मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हमारा बीज अभियान २

अजुन कच्चाच आहे ·

विकास 04/11/2009 - 05:25
रासायनीक खते आणि जैविक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली बीजे यांच्यामुळे अनेक बदल घडत आहेत. त्यासंदर्भात अधिक माहीती लिहीता आली तर अवश्य पहा. बाकी THE SEED BILL 2004 संमत झाला आहे का? नसल्यास पाच वर्षे झाली तरी न होण्यामागे जनमताचा प्रभाव समजता येईल का? मॉन्सॅन्टो/कार्गिल (जागा नाही) या कंपन्यांचा यात किती हात आहे?

अवलिया 04/11/2009 - 11:20
चांगली माहिती..... --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सहज 04/11/2009 - 13:06
ह्या बिलाचे सध्या काय स्वरुप आहे? कोणत्या पक्षाची काय भुमीका आहे काही माहीती?

प्रलंबित रहाण्याची राजकीय्/आर्थिक कारणे, दबावगटांची त्यातील भुमिका वगैरे विषयांवरही उहापोह वाचायला आवडेल. शेतकरी नेतेही या विषयावर मुग गिळुन गप्प आहेत. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग चे पण तसेच आहे. आपण या विषयावर अभ्यासपुर्ण लिहित असल्याने अश्या मुद्यांचेपण परामर्श घ्यावेत ही विनंती. लेख आवडला हे वेगळे सांगायला हवे असे वाटत नाही.

मदनबाण 04/11/2009 - 20:51
चांगली माहिती दिल्याबद्धल धन्यवाद... मदनबाण..... अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

जालाच्या दुनियेला नवा वाटणाऱ्या विषयावर ही मिपाकरांनी दाखवलेल्या इंटरेस्ट बद्दल धन्यवाद. बाकी THE SEED BILL 2004 संमत झाला आहे का? नाही. आत्ता त्या समीतीचे रिकमंडेशनस् तयार झाले आहेत. या वेळी तो संमत होण्याचे चान्सेस आहेत. मॉन्सॅन्टो/कार्गिल (जागा नाही) या कंपन्यांचा यात किती हात आहे? या बिलाचे लिखाण व भाषा पाहीली तर हे बिल कोणा एका कंपनीनेच लिहून घेतल्या सारखे वाटते, इतके की त्याला MONSANTO BILL म्हणावेसे वाटते. या संदर्भात आणखी बरेच लिहीण्यासारखे आहे. जमेल तसे लिहीनच. ................. अजून कच्चाच आहे.

विकास 04/11/2009 - 05:25
रासायनीक खते आणि जैविक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली बीजे यांच्यामुळे अनेक बदल घडत आहेत. त्यासंदर्भात अधिक माहीती लिहीता आली तर अवश्य पहा. बाकी THE SEED BILL 2004 संमत झाला आहे का? नसल्यास पाच वर्षे झाली तरी न होण्यामागे जनमताचा प्रभाव समजता येईल का? मॉन्सॅन्टो/कार्गिल (जागा नाही) या कंपन्यांचा यात किती हात आहे?

अवलिया 04/11/2009 - 11:20
चांगली माहिती..... --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सहज 04/11/2009 - 13:06
ह्या बिलाचे सध्या काय स्वरुप आहे? कोणत्या पक्षाची काय भुमीका आहे काही माहीती?

प्रलंबित रहाण्याची राजकीय्/आर्थिक कारणे, दबावगटांची त्यातील भुमिका वगैरे विषयांवरही उहापोह वाचायला आवडेल. शेतकरी नेतेही या विषयावर मुग गिळुन गप्प आहेत. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग चे पण तसेच आहे. आपण या विषयावर अभ्यासपुर्ण लिहित असल्याने अश्या मुद्यांचेपण परामर्श घ्यावेत ही विनंती. लेख आवडला हे वेगळे सांगायला हवे असे वाटत नाही.

मदनबाण 04/11/2009 - 20:51
चांगली माहिती दिल्याबद्धल धन्यवाद... मदनबाण..... अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

जालाच्या दुनियेला नवा वाटणाऱ्या विषयावर ही मिपाकरांनी दाखवलेल्या इंटरेस्ट बद्दल धन्यवाद. बाकी THE SEED BILL 2004 संमत झाला आहे का? नाही. आत्ता त्या समीतीचे रिकमंडेशनस् तयार झाले आहेत. या वेळी तो संमत होण्याचे चान्सेस आहेत. मॉन्सॅन्टो/कार्गिल (जागा नाही) या कंपन्यांचा यात किती हात आहे? या बिलाचे लिखाण व भाषा पाहीली तर हे बिल कोणा एका कंपनीनेच लिहून घेतल्या सारखे वाटते, इतके की त्याला MONSANTO BILL म्हणावेसे वाटते. या संदर्भात आणखी बरेच लिहीण्यासारखे आहे. जमेल तसे लिहीनच. ................. अजून कच्चाच आहे.
3

हमारा बिज अभियान

अजुन कच्चाच आहे ·

In reply to by श्रावण मोडक

चुक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यू. हे जिएम पिकांबद्दलच लिहीलय. वांगी ही सुरवात आहे. याचाही सगळ्यात जास्त फायदा सिड कं आणि तणनाशक कं ला होणार आहे. तोटा होईल तो आपल्या पुढील पिढ्यांना. ................. अजून कच्चाच आहे.

मदनबाण 20/10/2009 - 23:11
उत्तम माहिती... अजुन यावर जरुर लिहावे ही विनंती... जगभरात आधीच अनेक ठिकाणी या प्रकारच्या पिकांना विरोध होत आहे. फ्रान्स, जर्मनी, हंगेरी, इ. देशात जनुकबदल पिकांना पुर्णपणे बंदी घातलेली आहे. गोरे शहाणे आहेत आणि आपण ? --- मध्यंतरी एका बातमीत इंजेक्शन देऊन मोठे केलेले दुधी भोपळे पाहिले होते... कॅन्सर होणार नाहीतर काय !!! मदनबाण..... रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.

चतुरंग 20/10/2009 - 23:12
वाण हे संपूर्णपणे स्वामित्व निर्मितीसाठीच निर्माण झालेले आहे ह्यात शंकाच नाही! प्रत्येक गोष्टीत व्यापारीकरण बघणार्‍या कंपन्यांच्या सुपीक डोक्यातले हे पिल्लू भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला फारच घातक ठरणार ह्यात शंका नाही. आपण सर्वांनी ह्या जे.मॉ. धान्य प्रकाराचा कडाडून निषेध करायला हवा ह्यात शंका नाही! मोन्सांटो ह्या बलाढ्य कंपनीचे मुख्यालय असलेल्या खुद्द अमेरिकेतच 'ऑर्गॅनिक कंझ्यूमर्स असोसिएशन' ने 'मिलिअन्स अगेन्स्ट मोन्सांटो' नावाने एक ई-पत्रक काढून थेट मोन्सांटोच्या अध्यक्षांनाच फॅक्स करण्याचे सुरु केले आहे. हा दुवा पहा. चतुरंग

चतुरंग 20/10/2009 - 23:38
बरीच माहिती उपलब्ध आहे. प्रदूषणाचे अनेक खटले ह्या कंपनीविरुद्ध अमेरिकेतच सेटल केले गेलेत. कंपनीचा एक डायरेक्टर काय म्हणतो हे पहा - Phil Angell, Monsanto's director of corporate communications (referring to the U.S. Food and Drug Administration) explained the company's regulatory philosophy to Michael Pollan in 1998: “ Monsanto should not have to vouchsafe the safety of biotech food. Our interest is in selling as much of it as possible. Assuring its safety is FDA's job.[22] ह्यातल्या अधोरेखित वाक्यावरुन कंपनीच्या एकूण 'लोकहितवादी' विचारसरणीची कल्पना यावी! चतुरंग

सहज 21/10/2009 - 08:56
विषय गंभीर आहे खरा. यावर वेळोवेळी आम्हाला माहीती देत रहा. नगदी बाजारपेठेत(जंकफूडने ओसंडून वहाणारे मॉल्स) उपलब्ध अन्नधान्याचे प्रमाण (गरजेपेक्षा जास्त की कसे) तसेच नासाडी खूप कमी केली तर नैसर्गीक शेतीने (संकरीत बियाणे, रासायनीक खत न वापरता)उत्पन्न होणारे अन्न जगाला पुरेसे असेल काय? यावर काही संशोधन झाले आहे काय? नाहीतर गरीब देशांना अन्न नसेल या भितीपोटी(बागुलबुवा) रासायनीक शेतीला पर्याय नसेल असेच समजले जाईल. व आहे ते दुष्टचक्र/परिणाम सुरुच राहील. शिवाय आजकाल इंधनासाठी मोठी सुपीक जमीन वापरली जात आहे त्याचाही भार असणारच. नवोदयसारख्या संस्था ज्या भारतातील अनेक राज्यात खेड्यात बियाणे बँक, ऑर्गॅनीक शेती माध्यमातुन नैसर्गीक शेती टिकवून ठेवायचे काम करत आहेत, वाचुन बरे वाटते अर्थात त्याचा प्रभाव किती आहे ते माहीत नाही. वाढावा ही सदिच्छा! भारतातील कृषी विद्यापीठे, शेतकरी संघटना यावर काहीतरी चांगली उपाययोजना करत असाव्यात. हा भाबडा आशावाद नाही ना?

लिहिला आहे. बरीच माहिती मिळते तो वाचुन. हरित क्रांती, दुसरी हरित क्रांती याचे अनेक फायदे-तोटे आहेत हे तर निर्विवाद सत्य आहेच. पण गेल्या काही वर्षात मी महाराष्ट्रातल्या विविध भागातल्या शेतकर्‍यांशी जे शिळोप्याचे बोलणे केले त्यातुन असे लक्षात आले की या पद्धतीने उत्पादन वाढले तरी क्रॉप पॅटर्न बदलतोय आणि त्यामुळे काही विशिष्ठ क्रॉप किंवा वाण नामशेष होताहेत. आधी हायब्रीड आणि नंतर जीएम बेण्यांच्या वाढत्या वापराने स्थानिक वाण नष्ट झाल्याची बरीच उदाहरणे आहेत आणि ती बाब चिंताजनक वाटते. त्याशिवाय विशेषतः दुसर्‍या हरित क्रांतीमधील बेण्यांबाबत शेतकर्‍यांकडुन जो मुद्दा समोर आला तो असा की या बेण्यांची `गॅरंटी' मिळत नाही अन त्यात बियाणे पोचे निघण्याचे प्रमाण मोठे असते. यातील खरे-खोटे मला माहिती नाही कारण या विषयातले मला काही कळत नाही. याबाबतही माहिती मिळेल काय?

महेश हतोळकर 21/10/2009 - 13:43
Appropriate Rural Technology Institute ही संस्था बियाणांच्या देशी वाणांबद्दल आणि संबंधीत शेती तंत्राबद्दल बरच संशोधन करते. त्यांना दोनदा अंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. मागे एकदा मायबोलीवर आनंद कर्वेंची मुलाखत वाचली होती. त्यात त्यांनी वरील सर्व धोक्यांबद्दल खूप काही सांगीतले आहे.

वेदश्री 21/10/2009 - 14:07
याबाबत मला याआधी काहीच माहिती नसल्याने खूप उपयुक्त माहिती सहज समजेल अशा शब्दात मिळाली. धन्यवाद. आणिक काही माहिती मिळाल्यास तीही देत राहू शकलात तर खूप चांगले होईल. यावेळी गावी गेल्यावर अय्यरमामाला गाठून माझ्या गावाच्या आसपासची माहिती काढावी म्हणते.

आनंद 21/10/2009 - 18:16
गुजरात मध्ये बेकायदेशीर BT Cotton बियाणा मुळे कापसाचे प्रचंड उत्पादन होत आहे.अर्थात त्यामुळे महिको मोन्साटा चे नुकसान होत आहे. कंपनी च्या दरा पेक्षा १/८ ते १/४ दराने बियाणे विकले जाते.बहुदा टर्मिनेटर बियाणांचा उपयोग होत नसावा, किंवा आपल्या जुगाड टेक्नॉलॉ़जी पुढे या कंपन्यांनी हात टेकले आहेत.

In reply to by श्रावण मोडक

चुक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यू. हे जिएम पिकांबद्दलच लिहीलय. वांगी ही सुरवात आहे. याचाही सगळ्यात जास्त फायदा सिड कं आणि तणनाशक कं ला होणार आहे. तोटा होईल तो आपल्या पुढील पिढ्यांना. ................. अजून कच्चाच आहे.

मदनबाण 20/10/2009 - 23:11
उत्तम माहिती... अजुन यावर जरुर लिहावे ही विनंती... जगभरात आधीच अनेक ठिकाणी या प्रकारच्या पिकांना विरोध होत आहे. फ्रान्स, जर्मनी, हंगेरी, इ. देशात जनुकबदल पिकांना पुर्णपणे बंदी घातलेली आहे. गोरे शहाणे आहेत आणि आपण ? --- मध्यंतरी एका बातमीत इंजेक्शन देऊन मोठे केलेले दुधी भोपळे पाहिले होते... कॅन्सर होणार नाहीतर काय !!! मदनबाण..... रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.

चतुरंग 20/10/2009 - 23:12
वाण हे संपूर्णपणे स्वामित्व निर्मितीसाठीच निर्माण झालेले आहे ह्यात शंकाच नाही! प्रत्येक गोष्टीत व्यापारीकरण बघणार्‍या कंपन्यांच्या सुपीक डोक्यातले हे पिल्लू भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला फारच घातक ठरणार ह्यात शंका नाही. आपण सर्वांनी ह्या जे.मॉ. धान्य प्रकाराचा कडाडून निषेध करायला हवा ह्यात शंका नाही! मोन्सांटो ह्या बलाढ्य कंपनीचे मुख्यालय असलेल्या खुद्द अमेरिकेतच 'ऑर्गॅनिक कंझ्यूमर्स असोसिएशन' ने 'मिलिअन्स अगेन्स्ट मोन्सांटो' नावाने एक ई-पत्रक काढून थेट मोन्सांटोच्या अध्यक्षांनाच फॅक्स करण्याचे सुरु केले आहे. हा दुवा पहा. चतुरंग

चतुरंग 20/10/2009 - 23:38
बरीच माहिती उपलब्ध आहे. प्रदूषणाचे अनेक खटले ह्या कंपनीविरुद्ध अमेरिकेतच सेटल केले गेलेत. कंपनीचा एक डायरेक्टर काय म्हणतो हे पहा - Phil Angell, Monsanto's director of corporate communications (referring to the U.S. Food and Drug Administration) explained the company's regulatory philosophy to Michael Pollan in 1998: “ Monsanto should not have to vouchsafe the safety of biotech food. Our interest is in selling as much of it as possible. Assuring its safety is FDA's job.[22] ह्यातल्या अधोरेखित वाक्यावरुन कंपनीच्या एकूण 'लोकहितवादी' विचारसरणीची कल्पना यावी! चतुरंग

सहज 21/10/2009 - 08:56
विषय गंभीर आहे खरा. यावर वेळोवेळी आम्हाला माहीती देत रहा. नगदी बाजारपेठेत(जंकफूडने ओसंडून वहाणारे मॉल्स) उपलब्ध अन्नधान्याचे प्रमाण (गरजेपेक्षा जास्त की कसे) तसेच नासाडी खूप कमी केली तर नैसर्गीक शेतीने (संकरीत बियाणे, रासायनीक खत न वापरता)उत्पन्न होणारे अन्न जगाला पुरेसे असेल काय? यावर काही संशोधन झाले आहे काय? नाहीतर गरीब देशांना अन्न नसेल या भितीपोटी(बागुलबुवा) रासायनीक शेतीला पर्याय नसेल असेच समजले जाईल. व आहे ते दुष्टचक्र/परिणाम सुरुच राहील. शिवाय आजकाल इंधनासाठी मोठी सुपीक जमीन वापरली जात आहे त्याचाही भार असणारच. नवोदयसारख्या संस्था ज्या भारतातील अनेक राज्यात खेड्यात बियाणे बँक, ऑर्गॅनीक शेती माध्यमातुन नैसर्गीक शेती टिकवून ठेवायचे काम करत आहेत, वाचुन बरे वाटते अर्थात त्याचा प्रभाव किती आहे ते माहीत नाही. वाढावा ही सदिच्छा! भारतातील कृषी विद्यापीठे, शेतकरी संघटना यावर काहीतरी चांगली उपाययोजना करत असाव्यात. हा भाबडा आशावाद नाही ना?

लिहिला आहे. बरीच माहिती मिळते तो वाचुन. हरित क्रांती, दुसरी हरित क्रांती याचे अनेक फायदे-तोटे आहेत हे तर निर्विवाद सत्य आहेच. पण गेल्या काही वर्षात मी महाराष्ट्रातल्या विविध भागातल्या शेतकर्‍यांशी जे शिळोप्याचे बोलणे केले त्यातुन असे लक्षात आले की या पद्धतीने उत्पादन वाढले तरी क्रॉप पॅटर्न बदलतोय आणि त्यामुळे काही विशिष्ठ क्रॉप किंवा वाण नामशेष होताहेत. आधी हायब्रीड आणि नंतर जीएम बेण्यांच्या वाढत्या वापराने स्थानिक वाण नष्ट झाल्याची बरीच उदाहरणे आहेत आणि ती बाब चिंताजनक वाटते. त्याशिवाय विशेषतः दुसर्‍या हरित क्रांतीमधील बेण्यांबाबत शेतकर्‍यांकडुन जो मुद्दा समोर आला तो असा की या बेण्यांची `गॅरंटी' मिळत नाही अन त्यात बियाणे पोचे निघण्याचे प्रमाण मोठे असते. यातील खरे-खोटे मला माहिती नाही कारण या विषयातले मला काही कळत नाही. याबाबतही माहिती मिळेल काय?

महेश हतोळकर 21/10/2009 - 13:43
Appropriate Rural Technology Institute ही संस्था बियाणांच्या देशी वाणांबद्दल आणि संबंधीत शेती तंत्राबद्दल बरच संशोधन करते. त्यांना दोनदा अंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. मागे एकदा मायबोलीवर आनंद कर्वेंची मुलाखत वाचली होती. त्यात त्यांनी वरील सर्व धोक्यांबद्दल खूप काही सांगीतले आहे.

वेदश्री 21/10/2009 - 14:07
याबाबत मला याआधी काहीच माहिती नसल्याने खूप उपयुक्त माहिती सहज समजेल अशा शब्दात मिळाली. धन्यवाद. आणिक काही माहिती मिळाल्यास तीही देत राहू शकलात तर खूप चांगले होईल. यावेळी गावी गेल्यावर अय्यरमामाला गाठून माझ्या गावाच्या आसपासची माहिती काढावी म्हणते.

आनंद 21/10/2009 - 18:16
गुजरात मध्ये बेकायदेशीर BT Cotton बियाणा मुळे कापसाचे प्रचंड उत्पादन होत आहे.अर्थात त्यामुळे महिको मोन्साटा चे नुकसान होत आहे. कंपनी च्या दरा पेक्षा १/८ ते १/४ दराने बियाणे विकले जाते.बहुदा टर्मिनेटर बियाणांचा उपयोग होत नसावा, किंवा आपल्या जुगाड टेक्नॉलॉ़जी पुढे या कंपन्यांनी हात टेकले आहेत.
3

आत्माराम की जय

हर्षद आनंदी ·

विसोबा खेचर 30/09/2009 - 09:13
मग हे आत्मे कुठुन आले? मेल्यानंतर आत्मा कुठे जातो, त्याला दुसर्‍या शरीरात जायला रस्ता कोण दाखवतो? बहुतेक सजीवात प्रजोप्तदानाची १ ली पायरी अंड्यात असते, जीव आकाराला येईपर्यंत आत्मा कुठे असतो? सुष्ट-दुष्ट, चांगले-वाईट असा भेदाभेद मान्य केला, तर चांगले काम करणारा देह पुण्यवान की आत्मा? वाईट कामाची शिक्षा देहाला का भोगायला लागते, तिथे आत्म्याला थेट शिक्षा का नाही होत? का हे देवाच्या अखत्यारीत नाही, मग वाईट माणुस (हे परत साक्षेपी, राज ठाकरे मराठी माणसाला चांगला, पण उत्तर-भारतीयांना वाईट) मेला की नरकवासी का नाही म्हणायचे, तिथे स्वर्गीय, कैलासवासी का म्हणतात? च्यामारी... प्रश्न काही संपत नाहीत, हे टंकित कोण करतोय, मी कि माझा आत्मा? मग बुध्दीचे स्थान काय?
हर्षलसाहेब, जरा माझं ऐका. एखाद्या छान संध्याकाळी आवडत्या स्त्रीसोबत ग्लेन मोरांजीचे दोन पेग घ्या, मासळीचं सुंदर जेवण जेवा. छानशी मिठाई खा. त्यानंतर भीमण्णा, आमिरखा, किशोरीताई यांसारख्या एखाद्या दिग्गजाचं गाणं ऐका आणि उरलेली छानशी रात्र त्या आवडत्या स्त्रीसोबत घालवा... तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील..! आणि असंच त्या बाईला महिन्यातनं एखाद-दोनदा भेटून वरील कार्यक्रम सुरू ठेवा म्हणजे भविष्यात असले प्रश्न तुम्हाला पडणार नाहीत. बोळा निघेल आणि पाणी वाहतं होईल! :) आपला, तात्याभैय्या देवासकर, देवासकरांची कोठी, इंदौर.

In reply to by विसोबा खेचर

दशानन 30/09/2009 - 09:36
एखाद्या छान संध्याकाळी आवडत्या स्त्रीसोबत ग्लेन मोरांजीचे दोन पेग घ्या, मासळीचं सुंदर जेवण जेवा. छानशी मिठाई खा. त्यानंतर भीमण्णा, आमिरखा, किशोरीताई यांसारख्या एखाद्या दिग्गजाचं गाणं ऐका आणि उरलेली छानशी रात्र त्या आवडत्या स्त्रीसोबत घालवा... काय सल्लापण दिला आहे ..... :D हे बघा हर्षद सेठ... तात्यांचे काय मनावर घेऊ नका... मी सांगतो तसे करा... चार बीयरचे कॅन घ्या.. एक टेलीस्कोप घ्या.. मस्त पैकी फार्महाऊसवर बाहेर चांदण्यारात्री बसा... चंद्र शोधू नका... सरळ युफओ शोधा... ते सापडले तर त्यांनाचा विचारायचं सरळ बाबा रे हे आत्मा बित्मा काय असते ? जर तो सापडला नाही तर... सरळ बीयर संपवल्यावर व्हिस्कीचे दोन पॅग मारायचे जे तुम्हाला आवडतात ते.... कॉकटेल झाल्यावर तुम्हाला लगेच कळेल आत्मा कसा बाहेर येतो व शरीर कसे साथ देत नाही ते =)) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

In reply to by दशानन

अवलिया 30/09/2009 - 09:39
चुकीचा सल्ला. उपक्रमावर एक काथ्याकुट टाका. लिहितांना शुद्धलेखनाच्या अगणित चुका करा. एकसे एक प्रतिसाद येतील. वाचुन मेंदुला झीणझीण्या आल्या की तुम्हाला तुमचा आत्मा, इतर आत्मे, ग्रहतारे, पुर्वज, वंशज, सगळे सगळे दिसतील. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by विसोबा खेचर

हर्षद आनंदी 30/09/2009 - 10:21
कार्यक्रम झकास आहे, 'आत्मा संतुष्ट झाला' :) पण आमचा देह वैविध्यावर विश्वास !! एकाच देहाने समाधान नाय होत ना. मग ह्ये प्रश्न भुत बनुन नाचु लागता आणि २ पेग जास्तच जातात.. मंग काह्याची उत्तरे आनि काह्याचे प्रश्न 8}

पाषाणभेद 30/09/2009 - 09:45
नुकतेच जालींदर बाबांचे उत्तराधिकारी हर्षदानंदी महाराज (२००९- नामजप आखाडा) यांचे मिपानगरीत आगमन झाले आहे. त्यांच्या आत्मा व शरीर यावर अख्यान आजपासून सुरू होणार आहे. भक्तजणांनी याचा लाभ घ्यावा. भुताटकी चा आठवडा संपून आता आध्यात्मिक सप्ताह सुरू करा रे. ----------------------------------- - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

धमाल मुलगा 30/09/2009 - 11:06
चांगला गडकिल्ल्यांवर भटकायचास, काय हे नसते उद्योग सुचायला लागले रे भावा तुला??? भटकंती थांबलीये का तुझी??? असं कर, मस्त एखाद्या गडावर जा. त्या डोंगराच्या टोकापर्यंत पोहोच, संध्याकाळ असेल तर पश्चिमेचा भणाणलेला वारा चेहर्‍यावर झेल, दिवसभराच्या शिणवट्यानं थकुन 'केसरिया है रुप म्हारो' म्हणत पल्याडच्या डोंगराआड दडी मारायला निघालेल्या सुर्याची आभाळात चाललेली रंगपंचमी पहात रहा.... कसले प्रश्न आणी कसलं काय? मेंदूवर सुखाचं एखादं मस्त इंद्रधनुष्य कमान टाकून विसावेल...आणि असले फाफटपसार्‍याचे प्रश्न पडायचे बंद होतील :) कधी चाल्लायस सांग, मीही येईन म्हणतो! @ पाषाणभेद, का अवदसा आठवतेय भौ? सगळ सुखासुखी चाल्लेलं बरं वाटेना का? आध्यात्मिक सप्ताह म्हणलं झालीच बोंबाबोंब चालु ;)

In reply to by धमाल मुलगा

हर्षद आनंदी 30/09/2009 - 12:51
पटले तुझे, म्हणुन चाललोय बघ, दापोली-मुरुड-हर्णे-आंजर्ले-केळशी असा सागरी पट्टा अनुभवायला.. अगदी आजच जातोय !! :H :H :H :H :H :H :H फक्त आणी फक्त कल्ला... पेगचा हिशोब बाटल्यात गुंडाळुन मस्त लाटात डुंबुन राहणार आहे...

In reply to by धमाल मुलगा

टारझन 30/09/2009 - 22:48
हॅहॅहॅ ... मी चुकून "एंजॉय मांडी" असं वाचलं !! -टार्योधन बाकी तात्याचा सल्लाही पटतो आणि लेखकाचं तत्वज्ञानही !! आवलिया सांगतो त्यातही तथ्य आहे :) आणि धम्या सांगतो त्यातही :) सगळ्यांशी सहमत :) एकुण काय ? मार्ग जरी वेगवेगळे असले तरी हेतू एकंच !! कोणी हिरवट म्हाताता म्हणतो , आसनं वेगवेगळी असली तरी एम एकंच :) -(अंतरजालिय सहमतीकार) टारझन

विसोबा खेचर 30/09/2009 - 09:13
मग हे आत्मे कुठुन आले? मेल्यानंतर आत्मा कुठे जातो, त्याला दुसर्‍या शरीरात जायला रस्ता कोण दाखवतो? बहुतेक सजीवात प्रजोप्तदानाची १ ली पायरी अंड्यात असते, जीव आकाराला येईपर्यंत आत्मा कुठे असतो? सुष्ट-दुष्ट, चांगले-वाईट असा भेदाभेद मान्य केला, तर चांगले काम करणारा देह पुण्यवान की आत्मा? वाईट कामाची शिक्षा देहाला का भोगायला लागते, तिथे आत्म्याला थेट शिक्षा का नाही होत? का हे देवाच्या अखत्यारीत नाही, मग वाईट माणुस (हे परत साक्षेपी, राज ठाकरे मराठी माणसाला चांगला, पण उत्तर-भारतीयांना वाईट) मेला की नरकवासी का नाही म्हणायचे, तिथे स्वर्गीय, कैलासवासी का म्हणतात? च्यामारी... प्रश्न काही संपत नाहीत, हे टंकित कोण करतोय, मी कि माझा आत्मा? मग बुध्दीचे स्थान काय?
हर्षलसाहेब, जरा माझं ऐका. एखाद्या छान संध्याकाळी आवडत्या स्त्रीसोबत ग्लेन मोरांजीचे दोन पेग घ्या, मासळीचं सुंदर जेवण जेवा. छानशी मिठाई खा. त्यानंतर भीमण्णा, आमिरखा, किशोरीताई यांसारख्या एखाद्या दिग्गजाचं गाणं ऐका आणि उरलेली छानशी रात्र त्या आवडत्या स्त्रीसोबत घालवा... तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील..! आणि असंच त्या बाईला महिन्यातनं एखाद-दोनदा भेटून वरील कार्यक्रम सुरू ठेवा म्हणजे भविष्यात असले प्रश्न तुम्हाला पडणार नाहीत. बोळा निघेल आणि पाणी वाहतं होईल! :) आपला, तात्याभैय्या देवासकर, देवासकरांची कोठी, इंदौर.

In reply to by विसोबा खेचर

दशानन 30/09/2009 - 09:36
एखाद्या छान संध्याकाळी आवडत्या स्त्रीसोबत ग्लेन मोरांजीचे दोन पेग घ्या, मासळीचं सुंदर जेवण जेवा. छानशी मिठाई खा. त्यानंतर भीमण्णा, आमिरखा, किशोरीताई यांसारख्या एखाद्या दिग्गजाचं गाणं ऐका आणि उरलेली छानशी रात्र त्या आवडत्या स्त्रीसोबत घालवा... काय सल्लापण दिला आहे ..... :D हे बघा हर्षद सेठ... तात्यांचे काय मनावर घेऊ नका... मी सांगतो तसे करा... चार बीयरचे कॅन घ्या.. एक टेलीस्कोप घ्या.. मस्त पैकी फार्महाऊसवर बाहेर चांदण्यारात्री बसा... चंद्र शोधू नका... सरळ युफओ शोधा... ते सापडले तर त्यांनाचा विचारायचं सरळ बाबा रे हे आत्मा बित्मा काय असते ? जर तो सापडला नाही तर... सरळ बीयर संपवल्यावर व्हिस्कीचे दोन पॅग मारायचे जे तुम्हाला आवडतात ते.... कॉकटेल झाल्यावर तुम्हाला लगेच कळेल आत्मा कसा बाहेर येतो व शरीर कसे साथ देत नाही ते =)) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

In reply to by दशानन

अवलिया 30/09/2009 - 09:39
चुकीचा सल्ला. उपक्रमावर एक काथ्याकुट टाका. लिहितांना शुद्धलेखनाच्या अगणित चुका करा. एकसे एक प्रतिसाद येतील. वाचुन मेंदुला झीणझीण्या आल्या की तुम्हाला तुमचा आत्मा, इतर आत्मे, ग्रहतारे, पुर्वज, वंशज, सगळे सगळे दिसतील. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by विसोबा खेचर

हर्षद आनंदी 30/09/2009 - 10:21
कार्यक्रम झकास आहे, 'आत्मा संतुष्ट झाला' :) पण आमचा देह वैविध्यावर विश्वास !! एकाच देहाने समाधान नाय होत ना. मग ह्ये प्रश्न भुत बनुन नाचु लागता आणि २ पेग जास्तच जातात.. मंग काह्याची उत्तरे आनि काह्याचे प्रश्न 8}

पाषाणभेद 30/09/2009 - 09:45
नुकतेच जालींदर बाबांचे उत्तराधिकारी हर्षदानंदी महाराज (२००९- नामजप आखाडा) यांचे मिपानगरीत आगमन झाले आहे. त्यांच्या आत्मा व शरीर यावर अख्यान आजपासून सुरू होणार आहे. भक्तजणांनी याचा लाभ घ्यावा. भुताटकी चा आठवडा संपून आता आध्यात्मिक सप्ताह सुरू करा रे. ----------------------------------- - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

धमाल मुलगा 30/09/2009 - 11:06
चांगला गडकिल्ल्यांवर भटकायचास, काय हे नसते उद्योग सुचायला लागले रे भावा तुला??? भटकंती थांबलीये का तुझी??? असं कर, मस्त एखाद्या गडावर जा. त्या डोंगराच्या टोकापर्यंत पोहोच, संध्याकाळ असेल तर पश्चिमेचा भणाणलेला वारा चेहर्‍यावर झेल, दिवसभराच्या शिणवट्यानं थकुन 'केसरिया है रुप म्हारो' म्हणत पल्याडच्या डोंगराआड दडी मारायला निघालेल्या सुर्याची आभाळात चाललेली रंगपंचमी पहात रहा.... कसले प्रश्न आणी कसलं काय? मेंदूवर सुखाचं एखादं मस्त इंद्रधनुष्य कमान टाकून विसावेल...आणि असले फाफटपसार्‍याचे प्रश्न पडायचे बंद होतील :) कधी चाल्लायस सांग, मीही येईन म्हणतो! @ पाषाणभेद, का अवदसा आठवतेय भौ? सगळ सुखासुखी चाल्लेलं बरं वाटेना का? आध्यात्मिक सप्ताह म्हणलं झालीच बोंबाबोंब चालु ;)

In reply to by धमाल मुलगा

हर्षद आनंदी 30/09/2009 - 12:51
पटले तुझे, म्हणुन चाललोय बघ, दापोली-मुरुड-हर्णे-आंजर्ले-केळशी असा सागरी पट्टा अनुभवायला.. अगदी आजच जातोय !! :H :H :H :H :H :H :H फक्त आणी फक्त कल्ला... पेगचा हिशोब बाटल्यात गुंडाळुन मस्त लाटात डुंबुन राहणार आहे...

In reply to by धमाल मुलगा

टारझन 30/09/2009 - 22:48
हॅहॅहॅ ... मी चुकून "एंजॉय मांडी" असं वाचलं !! -टार्योधन बाकी तात्याचा सल्लाही पटतो आणि लेखकाचं तत्वज्ञानही !! आवलिया सांगतो त्यातही तथ्य आहे :) आणि धम्या सांगतो त्यातही :) सगळ्यांशी सहमत :) एकुण काय ? मार्ग जरी वेगवेगळे असले तरी हेतू एकंच !! कोणी हिरवट म्हाताता म्हणतो , आसनं वेगवेगळी असली तरी एम एकंच :) -(अंतरजालिय सहमतीकार) टारझन
लेखनविषय:
लेखनप्रकार
रामराम मंड्ळी, हिंदु धर्माच्या मान्य तेनुसार "आत्मा" अमर असतो. प्रत्येक आत्मा एका देहाच्या मृत्युनंतर दुसर्‍या देहात प्रवेश करतो.. योनी कुठली का असेना. पण आत्म्याला मरण नाही..

एक पुस्तक वाचताना...

श्रावण मोडक ·

लिहिलय परिक्षण. वेळेअभावी ही फक्त पोच. सविस्तर अभिप्राय नंतर देईन. --- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

मनीषा 20/09/2009 - 19:58
एका चांगल्या पुस्तकाचा तितकाच सुंदर परिचय मी हे पुस्तक वाचलय ... हा लेख वाचुन परत वाचावसं वाटतं आहे..

In reply to by घाटावरचे भट

मुक्तसुनीत 20/09/2009 - 21:50
हेच म्हणतो. लेखन सुरेख जमले आहे. व्यासपर्व हे या विषयावरचे एकेकाळचे अतीव लाडके पुस्तक. (इरावती कर्वे बाईंचे "युगांत" हे दुसरे. ) या निमित्ताने त्या पुस्तकाची , या विषयाची परत एकदा आठवण झाली. धन्यवाद. महाभारताचे इंटरप्रिटेशन (आकलन ) जवळजवळ प्रत्येक हिंदू माणसाने कधीनाकधी केलेले असेल. दुर्गाबाई, इरावतीबाई यांच्यासारख्या लोकांनी केलेल्या विवेचनाला तत्वज्ञान, संस्कृती, इतिहास , काव्य यांचे अनेकानेक संदर्भ मिळतात आणि त्यामुळे त्यांचे लिखाण मार्मिक, चिरस्मरणीय ठरते.

In reply to by मुक्तसुनीत

चित्रा 20/09/2009 - 22:06
लेखन सुरेख जमले आहे. दुर्गाबाई, ... विवेचनाला तत्वज्ञान, संस्कृती, इतिहास , काव्य यांचे अनेकानेक संदर्भ मिळतात आणि त्यामुळे त्यांचे लिखाण मार्मिक, चिरस्मरणीय ठरते. इरावतीबाईंचे वाचलेले नाही विशेष, पण दुर्गाबाईंच्या बाबतीत वरील मताशी सहमत.

In reply to by मुक्तसुनीत

लेखन सुरेख जमले आहे.'व्यासपर्व' जेव्हा पहिल्यांदाच वाचले तेव्हा कितीतरी वेळ महाभारतातील पात्रांमधे हरवून गेलो होतो. दुर्गाबाईं म्हणतात 'व्यासांनी महाभारतातील पात्रांना गृहीत धरले आणि त्याप्रमाणे प्रंसंगाची गुंफन करुन महाभारतातील व्यक्तीविशेष कोरुन ठेवल्या आहेत' त्या पात्रांचा उलगडा व्यासपर्वात आहे. व्यासपर्वातील 'कामिनी' ही व्यक्तीरेखा मला आवडते. सुदैवाने 'व्यासपर्व'संग्रही असल्याने, कधी तरी काही निमित्ताने किंवा सहजच पुस्तक उचकल्याशिवाय होत नाही. पुस्तकातील विवेचन वाचतांना दुर्गाबाई जशा स्वतःशीच बोलतात असे वाटते, तसे त्या वाचकांशीही बोलत आहेत असे वाटत जाते आणि म्हणूनच पुस्तक वाचून कधी होते ते कळत नाही. -दिलीप बिरुटे

स्वाती२ 20/09/2009 - 23:20
सुंदर परिचय. व्यासपर्व आणि युगांत, दोन्ही लाडकी पुस्तकं. दर वेळा वाचताना काहीतरी नविन देऊन जातात.

In reply to by स्वाती२

सुबक ठेंगणी 23/09/2009 - 14:51
व्यासपर्व ब-याच वर्षांपूर्वी वाचलं होतं. आता पुन्हा वाचलं पाहिजे. धन्यवाद श्रा.मो. :)

सुनील 21/09/2009 - 05:56
एका उच्च दर्जाच्या पुस्तकाची उच्च ओळख, ह्या बिकांच्या प्रतिसादाशी सहमत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नीलकांत 21/09/2009 - 07:50
खरं तर व्यासपर्व हे पुस्तक मी सुध्दा नेटवर भेटलेल्या स्नेह्याच्या आग्रहाखातर वाचायला सुरूवात केली. आणि शेवटी जेव्हा पुस्तक खाली ठेवलं तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे त्या मित्राचे आभार मानले. एवढं सुंदर पुस्तक मी आता पर्यंत का वाचले नाही असेच वाटत होते. पुस्तकाचा विषय – महाभारत; अधिक नेमकेपणानं सांगायचं तर महाभारतातील व्यक्तिरेखा. त्याहूनही तो खरं तर वेगळाच आहे. हे पुस्तक म्हणजे महाभारत या कृतीचा एक वेगळा आस्वाद आहे. त्या आस्वादाचा प्रवासही या पुस्तकात जसा झाला आहे ते पाहिले की मग दुर्गाबाईंच्या उंचीची एक वेगळी जाणीव होतेच होते. महाभारत म्हटल्यावर मनात जे-जे विचार याही आधी अनेकदा उमटले, पुस्तक वाचतानाही उमटले ते सारेच या पुस्तकात गवसत गेले, त्याहूनही पलीकडे बरंच काही मिळत गेलं आणि आजवर असं आपण गमावलेलं होतं हे उमजून एक भारावलेपण येऊन गेलं. आधी म्हटलं त्या वेगळेपणात या भारावलेपणाचे मूळ असावं. हे असं नेमकं मांडून तुम्ही पुस्तकाबद्दल छान माहिती दिली आहे. हे पुस्तक वाचल्यावर आणि आवडलं म्हटल्यावर दुसरी शिफारस होती " ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी" दुर्गाबांईंसोबत अनेक विषयांवर मारलेल्या गप्पा असा या पुस्तकाचा विषय आहे. यातच व्यासपर्व मध्ये त्यांनी द्रौपदीबद्दल केलेल्या विधानांमुळे त्यांना 'महाभारताचे मारेकरी' म्हटलं गेल्याचे उल्लेख सुध्दा आहेत. ( अद्याप पुर्ण पुस्तक वाचून व्हायचे आहे. ) व्यासपर्व सारख्या पुस्तकाची एवढी सुंदर ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. आता हे पुस्तक कुणी वाचावं असं सुचवायचं असल्यास हा लेख आधी वाच म्हणजे कळेल की पुस्तक काय आहे असं सुचवायला काहीच हरकत नाही. - नीलकांत

वा! छान परिचय करून दिला आहे.. आता नक्की वाचले पाहीजे. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984

क्रान्ति 21/09/2009 - 09:05
विस्मृतीत जाऊ पहाणार्‍या या पुस्तकाची पुन्हा आठवण करून दिली, आता पुन्हा मिळवून वाचायलाच हवं! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी

मस्त परिचय करुन दिलात.... मिळवुन वाचायलाच पाहिजे!!! निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

In reply to by यशोधरा

व्यासपर्व अतिशय सुरेख पुस्तक आहे. यशोसारखेच म्हणते आणि तुम्ही केलेल्या परिचयातून आणखी एक पैलू उलगडल्यासारखे वाटले. स्वाती

भोचक 21/09/2009 - 16:52
मस्तच. आवर्जून वाचेन हे पुस्तक. कर्नाटकमधील एक बडे लेखक एस. एल. भैरपा यांचे पर्व वाचूनही मी असाच भारवलो होतो. महाभारतकाकडे मानवी दृष्टिकोनातून पाहणारे हे पुस्तक आहे. उगाचच कुणालाही देवत्व न देता , त्या सगळ्या व्यक्तिमत्वांना मानवी रूपातच ठेवून हे सगळे कसे घडले असेल याचा एक तार्किक प्रवास म्हणजे 'पर्व'. यात मानव म्हणून प्रत्येक माणसाच्या मर्यादाही दखवल्या आहेत. त्यामुळे ते पटतेही. (निदान मला तरी) वाचायलाच हवे यादीतील हेही एक पुस्तक. आता व्यासपर्व नक्कीच वाचेन. (भोचक) तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे? ही आहे आमची वृत्ती

वेदश्री 21/09/2009 - 22:52
कोंडलेले क्षितिज, एकाकी आणि अश्रू हरवल्यावर हे माझे खास भावलेले भाग व्यासपर्वमधले... त्यातही खासकरुन कोंडलेले क्षितिज! नेमका परीचय.

मिहिर 21/09/2009 - 23:06
व्यासपर्व एक अतिशय सुंदर पुस्तक आहे. मी ते काही महिन्यांपूर्वीच वाचले आहे. या पुस्तकाचे इतके छान परीक्षण लिहिल्याबद्दल धन्यवाद.

प्राजु 21/09/2009 - 23:11
सुरेख!! इरावती कर्व्यांचे युगांत वाचले आहे. हे पुस्तक मागवून घ्यावे लागेल असे दिसते आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ऋषिकेश 21/09/2009 - 23:55
वा! छान ओळख.. पुस्तक छान आहेच ऋषिकेश ------------------ रात्रीचे ११ वाजून ५४ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "यदा यदाहीऽधर्मस्य, ग्लानिर्भवति भारत...."

अजूनही वाचणं झालं नाही. 'व्यासपर्व' हे त्यापैकीच एक :( बघू.. लवकवरच इथे मागवावं लागेल. पुस्तकपरिचयाबद्दल धन्स श्रामो.

श्रावण मोडक 23/09/2009 - 12:52
सर्वांना धन्यवाद. हे पुस्तक वाचू असे म्हणणाऱ्यांची ही इच्छा लवकर प्रत्यक्षात येवो. वाचा आणि कळवाही.

मृत्युन्जय 02/10/2009 - 12:05
छान परीक्षण मी युगान्त (दुर्गा भागवतान्चेच) वाचले आहे. ते सुद्धा महाभारतातील व्यक्तिरेखावरच आहे. २ पुस्तकामध्ये नेमका काय फरक आहे?

लिहिलय परिक्षण. वेळेअभावी ही फक्त पोच. सविस्तर अभिप्राय नंतर देईन. --- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

मनीषा 20/09/2009 - 19:58
एका चांगल्या पुस्तकाचा तितकाच सुंदर परिचय मी हे पुस्तक वाचलय ... हा लेख वाचुन परत वाचावसं वाटतं आहे..

In reply to by घाटावरचे भट

मुक्तसुनीत 20/09/2009 - 21:50
हेच म्हणतो. लेखन सुरेख जमले आहे. व्यासपर्व हे या विषयावरचे एकेकाळचे अतीव लाडके पुस्तक. (इरावती कर्वे बाईंचे "युगांत" हे दुसरे. ) या निमित्ताने त्या पुस्तकाची , या विषयाची परत एकदा आठवण झाली. धन्यवाद. महाभारताचे इंटरप्रिटेशन (आकलन ) जवळजवळ प्रत्येक हिंदू माणसाने कधीनाकधी केलेले असेल. दुर्गाबाई, इरावतीबाई यांच्यासारख्या लोकांनी केलेल्या विवेचनाला तत्वज्ञान, संस्कृती, इतिहास , काव्य यांचे अनेकानेक संदर्भ मिळतात आणि त्यामुळे त्यांचे लिखाण मार्मिक, चिरस्मरणीय ठरते.

In reply to by मुक्तसुनीत

चित्रा 20/09/2009 - 22:06
लेखन सुरेख जमले आहे. दुर्गाबाई, ... विवेचनाला तत्वज्ञान, संस्कृती, इतिहास , काव्य यांचे अनेकानेक संदर्भ मिळतात आणि त्यामुळे त्यांचे लिखाण मार्मिक, चिरस्मरणीय ठरते. इरावतीबाईंचे वाचलेले नाही विशेष, पण दुर्गाबाईंच्या बाबतीत वरील मताशी सहमत.

In reply to by मुक्तसुनीत

लेखन सुरेख जमले आहे.'व्यासपर्व' जेव्हा पहिल्यांदाच वाचले तेव्हा कितीतरी वेळ महाभारतातील पात्रांमधे हरवून गेलो होतो. दुर्गाबाईं म्हणतात 'व्यासांनी महाभारतातील पात्रांना गृहीत धरले आणि त्याप्रमाणे प्रंसंगाची गुंफन करुन महाभारतातील व्यक्तीविशेष कोरुन ठेवल्या आहेत' त्या पात्रांचा उलगडा व्यासपर्वात आहे. व्यासपर्वातील 'कामिनी' ही व्यक्तीरेखा मला आवडते. सुदैवाने 'व्यासपर्व'संग्रही असल्याने, कधी तरी काही निमित्ताने किंवा सहजच पुस्तक उचकल्याशिवाय होत नाही. पुस्तकातील विवेचन वाचतांना दुर्गाबाई जशा स्वतःशीच बोलतात असे वाटते, तसे त्या वाचकांशीही बोलत आहेत असे वाटत जाते आणि म्हणूनच पुस्तक वाचून कधी होते ते कळत नाही. -दिलीप बिरुटे

स्वाती२ 20/09/2009 - 23:20
सुंदर परिचय. व्यासपर्व आणि युगांत, दोन्ही लाडकी पुस्तकं. दर वेळा वाचताना काहीतरी नविन देऊन जातात.

In reply to by स्वाती२

सुबक ठेंगणी 23/09/2009 - 14:51
व्यासपर्व ब-याच वर्षांपूर्वी वाचलं होतं. आता पुन्हा वाचलं पाहिजे. धन्यवाद श्रा.मो. :)

सुनील 21/09/2009 - 05:56
एका उच्च दर्जाच्या पुस्तकाची उच्च ओळख, ह्या बिकांच्या प्रतिसादाशी सहमत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नीलकांत 21/09/2009 - 07:50
खरं तर व्यासपर्व हे पुस्तक मी सुध्दा नेटवर भेटलेल्या स्नेह्याच्या आग्रहाखातर वाचायला सुरूवात केली. आणि शेवटी जेव्हा पुस्तक खाली ठेवलं तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे त्या मित्राचे आभार मानले. एवढं सुंदर पुस्तक मी आता पर्यंत का वाचले नाही असेच वाटत होते. पुस्तकाचा विषय – महाभारत; अधिक नेमकेपणानं सांगायचं तर महाभारतातील व्यक्तिरेखा. त्याहूनही तो खरं तर वेगळाच आहे. हे पुस्तक म्हणजे महाभारत या कृतीचा एक वेगळा आस्वाद आहे. त्या आस्वादाचा प्रवासही या पुस्तकात जसा झाला आहे ते पाहिले की मग दुर्गाबाईंच्या उंचीची एक वेगळी जाणीव होतेच होते. महाभारत म्हटल्यावर मनात जे-जे विचार याही आधी अनेकदा उमटले, पुस्तक वाचतानाही उमटले ते सारेच या पुस्तकात गवसत गेले, त्याहूनही पलीकडे बरंच काही मिळत गेलं आणि आजवर असं आपण गमावलेलं होतं हे उमजून एक भारावलेपण येऊन गेलं. आधी म्हटलं त्या वेगळेपणात या भारावलेपणाचे मूळ असावं. हे असं नेमकं मांडून तुम्ही पुस्तकाबद्दल छान माहिती दिली आहे. हे पुस्तक वाचल्यावर आणि आवडलं म्हटल्यावर दुसरी शिफारस होती " ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी" दुर्गाबांईंसोबत अनेक विषयांवर मारलेल्या गप्पा असा या पुस्तकाचा विषय आहे. यातच व्यासपर्व मध्ये त्यांनी द्रौपदीबद्दल केलेल्या विधानांमुळे त्यांना 'महाभारताचे मारेकरी' म्हटलं गेल्याचे उल्लेख सुध्दा आहेत. ( अद्याप पुर्ण पुस्तक वाचून व्हायचे आहे. ) व्यासपर्व सारख्या पुस्तकाची एवढी सुंदर ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. आता हे पुस्तक कुणी वाचावं असं सुचवायचं असल्यास हा लेख आधी वाच म्हणजे कळेल की पुस्तक काय आहे असं सुचवायला काहीच हरकत नाही. - नीलकांत

वा! छान परिचय करून दिला आहे.. आता नक्की वाचले पाहीजे. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984

क्रान्ति 21/09/2009 - 09:05
विस्मृतीत जाऊ पहाणार्‍या या पुस्तकाची पुन्हा आठवण करून दिली, आता पुन्हा मिळवून वाचायलाच हवं! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी

मस्त परिचय करुन दिलात.... मिळवुन वाचायलाच पाहिजे!!! निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

In reply to by यशोधरा

व्यासपर्व अतिशय सुरेख पुस्तक आहे. यशोसारखेच म्हणते आणि तुम्ही केलेल्या परिचयातून आणखी एक पैलू उलगडल्यासारखे वाटले. स्वाती

भोचक 21/09/2009 - 16:52
मस्तच. आवर्जून वाचेन हे पुस्तक. कर्नाटकमधील एक बडे लेखक एस. एल. भैरपा यांचे पर्व वाचूनही मी असाच भारवलो होतो. महाभारतकाकडे मानवी दृष्टिकोनातून पाहणारे हे पुस्तक आहे. उगाचच कुणालाही देवत्व न देता , त्या सगळ्या व्यक्तिमत्वांना मानवी रूपातच ठेवून हे सगळे कसे घडले असेल याचा एक तार्किक प्रवास म्हणजे 'पर्व'. यात मानव म्हणून प्रत्येक माणसाच्या मर्यादाही दखवल्या आहेत. त्यामुळे ते पटतेही. (निदान मला तरी) वाचायलाच हवे यादीतील हेही एक पुस्तक. आता व्यासपर्व नक्कीच वाचेन. (भोचक) तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे? ही आहे आमची वृत्ती

वेदश्री 21/09/2009 - 22:52
कोंडलेले क्षितिज, एकाकी आणि अश्रू हरवल्यावर हे माझे खास भावलेले भाग व्यासपर्वमधले... त्यातही खासकरुन कोंडलेले क्षितिज! नेमका परीचय.

मिहिर 21/09/2009 - 23:06
व्यासपर्व एक अतिशय सुंदर पुस्तक आहे. मी ते काही महिन्यांपूर्वीच वाचले आहे. या पुस्तकाचे इतके छान परीक्षण लिहिल्याबद्दल धन्यवाद.

प्राजु 21/09/2009 - 23:11
सुरेख!! इरावती कर्व्यांचे युगांत वाचले आहे. हे पुस्तक मागवून घ्यावे लागेल असे दिसते आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ऋषिकेश 21/09/2009 - 23:55
वा! छान ओळख.. पुस्तक छान आहेच ऋषिकेश ------------------ रात्रीचे ११ वाजून ५४ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "यदा यदाहीऽधर्मस्य, ग्लानिर्भवति भारत...."

अजूनही वाचणं झालं नाही. 'व्यासपर्व' हे त्यापैकीच एक :( बघू.. लवकवरच इथे मागवावं लागेल. पुस्तकपरिचयाबद्दल धन्स श्रामो.

श्रावण मोडक 23/09/2009 - 12:52
सर्वांना धन्यवाद. हे पुस्तक वाचू असे म्हणणाऱ्यांची ही इच्छा लवकर प्रत्यक्षात येवो. वाचा आणि कळवाही.

मृत्युन्जय 02/10/2009 - 12:05
छान परीक्षण मी युगान्त (दुर्गा भागवतान्चेच) वाचले आहे. ते सुद्धा महाभारतातील व्यक्तिरेखावरच आहे. २ पुस्तकामध्ये नेमका काय फरक आहे?
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. आंतरजालावरच एका नव्या संवादाला सुरवात झाली होती. मैत्रीच्या वाटेवरची ती पहिली पावलं. अडखळती. स्वाभाविकच चर्चेचा विषय वाचन, श्रवण, दर्शन या गोष्टींचाच. एका प्रश्नाच्या उत्तरात या मित्रानं त्याच्या वाचनाची यादी सहज समोर ठेवली. मोठी. माझं वाचन खूपच कमी. मग आवडलेल्या पुस्तकांचा विषय निघाला. त्या चर्चेतच उल्लेख झाला 'व्यासपर्व'चा. दुर्गाबाईंचं हे पुस्तक आपल्याकडं होतं हे आठवून गेलं. आपल्या संग्रहातील काही, बर्‍याच किंवा अनेक पुस्तकांचं जे होतं तेच या पुस्तकाचंही झालं होतं. ते कपाटातून गायब होतं. ते गायब झाल्याचं आधीही ठाऊक होतंच.

आणि हो.. मी दि रायडर झालो!

टारझन ·

प्रभो 18/09/2009 - 00:51
दणक्यात पुनरागमन रे टार्‍या.. >>>आणि ९ महिन्यांच्या गॅप नंतर पहिल्यांदा मी माझी नवीन मॉदिफाईद बाईक www.haatgaadi.dk सुरु केली हे सगळ्यात ब्येश्ट बाबा... --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

In reply to by प्रभो

शेखर 18/09/2009 - 01:43
असेच म्हणतो... तू जाम धडपड्या माणूस आहेस.. विविध अडचणींमधून मार्ग काढत रायडिंग शिकण्याची प्रोसेस छान लिहिली आहेस... लोकांच्या वेळा संभाळत रायडिंग कला शिकुन घे ;) रेस मध्ये पोल पोझिशन मिळण्या साठी शुभेच्छा...

In reply to by प्रभो

कसला रे उद्योगी तू टार्‍या! लै भारी........, येकदम दणक्यात.... हाण तिच्या मारी.......! ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

sujay 18/09/2009 - 01:04
आगाग्ग्ग्ग्ग्ग्ग !!! लई म्हंजी लई म्हंजी लईच वरचा लेख. "स्टंट करा तोंडावर पडा" डॉ. मोरिच भोक साष्टांग दंडवत. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) लेख उडायच्या आत वाचल्याने आम्ही अंमळ आणंदीत झालो. (हातगाडी रायडर) सुजय

In reply to by बिपिन कार्यकर्ते

हान तिचायला. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984

प्राजु 18/09/2009 - 02:09
लेख वाचताना कधी खुद्कन, कधी गालातच तर कधी खळखळून... मात्र अखंड हसतच होते हे नक्की. :) सॉल्लिड!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चतुरंग 18/09/2009 - 02:49
बरेच दिवसांनी एंट्री मारलीस ती एकदम व्हीलीच! B) लई हसलो! जरा जपून चालवा बरं का रायडर भाऊ, एकदम तोंडावर पडायला व्हायचं! ;) आणि हो, हेल्मेट घालायला विसरु नका! :D (नॅविगेटर)चतुरंग

रेवती 18/09/2009 - 03:27
हे वाचून तुला काय म्हणावं तेच समजत नाहिये. लिहिलयस चांगलं पण उगमस्त्रोत कोणता?;) रेवती

In reply to by रेवती

टारझन 18/09/2009 - 10:11
हे वाचून तुला काय म्हणावं तेच समजत नाहिये.
माझा लेख केवळ आपल्यालाच समजला आहे रेवती तै ;) बाकी चार लोकं आपलं टेंशन विसरली ह्यात आपला लेख यशस्वी झाला ..काय ? .. ह्या उपर "आपलाच इतिहास लाल " म्हणण्यात आपल्याला काडीमात्र विंटरेष्ठ नाही,... काय ? हल्लीच आमच्या हि&ही मनावर आधात झाल्यानं आम्ही लेख आवरता घेतलाय :) त्याबद्दल सर्वांची जाहीर माफी मागतो आणि इथेच थांबतो.. कॉलनीत नवं कुटूंब आलंय .. जरा आमचे ष्टंट दावतो की ... -आणि हो .. लेख स्वयंप्रकाशितंच आहे हो .. ह्याचा दुरदुरवर कोणत्याही जिवंत अथवा मृत आय.डी. शी किंवा प्रसंगाशी संबंध नाही .. असल्यास तो केवळ योगायोग समजावा :) -(लेखण प्रेमी) टारोबा रायटर

In reply to by टारझन

शेखर 21/10/2009 - 23:10
बाकी चार लोकं आपलं टेंशन विसरली ह्यात आपला लेख यशस्वी झाला .. हे मात्र खर आहे.... तुझे लेख म्हणजे स दा ब हा र ... नविन लेखाची वाट बघत आहे....

गोगोल 18/09/2009 - 03:53
हसून हसून गडाबडा लोळलो. अतिउच्च!! मला प्रश्न पडलाय की हा लेख सर्वात सही आहे की मण्याच्या खिषातले - शेंगदाणे...तुलना करणे अवघड आहे...महान आहेस तू लेका.

पाषाणभेद 18/09/2009 - 08:18
जोरदार पुनरागमन. कामातून वेळ काढून कष्ट करून लिहीलेस. मजा आली. असेच चालू द्या. ----------------------------------- आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे. - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

क्रान्ति 18/09/2009 - 08:24
टारूशेठ, महाण आहात! दि रायडर झाल्याप्रित्यर्थ हारदिक हाबिणंदण! तुमच्या लेखातला कळसाध्याय तर परमोच्च बिंदू आहे! येऊ द्या अजूण! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) अवांतर :-वाचताना घेवयाच्या खबरदार्‍यांमधे पोटदुकीवरचे औशिद लिवायचे राहिले वाटते! हासू हासू पोट दुकले ना! क्रान्ति मला हासूही सोसेना! अग्निसखा रूह की शायरी

सहज 18/09/2009 - 08:39
मस्त रे! (पण परप्रकाशीत की उत्स्फूर्त(आयत्या वेळचे विषय) केटॅगरी म्हणायची रे) औषधोपचार|नृत्य|बालकथा|वाङ्मय|शुद्धलेखन|वाद हे एकदम उच्च!! :-)

दशानन 18/09/2009 - 09:01
अ‍ॅकॅडमीला चार चांदण्या लागल्या .. आणि आम्हाला चपला मिळाल्या .. अग्ग्गाग्गाग्ग्गाअग्ग्ग्गा !!!!! ज ब रा ! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

अवलिया 18/09/2009 - 09:25
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by भडकमकर मास्तर

छोटा डॉन 18/09/2009 - 11:39
एकदम हुच्च झाला आहे लेख, टार्‍याची धडपड( की धर पाड ? ) आवडली, अ‍ॅकेडमीला शुभेच्छा !!! वेळ मिळाला की आम्हीही तुमच्या अ‍ॅकेडमीत येऊन २-४ स्टंट करुन दाखवु ;) ------ छोटा डॉन मल्ल्या ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

In reply to by विसोबा खेचर

टारझन 18/09/2009 - 12:41
आलास पुन्हा?
पुन्हा ? म्हणजे गेलेलो ?
लेका गायब होतास ते बरं होतं की!
हो ना .. "बर्‍याच" जणांना आम्ही असलो की बरं वाटतं .. आणि "काहिंना" नसलो की :) आता बर्‍याच जणांसाठी काहिंचा विचार थोडा कमी केला :) बाकी काही नाही हो ;) -(ये-जा प्रेमी) टारोबा लाकझुकर

आगागागागा हाण तेज्यायला !! अतिशय महान हिन व उच्च हिणकस असे हे विडंबन आहे. आणी हो ह्या बरोबरीनेच आपल्या मुर्च्छा डॉट टिके ह्या संस्थळा विषयी देखील लिहिले असतेत तर आमच्या ज्ञानाची त्रिमिती वाढुन चतुर्मीती झाली असती. आणि हो बाहेरुन टंकुन आणुन युनिकोदात परिवर्तीत करण्याची कल्पना आवडली. आपल्या रायडींगला खुप खुप शुभेच्छा. मध्ये आपल्या खव मध्ये आपला आणी संधिवात खरे ह्यांचा फोटु पाहिला. आवडला... फोटु. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

सूहास 18/09/2009 - 21:19
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) सू हा स...

धमाल मुलगा 18/09/2009 - 21:29
टारझना, धडपड आवडली. स्टंटबायकिंग प्रवासाला आणि हापिसाच्या कामाला शुभेच्छा...! तू जाम धडपड्या माणूस आहेस.. विविध अडचणींमधून मार्ग काढत शिकण्याची प्रोसेस छान लिहिली आहेस... शुभेच्छा... छान खटपट रे! तुझी फारशी पब्लिसीटी नसलेली पण सर्वांना आवडलेली साईट बघीतली...तिथे तुझा फोटो आणि इंग्रजी बनावटीच्या गाड्यांच्या ढीगभर स्पेसिफिकेशन्सचे चुका असणारे लेखन सोडून काहीच आढळले नाही. :( -('बर्‍याच'जणांमधला एक ;) ) ध.

In reply to by धमाल मुलगा

तुझी फारशी पब्लिसीटी नसलेली पण सर्वांना आवडलेली साईट बघीतली...तिथे तुझा फोटो आणि इंग्रजी बनावटीच्या गाड्यांच्या ढीगभर स्पेसिफिकेशन्सचे चुका असणारे लेखन सोडून काहीच आढळले नाही.
आमचाही इथे फ्यान क्लब होतोय की काय? ;)

In reply to by निमीत्त मात्र

धमाल मुलगा 19/09/2009 - 13:40
>>आमचाही इथे फ्यान क्लब होतोय की काय? हरे राऽऽम! #o लेखाच्या विडंबनाला प्रतिक्रियांच्या विडंबनानेच प्रतिक्रिया द्यावी म्हणुन ३ रँडम प्रतिक्रिया उचलल्या आणि चिकटवल्या फक्त! १.
टारझना, धडपड आवडली. स्टंटबायकिंग प्रवासाला आणि हापिसाच्या कामाला शुभेच्छा...!
स्त्रोतः आमचे बिरुटे गुरुजींचा प्रतिसाद. २.
तू जाम धडपड्या माणूस आहेस.. विविध अडचणींमधून मार्ग काढत शिकण्याची प्रोसेस छान लिहिली आहेस... शुभेच्छा...
स्त्रोतः जालिंदरबाबांचे पट्टशिष्य भडकमकर मास्तरांचा प्रतिसाद. ३.
छान खटपट रे! तुझी फारशी पब्लिसीटी नसलेली पण सर्वांना आवडलेली साईट बघीतली...तिथे तुझा फोटो आणि इंग्रजी बनावटीच्या गाड्यांच्या ढीगभर स्पेसिफिकेशन्सचे चुका असणारे लेखन सोडून काहीच आढळले नाही.
स्त्रोतः श्री. निमित्त मात्र ह्यांची प्रतिक्रिया. ह्यातल्या बिरुटेसरांना किंवा/आणि भडकमकर मास्तरांना का नाय वाटलं बॉ असं??? --- आमचा विनोबा पाचलग बारावीतला अडनिड्या वयाचा पोरगा, त्याला छोट्या छोट्या गोष्टींचं अप्रुप वाटणं सहाजीक आहे, समजु शकतो, यु टु??? :D (बाकी, आम्ही आपले बर्‍याच आधीपासुन 'फ्यान' आहोत हे जाणुन असालच की ;) ) -(हल्ली डिजिटल रेग्युलेटर) ध.

In reply to by धमाल मुलगा

ह्यातल्या बिरुटेसरांना किंवा/आणि भडकमकर मास्तरांना का नाय वाटलं बॉ असं???
अरे त्या दोघांचं मिपावरचं वय पहा रे, लगेच उत्तर मिळेल! ;-)
(बाकी, आम्ही आपले बर्‍याच आधीपासुन 'फ्यान' आहोत हे जाणुन असालच की)
ठ्यॉ करून हसले धम्या, नशीब कॉफी पित नव्हते एकीकडे! अदिती

मिसळभोक्ता 18/09/2009 - 22:54
१२ वीतल्या व्यासंगी, धडपड्या मुलांना ट्यारराईझ करणार्‍या या टारुरिष्टाचा निषेध ! -- मिसळभोक्ता

In reply to by मिसळभोक्ता

अवलिया 18/09/2009 - 22:55
कोण बोलतय... कोण बोलतय... --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

मराठमोळा 19/09/2009 - 17:54
टारझन, तुझी बाईक स्टंट शिकण्याची धडपड आणि जिद्द बघुन डोळ्यात पाणी आले रे. असाच पुढे जात रहा एक दिवस मोठा स्टंटमैन होशील.. अ‍ॅकॅडमीला शुभेच्छा!!!! अवांतरः अशक्य आहेस रे बाबा, मानलं बुवा.. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

फुडच्या येलेस टारझन्रावांचा ल्येख हेल्म्येट शिवाय वाचणे नाह्ही. बाब्बो ! कडेलोट म्हन्जे आनखी काय असतोय दुसरा !! ................. अजून कच्चाच आहे.

विजुभाऊ 23/10/2009 - 15:20
धड पडणार्‍या मुलाना शुभेच्छा पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

प्रभो 18/09/2009 - 00:51
दणक्यात पुनरागमन रे टार्‍या.. >>>आणि ९ महिन्यांच्या गॅप नंतर पहिल्यांदा मी माझी नवीन मॉदिफाईद बाईक www.haatgaadi.dk सुरु केली हे सगळ्यात ब्येश्ट बाबा... --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

In reply to by प्रभो

शेखर 18/09/2009 - 01:43
असेच म्हणतो... तू जाम धडपड्या माणूस आहेस.. विविध अडचणींमधून मार्ग काढत रायडिंग शिकण्याची प्रोसेस छान लिहिली आहेस... लोकांच्या वेळा संभाळत रायडिंग कला शिकुन घे ;) रेस मध्ये पोल पोझिशन मिळण्या साठी शुभेच्छा...

In reply to by प्रभो

कसला रे उद्योगी तू टार्‍या! लै भारी........, येकदम दणक्यात.... हाण तिच्या मारी.......! ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

sujay 18/09/2009 - 01:04
आगाग्ग्ग्ग्ग्ग्ग !!! लई म्हंजी लई म्हंजी लईच वरचा लेख. "स्टंट करा तोंडावर पडा" डॉ. मोरिच भोक साष्टांग दंडवत. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) लेख उडायच्या आत वाचल्याने आम्ही अंमळ आणंदीत झालो. (हातगाडी रायडर) सुजय

In reply to by बिपिन कार्यकर्ते

हान तिचायला. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984

प्राजु 18/09/2009 - 02:09
लेख वाचताना कधी खुद्कन, कधी गालातच तर कधी खळखळून... मात्र अखंड हसतच होते हे नक्की. :) सॉल्लिड!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चतुरंग 18/09/2009 - 02:49
बरेच दिवसांनी एंट्री मारलीस ती एकदम व्हीलीच! B) लई हसलो! जरा जपून चालवा बरं का रायडर भाऊ, एकदम तोंडावर पडायला व्हायचं! ;) आणि हो, हेल्मेट घालायला विसरु नका! :D (नॅविगेटर)चतुरंग

रेवती 18/09/2009 - 03:27
हे वाचून तुला काय म्हणावं तेच समजत नाहिये. लिहिलयस चांगलं पण उगमस्त्रोत कोणता?;) रेवती

In reply to by रेवती

टारझन 18/09/2009 - 10:11
हे वाचून तुला काय म्हणावं तेच समजत नाहिये.
माझा लेख केवळ आपल्यालाच समजला आहे रेवती तै ;) बाकी चार लोकं आपलं टेंशन विसरली ह्यात आपला लेख यशस्वी झाला ..काय ? .. ह्या उपर "आपलाच इतिहास लाल " म्हणण्यात आपल्याला काडीमात्र विंटरेष्ठ नाही,... काय ? हल्लीच आमच्या हि&ही मनावर आधात झाल्यानं आम्ही लेख आवरता घेतलाय :) त्याबद्दल सर्वांची जाहीर माफी मागतो आणि इथेच थांबतो.. कॉलनीत नवं कुटूंब आलंय .. जरा आमचे ष्टंट दावतो की ... -आणि हो .. लेख स्वयंप्रकाशितंच आहे हो .. ह्याचा दुरदुरवर कोणत्याही जिवंत अथवा मृत आय.डी. शी किंवा प्रसंगाशी संबंध नाही .. असल्यास तो केवळ योगायोग समजावा :) -(लेखण प्रेमी) टारोबा रायटर

In reply to by टारझन

शेखर 21/10/2009 - 23:10
बाकी चार लोकं आपलं टेंशन विसरली ह्यात आपला लेख यशस्वी झाला .. हे मात्र खर आहे.... तुझे लेख म्हणजे स दा ब हा र ... नविन लेखाची वाट बघत आहे....

गोगोल 18/09/2009 - 03:53
हसून हसून गडाबडा लोळलो. अतिउच्च!! मला प्रश्न पडलाय की हा लेख सर्वात सही आहे की मण्याच्या खिषातले - शेंगदाणे...तुलना करणे अवघड आहे...महान आहेस तू लेका.

पाषाणभेद 18/09/2009 - 08:18
जोरदार पुनरागमन. कामातून वेळ काढून कष्ट करून लिहीलेस. मजा आली. असेच चालू द्या. ----------------------------------- आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे. - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

क्रान्ति 18/09/2009 - 08:24
टारूशेठ, महाण आहात! दि रायडर झाल्याप्रित्यर्थ हारदिक हाबिणंदण! तुमच्या लेखातला कळसाध्याय तर परमोच्च बिंदू आहे! येऊ द्या अजूण! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) अवांतर :-वाचताना घेवयाच्या खबरदार्‍यांमधे पोटदुकीवरचे औशिद लिवायचे राहिले वाटते! हासू हासू पोट दुकले ना! क्रान्ति मला हासूही सोसेना! अग्निसखा रूह की शायरी

सहज 18/09/2009 - 08:39
मस्त रे! (पण परप्रकाशीत की उत्स्फूर्त(आयत्या वेळचे विषय) केटॅगरी म्हणायची रे) औषधोपचार|नृत्य|बालकथा|वाङ्मय|शुद्धलेखन|वाद हे एकदम उच्च!! :-)

दशानन 18/09/2009 - 09:01
अ‍ॅकॅडमीला चार चांदण्या लागल्या .. आणि आम्हाला चपला मिळाल्या .. अग्ग्गाग्गाग्ग्गाअग्ग्ग्गा !!!!! ज ब रा ! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

अवलिया 18/09/2009 - 09:25
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by भडकमकर मास्तर

छोटा डॉन 18/09/2009 - 11:39
एकदम हुच्च झाला आहे लेख, टार्‍याची धडपड( की धर पाड ? ) आवडली, अ‍ॅकेडमीला शुभेच्छा !!! वेळ मिळाला की आम्हीही तुमच्या अ‍ॅकेडमीत येऊन २-४ स्टंट करुन दाखवु ;) ------ छोटा डॉन मल्ल्या ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

In reply to by विसोबा खेचर

टारझन 18/09/2009 - 12:41
आलास पुन्हा?
पुन्हा ? म्हणजे गेलेलो ?
लेका गायब होतास ते बरं होतं की!
हो ना .. "बर्‍याच" जणांना आम्ही असलो की बरं वाटतं .. आणि "काहिंना" नसलो की :) आता बर्‍याच जणांसाठी काहिंचा विचार थोडा कमी केला :) बाकी काही नाही हो ;) -(ये-जा प्रेमी) टारोबा लाकझुकर

आगागागागा हाण तेज्यायला !! अतिशय महान हिन व उच्च हिणकस असे हे विडंबन आहे. आणी हो ह्या बरोबरीनेच आपल्या मुर्च्छा डॉट टिके ह्या संस्थळा विषयी देखील लिहिले असतेत तर आमच्या ज्ञानाची त्रिमिती वाढुन चतुर्मीती झाली असती. आणि हो बाहेरुन टंकुन आणुन युनिकोदात परिवर्तीत करण्याची कल्पना आवडली. आपल्या रायडींगला खुप खुप शुभेच्छा. मध्ये आपल्या खव मध्ये आपला आणी संधिवात खरे ह्यांचा फोटु पाहिला. आवडला... फोटु. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

सूहास 18/09/2009 - 21:19
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) सू हा स...

धमाल मुलगा 18/09/2009 - 21:29
टारझना, धडपड आवडली. स्टंटबायकिंग प्रवासाला आणि हापिसाच्या कामाला शुभेच्छा...! तू जाम धडपड्या माणूस आहेस.. विविध अडचणींमधून मार्ग काढत शिकण्याची प्रोसेस छान लिहिली आहेस... शुभेच्छा... छान खटपट रे! तुझी फारशी पब्लिसीटी नसलेली पण सर्वांना आवडलेली साईट बघीतली...तिथे तुझा फोटो आणि इंग्रजी बनावटीच्या गाड्यांच्या ढीगभर स्पेसिफिकेशन्सचे चुका असणारे लेखन सोडून काहीच आढळले नाही. :( -('बर्‍याच'जणांमधला एक ;) ) ध.

In reply to by धमाल मुलगा

तुझी फारशी पब्लिसीटी नसलेली पण सर्वांना आवडलेली साईट बघीतली...तिथे तुझा फोटो आणि इंग्रजी बनावटीच्या गाड्यांच्या ढीगभर स्पेसिफिकेशन्सचे चुका असणारे लेखन सोडून काहीच आढळले नाही.
आमचाही इथे फ्यान क्लब होतोय की काय? ;)

In reply to by निमीत्त मात्र

धमाल मुलगा 19/09/2009 - 13:40
>>आमचाही इथे फ्यान क्लब होतोय की काय? हरे राऽऽम! #o लेखाच्या विडंबनाला प्रतिक्रियांच्या विडंबनानेच प्रतिक्रिया द्यावी म्हणुन ३ रँडम प्रतिक्रिया उचलल्या आणि चिकटवल्या फक्त! १.
टारझना, धडपड आवडली. स्टंटबायकिंग प्रवासाला आणि हापिसाच्या कामाला शुभेच्छा...!
स्त्रोतः आमचे बिरुटे गुरुजींचा प्रतिसाद. २.
तू जाम धडपड्या माणूस आहेस.. विविध अडचणींमधून मार्ग काढत शिकण्याची प्रोसेस छान लिहिली आहेस... शुभेच्छा...
स्त्रोतः जालिंदरबाबांचे पट्टशिष्य भडकमकर मास्तरांचा प्रतिसाद. ३.
छान खटपट रे! तुझी फारशी पब्लिसीटी नसलेली पण सर्वांना आवडलेली साईट बघीतली...तिथे तुझा फोटो आणि इंग्रजी बनावटीच्या गाड्यांच्या ढीगभर स्पेसिफिकेशन्सचे चुका असणारे लेखन सोडून काहीच आढळले नाही.
स्त्रोतः श्री. निमित्त मात्र ह्यांची प्रतिक्रिया. ह्यातल्या बिरुटेसरांना किंवा/आणि भडकमकर मास्तरांना का नाय वाटलं बॉ असं??? --- आमचा विनोबा पाचलग बारावीतला अडनिड्या वयाचा पोरगा, त्याला छोट्या छोट्या गोष्टींचं अप्रुप वाटणं सहाजीक आहे, समजु शकतो, यु टु??? :D (बाकी, आम्ही आपले बर्‍याच आधीपासुन 'फ्यान' आहोत हे जाणुन असालच की ;) ) -(हल्ली डिजिटल रेग्युलेटर) ध.

In reply to by धमाल मुलगा

ह्यातल्या बिरुटेसरांना किंवा/आणि भडकमकर मास्तरांना का नाय वाटलं बॉ असं???
अरे त्या दोघांचं मिपावरचं वय पहा रे, लगेच उत्तर मिळेल! ;-)
(बाकी, आम्ही आपले बर्‍याच आधीपासुन 'फ्यान' आहोत हे जाणुन असालच की)
ठ्यॉ करून हसले धम्या, नशीब कॉफी पित नव्हते एकीकडे! अदिती

मिसळभोक्ता 18/09/2009 - 22:54
१२ वीतल्या व्यासंगी, धडपड्या मुलांना ट्यारराईझ करणार्‍या या टारुरिष्टाचा निषेध ! -- मिसळभोक्ता

In reply to by मिसळभोक्ता

अवलिया 18/09/2009 - 22:55
कोण बोलतय... कोण बोलतय... --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

मराठमोळा 19/09/2009 - 17:54
टारझन, तुझी बाईक स्टंट शिकण्याची धडपड आणि जिद्द बघुन डोळ्यात पाणी आले रे. असाच पुढे जात रहा एक दिवस मोठा स्टंटमैन होशील.. अ‍ॅकॅडमीला शुभेच्छा!!!! अवांतरः अशक्य आहेस रे बाबा, मानलं बुवा.. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

फुडच्या येलेस टारझन्रावांचा ल्येख हेल्म्येट शिवाय वाचणे नाह्ही. बाब्बो ! कडेलोट म्हन्जे आनखी काय असतोय दुसरा !! ................. अजून कच्चाच आहे.

विजुभाऊ 23/10/2009 - 15:20
धड पडणार्‍या मुलाना शुभेच्छा पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
लेखनप्रकार
णमस्कार्स लोक्स , वाचताना घेवयाच्या खबरदार्‍या : १. इनोंचं पोतं घेऊन बसा .. लेख वाचून आपली जळजळ अंमळ वाढू शकते. २. विरामचिन्हे व्याकरण वगैरे आम्ही फाट्यावर मारतो .. आणि हो आपण हे, जाणताच ३. लेख वाचण्यासाठी प्रिरिक्विसाईट माझ्या विडंबणांच्या रिओपनिंगच्या निमित्ताने माझ्या ब्लॉगवर लिहिलेला हा लेख.... जसाच्या तसा इथे स्वतःची बाईक असावी अशी प्रत्येकाची इच्छा असती, माझीदेखील होती,त्यामुळे ११वीत गेल्यावर जेव्हा घरी सायकल आली तेव्हा बाईक कशी आणता येईल हाच विचार मनात होता.

पैशाने पैसा वाढतो.

सदानंद ठाकूर ·

दोन दिवस मी तुमचे सोबत असणार नाही कारण इंटरनेट नसलेल्या ठिकाणी जात आहे॥ सदानंद आनंदाने जगा, जगण्यात आनंदच आहे, आनंदाचे वाटप करुया. मला अन्यत्र भेटण्याची जागा

In reply to by सदानंद ठाकूर

विसोबा खेचर 06/07/2009 - 01:01
दोन दिवस मी तुमचे सोबत असणार नाही कारण इंटरनेट नसलेल्या ठिकाणी जात आहे॥
अहो मग तोवर आमच्या श्रीमंत होण्याचं बारगळलंच की! :) एनीवेज, लौक्कर परत या आणि पैशेवाला बनायचे उपाय सांगा. मलाही साला 'मालदार पार्टी' बनायचं आहे. :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अहो मग तोवर आमच्या श्रीमंत होण्याचं बारगळलंच की! एनीवेज, लौक्कर परत या आणि पैशेवाला बनायचे उपाय सांगा. मलाही साला 'मालदार पार्टी' बनायचं आहे. हा, हा, हा!!! ज ब ह रा प्रतिसाद!!!!!:) आमीपण केंव्हापासून वाट बघतोय की आत्ता उपाय सांगतील, मग सांगतील!!! आता दोन दिवस खोळंबून रहाणं आलं नशिबी!!!:) अवांतरः आमी तिच्यायला उगाच आपले मनीप्ल्यांट लावून वाट बघतोय!!!:)

अनंत छंदी 06/07/2009 - 13:44
गॅरेंटेड येणारा आकडा सांगणार की काय? नाही, लेखाच्या सुरुवातीसच मटकापुराण आहे म्हणून म्हटले. ;)

दोन दिवस मी तुमचे सोबत असणार नाही कारण इंटरनेट नसलेल्या ठिकाणी जात आहे॥ सदानंद आनंदाने जगा, जगण्यात आनंदच आहे, आनंदाचे वाटप करुया. मला अन्यत्र भेटण्याची जागा

In reply to by सदानंद ठाकूर

विसोबा खेचर 06/07/2009 - 01:01
दोन दिवस मी तुमचे सोबत असणार नाही कारण इंटरनेट नसलेल्या ठिकाणी जात आहे॥
अहो मग तोवर आमच्या श्रीमंत होण्याचं बारगळलंच की! :) एनीवेज, लौक्कर परत या आणि पैशेवाला बनायचे उपाय सांगा. मलाही साला 'मालदार पार्टी' बनायचं आहे. :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अहो मग तोवर आमच्या श्रीमंत होण्याचं बारगळलंच की! एनीवेज, लौक्कर परत या आणि पैशेवाला बनायचे उपाय सांगा. मलाही साला 'मालदार पार्टी' बनायचं आहे. हा, हा, हा!!! ज ब ह रा प्रतिसाद!!!!!:) आमीपण केंव्हापासून वाट बघतोय की आत्ता उपाय सांगतील, मग सांगतील!!! आता दोन दिवस खोळंबून रहाणं आलं नशिबी!!!:) अवांतरः आमी तिच्यायला उगाच आपले मनीप्ल्यांट लावून वाट बघतोय!!!:)

अनंत छंदी 06/07/2009 - 13:44
गॅरेंटेड येणारा आकडा सांगणार की काय? नाही, लेखाच्या सुरुवातीसच मटकापुराण आहे म्हणून म्हटले. ;)
लेखनप्रकार
पैशाने पैसा वाढतो. जर पैसे मिळवणे हा जन्मसिध्द हक्क प्रत्येकालाच प्राप्त आहे हे तुम्हाला मान्य असेल तर तुम्हाला हेहि मान्य करण्यास हरकत नसावी कि एका सर्टन स्टेज नंतर पैसा सुध्दा पैसे मिळविण्याचे काम करु शकतो. आता हेच पहाना प्रथमतः आपण पैसे ममळवण्यासाठी काय काय करतो ते वेगळ सांगावयाची जरुरि नाही तुम्ही ते केलेलेच आहे व अनुभवले सुध्दा आहे. आता तुम्हि थोडे स्टेबल झाला आहात. थोडी बचतहि करु लागला आहात.

जवाबः शहरातला आणि खेड्यातला मुलगा

३_१४ विक्षिप्त अदिती ·

In reply to by बिपिन कार्यकर्ते

असेच म्हणतो.... मस्त आहे विडंबन पण तेव्हढेच सत्य व स्वतंत्र कविता म्हणुन चालु शकणारे ==निखिल

मदनबाण 21/05/2009 - 20:47
विडंबन आणि पाषाणभेद यांची कविता दोन्ही आवडले. मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

प्राजु 21/05/2009 - 20:52
१००% खरं आहे. आवडली कविता. विडंबन नाही म्हणणार याला. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

स्वामि 21/05/2009 - 21:03
सत्याच्या खूप जवळ जाणारी पण वास्तव याहूनही दाहक आहे. आहे तुला मतदानाचा अधिकार जरी मत तुला देता येते काय आहे मत मांडायचे स्वातंत्र्य जरी प्रशासनासमोर तुझे चालते काय आहेत शाहू फुले आंबेडकर जरी जात टाळून तुला जगता येते काय असशील लाख बुद्धीवान तु तुझ्या हुशारीला कोणी विचारतय काय वाटल्या जरी स्पर्धापरीक्षा द्याव्या मार्गदर्शन तुला कोणी करतय काय दिवसाला पन्नास रुपये मजुरी मिळवून तुला सुखाची झोप लागु शकते काय या सगळ्या मध्ये मी नाय रे नाय टंकायची गरज आहे का?

धनंजय 21/05/2009 - 21:21
ही नवीन विचार पटवून सांगणारी कविता आहे. फारच छान. वाटल्यास पाषाणभेद यांच्या सवाल-कवितेला जवाबी-कविता म्हणावी. माझ्या मते हे विडंबन नव्हे. (अर्थात विडंबनाची नेमकी व्याख्या काय आहे, ते मला ठाऊक नाही.)

In reply to by धनंजय

सुनील 21/05/2009 - 21:29
(कंस काढायला हरकत नाही) १००% सहमत. फार तर शीर्षक बदलून - "शहरी आणि खेड्यातला मुलगा", असे देता येईल! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by धनंजय

अगदी. खूप मस्त आहे जबाब. खेडं म्हणजे निर्मळ, सुंदर, निरोगी, बाय डिफॉल्ट ग्रेट हे जे काही समज असतात लोकांचे, त्यांना एकदम धोबीपछाड घातलाय. मजा आली!

शाल्मली 21/05/2009 - 21:42
प्रत्येक कडवं पटतंय. मस्त आधारित कविता. मूळ कविताही आवडली. --शाल्मली.

श्रावण मोडक 21/05/2009 - 21:45
कविता म्हणून प्रयत्न चांगला. त्यात मांडलेला अर्थ मात्र आशयपूर्ण आहे. सत्य आहे आणि म्हणून कटूही आहे.

रेवती 21/05/2009 - 22:06
अगदी हेच मनात आलं पाषाणभेदसाहेबांची कविता वाचून. अदिती, खूपच छान कविता. ('जवाब' हा शब्द वाचून तमाशामधले सवाल जवाब आठवले....खरं तर त्यांचा इथे संबंध नाही.) रेवती

मीनल 21/05/2009 - 22:34
ही अधिक वास्तविक वाटली. पण पाषाणभेद यांची ही आवडली होती कविता. मीनल.

लिखाळ 21/05/2009 - 23:00
अदिती, तुझ्या नीरिक्षणावर, अनुभवावर बेतलेली कविता फार आवडली. कवितेतले वास्तव मात्र खिन्न करणारे आहे. -- लिखाळ.

क्रान्ति 21/05/2009 - 23:29
अदिती, कमाल आहेस तू! काय लिहिलंस ग! शब्द न शब्द सही! कविता आवडली, वस्तुस्थिती पटली. क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा

एकदम जमली आहे कविता.. :) स्वामि चे वास्तवही दाहक..... _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

मुक्तसुनीत 21/05/2009 - 23:47
मला पाषाणभेद यांची मूळ कविता भाबडी वाटली. खेडे फक्त रम्यच आहे ; खेडेच केवळ रम्य आहे अशा प्रकारची विधाने भाबडी आणि स्वप्नरंजनात्मक असे म्हणायला हरकत नाही. प्रस्तुत "जवाबी" कविता या भाबडेपणाच्या पार्श्वभूमीवर सत्याचे दर्शन जरूर घडविते. पण त्यातला "टुकटुक" करण्याचा टोन थोडा खटकलाच. कवयत्रीला असे चिडवून दाखविणे अभिप्रेत नसावे. पण असा परिणाम प्रस्तुत कवितेतून (नकळत) निर्माण होतो ; जो अयोग्य ठरतो.

In reply to by मुक्तसुनीत

चिडवून दाखवणे अजिबात अभिप्रेत नाही. शहरात खरोखर लोकांनी येऊन रहावं असं काही नाही तरीही प्रचंड प्रमाणात खेड्यांकडून शहराकडे स्थलांतर होताना दिसतं. ते का याचा विचार करताना दिसलेल्या काही गोष्टी मांडल्या. मूळ कवितेत आईस्क्रीम आणि बोरं यांची तुलना मात्र अवाजवी वाटली, मला दोन्ही गोष्टी आपापल्या जागी आवडतात, त्यामुळे अशा प्रकारच्या कवितेचा विचार केला. पण ही कविता वाचून फक्त 'आवडली' अशा प्रकारचे प्रतिसादही टोचून गेले.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मराठी_माणूस 22/05/2009 - 08:36
शहरात खरोखर लोकांनी येऊन रहावं असं काही नाही तरीही प्रचंड प्रमाणात खेड्यांकडून शहराकडे स्थलांतर होताना दिसतं ह्याचे कारण कवितेतल्या प्रत्येक 'प्रश्ना'त दडलेले आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सहज 22/05/2009 - 08:44
>शहरात खरोखर लोकांनी येऊन रहावं असं काही नाही तरीही प्रचंड प्रमाणात खेड्यांकडून शहराकडे स्थलांतर होताना दिसतं. ते का याचा विचार करताना दिसलेल्या काही गोष्टी मांडल्या. विचार योग्यच. तरीही एकंदरीत दोन्ही कविता जरा करुणच.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नितिन थत्ते 22/05/2009 - 11:14
>>चिडवून दाखवणे अजिबात अभिप्रेत नाही. चिडवून दाखवणे अभिप्रेत नसणारच. एक म्हणजे मूळ कविताही खरोखरच्या खेडुताने लिहिलेली नसावी. आपण सारेच जण शहरी असून खेडेगावाविषयी एक प्रकारची उत्सुकता ठेवून असतो. ही कविता खरोखरच्या खेडुताला ऐकवली तर त्याला हिणवल्यासारखे वाटू शकेल (त्याचवेळी खरोखरच्या खेडूताला मूळ कविता वाचूनही आनंद होणार नाही) खराटा (रंग माझा वेगळा)

ऋषिकेश 21/05/2009 - 23:48
मस्त! कोणीतरी सत्य मांडलं की छानच वाटत ऋषिकेश ------------------ प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)

ही एक स्वतंत्र कविता आहे अस वाटलं . मुळात पाषाणभेद यांची कविता वाचलेली नव्हती आणि आदितीच्या प्रस्तावनेकडे ही लक्ष गेलं नाही त्यामुळे हा परिणाम झाला . खुप छान तसेच प्रखर वास्तव साध्या सोप्या शब्दात परिणामकारकरित्या मांडण्यात आलेले आहे !

आनंद घारे 22/05/2009 - 09:00
मला दोन्ही कविता चांगल्या वाटल्या. 'आहेरे' आणि 'नाहीरे' अशा दोन्ही प्रकारचे लोक दोन्ही ठिकाणी राहतात. एकीकडचा 'आहेरे' वर्ग आणि दुसरीकडचा 'नाहीरे 'वर्ग यांची तुलना केल्यास त्यातली आहेरे वर्गाची बाजू चांगली वाटणारच. त्यांची सरासरी काढली तर शहराची बाजू सध्या जड वाटते, त्यामुळे खेड्यातून शहराकडे माणसांचे लोंढे येत आहेत, पण ही परिस्थिती बदलायला पाहिजे. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/

सँडी 22/05/2009 - 09:17
कवितेतील शब्द मस्त! वरील स्थिती शहर-खेडं यातील नव्हे तर गरीब श्रीमंतामधील दरी दाखविते असे वाटते. अवांतरः आजकाल शहरातही वरिल स्थिती दिसुन येते. (कवितेतील ओळींनुसार क्रमाने:) विजेचे भारनियमन. स्नॅक्स ने घेतलेली भाजी-भाकरीची जागा. 'महागलेले' शिक्षण. बिल्डर/राजकारणी लोकांनी बळकावलेली खेळाची मैदाने. फुटलेल्या व अशुद्ध पाणी पुरवठा करणार्‍या जलवाहिन्या. (खेड्यातुनच येणारा हापूस.) खेड्यातुनच येणारे (पण शहरात आल्यानंतर भेसळयुक्त होणारे) दुध. शहरातही पोटापाण्यासाठी वणवण करणारेही भरपुर.

अमोल केळकर 22/05/2009 - 09:22
दोन्ही कविता सद्य परिस्थितीची जाणीव करुन देणार्‍या आहेत -------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

दिपक 22/05/2009 - 09:38
दाहक सत्य. प्रत्येक ओळीतुन एकवीसाव्या शतकातही खेडे अजुनही किती मागासलेले आहे हे मांडले आहे. अप्रतिम ! अदितीताईंचे आणि त्यांना एवढी सुंदर कविता करण्याची प्रेरणा मिळाली म्हणुन पाषाणभेद या दोघांचे आभार. :)

विजुभाऊ 22/05/2009 - 10:17
गावाकडाच्या लोकांचे प्रॉब्लेम्स शहरातल्या लोकाना कळणार नाहीत. पुणे मुम्बै सारख्या शहरात जहिरातींचे बोर्ड्स ढणाढणा वीज जाळत असतात्.पण गावाकडे लोडशेडिंगच्या नावाखाली पाणीपुरवठाकरणारी भरायलादेखील वीज नसते. पीठाची गिरणी सुद्धा बंद असते.मुलांना अभ्यास करण्यासाठीही उजेड नसतो. शिक्षणाचा दर्जा काय असतो हे कुठल्यही खेड्यात गेल्यावर कळते. बायका मुलीना दोन घागरी पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. शेतीसाठी वीज लागतच नाही असे सरकारला वाटत असावे. आरोग्य सेवेबद्दल तर बोलायलाच नको. शहरातल्या मुलाना जे सुखासुखी सहज मिळते ते मिळवण्यासाठी खेड्यातल्या मुलाना जिवाचा आटापिटा करावा लागतो. भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही

मराठमोळा 22/05/2009 - 10:37
दोन्ही कविता आपआपल्या जागी बरोबर आहेत. शहर आणी गाव दोन्हींचे वेगवेगळे फायदे आणी तोटे आहेत. पण शेवटी माणसाला हवे असते ते समाधान आणी आनंद. काहींना गावात मिळतो तर काहींना शहरात तर काहींना कुठेच नाही. हे चालायचेच. पाषाणभेद यांची कविता शहरी माणसांना न मिळणारा आनंद दाखवते तर अदितींची कविता त्याउलट खेड्यातले तोटे, त्यामुळे या दोन्ही कवितांची तुलना करणे योग्य ठरणार नाही. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

स्नेहश्री 22/05/2009 - 11:12
कवित झक्कस आहे. पुर्वी आईने वाढदिवसाला "विजया वाड"यांचे एक छोटे "झिप्री" नावाचे पुस्तक घेवुन दिले होते. तुझी कविता वाचुन "झिप्री आणि सोहा" ची आठवण झाली. कविता खरच छान आहे. --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

एकानी ग्रामीण नजरेतुन दिसणारे शहर दाखवले आहे तर एकाने शहरी नजरेतुन खेड्याकडे बघितले आहे. शेवटी अंदाज अपना अपना हेच खरे. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by बिपिन कार्यकर्ते

असेच म्हणतो.... मस्त आहे विडंबन पण तेव्हढेच सत्य व स्वतंत्र कविता म्हणुन चालु शकणारे ==निखिल

मदनबाण 21/05/2009 - 20:47
विडंबन आणि पाषाणभेद यांची कविता दोन्ही आवडले. मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

प्राजु 21/05/2009 - 20:52
१००% खरं आहे. आवडली कविता. विडंबन नाही म्हणणार याला. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

स्वामि 21/05/2009 - 21:03
सत्याच्या खूप जवळ जाणारी पण वास्तव याहूनही दाहक आहे. आहे तुला मतदानाचा अधिकार जरी मत तुला देता येते काय आहे मत मांडायचे स्वातंत्र्य जरी प्रशासनासमोर तुझे चालते काय आहेत शाहू फुले आंबेडकर जरी जात टाळून तुला जगता येते काय असशील लाख बुद्धीवान तु तुझ्या हुशारीला कोणी विचारतय काय वाटल्या जरी स्पर्धापरीक्षा द्याव्या मार्गदर्शन तुला कोणी करतय काय दिवसाला पन्नास रुपये मजुरी मिळवून तुला सुखाची झोप लागु शकते काय या सगळ्या मध्ये मी नाय रे नाय टंकायची गरज आहे का?

धनंजय 21/05/2009 - 21:21
ही नवीन विचार पटवून सांगणारी कविता आहे. फारच छान. वाटल्यास पाषाणभेद यांच्या सवाल-कवितेला जवाबी-कविता म्हणावी. माझ्या मते हे विडंबन नव्हे. (अर्थात विडंबनाची नेमकी व्याख्या काय आहे, ते मला ठाऊक नाही.)

In reply to by धनंजय

सुनील 21/05/2009 - 21:29
(कंस काढायला हरकत नाही) १००% सहमत. फार तर शीर्षक बदलून - "शहरी आणि खेड्यातला मुलगा", असे देता येईल! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by धनंजय

अगदी. खूप मस्त आहे जबाब. खेडं म्हणजे निर्मळ, सुंदर, निरोगी, बाय डिफॉल्ट ग्रेट हे जे काही समज असतात लोकांचे, त्यांना एकदम धोबीपछाड घातलाय. मजा आली!

शाल्मली 21/05/2009 - 21:42
प्रत्येक कडवं पटतंय. मस्त आधारित कविता. मूळ कविताही आवडली. --शाल्मली.

श्रावण मोडक 21/05/2009 - 21:45
कविता म्हणून प्रयत्न चांगला. त्यात मांडलेला अर्थ मात्र आशयपूर्ण आहे. सत्य आहे आणि म्हणून कटूही आहे.

रेवती 21/05/2009 - 22:06
अगदी हेच मनात आलं पाषाणभेदसाहेबांची कविता वाचून. अदिती, खूपच छान कविता. ('जवाब' हा शब्द वाचून तमाशामधले सवाल जवाब आठवले....खरं तर त्यांचा इथे संबंध नाही.) रेवती

मीनल 21/05/2009 - 22:34
ही अधिक वास्तविक वाटली. पण पाषाणभेद यांची ही आवडली होती कविता. मीनल.

लिखाळ 21/05/2009 - 23:00
अदिती, तुझ्या नीरिक्षणावर, अनुभवावर बेतलेली कविता फार आवडली. कवितेतले वास्तव मात्र खिन्न करणारे आहे. -- लिखाळ.

क्रान्ति 21/05/2009 - 23:29
अदिती, कमाल आहेस तू! काय लिहिलंस ग! शब्द न शब्द सही! कविता आवडली, वस्तुस्थिती पटली. क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा

एकदम जमली आहे कविता.. :) स्वामि चे वास्तवही दाहक..... _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

मुक्तसुनीत 21/05/2009 - 23:47
मला पाषाणभेद यांची मूळ कविता भाबडी वाटली. खेडे फक्त रम्यच आहे ; खेडेच केवळ रम्य आहे अशा प्रकारची विधाने भाबडी आणि स्वप्नरंजनात्मक असे म्हणायला हरकत नाही. प्रस्तुत "जवाबी" कविता या भाबडेपणाच्या पार्श्वभूमीवर सत्याचे दर्शन जरूर घडविते. पण त्यातला "टुकटुक" करण्याचा टोन थोडा खटकलाच. कवयत्रीला असे चिडवून दाखविणे अभिप्रेत नसावे. पण असा परिणाम प्रस्तुत कवितेतून (नकळत) निर्माण होतो ; जो अयोग्य ठरतो.

In reply to by मुक्तसुनीत

चिडवून दाखवणे अजिबात अभिप्रेत नाही. शहरात खरोखर लोकांनी येऊन रहावं असं काही नाही तरीही प्रचंड प्रमाणात खेड्यांकडून शहराकडे स्थलांतर होताना दिसतं. ते का याचा विचार करताना दिसलेल्या काही गोष्टी मांडल्या. मूळ कवितेत आईस्क्रीम आणि बोरं यांची तुलना मात्र अवाजवी वाटली, मला दोन्ही गोष्टी आपापल्या जागी आवडतात, त्यामुळे अशा प्रकारच्या कवितेचा विचार केला. पण ही कविता वाचून फक्त 'आवडली' अशा प्रकारचे प्रतिसादही टोचून गेले.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मराठी_माणूस 22/05/2009 - 08:36
शहरात खरोखर लोकांनी येऊन रहावं असं काही नाही तरीही प्रचंड प्रमाणात खेड्यांकडून शहराकडे स्थलांतर होताना दिसतं ह्याचे कारण कवितेतल्या प्रत्येक 'प्रश्ना'त दडलेले आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सहज 22/05/2009 - 08:44
>शहरात खरोखर लोकांनी येऊन रहावं असं काही नाही तरीही प्रचंड प्रमाणात खेड्यांकडून शहराकडे स्थलांतर होताना दिसतं. ते का याचा विचार करताना दिसलेल्या काही गोष्टी मांडल्या. विचार योग्यच. तरीही एकंदरीत दोन्ही कविता जरा करुणच.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नितिन थत्ते 22/05/2009 - 11:14
>>चिडवून दाखवणे अजिबात अभिप्रेत नाही. चिडवून दाखवणे अभिप्रेत नसणारच. एक म्हणजे मूळ कविताही खरोखरच्या खेडुताने लिहिलेली नसावी. आपण सारेच जण शहरी असून खेडेगावाविषयी एक प्रकारची उत्सुकता ठेवून असतो. ही कविता खरोखरच्या खेडुताला ऐकवली तर त्याला हिणवल्यासारखे वाटू शकेल (त्याचवेळी खरोखरच्या खेडूताला मूळ कविता वाचूनही आनंद होणार नाही) खराटा (रंग माझा वेगळा)

ऋषिकेश 21/05/2009 - 23:48
मस्त! कोणीतरी सत्य मांडलं की छानच वाटत ऋषिकेश ------------------ प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)

ही एक स्वतंत्र कविता आहे अस वाटलं . मुळात पाषाणभेद यांची कविता वाचलेली नव्हती आणि आदितीच्या प्रस्तावनेकडे ही लक्ष गेलं नाही त्यामुळे हा परिणाम झाला . खुप छान तसेच प्रखर वास्तव साध्या सोप्या शब्दात परिणामकारकरित्या मांडण्यात आलेले आहे !

आनंद घारे 22/05/2009 - 09:00
मला दोन्ही कविता चांगल्या वाटल्या. 'आहेरे' आणि 'नाहीरे' अशा दोन्ही प्रकारचे लोक दोन्ही ठिकाणी राहतात. एकीकडचा 'आहेरे' वर्ग आणि दुसरीकडचा 'नाहीरे 'वर्ग यांची तुलना केल्यास त्यातली आहेरे वर्गाची बाजू चांगली वाटणारच. त्यांची सरासरी काढली तर शहराची बाजू सध्या जड वाटते, त्यामुळे खेड्यातून शहराकडे माणसांचे लोंढे येत आहेत, पण ही परिस्थिती बदलायला पाहिजे. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/

सँडी 22/05/2009 - 09:17
कवितेतील शब्द मस्त! वरील स्थिती शहर-खेडं यातील नव्हे तर गरीब श्रीमंतामधील दरी दाखविते असे वाटते. अवांतरः आजकाल शहरातही वरिल स्थिती दिसुन येते. (कवितेतील ओळींनुसार क्रमाने:) विजेचे भारनियमन. स्नॅक्स ने घेतलेली भाजी-भाकरीची जागा. 'महागलेले' शिक्षण. बिल्डर/राजकारणी लोकांनी बळकावलेली खेळाची मैदाने. फुटलेल्या व अशुद्ध पाणी पुरवठा करणार्‍या जलवाहिन्या. (खेड्यातुनच येणारा हापूस.) खेड्यातुनच येणारे (पण शहरात आल्यानंतर भेसळयुक्त होणारे) दुध. शहरातही पोटापाण्यासाठी वणवण करणारेही भरपुर.

अमोल केळकर 22/05/2009 - 09:22
दोन्ही कविता सद्य परिस्थितीची जाणीव करुन देणार्‍या आहेत -------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

दिपक 22/05/2009 - 09:38
दाहक सत्य. प्रत्येक ओळीतुन एकवीसाव्या शतकातही खेडे अजुनही किती मागासलेले आहे हे मांडले आहे. अप्रतिम ! अदितीताईंचे आणि त्यांना एवढी सुंदर कविता करण्याची प्रेरणा मिळाली म्हणुन पाषाणभेद या दोघांचे आभार. :)

विजुभाऊ 22/05/2009 - 10:17
गावाकडाच्या लोकांचे प्रॉब्लेम्स शहरातल्या लोकाना कळणार नाहीत. पुणे मुम्बै सारख्या शहरात जहिरातींचे बोर्ड्स ढणाढणा वीज जाळत असतात्.पण गावाकडे लोडशेडिंगच्या नावाखाली पाणीपुरवठाकरणारी भरायलादेखील वीज नसते. पीठाची गिरणी सुद्धा बंद असते.मुलांना अभ्यास करण्यासाठीही उजेड नसतो. शिक्षणाचा दर्जा काय असतो हे कुठल्यही खेड्यात गेल्यावर कळते. बायका मुलीना दोन घागरी पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. शेतीसाठी वीज लागतच नाही असे सरकारला वाटत असावे. आरोग्य सेवेबद्दल तर बोलायलाच नको. शहरातल्या मुलाना जे सुखासुखी सहज मिळते ते मिळवण्यासाठी खेड्यातल्या मुलाना जिवाचा आटापिटा करावा लागतो. भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही

मराठमोळा 22/05/2009 - 10:37
दोन्ही कविता आपआपल्या जागी बरोबर आहेत. शहर आणी गाव दोन्हींचे वेगवेगळे फायदे आणी तोटे आहेत. पण शेवटी माणसाला हवे असते ते समाधान आणी आनंद. काहींना गावात मिळतो तर काहींना शहरात तर काहींना कुठेच नाही. हे चालायचेच. पाषाणभेद यांची कविता शहरी माणसांना न मिळणारा आनंद दाखवते तर अदितींची कविता त्याउलट खेड्यातले तोटे, त्यामुळे या दोन्ही कवितांची तुलना करणे योग्य ठरणार नाही. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

स्नेहश्री 22/05/2009 - 11:12
कवित झक्कस आहे. पुर्वी आईने वाढदिवसाला "विजया वाड"यांचे एक छोटे "झिप्री" नावाचे पुस्तक घेवुन दिले होते. तुझी कविता वाचुन "झिप्री आणि सोहा" ची आठवण झाली. कविता खरच छान आहे. --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

एकानी ग्रामीण नजरेतुन दिसणारे शहर दाखवले आहे तर एकाने शहरी नजरेतुन खेड्याकडे बघितले आहे. शेवटी अंदाज अपना अपना हेच खरे. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
लेखनविषय:
पाषाणभेद यांनी शहर किती वाईट आणि खेडं किती चांगलं हे इथे सांगितलं आणि मग मी विचार केला का बरं लोकं एवढं चांगलं खेडं सोडून शहरात येत असतील?

जे मला दिसले ते

दशानन ·

अवलिया 26/04/2009 - 17:24
अर्रर्रर्र् तु कवी बनायचे फारच मनावर घेतलेस... :| अरे तु चांगल्या कविता करतोस असे गंमतीने म्हणालो होतो, तु सिरीयसलीच घेतलेस :( असो जरा रसग्रहण पण केलेस तर बरे... म्हणजे सगळ्यांना कळेल :) --अवलिया

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दशानन 26/04/2009 - 22:46
कोणी तरी सरांच्या प्रतिसादातील तो शब्द इडिट करावा ही विनंती, चुकीचा शब्द, चुकीच्या जागी लिहल्या बद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो, क्षमा असावी. थोडेसं नवीन !

टारझन 26/04/2009 - 21:54
आर्रे पापड्या ... काय रे ते "पांचाली" चं कडवं जपून पहा बे .. च्यायला .. नाय तर तुझाच दुर्योधन व्हायचा !!!

अवलिया 26/04/2009 - 17:24
अर्रर्रर्र् तु कवी बनायचे फारच मनावर घेतलेस... :| अरे तु चांगल्या कविता करतोस असे गंमतीने म्हणालो होतो, तु सिरीयसलीच घेतलेस :( असो जरा रसग्रहण पण केलेस तर बरे... म्हणजे सगळ्यांना कळेल :) --अवलिया

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दशानन 26/04/2009 - 22:46
कोणी तरी सरांच्या प्रतिसादातील तो शब्द इडिट करावा ही विनंती, चुकीचा शब्द, चुकीच्या जागी लिहल्या बद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो, क्षमा असावी. थोडेसं नवीन !

टारझन 26/04/2009 - 21:54
आर्रे पापड्या ... काय रे ते "पांचाली" चं कडवं जपून पहा बे .. च्यायला .. नाय तर तुझाच दुर्योधन व्हायचा !!!
वाकडा कंपु तिकडी चाल सगळे भरती माल रिते आमची झोळी शब्दांवाचूनी यार प्रतिसादांच्या लढाईमध्ये एकाची वरताण तर दुसरा घासे वहाण ह्या दारातून त्या दारावर प्रतिसाद बद्दल प्रतिसाद शब्दांना विके कोणी शब्दांसाठी लिहतो एकच बाकी +१ सगळे मागोमाग भार लिहतोय कोण भांडतोय कोण शब्दांना वेठिस धरतोय कोण एक खवाट बाकी सुसाट डुप्लिकेट आयडीचा नेहमीच सुळसुळाट एक नारी नाव धरे भारी हवा दिसे तीज विषारी शब्दांत तीच्या जळजळाट फार तळपते सोडून विषय पार !

तिच्या नजरेतून...

श्रावण मोडक ·

मांडलेले बहुतेक वास्तव माहीत होते... पण आज ते असे सामोरे आले... भिडले एकदम. नुसते माहित असणे आणि असं एका प्रत्यक्ष भोगणार्‍या व्यक्तीकडून थेट ऐकणं यात खूप फरक आहे. तुम्ही ते थेट पोचवलं... म्हणूनच भिडलं. कोणत्याही संघर्षात स्त्रिया आणि मुलंच होरपळतात. आजच पाकिस्तानी वृत्तपत्र डॉन.कॉम मधे स्वातमधे स्त्रिया कशा होरपळत आहेत हे वाचत होतो. जागतिक स्त्री दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा!!! :( बिपिन कार्यकर्ते

राघव 09/03/2009 - 18:29
मोजक्या शब्दांत गडद वास्तव. मला एकदम धोखा हा चित्रपट आठवला.. पूजा भट चे चित्रपट तसे मी बघणार नाही, पण बस ने प्रवास करताना "मरता क्या न करता" म्हणून बघीतला. पण खरं सांगायचं तर खूपच चांगला चित्रपट निघाला तो.. या प्रश्नाकडे बघण्याचा वेगळाच दृष्टीकोन त्यात दिसतो.. मुमुक्षु

मांडलेले बहुतेक वास्तव माहीत होते... पण आज ते असे सामोरे आले... भिडले एकदम. नुसते माहित असणे आणि असं एका प्रत्यक्ष भोगणार्‍या व्यक्तीकडून थेट ऐकणं यात खूप फरक आहे. तुम्ही ते थेट पोचवलं... म्हणूनच भिडलं. कोणत्याही संघर्षात स्त्रिया आणि मुलंच होरपळतात. आजच पाकिस्तानी वृत्तपत्र डॉन.कॉम मधे स्वातमधे स्त्रिया कशा होरपळत आहेत हे वाचत होतो. जागतिक स्त्री दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा!!! :( बिपिन कार्यकर्ते

राघव 09/03/2009 - 18:29
मोजक्या शब्दांत गडद वास्तव. मला एकदम धोखा हा चित्रपट आठवला.. पूजा भट चे चित्रपट तसे मी बघणार नाही, पण बस ने प्रवास करताना "मरता क्या न करता" म्हणून बघीतला. पण खरं सांगायचं तर खूपच चांगला चित्रपट निघाला तो.. या प्रश्नाकडे बघण्याचा वेगळाच दृष्टीकोन त्यात दिसतो.. मुमुक्षु
(तीन महिन्यांनी हा संवाद पुढे आणतो आहे. मधल्या काळात तो (माझ्याचलेखी) अनेक रास्त आणि वाजवी कारणांसाठी मांडलेला नव्हता.)
---
थेट काश्मिरातून प्रा. अस्मा जहांगीर (अर्थातच, वास्तव नाव वेगळे) पुण्यात आल्या होत्या, एका अभ्यासासाठी. स्त्रीविषयक मुद्दे हा विषय अभ्यासाचा. स्त्री (आणि पुरूष) ही केवळ जीवशास्त्रीय घटना आहे की, सामाजिक संकल्पना (सोशल कन्स्ट्रक्ट) आहे असा पहिलाच प्रश्न विचारून ही तरुणी अनेकांची दांडी उडवत असावी.

<<ती>>

विजुभाऊ ·

अवलिया 04/03/2009 - 21:29
नेहमीचे आहे हे विजुभाउंचे... सगळे हसुन झाले की हसतात... मग म्हणतात... मला लोक हसतात --अवलिया

In reply to by अवलिया

नाना, उ(हु)च्च प्रतिसाद! "तो", "ती", "ते" चा कंटाळा आला आहे आणि डुर्रडुर्रायचाही. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

अवलिया 04/03/2009 - 21:29
नेहमीचे आहे हे विजुभाउंचे... सगळे हसुन झाले की हसतात... मग म्हणतात... मला लोक हसतात --अवलिया

In reply to by अवलिया

नाना, उ(हु)च्च प्रतिसाद! "तो", "ती", "ते" चा कंटाळा आला आहे आणि डुर्रडुर्रायचाही. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक अबक दुबक अबक दुबक अबक दुबक करीत ती निघाली...... स्वतःशीच हसत पर्सच्या बन्दाशी उगाचच चाळा करत...... रस्त्यातून जाणारांचे श्वास अद्धर राहिले.