गुगलने गुजराती पासून कन्नड पर्यंत भाषांच्या भाषांतराची सोय केली आहे पण त्यातून मराठीला वगळण्यात आले आहे. याविरुद्ध दाद मागण्यासाठी भरत गोठोसकर यांनी एक ऑनलाईन मागणी बनवली आहे. याद्वारे किमान काही आवाज तरी निर्माण होईल अशी आशा आहे.
आपल्या लेखात भरत म्हणतात, 'भारतीय भाषांमध्ये प्रथम हिंदीला २००८ साली या सेवेत समाविष्ट करण्यात आले. या देशातील अन्य भाषांना यासाठी तीन वर्षे वाट पाहावी लागली. आता गुगलने उर्दू, बंगाली, तेलुगू, तमिळ, कन्नड व गुजराती या भाषांनाही सामील करून घेतले आहे.
मस्त
In reply to मस्त by परिकथेतील राजकुमार
जे तुमच्या मनी ते आमच्या
जास्त आच दिली की पाकाची साखर
घोर निराषा
आमच्या एका धाग्यावर 'काय
भजी काय, वडे काय...........
ऑ !
In reply to ऑ ! by स्पंदना
अ गा गा......... म्हणजे
एकदम सडेतोड लेखन. टीकाकारांना तूम्ही व्यवस्थित उत्तर दिले आहे.