होती आहे असे वाटते. विज्ञानाचे काम हे भांडाफोड नसून निसर्गात जे काही घडते ते कसे घडते हे शोध घेण्याचा आहे. आता ज्या गोष्टीवर काम केले गेलेले नाही, त्यावर होणारच नाही, असे म्हणता येत नाही. जरूर होईल आणि त्यात मानवजातीच्या कल्याणासाठी काही सापडले तर ते प्रसिद्ध होईलच. किंवा नाही झाले तरीही होईल. माझा आक्षेप ज्या गोष्टींचा समाजाला लुबाडण्यासाठीन होतो त्याला आहे. उरले डॉ. कोवूर यांच्या "तसे काही नसते " या म्हणण्याबाबत. तसे त्यांचे मत होते आणि ते सिद्ध करण्यासाठी त्यांनी आव्हानही दिले होते. दुर्दैवाने ते बक्षिस अजूनही तसेच आहे. त्या काळात तसे होते. आता या चमत्कारिक गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलला आहे. दुर्दैवाने यात ९० टक्के गोष्टी या फ्रॉड निघतात त्याला काय करणार ....

In reply to by जयंत कुलकर्णी

स्वानन्द 09/08/2011 - 22:51
माझा आक्षेप ज्या गोष्टींचा समाजाला लुबाडण्यासाठीन होतो त्याला आहे.
हे चुकीचे आहे. आक्षेप लुबाडणार्‍याला केला तर जास्त योग्य नाही का? मेडीकल सायन्स मध्ये पण मालप्रॅक्टीसिंग' करणारे बरेच असतात; म्हणून आपण मेडीकल सायन्स ला धारेवर धरतो का? इथेच मिपावर नुकतेच चिंटू यांना त्यांच्या गुडघेदुखीचे निदान करून घ्यायला बरेच डॉक्टर बदलावे लागले मग तुम्ही कुणाला दोषी धरणार? आणि ज्या डॉक्टरांना अचूक निदान करता आले नाही त्यांनी लगेच प्रॅक्टीस बंद केली पाहिजे का? एकच औषध कित्येकदा सगळ्ञा रुग्णांवर ( एकाच रोगाने बाधित असलेल्या ) काम करत नाही, किंवा एका पॅथीमध्ये असलेले उपचार लागू पडले नाहीत आणी दुसर्‍या पॅथीमध्ये असलेले उपचार लागू पडले तर आधीच्या पॅथीने आपले उपचार देणे बंद करावे का? अशी एक ना अनेक उदाहरणे आहेत. >>विज्ञानाचे काम हे भांडाफोड नसून निसर्गात जे काही घडते ते कसे घडते हे शोध घेण्याचा आहे. नक्कीच. पण त्याच वेळेला आम्हाला अ़जून सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत हे मान्य करण्याचा प्रामाणिकपणा मात्र फारसा दिसऊन येत नाही. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर विज्ञानात उपलब्ध नसेल तर दुसरी शक्यताच नाकारणे हे तर अतिशय चूक आहे. खरं तर विज्ञातले बरेचसे शोध हे कल्पनेच्या भरारीतूनच लाभलेले दिसतात. मेडीकल सायन्स सारखी शाखा तर अजूनही नव्नवीन शोध घेतेच आहे. आता जर ते परीपूर्ण नसेल तर त्याचा अर्थ ते पूर्णपणे टाकाऊ आहे असा अर्थ घ्यायचा का? वर मन१ ने म्हटल्याप्रमाणे दोन्ही बाजूकडच्यांच्या टोकाच्या मतांचा फक्त त्रासच होतो. सरसकट जनरलायझेशन करून काहीच हशील नाही.

In reply to by स्वानन्द

नितिन थत्ते 11/08/2011 - 08:35
>>इथेच मिपावर नुकतेच चिंटू यांना त्यांच्या गुडघेदुखीचे निदान करून घ्यायला बरेच डॉक्टर बदलावे लागले मग तुम्ही कुणाला दोषी धरणार? अंमल गल्लत होते आहे*. गुडघेदुखीचे निदान झाले नाही याला कोण दोषी? याचे उत्तर "तो डॉक्टर" असे देऊन 'विज्ञानक्षेत्र' मोकळे होत नाही. वैद्यकीय विज्ञानातही कमतरता असू शकते हे गृहीतच असते. तसेच हवामान खात्याचे अंदाज चुकतात याला "तो हवामानशास्त्रज्ञ" दोषी असे उत्तर नसते. वैद्यकीय विज्ञानात संशोधन चालू असते त्यामध्ये अगोदर न समजलेले रोगही समजतात. तसेच हवामानाचे अंदाज चुकतात म्हणून त्या प्रेडिक्शनची मॉडेल्स बदलून घेतली जातात. हे काम कोठे चालू असते (शास्त्र तपासून सुधारण्याचे) हे सर्वांना माहिती असते. ज्योतिषाबाबत मात्र तसे होत नाही. नेहमीच "ज्योतिषी चुकला, शास्त्र बरोबरच" असा स्टॅण्ड घेतला जातो. किंवा तसा स्टॅण्ड घेणे हेच (इतर) ज्योतिषांच्या हितासाठी आवश्यक असते. नवे संशोधन सोडा... आधीच माहिती असलेल्या, मानल्या जाणार्‍या ठोकताळ्यांची चाचणी करून त्याचे संख्याशास्त्रीय निष्कर्ष कुठे प्रकाशित होतात असे ऐकलेले नाही. म्हणजे कोणत्याही ज्योतिषाने असे उत्तर दिल्याचे ऐकलेले नाही. तेव्हा वैद्यकीय/आधुनिक विज्ञान आणि ज्योतिष'शास्त्र' यांची तुलना फिट होत नाही. *प्रताधिकारः छोटा डॉन

ना रहेगा बास न रहेगी बासरी.... या न्यायाने म्हटले आहे मी असो. चिंटू यांच्या धाग्यावर मी अ‍ॅलोपाथी आणि इतर उपचार पद्धती यातला फारक स्पष्ट केला आहे. आपण समाजातल्या वाईट माणसांबद्दल बोलत नसून समाजातील अनीष्ट प्रथांबद्दल बोलत आहोत. हा फरक पहिल्यांदा लक्षात घ्यायला हवा. वाईट माणसे सगळीकडेच आहेत. पण तुम्ही आज डॉ. च्या विरूद्ध खटला भरू शकता. ज्योतिषांविरूद्ध भरू शकता का ? आणि रामदेवबाबांवइरूद्ध ? सगळ्याची उत्तरे मिळाली नाहीत किंवा मिळत नाही हे मान्य करायचा प्रश्न कोठे येतो हे समजत नाही. पण उत्तर नाही म्हणून काहीही ऐकून घ्यायची तयारी या बाजूची नसावी.

जॉन 11/08/2011 - 06:52
त्यांनी नंतरच्या काळात ख्रिश्चनधर्म पण नाकारला
काहीही खोटे लिहू नका.

In reply to by जॉन

जॉन, आपण जॉन हे नाव घेतले आहे म्हणून असला माझ्यावर खोटेपणाचा आरोप करायचा अधिकार आपल्याला कोणी दिला ? हे वाचा - Kovoor was born to a Christian family brought up by Christian parents. Unlike many of us who cling to religious indoctrinations of our parents, Kovoor rejected them and started to think for himself. As soon as he came of an age to think and act independently he discarded Christianity and became a rationalist because he could not accept the bible as the word of an omniscient god. It was very difficult for him to get a bride who would agree with his beliefs and agree not to inoculate the children with religious beliefs of the forefathers. हे लिहिताना ते रॅशनालिस्ट होते हे जरी आपण लक्षात घेतले असते तर बरे झाले असते. खोटेपणाचा आरोप करताना (माझ्याबाबतीत तरी) आपण अनेक वेळा विचार करावा ही विनंती. आणि मला खोटे लिहायचे काय कारण ? वरील श्री थॉमस चेरियन यांनीच लिहिले आहे. दुसरे म्हणजे नाकारला आणि सोडला याच्यातला फरक कदाचित आपल्याला उमगला नसेल.

In reply to by जयंत कुलकर्णी

Nile 11/08/2011 - 16:30
जाउद्या जयंतराव, डुप्लिकेट आयडी दिसतोय. ज्याअर्थी दिलेल्या प्रतिसादात काही विवेचन नाही त्याअर्थी जॉन नावाचं पांघरून घालून कोणी स्वतःच्या नावाची लाज असणार्‍याने प्रतिसाद दिलेला दिसतो. मनावर घेऊ नका.

ज्योतिष खरे की खोटे यावर मला इथे कुठलाच युक्तिवाद करायचा नाही. (वैयक्तिक मत विचाराल तर मी देव, नशीब, ज्योतिष यापैकी कशावरच विश्वास ठेवत नाही. पण त्याविषयी इथे वाद करण्याची अजिबात इच्छा नाही) माझा मुद्दा इतकाच आहे की इतर सर्व सभासदांचे वेगवेगळे व्यवसाय आहेत त्यांनी त्यांच्या व्यवसायाची उघड / छुपी जाहिरात या संकेतस्थळावर केलेली नसताना केवळ या ज्योतिष्यांनीच इथे अशा जाहिराती का केल्या आहेत? आपण काहीतरी अलौकिक / इतर चारचौघांपेक्षा वेगळे करतो आहोत असा बहुधा त्यांचा समज असावा. अर्थात तसे असेल तर त्यांनी त्यासंबंधातली आपली व्यावसायिक सिद्धता दाखवून देण्याकरिता आव्हान फुकटातच स्वीकारावे. त्याची कुठलीही फी घेणे योग्य नव्हे. अन्यथा येथे फुकटात जाहिरात करू नये. आता ते म्हणतील आम्ही इथे जाहिरात कुठे केली? पण आपल्या व्यवसायाचा उल्लेख करणे व त्याविषयी कुठलाही दावा करणारे लेख प्रकाशित करणे ही एक छुपी जाहिरातच आहे. हे मान्य नसल्यास तुम्ही ज्योतिषी आहात हे इतर सभासदांना कसे कळले? (अर्थातच तुम्ही तसा उल्लेख केलात म्हणूनच). मी या संकेतस्थळावर कित्येक धागे प्रकाशित केले, माझी इतरही बरीच माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परंतू अजुनही माझा व्यवसाय कोणता ते इथले बाकीचे सदस्य सांगु शकणार नाहीत. अर्थातच माझ्या व्यवसायाची चर्चा करण्यासाठी मी या संकेतस्थळावर आलेलो नाहीय. त्याचप्रमाणे इतरही बहुतेक सदस्यांनीही इथे स्वत:च्या व्यवसायाचा (काही अपवाद वगळता) उल्लेख केलेला नाहीय. माझ्या समजुतीप्रमाणे संकेतस्थळ चालवणार्‍या मंडळींनाही सभासदांनी व्यवसायाचा उल्लेख करावा असे अपेक्षित नाहीय. तरीही कुणाला स्वत:चा व्यवसाय / नोकरी काय आहे ह्याची माहिती इतरांना द्यायची असेल तर त्याकरिता एखादा स्वतंत्र धागा काढावा आणि त्यावर सर्वच सभासदांना (अर्थातच स्वेच्छेने, सक्तीने नव्हे) स्वत:च्या चरितार्थाच्या तपशीलाची माहिती देण्यास मुभा असावी. आता प्रश्न उरतो तो आव्हान स्वीकारणार्या व्यक्तिचा वेळ / मेहनत खर्ची पडण्याचा. तर यात आव्हान देणार्‍याचाही वेळ जात असतोच की. तेव्हा कोणी कुणाला मेहनताना / मानधन द्यायचे? माझ्या पुरते म्हणाल तर हे जे कोणी ज्योतिषी (नाडीतज्ज्ञ / हस्तसामुद्रिक / पत्रिका विशेषज्ञ) असतील त्यांना मी माझी पत्रिका / हात / अंगठ्याचा ठसा दाखवायला तयार आहे. त्याकरिता पुण्यात कुठेही येउन एक दिवस खर्च करायची माझी तयारी आहे. याकरिता मी कुठलीही फी / मानधन घेणार नाही. त्याचप्रमाणे या ज्योतिषांनाही मी कुठलाही मोबदला देणार नाही. या संपूर्ण भविष्य कथनाचे व्हीडिओचित्रीकरण करण्यास माझी हरकत नाही, तसेच मी असे व्हिडीओचित्रीकरण करण्याला या मान्यवरांनीही हरकत घेऊ नये. सदर चित्रीकरणातच आव्हान स्वीकारणारे जिंकले की हरले याचा सोक्षमोक्ष होऊ शकेल.

In reply to by आत्मशून्य

पुण्याबाहेर मला शक्य नाहीय. पुण्यातलंच स्थळ सुचवा, किंवा माझ्या घरी देखील येऊ शकता. पत्ता वैयक्तिक माहितीत या संकेतस्थळावर दिला आहेच.

In reply to by शशिकांत ओक

आत्मशून्य 16/09/2011 - 23:11
नाही, पट्टी संपूर्ण मॅछोत नाहीये... पूढील आठवड्यात अजून मागवणार आहे साधारण एक आठवडा लागेल. मग पून्हा चौकशी करा. तो पर्यंत एखादी पूजा वगैरे घालायला सांगीतली तर चालेल काय ? गूगळे साहेब तूमचा जन्म 1968 आणी राशी कॅंसर आहे काय ?

In reply to by आत्मशून्य

गूगळे साहेब तूमचा जन्म 1968 आणी राशी कॅंसर आहे काय ? >> माझ्या जन्मपत्रिकेत मेष आहे. पण जन्मतारखेवरून काही जण म्हणतात की कर्क असायला हवी. जन्मतारीख - २९.०६.१९७८ यावरून रास काय असेल ते तुम्हीच ठरवा.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

मन१ 17/09/2011 - 06:32
अक्शांश्-रेखांश किंवा जन्मठिकाण लागेल ना त्याना. का हो आत्मशून्य, चांद्र पद्धतीने बघता की सौर? मी सिंह रास मेष लग्नवाला वाटतो का हो?

In reply to by चेतन सुभाष गुगळे

आत्मशून्य 17/09/2011 - 09:18
नवीन पट्या येइपर्यंत वाट पहायला हवी. म्याच झाली की रीडींग करण्यात येत्याल. @मन, नाडी चांद्र वा सौर पध्दतीने न्हवे तर लंबक पध्दतीने बघितल्या जाते.

मन१ 04/09/2011 - 14:25
माझ्या वरच्या प्रतिसादात विज्ञानाला अजुन अनुत्तरित अशा घटनांची लिंक दिली आहे. तसेच आता मिसळपावावरच http://www.misalpav.com/node/19073 हा धागा सुरु झालाय.लोकांनी स्वतःचे अनुभव दिलेत्.सत्य मानायचे म्हटलं तर कठीण आहे. नीट तपासुन न पाहता, किंवा विज्ञाचाच्या चुअकटित स्पष्टीकरण न मिळाल्याने "तसे काही नसते" हेच एक वाक्य विज्ञानवादी पुन्हा ऐकवणार असतील तर प्रश्नच मिटला.

In reply to by मन१

शशिकांत ओक 05/10/2011 - 12:04
मन१
श्री कोवुर ह्यांचेही "तसे काही नसते" असे म्हणणे आहे. आमच्या डोळ्यासमोर मात्र जे दिसते त्यावर आम्ही "तसे काहीतरी आहे " असे म्हणतो. उत्तरे शोधावीत, शोध घ्यावा हे खरेच. पण "तसे काहिच नसते" हे पुन्हा पुन्हा ऐकण्याचा जाम त्रास होतो. किंवा, जर काही गोलमाल असेल तर त्याचाही भांडाफोड आपण(विज्ञानवादी) करताच, तो तसा केलेला नाही म्हणजेच तो गोलमाल नसावा असे वाटते.
आपले वरील कथन नुकतेच वाचले. ते मला आलेल्या अनुभवाच्या जवळ जाणारे आहे. हे नमूद करावेसे वाटते. दुसरे - आपली आत्मशून्यांना विचारणा की - (नाडी भविष्य पहाताना ) जन्मवेळ आणि स्थळ सांगावे लागते का? त्याचे उत्तर - नाही असे आहे. खरे तर जन्मदिनांक सांगायची गरज नाही पण काही केंद्रात ती विचारली जाते. कारण काय असे खोदून विचारले तर म्हटले जाते की त्यांच्याकडील ताडपट्ट्या साधारण किती सालापुढील आहेत याचा अंदाज त्यांना असतो म्हणून ते विचारतात.

आशु जोग 05/10/2011 - 00:29
कुंडली पेक्षा हातावरच्या रेषा अधिक बोलक्या असतात. ज्यांना जन्मतारीख माहीत नसते, त्यांचा हात मात्र पाहता येतो. यातून लोकांची मनेही स्पष्टपणे वाचता येतात

धाग्यांच्या मांदियाळीत इतका चांगला धागा माझ्या नजरेतून कसा काय सुटला? सविस्तर नंतर प्रतिक्रिया देतो. खर तर माझ्या फलज्योतिष चिकित्सेच्या लिखाणात प्रतिक्रिया वेळोवेळी अनेकदा आलेली आहे

In reply to by शाम भागवत

राही 24/05/2016 - 13:56
आपले 'भागवत' हे आडनाव आणि ज्योतिष विषयातली आपली रुची या मुळे मला दोन पिढ्यांमागचे सुप्रसिद्ध ज्योतिषी कै. अ.ल. भागवत यांची आठवण झाली. त्यांनी फलज्योतिष आणि हस्तसामुद्रिक यांवर अनेक पुस्तके लिहिली आहेत.

In reply to by राही

शाम भागवत 24/05/2016 - 14:19
थोडी अधिक माहिती अ.ल.भागवत हे त्राटक विद्येतले जाण्कार होते. ते त्यांचे वेगळेपण होते.

कोवूरांचे प्रसिद्ध वाक्य आहे की "चमत्कार करणारे बदमाश असतात व त्यावर विश्वास ठेवणारे मूर्ख असतात." हे भाषणात टाळ्या मिळवायला ठिक आहे पुर्वी अंनिसत वापरायचे पण. यातून असे होते की ज्यांच्या साठी तुम्हा काम करता त्यांना मूर्ख म्हणून कसे चालेल? अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे तर अंधश्रद्धांची कीव करता कामा नये. त्या ऐवजी त्यांना समजून घेतले पाहिजे. आपला लढा अंधश्रद्धाविरोधी आहे अंधश्रद्ध व्यक्तिविरोधी नाही. अशी शिकवण असते.ज्या समाजात आपल्याला वावरायचे आहे त्यांचे प्रबोधन करताना त्यांना तुम्ही आपले वाटला पाहिजेत.तर ते तुमचे ऐकतील अशी भुमिका त्यामागे असते. दाभोलकर हे कार्यकर्त्यांसमोर सातत्याने मांडायचे. प्रत्यक्षात कार्यकर्ते तसे वागतातच असे नाही हा भाग आहेच. बरेच तर्ककर्कश विवेकवादी ज्यांचा पिंड साधारण अ‍ॅकॅडमिस्ट स्वरुपाचा असतो ते लोक समाजात मिसळून काम करणार्‍या अ‍ॅक्टिव्हिस्ट लोकांपासून स्वतःला वेगळे वा उच्च समजतात. त्यांना समाजातले इतर लोक वा हे अ‍ॅक्टीव्हिस्ट हस्तिदंती मनोर्‍यातील विद्वान असे संबोधतात.हे विद्वान समाजापासून फटकून राहतात. आपल्या पेक्षा वेगळा विचार करणारे लोक हे सगळे अंधश्रद्ध अर्थात कीव करण्याच्या लायकीचे अशी त्यांची समजूत असते. कोणाही माणसाला आपली कीव केलेली सहसा आवडत नाही. त्यामधे त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो. मग ते लोक ही असाल तुम्ही शहाणे. तुमची विद्वत्ता तुमच्यापाशी अशी भुमिका घेताना दिसतात. हे विद्वान लोक आयुष्याच्या उत्तरार्धात एकटे पडत जातात अथवा स्वतःला बदलतात असे दिसून येते. दाभोलकरांच्या या भुमिकेमुळे चळवळीला सहानुभुतीदार वर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला.अंनिसच्या या भुमिकेला काही बुद्धीदांडगे नास्तिक तुम्ही लेचीपेची भुमिका घेता असे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे म्हणायचे. लागूंना काही चळवळ चालवायची नव्हती त्यामुळे ते परमेश्वराला रिटायर करा सारखी भुमिका घेउ शकत होते. दाभोलकरांना समाजाला बरोबर घेउन चळवळ चालवायची असल्याने काही समन्वयात्मक तडजोड घेणे हे कमी पणाचे वाटत नव्हते. किंबहुना अशी भुमिका घेतली नाही तर समाज आपल्या बरोबर येणार नाही हे त्यांना माहित होते.काही लोक असेही म्हणतात कि दाभोलकर-लागू वादसंवाद हे प्रकरण तु मारल्यासारखे कर मी लागल्यासारखे करतो असे काहीसे होते. समजा हे नौटंकी जरी मानले तरी त्यातून प्रबोधक व प्रबोधन घडत होते हे नाकारता येणार नाही.
मित्रहो, आपल्या येथील एका सदस्यांनी त्यांची सतत हेटाळणी होत आहे या समजामुळे ज्योतिष्यशास्त्रासाठी आव्हान स्विकारले आहे. त्यासाठी त्यांनी काही फीही आकारायची ठरवले आहे व ती परत मिळणार नाही असेही जाहीर केले आहे. त्याचे कारण त्यांनी त्यांना या सगळ्यासाठी कष्ट करावे लागणार आहेत त्यासाठी ते पैसे त्यांना मिळाले पाहिजेत असे जाहीर केले गेले आहे. एक गोष्ट त्यांनी लक्षात घेतलेली दिसत नाही ती ही की हे कार्य कोणाच्या घरचे नसून या शास्त्राचा खरेखोटेपणा सिद्ध करण्यासाठी आहे. त्यात त्यांच्या विरूद्ध दंड थोपटून उभे रहायचे कोणाला वैयक्तिक कारण असेल असे मला वाटत नाही.

सौंदर्याचा बाजार

डॉ.श्रीराम दिवटे ·

डॉ. साहेब पैशाला अवास्तव महत्व आल्यामूळे हे सगळे अभीप्रेत आहे. पश्च्यात्यांचा थोडाफार प्रभाव ही सुद्धा एक बाब आहे ... यांखेरिज आणखी काही कारणे असू शकतात. यांवर काही उपाय असल्यास सांगा. _________________________________________________ जो जे वांछील तो ते लाहो ...

मराठी_माणूस 09/08/2011 - 12:09
ह्या क्षेत्रात सुमार बुध्दिमत्तेचे, पैशाला हपापलेले लोक जास्त आहेत, त्यांच्या कडुन कसल्या अपेक्षा करणार . त्यात त्याना प्रोत्साहीत करायला प्रेक्षकही आहेत. (नुकत्याच एका धाग्यात एका चित्रपटात दाखवलेल्या किळसवाण्या दृश्यांचा उल्लेख आहे, तरीही , लोक म्हणातात एकदा पहायला हरकत नाही. आता बोला)

हिरॉईन्सचे स्वीमिंग पुलावरचे देहप्रदर्शन, खोलवरचे किसींग शॉटस्, अन् बेडवरचे नग्न सीन्स
कुठला हो कुठला शिणीमा ?

शाहिर 09/08/2011 - 12:33
अशा चित्र पटांची यादी जाहिर करा बघु ..म्हणजे आम्ही ते पाहुन त्यांचा निषेध करु अवांतर : चटकदार आहे हे मान्य करत आहत तर ?? अति अवांतर : बूम बघितला का हो तुम्ही ??

असे णट णट्या सौंर्दयाचा बाजार मांडत असले; तरी असे चित्रपट डोक्यावर घेणारे प्रेक्षक आपल्या अकलेचा बाजार मांडातात असे आम्चे स्पष्ट मत आहे. मुर्ख कुठचे!

असे णट णट्या सौंर्दयाचा बाजार मांडत असले; तरी असे चित्रपट डोक्यावर घेणारे प्रेक्षक आपल्या अकलेचा बाजार मांडातात असे आम्चे स्पष्ट मत आहे. मुर्ख कुठचे!

असे णट णट्या सौंर्दयाचा बाजार मांडत असले; तरी असे चित्रपट डोक्यावर घेणारे प्रेक्षक आपल्या 'अकलेचा' बाजार मांडातात असे आम्चे स्पष्ट मत आहे. मुर्ख कुठचे!

गवि 09/08/2011 - 13:34
कशाला सेन्सॉरबिन्सॉर? जबरदस्तीने तर करत नाहीयेत ना तसे सीन्स..? करेनात.. फार तर काही काळाने बघून बघून डिसेन्सिटायझेशन होईल.. तेही ठीकच. ज्यांना अभिनय बघायचाय त्यांच्यासाठी काही अभिनयाचा दुष्काळ झालाय आणि त्याऐवजी वस्त्रगहाळपणाचा सुकाळ झालाय असं वाटत नाही.

योगप्रभू 09/08/2011 - 14:23
बाळ श्याम, अरे असा हताश होऊ नकोस. सध्या जरी हे निर्माते, कलाकार आणि प्रेक्षक 'थर्ड क्लास पीपल' असले तरी काळाच्या ओघात सुधारतील. वाईटानंतर चांगले येतच असते. तू आशावादी राहा. उद्या 'संत राखी', 'वीरबाला मल्लिका' असे उदात्त चित्रपट नक्की निर्माण होतील. आपल्याकडे आता कुठे डायनासॉरच्या जीवनशैलीवरचे ज्युरासिक पार्कसारखे चित्रपट बनू लागले आहेत. आदिमानवांच्या जीवनावरचा चित्रपट कधी बनणार? आपण खूप मागे आहोत रे अजुन. तुझी मॉम

In reply to by योगप्रभू

योगप्रभू ह्यांच्याशी सहमत. सध्या आम्ही 'ब्राह्मण मुळचे स्पार्टन' ह्या डॉक्युमेंटरीची आतुरतेने वाट पहात आहोत.

In reply to by परिकथेतील राजकुमार

धमाल मुलगा 09/08/2011 - 15:22
शिवाय, 'स्पॅनिअर्ड्स आणि कोकणस्थ साम्यस्थळे ' ह्या 'हे सारे येते कोठून' च्या पुढील अभ्यासपुर्ण विवेचनाच्या प्रतिक्षेत आम्हीही आहोत.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पंगा 10/08/2011 - 00:59
कोकणस्थी चाळे
याबद्दल सविस्तर माहिती मिळू शकेल काय?

योगी९०० 09/08/2011 - 15:14
तुमचा लेख वाचून बरेच चित्रपट पहायचे राहून गेले असे वाटले..(खिलाप, जंगललव).. अजून काही उदाहरणे द्यावीत म्हणजे ते सर्व चित्रपट पाहून (जर चित्त ताळ्यावर असेल) तर मोठी प्रतिक्रिया देईन.. उदाहरणे देताना पुढील शब्दांचा मुक्त वापर असावा..म्हणजे लेख वाचूनच मुड बनेल.. मादक, उत्तान, मदमस्त, मुसमुसलेली जवानी, भरगच्च,अंतर्वस्त्रं, काचोळी (अजून सुचत नाहीत...तुम्हीच सुचवा.....)

In reply to by धमाल मुलगा

अरे बाबा... डाक्टरांचं नाव श्रीराम आहे...मस्तराम नव्हे! असं काय करतोयस?
आम्ही तर ऐकलय की डाक्टरांना मराठी आंतरजालचे मस्ताराम* म्हणतात म्हणुन ? *रमताराम वेगळे आणि मस्ताराम वेगळे.
-कडक बुन्देला
=)) खपलो =)) परवाच पुन्हा एकदा वाचुन संपवले. ठोक्या तुकाराम

In reply to by परिकथेतील राजकुमार

रमताराम 10/08/2011 - 00:45
*रमताराम वेगळे आणि मस्ताराम वेगळे. खुलाशाबद्दल धन्यवाद. पण ते रमताराम नि मस्तराम यांची भेट घडवून आणण्याचे काम तुम्ही शिरावर घेतले होते त्याचे काय झाले?

मिसळपाव 09/08/2011 - 16:32
.. "सर्वोत्तम प्रतिक्रिया संच पुरस्कार" देण्यात यावा अशी मी संपादक मंडळाला विनंती करतो !! :-)))))))))))))))))))))))))))) - "स्ट्रेस मॅनेजमेंट" ची नड भागलेला, मिसळपाव

प्रियाली 09/08/2011 - 20:49
मधुबालेसारख्या तथाकथित सोज्ज्वळ बाया आज सिनेमाबाहेर प्रत्यक्षात तरी आढळतात का? हा लेख म्हणजे कहींपे निगाहे कहींपे निशाना असे तर नाही ना?

दैत्य 09/08/2011 - 23:08
इम्रान हाशमीच्या गाठोड्यातील कोणतीही दशमी काढून पहा, म्हणजे त्याला सिरियल किसर का म्हणतात ते कळेल. अहो डॉक, मागणी तसा पुरवठा..... सिनिमे समाज 'प्रबोधना' साठी नाही 'धना'साठी काढले जात असावेत...आणि अश्या शॉट्समुळे प्रबोधन होत नाही हेही खरं कसं मानावं? तीही एक कला आहे ;)

इरसाल 10/08/2011 - 10:45
पहिल्या दोन प्रतिसाद नंतर एकही प्रतिसाद लेखाला धरून नाही.

डॉ. साहेब पैशाला अवास्तव महत्व आल्यामूळे हे सगळे अभीप्रेत आहे. पश्च्यात्यांचा थोडाफार प्रभाव ही सुद्धा एक बाब आहे ... यांखेरिज आणखी काही कारणे असू शकतात. यांवर काही उपाय असल्यास सांगा. _________________________________________________ जो जे वांछील तो ते लाहो ...

मराठी_माणूस 09/08/2011 - 12:09
ह्या क्षेत्रात सुमार बुध्दिमत्तेचे, पैशाला हपापलेले लोक जास्त आहेत, त्यांच्या कडुन कसल्या अपेक्षा करणार . त्यात त्याना प्रोत्साहीत करायला प्रेक्षकही आहेत. (नुकत्याच एका धाग्यात एका चित्रपटात दाखवलेल्या किळसवाण्या दृश्यांचा उल्लेख आहे, तरीही , लोक म्हणातात एकदा पहायला हरकत नाही. आता बोला)

हिरॉईन्सचे स्वीमिंग पुलावरचे देहप्रदर्शन, खोलवरचे किसींग शॉटस्, अन् बेडवरचे नग्न सीन्स
कुठला हो कुठला शिणीमा ?

शाहिर 09/08/2011 - 12:33
अशा चित्र पटांची यादी जाहिर करा बघु ..म्हणजे आम्ही ते पाहुन त्यांचा निषेध करु अवांतर : चटकदार आहे हे मान्य करत आहत तर ?? अति अवांतर : बूम बघितला का हो तुम्ही ??

असे णट णट्या सौंर्दयाचा बाजार मांडत असले; तरी असे चित्रपट डोक्यावर घेणारे प्रेक्षक आपल्या अकलेचा बाजार मांडातात असे आम्चे स्पष्ट मत आहे. मुर्ख कुठचे!

असे णट णट्या सौंर्दयाचा बाजार मांडत असले; तरी असे चित्रपट डोक्यावर घेणारे प्रेक्षक आपल्या अकलेचा बाजार मांडातात असे आम्चे स्पष्ट मत आहे. मुर्ख कुठचे!

असे णट णट्या सौंर्दयाचा बाजार मांडत असले; तरी असे चित्रपट डोक्यावर घेणारे प्रेक्षक आपल्या 'अकलेचा' बाजार मांडातात असे आम्चे स्पष्ट मत आहे. मुर्ख कुठचे!

गवि 09/08/2011 - 13:34
कशाला सेन्सॉरबिन्सॉर? जबरदस्तीने तर करत नाहीयेत ना तसे सीन्स..? करेनात.. फार तर काही काळाने बघून बघून डिसेन्सिटायझेशन होईल.. तेही ठीकच. ज्यांना अभिनय बघायचाय त्यांच्यासाठी काही अभिनयाचा दुष्काळ झालाय आणि त्याऐवजी वस्त्रगहाळपणाचा सुकाळ झालाय असं वाटत नाही.

योगप्रभू 09/08/2011 - 14:23
बाळ श्याम, अरे असा हताश होऊ नकोस. सध्या जरी हे निर्माते, कलाकार आणि प्रेक्षक 'थर्ड क्लास पीपल' असले तरी काळाच्या ओघात सुधारतील. वाईटानंतर चांगले येतच असते. तू आशावादी राहा. उद्या 'संत राखी', 'वीरबाला मल्लिका' असे उदात्त चित्रपट नक्की निर्माण होतील. आपल्याकडे आता कुठे डायनासॉरच्या जीवनशैलीवरचे ज्युरासिक पार्कसारखे चित्रपट बनू लागले आहेत. आदिमानवांच्या जीवनावरचा चित्रपट कधी बनणार? आपण खूप मागे आहोत रे अजुन. तुझी मॉम

In reply to by योगप्रभू

योगप्रभू ह्यांच्याशी सहमत. सध्या आम्ही 'ब्राह्मण मुळचे स्पार्टन' ह्या डॉक्युमेंटरीची आतुरतेने वाट पहात आहोत.

In reply to by परिकथेतील राजकुमार

धमाल मुलगा 09/08/2011 - 15:22
शिवाय, 'स्पॅनिअर्ड्स आणि कोकणस्थ साम्यस्थळे ' ह्या 'हे सारे येते कोठून' च्या पुढील अभ्यासपुर्ण विवेचनाच्या प्रतिक्षेत आम्हीही आहोत.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पंगा 10/08/2011 - 00:59
कोकणस्थी चाळे
याबद्दल सविस्तर माहिती मिळू शकेल काय?

योगी९०० 09/08/2011 - 15:14
तुमचा लेख वाचून बरेच चित्रपट पहायचे राहून गेले असे वाटले..(खिलाप, जंगललव).. अजून काही उदाहरणे द्यावीत म्हणजे ते सर्व चित्रपट पाहून (जर चित्त ताळ्यावर असेल) तर मोठी प्रतिक्रिया देईन.. उदाहरणे देताना पुढील शब्दांचा मुक्त वापर असावा..म्हणजे लेख वाचूनच मुड बनेल.. मादक, उत्तान, मदमस्त, मुसमुसलेली जवानी, भरगच्च,अंतर्वस्त्रं, काचोळी (अजून सुचत नाहीत...तुम्हीच सुचवा.....)

In reply to by धमाल मुलगा

अरे बाबा... डाक्टरांचं नाव श्रीराम आहे...मस्तराम नव्हे! असं काय करतोयस?
आम्ही तर ऐकलय की डाक्टरांना मराठी आंतरजालचे मस्ताराम* म्हणतात म्हणुन ? *रमताराम वेगळे आणि मस्ताराम वेगळे.
-कडक बुन्देला
=)) खपलो =)) परवाच पुन्हा एकदा वाचुन संपवले. ठोक्या तुकाराम

In reply to by परिकथेतील राजकुमार

रमताराम 10/08/2011 - 00:45
*रमताराम वेगळे आणि मस्ताराम वेगळे. खुलाशाबद्दल धन्यवाद. पण ते रमताराम नि मस्तराम यांची भेट घडवून आणण्याचे काम तुम्ही शिरावर घेतले होते त्याचे काय झाले?

मिसळपाव 09/08/2011 - 16:32
.. "सर्वोत्तम प्रतिक्रिया संच पुरस्कार" देण्यात यावा अशी मी संपादक मंडळाला विनंती करतो !! :-)))))))))))))))))))))))))))) - "स्ट्रेस मॅनेजमेंट" ची नड भागलेला, मिसळपाव

प्रियाली 09/08/2011 - 20:49
मधुबालेसारख्या तथाकथित सोज्ज्वळ बाया आज सिनेमाबाहेर प्रत्यक्षात तरी आढळतात का? हा लेख म्हणजे कहींपे निगाहे कहींपे निशाना असे तर नाही ना?

दैत्य 09/08/2011 - 23:08
इम्रान हाशमीच्या गाठोड्यातील कोणतीही दशमी काढून पहा, म्हणजे त्याला सिरियल किसर का म्हणतात ते कळेल. अहो डॉक, मागणी तसा पुरवठा..... सिनिमे समाज 'प्रबोधना' साठी नाही 'धना'साठी काढले जात असावेत...आणि अश्या शॉट्समुळे प्रबोधन होत नाही हेही खरं कसं मानावं? तीही एक कला आहे ;)

इरसाल 10/08/2011 - 10:45
पहिल्या दोन प्रतिसाद नंतर एकही प्रतिसाद लेखाला धरून नाही.
नटांच्या सिक्स पॅकअॅब्जचे प्रदर्शन असू द्या किंवा नट्यांच्या पुष्ट उरोजांचे अर्धावृत्त दर्शन आजच्या चित्रपटातील हा मसाला भलताच चटकदार बनविला जातोय. याची चटक डोळ्यांना अशी लागते की कुठून कुठून लौल्यस्राव सुरु होतील याचा नेम नाही. सेन्सार मंडळच नेमके आतपर्यंत कोरडे ठणठणीत पडलेय की काय याची शंका येते. अशा उत्तान दृश्याला ते कात्री लावण्याच्या भानगडीत पडत नाहीत की त्यांच्या अनेक भानगडींतून त्यांना वेळ मिळत नाही याचा शोध घ्यावा लागेल. आजच्या चित्रपटसृष्टीला अश्लीलतेचे एवढे मोठे खग्रास ग्रहण लागलेय की ते सुटता सुटण्याची शक्यता मावळलीय.

गुगल वर मराठी यावी म्हणून मागणी

निनाद ·

निनाद 20/07/2011 - 07:36
याच वेळी गुगलवर भाषांतराचे कार्य सुरू आहे हे दिसून येते. Marathi Linguistic Team नावाचा एक गट काम करतांना दिसून येतो आहे. या याचिकेद्वारे त्यांना अजून बळ मिळेल असे दिसते. गटाचे काम पाहण्यासाठी किंवा त्यात सामील होण्यासाठी हे पाहा - http://groups.google.com/group/marathi-linguistic-team/about

निनाद 20/07/2011 - 07:45
गुगलच्या मुंबई कार्यालयात फोन करून कुणी चौकशी करू शकेल का की गुगल मराठीवर काम करणारी टीम कोणती आहे ते. त्यांचा संपर्क मिळाला तर अनेक गोष्टींचा खुलासा होईल असे वाटते. गुगल कार्यालयाचा मुंबईतील पत्ता २६४-२६५ वासवानी चेंबर्स पहिला मजला डॉ. अ‍ॅनि बेझंट रोड असा आहे. फोन 6611-7200 पुणे-मुंबईकर फोन आणि नेटवर्कींग करून माहिती काढणार का?

मदनबाण 20/07/2011 - 09:11
ह्म्म... या साठी कोणाला तरी मेला मेली केली का प्रतिक्रिया दिल्याची आठवते... इंग्रजी शब्दांच्या वापरा शिवाय माय मराठीचे पान हलत नाही असं हल्लीच कुठ तरी ऐकल्याचे स्मरते... ;) वेळ मिळताच वरच्या दुव्यावर जाउन माझे मत नक्की नोंदवीन.दुव्या बद्धल धन्स. :)

निनाद 20/07/2011 - 09:47
मी गुगलच्या पानावर पाहिले. भारताच्या टीममध्ये तेथे सर्व लोक फक्त अमराठीच आहेत. त्यातही दिल्ली आणि गुरगावचा जास्त भरणा आढळला. याचाही परिणाम असेल का मराठीला डावलण्यात? पण मग गुजराती कशी काय येते काही समजत नाही.

In reply to by निनाद

मराठी_माणूस 20/07/2011 - 09:59
याचाही परिणाम असेल का मराठीला डावलण्यात? दाट शक्यता आहे पण मग गुजराती कशी काय येते काही समजत नाही. पैसा

In reply to by मराठी_माणूस

धनंजय 23/07/2011 - 04:38
बेंगळूरात कन्नड बोलत नाहीत कारण कन्नड लोकांत एकजूट नाही आणि पैसा नाही (असे कन्नडिग लोक म्हणतात). कन्नड भाषा गूगल भाषांतर प्रणालीत कशी आली असेल, हे कोडे राहातेच.

In reply to by निनाद

छोटा डॉन 25/07/2011 - 17:52
बंगरुळात 'कन्नड' बोलली जात नाही असे मला गेल्या ३ वर्षात अजिबात दिसले नाही असे सांगतो. उलट बंगरुळात 'कन्नड' ही आग्रहाने बोलली आणि बोलवली जाते असा अनुभव आहे असे नमुद करतो. बंगरुळात बस, सरकारी संस्था, स्थानिक संस्था आणि कमेट्या, सार्वजनिक उपक्रम अशा सर्व ठिकाणी आग्रहाने कन्नड बोलली जाते. रिक्षावाले, हॉटेलवाले, दुकानवाले, टपरीवाले आणि तत्सम किरकोळ धंदा करणारे (ह्यात प्रामुख्याने नॉन-कन्नडिगा म्हणजे तमिळ, तेलगु, मल्याळी आणि युपी/बिहारी आहेत) ही आग्रहाने कन्नड बोलतात. बंगरुळसारख्या कॉस्मोपॉलिटिन शहरात अजुनही आग्रहाची 'कन्नड फलक' सक्ती आहे, भले ती कायद्याने असो वा मारुनमुटकुन असो. तरीही बेंगरुळी कन्नडिगांना अजुनही व्यवहारात 'कन्नड्'चे प्रमाण 'पुरेसे' नाही ही खंत किंवा चीड असतेच. मी ह्याच गोष्टी जर पुण्या / मुंबईशी तुलना करुन पाहिल्या तर इथे चक्क 'हिंदीचा बोलाबाला' जास्त दिसतो आहे. पुण्या/मुंबईत आता बहुतांशी व्यवहाराची भाषा ही 'हिंदी' झालेली आहे असे 'मला' निदर्शनास येते आहे. असो, ही उगाच एक प्रॅक्टिकल माहिती. बाकी मुळ चर्चा प्रस्तावाशी फारसा सहमत नाही त्यामुळे त्यावर मतप्रदर्शन नाही. गुगलने मराठी द्यावे की नको ह्याबद्दल माझा कसलाच आग्रह नाही, मात्र दिले तर मला आनंद होईल असे सांगतो, मात्र ते तसे देताना ते 'हास्यास्पद' नसावे ही माझी अपेक्षा आहे. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

निनाद 26/07/2011 - 06:40
सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मात्र हे कन्नड वातावरण कसे टिकवले जाते आहे या विषयी उत्सुकता आहे.
मात्र ते तसे देताना ते 'हास्यास्पद' नसावे ही माझी अपेक्षा आहे.
२००८ मध्ये हिंदी भाषांतर आले तेव्हा ते अगदीच हास्यास्पद असे. परंतु ते बदलण्याची सोयही त्यातच असते. काही वर्षात हिंदीचे भाषांतर स्वरूप बर्‍यापैकी बदलले आहे. त्यामुळे माझी मोठी अपेक्षा नाही.

सुनील 20/07/2011 - 11:13
गूगल ही १००% व्यापारी कंपनी आहे. मराठीला वेगळे काढण्यामागे त्यांचा काही विशेष हेतू असेल असे अजिबात वाटत नाही. काही तांत्रीक अडचणींमुळे मराठीत सेवा देण्यास विलंब लागत असेल, हीच शक्यता जास्त. असो, सही केली आहेच.

In reply to by सुनील

निनाद 20/07/2011 - 11:17
अगदी हेच माझ्याही मनात होते. पण अजून शोध घेतल्यावर गुगलची टीम दिसली म्हणून कुतुहल वाढले. त्यांचा बायस असेलच असे नाही. पण त्यात एकही मराठी नाव नाही आणि प्रमुख भारतीय भाषा असली तअसलीमराठी नाही हा 'योगायोग' खटकला इतकेच.

In reply to by निनाद

पाषाणभेद 20/07/2011 - 11:30
अच्छा! असे असेल तर फारच विचार करायला लावणारी अवस्था आहे. गुगळ्याला कोपच्यात घ्यावे लागेल आता. अध्यक्ष आंतरजालीय म.न.से. (मराठी नवनिर्माण सेना)

यकु 20/07/2011 - 13:15
पण तरीही हे अवांतर लिहिल्या वाचून राहवत नाही : गुगल वर मराठी यावी म्हणून याचिका खड्ड्यात गेलं ते गुगल.. व्यापारी कंपनीकडे याचिका कसल्या करताय? मराठी माणसे म्हणून कुठेही याचना, विनंत्याच करीत सुटायचे काय ? आहेत त्या भाषांतर सुविधांचा बोर्या वाजवलाय तेच आधी नीट करा म्हणावं.. देवनागरीत उपलब्ध असलेला कंटेट तसाही देवनागरीत सर्च मारला तर राउंड अप होतोच कि.. (व्यावसायिक अनुवादक ) यशवंत

In reply to by यकु

निनाद 21/07/2011 - 05:41
पिटिशनला मराठी पर्याय हा मागणी नसून याचिका असाच आहे असे वाटते. असो. तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे त्यामुळे शब्द बदलला आहे! :) आता ठीक ना?

In reply to by निनाद

चिरोटा 21/07/2011 - 11:08
खड्ड्यात गेलं ते गुगल.. व्यापारी कंपनीकडे याचिका कसल्या करताय?
सहमत. यशस्वी कंपन्या आणि त्यातील कर्मचारी खूप ग्रेट असतात असा आपल्याकडे समज आहे. त्यात गूगल्/फेसबूक सारख्या 'जग बदलायला' निघालेल्या कंपन्या असतील तर बघायलाच नको.

In reply to by चिरोटा

सोत्रि 21/07/2011 - 15:48
कशाशी सहमत आणि नेमके काय म्हणायचे आहे ते कळले नाही?
यशस्वी कंपन्या आणि त्यातील कर्मचारी खूप ग्रेट असतात असा आपल्याकडे समज आहे.
ते तसे नसते असे आपल्याला म्हणायचे आहे का? कर्मचारी खूप ग्रेट असणे ह्याचा कंपनीच्या यशाशी काहीही संबंध नसतो असे म्हणायचे आहे का ? - (यशस्वी कंपनीचा खूप ग्रेट कर्मचारी ) सोकजी

In reply to by सोत्रि

ते तसे नसते असे आपल्याला म्हणायचे आहे का? कर्मचारी खूप ग्रेट असणे ह्याचा कंपनीच्या यशाशी काहीही संबंध नसतो असे म्हणायचे आहे का ?
ह्याच न्यायाने असे विचारावेसे वाटते की मिपावर दोन्-चार प्रगल्भ सभासद आहेत म्हणून मिपाला प्रगल्भ म्हणावे का? किंवा मिपाला प्रगल्भ म्हणल्याने सर्व मिपाकर प्रगल्भ समजले जातील काय ? उपकथेतला पराक्रमकुमार

In reply to by परिकथेतील राजकुमार

सोत्रि 21/07/2011 - 16:34
'मिपा' जर सशुल्क केले तर ह्या प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळेल, म्हणजे खरेच किती प्रगल्भ मिपाकर मिपावर आहेत हे कळेल :) कारण जो पर्यंत यशाचा ( किंवा कशाचाही) 'अर्थाशी' अर्थाअर्थी संबंध येत नाही तोपर्यंत असले पोकळ प्रश्न मनाचे खेळ घडवून आणतात. - (स्वयंघोषित प्रगल्भ) सोकाजी

In reply to by सोत्रि

'मिपा' जर सशुल्क केले तर ह्या प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळेल,
आज काही न करता येवढे माज दाखवणारे उद्या पैसे भरल्यावर किती माज दाखवतील ? कंपुग्रस्त

धमाल मुलगा 20/07/2011 - 17:55
सकाळपासून प्रयत्न करत होतो तर काय त्या सायटीला झालं होतं कोण जाणे..बघावं तेव्हा 'Internal server error' फेकत होतं. शेवटी आत्ता काम झालं बुवा. आत्तापावतो फक्त १३५७ जणांनीच अशा मागणीला पाठिंबा दर्शवलाय? च्छ्या:! मराठी माणूस कधी सुधारायचा कोण जाणे.

नरेशकुमार 21/07/2011 - 08:15
सगळे आयडी कामाला लावलेले आहे. (मोठ्या मुश्किलिने एक्स्सेल शोधली सकाळी. होते नव्हते तेवढे ईमेल वापरुन ट्राय मारत आहे.) घरी मिसेसला ईमेल केला आनि तिच्या मैत्रीनींना पन सांगायला सांगितले आहे. घरातले सगळे साईन कर्तील.

ऋषिकेश 21/07/2011 - 10:08
हाफिसातून ते संकतस्थळ ब्यान दिसते आहे :( घरी जाताच सहि करतो. बाकी गुगलने मराठीला वगळले हे कितपत योग्य आहे माहित नाहि कदाचित फक्त ट्रान्स्लेट मधून वगळले असेल. घरी गुगल्ची बहुतांश पाने (अगदी गुगल म्याप देखील) मराठीत आहेत

पाषाणभेद 21/07/2011 - 16:01
मी मराठी प्रेमीच आहे. उगाचच वाद नको. पण एक सांगा. या पिटीशनऑनलाईन.कॉम ही साईट ज्यांच्याविरूद्ध पिटीशन दाखल करतो ते पाहतात का? मला तर ती एक कमर्शीअल साईट वाटते आहे.

नितिन थत्ते 22/07/2011 - 07:41
आजच्या लोकसत्तात आलेले वाचकाचे पत्र----- आपण मराठी भाषकांचा न्यूनगंड इतका खोल आहे की, तो कधी आणि कुठे अभिव्यक्त होईल हे सांगता येत नाही. आपण नेहमी अन्यायग्रस्त आहोत, असे वाटणे हे या न्यूनगंडाचेच एक लक्षण. गुगलला मराठीचे वावडे का?’ या लेखात हीच मनोभूमिका व्यक्त झालेली दिसते. गुगल ही एक नफा कमावणारी व्यावसायिक कंपनी आहे, त्यामुळे ती कंपनी आपल्या सेवा कोणत्याही भाषेसाठी उपलब्ध करून देऊन अथवा न देऊन न्याय अथवा अन्याय करणे तत्त्वत:च अशक्य आहे. गुगलने जर आपल्या सेवा मराठी भाषकांसाठी उपलब्ध केलेल्या नसतील तर त्यांना तसे करण्यास फारसा नफा जाणवलेला नसेल किंवा असलेला नफा दिसला नसेल. ही त्यांची व्यावसायिक चूक असू शकते. ती दुरुस्त करण्यास आपण गुगलला मदत करू शकतो. त्यामुळे मराठीच्या विकासाला हातभार लागेल, पण त्यासाठी आपल्यावर अन्याय झालेला आहे ही भावना बाळगण्याची अजिबात गरज नाही आणि ‘मराठी बाणा’ वगैरे दाखविण्याचीही गरज नाही. अस्मिता’ आणि अन्यायग्रस्तता’ या दोन बाजू असलेले नाणे आपण आपल्या चलनातून बाद करू, तेव्हाच आपले मराठीवरील प्रेम निर्भेळ होईल.

In reply to by नितिन थत्ते

निनाद 22/07/2011 - 07:52
न्युनगंड आहे की नाही याच्याशी काही घेणं देणं नाही - भाषांतराची सर्व्हिस (फुकट) हवी आहे. ती गुगल ने देवो किंवा अजून कुणी... ;)

In reply to by निनाद

नितिन थत्ते 22/07/2011 - 08:02
मान्य आहे. म्हणूनच पिटिशनवर सही केलीच आहे. (एकच)
मी गुगलच्या पानावर पाहिले. भारताच्या टीममध्ये तेथे सर्व लोक फक्त अमराठीच आहेत. त्यातही दिल्ली आणि गुरगावचा जास्त भरणा आढळला. याचाही परिणाम असेल का मराठीला डावलण्यात? पण मग गुजराती कशी काय येते काही समजत नाही.
वगैरे गोष्टी "अन्याय" होत असल्याची भावना आणि म्हणून न्यूनगंड दाखवतात. ¦

In reply to by निनाद

पंगा 24/07/2011 - 23:28
भाषांतराची सर्व्हिस (फुकट) हवी आहे.
'Mary had a little lamb'चे हिंदी भाषांतर जेथे 'मेरी एक भेड़ का बच्चा था' असे होते, तेथे मराठीत भाषांतराची सुविधा नसणे ही नेमकी अडचण आहे की वरदान, याबद्दल साशंक आहे.

In reply to by नितिन थत्ते

मराठी_माणूस 22/07/2011 - 10:21
गुगलने जर आपल्या सेवा मराठी भाषकांसाठी उपलब्ध केलेल्या नसतील तर त्यांना तसे करण्यास फारसा नफा जाणवलेला नसेल किंवा असलेला नफा दिसला नसेल हे गृहीतक कशावर आधारीत आहे ? आणि अन्य भारतीय भाषा मधे उपलब्ध केलेल्या सेवा ह्या ज्यास्त फयदेशीर (नफा देण्यार्‍या) होत्या कींवा तसे जाणवले होते ह्याचा काही विदा आहे का ? (अवांतरः शिवसेना, मनसे न्युनगंडा ने बाधीत संघटना आहेत असे प्रतिसाद देणार्‍याला म्हणायचे आहे का )

In reply to by मराठी_माणूस

ऋषिकेश 22/07/2011 - 11:50
शिवसेना, मनसे न्युनगंडा ने बाधीत संघटना आहेत असे प्रतिसाद देणार्‍याला म्हणायचे आहे का
हे सांगता येणार नाहि मात्र त्या मराठी माणसाच्या न्युनगंडाचा फायदा करून घेतात, तो कुरवाळतात हे नक्की (आता हे योग्य की अयोग्य हा वेगळा विषय आहे )

In reply to by ऋषिकेश

मराठी_माणूस 22/07/2011 - 12:54
मराठीत पाट्या लावणे कायदेशीर असताना, मुद्दाम न लावणे, किंवा खोडसाळ्पणे अगदी बारीक टाईपात छापणे , मराठी गाणी रेडीओवर लावणे म्हणजे "डाउन मार्केट" समजणे. इथल्या ईंग्लीश वृत्तपत्रानी दखल न घेणे ह्यातसुध्दा , मराठी माणसाचा न्युनगंड आहे का ?

In reply to by मराठी_माणूस

ऋषिकेश 22/07/2011 - 17:17
होय मराठीत पाट्या लावणे कायदेशीर असताना, मुद्दाम न लावणे, किंवा खोडसाळ्पणे अगदी बारीक टाईपात छापणे , मराठी गाणी रेडीओवर लावणे म्हणजे "डाउन मार्केट" समजणे. इथल्या ईंग्लीश वृत्तपत्रानी दखल न घेणे अधोरेखीत शब्द न्यूनगंडच दर्शवतात असे वाटते. किती मराठी माणसांनी (न्यूनगंड बाजूला सारून) कायदेशीर पाटी न लावल्याबद्दल रितसर तक्रार केली आहे? किती मराठी माणसांनी मराठी गाणी नसल्यास रेडीयो ऐकणे बंद केले आहे? वर दिलेले प्रत्येक उदा हे व्यावसायिक आहे. ग्राहकाने माल घेणे बंद केल्यास सहज बदल होईल. मात्र आपल्याला कोणीतरी मारून राहिलेले आहे म्हणून कुढत रहाणे किंवा आकांडतांडव करणे हा न्यूनगंडाचाच परिणाम! मुळ चर्चाविषय हा नसल्याने हा माझा या विषयावरील शेवटचा प्रतिसाद बाकी चर्चा व्यनी/खरडीतून अथवा वेगळा धागा उघडलात तर त्यावर करता येईलच

In reply to by ऋषिकेश

किती मराठी माणसांनी (न्यूनगंड बाजूला सारून) कायदेशीर पाटी न लावल्याबद्दल रितसर तक्रार केली आहे? किती मराठी माणसांनी मराठी गाणी नसल्यास रेडीयो ऐकणे बंद केले आहे? >> मूळात अशी कॄती करणे योग्य असे म्हणता येईल. पण परिणाम किती झाला? काहीही नाही. पुण्यामधे बसस्टॉपवर, अनेक दुकांनावर मराठी पाट्या नसल्यामुळे व्यथित होऊन सतीश गोरे नामक गृहस्थांनी एक चळवळ चालू केली होती. व त्या त्या ठीकाणी जाऊन पांढर्‍या कागदावर काळ्या शाईने लिहीलेले "कायद्यानुसार केवळ मराठीतच" असे लिहीलेले असे. त्यावर् कोणीही त्यांचे ऐकले असे वाटत नाही. कामगार आयुक्त शिंदे यांनी २००७ मधे अध्यादेश काढल्याव्रर एका कोपर्‍यात उपकार केल्यासारखे बोर्ड येऊ लागले. जिथे दुकानांची ही अवस्था तिथे रेडीओ केंद्रे ती ही खाजगी किती भाव देणार? पण खरोखर मनसे आंदोलनामुळे पुण्यात तरी ज्या हॉटेलात जाऊ तिथे मराठीमधे सेवा देणारा एकतरी वेटर असतो हा जाणवण्याइतका फरक आहे. वर दिलेले प्रत्येक उदा हे व्यावसायिक आहे. ग्राहकाने माल घेणे बंद केल्यास सहज बदल होईल. मात्र आपल्याला कोणीतरी मारून राहिलेले आहे म्हणून कुढत रहाणे किंवा आकांडतांडव करणे हा न्यूनगंडाचाच परिणाम! जिथे बहुतांश मराठी ग्राहकच इंग्रजी आणि अर्धवट हिंदीच्या नादापायी बाहेर मराठी बोलायला तयार नाहीत तिथे इतरांची काय कथा. त्यामुळे ज्या लोकांना मराठीचा अभिमान आहे त्या लोकांनी अशा कॄती करीत रहावे आमच्या त्याना सक्रिय पाठींबा राहील. बाकी आपल्या न्यूनगंडापायी ज्यांना असे काही करावेसे वाटत नाही त्यांनी त्या न्यूनगंडात खुशाल रहावे. बाकी बहिष्कार वगैरेचा किती परिणाम झाला माहीत नाही पण मनसे आंदोलनानंतर एफएम रेडीओ मधून मराठी आवाज येऊ लागले हे मात्र खरेच.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

निनाद 25/07/2011 - 11:19
त्यामुळे ज्या लोकांना मराठीचा अभिमान आहे त्या लोकांनी अशा कॄती करीत रहावे आमच्या त्याना सक्रिय पाठींबा राहील. बाकी आपल्या न्यूनगंडापायी ज्यांना असे काही करावेसे वाटत नाही त्यांनी त्या न्यूनगंडात खुशाल रहावे. बाकी बहिष्कार वगैरेचा किती परिणाम झाला माहीत नाही पण मनसे आंदोलनानंतर एफएम रेडीओ मधून मराठी आवाज येऊ लागले हे मात्र खरेच. +१ हेच म्हणतो!

In reply to by निनाद

सहज 25/07/2011 - 11:30
तरीच मागे एकदा पुणे- मुंबई वातानुकूलीत सार्वजनीक वाहनातून प्रवास करताना वारंवारीता स्वरनियमन दूरवाणीवर सुप्रसिद्ध मराठी कलाकार श्री. मकरंद अनासपुरे यांच्या 'तुला शिकवीन चांगलाच धडा' असे काहीसे गाणे अथवा सिनेमाची माहीती असलेला मुलाखत तथा प्रचार /प्रसार कार्यक्रम ऐकू येत होता. आपल्याला काय ते हिंदी, मराठी व आंग्ल भाषेतील बोलणे इतके काय रुचले नाऽही पण मला किनै राव त्या मकरंद अनासपुरे यांच्या बोलण्याचा बाज लैच आवडुन र्‍हायलाना भौ!

In reply to by मराठी_माणूस

सुनील 22/07/2011 - 11:52
शिवसेना, मनसे न्युनगंडा ने बाधीत संघटना आहेत असे प्रतिसाद देणार्‍याला म्हणायचे आहे का शिवसेना आणि मनसेच नव्हे तर सर्वच फॅसिस्ट संघटना ह्या लोकांच्या उपजत न्यूनगंडाचा (कधी-कधी न्यूनगंड निर्माण करून) फायदा घेतात, हे जागतिक सत्य आहे.

असे असूनही गुगलने मराठीला दूर का ठेवावे हे अनाकलनीय कोडे आहे. कोरियन फ्रेन्च इन्टरनेवापरकर्त्यांइतके मराठी जाल-वापरकर्ते नसावेत हा एक अन्दाज... माझ्याकडे विदा नाही.. बाकी चालूद्यात

In reply to by भडकमकर मास्तर

असे असूनही गुगलने मराठीला दूर का ठेवावे हे अनाकलनीय कोडे आहे.
काही सुविधा नाहीत तर इतका उच्छाद मांडलाय, दिल्यावर काय करतील अशी भिती असावी.

In reply to by भडकमकर मास्तर

Nile 23/07/2011 - 04:08
फ्रेंच, इटालियन किंवा कोरियन या भाषिकांपेक्षा मराठी भाषिक अधिक आहेत.
कोरियन फ्रेन्च इन्टरनेवापरकर्त्यांइतके मराठी जाल-वापरकर्ते नसावेत हा एक अन्दाज...
मराठी कूठे दिसतीए का?

In reply to by Nile

मराठी कूठे दिसतीए का? आम्ही हिंदी कुठे आहे ते बघत होतो. ती पण नाही दिसत. भारतीय असण्याचा गर्व वाटणे कमी झाला १ टक्क्याने.

In reply to by Nile

शुभेच्छांबद्दल धन्यवाद. बाकी प्रस्तुत आलेखामधे हिंदीचा उल्लेख नाही हे पाहून गंमत वाटली. व डेटा प्रेझेंट करणारा अंबळ गल्ली चुकला आहे का असे वाटून गेले. असो. अधिक खुलाशाच्या प्रतिक्षेत.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

Nile 25/07/2011 - 12:33
प्रतिसादात दिलेला पाय चार्टचा उद्देश उद्धृत केलेल्या वाक्यांवर उजेड टाकण्याकरता होता. टॉप १५ इंटरनेट लँग्वेजेसचा तो चार्ट आहे, हिंदी टॉप १५ मध्ये आहे असा दावा तुमचा आहे का? त्याबरोबर अजून एक इमेज आणि स्रोत दिला होता, तो दूवा अचानक काम करेनासा झालेला दिसतो.

धनंजय 23/07/2011 - 04:52
गूगल ट्रान्सलेट सेवा मी हल्लीहल्ली वापरलेली नव्हती. आज पुन्हा बघितली पूर्वी त्यातून मिळणारी भाषांतरे पुरती हास्यास्पद असत. आता हिंदीमधील भाषांतरे तितकी वाईट नाहीत. उदाहरणार्थ त्याला पुढील इंग्रजी वाक्ये दिली :
- - - A friend of mine found that most people on the Google India team were Hindi speakers from Gurgaon. This probably explains their prejudice against Marathi. But it still leaves unexplained how Kannada, Gujarati, Urdu and Telugu languages are among those listed in the Google Translate software. - - - हिंदी भाषांतर : मेरे एक दोस्त ने पाया कि Google भारतीय टीम पर ज्यादातर लोगों को गुड़गांव से हिन्दी वक्ताओं थे.यह शायद मराठी के खिलाफ अपने पूर्वाग्रह बताते हैं.लेकिन यह अभी भी अस्पष्टीकृत पत्ते कैसे कन्नड़, गुजराती, उर्दू, और तेलुगू भाषाओं Google अनुवाद सॉफ्टवेयर में सूचीबद्ध उन लोगों के बीच हैं.
- - - कुठल्याही कामासाठी निरुपयोगी असले, आणि अर्थाचा अनर्थ होत असला, तरी पूर्वीइतके वाईट नाही. इंग्रजीतून वरील परिच्छेद स्पॅनिशमध्ये भाषांतरित करता त्या मानाने थोड्याच चुका सापडल्या. आणि ढोबळ अर्थग्रहणाकरिता भाषांतर उपयोगी होते. मराठी भाषांतर करता येत नसले, तरी मराठी भाषा त्या यंत्राला "ऑटो-डिटेक्ट" करता येते. वरील तिरप्या ठशातले वाक्य गूगल यंत्रात भरवता हे उत्तर मिळाले : We are not yet able to translate from Marathi into Hindi. हेही नसे थोडके. (मला वाटते की चांगल्या प्रकारचे भाषांतरकर्ते सॉफ्टवेअर बनवणे बरेच कठिण असावे. निनाद यांनी सांगितलेल्या गूगलग्रूपमध्ये प्रगती होत असल्यास उत्तम.)

In reply to by धनंजय

मराठी भाषांतर करता येत नसले, तरी मराठी भाषा त्या यंत्राला "ऑटो-डिटेक्ट" करता येते.
अगदी सहमत. अहो मराठी माणूस सुद्धा डिटेक्ट होतो. परवाच म्हणे एका मराठी माणसाने गुगलवरती 'फ्री लंच फॉर फाईव्ह पिपल इन फाईव्ह स्टार हॉटेल' असे सर्च केले तर त्याला रिझल्ट मध्ये 'काय कोकणस्थ का?' असे लिहून आले.

आनंदयात्री 25/07/2011 - 03:27
4289. फेसबुकावर पोस्टवल्या गेले आहे. बाकी प्रतिक्रियांमध्ये, धनंजयांशी सहमत आहे.

निनाद 20/07/2011 - 07:36
याच वेळी गुगलवर भाषांतराचे कार्य सुरू आहे हे दिसून येते. Marathi Linguistic Team नावाचा एक गट काम करतांना दिसून येतो आहे. या याचिकेद्वारे त्यांना अजून बळ मिळेल असे दिसते. गटाचे काम पाहण्यासाठी किंवा त्यात सामील होण्यासाठी हे पाहा - http://groups.google.com/group/marathi-linguistic-team/about

निनाद 20/07/2011 - 07:45
गुगलच्या मुंबई कार्यालयात फोन करून कुणी चौकशी करू शकेल का की गुगल मराठीवर काम करणारी टीम कोणती आहे ते. त्यांचा संपर्क मिळाला तर अनेक गोष्टींचा खुलासा होईल असे वाटते. गुगल कार्यालयाचा मुंबईतील पत्ता २६४-२६५ वासवानी चेंबर्स पहिला मजला डॉ. अ‍ॅनि बेझंट रोड असा आहे. फोन 6611-7200 पुणे-मुंबईकर फोन आणि नेटवर्कींग करून माहिती काढणार का?

मदनबाण 20/07/2011 - 09:11
ह्म्म... या साठी कोणाला तरी मेला मेली केली का प्रतिक्रिया दिल्याची आठवते... इंग्रजी शब्दांच्या वापरा शिवाय माय मराठीचे पान हलत नाही असं हल्लीच कुठ तरी ऐकल्याचे स्मरते... ;) वेळ मिळताच वरच्या दुव्यावर जाउन माझे मत नक्की नोंदवीन.दुव्या बद्धल धन्स. :)

निनाद 20/07/2011 - 09:47
मी गुगलच्या पानावर पाहिले. भारताच्या टीममध्ये तेथे सर्व लोक फक्त अमराठीच आहेत. त्यातही दिल्ली आणि गुरगावचा जास्त भरणा आढळला. याचाही परिणाम असेल का मराठीला डावलण्यात? पण मग गुजराती कशी काय येते काही समजत नाही.

In reply to by निनाद

मराठी_माणूस 20/07/2011 - 09:59
याचाही परिणाम असेल का मराठीला डावलण्यात? दाट शक्यता आहे पण मग गुजराती कशी काय येते काही समजत नाही. पैसा

In reply to by मराठी_माणूस

धनंजय 23/07/2011 - 04:38
बेंगळूरात कन्नड बोलत नाहीत कारण कन्नड लोकांत एकजूट नाही आणि पैसा नाही (असे कन्नडिग लोक म्हणतात). कन्नड भाषा गूगल भाषांतर प्रणालीत कशी आली असेल, हे कोडे राहातेच.

In reply to by निनाद

छोटा डॉन 25/07/2011 - 17:52
बंगरुळात 'कन्नड' बोलली जात नाही असे मला गेल्या ३ वर्षात अजिबात दिसले नाही असे सांगतो. उलट बंगरुळात 'कन्नड' ही आग्रहाने बोलली आणि बोलवली जाते असा अनुभव आहे असे नमुद करतो. बंगरुळात बस, सरकारी संस्था, स्थानिक संस्था आणि कमेट्या, सार्वजनिक उपक्रम अशा सर्व ठिकाणी आग्रहाने कन्नड बोलली जाते. रिक्षावाले, हॉटेलवाले, दुकानवाले, टपरीवाले आणि तत्सम किरकोळ धंदा करणारे (ह्यात प्रामुख्याने नॉन-कन्नडिगा म्हणजे तमिळ, तेलगु, मल्याळी आणि युपी/बिहारी आहेत) ही आग्रहाने कन्नड बोलतात. बंगरुळसारख्या कॉस्मोपॉलिटिन शहरात अजुनही आग्रहाची 'कन्नड फलक' सक्ती आहे, भले ती कायद्याने असो वा मारुनमुटकुन असो. तरीही बेंगरुळी कन्नडिगांना अजुनही व्यवहारात 'कन्नड्'चे प्रमाण 'पुरेसे' नाही ही खंत किंवा चीड असतेच. मी ह्याच गोष्टी जर पुण्या / मुंबईशी तुलना करुन पाहिल्या तर इथे चक्क 'हिंदीचा बोलाबाला' जास्त दिसतो आहे. पुण्या/मुंबईत आता बहुतांशी व्यवहाराची भाषा ही 'हिंदी' झालेली आहे असे 'मला' निदर्शनास येते आहे. असो, ही उगाच एक प्रॅक्टिकल माहिती. बाकी मुळ चर्चा प्रस्तावाशी फारसा सहमत नाही त्यामुळे त्यावर मतप्रदर्शन नाही. गुगलने मराठी द्यावे की नको ह्याबद्दल माझा कसलाच आग्रह नाही, मात्र दिले तर मला आनंद होईल असे सांगतो, मात्र ते तसे देताना ते 'हास्यास्पद' नसावे ही माझी अपेक्षा आहे. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

निनाद 26/07/2011 - 06:40
सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मात्र हे कन्नड वातावरण कसे टिकवले जाते आहे या विषयी उत्सुकता आहे.
मात्र ते तसे देताना ते 'हास्यास्पद' नसावे ही माझी अपेक्षा आहे.
२००८ मध्ये हिंदी भाषांतर आले तेव्हा ते अगदीच हास्यास्पद असे. परंतु ते बदलण्याची सोयही त्यातच असते. काही वर्षात हिंदीचे भाषांतर स्वरूप बर्‍यापैकी बदलले आहे. त्यामुळे माझी मोठी अपेक्षा नाही.

सुनील 20/07/2011 - 11:13
गूगल ही १००% व्यापारी कंपनी आहे. मराठीला वेगळे काढण्यामागे त्यांचा काही विशेष हेतू असेल असे अजिबात वाटत नाही. काही तांत्रीक अडचणींमुळे मराठीत सेवा देण्यास विलंब लागत असेल, हीच शक्यता जास्त. असो, सही केली आहेच.

In reply to by सुनील

निनाद 20/07/2011 - 11:17
अगदी हेच माझ्याही मनात होते. पण अजून शोध घेतल्यावर गुगलची टीम दिसली म्हणून कुतुहल वाढले. त्यांचा बायस असेलच असे नाही. पण त्यात एकही मराठी नाव नाही आणि प्रमुख भारतीय भाषा असली तअसलीमराठी नाही हा 'योगायोग' खटकला इतकेच.

In reply to by निनाद

पाषाणभेद 20/07/2011 - 11:30
अच्छा! असे असेल तर फारच विचार करायला लावणारी अवस्था आहे. गुगळ्याला कोपच्यात घ्यावे लागेल आता. अध्यक्ष आंतरजालीय म.न.से. (मराठी नवनिर्माण सेना)

यकु 20/07/2011 - 13:15
पण तरीही हे अवांतर लिहिल्या वाचून राहवत नाही : गुगल वर मराठी यावी म्हणून याचिका खड्ड्यात गेलं ते गुगल.. व्यापारी कंपनीकडे याचिका कसल्या करताय? मराठी माणसे म्हणून कुठेही याचना, विनंत्याच करीत सुटायचे काय ? आहेत त्या भाषांतर सुविधांचा बोर्या वाजवलाय तेच आधी नीट करा म्हणावं.. देवनागरीत उपलब्ध असलेला कंटेट तसाही देवनागरीत सर्च मारला तर राउंड अप होतोच कि.. (व्यावसायिक अनुवादक ) यशवंत

In reply to by यकु

निनाद 21/07/2011 - 05:41
पिटिशनला मराठी पर्याय हा मागणी नसून याचिका असाच आहे असे वाटते. असो. तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे त्यामुळे शब्द बदलला आहे! :) आता ठीक ना?

In reply to by निनाद

चिरोटा 21/07/2011 - 11:08
खड्ड्यात गेलं ते गुगल.. व्यापारी कंपनीकडे याचिका कसल्या करताय?
सहमत. यशस्वी कंपन्या आणि त्यातील कर्मचारी खूप ग्रेट असतात असा आपल्याकडे समज आहे. त्यात गूगल्/फेसबूक सारख्या 'जग बदलायला' निघालेल्या कंपन्या असतील तर बघायलाच नको.

In reply to by चिरोटा

सोत्रि 21/07/2011 - 15:48
कशाशी सहमत आणि नेमके काय म्हणायचे आहे ते कळले नाही?
यशस्वी कंपन्या आणि त्यातील कर्मचारी खूप ग्रेट असतात असा आपल्याकडे समज आहे.
ते तसे नसते असे आपल्याला म्हणायचे आहे का? कर्मचारी खूप ग्रेट असणे ह्याचा कंपनीच्या यशाशी काहीही संबंध नसतो असे म्हणायचे आहे का ? - (यशस्वी कंपनीचा खूप ग्रेट कर्मचारी ) सोकजी

In reply to by सोत्रि

ते तसे नसते असे आपल्याला म्हणायचे आहे का? कर्मचारी खूप ग्रेट असणे ह्याचा कंपनीच्या यशाशी काहीही संबंध नसतो असे म्हणायचे आहे का ?
ह्याच न्यायाने असे विचारावेसे वाटते की मिपावर दोन्-चार प्रगल्भ सभासद आहेत म्हणून मिपाला प्रगल्भ म्हणावे का? किंवा मिपाला प्रगल्भ म्हणल्याने सर्व मिपाकर प्रगल्भ समजले जातील काय ? उपकथेतला पराक्रमकुमार

In reply to by परिकथेतील राजकुमार

सोत्रि 21/07/2011 - 16:34
'मिपा' जर सशुल्क केले तर ह्या प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळेल, म्हणजे खरेच किती प्रगल्भ मिपाकर मिपावर आहेत हे कळेल :) कारण जो पर्यंत यशाचा ( किंवा कशाचाही) 'अर्थाशी' अर्थाअर्थी संबंध येत नाही तोपर्यंत असले पोकळ प्रश्न मनाचे खेळ घडवून आणतात. - (स्वयंघोषित प्रगल्भ) सोकाजी

In reply to by सोत्रि

'मिपा' जर सशुल्क केले तर ह्या प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळेल,
आज काही न करता येवढे माज दाखवणारे उद्या पैसे भरल्यावर किती माज दाखवतील ? कंपुग्रस्त

धमाल मुलगा 20/07/2011 - 17:55
सकाळपासून प्रयत्न करत होतो तर काय त्या सायटीला झालं होतं कोण जाणे..बघावं तेव्हा 'Internal server error' फेकत होतं. शेवटी आत्ता काम झालं बुवा. आत्तापावतो फक्त १३५७ जणांनीच अशा मागणीला पाठिंबा दर्शवलाय? च्छ्या:! मराठी माणूस कधी सुधारायचा कोण जाणे.

नरेशकुमार 21/07/2011 - 08:15
सगळे आयडी कामाला लावलेले आहे. (मोठ्या मुश्किलिने एक्स्सेल शोधली सकाळी. होते नव्हते तेवढे ईमेल वापरुन ट्राय मारत आहे.) घरी मिसेसला ईमेल केला आनि तिच्या मैत्रीनींना पन सांगायला सांगितले आहे. घरातले सगळे साईन कर्तील.

ऋषिकेश 21/07/2011 - 10:08
हाफिसातून ते संकतस्थळ ब्यान दिसते आहे :( घरी जाताच सहि करतो. बाकी गुगलने मराठीला वगळले हे कितपत योग्य आहे माहित नाहि कदाचित फक्त ट्रान्स्लेट मधून वगळले असेल. घरी गुगल्ची बहुतांश पाने (अगदी गुगल म्याप देखील) मराठीत आहेत

पाषाणभेद 21/07/2011 - 16:01
मी मराठी प्रेमीच आहे. उगाचच वाद नको. पण एक सांगा. या पिटीशनऑनलाईन.कॉम ही साईट ज्यांच्याविरूद्ध पिटीशन दाखल करतो ते पाहतात का? मला तर ती एक कमर्शीअल साईट वाटते आहे.

नितिन थत्ते 22/07/2011 - 07:41
आजच्या लोकसत्तात आलेले वाचकाचे पत्र----- आपण मराठी भाषकांचा न्यूनगंड इतका खोल आहे की, तो कधी आणि कुठे अभिव्यक्त होईल हे सांगता येत नाही. आपण नेहमी अन्यायग्रस्त आहोत, असे वाटणे हे या न्यूनगंडाचेच एक लक्षण. गुगलला मराठीचे वावडे का?’ या लेखात हीच मनोभूमिका व्यक्त झालेली दिसते. गुगल ही एक नफा कमावणारी व्यावसायिक कंपनी आहे, त्यामुळे ती कंपनी आपल्या सेवा कोणत्याही भाषेसाठी उपलब्ध करून देऊन अथवा न देऊन न्याय अथवा अन्याय करणे तत्त्वत:च अशक्य आहे. गुगलने जर आपल्या सेवा मराठी भाषकांसाठी उपलब्ध केलेल्या नसतील तर त्यांना तसे करण्यास फारसा नफा जाणवलेला नसेल किंवा असलेला नफा दिसला नसेल. ही त्यांची व्यावसायिक चूक असू शकते. ती दुरुस्त करण्यास आपण गुगलला मदत करू शकतो. त्यामुळे मराठीच्या विकासाला हातभार लागेल, पण त्यासाठी आपल्यावर अन्याय झालेला आहे ही भावना बाळगण्याची अजिबात गरज नाही आणि ‘मराठी बाणा’ वगैरे दाखविण्याचीही गरज नाही. अस्मिता’ आणि अन्यायग्रस्तता’ या दोन बाजू असलेले नाणे आपण आपल्या चलनातून बाद करू, तेव्हाच आपले मराठीवरील प्रेम निर्भेळ होईल.

In reply to by नितिन थत्ते

निनाद 22/07/2011 - 07:52
न्युनगंड आहे की नाही याच्याशी काही घेणं देणं नाही - भाषांतराची सर्व्हिस (फुकट) हवी आहे. ती गुगल ने देवो किंवा अजून कुणी... ;)

In reply to by निनाद

नितिन थत्ते 22/07/2011 - 08:02
मान्य आहे. म्हणूनच पिटिशनवर सही केलीच आहे. (एकच)
मी गुगलच्या पानावर पाहिले. भारताच्या टीममध्ये तेथे सर्व लोक फक्त अमराठीच आहेत. त्यातही दिल्ली आणि गुरगावचा जास्त भरणा आढळला. याचाही परिणाम असेल का मराठीला डावलण्यात? पण मग गुजराती कशी काय येते काही समजत नाही.
वगैरे गोष्टी "अन्याय" होत असल्याची भावना आणि म्हणून न्यूनगंड दाखवतात. ¦

In reply to by निनाद

पंगा 24/07/2011 - 23:28
भाषांतराची सर्व्हिस (फुकट) हवी आहे.
'Mary had a little lamb'चे हिंदी भाषांतर जेथे 'मेरी एक भेड़ का बच्चा था' असे होते, तेथे मराठीत भाषांतराची सुविधा नसणे ही नेमकी अडचण आहे की वरदान, याबद्दल साशंक आहे.

In reply to by नितिन थत्ते

मराठी_माणूस 22/07/2011 - 10:21
गुगलने जर आपल्या सेवा मराठी भाषकांसाठी उपलब्ध केलेल्या नसतील तर त्यांना तसे करण्यास फारसा नफा जाणवलेला नसेल किंवा असलेला नफा दिसला नसेल हे गृहीतक कशावर आधारीत आहे ? आणि अन्य भारतीय भाषा मधे उपलब्ध केलेल्या सेवा ह्या ज्यास्त फयदेशीर (नफा देण्यार्‍या) होत्या कींवा तसे जाणवले होते ह्याचा काही विदा आहे का ? (अवांतरः शिवसेना, मनसे न्युनगंडा ने बाधीत संघटना आहेत असे प्रतिसाद देणार्‍याला म्हणायचे आहे का )

In reply to by मराठी_माणूस

ऋषिकेश 22/07/2011 - 11:50
शिवसेना, मनसे न्युनगंडा ने बाधीत संघटना आहेत असे प्रतिसाद देणार्‍याला म्हणायचे आहे का
हे सांगता येणार नाहि मात्र त्या मराठी माणसाच्या न्युनगंडाचा फायदा करून घेतात, तो कुरवाळतात हे नक्की (आता हे योग्य की अयोग्य हा वेगळा विषय आहे )

In reply to by ऋषिकेश

मराठी_माणूस 22/07/2011 - 12:54
मराठीत पाट्या लावणे कायदेशीर असताना, मुद्दाम न लावणे, किंवा खोडसाळ्पणे अगदी बारीक टाईपात छापणे , मराठी गाणी रेडीओवर लावणे म्हणजे "डाउन मार्केट" समजणे. इथल्या ईंग्लीश वृत्तपत्रानी दखल न घेणे ह्यातसुध्दा , मराठी माणसाचा न्युनगंड आहे का ?

In reply to by मराठी_माणूस

ऋषिकेश 22/07/2011 - 17:17
होय मराठीत पाट्या लावणे कायदेशीर असताना, मुद्दाम न लावणे, किंवा खोडसाळ्पणे अगदी बारीक टाईपात छापणे , मराठी गाणी रेडीओवर लावणे म्हणजे "डाउन मार्केट" समजणे. इथल्या ईंग्लीश वृत्तपत्रानी दखल न घेणे अधोरेखीत शब्द न्यूनगंडच दर्शवतात असे वाटते. किती मराठी माणसांनी (न्यूनगंड बाजूला सारून) कायदेशीर पाटी न लावल्याबद्दल रितसर तक्रार केली आहे? किती मराठी माणसांनी मराठी गाणी नसल्यास रेडीयो ऐकणे बंद केले आहे? वर दिलेले प्रत्येक उदा हे व्यावसायिक आहे. ग्राहकाने माल घेणे बंद केल्यास सहज बदल होईल. मात्र आपल्याला कोणीतरी मारून राहिलेले आहे म्हणून कुढत रहाणे किंवा आकांडतांडव करणे हा न्यूनगंडाचाच परिणाम! मुळ चर्चाविषय हा नसल्याने हा माझा या विषयावरील शेवटचा प्रतिसाद बाकी चर्चा व्यनी/खरडीतून अथवा वेगळा धागा उघडलात तर त्यावर करता येईलच

In reply to by ऋषिकेश

किती मराठी माणसांनी (न्यूनगंड बाजूला सारून) कायदेशीर पाटी न लावल्याबद्दल रितसर तक्रार केली आहे? किती मराठी माणसांनी मराठी गाणी नसल्यास रेडीयो ऐकणे बंद केले आहे? >> मूळात अशी कॄती करणे योग्य असे म्हणता येईल. पण परिणाम किती झाला? काहीही नाही. पुण्यामधे बसस्टॉपवर, अनेक दुकांनावर मराठी पाट्या नसल्यामुळे व्यथित होऊन सतीश गोरे नामक गृहस्थांनी एक चळवळ चालू केली होती. व त्या त्या ठीकाणी जाऊन पांढर्‍या कागदावर काळ्या शाईने लिहीलेले "कायद्यानुसार केवळ मराठीतच" असे लिहीलेले असे. त्यावर् कोणीही त्यांचे ऐकले असे वाटत नाही. कामगार आयुक्त शिंदे यांनी २००७ मधे अध्यादेश काढल्याव्रर एका कोपर्‍यात उपकार केल्यासारखे बोर्ड येऊ लागले. जिथे दुकानांची ही अवस्था तिथे रेडीओ केंद्रे ती ही खाजगी किती भाव देणार? पण खरोखर मनसे आंदोलनामुळे पुण्यात तरी ज्या हॉटेलात जाऊ तिथे मराठीमधे सेवा देणारा एकतरी वेटर असतो हा जाणवण्याइतका फरक आहे. वर दिलेले प्रत्येक उदा हे व्यावसायिक आहे. ग्राहकाने माल घेणे बंद केल्यास सहज बदल होईल. मात्र आपल्याला कोणीतरी मारून राहिलेले आहे म्हणून कुढत रहाणे किंवा आकांडतांडव करणे हा न्यूनगंडाचाच परिणाम! जिथे बहुतांश मराठी ग्राहकच इंग्रजी आणि अर्धवट हिंदीच्या नादापायी बाहेर मराठी बोलायला तयार नाहीत तिथे इतरांची काय कथा. त्यामुळे ज्या लोकांना मराठीचा अभिमान आहे त्या लोकांनी अशा कॄती करीत रहावे आमच्या त्याना सक्रिय पाठींबा राहील. बाकी आपल्या न्यूनगंडापायी ज्यांना असे काही करावेसे वाटत नाही त्यांनी त्या न्यूनगंडात खुशाल रहावे. बाकी बहिष्कार वगैरेचा किती परिणाम झाला माहीत नाही पण मनसे आंदोलनानंतर एफएम रेडीओ मधून मराठी आवाज येऊ लागले हे मात्र खरेच.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

निनाद 25/07/2011 - 11:19
त्यामुळे ज्या लोकांना मराठीचा अभिमान आहे त्या लोकांनी अशा कॄती करीत रहावे आमच्या त्याना सक्रिय पाठींबा राहील. बाकी आपल्या न्यूनगंडापायी ज्यांना असे काही करावेसे वाटत नाही त्यांनी त्या न्यूनगंडात खुशाल रहावे. बाकी बहिष्कार वगैरेचा किती परिणाम झाला माहीत नाही पण मनसे आंदोलनानंतर एफएम रेडीओ मधून मराठी आवाज येऊ लागले हे मात्र खरेच. +१ हेच म्हणतो!

In reply to by निनाद

सहज 25/07/2011 - 11:30
तरीच मागे एकदा पुणे- मुंबई वातानुकूलीत सार्वजनीक वाहनातून प्रवास करताना वारंवारीता स्वरनियमन दूरवाणीवर सुप्रसिद्ध मराठी कलाकार श्री. मकरंद अनासपुरे यांच्या 'तुला शिकवीन चांगलाच धडा' असे काहीसे गाणे अथवा सिनेमाची माहीती असलेला मुलाखत तथा प्रचार /प्रसार कार्यक्रम ऐकू येत होता. आपल्याला काय ते हिंदी, मराठी व आंग्ल भाषेतील बोलणे इतके काय रुचले नाऽही पण मला किनै राव त्या मकरंद अनासपुरे यांच्या बोलण्याचा बाज लैच आवडुन र्‍हायलाना भौ!

In reply to by मराठी_माणूस

सुनील 22/07/2011 - 11:52
शिवसेना, मनसे न्युनगंडा ने बाधीत संघटना आहेत असे प्रतिसाद देणार्‍याला म्हणायचे आहे का शिवसेना आणि मनसेच नव्हे तर सर्वच फॅसिस्ट संघटना ह्या लोकांच्या उपजत न्यूनगंडाचा (कधी-कधी न्यूनगंड निर्माण करून) फायदा घेतात, हे जागतिक सत्य आहे.

असे असूनही गुगलने मराठीला दूर का ठेवावे हे अनाकलनीय कोडे आहे. कोरियन फ्रेन्च इन्टरनेवापरकर्त्यांइतके मराठी जाल-वापरकर्ते नसावेत हा एक अन्दाज... माझ्याकडे विदा नाही.. बाकी चालूद्यात

In reply to by भडकमकर मास्तर

असे असूनही गुगलने मराठीला दूर का ठेवावे हे अनाकलनीय कोडे आहे.
काही सुविधा नाहीत तर इतका उच्छाद मांडलाय, दिल्यावर काय करतील अशी भिती असावी.

In reply to by भडकमकर मास्तर

Nile 23/07/2011 - 04:08
फ्रेंच, इटालियन किंवा कोरियन या भाषिकांपेक्षा मराठी भाषिक अधिक आहेत.
कोरियन फ्रेन्च इन्टरनेवापरकर्त्यांइतके मराठी जाल-वापरकर्ते नसावेत हा एक अन्दाज...
मराठी कूठे दिसतीए का?

In reply to by Nile

मराठी कूठे दिसतीए का? आम्ही हिंदी कुठे आहे ते बघत होतो. ती पण नाही दिसत. भारतीय असण्याचा गर्व वाटणे कमी झाला १ टक्क्याने.

In reply to by Nile

शुभेच्छांबद्दल धन्यवाद. बाकी प्रस्तुत आलेखामधे हिंदीचा उल्लेख नाही हे पाहून गंमत वाटली. व डेटा प्रेझेंट करणारा अंबळ गल्ली चुकला आहे का असे वाटून गेले. असो. अधिक खुलाशाच्या प्रतिक्षेत.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

Nile 25/07/2011 - 12:33
प्रतिसादात दिलेला पाय चार्टचा उद्देश उद्धृत केलेल्या वाक्यांवर उजेड टाकण्याकरता होता. टॉप १५ इंटरनेट लँग्वेजेसचा तो चार्ट आहे, हिंदी टॉप १५ मध्ये आहे असा दावा तुमचा आहे का? त्याबरोबर अजून एक इमेज आणि स्रोत दिला होता, तो दूवा अचानक काम करेनासा झालेला दिसतो.

धनंजय 23/07/2011 - 04:52
गूगल ट्रान्सलेट सेवा मी हल्लीहल्ली वापरलेली नव्हती. आज पुन्हा बघितली पूर्वी त्यातून मिळणारी भाषांतरे पुरती हास्यास्पद असत. आता हिंदीमधील भाषांतरे तितकी वाईट नाहीत. उदाहरणार्थ त्याला पुढील इंग्रजी वाक्ये दिली :
- - - A friend of mine found that most people on the Google India team were Hindi speakers from Gurgaon. This probably explains their prejudice against Marathi. But it still leaves unexplained how Kannada, Gujarati, Urdu and Telugu languages are among those listed in the Google Translate software. - - - हिंदी भाषांतर : मेरे एक दोस्त ने पाया कि Google भारतीय टीम पर ज्यादातर लोगों को गुड़गांव से हिन्दी वक्ताओं थे.यह शायद मराठी के खिलाफ अपने पूर्वाग्रह बताते हैं.लेकिन यह अभी भी अस्पष्टीकृत पत्ते कैसे कन्नड़, गुजराती, उर्दू, और तेलुगू भाषाओं Google अनुवाद सॉफ्टवेयर में सूचीबद्ध उन लोगों के बीच हैं.
- - - कुठल्याही कामासाठी निरुपयोगी असले, आणि अर्थाचा अनर्थ होत असला, तरी पूर्वीइतके वाईट नाही. इंग्रजीतून वरील परिच्छेद स्पॅनिशमध्ये भाषांतरित करता त्या मानाने थोड्याच चुका सापडल्या. आणि ढोबळ अर्थग्रहणाकरिता भाषांतर उपयोगी होते. मराठी भाषांतर करता येत नसले, तरी मराठी भाषा त्या यंत्राला "ऑटो-डिटेक्ट" करता येते. वरील तिरप्या ठशातले वाक्य गूगल यंत्रात भरवता हे उत्तर मिळाले : We are not yet able to translate from Marathi into Hindi. हेही नसे थोडके. (मला वाटते की चांगल्या प्रकारचे भाषांतरकर्ते सॉफ्टवेअर बनवणे बरेच कठिण असावे. निनाद यांनी सांगितलेल्या गूगलग्रूपमध्ये प्रगती होत असल्यास उत्तम.)

In reply to by धनंजय

मराठी भाषांतर करता येत नसले, तरी मराठी भाषा त्या यंत्राला "ऑटो-डिटेक्ट" करता येते.
अगदी सहमत. अहो मराठी माणूस सुद्धा डिटेक्ट होतो. परवाच म्हणे एका मराठी माणसाने गुगलवरती 'फ्री लंच फॉर फाईव्ह पिपल इन फाईव्ह स्टार हॉटेल' असे सर्च केले तर त्याला रिझल्ट मध्ये 'काय कोकणस्थ का?' असे लिहून आले.

आनंदयात्री 25/07/2011 - 03:27
4289. फेसबुकावर पोस्टवल्या गेले आहे. बाकी प्रतिक्रियांमध्ये, धनंजयांशी सहमत आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
गुगलने गुजराती पासून कन्नड पर्यंत भाषांच्या भाषांतराची सोय केली आहे पण त्यातून मराठीला वगळण्यात आले आहे. याविरुद्ध दाद मागण्यासाठी भरत गोठोसकर यांनी एक ऑनलाईन मागणी बनवली आहे. याद्वारे किमान काही आवाज तरी निर्माण होईल अशी आशा आहे. आपल्या लेखात भरत म्हणतात, 'भारतीय भाषांमध्ये प्रथम हिंदीला २००८ साली या सेवेत समाविष्ट करण्यात आले. या देशातील अन्य भाषांना यासाठी तीन वर्षे वाट पाहावी लागली. आता गुगलने उर्दू, बंगाली, तेलुगू, तमिळ, कन्नड व गुजराती या भाषांनाही सामील करून घेतले आहे.

यू टू, क्रान्तिताई?

राजेश घासकडवी ·

यकु 16/06/2011 - 07:23
हे अतिशयोक्त रसात उकळून वडाला गुंडाळलेल्या दोर्याप्रमाणे घट्ट जुळून आलेले स्फूट वाचताना ह्सून हसून ह्रदयाच्या शीरा मोकळ्या झाल्या...!

५० फक्त 16/06/2011 - 08:17
लै भारि आता बाबा रामदेवांनंतर भारतीय सनसुक्रुति सांभाळायचे काम आपल्याकडे आलेले दिसतेय, त्याबरोबर त्या कुठल्या बेटाचा हिस्सा पण मिळाला असेलच, आमाला पण बोलवा तिथं ध्यान करायला.

रणजित चितळे 16/06/2011 - 09:27
मला वाटते साहेब - क्रांतीताईंनी एक कविता लिहीली आहे ती मजा म्हणून वाचा. एवढे सिरीयसली का घेता असे माझे म्हणणे आहे.

In reply to by रणजित चितळे

साहेब - क्रांतीताईंनी एक कविता लिहीली आहे ती मजा म्हणून वाचा. एवढे सिरीयसली का घेता असे माझे म्हणणे आहे. नै तर काय...! क्रांती यांच्या कविता समाजातील पारंपरिक वृत्तीचा शोध घेणार्‍या डोळस अशा उच्च कविता आहेत. पारंपरिक विचारांना शब्दबद्ध करुन त्यांच्या कविता समाजातील अनिष्ट अशा प्रथांच्या डोळ्यात बोट घालतात असे आपल्या रसग्रहणावरुन आपल्याला वाट्त असेल तर आपला गैरसमज आहे. असो, बाकी आमचंही सिरियसली घेऊ नये याच्याशी सहमत. -दिलीप बिरुटे

नितिन थत्ते 16/06/2011 - 09:49
शब्दाशब्दाशी सहमत आहे. आपल्या थोर्थोर परंपरांवर चिखलफेक करण्याची ही विचारजंती प्रवृत्ती मुळापासून नष्ट व्हायला हवी. पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणार्‍यांना काय समजावणार? आपला धर्म आणि परंपरा या कोणीही उठावे आणि टपली मारून जावे अशा झाल्या आहेत. 'त्यांच्या' रूढींवर लिहून दाखवा पाहू असल्या कविता....

In reply to by नितिन थत्ते

आपला धर्म आणि परंपरा या कोणीही उठावे आणि टपली मारून जावे अशा झाल्या आहेत. 'त्यांच्या' रूढींवर लिहून दाखवा पाहू असल्या कविता....
अगदी अगदी खरं. क्रान्ति यांनी ईद किंवा मोहरमची चेष्टा करणारी कविता लिहून दाखवावी व ती 'त्यांच्या' खिमापाव वगैरे संस्थळांवर टाकून दाखावी असं जाहीर आव्हान आहे. ती तशी त्यांनी आधीच टाकलेली असली तरी आम्ही फारतर, 'बरं बरं, त्यांनी तसं केलंय खरं, पण तरी आमचा मुद्दा बदलत नाही' असंही म्हणू. परंतु आपल्या धर्मावर अशी कविता पुन्हा आली तर हे अभिव्यक्तीस्वातंत्र्यवाले लोक पुन्हा त्या कवितेची कलेच्या दृष्टीनेच समीक्षा करणार आणि यात समभावाचा खून होतोय हे सोयीस्करपणे विसरणार यात काय संशय? समभाव म्हणजे त्यांच्या व आपल्या सर्वच कवितांकडे केवळ कविता म्हणून बघण्याचा दृष्टिकोन असं हे मानतात. खरं तर ती कोणी लिहिली आहे त्याप्रमाणे आपली की त्यांची हे ठरवून त्याप्रमाणे अर्थ (किंवा अनर्थ) काढणे, हा खरा समभाव.

In reply to by राजेश घासकडवी

नगरीनिरंजन 16/06/2011 - 21:35
प्रतिसाद आवडला आणि लेखही. तुमचे म्हणणे मला अखेर पटले आहे. कला ही कला असते आणि तिला कोणतेही नियम लावू नयेत हे ही पटले. अशा काही मूठभर लोकांमुळेच दोन धर्मांमध्ये निरामय आणि सकस अशी सांस्कृतिक देवाणघेवाण होते आहे. उलट इतर धर्मीयांची संस्कृतीही एवढी संपन्न असताना हिंदू कलाकारांनी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आणि आपल्या कलेत त्याचे काहीच प्रतिबिंब पडू दिले नाही हा त्यांचा संकुचितपणा की अज्ञान असा प्रश्न पडला (प्रतिबिंब पडले असणारच म्हणा, पण माझा एवढा अभ्यास नसल्याने मला माहित नाही एवढेच). उदाहरणार्थ एवढी युरोपियनांकडून वास्तवदर्शी कला आली पण रविवर्मा वगैरे लोक मात्र येऊनजाऊन स्वतःच्याच देवदेवता काढत बसले. खूप विचार केल्यावर मला हुसेन यांचे महत्त्व कळले. यापुढच्या काळात तरी हिंदू कलाकार आपल्या कक्षा रुंदावतील आणि इतर कलाकारांएवढे महान झाले नाही तरी त्यांच्या पावलावर पाऊल टाकतील अशी आशा आहे. उदा. "चेहर्‍यावर बुरखा घातलेली नग्न युवती" या कल्पनेतच किती थरार आहे! पण एकूणच हिंदू लोक फार रिअ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यांनी प्रोअ‍ॅक्टिव्ह आणि बोल्ड व्हायची गरज आहे. या रिअ‍ॅक्टिव्हपणाची लागण मलाही झाली याबद्दल मला लाज वाटते. क्षमस्व!

In reply to by नगरीनिरंजन

बरोब्बर उलटा निष्कर्ष काढून तुम्ही आमच्याशी सहमत असल्याचा कांगावा करत आहात असं वाटतं. आपणही त्यांच्यात जाऊन "चेहर्‍यावर बुरखा घातलेली नग्न युवती" वगैरे चित्रं काढावी म्हणता, मी तर असल्या अश्लाघ्य अभिव्यक्तीलाच बंदी घालावी असं म्हणतोय. त्यांचं याबाबतीत निश्चितच कौतुक करण्याजोगं आहे. निदान असे विचार व्यक्त करताना ब धर्म, म धर्म वगैरे मुळमुळीत तरी लिहीत नाहीत. हे उदाहरण पहा. हिंदू स्त्रियांमध्ये तोकडे कपडे घालून आपल्या शरीराची उठवळ अभिव्यक्ती करण्याच्या पद्धतीवर कसे नावं घेऊन कोरडे ओढले आहेत. समान नागरी कायदा वगैरे ऐकायला छान वाटतं. पण त्याआधी विचारसरणीत समता नको का? अशी कट्टर विचारसरणी अवलंबून आपण त्यांच्या पातळीपर्यंत पोचू. संस्कृतीरक्षणासाठी तालिबानी फौजा काढू. खजुराहोतली अश्लील शिल्पं फोडून टाकू. कामसूत्र जाळून टाकू. मनुस्मृतीचं पुनरुज्जीवन करू. मगच समान नागरी कायदा मागू. आधी समाज बदलू मग कायदे बदलू. आगरकरांनी दुसरं काय म्हटलं? ही अभिव्यक्ती फार माजलीये साली. गर्व से कहो हम ब है. (वरील वाक्य शिल्पा ब यांना उद्देशून नाही, कृपया गैरसमज नसावा)

In reply to by राजेश घासकडवी

स्वानन्द 16/06/2011 - 23:01
टाळ्या !!!!!! गली गली में नारा हय... राजेश घासकडवी 'ब' का नेता हय... जब तक सुरज चांद रहेगा... राजेश घासकडवी तेरा नाम रहेगा....

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

चेतन 17/06/2011 - 01:13
विचारता कशाला? तुम्हाला असलेल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यात तुम्ही ते नक्कीच म्हणू शकता. हां, मात्र इथले काही सन्माननीय सदस्य त्यांना उद्देशून वापरलेल्या (विचारजंत) अशा शब्दांवरून जो थयथयाट करतात त्याची अपेक्षा मात्र तुम्ही आमच्यासारख्यांकडून करू नका, कारण आमच्या लेखी हे फारच फुटकळ आहे; त्यांच्या लेखी तो फार मोठा अपमान असावा असं किमान त्यांच्या जाहीर प्रतिक्रियांवरून तरी वाटतं. अखेर ज्याची त्याची जाण, समज, वगैरे... असो. हे अधिक माहितीसाठी

In reply to by चेतन

अहो, तो प्रश्न तुम्हाला नव्हता. सॉरी हां, उगाच चोप्य-पस्ते करण्याचे कष्ट झाले तुम्हाला; मीच मेलीने नीट प्रतिसाद लिहीला नाही. तो प्रश्न चिंतातुर जंतू (चिंतातूरजंतु नव्हे!) यांना होता.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

या प्रतिसादाला काय म्हणावं, सडकं का विचारजंती?
भावना पुरेशा भडकलेल्या नाहीएत म्हणून 'सडका' रस कमी पडतोय. अर्थात, विचार पुरेसे 'जंती' नाहीत त्यामुळे तिथेही... बाकी चालू द्या.

In reply to by राजेश घासकडवी

नगरीनिरंजन 17/06/2011 - 05:37
तुम्ही दिलेल्या दुव्यात विशेष काय? आंतरजालावर शोधल्यास तुमच्या ब धर्मातले याहून वाईट वृत्तीचे अनेक धागे दिसतील. तुमच्यासारख्या तालिबानी वृत्तीच्या लोकांमुळेच आज भारताचा सांस्कृतिक ठेवा असलेल्या कित्येक वास्तू उध्वस्त झालेल्या आहेत मग फरक राहिलाच कुठे? शिवाय महाशय, धर्मनिरपेक्षता म्हणजे काय हेच तुम्हाला कधी कळणारच नाही. धर्म अस्तित्वातच नाही असे वागणे म्हणजे धर्मनिरपेक्षता. ती अंगी बाळगायची सोडून तुम्ही धर्माला समभाव दाखवायला निघालात हे पाहून तुमची किती घनघोर दिशाभूल झाली आहे या विचाराने मी व्याकुळ होतो. उगाचच आगरकरांचे नाव घेऊन स्वतःच्या तालिबानी वृत्तीला उदात्त करायचा प्रयत्न करू नका. त्या आगरकरांनाही अपयशच आले हे जाता जाता नमूद करतो. असो. मानवी जीवनात कलेचे किती अपरंपार महत्व आहे हे तुमच्यासारख्या लोकांना काय कळणार? आज ही कविता नसती केली तर तुमच्या धर्मावर चढलेली पुटं कशी सुटली असती? वडाच्या झाडाचे आजवर कोणीही न ऐकलेले मनोगत आणि त्याच दुसरं 'अंग' आपल्याला कधीही पाहायला मिळाले नसते. असो. बाकीचे मुद्दे चर्चा पुढे जाईल तसे मांडीनच.

In reply to by नगरीनिरंजन

तुम्ही मांडलेल्या मुद्द्यात विशेष काय? आंतरजालावर शोधल्यास कोणत्याही धर्मातले याहून सहिष्णू वृत्तीचे अनेक धागे दिसतील. तुमच्यासारख्या सडक्या सहिष्णू वृत्तीच्या लोकांमुळेच आज भारताचा सांस्कृतिक ठेवा अजिबात नसलेल्या कित्येक वास्तू उगाचच शिल्लक राहिलेल्या आहेत मग फरक राहिलाच कुठे? शिवाय महाशय, भावनातंतता म्हणजे काय हे तुम्हाला कधी कळणार नाही. फक्त भावना आणि त्याही फक्त आपल्याच भावना अस्तित्वात आहेत असे वागणे म्हणजे भावनातंतता. ती अंगी बाळगायची सोडून तुम्ही विचारांचा आदर करायला निघालात हे पाहून तुमची किती घनघोर दिशाभूल झाली आहे या विचाराने भावनेने मी व्याकुळ होतो. उगाचच कुण्या सडक्या विचारजंताचे नाव घेऊन स्वतःच्या भावनाहीन वृत्तीला उदात्त करायचा प्रयत्न करू नका. जगात सर्व विचारजंतांना अपयशच आले हे जाता जाता नमूद करतो. असो. मानवी जीवनात भावनेचे किती अपरंपार महत्व आहे हे तुमच्यासारख्या लोकांना काय कळणार? आज ही कविता नसती केली तर तुमच्या भावनांवर चढलेली विचारांची पुटं कशी सुटली असती? वडाच्या झाडाचे आजवर कोणीही न ऐकलेले मनोगत आणि त्याच दुसरं 'अंग' आपल्याला कधीही पाहायला मिळाले नसते. असो. बाकीच्या भावना चर्चा भडकेल तश्या मांडीनच. खुद के साथ बातां: हं, आले हे भावनातंत ;-)

छोटा डॉन 16/06/2011 - 10:26
काय हो गुर्जी, वेळ जाय नाहीये काय ? असो, मस्तच होता बॉ लेख. अंमळ करमणुक झाली सकाळी सकाळी. - छोटा डॉन लेखन-उपोषण हे वैयक्तिक आणि सामाजिक स्वास्थ्याकरिता चांगले असते.

श्रावण मोडक 16/06/2011 - 10:27
आजपासून आम्ही राजेश घासकडवी यांना विचारवंत म्हणणार! म्हणजे, ते आधीपासून विचारवंत आहेतच. आमच्या डोक्यात आज प्रकाश पडला. ;)

दत्ता काळे 16/06/2011 - 10:57
हास्यकवितेचा उपहासात्मक परामर्ष आवडला. बाकी, आजपासून आम्ही राजेश घासकडवी यांना विचारवंत म्हणणार! ह्याचा वैकल्पिक अर्थ इथेसुध्दा 'विचारजंत' असा असावा काय ?

In reply to by दत्ता काळे

श्रावण मोडक 16/06/2011 - 11:08
नाही. घासकडवी धर्मरक्षक आहेत. आज त्यांनी खरोखर पुण्यकर्म केले आहे. त्यांची आजवरची अनेक पापं या पुण्यानं धुवून निघाली आहेत. आता ते विचारवंतच आहेत. ;) गुर्जी आता छडी घेऊनच येणार मला हाणायला...

In reply to by श्रावण मोडक

श्रावण मोडकांशी सहमत आहे. (दुर्भाग्य श्रामोंचे) क्रांतीताई स्वत: किंवा त्यांची कविता अजूनही दुर्बोध वाटतात. मूळ कविताच (पाऊस, पाणी, ढग इत्यादींबद्दल) आकर्षक होत्या, आहेत व असणार. त्यांचे असे विस्कळीत स्वरुप ('परंपरा मोडणे'), आजच्या कवयित्रींना त्यामागच्या कारणांची सखोल माहिती नसणे हे त्याकाळच्या बुद्धीजीवी लोकांनी परंपरा खोडली असे म्हणावे की त्याकाळच्या मान्यताप्राप्त बहि:शाल शिक्षणाला फाट्यावर मारुन त्या काळच्या नवबुद्धीवाद्यांनी, साहित्यिकांनी खुली केलेली विचारपद्धती म्हणावे हेच मला अजून कळले नाही. क्रांतिताईंच्या वेगवेगळ्या कविता लिहीण्याची, त्यांची परंपरांत आधुनिकता बघण्याची, त्यांच्या सर्वसामान्यांना पटणार्‍या विचारांची, त्यांच्या शब्दसंपदेची, त्यांनी जाहीर व्यासपीठावर वापरलेल्या कल्पना, रूपकांची आणि ते एका जुनाट परंपरेबद्दल लिहीण्याची आणि त्याबद्दल सडक्या प्रतिक्रिया न येण्याचीच चर्चा जास्त झाली पण त्यांच्या कवितेतून त्या काय सांगू इच्छितात हे कोणीच समजवून सांगितलेले नाही. त्यांनी लिहीलेल्या कवितांमधील विचारांची कधीच चर्चा झाली नाही. त्या अजूनही आपल्या कविता लिहून, आपले विचार आपल्या देशबांधवांपर्यंत मांडू इच्छितात हे आम्ही त्यांच्या मित्रगणाकडूनही ऐकले कारण त्या तशा आमच्या फेसबुकावरच्या मैत्रीण आहेत. त्यांचे मराठीवरही नितांत प्रेम आहे. अन आपण सांस्कृतिक राजधानीपासून लांब रहात असलो तरी परंपरांवरच घाला घालणार्‍या कविता का केल्या आहेत हे मात्र समजू शकले नाही. एकेकाळी तुलनेने नवा आयडी असूनही आपल्या कवितांच्या आणि त्यांमधील विचारांच्या मार्गाने त्या प्रस्थापित झाल्या, पण अजूनही त्यांच्या विचारांबद्दल म्हणावी तशी चर्चा होत नाही याचे दु:ख आहे. (मी खरेतर हे सांगू इच्छित नव्हते पण आता रहावत नाही.) मुक्तसुनीतरावांनी ह्यावर सविस्तर लिहावेच. भले दोन-चार लेख झाले तरी चालतील. -- सडककथेतील भडककुमारी

सर्वसामान्य ज्यांना वंदनीय समजतात त्या व्यक्ती, संकल्पना, विभूती, परंपरा यांच्यावर हल्ला केल्याशिवाय आपलं श्रेष्ठत्व सिद्धच होत नाही असं यांना वाटत असावं.
हे वाक्य वाचल्यावर खालचे वाचायचा मूडच गेला. कदाचित वटपौर्णिमा तुमच्यासाठी भारताची वंदनीय परंपरा असेलही पण म्हणुन सर्वांनी त्याच्याकडे तुमच्याच चष्म्यातुन पहावे का ? जर वटपौर्णिमेला अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली २१व्या शतकातील नवरे वडाची पूजा करू शकतात तर मिपावरील भारतीयांना ह्या परंपरेबद्दल आणि तोही त्याच्या विषय निघाल्यावर (मग भले तो त्या परंपरेच्या पालनाचा का असेना) स्वतःचे त्याच्या बद्दलचे परखड मत व्यक्त करायचा अधिकार नसावा ? बायाबाप्यांनी वडाभोवती दोरे गूंडाळले ते अभिव्यक्तीस्वातंत्र आणि मिपाकरांच्या प्रतिक्रिया मात्र घोर खिल्ली आणि थेरं ? कूर्माची गती सूक्ष्म असते असे म्हणतात ते खोटे नाही. वटपौर्णिमेच्या निमित्ताने २१व्या शतकात वड यमास काय म्हणेल असे लिहीलेल्या धाग्याच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करण्याऐवजी तुम्ही त्रागा करताय हे जाहीर आहे. तो त्रागा नसता झाला तर विषय तिथेच संपला होता. वटपौर्णिमेप्रती श्रद्धेऐवजी काही प्रश्न उठवल्याने वटपौर्णिमेची तुमच्या लेखी असणारी महत्ता कमी होणार होती का? तर नाही. पण तरीही कोणाला तरी मिरच्या झोंबल्या. पण वटपौर्णिमेमुळे इतर कोणाला मिरच्या झोंबायचे स्वातंत्र्य मात्र नाही? ह्या धाग्याद्वारे श्री.घासू ह्यांनी ह्या संकेतस्थळाच्या सदस्यांचा हीनतेने लेखून अपमान केलेला आहे. हा अपमान समुदायाचा अपमान आहे, एका मताशी बांधलेल्या कित्येक व्यक्तींचा प्रत्येकाचा व्यक्तिशः अपमान आहे, ह्या संकेतस्थळावर येणार्‍या सदस्य, त्या मतांशी सहमत असलेल्या वाचक ह्यांचाही अपमान आहे. ज्या पध्दतीनं श्री. घासू ह्यांनी जाहीररित्या हा अपमान केला आहे त्याच पध्दतीनं त्यांनी समस्त मिपापरिवाराची ह्या अपमानकारक धाग्याबद्दल जाहीर माफी मागितलीच पाहिजे. ज्या दिवशी हे असले अंधश्रद्धाग्रस्त सदस्य चचतील त्या दिवशी आम्ही फर्ग्युसन कॉलेजमागच्या वेताळ टेकडीवरच्या आग्या वेताळाला सडकं मांस आणि हातभट्टीची वाहून येऊ. क्रान्तिताई आगे बढो हम तुम्हारे साथ है! (श्रेयअव्हेरः किती किती नावं घेऊ? मिपावरचे काही सन्माननीय सडके सदस्य एवढेच म्हनतो आणि आमचं भाषण संपव्तो.)

In reply to by चिंतातुर जंतू

चेतन 16/06/2011 - 12:19
आमच्या लेखी असल्या प्रतिक्रिया आणि लेख फारच फुटकळ आहेत; कुणाला फारच मिर्च्या झोंबलेल्या असाव्यात असं किमान त्यांच्या जाहीर प्रतिक्रियांवरून तरी वाटतं. अखेर ज्याची त्याची जाण, समज, वगैरे... असो. आम्हाला असलेल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा पुरेपुर फायदा घ्यायचं ठरवल आहे. बा******* भा********** भिकार***** दळ्भद्री प्रतिक्रीया.... चेतन अवांतरः हा सडका प्रतिसाद फक्त वरच्या प्रतिसादाला पोच म्हणुन आहे. घासकडवी साहेब लेख आवडला हे.वे. न.सा.

In reply to by चेतन

आमच्या लेखी असल्या प्रतिक्रिया आणि लेख फारच फुटकळ आहेत. अखेर ज्याची त्याची जाण, समज, वगैरे... असो.
हं, आले हे विचारजंती. अवांतर: वरच्या प्रतिक्रियेला सडकी म्हणावी का? छे भट्टी काही जमलेली नाही ;-)

५० फक्त 16/06/2011 - 12:04
कविता, लेख आणि प्रतिसाद वाचुन सावित्रीला वाटलं असेल, मेला होताच सत्यवान, नसता आणला परत तर बरं झालं असतं, उगा वाग्चातुर्य दाखवायला गेले यमाला अन अडचणीत पडले. या पेक्षा नव-यानंतर परहस्ते कारभार चालवलेला परवडला असता.

मेघवेडा 16/06/2011 - 13:44
उपहासात्मक लेख आहे करमणूक झाली वगैरे सगळं ठीक आहे. मात्र तुमच्यासारख्या थोर विचारवंतानंही तेवढ्यात स्वतःच्या उत्पादनांची जाहिरात करून घेतलेली पाहून अंहझा. ;)

अहा.. भारी भारी प्रतिक्रिया ... मजा येतेय... अवांतर : समजा एखादा नवीन मिपाकर परवाच आला असेल तर त्याचे मति की मती गुंग हो ऊन जाईल हे सारे वाचून आणि कोण कोणाला सपोर्ट करतो आहे, कोण कोणाची खिल्ली उडवतो आहे, कोण धर्मरक्षक आहे आणि कोण भक्षक आहे, कोणाचा कंपू कोणता हे अजिबात टाळक्यात शिरणार नाही.... मतिगुंग मास्तर

In reply to by भडकमकर मास्तर

स्मिता. 16/06/2011 - 18:01
नवीन येणारा हे वाचून मिपाकर बनून राहिल की नाही हीच शंका आहे. डोकं भंजाळून जाईल बिचार्‍या/रीचं!

गणेशा 16/06/2011 - 14:02
प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात .. मग ती कविता असु द्या नाहितर लेख. परंतु या लेखाचे शिर्षक हे कोणाच्या नावावरुन नको होते. जेंव्हा आपण समस्त अभिव्यक्तीस्वातंत्र्य कलाकारांना उद्देशुन बोलत आहात, तेंव्हा उदाहरणाखातर असे लेखन दाखवु शकता. पण एकाच व्यक्तीला उद्देशुन आपण स्वतंत्र थ्रेड काढने तसे फारसे काही साध्य करु शकत नाहि. तुम्हाला वाईट जर संस्कृती..परंपरा याविरुद्ध लिहिले म्हणुन वाटले तर तुम्ही तसाच धागा काढा.. आणि तुम्हाला वाईट जर क्रांती यांनी असे लिहिले म्हणुन वाटले तर तुम्ही त्यांना व्यनी करा. असो माझा मुद्दा कळला असेन.. कवितेला आणि लेखाला पुढील वाटचालीस शुभेच्छा.

In reply to by चिंतातुर जंतू

गणेशा 16/06/2011 - 16:36
लिहिलेल्या रिप्लायमधुन तात्पर्य काय घ्यायचे .. कुठल्या वाक्यावर काय रिप्लाय द्यायचा हा जरी ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी आपल्या उडानटप्पु उत्तरांना पाठिंबा देण्यासाठी कोणाला काही संबोधणे म्हणजे आपले विचार हे विचारपुर्वक न असता काहीही असतात असा तो पुरावाच आहे. कृपया वरील रिप्लाय मध्ये येव्हडेच आहे की.. तुम्हाला वयक्तीक कवयत्री ला काय बोलायचे असेन तर तीला जावुन बोला, आणि तुम्हाला सगळ्या समाजातील व्यक्तींना उद्देशुन लिहायचे आहे तर तसे बोला. थांबतो .. संयमीत बोलण्याला विचारजंतु म्हणणे योग्य नाही. तरीही आपला परिचय नसल्याने काही जास्त उलट बोललो असल्यास हलके घेणे.. प्रतिसाद हा रिप्लायाला आहे.. रिप्लाय देणार्या माणसास नाही. तरीही - संयम हा भेकड माणसाचे लक्षण नसतेच..उलट भेकडता लपवण्यासाठी बर्याचदा संयमाला टाळले जाते. - गणेशा

In reply to by गणेशा

स्वानंद भाऊ, तुम्हारा गल्ली चुक्याच. असे दुवे द्यायचे नाही. जे जसे होते आहे ते चालू राहू द्यावे. साप बुलबुलाला खात असेल तर मध्ये पडतो का आपण? निसर्गनियम पाळावेत.... गणेशा, ते तुझ्या लक्षात आले पाहिजे अशी सक्ती नाही. खरे तर नाही आले तर धाग्याच्या दृष्टीने जास्त चांगले :-) गोंधळ अजून थोडा वाढला की हा धागा साधारण प्रियदर्शनच्या चित्रपटाच्या पटकथेसारखा वाटेल

क्रान्ति 16/06/2011 - 16:34
आजकालच्या पूज्य पुरोहितांना विचारून काय प्रकारची शांत करावी लागेल याचा सल्ला घ्या. देव सर्वकृपाळू असतो, त्यामुळे सर्व अपराधांतून योग्य ते प्रायश्चित्त घेतल्यावर मुक्त करतो. तसा तो तुम्हालाही दया दाखवेल अशी खात्री आहे. आणि हो, दक्षिणा दिल्यावर पुरोहिताच्या पाया पडायला विसरू नका. कुटं असत्यात म्हनायचं ह्ये पू. पु.? आनि शांत बिंत कराची म्हंजे लै मोटा कुटाना आस्तो म्हने. त्ये होम काय न हवन काय न बरच काय काय आस्त न्हव? आमी कंदी द्येवाधरमाचं काय बी न्हाय केल्याल, आमाला कुटं ह्ये सम्द जमनार हाय? त्यापरीस यकांदी डोस्क्याच्या चार फूट वरून जानारी जड कविता लिवली यमासाटनं तर चालनार न्हाई का? त्ये बी प्रायचित का काय मंत्यात, तसच व्हईल न्हव? ;) बाकी आपलं लिखान आमाला लै लै भावल बगा. यकदम कडक. आमचे चौत्या वर्गातले गुर्जी बोलायचे तस. [चौतीनंतर साळाच सोडली, म्हनुन त्येच आटवले.] ;)

धनंजय 16/06/2011 - 19:11
+१ वडाच्या पारंब्यांवर झोके घेण्याचे स्वातंत्र्य आहे, पण वडाला बांधलेल्या धाग्याच्या जवळ तुमच्या जोका गेल्या, त्या ठिकाणी तुमचे स्वातंत्र्य संपले.

पैसा 16/06/2011 - 19:13
कवितेचं "रसग्रहण" आणि प्रतिक्रिया वाचून धम्माल आली! क्रान्ति, आता प्रायश्चित्त म्हणून "रेडा" म्हणे वडाला अशी कविता पाड!

तिमा 16/06/2011 - 20:58
लेख खूपच आवडला. पण प्रतिक्रिया वाचून एक हत्ती व तीन आंधळे या गोष्टीची आठवण झाली. असो. प्रत्येकजण आपापल्या वकुबाप्रमाणेच प्रतिक्रिया देणार!

टारझन 17/06/2011 - 17:12
घासकडवी काकाने कामाला लावलंय सगळ्याला .. आणी सगळे बगळे बसलेत बोर्ड बडवत =)) काही काही प्रतिक्रीया चावुन करमणुक झाली. अर्थात कोणी कशी प्रतिक्रीया लिहावी हे सांगण्याचा हक्क मला नाही ,मी आपलं एक निरिक्षण णोंदवलं. - वडानाथ बाभळे

In reply to by टारझन

हं... हे आले आणखीन एक विचारजंती. वटपौर्णिमाद्वेष्टे. रूढीनिंदक. क्रान्तिंच्या वडावरच्या कवितेला दिलेला तुमचा प्रतिसाद बोलका आहे.

सहज 19/06/2011 - 15:14
गुर्जी _/\_ लेख आवडला. क्रांतीताईंची कविताही छान. :-)

यकु 16/06/2011 - 07:23
हे अतिशयोक्त रसात उकळून वडाला गुंडाळलेल्या दोर्याप्रमाणे घट्ट जुळून आलेले स्फूट वाचताना ह्सून हसून ह्रदयाच्या शीरा मोकळ्या झाल्या...!

५० फक्त 16/06/2011 - 08:17
लै भारि आता बाबा रामदेवांनंतर भारतीय सनसुक्रुति सांभाळायचे काम आपल्याकडे आलेले दिसतेय, त्याबरोबर त्या कुठल्या बेटाचा हिस्सा पण मिळाला असेलच, आमाला पण बोलवा तिथं ध्यान करायला.

रणजित चितळे 16/06/2011 - 09:27
मला वाटते साहेब - क्रांतीताईंनी एक कविता लिहीली आहे ती मजा म्हणून वाचा. एवढे सिरीयसली का घेता असे माझे म्हणणे आहे.

In reply to by रणजित चितळे

साहेब - क्रांतीताईंनी एक कविता लिहीली आहे ती मजा म्हणून वाचा. एवढे सिरीयसली का घेता असे माझे म्हणणे आहे. नै तर काय...! क्रांती यांच्या कविता समाजातील पारंपरिक वृत्तीचा शोध घेणार्‍या डोळस अशा उच्च कविता आहेत. पारंपरिक विचारांना शब्दबद्ध करुन त्यांच्या कविता समाजातील अनिष्ट अशा प्रथांच्या डोळ्यात बोट घालतात असे आपल्या रसग्रहणावरुन आपल्याला वाट्त असेल तर आपला गैरसमज आहे. असो, बाकी आमचंही सिरियसली घेऊ नये याच्याशी सहमत. -दिलीप बिरुटे

नितिन थत्ते 16/06/2011 - 09:49
शब्दाशब्दाशी सहमत आहे. आपल्या थोर्थोर परंपरांवर चिखलफेक करण्याची ही विचारजंती प्रवृत्ती मुळापासून नष्ट व्हायला हवी. पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणार्‍यांना काय समजावणार? आपला धर्म आणि परंपरा या कोणीही उठावे आणि टपली मारून जावे अशा झाल्या आहेत. 'त्यांच्या' रूढींवर लिहून दाखवा पाहू असल्या कविता....

In reply to by नितिन थत्ते

आपला धर्म आणि परंपरा या कोणीही उठावे आणि टपली मारून जावे अशा झाल्या आहेत. 'त्यांच्या' रूढींवर लिहून दाखवा पाहू असल्या कविता....
अगदी अगदी खरं. क्रान्ति यांनी ईद किंवा मोहरमची चेष्टा करणारी कविता लिहून दाखवावी व ती 'त्यांच्या' खिमापाव वगैरे संस्थळांवर टाकून दाखावी असं जाहीर आव्हान आहे. ती तशी त्यांनी आधीच टाकलेली असली तरी आम्ही फारतर, 'बरं बरं, त्यांनी तसं केलंय खरं, पण तरी आमचा मुद्दा बदलत नाही' असंही म्हणू. परंतु आपल्या धर्मावर अशी कविता पुन्हा आली तर हे अभिव्यक्तीस्वातंत्र्यवाले लोक पुन्हा त्या कवितेची कलेच्या दृष्टीनेच समीक्षा करणार आणि यात समभावाचा खून होतोय हे सोयीस्करपणे विसरणार यात काय संशय? समभाव म्हणजे त्यांच्या व आपल्या सर्वच कवितांकडे केवळ कविता म्हणून बघण्याचा दृष्टिकोन असं हे मानतात. खरं तर ती कोणी लिहिली आहे त्याप्रमाणे आपली की त्यांची हे ठरवून त्याप्रमाणे अर्थ (किंवा अनर्थ) काढणे, हा खरा समभाव.

In reply to by राजेश घासकडवी

नगरीनिरंजन 16/06/2011 - 21:35
प्रतिसाद आवडला आणि लेखही. तुमचे म्हणणे मला अखेर पटले आहे. कला ही कला असते आणि तिला कोणतेही नियम लावू नयेत हे ही पटले. अशा काही मूठभर लोकांमुळेच दोन धर्मांमध्ये निरामय आणि सकस अशी सांस्कृतिक देवाणघेवाण होते आहे. उलट इतर धर्मीयांची संस्कृतीही एवढी संपन्न असताना हिंदू कलाकारांनी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आणि आपल्या कलेत त्याचे काहीच प्रतिबिंब पडू दिले नाही हा त्यांचा संकुचितपणा की अज्ञान असा प्रश्न पडला (प्रतिबिंब पडले असणारच म्हणा, पण माझा एवढा अभ्यास नसल्याने मला माहित नाही एवढेच). उदाहरणार्थ एवढी युरोपियनांकडून वास्तवदर्शी कला आली पण रविवर्मा वगैरे लोक मात्र येऊनजाऊन स्वतःच्याच देवदेवता काढत बसले. खूप विचार केल्यावर मला हुसेन यांचे महत्त्व कळले. यापुढच्या काळात तरी हिंदू कलाकार आपल्या कक्षा रुंदावतील आणि इतर कलाकारांएवढे महान झाले नाही तरी त्यांच्या पावलावर पाऊल टाकतील अशी आशा आहे. उदा. "चेहर्‍यावर बुरखा घातलेली नग्न युवती" या कल्पनेतच किती थरार आहे! पण एकूणच हिंदू लोक फार रिअ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यांनी प्रोअ‍ॅक्टिव्ह आणि बोल्ड व्हायची गरज आहे. या रिअ‍ॅक्टिव्हपणाची लागण मलाही झाली याबद्दल मला लाज वाटते. क्षमस्व!

In reply to by नगरीनिरंजन

बरोब्बर उलटा निष्कर्ष काढून तुम्ही आमच्याशी सहमत असल्याचा कांगावा करत आहात असं वाटतं. आपणही त्यांच्यात जाऊन "चेहर्‍यावर बुरखा घातलेली नग्न युवती" वगैरे चित्रं काढावी म्हणता, मी तर असल्या अश्लाघ्य अभिव्यक्तीलाच बंदी घालावी असं म्हणतोय. त्यांचं याबाबतीत निश्चितच कौतुक करण्याजोगं आहे. निदान असे विचार व्यक्त करताना ब धर्म, म धर्म वगैरे मुळमुळीत तरी लिहीत नाहीत. हे उदाहरण पहा. हिंदू स्त्रियांमध्ये तोकडे कपडे घालून आपल्या शरीराची उठवळ अभिव्यक्ती करण्याच्या पद्धतीवर कसे नावं घेऊन कोरडे ओढले आहेत. समान नागरी कायदा वगैरे ऐकायला छान वाटतं. पण त्याआधी विचारसरणीत समता नको का? अशी कट्टर विचारसरणी अवलंबून आपण त्यांच्या पातळीपर्यंत पोचू. संस्कृतीरक्षणासाठी तालिबानी फौजा काढू. खजुराहोतली अश्लील शिल्पं फोडून टाकू. कामसूत्र जाळून टाकू. मनुस्मृतीचं पुनरुज्जीवन करू. मगच समान नागरी कायदा मागू. आधी समाज बदलू मग कायदे बदलू. आगरकरांनी दुसरं काय म्हटलं? ही अभिव्यक्ती फार माजलीये साली. गर्व से कहो हम ब है. (वरील वाक्य शिल्पा ब यांना उद्देशून नाही, कृपया गैरसमज नसावा)

In reply to by राजेश घासकडवी

स्वानन्द 16/06/2011 - 23:01
टाळ्या !!!!!! गली गली में नारा हय... राजेश घासकडवी 'ब' का नेता हय... जब तक सुरज चांद रहेगा... राजेश घासकडवी तेरा नाम रहेगा....

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

चेतन 17/06/2011 - 01:13
विचारता कशाला? तुम्हाला असलेल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यात तुम्ही ते नक्कीच म्हणू शकता. हां, मात्र इथले काही सन्माननीय सदस्य त्यांना उद्देशून वापरलेल्या (विचारजंत) अशा शब्दांवरून जो थयथयाट करतात त्याची अपेक्षा मात्र तुम्ही आमच्यासारख्यांकडून करू नका, कारण आमच्या लेखी हे फारच फुटकळ आहे; त्यांच्या लेखी तो फार मोठा अपमान असावा असं किमान त्यांच्या जाहीर प्रतिक्रियांवरून तरी वाटतं. अखेर ज्याची त्याची जाण, समज, वगैरे... असो. हे अधिक माहितीसाठी

In reply to by चेतन

अहो, तो प्रश्न तुम्हाला नव्हता. सॉरी हां, उगाच चोप्य-पस्ते करण्याचे कष्ट झाले तुम्हाला; मीच मेलीने नीट प्रतिसाद लिहीला नाही. तो प्रश्न चिंतातुर जंतू (चिंतातूरजंतु नव्हे!) यांना होता.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

या प्रतिसादाला काय म्हणावं, सडकं का विचारजंती?
भावना पुरेशा भडकलेल्या नाहीएत म्हणून 'सडका' रस कमी पडतोय. अर्थात, विचार पुरेसे 'जंती' नाहीत त्यामुळे तिथेही... बाकी चालू द्या.

In reply to by राजेश घासकडवी

नगरीनिरंजन 17/06/2011 - 05:37
तुम्ही दिलेल्या दुव्यात विशेष काय? आंतरजालावर शोधल्यास तुमच्या ब धर्मातले याहून वाईट वृत्तीचे अनेक धागे दिसतील. तुमच्यासारख्या तालिबानी वृत्तीच्या लोकांमुळेच आज भारताचा सांस्कृतिक ठेवा असलेल्या कित्येक वास्तू उध्वस्त झालेल्या आहेत मग फरक राहिलाच कुठे? शिवाय महाशय, धर्मनिरपेक्षता म्हणजे काय हेच तुम्हाला कधी कळणारच नाही. धर्म अस्तित्वातच नाही असे वागणे म्हणजे धर्मनिरपेक्षता. ती अंगी बाळगायची सोडून तुम्ही धर्माला समभाव दाखवायला निघालात हे पाहून तुमची किती घनघोर दिशाभूल झाली आहे या विचाराने मी व्याकुळ होतो. उगाचच आगरकरांचे नाव घेऊन स्वतःच्या तालिबानी वृत्तीला उदात्त करायचा प्रयत्न करू नका. त्या आगरकरांनाही अपयशच आले हे जाता जाता नमूद करतो. असो. मानवी जीवनात कलेचे किती अपरंपार महत्व आहे हे तुमच्यासारख्या लोकांना काय कळणार? आज ही कविता नसती केली तर तुमच्या धर्मावर चढलेली पुटं कशी सुटली असती? वडाच्या झाडाचे आजवर कोणीही न ऐकलेले मनोगत आणि त्याच दुसरं 'अंग' आपल्याला कधीही पाहायला मिळाले नसते. असो. बाकीचे मुद्दे चर्चा पुढे जाईल तसे मांडीनच.

In reply to by नगरीनिरंजन

तुम्ही मांडलेल्या मुद्द्यात विशेष काय? आंतरजालावर शोधल्यास कोणत्याही धर्मातले याहून सहिष्णू वृत्तीचे अनेक धागे दिसतील. तुमच्यासारख्या सडक्या सहिष्णू वृत्तीच्या लोकांमुळेच आज भारताचा सांस्कृतिक ठेवा अजिबात नसलेल्या कित्येक वास्तू उगाचच शिल्लक राहिलेल्या आहेत मग फरक राहिलाच कुठे? शिवाय महाशय, भावनातंतता म्हणजे काय हे तुम्हाला कधी कळणार नाही. फक्त भावना आणि त्याही फक्त आपल्याच भावना अस्तित्वात आहेत असे वागणे म्हणजे भावनातंतता. ती अंगी बाळगायची सोडून तुम्ही विचारांचा आदर करायला निघालात हे पाहून तुमची किती घनघोर दिशाभूल झाली आहे या विचाराने भावनेने मी व्याकुळ होतो. उगाचच कुण्या सडक्या विचारजंताचे नाव घेऊन स्वतःच्या भावनाहीन वृत्तीला उदात्त करायचा प्रयत्न करू नका. जगात सर्व विचारजंतांना अपयशच आले हे जाता जाता नमूद करतो. असो. मानवी जीवनात भावनेचे किती अपरंपार महत्व आहे हे तुमच्यासारख्या लोकांना काय कळणार? आज ही कविता नसती केली तर तुमच्या भावनांवर चढलेली विचारांची पुटं कशी सुटली असती? वडाच्या झाडाचे आजवर कोणीही न ऐकलेले मनोगत आणि त्याच दुसरं 'अंग' आपल्याला कधीही पाहायला मिळाले नसते. असो. बाकीच्या भावना चर्चा भडकेल तश्या मांडीनच. खुद के साथ बातां: हं, आले हे भावनातंत ;-)

छोटा डॉन 16/06/2011 - 10:26
काय हो गुर्जी, वेळ जाय नाहीये काय ? असो, मस्तच होता बॉ लेख. अंमळ करमणुक झाली सकाळी सकाळी. - छोटा डॉन लेखन-उपोषण हे वैयक्तिक आणि सामाजिक स्वास्थ्याकरिता चांगले असते.

श्रावण मोडक 16/06/2011 - 10:27
आजपासून आम्ही राजेश घासकडवी यांना विचारवंत म्हणणार! म्हणजे, ते आधीपासून विचारवंत आहेतच. आमच्या डोक्यात आज प्रकाश पडला. ;)

दत्ता काळे 16/06/2011 - 10:57
हास्यकवितेचा उपहासात्मक परामर्ष आवडला. बाकी, आजपासून आम्ही राजेश घासकडवी यांना विचारवंत म्हणणार! ह्याचा वैकल्पिक अर्थ इथेसुध्दा 'विचारजंत' असा असावा काय ?

In reply to by दत्ता काळे

श्रावण मोडक 16/06/2011 - 11:08
नाही. घासकडवी धर्मरक्षक आहेत. आज त्यांनी खरोखर पुण्यकर्म केले आहे. त्यांची आजवरची अनेक पापं या पुण्यानं धुवून निघाली आहेत. आता ते विचारवंतच आहेत. ;) गुर्जी आता छडी घेऊनच येणार मला हाणायला...

In reply to by श्रावण मोडक

श्रावण मोडकांशी सहमत आहे. (दुर्भाग्य श्रामोंचे) क्रांतीताई स्वत: किंवा त्यांची कविता अजूनही दुर्बोध वाटतात. मूळ कविताच (पाऊस, पाणी, ढग इत्यादींबद्दल) आकर्षक होत्या, आहेत व असणार. त्यांचे असे विस्कळीत स्वरुप ('परंपरा मोडणे'), आजच्या कवयित्रींना त्यामागच्या कारणांची सखोल माहिती नसणे हे त्याकाळच्या बुद्धीजीवी लोकांनी परंपरा खोडली असे म्हणावे की त्याकाळच्या मान्यताप्राप्त बहि:शाल शिक्षणाला फाट्यावर मारुन त्या काळच्या नवबुद्धीवाद्यांनी, साहित्यिकांनी खुली केलेली विचारपद्धती म्हणावे हेच मला अजून कळले नाही. क्रांतिताईंच्या वेगवेगळ्या कविता लिहीण्याची, त्यांची परंपरांत आधुनिकता बघण्याची, त्यांच्या सर्वसामान्यांना पटणार्‍या विचारांची, त्यांच्या शब्दसंपदेची, त्यांनी जाहीर व्यासपीठावर वापरलेल्या कल्पना, रूपकांची आणि ते एका जुनाट परंपरेबद्दल लिहीण्याची आणि त्याबद्दल सडक्या प्रतिक्रिया न येण्याचीच चर्चा जास्त झाली पण त्यांच्या कवितेतून त्या काय सांगू इच्छितात हे कोणीच समजवून सांगितलेले नाही. त्यांनी लिहीलेल्या कवितांमधील विचारांची कधीच चर्चा झाली नाही. त्या अजूनही आपल्या कविता लिहून, आपले विचार आपल्या देशबांधवांपर्यंत मांडू इच्छितात हे आम्ही त्यांच्या मित्रगणाकडूनही ऐकले कारण त्या तशा आमच्या फेसबुकावरच्या मैत्रीण आहेत. त्यांचे मराठीवरही नितांत प्रेम आहे. अन आपण सांस्कृतिक राजधानीपासून लांब रहात असलो तरी परंपरांवरच घाला घालणार्‍या कविता का केल्या आहेत हे मात्र समजू शकले नाही. एकेकाळी तुलनेने नवा आयडी असूनही आपल्या कवितांच्या आणि त्यांमधील विचारांच्या मार्गाने त्या प्रस्थापित झाल्या, पण अजूनही त्यांच्या विचारांबद्दल म्हणावी तशी चर्चा होत नाही याचे दु:ख आहे. (मी खरेतर हे सांगू इच्छित नव्हते पण आता रहावत नाही.) मुक्तसुनीतरावांनी ह्यावर सविस्तर लिहावेच. भले दोन-चार लेख झाले तरी चालतील. -- सडककथेतील भडककुमारी

सर्वसामान्य ज्यांना वंदनीय समजतात त्या व्यक्ती, संकल्पना, विभूती, परंपरा यांच्यावर हल्ला केल्याशिवाय आपलं श्रेष्ठत्व सिद्धच होत नाही असं यांना वाटत असावं.
हे वाक्य वाचल्यावर खालचे वाचायचा मूडच गेला. कदाचित वटपौर्णिमा तुमच्यासाठी भारताची वंदनीय परंपरा असेलही पण म्हणुन सर्वांनी त्याच्याकडे तुमच्याच चष्म्यातुन पहावे का ? जर वटपौर्णिमेला अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली २१व्या शतकातील नवरे वडाची पूजा करू शकतात तर मिपावरील भारतीयांना ह्या परंपरेबद्दल आणि तोही त्याच्या विषय निघाल्यावर (मग भले तो त्या परंपरेच्या पालनाचा का असेना) स्वतःचे त्याच्या बद्दलचे परखड मत व्यक्त करायचा अधिकार नसावा ? बायाबाप्यांनी वडाभोवती दोरे गूंडाळले ते अभिव्यक्तीस्वातंत्र आणि मिपाकरांच्या प्रतिक्रिया मात्र घोर खिल्ली आणि थेरं ? कूर्माची गती सूक्ष्म असते असे म्हणतात ते खोटे नाही. वटपौर्णिमेच्या निमित्ताने २१व्या शतकात वड यमास काय म्हणेल असे लिहीलेल्या धाग्याच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करण्याऐवजी तुम्ही त्रागा करताय हे जाहीर आहे. तो त्रागा नसता झाला तर विषय तिथेच संपला होता. वटपौर्णिमेप्रती श्रद्धेऐवजी काही प्रश्न उठवल्याने वटपौर्णिमेची तुमच्या लेखी असणारी महत्ता कमी होणार होती का? तर नाही. पण तरीही कोणाला तरी मिरच्या झोंबल्या. पण वटपौर्णिमेमुळे इतर कोणाला मिरच्या झोंबायचे स्वातंत्र्य मात्र नाही? ह्या धाग्याद्वारे श्री.घासू ह्यांनी ह्या संकेतस्थळाच्या सदस्यांचा हीनतेने लेखून अपमान केलेला आहे. हा अपमान समुदायाचा अपमान आहे, एका मताशी बांधलेल्या कित्येक व्यक्तींचा प्रत्येकाचा व्यक्तिशः अपमान आहे, ह्या संकेतस्थळावर येणार्‍या सदस्य, त्या मतांशी सहमत असलेल्या वाचक ह्यांचाही अपमान आहे. ज्या पध्दतीनं श्री. घासू ह्यांनी जाहीररित्या हा अपमान केला आहे त्याच पध्दतीनं त्यांनी समस्त मिपापरिवाराची ह्या अपमानकारक धाग्याबद्दल जाहीर माफी मागितलीच पाहिजे. ज्या दिवशी हे असले अंधश्रद्धाग्रस्त सदस्य चचतील त्या दिवशी आम्ही फर्ग्युसन कॉलेजमागच्या वेताळ टेकडीवरच्या आग्या वेताळाला सडकं मांस आणि हातभट्टीची वाहून येऊ. क्रान्तिताई आगे बढो हम तुम्हारे साथ है! (श्रेयअव्हेरः किती किती नावं घेऊ? मिपावरचे काही सन्माननीय सडके सदस्य एवढेच म्हनतो आणि आमचं भाषण संपव्तो.)

In reply to by चिंतातुर जंतू

चेतन 16/06/2011 - 12:19
आमच्या लेखी असल्या प्रतिक्रिया आणि लेख फारच फुटकळ आहेत; कुणाला फारच मिर्च्या झोंबलेल्या असाव्यात असं किमान त्यांच्या जाहीर प्रतिक्रियांवरून तरी वाटतं. अखेर ज्याची त्याची जाण, समज, वगैरे... असो. आम्हाला असलेल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा पुरेपुर फायदा घ्यायचं ठरवल आहे. बा******* भा********** भिकार***** दळ्भद्री प्रतिक्रीया.... चेतन अवांतरः हा सडका प्रतिसाद फक्त वरच्या प्रतिसादाला पोच म्हणुन आहे. घासकडवी साहेब लेख आवडला हे.वे. न.सा.

In reply to by चेतन

आमच्या लेखी असल्या प्रतिक्रिया आणि लेख फारच फुटकळ आहेत. अखेर ज्याची त्याची जाण, समज, वगैरे... असो.
हं, आले हे विचारजंती. अवांतर: वरच्या प्रतिक्रियेला सडकी म्हणावी का? छे भट्टी काही जमलेली नाही ;-)

५० फक्त 16/06/2011 - 12:04
कविता, लेख आणि प्रतिसाद वाचुन सावित्रीला वाटलं असेल, मेला होताच सत्यवान, नसता आणला परत तर बरं झालं असतं, उगा वाग्चातुर्य दाखवायला गेले यमाला अन अडचणीत पडले. या पेक्षा नव-यानंतर परहस्ते कारभार चालवलेला परवडला असता.

मेघवेडा 16/06/2011 - 13:44
उपहासात्मक लेख आहे करमणूक झाली वगैरे सगळं ठीक आहे. मात्र तुमच्यासारख्या थोर विचारवंतानंही तेवढ्यात स्वतःच्या उत्पादनांची जाहिरात करून घेतलेली पाहून अंहझा. ;)

अहा.. भारी भारी प्रतिक्रिया ... मजा येतेय... अवांतर : समजा एखादा नवीन मिपाकर परवाच आला असेल तर त्याचे मति की मती गुंग हो ऊन जाईल हे सारे वाचून आणि कोण कोणाला सपोर्ट करतो आहे, कोण कोणाची खिल्ली उडवतो आहे, कोण धर्मरक्षक आहे आणि कोण भक्षक आहे, कोणाचा कंपू कोणता हे अजिबात टाळक्यात शिरणार नाही.... मतिगुंग मास्तर

In reply to by भडकमकर मास्तर

स्मिता. 16/06/2011 - 18:01
नवीन येणारा हे वाचून मिपाकर बनून राहिल की नाही हीच शंका आहे. डोकं भंजाळून जाईल बिचार्‍या/रीचं!

गणेशा 16/06/2011 - 14:02
प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात .. मग ती कविता असु द्या नाहितर लेख. परंतु या लेखाचे शिर्षक हे कोणाच्या नावावरुन नको होते. जेंव्हा आपण समस्त अभिव्यक्तीस्वातंत्र्य कलाकारांना उद्देशुन बोलत आहात, तेंव्हा उदाहरणाखातर असे लेखन दाखवु शकता. पण एकाच व्यक्तीला उद्देशुन आपण स्वतंत्र थ्रेड काढने तसे फारसे काही साध्य करु शकत नाहि. तुम्हाला वाईट जर संस्कृती..परंपरा याविरुद्ध लिहिले म्हणुन वाटले तर तुम्ही तसाच धागा काढा.. आणि तुम्हाला वाईट जर क्रांती यांनी असे लिहिले म्हणुन वाटले तर तुम्ही त्यांना व्यनी करा. असो माझा मुद्दा कळला असेन.. कवितेला आणि लेखाला पुढील वाटचालीस शुभेच्छा.

In reply to by चिंतातुर जंतू

गणेशा 16/06/2011 - 16:36
लिहिलेल्या रिप्लायमधुन तात्पर्य काय घ्यायचे .. कुठल्या वाक्यावर काय रिप्लाय द्यायचा हा जरी ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी आपल्या उडानटप्पु उत्तरांना पाठिंबा देण्यासाठी कोणाला काही संबोधणे म्हणजे आपले विचार हे विचारपुर्वक न असता काहीही असतात असा तो पुरावाच आहे. कृपया वरील रिप्लाय मध्ये येव्हडेच आहे की.. तुम्हाला वयक्तीक कवयत्री ला काय बोलायचे असेन तर तीला जावुन बोला, आणि तुम्हाला सगळ्या समाजातील व्यक्तींना उद्देशुन लिहायचे आहे तर तसे बोला. थांबतो .. संयमीत बोलण्याला विचारजंतु म्हणणे योग्य नाही. तरीही आपला परिचय नसल्याने काही जास्त उलट बोललो असल्यास हलके घेणे.. प्रतिसाद हा रिप्लायाला आहे.. रिप्लाय देणार्या माणसास नाही. तरीही - संयम हा भेकड माणसाचे लक्षण नसतेच..उलट भेकडता लपवण्यासाठी बर्याचदा संयमाला टाळले जाते. - गणेशा

In reply to by गणेशा

स्वानंद भाऊ, तुम्हारा गल्ली चुक्याच. असे दुवे द्यायचे नाही. जे जसे होते आहे ते चालू राहू द्यावे. साप बुलबुलाला खात असेल तर मध्ये पडतो का आपण? निसर्गनियम पाळावेत.... गणेशा, ते तुझ्या लक्षात आले पाहिजे अशी सक्ती नाही. खरे तर नाही आले तर धाग्याच्या दृष्टीने जास्त चांगले :-) गोंधळ अजून थोडा वाढला की हा धागा साधारण प्रियदर्शनच्या चित्रपटाच्या पटकथेसारखा वाटेल

क्रान्ति 16/06/2011 - 16:34
आजकालच्या पूज्य पुरोहितांना विचारून काय प्रकारची शांत करावी लागेल याचा सल्ला घ्या. देव सर्वकृपाळू असतो, त्यामुळे सर्व अपराधांतून योग्य ते प्रायश्चित्त घेतल्यावर मुक्त करतो. तसा तो तुम्हालाही दया दाखवेल अशी खात्री आहे. आणि हो, दक्षिणा दिल्यावर पुरोहिताच्या पाया पडायला विसरू नका. कुटं असत्यात म्हनायचं ह्ये पू. पु.? आनि शांत बिंत कराची म्हंजे लै मोटा कुटाना आस्तो म्हने. त्ये होम काय न हवन काय न बरच काय काय आस्त न्हव? आमी कंदी द्येवाधरमाचं काय बी न्हाय केल्याल, आमाला कुटं ह्ये सम्द जमनार हाय? त्यापरीस यकांदी डोस्क्याच्या चार फूट वरून जानारी जड कविता लिवली यमासाटनं तर चालनार न्हाई का? त्ये बी प्रायचित का काय मंत्यात, तसच व्हईल न्हव? ;) बाकी आपलं लिखान आमाला लै लै भावल बगा. यकदम कडक. आमचे चौत्या वर्गातले गुर्जी बोलायचे तस. [चौतीनंतर साळाच सोडली, म्हनुन त्येच आटवले.] ;)

धनंजय 16/06/2011 - 19:11
+१ वडाच्या पारंब्यांवर झोके घेण्याचे स्वातंत्र्य आहे, पण वडाला बांधलेल्या धाग्याच्या जवळ तुमच्या जोका गेल्या, त्या ठिकाणी तुमचे स्वातंत्र्य संपले.

पैसा 16/06/2011 - 19:13
कवितेचं "रसग्रहण" आणि प्रतिक्रिया वाचून धम्माल आली! क्रान्ति, आता प्रायश्चित्त म्हणून "रेडा" म्हणे वडाला अशी कविता पाड!

तिमा 16/06/2011 - 20:58
लेख खूपच आवडला. पण प्रतिक्रिया वाचून एक हत्ती व तीन आंधळे या गोष्टीची आठवण झाली. असो. प्रत्येकजण आपापल्या वकुबाप्रमाणेच प्रतिक्रिया देणार!

टारझन 17/06/2011 - 17:12
घासकडवी काकाने कामाला लावलंय सगळ्याला .. आणी सगळे बगळे बसलेत बोर्ड बडवत =)) काही काही प्रतिक्रीया चावुन करमणुक झाली. अर्थात कोणी कशी प्रतिक्रीया लिहावी हे सांगण्याचा हक्क मला नाही ,मी आपलं एक निरिक्षण णोंदवलं. - वडानाथ बाभळे

In reply to by टारझन

हं... हे आले आणखीन एक विचारजंती. वटपौर्णिमाद्वेष्टे. रूढीनिंदक. क्रान्तिंच्या वडावरच्या कवितेला दिलेला तुमचा प्रतिसाद बोलका आहे.

सहज 19/06/2011 - 15:14
गुर्जी _/\_ लेख आवडला. क्रांतीताईंची कविताही छान. :-)
शत्रूंच्या तलवारींना मी कधीच नाही भ्यालो मित्रांच्या टपल्यांनी पण मी अनन्वीत टेंगुळलो असं एका थोर कवीने म्हणून ठेवलेलंच आहे. तशीच काहीशी टेंगुळलेली अवस्था तुमची 'वड बोलला यमाला' ही कविता वाचून झाली. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली, स्वतःला कलाकार म्हणवून घेणाऱ्यांची जी मनमानी चाललेली आहे ती पाहून वीट यायला लागला आहे. सर्वसामान्य ज्यांना वंदनीय समजतात त्या व्यक्ती, संकल्पना, विभूती, परंपरा यांच्यावर हल्ला केल्याशिवाय आपलं श्रेष्ठत्व सिद्धच होत नाही असं यांना वाटत असावं. अशा विचारजंतांची यादी मोठी आहे.

कोचिंग क्लासेस- ०१

प्रीत-मोहर ·

sneharani 13/03/2011 - 20:17
बेगीनच शिकवल की हो टीचर! कोकणी धडो दुसरा कळला!

टारझन 14/03/2011 - 11:06
टार्‍याक काळजी. -ब्रिजमनोहर गोपींकांना फुटल्या तारुणपिटीका

>>तुमी वयर मळबान जर एक फातर उडयलो जाल्यार कितें जाता? कॉण्ये फातर उडयलो तेच्यावर आवलंबून आंसा... चूचून उडयलो तर फातर जागचो ढीम हालणां नाय! टार्‍यान उडयलो तर परत खाली पडणांच नाय!! आ॑णि नानान फातर उडयलो जाल्यार वर सोळा गंधर्वांपैकी एकाच्या तरी बोडाक खोक पाडान मगे खाली पडतां, आसां कोणितरी कट्ट्यार सांगी होतो!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

टारझन 14/03/2011 - 12:49
सोळा गंधर्वांपैकी एकाच्या तरी बोडाक खोक पाडान मगे खाली पडतां, आसां कोणितरी कट्ट्यार सांगी होतो!!!
वरिल वाक्यातला बोडा आणि बोली भाषेतला "बारा बोड्याचा " हा शब्दप्रयोग ह्यात काही कणेक्शन आहे का ? कृपया जाणकारांनी प्रकाष टाकावा . - संधीप्रकाश बोडाक काळजी

सूड 14/03/2011 - 12:53
लेख बरों बरयलां तुवें. आता परिक्षेन भुरगीं खंची नखेत्रां तोडूंन हाड्तांत तें पळयांत !! बाकीं टींचर सांमकी थण वाटली. तिन भुरग्यांक दिसाच्या उजवाडान तारे देखवचे का भुरग्यांनी त्येकां ??

चित्रा 17/03/2011 - 16:56
फारच आवडली शिकवणी. ( हांव त्या अदितीक "बिगबँग आणि नारळीकरांविशी" बरपायला सांगून थकलो. पुण ती चेडू नुस्ता बोवाळ घालतां. म्हुण टीचर, तिका कसली शिक्षा दिवया, सांगा?) (हुश्श!) (काढा चुका आता).

In reply to by चित्रा

प्रीत-मोहर 17/03/2011 - 21:20
( हांव त्या अदितीक "बिगबँग आणि नारळीकरांविशी" बरवपाक सांगून थकलें पुण तें फक्त बोवाळ घालतां. म्हुण टीचर, ताका कसली शिक्षा दिवया, सांगा?) हें अशे बरवप गो चित्राताई :)

sneharani 13/03/2011 - 20:17
बेगीनच शिकवल की हो टीचर! कोकणी धडो दुसरा कळला!

टारझन 14/03/2011 - 11:06
टार्‍याक काळजी. -ब्रिजमनोहर गोपींकांना फुटल्या तारुणपिटीका

>>तुमी वयर मळबान जर एक फातर उडयलो जाल्यार कितें जाता? कॉण्ये फातर उडयलो तेच्यावर आवलंबून आंसा... चूचून उडयलो तर फातर जागचो ढीम हालणां नाय! टार्‍यान उडयलो तर परत खाली पडणांच नाय!! आ॑णि नानान फातर उडयलो जाल्यार वर सोळा गंधर्वांपैकी एकाच्या तरी बोडाक खोक पाडान मगे खाली पडतां, आसां कोणितरी कट्ट्यार सांगी होतो!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

टारझन 14/03/2011 - 12:49
सोळा गंधर्वांपैकी एकाच्या तरी बोडाक खोक पाडान मगे खाली पडतां, आसां कोणितरी कट्ट्यार सांगी होतो!!!
वरिल वाक्यातला बोडा आणि बोली भाषेतला "बारा बोड्याचा " हा शब्दप्रयोग ह्यात काही कणेक्शन आहे का ? कृपया जाणकारांनी प्रकाष टाकावा . - संधीप्रकाश बोडाक काळजी

सूड 14/03/2011 - 12:53
लेख बरों बरयलां तुवें. आता परिक्षेन भुरगीं खंची नखेत्रां तोडूंन हाड्तांत तें पळयांत !! बाकीं टींचर सांमकी थण वाटली. तिन भुरग्यांक दिसाच्या उजवाडान तारे देखवचे का भुरग्यांनी त्येकां ??

चित्रा 17/03/2011 - 16:56
फारच आवडली शिकवणी. ( हांव त्या अदितीक "बिगबँग आणि नारळीकरांविशी" बरपायला सांगून थकलो. पुण ती चेडू नुस्ता बोवाळ घालतां. म्हुण टीचर, तिका कसली शिक्षा दिवया, सांगा?) (हुश्श!) (काढा चुका आता).

In reply to by चित्रा

प्रीत-मोहर 17/03/2011 - 21:20
( हांव त्या अदितीक "बिगबँग आणि नारळीकरांविशी" बरवपाक सांगून थकलें पुण तें फक्त बोवाळ घालतां. म्हुण टीचर, ताका कसली शिक्षा दिवया, सांगा?) हें अशे बरवप गो चित्राताई :)
3

५० फक्त

५० फक्त ·

स्पंदना 04/03/2011 - 12:04
ओह ! एका नावा माग एव्हढा विचार? मला वाटल होत उगा एका लायनीच मीच तो हर्षद असा काहिसा धागा असावा. पण नाही . हा माणुस हाडाचा लेखक आहे लेकाचा!

गणेशा 04/03/2011 - 12:58
तुमच्या फक्त ५० मध्ये एक प्रेक्षक म्हणुन आम्हला राहुद्या हो .. नाहि उंचीवर गेलेला बॉल पाहण्यात मानेला आमच्या काही त्रास होणार नाही.. आवडेल उलट

टारझन 04/03/2011 - 13:06
च्यायला , हर्षदराव तर उपक्रमी झाले ..फक्त नाव बदलावर एवढा मोठ्ठा वैचारिक लेख ? आहो सरळ सही मधे "पुर्वजन्मीचा सीहर्षद " एवढं टाकलं असती तरी जमलं असतंय ;) पण ठिक ! उगाचंच लिहायचं म्हणुन लिहीलेलं नाही गुड :) आता पहिला पहिला क्रश च्या प्रतिक्षेत आहे :)

हर्षदराव.... मी असे समजत होतो की, नाना पाटेकर यांच्या "अबतक ५६" स्टाईलप्रमाणे हे तुम्ही नाव ग्रहण केले आहे. त्यामुळे त्यामागील कारणमीमांसा जाणून घेण्यासही उत्सुक होतो...पण इथे पाहिले तर चक्क टेस्टवरून वने डे चा मामला निघाला....म्हणजेच तुम्ही आमच्याच पंगतीमधील. वेल...तुमची इथली बॅटिंगदेखील मी पाहात (दॅट इज वाचत..) असतोच, त्यामुळे तुमचा क्लासही माहिती आहेच. नवीन नावासाठी "केव्हिन ओब्रायन काईंड" शुभेच्छा...! इन्द्रा

कच्ची कैरी 04/03/2011 - 16:17
ओह्ह्ह्ह्ह्!!!तर ते तुम्हीच आहात का हर्षद .आता ओळखले आणि नावातले रहस्यही उलगडले . बारश्याला बोलविले नाही आम्हाला ;)

In reply to by कच्ची कैरी

टारझन 04/03/2011 - 19:42
ओ हर्षद राव , ते बारष्याच्या उरलेलं जेवण प्याक करुन ठेवलंय ते द्या ह्यांना. .. कुठं काही चान्स दिसला की बोलवा .. काय गावजेवण आहे काय .. शरम वाटली एक मिपाकर असल्याची आज :( - कछ्छी दाबेली फुकट तिथे फॅमिली सकट

In reply to by टारझन

कच्ची कैरी 04/03/2011 - 21:19
खुपसलेचस का तु टुझे नकटे नाक ?नोज खुप्सेकर कुठला !तुला तर मिपाकर असल्याची शरम कधीच वाटायला हवी होती त्या बारशातल सगळ जेवण भुक्कडसारख संपवतांना लाज वाटली नाही ,अचकट्-विच़कट प्रतिसाद देतांना लाज वाटली नाही ,दुसर्यांचा बाजार उठवितांना लाज वाटली नाही आणि आता म्हणे लाज वाटतेय ह्या निर्लज्जपणाच्या पुतळ्याला .गनमन छु कुठला !अलाज शरमकर कुठला !

In reply to by प्रशांत

मी पण नाव बदलायचा विचार करत होतो....
बदला कि हाकानाका
पण एव्हढा मोठा लेख लिहावा लागेल नंतर......
कशाला १दम वादग्रस्त प्रतिक्रिया द्या किन्वा खरडी करा त्यानिमित्ताने
शक्य नाहि...
शक्यता नाकारता येत नाही. ;)

सहज 04/03/2011 - 18:53
जपून हा आता! नाहीतर कराचीहून 'फिक्स' व्हायचा वाचलासं तरी 'साहेबांच्या' तावडीत जाशील हो! ;-)

धमाल मुलगा 04/03/2011 - 19:34
इतका विचार? इतका विचार? अवघड हैसा द्येवा तुमी! आम्ही बघा, आला दिवस आपला म्हणायचा, आयुष्याची धमाल करायची. :)

रमताराम 04/03/2011 - 20:36
कोण आहे हो तो, कुण्या गाढवानं यांना कारण विचारलं हो नाव बदलण्याचं?

डावखुरा 04/03/2011 - 23:11
मान गये बॉस...झकास लिहिलंत.. [माझी पार्टी हुकली राव... :( ] अन् काहीही फिरकी घेता राव...म्हणे गेस कर... पुढच्या बाँडर्यांच्या प्रतिक्षेत...

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

दू...दू...दू...! चिमणराव. :-\ मी ही नामांतरा मागची कथा वाचलीच नव्हती. आज रंगानि ख.फ.वर लिंकवलि ,म्हनुनशान मिळालि. उपयुक्त कथा. वाचनीय. :)

स्पंदना 04/03/2011 - 12:04
ओह ! एका नावा माग एव्हढा विचार? मला वाटल होत उगा एका लायनीच मीच तो हर्षद असा काहिसा धागा असावा. पण नाही . हा माणुस हाडाचा लेखक आहे लेकाचा!

गणेशा 04/03/2011 - 12:58
तुमच्या फक्त ५० मध्ये एक प्रेक्षक म्हणुन आम्हला राहुद्या हो .. नाहि उंचीवर गेलेला बॉल पाहण्यात मानेला आमच्या काही त्रास होणार नाही.. आवडेल उलट

टारझन 04/03/2011 - 13:06
च्यायला , हर्षदराव तर उपक्रमी झाले ..फक्त नाव बदलावर एवढा मोठ्ठा वैचारिक लेख ? आहो सरळ सही मधे "पुर्वजन्मीचा सीहर्षद " एवढं टाकलं असती तरी जमलं असतंय ;) पण ठिक ! उगाचंच लिहायचं म्हणुन लिहीलेलं नाही गुड :) आता पहिला पहिला क्रश च्या प्रतिक्षेत आहे :)

हर्षदराव.... मी असे समजत होतो की, नाना पाटेकर यांच्या "अबतक ५६" स्टाईलप्रमाणे हे तुम्ही नाव ग्रहण केले आहे. त्यामुळे त्यामागील कारणमीमांसा जाणून घेण्यासही उत्सुक होतो...पण इथे पाहिले तर चक्क टेस्टवरून वने डे चा मामला निघाला....म्हणजेच तुम्ही आमच्याच पंगतीमधील. वेल...तुमची इथली बॅटिंगदेखील मी पाहात (दॅट इज वाचत..) असतोच, त्यामुळे तुमचा क्लासही माहिती आहेच. नवीन नावासाठी "केव्हिन ओब्रायन काईंड" शुभेच्छा...! इन्द्रा

कच्ची कैरी 04/03/2011 - 16:17
ओह्ह्ह्ह्ह्!!!तर ते तुम्हीच आहात का हर्षद .आता ओळखले आणि नावातले रहस्यही उलगडले . बारश्याला बोलविले नाही आम्हाला ;)

In reply to by कच्ची कैरी

टारझन 04/03/2011 - 19:42
ओ हर्षद राव , ते बारष्याच्या उरलेलं जेवण प्याक करुन ठेवलंय ते द्या ह्यांना. .. कुठं काही चान्स दिसला की बोलवा .. काय गावजेवण आहे काय .. शरम वाटली एक मिपाकर असल्याची आज :( - कछ्छी दाबेली फुकट तिथे फॅमिली सकट

In reply to by टारझन

कच्ची कैरी 04/03/2011 - 21:19
खुपसलेचस का तु टुझे नकटे नाक ?नोज खुप्सेकर कुठला !तुला तर मिपाकर असल्याची शरम कधीच वाटायला हवी होती त्या बारशातल सगळ जेवण भुक्कडसारख संपवतांना लाज वाटली नाही ,अचकट्-विच़कट प्रतिसाद देतांना लाज वाटली नाही ,दुसर्यांचा बाजार उठवितांना लाज वाटली नाही आणि आता म्हणे लाज वाटतेय ह्या निर्लज्जपणाच्या पुतळ्याला .गनमन छु कुठला !अलाज शरमकर कुठला !

In reply to by प्रशांत

मी पण नाव बदलायचा विचार करत होतो....
बदला कि हाकानाका
पण एव्हढा मोठा लेख लिहावा लागेल नंतर......
कशाला १दम वादग्रस्त प्रतिक्रिया द्या किन्वा खरडी करा त्यानिमित्ताने
शक्य नाहि...
शक्यता नाकारता येत नाही. ;)

सहज 04/03/2011 - 18:53
जपून हा आता! नाहीतर कराचीहून 'फिक्स' व्हायचा वाचलासं तरी 'साहेबांच्या' तावडीत जाशील हो! ;-)

धमाल मुलगा 04/03/2011 - 19:34
इतका विचार? इतका विचार? अवघड हैसा द्येवा तुमी! आम्ही बघा, आला दिवस आपला म्हणायचा, आयुष्याची धमाल करायची. :)

रमताराम 04/03/2011 - 20:36
कोण आहे हो तो, कुण्या गाढवानं यांना कारण विचारलं हो नाव बदलण्याचं?

डावखुरा 04/03/2011 - 23:11
मान गये बॉस...झकास लिहिलंत.. [माझी पार्टी हुकली राव... :( ] अन् काहीही फिरकी घेता राव...म्हणे गेस कर... पुढच्या बाँडर्यांच्या प्रतिक्षेत...

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

दू...दू...दू...! चिमणराव. :-\ मी ही नामांतरा मागची कथा वाचलीच नव्हती. आज रंगानि ख.फ.वर लिंकवलि ,म्हनुनशान मिळालि. उपयुक्त कथा. वाचनीय. :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
गेल्या आठवड्यात मी माझं मिपावरचं नाव बदललं charshad चं ५० फक्त केलं. त्या संदर्भात मला विचारलेले प्रश्न १. हे का केलं ? - ब-याच दिवसापासुन होतं मनात हा बदल करायचा पण १३ फेब्रु. च्या कट्ट्यात श्री. निलकांत यांच्याबरोबर चर्चा केल्यावर यावर अंमल झाला. २. हेच का ? - आता हा दिर्घ उत्तरी प्रश्न आहे. नाही वर्ल्ड कप चालु झाला म्हणुन नाही, पण याला थोडा क्रिकेटचा संदर्भ आहे. ४ वर्षापुर्वी पर्यंत क्रिकेटचे दोनच प्रकार होते १. कसोटी आणि २.

विरंगुळा - ऑनलाईन चित्रपट

सहज ·

In reply to by विकास

>>> एकदम सहज छाप "चित्रपट (?) परीक्षण" आहे! असेच बोल्तो. च्यायला, सहजराव सर्वच काही समजले नाही. चित्रपट पाहावा लागेल. ;) -दिलीप बिरुटे

व्वा !! अगदी 'फाईव्ह स्टार' परिक्षण....आणि त्यामुळेच आता जरी ऑस्कर एन्ट्रीची तारीख नसली तरी २०१२ साठी क्लेम लावायलाच हवा ! ग्रेट ~ पण थोडेसे खाजगी, सहजराव : त्या बिंद्राजकडील ती "१७ कोटीवाली" तिसरी आवृत्ती पाहायला मिळण्याची काही [सुतराम म्हणतात तसली....] शक्यता आहे का? (बिंद्राजच्या शोधात असलेला...) इन्द्रा

नगरीनिरंजन 19/02/2011 - 10:05
हा हा हा! भारी चित्रपट! पाहिल्यासारखा वाटतोय, पण त्यात मोहनदासची कंपनी नसून तो एका संस्थेचा विश्वस्त असतो आणि वाटणी मागणार्‍या आपल्या अनौरस मुलांसाठी संस्थेच्या खात्यातून ५५ कोटी काढतो अशी काहीशी कथा असल्याचं अंधुक आठवतंय. बाकी बॉलीवूडी धर्तीवर 'सहज'पणे इकडून तिकडून मालमसाला उचलून विरंगुळ्यासाठी बनवलेला हा चटकदार चित्रपट हिट्ट आहे यात शंका नाही.

गणपा 19/02/2011 - 10:24
चला चित्रपटाच्या परिक्षणाच्या निमित्ताने का होईना सहजरावांनी आपल्या कळफलकावरची धुळ झाडली तरी. पण त्यांचा ब्लेझर आणि गिफ्ट हँपर हुकलं याचे वाईट वाटते ;) बाकी जुन्याच पण सुप्पर डुप्पर चित्रपटाच तितकच सुप्पर डुप्पर परिक्षण. :)

In reply to by गणपा

रमताराम 19/02/2011 - 11:43
काय एके-४७ चालवलीये राव. सटासट गोळ्या सुटतायत. लगे रहो. खी: खी: खी: चला चित्रपटाच्या परिक्षणाच्या निमित्ताने का होईना सहजरावांनी आपल्या कळफलकावरची धुळ झाडली तरी. पण त्यांचा ब्लेझर आणि गिफ्ट हँपर हुकलं याचे वाईट वाटते गणपाशी बाडिस. अवांतरः शेख बिकाजानशी तुमची वैयक्तिक ओळख आहे का, नाही म्हण्जे आम्हालाही जरा 'इन्ट्रोड्यूस' करून द्या की राव. अतिअवांतरः पाकिस्तानात हल्ली शिकवला जाणारा इतिहास पाहता नि आपल्या इकडच्या हल्लीच्या ब्रिगेड नि संघटनांची वाटचाल बघता चार एक्-दोन पिढ्यांनंतर तुमचा लेख इतिहास म्हणून शिकवला जाण्याची शक्यता बरीच आहे.

समाजमनावर दीर्घकाळ राज्य करणार्‍या एका अभिजात कलाकृतीचे दर्दी रसग्रहण पाहून 'मराठी माणसाचे या जगात कसे होणार' या चिंतेतून आता मुक्त झालो आहे. फक्त एक सूचना करावीशी वाटते: कलाकृतीचे आधुनिकोत्तर स्वरूप स्पष्ट होण्यासाठी त्यातील घटनांचे विविध परिप्रेक्ष्यांतून घडणारे दर्शन कसे प्रत्येक वाचनातून काहीतरी नवेनवे उलगडून दाखवत असते आणि त्यामुळे विविध राजकीय विचारसरणींच्या आणि आर्थिक-सामाजिक स्तरांतल्या अनेकविध प्रेक्षकांची नाळ पिढ्यानपिढ्या त्याच्याशी कशी जुळत गेली आहे याविषयी थोडे अधिक विस्ताराने विवेचन असते तर आवडले असते. असो. पुलेशु ;-)

In reply to by चिंतातुर जंतू

मानवी स्वभावांचे कंगोरे उलगडून सांगताना काहीशा जुन्या, बोथट तर थोड्या नवीन आणि ताशीव संवेदनांचा एकत्र धांडोळा घेणारं सदर कथानक हे विस्तार आणि विवेचनात, आधुनिक बेब्जच्या वस्त्राप्रावरणांप्रमाणे पुरेसं झाकणारं तसंच पारंपारीक, शालीन स्त्रीच्या शृंगाराप्रमाणे योग्य तितके पदर उलगडून दाखवणारं आहे. यातच सदर लिखाणाचं यश आहे अशी सामान्यतः कल्पना होऊ शकेल परंतू हा मर्यादित परिप्रेक्ष्यातून केलेला विचार असून, विवेचन आणखी हवेहवेसे वाटणे आणि तशी कल्पना घेऊन अभिजनवर्ग सामोरा येणे यात सहजअण्णांच्या लेखणीची ताकद समाविष्ट आहे असं आमचं मत आहे. असो. पुप्रशु.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रस्तुत कृतीत मानवी स्वभावांच्या कंगोऱ्यांपेक्षा नियतीच्या हातातल्या खेळण्यांच्या, कठपुतळ्यांच्या हालचालींचं चित्रण वाटतं. बाहुल्यांचा खेळ पहात रंगून गेलेलं असताना मधूनच त्यांच्या हातांना बांधलेले धागे प्रकाशात लक्कन दिसावेत आणि ह्याचा कर्ता करवता कोण हे क्षणभरच जाणवावं, तितक्याच चतुराईने आणि तरलपणे लेखकाने हे सूचित केलेलं आहे. प्रतीकांचा अत्यंत प्रभावी वापर. पण आधुनिकोत्तरवादी कलाकृतींच्या साक्षेपी दृष्टीकोनाच्या मानसिकतेचं प्रतिनिधित्व करत नाही असं वाटलं.

प्रियाली 19/02/2011 - 18:06
मस्त, आधुनिकोत्तर कथा वाटली. ;)
तेथे अधिकारी धोडगेवार त्याला स्वताचे खाजगी वसुलिचे बिंग फुटू नये म्हणून खरा गुन्हेगार धडम्मक, वसुलिची नावे न घेता, हे बघ हे मोठे लोक मोहनदास सेठ त्यांना हवा तेवढा हवा तेव्हा पैसा मिळवायला बँकामार्फत गोरगरीबांकडून पैसा वसुल करतात. ...... त्याच वेळी सीन मधे डेव्हिस रेमंड हा अमेरीकन येतो.
हीहीहीही! कथेत परदेशस्थ सर चार्ल्स यांचा हात कसे विसरलात? हे डेव्हिस रेमंड कोण कडमडले? ;-)
सनी सरहद पलीकडे अन्य कामगारांबरोबर गेला असतो.
हेहेहेहे! कशाला? प्रगल्भ व्ह्यायला? क्लायमॅक्शमधला एक प्रसंग राहिला बघा. सन्नी नास्तिक असतो. त्याला देवाधर्माच्या नावाची शिसारी असते आणि मग क्लायमॅक्शच्या वेळेला त्याला साक्षात्कार होतो. मंदिरातल्या घंटा टणाटणा वाजू लागतात. सर्व गुन्हेगारांच्या गोळ्यांचे नेम चुकू लागतात आणि सन्नी आस्तिक होतो. (काहीजणांच्या भावना दुखावल्या असतील तर आस्तिकाचे नास्तिकही चालेल - आपल्याला जाम फरक पडत नाही.)

वेगवान कथानक... अनिल शर्मा ( गदर आणि कुठला तो सनी आणी प्रियांका चोप्रवाला.. जेम्स बाँड टाईप सिनेमा होता, त्याची आठवण झाली....).. विनोद नाही , पण अनिलभाई अशाही स्टोरीवर सिनेमा बनवतील असे वाटते... चर्च आणि मशिदीमधला रस्त्यावरील तुफान हाणामारीचा सीन आअवडला...

In reply to by मुक्तसुनीत

Nile 20/02/2011 - 09:48
कल्पना आवडली. अजुनही काही पात्रं अन प्रसंग आणता आले असते असे वाटते. ;-)

In reply to by भडकमकर मास्तर

वपाडाव 24/02/2011 - 16:47
गदर आणि कुठला तो सनी आणी प्रियांका चोप्रवाला.. जेम्स बाँड टाईप सिनेमा होता, त्याची आठवण झाली...
त्या अफलातुन चित्तरपटाचे नांव आहे - द हिरो _ लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय आणी झिंटा आजी पण आहेत त्यात. बाकी . अनिल शर्माहुन खास कथानक. गोवारीकरांच्या तोडीचं. बेष्ट.

उपास 20/02/2011 - 07:37
सहजराव मस्त ठोकलत.. पण एकंदर ष्टोरी लाईन बघता आम्हाला आमच्या लाडक्या अमिताभचा 'अग्निपथ' आठवला.. बाप चित्रपट आणि जब्बरीच काम सगळ्यांची.. अगदी कांचा चिना सुद्धा :) लगे रहो!

धमाल मुलगा 21/02/2011 - 15:32
साक्षात सहजरावांनी म्यान करुन ठेवलेली लेखणी (हे आपलं...कळफल्लक) पुन्हा परजला आणि तमाम 'स्क्रीनप्ले' वाल्यांना थंडीतापानं ग्रासलेलं आहे असं आमचा वार्ताहर कळवतो. :) ओ सहजराव, आता फुडचा शिन्मा येऊंद्या.. 'आदर्श के शोले' नाहीतर 'जेपीसी का त्रिशूल' ;)

हे राहिलं होतं वाचायचं... गणपाने म्हटल्याप्रमाणे सहजरावांचे गिफ्ट हँपर हुकले असले तरी आम्हाला ह्या परिक्षणाद्वारे गिफ्ट मिळाले आहे, :) मस्त !!! स्वाती

गुंडोपंत 24/02/2011 - 08:53
खतरा ष्टोरी लिहिली की राव! जबरी लिहिता बरं का तुम्ही. एवढ्यात त्या आवाजाने की कसे नितीनला एकदम जाग येते. बघतो तर दुपारचे साडे चार वाजले असतात तो एका ब्राउझरमधे तीन टॅब उघडुन मसंस्थळे, गुगल मधे फिरत असतो. समोर देशाच्या सद्य स्थितीवर निराशाजनक धाग्यांची रेलचेल असते. 'साला नौटंकी' म्हणत चहा सिग्रेट मारायला बाहेर एक अमृततुल्य कम रद्दीनारळ केंद्रावर जातो. चहा पिताना शेजारी बसलेला बिंद्राज हसतो म्हणतो, ~~नितीन मला किनै १९४८ मधे प्रकाशित झालेले 'फाळणी व १७ कोटीचा तिसरा हप्ता' हे श्री. खि. स. पाडे यांचे दुर्मीळ पुस्तक मिळाले.~~ नितीन ~नऽऽऽऽही~ आरोळी ठोकून पसार होतो!! हे फार आवडले ;)

In reply to by विकास

>>> एकदम सहज छाप "चित्रपट (?) परीक्षण" आहे! असेच बोल्तो. च्यायला, सहजराव सर्वच काही समजले नाही. चित्रपट पाहावा लागेल. ;) -दिलीप बिरुटे

व्वा !! अगदी 'फाईव्ह स्टार' परिक्षण....आणि त्यामुळेच आता जरी ऑस्कर एन्ट्रीची तारीख नसली तरी २०१२ साठी क्लेम लावायलाच हवा ! ग्रेट ~ पण थोडेसे खाजगी, सहजराव : त्या बिंद्राजकडील ती "१७ कोटीवाली" तिसरी आवृत्ती पाहायला मिळण्याची काही [सुतराम म्हणतात तसली....] शक्यता आहे का? (बिंद्राजच्या शोधात असलेला...) इन्द्रा

नगरीनिरंजन 19/02/2011 - 10:05
हा हा हा! भारी चित्रपट! पाहिल्यासारखा वाटतोय, पण त्यात मोहनदासची कंपनी नसून तो एका संस्थेचा विश्वस्त असतो आणि वाटणी मागणार्‍या आपल्या अनौरस मुलांसाठी संस्थेच्या खात्यातून ५५ कोटी काढतो अशी काहीशी कथा असल्याचं अंधुक आठवतंय. बाकी बॉलीवूडी धर्तीवर 'सहज'पणे इकडून तिकडून मालमसाला उचलून विरंगुळ्यासाठी बनवलेला हा चटकदार चित्रपट हिट्ट आहे यात शंका नाही.

गणपा 19/02/2011 - 10:24
चला चित्रपटाच्या परिक्षणाच्या निमित्ताने का होईना सहजरावांनी आपल्या कळफलकावरची धुळ झाडली तरी. पण त्यांचा ब्लेझर आणि गिफ्ट हँपर हुकलं याचे वाईट वाटते ;) बाकी जुन्याच पण सुप्पर डुप्पर चित्रपटाच तितकच सुप्पर डुप्पर परिक्षण. :)

In reply to by गणपा

रमताराम 19/02/2011 - 11:43
काय एके-४७ चालवलीये राव. सटासट गोळ्या सुटतायत. लगे रहो. खी: खी: खी: चला चित्रपटाच्या परिक्षणाच्या निमित्ताने का होईना सहजरावांनी आपल्या कळफलकावरची धुळ झाडली तरी. पण त्यांचा ब्लेझर आणि गिफ्ट हँपर हुकलं याचे वाईट वाटते गणपाशी बाडिस. अवांतरः शेख बिकाजानशी तुमची वैयक्तिक ओळख आहे का, नाही म्हण्जे आम्हालाही जरा 'इन्ट्रोड्यूस' करून द्या की राव. अतिअवांतरः पाकिस्तानात हल्ली शिकवला जाणारा इतिहास पाहता नि आपल्या इकडच्या हल्लीच्या ब्रिगेड नि संघटनांची वाटचाल बघता चार एक्-दोन पिढ्यांनंतर तुमचा लेख इतिहास म्हणून शिकवला जाण्याची शक्यता बरीच आहे.

समाजमनावर दीर्घकाळ राज्य करणार्‍या एका अभिजात कलाकृतीचे दर्दी रसग्रहण पाहून 'मराठी माणसाचे या जगात कसे होणार' या चिंतेतून आता मुक्त झालो आहे. फक्त एक सूचना करावीशी वाटते: कलाकृतीचे आधुनिकोत्तर स्वरूप स्पष्ट होण्यासाठी त्यातील घटनांचे विविध परिप्रेक्ष्यांतून घडणारे दर्शन कसे प्रत्येक वाचनातून काहीतरी नवेनवे उलगडून दाखवत असते आणि त्यामुळे विविध राजकीय विचारसरणींच्या आणि आर्थिक-सामाजिक स्तरांतल्या अनेकविध प्रेक्षकांची नाळ पिढ्यानपिढ्या त्याच्याशी कशी जुळत गेली आहे याविषयी थोडे अधिक विस्ताराने विवेचन असते तर आवडले असते. असो. पुलेशु ;-)

In reply to by चिंतातुर जंतू

मानवी स्वभावांचे कंगोरे उलगडून सांगताना काहीशा जुन्या, बोथट तर थोड्या नवीन आणि ताशीव संवेदनांचा एकत्र धांडोळा घेणारं सदर कथानक हे विस्तार आणि विवेचनात, आधुनिक बेब्जच्या वस्त्राप्रावरणांप्रमाणे पुरेसं झाकणारं तसंच पारंपारीक, शालीन स्त्रीच्या शृंगाराप्रमाणे योग्य तितके पदर उलगडून दाखवणारं आहे. यातच सदर लिखाणाचं यश आहे अशी सामान्यतः कल्पना होऊ शकेल परंतू हा मर्यादित परिप्रेक्ष्यातून केलेला विचार असून, विवेचन आणखी हवेहवेसे वाटणे आणि तशी कल्पना घेऊन अभिजनवर्ग सामोरा येणे यात सहजअण्णांच्या लेखणीची ताकद समाविष्ट आहे असं आमचं मत आहे. असो. पुप्रशु.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रस्तुत कृतीत मानवी स्वभावांच्या कंगोऱ्यांपेक्षा नियतीच्या हातातल्या खेळण्यांच्या, कठपुतळ्यांच्या हालचालींचं चित्रण वाटतं. बाहुल्यांचा खेळ पहात रंगून गेलेलं असताना मधूनच त्यांच्या हातांना बांधलेले धागे प्रकाशात लक्कन दिसावेत आणि ह्याचा कर्ता करवता कोण हे क्षणभरच जाणवावं, तितक्याच चतुराईने आणि तरलपणे लेखकाने हे सूचित केलेलं आहे. प्रतीकांचा अत्यंत प्रभावी वापर. पण आधुनिकोत्तरवादी कलाकृतींच्या साक्षेपी दृष्टीकोनाच्या मानसिकतेचं प्रतिनिधित्व करत नाही असं वाटलं.

प्रियाली 19/02/2011 - 18:06
मस्त, आधुनिकोत्तर कथा वाटली. ;)
तेथे अधिकारी धोडगेवार त्याला स्वताचे खाजगी वसुलिचे बिंग फुटू नये म्हणून खरा गुन्हेगार धडम्मक, वसुलिची नावे न घेता, हे बघ हे मोठे लोक मोहनदास सेठ त्यांना हवा तेवढा हवा तेव्हा पैसा मिळवायला बँकामार्फत गोरगरीबांकडून पैसा वसुल करतात. ...... त्याच वेळी सीन मधे डेव्हिस रेमंड हा अमेरीकन येतो.
हीहीहीही! कथेत परदेशस्थ सर चार्ल्स यांचा हात कसे विसरलात? हे डेव्हिस रेमंड कोण कडमडले? ;-)
सनी सरहद पलीकडे अन्य कामगारांबरोबर गेला असतो.
हेहेहेहे! कशाला? प्रगल्भ व्ह्यायला? क्लायमॅक्शमधला एक प्रसंग राहिला बघा. सन्नी नास्तिक असतो. त्याला देवाधर्माच्या नावाची शिसारी असते आणि मग क्लायमॅक्शच्या वेळेला त्याला साक्षात्कार होतो. मंदिरातल्या घंटा टणाटणा वाजू लागतात. सर्व गुन्हेगारांच्या गोळ्यांचे नेम चुकू लागतात आणि सन्नी आस्तिक होतो. (काहीजणांच्या भावना दुखावल्या असतील तर आस्तिकाचे नास्तिकही चालेल - आपल्याला जाम फरक पडत नाही.)

वेगवान कथानक... अनिल शर्मा ( गदर आणि कुठला तो सनी आणी प्रियांका चोप्रवाला.. जेम्स बाँड टाईप सिनेमा होता, त्याची आठवण झाली....).. विनोद नाही , पण अनिलभाई अशाही स्टोरीवर सिनेमा बनवतील असे वाटते... चर्च आणि मशिदीमधला रस्त्यावरील तुफान हाणामारीचा सीन आअवडला...

In reply to by मुक्तसुनीत

Nile 20/02/2011 - 09:48
कल्पना आवडली. अजुनही काही पात्रं अन प्रसंग आणता आले असते असे वाटते. ;-)

In reply to by भडकमकर मास्तर

वपाडाव 24/02/2011 - 16:47
गदर आणि कुठला तो सनी आणी प्रियांका चोप्रवाला.. जेम्स बाँड टाईप सिनेमा होता, त्याची आठवण झाली...
त्या अफलातुन चित्तरपटाचे नांव आहे - द हिरो _ लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय आणी झिंटा आजी पण आहेत त्यात. बाकी . अनिल शर्माहुन खास कथानक. गोवारीकरांच्या तोडीचं. बेष्ट.

उपास 20/02/2011 - 07:37
सहजराव मस्त ठोकलत.. पण एकंदर ष्टोरी लाईन बघता आम्हाला आमच्या लाडक्या अमिताभचा 'अग्निपथ' आठवला.. बाप चित्रपट आणि जब्बरीच काम सगळ्यांची.. अगदी कांचा चिना सुद्धा :) लगे रहो!

धमाल मुलगा 21/02/2011 - 15:32
साक्षात सहजरावांनी म्यान करुन ठेवलेली लेखणी (हे आपलं...कळफल्लक) पुन्हा परजला आणि तमाम 'स्क्रीनप्ले' वाल्यांना थंडीतापानं ग्रासलेलं आहे असं आमचा वार्ताहर कळवतो. :) ओ सहजराव, आता फुडचा शिन्मा येऊंद्या.. 'आदर्श के शोले' नाहीतर 'जेपीसी का त्रिशूल' ;)

हे राहिलं होतं वाचायचं... गणपाने म्हटल्याप्रमाणे सहजरावांचे गिफ्ट हँपर हुकले असले तरी आम्हाला ह्या परिक्षणाद्वारे गिफ्ट मिळाले आहे, :) मस्त !!! स्वाती

गुंडोपंत 24/02/2011 - 08:53
खतरा ष्टोरी लिहिली की राव! जबरी लिहिता बरं का तुम्ही. एवढ्यात त्या आवाजाने की कसे नितीनला एकदम जाग येते. बघतो तर दुपारचे साडे चार वाजले असतात तो एका ब्राउझरमधे तीन टॅब उघडुन मसंस्थळे, गुगल मधे फिरत असतो. समोर देशाच्या सद्य स्थितीवर निराशाजनक धाग्यांची रेलचेल असते. 'साला नौटंकी' म्हणत चहा सिग्रेट मारायला बाहेर एक अमृततुल्य कम रद्दीनारळ केंद्रावर जातो. चहा पिताना शेजारी बसलेला बिंद्राज हसतो म्हणतो, ~~नितीन मला किनै १९४८ मधे प्रकाशित झालेले 'फाळणी व १७ कोटीचा तिसरा हप्ता' हे श्री. खि. स. पाडे यांचे दुर्मीळ पुस्तक मिळाले.~~ नितीन ~नऽऽऽऽही~ आरोळी ठोकून पसार होतो!! हे फार आवडले ;)
संदर्भ - इतिहास, संस्थळचर्चा इ इ एक चित्रपट अधुन मधुन वेगवेगळ्या चॅनेल्सवर लागतो आजकाल. म्हणले तर जुना म्हणले तर नवा आहे. नाव बहुतेक 'अभी तक पचपन्न' का कायसेसे आहे. त्याची कथा तुम्हाला ऐकवतो. चित्रपट व कथा काल्पनिक आहे संबध लावायला गेलात तर चक्रवाल! एन्जॉय करा. सिनेमाची सुरवात दाखवली आहे साल १९४७. मुद्दाम ब्लॅक एन्ड व्हाईट दृश्य आहे. सेठ मोहनदासजी एक मोठ्या बिझनेस सामाज्याचे मालक आहेत. पण त्यांनी आता धंद्यात लक्ष कमी केले आहे.

कामापुरता नर

डॉ.श्रीराम दिवटे ·

टारझन 11/02/2011 - 13:34
"अखिल अंतरजालिय महिला मुक्ती मोर्चा " च्या सदस्यांचे प्रतिसाद वाचण्यास उस्तुक :) गेला बाजार युयुस्तुंचा पण प्रतिसाव वाचण्यास थोडा उत्सुक :) ऑनेस्टली पहायला गेलं तर लेखातले बरेच मुद्दे खरेही आहेत :) पण आता महिला मुक्ती मोर्चा कसे उत्तर देतो ते पहाणे रोचक ठरेल . . :) चला .. आज च्या टाइमपासाची सोय झाली ; ) जाता जाता : तुमच्यात चांगलं लिहीण्याची ताकद दिसली हो :) - संबंध तोडक

In reply to by टारझन

नगरीनिरंजन 11/02/2011 - 13:58
पाशवी शक्तीला आव्हान देणारे मुद्दे मांडल्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन आणि शुभेच्छा :-) आजकाल माजलेल्या विवाहसंस्थेबद्दल बरेच नासूर निघू लागलेले आहेत असे समाजजीवनाचा आरसा असलेल्या मिपावरच्या काही लेखांवरून दिसून येते. स्त्री स्वतंत्र झाल्यामुळे पुरुषांच्या पोटात दुखतंय की स्त्रीमुक्तीची भाषणं ऐकून खरे गुलाम आपणच हे पुरुषांच्या लक्षात आलंय यावर छान वाद झडावा अशी अपेक्षा. :-)

‘हे नाही, ते नाही, हे संपलं आहे, ते संपलं आहे, घरात हेच हवे , तेच हवे’, असे भांडून त्या नराला वेळोवेळी बाहेर पिटाळले जाते का? ‘पाय दाबून दे, डोके चेपून दे, कंबर शेकून दे, पोट खूप दुखतेय चोळून दे’, अशा अटी घालून त्याचा ‘मूड’ घालवला जातो का?
ज्याना नुसती मज्जाच हवीये त्यानी लग्न न करता लिव्ह इन रिलेशन हा ओप्शन निवडला पाहिजे हे प्रश्न तुमचेच का तुमच्या मागच्या लेखातील मित्राचे? - कंपाउंडर आराम पावटे

स्पंदना 11/02/2011 - 13:45
अय्य्या! तुम्ही डिस्कव्हरी बघता? तुमच्या कडे केबल टीव्ही आहे? मग त्या डिस्कव्हरी वा अ‍ॅनिमल प्लानेट मध्ये तुम्ही 'सी-हॉर्स ' ची मादी त्याच्या झोळीत अंडी टाकुन निघुन जाते हे नाही बघीतल? मी तर बाबा आम्च्या 'नरावर??????'(काय भयानक शब्द आहे हा! घाम आला मला लिहिताना) खुप खुप ... करते. आणी अम्ही चिमणा चिमणीच्या धर्तीवर दोघे मिळुन घर चालवतो. मला तुमच फार वाईट वाटत हो 'दिवटे' तुम्ही तर एक सोडुन बर्‍याच जणींना तारखे सकट सर्व करता ना? अर्थात हे तुम्च्या मागिल लेखावरुन. बाकि बर्‍याच प्रतिसादांच्या अपेक्षेत असाल नाही तुम्ही?

पियुशा 11/02/2011 - 13:52
कै च्या कै तुम्हाला सासुरवास आहेव(पत्निचा) कळ्ळ, भा.पो. बाकि सगळ्या महिलाना एका पारड्यात तोलन्याचि चुक करु नका ह! " नारि आहेत कोमल ,नाहित अत्याचारि" "तुम्हि का काधताय घरातलि (वय्क्तिक)समस्या चव्हटयावरि" असो.............................

गणेशा 11/02/2011 - 14:08
लेख आवडला .... मस्त लिहिले आहे. १-२ मुद्दे सोडले तर सगळे पटते आहे. मला तर कधी कधी वाटते स्त्री -मुक्ती मोर्चा म्हणजे मुक्त असलेल्या स्त्रीयांनी त्या कश्या मुक्त नाहिये हे ठासुन सांगणे ... जोक अपार्ट .. स्त्री आता मुक्त आहे, तीच्या विचारांना स्वतंत्रता मिळाली आहे.. मी माझ्या अनुभवावरुन लिहितो आहे, माझय घरात .. मित्र मैत्रीणीमध्ये पाहुन मला जाणवते की आम्ही सर्वानुमते मते घेत आहे, सर्वांच्या स्वतंत्रेला स्विकार करतो आहे.. परंतु अशी गोष्ट असली तरी स्त्रीकदुन उत्तरे येतात गावाकडे बघा.. तिकडे काय चालु आहे.. गावाकडची परिस्थीती बदलते आहे, नवरा शेतात --कारुकुनी मधेय राबतो आहे, महिलांना ही त्यांच्या पेक्शा जास्त जोखमीची कामे .. स्वयपाक मुले सुद्धा पहावे लागत आहे.. पण म्हणुन स्त्री ला हलकी कामे देने बंद झाले आहे, अबला म्हणुन तीच्यावर अत्याचार बंद झाला आहे. आणि जो अत्याचार करतो तो नरच नाही असे माझे मत आहे. परंतु पुरुषांचे म्हणने ही ऐकुन घेतले पाहिजे .. उद्या राणीने राजाला दास केले नाही म्हणजे मिळवले अशीही परिस्थीती निर्मान होत आहे... कोणी पुरुषाने मुद्दे मांडले की .. तुमची बायको त्रास देत असेल .. तुमच्या घरात प्रॉब्लेम असेल अशी जर उत्तरे येत असतील तर अवघड आहे.. मग अशी उत्तरे येत असतना तो पुरुषच बिच्चारा अबला टाईप वाटु लागत नाहिये का ? स्त्रीयांनी ज्या जखडलेल्या स्त्रीया आहेत त्यांच्या साठी मुक्तीमोर्चा जरुर काढावा .. पण म्हणुन समस्त पुरुष जातच अशी आहे असे नाही. या उलट पुरुषांनी ही समस्त स्त्री विषयी जाहिर बोलु नये ... नाहितर पुरुष मोर्चा तर त्याला त्याच्या प्रतिष्ठे खातर काढता येत नाहिच .. पण बंधनात जखडलेल्याला आनखिनच टोच दिले जातात. हे माझे प्रामाणिक मत

In reply to by गणेशा

आणि जो अत्याचार करतो तो नरच नाही असे माझे मत आहे.
+ १ सहमत आहे. आणि जो अत्याचार सहन करतो तो देखील नरच नाही असे माझे मत आहे. वानर

In reply to by परिकथेतील राजकुमार

गणेशा 11/02/2011 - 14:24
आणि जो अत्याचार सहन करतो तो देखील नरच नाही असे माझे मत आहे.
+ १ बरोबर आहे, म्हणुनच मग अत्याचार पिडीत पुरुष पुढे येतच नाहि .. एकत्र तर डोंबल्याचा होतोय मग तो. आणि मग अत्याचार करणार्या पुरुषांची उदाहरणे घेवुन अत्याचार पिडीत स्त्रीयांसाठी स्त्री मुक्ती मोर्चा धावुन येतो.. बिच्चारे अत्याचार पिडीत पुरुष तसेच गप्प गार असतात आपल्या घरात .. आणि जो अत्याचार करतो त्याला काही होत नाही पण जो पुरुष सहन करतो त्यालाच ह्या मुक्ती मोर्चाचा जास्त धसका लागुन राहतो ना भाउ.. आमच्या बाबतीत पण असेच होणार आहे असे वाटुन राहिले ना आता.

In reply to by परिकथेतील राजकुमार

जो अत्याचार करतो तो नरच नाही असे माझे मत आहे. आणि जो अत्याचार सहन करतो तो देखील नरच नाही असे माझे मत आहे.
हे पटले पण हे महिलाना पण लागु मेल्या नंतर मिळते तीच - मुक्ती असे मानणारी. हा शब्दच सर्व वादाचे कारण आहे . मुळात घरातल्या गोष्टी चव्हाट्यावर आणुन ठेवल्या तर त्यचे असेच भजे होनार

आजानुकर्ण 11/02/2011 - 14:11
छान. चांगला लेख. सोयीस्कर मु्द्दे पटले. गैरसोयीचे मुद्दे पटले नाहीत.

In reply to by आजानुकर्ण

टारझन 11/02/2011 - 14:18
सोयीस्कर मु्द्दे पटले. गैरसोयीचे मुद्दे पटले नाहीत.
अरे लेका हे तर वैश्विक सत्य :) णव्हे , ब्रम्हज्ञाण आहे .. .असं एका लायणित सांगितलंस :)

निवांत पोपट 11/02/2011 - 14:33
पोरांच्या बापाने खाल्लं आहे की नाही, शिकार त्याच्या वाट्याला येतेय की नाही याची त्यांना काळजी नसते. परिणामी नरांची अन्नान्नदशा होते हे काय घेऊन बसला,विंचवाची मादी तर काम झाल्यावर नर विंचवालाच खाऊन टाकते म्हणे!

In reply to by निवांत पोपट

सविता 11/02/2011 - 14:41
पोरांच्या बापाने खाल्लं आहे की नाही, शिकार त्याच्या वाट्याला येतेय की नाही याची त्यांना काळजी नसते. परिणामी नरांची अन्नान्नदशा होते मादीने त्याला शिकार मिळते की नाही याची काळजी का करावी? "काम" करण्याएवढा मोठा टोणगा झालाय ना? मग शिकार पण स्वतःची स्वतः कर..पण नाही....आयते गिळायची सवय लागली की असे होते!

योगप्रभू 11/02/2011 - 14:44
पाय दाबून दे, डोके चेपून दे, कंबर शेकून दे, पोट खूप दुखतेय चोळून दे’ अरे देवा! यात जाच काय वाटायचा? उलट चांगली संधी आली की शहाण्या माणसाने ती सोडू नये. अशी कामे आपुलकीने करत जावीत. सब्र का फल ऑलवेज मीठा होता है. त्यातून या सेवेचा वैताग येत असेल तरीही चेहर्‍यावरचा आनंद आणि उत्साह मावळू देऊ नये. लक्षात ठेवा. प्रतिपक्ष तुम्हाला जोखत असतो. काम तुम्हाला आवडंतय असं दिसलं की बॉस काही दिवसांनी आपणहून ते सांगायचे बंद करतो. तीच गोष्ट बाहेर पिटाळले जाण्याची. सारखे काय घरात बसून राह्यचे? बाहेर जावे. हिरवळ - फुलांचे ताटवे बघावेत. निसर्गाच्या समृद्धीचे कौतुक करावे. साधी कोपर्‍यावरुन कोथिंबीर आणायला सांगितली तरी चांगले अर्ध्या-पाऊण तासाने घरी परत जावे. उशिराचे कारण विचारले तर शाळा-कॉलेजमधील मैत्रिण भेटली होती, असे बिनधास्त सांगून टाकावे. प्रतिपक्षाला टेन्शन द्यायचे असल्यास काही वाक्ये मधून-अधून सहजपणे फेकावीत. जसे. १) मला मुलांची खूप आवड आहे. मुले म्हणजे देवाची फुले. २) तुझी मैत्रिण शर्वरी दिसली नाही गं बरेच दिवसात? ३) मित्रांना पार्टी द्यायचीय घरी. कधी जमवावं बरं ४) पेरेंट्स मीटिंगमध्ये प्राजक्ताची मम्मी खूप छान बोलली. ५) सोने म्हणजे डेड इन्व्हेस्टमेंट आहे. हिर्‍याला तर रीसेल व्हॅल्यूच नाही. ६) पेट्रोल, टोल या खर्चाचा विचार करता घरच्या गाडीपेक्षा एस. टी. परवडतेय. (सासुरवाडीला जाताना हे वाक्य हमखास म्हणावे)

वा! जाणकार लेखक व जाणकारांच्या प्रतिक्रिया वाचून असे वाटू लागले आहे की माझा लग्नं न करण्याचा निर्णय योग्य आहे. अगदीच वाटलं एखाद्या वेळेला तर एखाद्या मुक्त स्त्री शी मैत्री करायची. (ब्रम्हचारी) पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

टारझन 11/02/2011 - 15:02
श्री पेशवे , तुम्हाला (ब्राम्हचारी ) अपेक्षित आहे की ( अविवाहीत ) ? नाही मुक्त स्त्री शी मैत्रीचे विचार घोळवताहात म्हणुन विचारले .. बाकीकैनै :)

In reply to by टारझन

ब्रम्हचारी हे सध्याचे स्टेटस आहे. आणि भावनांना आवर घालता आला तर पुढेही तसेच राहील. :) नाही जमलं तर मुक्त मैत्रिणीच्या योगे अविवाहीत होऊन राहीन. असो.

In reply to by टारझन

आम्हाला जिथे जिथे जिद्दी लोक दिसतात तिथून आम्ही लगेच जगण्याची ताकद घेतो. -खाईन (हत्तीछाप) अस्सल पंढरपुरी

कवितानागेश 11/02/2011 - 14:56
'स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंतकालची माता असते' असे कुठेतरी वाचले होते मी. ( अवांतरःकृपया क्षण कोण आणि अनंतकाल कोण असे कुजके प्रश्न इथे गंभीर चर्चेत विचारु नयेत.)

मदनबाण 11/02/2011 - 15:07
ह्म्म... वर काही प्राण्यांची उदाहरणे दिली आहेत्,त्यामुळेच टंकण्याचे कष्ट घ्यावेसे वाटले... ;) १) सिंह - सिंहीण == सुंदर कोण ? === सिंह !!! ( आयाळ ही त्याची शान, आता सिंहीण टकली असते असे म्हणायचे काय ? ;) असो... ) २) मोर - लांडोर == सुंदर कोण ? === मोर ( पिसारा फुलवुन्... नाचुन दाखवणारा तोच. ;) ) ३) कुठलाही इतर पक्षी घ्या... त्यात नर आणि मादा यांची तुलना करा... त्यात बहुधा नरच सुंदर सापडेल. (मादीच काम नराने बनवलेल्या घराचे सर्व्हे इं करणे असे असते... ;) ) आता मला काय वाटतं बरं.... - - - - - - - - - - - - - इतर सर्व प्राण्यांमधे मादी इतकी सुंदर नसताना... मायला मनुष्य प्राण्याच्या निर्मीतीतच झोल कसा बरं झाला ? ;) मोठे मोठ्या ॠषी मुनींची विकेट सुद्धा रंभा-उर्वशीच्या काही ठुमक्यातच उडाली होती म्हणे !!! असो... तुम्हाला माझा मुद्दा समजलाच असेल... ;) नारायण !!! नारायण !!! ;) बाकी चालु द्या...

In reply to by मदनबाण

टारझन 11/02/2011 - 15:10
बरोबर आहे मदन्याचं ,... कुत्रा आणि कुत्री मधे सुद्धा कुत्रा कसा डौलदार किंवा राजबिंडा वगैरे दिसतो ... याउलट कुत्री म्हणजे पोट बाहेर निघालेली , विचित्र चाल असलेली , अजिबात चमक नसलेली ... पळायला लागली की तिची सडं सुद्धा अशी डावीउजवीकडे हलतात .. इइइइइइइइइइइ ... फार वाईट .. :)

Pearl 11/02/2011 - 15:23
माझं मतः सध्ध्या मि.पा. वर सारखे हे "स्त्री विरुद्ध पुरूष" अशा चर्चा का चालू आहेत. नीट डोळे उघडून पहा, समाजात अजूनही ७०/८० % कुटूंबात काय चालले आहे, रोज पेपर मध्ये आपण वाचतच असतो, स्त्रियांवर होणारे अत्याचार, हुंडाबळी, दारूसाठी किंवा माहेराहून पैसे आणण्यासाठी केला जाणारा छळ/खून, स्त्री भ्रूण हत्या, समाजात वावरताना दिवसेंदिवस वाढत जाणारी स्त्री ला वाटणारी असुरक्षितता असे असंख्य इश्यू आहेत. एकदा खरचं या गोष्टीचे चिंतन-मनन नक्की करा. या अत्याचारग्रस्त, भयग्रस्त महिलांना आपली आई-बहिण समजून त्यांची दु:ख समजून घ्या. आणि आपण सर्व सुशिक्षित/सुविचारी स्त्री-पुरूषांनी एकत्र येउन त्यांच्यासाठी जे शक्य असेल ते काही तरी करू या. सामान्य स्त्री (ज्यांचे प्रमाण एकूण स्त्रियांच्या साधारण ८०/९० % आहे) ती अजून स्त्री-पुरूष समानता, स्त्री-मुक्ती यापासून अजून मैलोंमैल दूर आहे. तिचं जीवन बरं करण्याचा प्रयत्न आधी आपण करू. ते सोडून आपण (शिकले सवरलेले स्त्री-पुरूष) का म्हणून आपापल्यात भांडत आपला वेळ आणि एनर्जी खर्च करत आहोत. या आपल्या भांडणात ज्या ८०/९० % स्त्रियांना थोडा तरी न्याय मिळण्याची, त्यांच्या समस्यांवर उत्तरं मिळण्याची आवश्यकता आहे त्यांचे प्रश्न दुर्ल़क्षिले जात आहेत. At least त्यांना तरी स्त्री-(छळ)-मुक्ती ची आवश्यकता आहे हे मान्य आहे की नाही. आणि ही मुक्ती त्यांच्यासाठी करणार कोण हा प्रश्न सोडवला पाहिजे. ----------------------------------------------------------------------------------------- आणि राहिली गोष्ट शिकले सवरलेल्या/ अर्थार्जन करणार्‍या/ स्त्री-मुक्ती हवी म्हणणार्‍या स्त्रियांची. त्यांची तरी काय अपेक्षा आहे. खूप साधी अपेक्षा आहे हो. यापैकी कोणत्याही स्त्रीला आता पुरुषांनी गुलामगिरी करावी, आता फक्त स्त्रियांचेच ऐकले जावे / त्यांची हुकूमशाही चालावी असं वाटतं नसावं. मला असं वाटतं की स्त्री-मुक्ती म्हणजे स्त्रियांना इतकचं अपेक्षित आहे की एक माणूस म्हणून आशा, आकांक्षा, स्वप्नं बाळगण्याचा, कर्त्रुत्व दाखविण्याचा अधिकार १ व्यक्ति म्हणून त्यांनाही हवा आहे. स्त्री ही पण १ माणूस असल्याने दमून घरी आल्यावर तिलाही विश्रांतीची आवश्यकता असते, दोन गोड प्रेमाचे शब्द तिलाही हवे आहेत, आदर हवा आहे इतकचं. त्यात कोणाला राग यावा, अपमान/अत्याचार वाटावा असं काय आहे. संसार ही स्त्री-पुरूष दोघांचीही जबाबदारी आहे ती दोघांनी मिळून सांभाळावी इतकचं फक्त म्हणणं आहे. दोघांनी मिळून घरकाम, बालसंगोपन करावं, घरात दोघांच्याही मताला किंमत असावी, दोघांना आदर मिळावा, दोघांच्याही आई-वडिलांना मान/स्थान असावं, दोघांच्याही आई-वडिलांची जबाबदारी/काळजी घेतली जावी असं जर शिकल्या सवरलेल्या आणि म्हणून विचार करू शकणार्‍या मुलींना/स्त्रियांना वाटलं तर त्यात काय चूक आहे हे कोणी सांगू शकेल का. -----------------------------------------------------------------------------------------

In reply to by Pearl

आजानुकर्ण 11/02/2011 - 15:43
सामान्य स्त्री (ज्यांचे प्रमाण एकूण स्त्रियांच्या साधारण ८०/९० % आहे) ती अजून स्त्री-पुरूष समानता, स्त्री-मुक्ती यापासून अजून मैलोंमैल दूर आहे. तिचं जीवन बरं करण्याचा प्रयत्न आधी आपण करू. ते सोडून आपण (शिकले सवरलेले स्त्री-पुरूष) का म्हणून आपापल्यात भांडत आपला वेळ आणि एनर्जी खर्च करत आहोत.
सामान्य - व प्रतिसादातून अभिप्रेत असलेली अशिक्षित - स्त्री आणि शिकलेली स्त्री यांचे प्रमाण 8 : 2 किंवा 9 : 1 असे नक्कीच नाही. भारतातील स्त्रियांची साक्षरता 50 टक्क्यांहून अधिक आहे. महाराष्ट्रातील स्त्रिया जास्त शिकलेल्या आहेत. शिवाय मिपावर भांडत बसलेल्या शिकल्या सवरलेल्या स्त्रिया ह्या सामान्य नाहीत - असामान्य आहेत हा सिद्धांतही न पटण्याजोगा आहे.

In reply to by आजानुकर्ण

Pearl 11/02/2011 - 15:57
मी काय म्हणते आहे ते समजून घ्या मी असामान्य हा शब्द वापरला नव्हता. सामान्य चा अर्थ अशिक्षित असा घेउ नये. जाउ दे. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की ज्या महिलांना मदतीची गरज आहे, ज्यांचा शारिरीक /मानसिक छळ होत आहे अशा ९०% महिला. हवं तर आकडेवारीत जाउ नका. तो माझा अंदाज आहे. पण शब्दांचा किस पाडण्याऐवजी मुद्दा लक्षात घ्या. विरोधासाठी विरोध करू नका ही विनंती. >> भारतातील स्त्रियांची साक्षरता 50 टक्क्यांहून अधिक आहे. महाराष्ट्रातील स्त्रिया जास्त शिकलेल्या आहेत. आणि फक्त साक्षर झालं म्हणजे विचारशक्ती / आत्मविश्वास-आत्मसम्मान लगेच येतोचं असं कुठं आहे.

In reply to by Pearl

आजानुकर्ण 11/02/2011 - 15:59
मुळात ज्यांचा छळ होतो आहे त्यांचे तौलनिक संख्याबळच माहीत नसेल तर मदतीची गरज स्त्रियांना आहे की पुरूषांना हे अगोदरच कसे ठरवता येईल?
आणि फक्त साक्षर झालं म्हणजे विचारशक्ती / आत्मविश्वास-आत्मसम्मान लगेच येतोचं असं कुठं आहे.
मान्य. अशिक्षित बायकांना अधिक आत्मविश्वास आणि आत्मसन्मान असतो हे निरीक्षण आहे.

In reply to by आजानुकर्ण

Pearl 11/02/2011 - 16:06
आजानुकर्ण, तुमच्याशी चर्चा करण्यात अर्थ नाही हे कळून चुकले आहे. कारण झोपलेल्याला जागं करणं शक्य असतं. पण झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करणं अशक्य असतं.

In reply to by टारझन

आजानुकर्ण 11/02/2011 - 16:17
गुरूजीः मुलांनो , आपल्या वर्गात २५ बाकडी आणि ५७ मुले , तर समोरच्या पेरूच्या झाडाला आंबे किती ? राजूः १६ गुरूजीः कसे काय? राजूः कारण मी आज डब्यात पोहे आणले आहेत.

In reply to by आजानुकर्ण

सामान्य स्त्री (ज्यांचे प्रमाण एकूण स्त्रियांच्या साधारण ८०/९० % आहे) ती अजून स्त्री-पुरूष समानता, स्त्री-मुक्ती यापासून अजून मैलोंमैल दूर आहे. तिचं जीवन बरं करण्याचा प्रयत्न आधी आपण करू. ते सोडून आपण (शिकले सवरलेले स्त्री-पुरूष) का म्हणून आपापल्यात भांडत आपला वेळ आणि एनर्जी खर्च करत आहोत. सामान्य - व प्रतिसादातून अभिप्रेत असलेली अशिक्षित - स्त्री आणि शिकलेली स्त्री यांचे प्रमाण 8 : 2 किंवा 9 : 1 असे नक्कीच नाही. भारतातील स्त्रियांची साक्षरता 50 टक्क्यांहून अधिक आहे. महाराष्ट्रातील स्त्रिया जास्त शिकलेल्या आहेत.
सुशिक्षित आनि निरक्षर ह्याचा इथे काही संबंधित नाहीय. घरी कामवाली नाही आलि तर सुशिक्षित असो निरक्षर असो बाईलाच फरक पडतो. कोनता शिक्षित, निरक्षर नर घरी लवकर येतो अशा वेळेस?तुम्ही तरी येता का हो? फक्त जोक्स मधेच नर भांडे घासतो तुम्ही तरी येता का हो? ते अपेक्षित आहे असेही नाहीये. पण हा फरक अजुनही आहे हे मान्य करायची पन तयारी नसते हा मुद्दा आहे.
शिवाय मिपावर भांडत बसलेल्या शिकल्या सवरलेल्या स्त्रिया ह्या सामान्य नाहीत - असामान्य आहेत हा सिद्धांतही न पटण्याजोगा आहे.
अशा टवाळक्या आनि हा विषय रवंथ करुन परिस्थितीत कधीच बदल होत नाही.

In reply to by मुलूखावेगळी

Pearl 11/02/2011 - 16:14
>>शिवाय मिपावर भांडत बसलेल्या शिकल्या सवरलेल्या स्त्रिया ह्या सामान्य नाहीत - असामान्य आहेत हा सिद्धांतही न पटण्याजोगा आहे. 'मिपावर भांडत बसलेल्या शिकल्या सवरलेल्या स्त्रिया' असं मी कधीच म्हणाले नव्हते. ''मिपावर भांडत बसलेले आपण शिकले सवरलेले स्त्रि-पुरूष' असच मला म्हणायचं होतं. तरीही लोकं सोयीनुसार अर्थ काढतात हे पाहून खेद वाटला

In reply to by Pearl

आजानुकर्ण 11/02/2011 - 16:15
स्त्री-पुरूष असा उल्लेख केल्यावर त्यात स्त्रिया येत नाहीत काय? मिपावरील काही पुरूष मला असामान्य वाटतात. धनंजय, रामदास, गणपा ही वानगीदाखल काही उदाहरणे. त्यातुलनेत मिपावरील स्त्रियांचे विशेष कर्तृत्त्व पाहावयास मिळाले नसल्याने मी मिपावरील स्त्रिया असामान्य वाटत नाहीत असे म्हटले.

In reply to by Pearl

गणेशा 11/02/2011 - 15:45
मला असं वाटतं की स्त्री-मुक्ती म्हणजे स्त्रियांना इतकचं अपेक्षित आहे की एक माणूस म्हणून आशा, आकांक्षा, स्वप्नं बाळगण्याचा, कर्त्रुत्व दाखविण्याचा अधिकार १ व्यक्ति म्हणून त्यांनाही हवा आहे. स्त्री ही पण १ माणूस असल्याने दमून घरी आल्यावर तिलाही विश्रांतीची आवश्यकता असते, दोन गोड प्रेमाचे शब्द तिलाही हवे आहेत, आदर हवा आहे इतकचं. त्यात कोणाला राग यावा, अपमान/अत्याचार वाटावा असं काय आहे. संसार ही स्त्री-पुरूष दोघांचीही जबाबदारी आहे ती दोघांनी मिळून सांभाळावी इतकचं फक्त म्हणणं आहे. दोघांनी मिळून घरकाम, बालसंगोपन करावं, घरात दोघांच्याही मताला किंमत असावी, दोघांना आदर मिळावा, दोघांच्याही आई-वडिलांना मान/स्थान असावं, दोघांच्याही आई-वडिलांची जबाबदारी/काळजी घेतली जावी .
हे एकदम बरोबर आहे ... समस्त समाजातील स्त्रीयांचा नाहि पण निदान स्वताच्या बायकोबद्दल असे विचार प्रत्येकाच्या मनात आले पाहिजे हे मनापासुन वाटते .. आपोआप समाज सुधारेल.

In reply to by Pearl

गणेशा 11/02/2011 - 15:48
मला मात्र आनखिन वेगळाच प्रश्न विचारायचा आहे, पण हा धागा योग्य वाटत नाहि त्यासाठी. बघु चर्चासत्रात काढावे म्हणतो धागा.. बघु .. पण तो स्त्री समानतेविषयीच आहे. पण वेगळाच आहे .. काधतोच शक्यतो.. वाद होनार नाही याची काळजी घेतो

In reply to by Pearl

सूर्यपुत्र 11/02/2011 - 19:33
>>ते सोडून आपण (शिकले सवरलेले स्त्री-पुरूष) का म्हणून आपापल्यात भांडत आपला वेळ आणि एनर्जी खर्च करत आहोत. आपल्यातील एनर्जी नीट चॅनेलाईज कशी करायची, हे नीट न उमजल्याने आपल्यातील शक्त्तीचे नक्की काय करावे, हे न कळाल्याने स्त्री-पुरुष आपापसात भांडत असावेत. मग या जास्तीच्या शक्तिला काहीतरी वाट करून द्यावी, या उद्देशाने एकमेकांना डॉमिनेट करणे चालू होते.(?) आपल्यातील शक्तीचे जर नीटपणे नियमन आपल्याला जमले तर आपण भांडणार नाही का? आणि हे चॅनेलायजेशन आपण कसे करु शकू? (किंवा हे चॅनेलायजेशन करण्यासाठीच स्त्री-पुरुष एकत्र येत असावेत का??) -सूर्यपुत्र.

शिल्पा ब 11/02/2011 - 23:36
म्हणजे बायकांनी घरातली कामं करायची, बाहेरची करायची, हापिसात जायचं, पोरं काढायची अन सांभाळायची, नवर्याच्या घरातल्या लोकांना सांभाळून घ्यायचं आणि हा टग्या मात्र हापिसात पाट्या टाकून जसं काय जग जिंकून आलाय या अविर्भावात घरात वागणार? केली जरा कामं तर काय भोकं पडणारेत का? आणि स्वताच्याच घरत मदत करणार ना? वर तोंड करून अशे लेख / प्रतिक्रिया लिहिणार!!!

In reply to by शिल्पा ब

आजानुकर्ण 11/02/2011 - 23:52
पूर्णपणे एकांगी प्रतिसादाचा चपखल नमुना. सामान्यतः ज्या घरातल्या बायका हापिसात जातात त्या घरात घरकामाला बाया असतात असे वाटते. त्यामुळे घरातली नक्की कोणती कामे बायका करतात हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक बायकांची हापिसातली नोकरी ही जोडधंदा स्वरूपातली असते. बहुतेक नोकऱ्यांमध्ये (भेदभावपूर्वक प्राधान्य देणारे जाचक नियम व अटी यांमुळे) धोकादायक स्वरुपाची, किंवा अधिक ताण निर्माण करणारी कामे बायकांना दिली जात नाहीत. हापिसात उशीरापर्यंत राबणारे बहुदा पुरूषच असतात. अनेक हापिसात बायकाच गवार, मेथी वगैरे निवडताना दिसतात. त्यामुळे पुरूष हापिसात पाट्या टाकतात याला काही आधार नसावा.

In reply to by शिल्पा ब

पैसा 12/02/2011 - 00:02
शि बै! अगदीच पाशवी प्रतिसाद! (मला एक शंका आहे, अजूनपर्यंत युयुत्सु नी या धाग्यावर काही अमूल्य भर घातली नाही. ते दुसर्‍या कोणत्या डु आयडीने तर लिहित नाहीत ना?)

In reply to by आजानुकर्ण

रेवती 12/02/2011 - 03:24
अनेक हापिसात बायकाच गवार, मेथी वगैरे निवडताना दिसतात हम्म... वेळ मिळताच बायकांनीही हापिसाशेजारच्या टपरीवर जाऊन चहा, सिगरेटींचे राऊंडस मारावेत. काहीकाही बायका तर लंच टाईमला बिले भरणे, पत्रं लिहिणे, सामानाच्या याद्या यामध्ये वेळ वाया घालवतात. नवर्‍याच्या शर्टाचे तुटलेले बटण असो वा पाळणाघरातून उचलायचे मूल असो.....कसल्या फालतू काळज्या.

In reply to by रेवती

आजानुकर्ण 12/02/2011 - 09:40
वेळ मिळताच बायकांनीही हापिसाशेजारच्या टपरीवर जाऊन चहा, सिगरेटींचे राऊंडस मारावेत.
पुण्यात अनेक बायका नियमितपणे हे करताना दिसतात. त्यामुळे केवळ पुरूषच पाट्या टाकत आहेत आणि त्यामुळे घरकाम करणे ही पुरूषांचीच जबाबदारी आहे असा काही प्रतिसादकांचा दावा चुकीचा आहे. बिले भरणे वगैरे कामे तर माझ्या माहितीत पुरुष कामगारच करतात. बहुतेक वेळा पैसेही त्यांचेच असतात ;). माझ्या तीनचार कंपन्यांमधील मित्रांशी या विषयावर माझी नियमित चर्चा होते. बहुतेक सर्व कंपन्यांमध्ये उच्च व्यवस्थापनाकडून अनौपचारिक सूचना आल्या होत्या की स्त्री कर्मचार्‍यांना संध्याकाळी सात नंतर कार्यालयात थांबवू नये. थांबवल्यास त्यांना घरी पोचवण्याची जबाबदारी त्यांच्या सुपरवायझरची आहे. त्यामुळे झक मारत पुरूष कामगारांनाच सर्व वेळा उशीरापर्यंत थांबावे लागते. मात्र कामात भेदभाव केला तरी पगारामध्ये असा भेदभाव करून चालत नाही. :)

In reply to by आजानुकर्ण

शिल्पा ब 12/02/2011 - 09:49
उशीरा थांबले तर ते फुकटात का? आणि केवळ पुरूषच पाट्या टाकत आहेत आणि त्यामुळे घरकाम करणे ही पुरूषांचीच जबाबदारी आहे असा काही प्रतिसादकांचा दावा चुकीचा आहे. याचा अर्थच समजला नाही...कोणी असा दावा केलाय जरा दाखवुन द्या बरं..बाकी हापिसात बायकांना त्यांचे घरकाम पूर्ण करण्याचा पगार मिळतो हे पाहून अंमळ असूया जाहली..

In reply to by आजानुकर्ण

रेवती 12/02/2011 - 19:54
स्त्री कर्मचार्‍यांना संध्याकाळी सात नंतर खरंतर ही वेळ का आली. उशिरापर्यंत काम करत थांबलेल्या स्त्रियांवर स्रियांनीच अत्याचार केले म्हणून का? आणि घरी जावून टिव्हीसमोर बसून राहणार्‍या किती? हापिसात निवडलेली गवार, मेथी धुवायची आणि फोडणीला टाकायची. घरी गेल्यावर आराम बसून राहणार्‍या बायकांची संख्या अजूनही कमीच आहे. म्हणूनच अश्या चार स्त्रियांची बरीच चर्चा होते. नविनच प्रकार आहे हा आपल्या समाजासाठी. त्याऐवजी हापिसात निवडलेली भाजी फोडणीला टाकणे, मुलांचे अभ्यास घेणे, दुसर्‍या दिवशीची तयारी, नेहमी वाजणार्‍या फोनला उत्तरे देणे हे करताना दिसली तर फारसे वेगळेपण जाणवणार नाही.

धनंजय 12/02/2011 - 03:46
सारखे स्वतःसाठी आणि मुलांसाठी लोकांच्या घरी धुण्याभांड्याचे काम करत असते. बिचारा गलितगात्र नवरा "दारूची आणखी एक बाटली आण" असे सांगतो, तर हिडीसफिडीस करते. अजून नवर्‍याला हाणामारी करण्याइतपत शक्ती आहे, म्हणून बिचारा तगून राहिला आहे. पण ती शक्ती गेली, तर काय होणार बिचार्‍याचे. मधुशालेला पारखा होऊन तृषार्त नवरा मरून जाईल बिचारा. माहितीपटामधल्या मधमाशासारखा...

अडगळ 12/02/2011 - 09:18
काही कळायला मार्ग नाही... ("भिन्नावतरण" मधून..)>> लेखाचा शेवट काळजाला हात घालणारा आहे. - नराधम

टारझन 11/02/2011 - 13:34
"अखिल अंतरजालिय महिला मुक्ती मोर्चा " च्या सदस्यांचे प्रतिसाद वाचण्यास उस्तुक :) गेला बाजार युयुस्तुंचा पण प्रतिसाव वाचण्यास थोडा उत्सुक :) ऑनेस्टली पहायला गेलं तर लेखातले बरेच मुद्दे खरेही आहेत :) पण आता महिला मुक्ती मोर्चा कसे उत्तर देतो ते पहाणे रोचक ठरेल . . :) चला .. आज च्या टाइमपासाची सोय झाली ; ) जाता जाता : तुमच्यात चांगलं लिहीण्याची ताकद दिसली हो :) - संबंध तोडक

In reply to by टारझन

नगरीनिरंजन 11/02/2011 - 13:58
पाशवी शक्तीला आव्हान देणारे मुद्दे मांडल्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन आणि शुभेच्छा :-) आजकाल माजलेल्या विवाहसंस्थेबद्दल बरेच नासूर निघू लागलेले आहेत असे समाजजीवनाचा आरसा असलेल्या मिपावरच्या काही लेखांवरून दिसून येते. स्त्री स्वतंत्र झाल्यामुळे पुरुषांच्या पोटात दुखतंय की स्त्रीमुक्तीची भाषणं ऐकून खरे गुलाम आपणच हे पुरुषांच्या लक्षात आलंय यावर छान वाद झडावा अशी अपेक्षा. :-)

‘हे नाही, ते नाही, हे संपलं आहे, ते संपलं आहे, घरात हेच हवे , तेच हवे’, असे भांडून त्या नराला वेळोवेळी बाहेर पिटाळले जाते का? ‘पाय दाबून दे, डोके चेपून दे, कंबर शेकून दे, पोट खूप दुखतेय चोळून दे’, अशा अटी घालून त्याचा ‘मूड’ घालवला जातो का?
ज्याना नुसती मज्जाच हवीये त्यानी लग्न न करता लिव्ह इन रिलेशन हा ओप्शन निवडला पाहिजे हे प्रश्न तुमचेच का तुमच्या मागच्या लेखातील मित्राचे? - कंपाउंडर आराम पावटे

स्पंदना 11/02/2011 - 13:45
अय्य्या! तुम्ही डिस्कव्हरी बघता? तुमच्या कडे केबल टीव्ही आहे? मग त्या डिस्कव्हरी वा अ‍ॅनिमल प्लानेट मध्ये तुम्ही 'सी-हॉर्स ' ची मादी त्याच्या झोळीत अंडी टाकुन निघुन जाते हे नाही बघीतल? मी तर बाबा आम्च्या 'नरावर??????'(काय भयानक शब्द आहे हा! घाम आला मला लिहिताना) खुप खुप ... करते. आणी अम्ही चिमणा चिमणीच्या धर्तीवर दोघे मिळुन घर चालवतो. मला तुमच फार वाईट वाटत हो 'दिवटे' तुम्ही तर एक सोडुन बर्‍याच जणींना तारखे सकट सर्व करता ना? अर्थात हे तुम्च्या मागिल लेखावरुन. बाकि बर्‍याच प्रतिसादांच्या अपेक्षेत असाल नाही तुम्ही?

पियुशा 11/02/2011 - 13:52
कै च्या कै तुम्हाला सासुरवास आहेव(पत्निचा) कळ्ळ, भा.पो. बाकि सगळ्या महिलाना एका पारड्यात तोलन्याचि चुक करु नका ह! " नारि आहेत कोमल ,नाहित अत्याचारि" "तुम्हि का काधताय घरातलि (वय्क्तिक)समस्या चव्हटयावरि" असो.............................

गणेशा 11/02/2011 - 14:08
लेख आवडला .... मस्त लिहिले आहे. १-२ मुद्दे सोडले तर सगळे पटते आहे. मला तर कधी कधी वाटते स्त्री -मुक्ती मोर्चा म्हणजे मुक्त असलेल्या स्त्रीयांनी त्या कश्या मुक्त नाहिये हे ठासुन सांगणे ... जोक अपार्ट .. स्त्री आता मुक्त आहे, तीच्या विचारांना स्वतंत्रता मिळाली आहे.. मी माझ्या अनुभवावरुन लिहितो आहे, माझय घरात .. मित्र मैत्रीणीमध्ये पाहुन मला जाणवते की आम्ही सर्वानुमते मते घेत आहे, सर्वांच्या स्वतंत्रेला स्विकार करतो आहे.. परंतु अशी गोष्ट असली तरी स्त्रीकदुन उत्तरे येतात गावाकडे बघा.. तिकडे काय चालु आहे.. गावाकडची परिस्थीती बदलते आहे, नवरा शेतात --कारुकुनी मधेय राबतो आहे, महिलांना ही त्यांच्या पेक्शा जास्त जोखमीची कामे .. स्वयपाक मुले सुद्धा पहावे लागत आहे.. पण म्हणुन स्त्री ला हलकी कामे देने बंद झाले आहे, अबला म्हणुन तीच्यावर अत्याचार बंद झाला आहे. आणि जो अत्याचार करतो तो नरच नाही असे माझे मत आहे. परंतु पुरुषांचे म्हणने ही ऐकुन घेतले पाहिजे .. उद्या राणीने राजाला दास केले नाही म्हणजे मिळवले अशीही परिस्थीती निर्मान होत आहे... कोणी पुरुषाने मुद्दे मांडले की .. तुमची बायको त्रास देत असेल .. तुमच्या घरात प्रॉब्लेम असेल अशी जर उत्तरे येत असतील तर अवघड आहे.. मग अशी उत्तरे येत असतना तो पुरुषच बिच्चारा अबला टाईप वाटु लागत नाहिये का ? स्त्रीयांनी ज्या जखडलेल्या स्त्रीया आहेत त्यांच्या साठी मुक्तीमोर्चा जरुर काढावा .. पण म्हणुन समस्त पुरुष जातच अशी आहे असे नाही. या उलट पुरुषांनी ही समस्त स्त्री विषयी जाहिर बोलु नये ... नाहितर पुरुष मोर्चा तर त्याला त्याच्या प्रतिष्ठे खातर काढता येत नाहिच .. पण बंधनात जखडलेल्याला आनखिनच टोच दिले जातात. हे माझे प्रामाणिक मत

In reply to by गणेशा

आणि जो अत्याचार करतो तो नरच नाही असे माझे मत आहे.
+ १ सहमत आहे. आणि जो अत्याचार सहन करतो तो देखील नरच नाही असे माझे मत आहे. वानर

In reply to by परिकथेतील राजकुमार

गणेशा 11/02/2011 - 14:24
आणि जो अत्याचार सहन करतो तो देखील नरच नाही असे माझे मत आहे.
+ १ बरोबर आहे, म्हणुनच मग अत्याचार पिडीत पुरुष पुढे येतच नाहि .. एकत्र तर डोंबल्याचा होतोय मग तो. आणि मग अत्याचार करणार्या पुरुषांची उदाहरणे घेवुन अत्याचार पिडीत स्त्रीयांसाठी स्त्री मुक्ती मोर्चा धावुन येतो.. बिच्चारे अत्याचार पिडीत पुरुष तसेच गप्प गार असतात आपल्या घरात .. आणि जो अत्याचार करतो त्याला काही होत नाही पण जो पुरुष सहन करतो त्यालाच ह्या मुक्ती मोर्चाचा जास्त धसका लागुन राहतो ना भाउ.. आमच्या बाबतीत पण असेच होणार आहे असे वाटुन राहिले ना आता.

In reply to by परिकथेतील राजकुमार

जो अत्याचार करतो तो नरच नाही असे माझे मत आहे. आणि जो अत्याचार सहन करतो तो देखील नरच नाही असे माझे मत आहे.
हे पटले पण हे महिलाना पण लागु मेल्या नंतर मिळते तीच - मुक्ती असे मानणारी. हा शब्दच सर्व वादाचे कारण आहे . मुळात घरातल्या गोष्टी चव्हाट्यावर आणुन ठेवल्या तर त्यचे असेच भजे होनार

आजानुकर्ण 11/02/2011 - 14:11
छान. चांगला लेख. सोयीस्कर मु्द्दे पटले. गैरसोयीचे मुद्दे पटले नाहीत.

In reply to by आजानुकर्ण

टारझन 11/02/2011 - 14:18
सोयीस्कर मु्द्दे पटले. गैरसोयीचे मुद्दे पटले नाहीत.
अरे लेका हे तर वैश्विक सत्य :) णव्हे , ब्रम्हज्ञाण आहे .. .असं एका लायणित सांगितलंस :)

निवांत पोपट 11/02/2011 - 14:33
पोरांच्या बापाने खाल्लं आहे की नाही, शिकार त्याच्या वाट्याला येतेय की नाही याची त्यांना काळजी नसते. परिणामी नरांची अन्नान्नदशा होते हे काय घेऊन बसला,विंचवाची मादी तर काम झाल्यावर नर विंचवालाच खाऊन टाकते म्हणे!

In reply to by निवांत पोपट

सविता 11/02/2011 - 14:41
पोरांच्या बापाने खाल्लं आहे की नाही, शिकार त्याच्या वाट्याला येतेय की नाही याची त्यांना काळजी नसते. परिणामी नरांची अन्नान्नदशा होते मादीने त्याला शिकार मिळते की नाही याची काळजी का करावी? "काम" करण्याएवढा मोठा टोणगा झालाय ना? मग शिकार पण स्वतःची स्वतः कर..पण नाही....आयते गिळायची सवय लागली की असे होते!

योगप्रभू 11/02/2011 - 14:44
पाय दाबून दे, डोके चेपून दे, कंबर शेकून दे, पोट खूप दुखतेय चोळून दे’ अरे देवा! यात जाच काय वाटायचा? उलट चांगली संधी आली की शहाण्या माणसाने ती सोडू नये. अशी कामे आपुलकीने करत जावीत. सब्र का फल ऑलवेज मीठा होता है. त्यातून या सेवेचा वैताग येत असेल तरीही चेहर्‍यावरचा आनंद आणि उत्साह मावळू देऊ नये. लक्षात ठेवा. प्रतिपक्ष तुम्हाला जोखत असतो. काम तुम्हाला आवडंतय असं दिसलं की बॉस काही दिवसांनी आपणहून ते सांगायचे बंद करतो. तीच गोष्ट बाहेर पिटाळले जाण्याची. सारखे काय घरात बसून राह्यचे? बाहेर जावे. हिरवळ - फुलांचे ताटवे बघावेत. निसर्गाच्या समृद्धीचे कौतुक करावे. साधी कोपर्‍यावरुन कोथिंबीर आणायला सांगितली तरी चांगले अर्ध्या-पाऊण तासाने घरी परत जावे. उशिराचे कारण विचारले तर शाळा-कॉलेजमधील मैत्रिण भेटली होती, असे बिनधास्त सांगून टाकावे. प्रतिपक्षाला टेन्शन द्यायचे असल्यास काही वाक्ये मधून-अधून सहजपणे फेकावीत. जसे. १) मला मुलांची खूप आवड आहे. मुले म्हणजे देवाची फुले. २) तुझी मैत्रिण शर्वरी दिसली नाही गं बरेच दिवसात? ३) मित्रांना पार्टी द्यायचीय घरी. कधी जमवावं बरं ४) पेरेंट्स मीटिंगमध्ये प्राजक्ताची मम्मी खूप छान बोलली. ५) सोने म्हणजे डेड इन्व्हेस्टमेंट आहे. हिर्‍याला तर रीसेल व्हॅल्यूच नाही. ६) पेट्रोल, टोल या खर्चाचा विचार करता घरच्या गाडीपेक्षा एस. टी. परवडतेय. (सासुरवाडीला जाताना हे वाक्य हमखास म्हणावे)

वा! जाणकार लेखक व जाणकारांच्या प्रतिक्रिया वाचून असे वाटू लागले आहे की माझा लग्नं न करण्याचा निर्णय योग्य आहे. अगदीच वाटलं एखाद्या वेळेला तर एखाद्या मुक्त स्त्री शी मैत्री करायची. (ब्रम्हचारी) पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

टारझन 11/02/2011 - 15:02
श्री पेशवे , तुम्हाला (ब्राम्हचारी ) अपेक्षित आहे की ( अविवाहीत ) ? नाही मुक्त स्त्री शी मैत्रीचे विचार घोळवताहात म्हणुन विचारले .. बाकीकैनै :)

In reply to by टारझन

ब्रम्हचारी हे सध्याचे स्टेटस आहे. आणि भावनांना आवर घालता आला तर पुढेही तसेच राहील. :) नाही जमलं तर मुक्त मैत्रिणीच्या योगे अविवाहीत होऊन राहीन. असो.

In reply to by टारझन

आम्हाला जिथे जिथे जिद्दी लोक दिसतात तिथून आम्ही लगेच जगण्याची ताकद घेतो. -खाईन (हत्तीछाप) अस्सल पंढरपुरी

कवितानागेश 11/02/2011 - 14:56
'स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंतकालची माता असते' असे कुठेतरी वाचले होते मी. ( अवांतरःकृपया क्षण कोण आणि अनंतकाल कोण असे कुजके प्रश्न इथे गंभीर चर्चेत विचारु नयेत.)

मदनबाण 11/02/2011 - 15:07
ह्म्म... वर काही प्राण्यांची उदाहरणे दिली आहेत्,त्यामुळेच टंकण्याचे कष्ट घ्यावेसे वाटले... ;) १) सिंह - सिंहीण == सुंदर कोण ? === सिंह !!! ( आयाळ ही त्याची शान, आता सिंहीण टकली असते असे म्हणायचे काय ? ;) असो... ) २) मोर - लांडोर == सुंदर कोण ? === मोर ( पिसारा फुलवुन्... नाचुन दाखवणारा तोच. ;) ) ३) कुठलाही इतर पक्षी घ्या... त्यात नर आणि मादा यांची तुलना करा... त्यात बहुधा नरच सुंदर सापडेल. (मादीच काम नराने बनवलेल्या घराचे सर्व्हे इं करणे असे असते... ;) ) आता मला काय वाटतं बरं.... - - - - - - - - - - - - - इतर सर्व प्राण्यांमधे मादी इतकी सुंदर नसताना... मायला मनुष्य प्राण्याच्या निर्मीतीतच झोल कसा बरं झाला ? ;) मोठे मोठ्या ॠषी मुनींची विकेट सुद्धा रंभा-उर्वशीच्या काही ठुमक्यातच उडाली होती म्हणे !!! असो... तुम्हाला माझा मुद्दा समजलाच असेल... ;) नारायण !!! नारायण !!! ;) बाकी चालु द्या...

In reply to by मदनबाण

टारझन 11/02/2011 - 15:10
बरोबर आहे मदन्याचं ,... कुत्रा आणि कुत्री मधे सुद्धा कुत्रा कसा डौलदार किंवा राजबिंडा वगैरे दिसतो ... याउलट कुत्री म्हणजे पोट बाहेर निघालेली , विचित्र चाल असलेली , अजिबात चमक नसलेली ... पळायला लागली की तिची सडं सुद्धा अशी डावीउजवीकडे हलतात .. इइइइइइइइइइइ ... फार वाईट .. :)

Pearl 11/02/2011 - 15:23
माझं मतः सध्ध्या मि.पा. वर सारखे हे "स्त्री विरुद्ध पुरूष" अशा चर्चा का चालू आहेत. नीट डोळे उघडून पहा, समाजात अजूनही ७०/८० % कुटूंबात काय चालले आहे, रोज पेपर मध्ये आपण वाचतच असतो, स्त्रियांवर होणारे अत्याचार, हुंडाबळी, दारूसाठी किंवा माहेराहून पैसे आणण्यासाठी केला जाणारा छळ/खून, स्त्री भ्रूण हत्या, समाजात वावरताना दिवसेंदिवस वाढत जाणारी स्त्री ला वाटणारी असुरक्षितता असे असंख्य इश्यू आहेत. एकदा खरचं या गोष्टीचे चिंतन-मनन नक्की करा. या अत्याचारग्रस्त, भयग्रस्त महिलांना आपली आई-बहिण समजून त्यांची दु:ख समजून घ्या. आणि आपण सर्व सुशिक्षित/सुविचारी स्त्री-पुरूषांनी एकत्र येउन त्यांच्यासाठी जे शक्य असेल ते काही तरी करू या. सामान्य स्त्री (ज्यांचे प्रमाण एकूण स्त्रियांच्या साधारण ८०/९० % आहे) ती अजून स्त्री-पुरूष समानता, स्त्री-मुक्ती यापासून अजून मैलोंमैल दूर आहे. तिचं जीवन बरं करण्याचा प्रयत्न आधी आपण करू. ते सोडून आपण (शिकले सवरलेले स्त्री-पुरूष) का म्हणून आपापल्यात भांडत आपला वेळ आणि एनर्जी खर्च करत आहोत. या आपल्या भांडणात ज्या ८०/९० % स्त्रियांना थोडा तरी न्याय मिळण्याची, त्यांच्या समस्यांवर उत्तरं मिळण्याची आवश्यकता आहे त्यांचे प्रश्न दुर्ल़क्षिले जात आहेत. At least त्यांना तरी स्त्री-(छळ)-मुक्ती ची आवश्यकता आहे हे मान्य आहे की नाही. आणि ही मुक्ती त्यांच्यासाठी करणार कोण हा प्रश्न सोडवला पाहिजे. ----------------------------------------------------------------------------------------- आणि राहिली गोष्ट शिकले सवरलेल्या/ अर्थार्जन करणार्‍या/ स्त्री-मुक्ती हवी म्हणणार्‍या स्त्रियांची. त्यांची तरी काय अपेक्षा आहे. खूप साधी अपेक्षा आहे हो. यापैकी कोणत्याही स्त्रीला आता पुरुषांनी गुलामगिरी करावी, आता फक्त स्त्रियांचेच ऐकले जावे / त्यांची हुकूमशाही चालावी असं वाटतं नसावं. मला असं वाटतं की स्त्री-मुक्ती म्हणजे स्त्रियांना इतकचं अपेक्षित आहे की एक माणूस म्हणून आशा, आकांक्षा, स्वप्नं बाळगण्याचा, कर्त्रुत्व दाखविण्याचा अधिकार १ व्यक्ति म्हणून त्यांनाही हवा आहे. स्त्री ही पण १ माणूस असल्याने दमून घरी आल्यावर तिलाही विश्रांतीची आवश्यकता असते, दोन गोड प्रेमाचे शब्द तिलाही हवे आहेत, आदर हवा आहे इतकचं. त्यात कोणाला राग यावा, अपमान/अत्याचार वाटावा असं काय आहे. संसार ही स्त्री-पुरूष दोघांचीही जबाबदारी आहे ती दोघांनी मिळून सांभाळावी इतकचं फक्त म्हणणं आहे. दोघांनी मिळून घरकाम, बालसंगोपन करावं, घरात दोघांच्याही मताला किंमत असावी, दोघांना आदर मिळावा, दोघांच्याही आई-वडिलांना मान/स्थान असावं, दोघांच्याही आई-वडिलांची जबाबदारी/काळजी घेतली जावी असं जर शिकल्या सवरलेल्या आणि म्हणून विचार करू शकणार्‍या मुलींना/स्त्रियांना वाटलं तर त्यात काय चूक आहे हे कोणी सांगू शकेल का. -----------------------------------------------------------------------------------------

In reply to by Pearl

आजानुकर्ण 11/02/2011 - 15:43
सामान्य स्त्री (ज्यांचे प्रमाण एकूण स्त्रियांच्या साधारण ८०/९० % आहे) ती अजून स्त्री-पुरूष समानता, स्त्री-मुक्ती यापासून अजून मैलोंमैल दूर आहे. तिचं जीवन बरं करण्याचा प्रयत्न आधी आपण करू. ते सोडून आपण (शिकले सवरलेले स्त्री-पुरूष) का म्हणून आपापल्यात भांडत आपला वेळ आणि एनर्जी खर्च करत आहोत.
सामान्य - व प्रतिसादातून अभिप्रेत असलेली अशिक्षित - स्त्री आणि शिकलेली स्त्री यांचे प्रमाण 8 : 2 किंवा 9 : 1 असे नक्कीच नाही. भारतातील स्त्रियांची साक्षरता 50 टक्क्यांहून अधिक आहे. महाराष्ट्रातील स्त्रिया जास्त शिकलेल्या आहेत. शिवाय मिपावर भांडत बसलेल्या शिकल्या सवरलेल्या स्त्रिया ह्या सामान्य नाहीत - असामान्य आहेत हा सिद्धांतही न पटण्याजोगा आहे.

In reply to by आजानुकर्ण

Pearl 11/02/2011 - 15:57
मी काय म्हणते आहे ते समजून घ्या मी असामान्य हा शब्द वापरला नव्हता. सामान्य चा अर्थ अशिक्षित असा घेउ नये. जाउ दे. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की ज्या महिलांना मदतीची गरज आहे, ज्यांचा शारिरीक /मानसिक छळ होत आहे अशा ९०% महिला. हवं तर आकडेवारीत जाउ नका. तो माझा अंदाज आहे. पण शब्दांचा किस पाडण्याऐवजी मुद्दा लक्षात घ्या. विरोधासाठी विरोध करू नका ही विनंती. >> भारतातील स्त्रियांची साक्षरता 50 टक्क्यांहून अधिक आहे. महाराष्ट्रातील स्त्रिया जास्त शिकलेल्या आहेत. आणि फक्त साक्षर झालं म्हणजे विचारशक्ती / आत्मविश्वास-आत्मसम्मान लगेच येतोचं असं कुठं आहे.

In reply to by Pearl

आजानुकर्ण 11/02/2011 - 15:59
मुळात ज्यांचा छळ होतो आहे त्यांचे तौलनिक संख्याबळच माहीत नसेल तर मदतीची गरज स्त्रियांना आहे की पुरूषांना हे अगोदरच कसे ठरवता येईल?
आणि फक्त साक्षर झालं म्हणजे विचारशक्ती / आत्मविश्वास-आत्मसम्मान लगेच येतोचं असं कुठं आहे.
मान्य. अशिक्षित बायकांना अधिक आत्मविश्वास आणि आत्मसन्मान असतो हे निरीक्षण आहे.

In reply to by आजानुकर्ण

Pearl 11/02/2011 - 16:06
आजानुकर्ण, तुमच्याशी चर्चा करण्यात अर्थ नाही हे कळून चुकले आहे. कारण झोपलेल्याला जागं करणं शक्य असतं. पण झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करणं अशक्य असतं.

In reply to by टारझन

आजानुकर्ण 11/02/2011 - 16:17
गुरूजीः मुलांनो , आपल्या वर्गात २५ बाकडी आणि ५७ मुले , तर समोरच्या पेरूच्या झाडाला आंबे किती ? राजूः १६ गुरूजीः कसे काय? राजूः कारण मी आज डब्यात पोहे आणले आहेत.

In reply to by आजानुकर्ण

सामान्य स्त्री (ज्यांचे प्रमाण एकूण स्त्रियांच्या साधारण ८०/९० % आहे) ती अजून स्त्री-पुरूष समानता, स्त्री-मुक्ती यापासून अजून मैलोंमैल दूर आहे. तिचं जीवन बरं करण्याचा प्रयत्न आधी आपण करू. ते सोडून आपण (शिकले सवरलेले स्त्री-पुरूष) का म्हणून आपापल्यात भांडत आपला वेळ आणि एनर्जी खर्च करत आहोत. सामान्य - व प्रतिसादातून अभिप्रेत असलेली अशिक्षित - स्त्री आणि शिकलेली स्त्री यांचे प्रमाण 8 : 2 किंवा 9 : 1 असे नक्कीच नाही. भारतातील स्त्रियांची साक्षरता 50 टक्क्यांहून अधिक आहे. महाराष्ट्रातील स्त्रिया जास्त शिकलेल्या आहेत.
सुशिक्षित आनि निरक्षर ह्याचा इथे काही संबंधित नाहीय. घरी कामवाली नाही आलि तर सुशिक्षित असो निरक्षर असो बाईलाच फरक पडतो. कोनता शिक्षित, निरक्षर नर घरी लवकर येतो अशा वेळेस?तुम्ही तरी येता का हो? फक्त जोक्स मधेच नर भांडे घासतो तुम्ही तरी येता का हो? ते अपेक्षित आहे असेही नाहीये. पण हा फरक अजुनही आहे हे मान्य करायची पन तयारी नसते हा मुद्दा आहे.
शिवाय मिपावर भांडत बसलेल्या शिकल्या सवरलेल्या स्त्रिया ह्या सामान्य नाहीत - असामान्य आहेत हा सिद्धांतही न पटण्याजोगा आहे.
अशा टवाळक्या आनि हा विषय रवंथ करुन परिस्थितीत कधीच बदल होत नाही.

In reply to by मुलूखावेगळी

Pearl 11/02/2011 - 16:14
>>शिवाय मिपावर भांडत बसलेल्या शिकल्या सवरलेल्या स्त्रिया ह्या सामान्य नाहीत - असामान्य आहेत हा सिद्धांतही न पटण्याजोगा आहे. 'मिपावर भांडत बसलेल्या शिकल्या सवरलेल्या स्त्रिया' असं मी कधीच म्हणाले नव्हते. ''मिपावर भांडत बसलेले आपण शिकले सवरलेले स्त्रि-पुरूष' असच मला म्हणायचं होतं. तरीही लोकं सोयीनुसार अर्थ काढतात हे पाहून खेद वाटला

In reply to by Pearl

आजानुकर्ण 11/02/2011 - 16:15
स्त्री-पुरूष असा उल्लेख केल्यावर त्यात स्त्रिया येत नाहीत काय? मिपावरील काही पुरूष मला असामान्य वाटतात. धनंजय, रामदास, गणपा ही वानगीदाखल काही उदाहरणे. त्यातुलनेत मिपावरील स्त्रियांचे विशेष कर्तृत्त्व पाहावयास मिळाले नसल्याने मी मिपावरील स्त्रिया असामान्य वाटत नाहीत असे म्हटले.

In reply to by Pearl

गणेशा 11/02/2011 - 15:45
मला असं वाटतं की स्त्री-मुक्ती म्हणजे स्त्रियांना इतकचं अपेक्षित आहे की एक माणूस म्हणून आशा, आकांक्षा, स्वप्नं बाळगण्याचा, कर्त्रुत्व दाखविण्याचा अधिकार १ व्यक्ति म्हणून त्यांनाही हवा आहे. स्त्री ही पण १ माणूस असल्याने दमून घरी आल्यावर तिलाही विश्रांतीची आवश्यकता असते, दोन गोड प्रेमाचे शब्द तिलाही हवे आहेत, आदर हवा आहे इतकचं. त्यात कोणाला राग यावा, अपमान/अत्याचार वाटावा असं काय आहे. संसार ही स्त्री-पुरूष दोघांचीही जबाबदारी आहे ती दोघांनी मिळून सांभाळावी इतकचं फक्त म्हणणं आहे. दोघांनी मिळून घरकाम, बालसंगोपन करावं, घरात दोघांच्याही मताला किंमत असावी, दोघांना आदर मिळावा, दोघांच्याही आई-वडिलांना मान/स्थान असावं, दोघांच्याही आई-वडिलांची जबाबदारी/काळजी घेतली जावी .
हे एकदम बरोबर आहे ... समस्त समाजातील स्त्रीयांचा नाहि पण निदान स्वताच्या बायकोबद्दल असे विचार प्रत्येकाच्या मनात आले पाहिजे हे मनापासुन वाटते .. आपोआप समाज सुधारेल.

In reply to by Pearl

गणेशा 11/02/2011 - 15:48
मला मात्र आनखिन वेगळाच प्रश्न विचारायचा आहे, पण हा धागा योग्य वाटत नाहि त्यासाठी. बघु चर्चासत्रात काढावे म्हणतो धागा.. बघु .. पण तो स्त्री समानतेविषयीच आहे. पण वेगळाच आहे .. काधतोच शक्यतो.. वाद होनार नाही याची काळजी घेतो

In reply to by Pearl

सूर्यपुत्र 11/02/2011 - 19:33
>>ते सोडून आपण (शिकले सवरलेले स्त्री-पुरूष) का म्हणून आपापल्यात भांडत आपला वेळ आणि एनर्जी खर्च करत आहोत. आपल्यातील एनर्जी नीट चॅनेलाईज कशी करायची, हे नीट न उमजल्याने आपल्यातील शक्त्तीचे नक्की काय करावे, हे न कळाल्याने स्त्री-पुरुष आपापसात भांडत असावेत. मग या जास्तीच्या शक्तिला काहीतरी वाट करून द्यावी, या उद्देशाने एकमेकांना डॉमिनेट करणे चालू होते.(?) आपल्यातील शक्तीचे जर नीटपणे नियमन आपल्याला जमले तर आपण भांडणार नाही का? आणि हे चॅनेलायजेशन आपण कसे करु शकू? (किंवा हे चॅनेलायजेशन करण्यासाठीच स्त्री-पुरुष एकत्र येत असावेत का??) -सूर्यपुत्र.

शिल्पा ब 11/02/2011 - 23:36
म्हणजे बायकांनी घरातली कामं करायची, बाहेरची करायची, हापिसात जायचं, पोरं काढायची अन सांभाळायची, नवर्याच्या घरातल्या लोकांना सांभाळून घ्यायचं आणि हा टग्या मात्र हापिसात पाट्या टाकून जसं काय जग जिंकून आलाय या अविर्भावात घरात वागणार? केली जरा कामं तर काय भोकं पडणारेत का? आणि स्वताच्याच घरत मदत करणार ना? वर तोंड करून अशे लेख / प्रतिक्रिया लिहिणार!!!

In reply to by शिल्पा ब

आजानुकर्ण 11/02/2011 - 23:52
पूर्णपणे एकांगी प्रतिसादाचा चपखल नमुना. सामान्यतः ज्या घरातल्या बायका हापिसात जातात त्या घरात घरकामाला बाया असतात असे वाटते. त्यामुळे घरातली नक्की कोणती कामे बायका करतात हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक बायकांची हापिसातली नोकरी ही जोडधंदा स्वरूपातली असते. बहुतेक नोकऱ्यांमध्ये (भेदभावपूर्वक प्राधान्य देणारे जाचक नियम व अटी यांमुळे) धोकादायक स्वरुपाची, किंवा अधिक ताण निर्माण करणारी कामे बायकांना दिली जात नाहीत. हापिसात उशीरापर्यंत राबणारे बहुदा पुरूषच असतात. अनेक हापिसात बायकाच गवार, मेथी वगैरे निवडताना दिसतात. त्यामुळे पुरूष हापिसात पाट्या टाकतात याला काही आधार नसावा.

In reply to by शिल्पा ब

पैसा 12/02/2011 - 00:02
शि बै! अगदीच पाशवी प्रतिसाद! (मला एक शंका आहे, अजूनपर्यंत युयुत्सु नी या धाग्यावर काही अमूल्य भर घातली नाही. ते दुसर्‍या कोणत्या डु आयडीने तर लिहित नाहीत ना?)

In reply to by आजानुकर्ण

रेवती 12/02/2011 - 03:24
अनेक हापिसात बायकाच गवार, मेथी वगैरे निवडताना दिसतात हम्म... वेळ मिळताच बायकांनीही हापिसाशेजारच्या टपरीवर जाऊन चहा, सिगरेटींचे राऊंडस मारावेत. काहीकाही बायका तर लंच टाईमला बिले भरणे, पत्रं लिहिणे, सामानाच्या याद्या यामध्ये वेळ वाया घालवतात. नवर्‍याच्या शर्टाचे तुटलेले बटण असो वा पाळणाघरातून उचलायचे मूल असो.....कसल्या फालतू काळज्या.

In reply to by रेवती

आजानुकर्ण 12/02/2011 - 09:40
वेळ मिळताच बायकांनीही हापिसाशेजारच्या टपरीवर जाऊन चहा, सिगरेटींचे राऊंडस मारावेत.
पुण्यात अनेक बायका नियमितपणे हे करताना दिसतात. त्यामुळे केवळ पुरूषच पाट्या टाकत आहेत आणि त्यामुळे घरकाम करणे ही पुरूषांचीच जबाबदारी आहे असा काही प्रतिसादकांचा दावा चुकीचा आहे. बिले भरणे वगैरे कामे तर माझ्या माहितीत पुरुष कामगारच करतात. बहुतेक वेळा पैसेही त्यांचेच असतात ;). माझ्या तीनचार कंपन्यांमधील मित्रांशी या विषयावर माझी नियमित चर्चा होते. बहुतेक सर्व कंपन्यांमध्ये उच्च व्यवस्थापनाकडून अनौपचारिक सूचना आल्या होत्या की स्त्री कर्मचार्‍यांना संध्याकाळी सात नंतर कार्यालयात थांबवू नये. थांबवल्यास त्यांना घरी पोचवण्याची जबाबदारी त्यांच्या सुपरवायझरची आहे. त्यामुळे झक मारत पुरूष कामगारांनाच सर्व वेळा उशीरापर्यंत थांबावे लागते. मात्र कामात भेदभाव केला तरी पगारामध्ये असा भेदभाव करून चालत नाही. :)

In reply to by आजानुकर्ण

शिल्पा ब 12/02/2011 - 09:49
उशीरा थांबले तर ते फुकटात का? आणि केवळ पुरूषच पाट्या टाकत आहेत आणि त्यामुळे घरकाम करणे ही पुरूषांचीच जबाबदारी आहे असा काही प्रतिसादकांचा दावा चुकीचा आहे. याचा अर्थच समजला नाही...कोणी असा दावा केलाय जरा दाखवुन द्या बरं..बाकी हापिसात बायकांना त्यांचे घरकाम पूर्ण करण्याचा पगार मिळतो हे पाहून अंमळ असूया जाहली..

In reply to by आजानुकर्ण

रेवती 12/02/2011 - 19:54
स्त्री कर्मचार्‍यांना संध्याकाळी सात नंतर खरंतर ही वेळ का आली. उशिरापर्यंत काम करत थांबलेल्या स्त्रियांवर स्रियांनीच अत्याचार केले म्हणून का? आणि घरी जावून टिव्हीसमोर बसून राहणार्‍या किती? हापिसात निवडलेली गवार, मेथी धुवायची आणि फोडणीला टाकायची. घरी गेल्यावर आराम बसून राहणार्‍या बायकांची संख्या अजूनही कमीच आहे. म्हणूनच अश्या चार स्त्रियांची बरीच चर्चा होते. नविनच प्रकार आहे हा आपल्या समाजासाठी. त्याऐवजी हापिसात निवडलेली भाजी फोडणीला टाकणे, मुलांचे अभ्यास घेणे, दुसर्‍या दिवशीची तयारी, नेहमी वाजणार्‍या फोनला उत्तरे देणे हे करताना दिसली तर फारसे वेगळेपण जाणवणार नाही.

धनंजय 12/02/2011 - 03:46
सारखे स्वतःसाठी आणि मुलांसाठी लोकांच्या घरी धुण्याभांड्याचे काम करत असते. बिचारा गलितगात्र नवरा "दारूची आणखी एक बाटली आण" असे सांगतो, तर हिडीसफिडीस करते. अजून नवर्‍याला हाणामारी करण्याइतपत शक्ती आहे, म्हणून बिचारा तगून राहिला आहे. पण ती शक्ती गेली, तर काय होणार बिचार्‍याचे. मधुशालेला पारखा होऊन तृषार्त नवरा मरून जाईल बिचारा. माहितीपटामधल्या मधमाशासारखा...

अडगळ 12/02/2011 - 09:18
काही कळायला मार्ग नाही... ("भिन्नावतरण" मधून..)>> लेखाचा शेवट काळजाला हात घालणारा आहे. - नराधम
लेखनविषय:
लेखनप्रकार
एखादं मधमाशांचं पोळं भरात आलं की त्या झाडाखाली जमिनीवर काही मधमाशा मृतावस्थेत आढळतात. त्या नर माशा असतात. नरांचं काम संपलं की राणीमाशी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवते. किंवा सरळ त्यांना रक्षक माशांकडून मारले जाते. ती मात्र आपली अंडी उबवण्यातच धन्यता मानते. किती हा विरोधाभास! म्हणजे ज्या नरांमुळे आपल्या उदरी नवी पिढी जन्म घेणार आहे, त्या पित्यांनाच यमसदनास पाठविण्याचा हेतू काय? कोळ्याच्या मादीने आपलं अंडं उराशी बाळगून कोळीष्टक विणलं की त्यात गुरफटला जातो तो अंडे फलित केलेला नरच. तिच्या लेखी त्याचं ‘काम’ संपलेलं असतं. तसा तो देहयष्टीनं तिच्यापुढे लिंबू टिंबूच असतो म्हणा.