मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तो, ती आणि एक सामान्य घटना

मित्रहो ·

विंजिनेर 25/03/2015 - 02:54
स्वत:च्या टेबलावरचा डोसा खायचा सोडून शेजारच्या टेबलावरच्या जांभळ्या साडीवर लक्ष देता म्हणजे पक्के मुंबईकर दिसता आहात *wink*

In reply to by तुषार काळभोर

मित्रहो 25/03/2015 - 09:22
बरेच उच्चार ऐकले. अडिगाज, आदीगास, अदिगॅस नक्की आणि बरोबर उच्चार कुठला नक्की माहीती नाही.

In reply to by मित्रहो

बॅटमॅन 25/03/2015 - 14:32
अदिगॅस =)) =)) =)) कमीतकमी नंतरगॅस तरी म्हणायचंत की. =)) असो. ते अडिगा'ज़ असं आहे. अडिगा हे एक कन्नड आडनाव आहे, उदा. अरविंद अडिगा हे सुप्रसिद्ध लेखक.

*good* अशी माणसं विरळ असतात. पण ती भेटली किंवा त्यांची अशी गोष्ट ऐकली की दिवस मस्त जातो ! त्यातच हे एका स्त्रीने केले हे तर अगदीच विरळ... आता अख्खा आठवडा छान जाईल ! *good*

सिरुसेरि 25/03/2015 - 14:01
छान आठवण .. तसेच त्या स्त्रीनेही अशा अवेळी रात्री नउच्या पुढे, बाहेर ठिकाणी बिसिनेस डिस्कशनसाठी जायला नको होते असे वाटते .

In reply to by सिरुसेरि

मित्रहो 25/03/2015 - 15:10
त्यांच्यात नाते काय होते कल्पना नाही. अडीगा'ज म्हणजे काही कॅफे कॉफी डे नाही की तिथे कुणी ठरवून बिझनेस डिस्कशनला येइल? गर्दीचे आणि गोंधळाचे ठिकाण. दोन घास खाता खाता विषय काढला असावा असा माझा अंदाज.

पिशी अबोली 25/03/2015 - 14:42
छोटासा प्रसंग छान रंगवलाय तुम्ही. बाकी तिच्या जागी अन्य स्त्री/पुरुष कुणीही असतं तरी छानच वाटलं असतं. तुमच्या शेवटच्या ३ ओळी खूप आवडल्या. असं conviction असणारे लोक पहायला फार कमी मिळतात. म्हणून तसं कुणीही असलं तरी आदर वाटतोच..

सुनील 25/03/2015 - 15:26
किस्सा रोचक! असे दिसतेय की तो काही एक बिझनेस प्रपोजल तिच्या गळी मारायचा प्रयत्न करतोय आणि तिला ते नकोय. असो. पण शेवटी ती इंग्रजीवर उतरली म्हणून तुम्हाला (आणि आम्हालाही) हा किस्सा समजला. तेव्हा, माणसे आपली भाषा सोडून सायबाच्या भाषेवर केव्हा उतरतात, याबाबत माझे निष्कर्ष - १) जेव्हा काही निर्वाणीचे सांगायचे असते तेव्हा (उदा. ही बाई) २) जेव्हा माणसे फार भावनाविवश होतात तेव्हा (उदा. पुलंचा नारायण) ३) काही माणसे एक पेग प्याल्यावर तर काही एक डोसा खाल्यावर!! ;)

https://www.youtube.com/watch?v=rLw2nS1SCtI पुरुषाला समजणार्‍या सर्व भाषांचा (देहबोली ते बोलीभाषा व्हाया इंग्रजी) परिणामकारक वापर.

विंजिनेर 25/03/2015 - 02:54
स्वत:च्या टेबलावरचा डोसा खायचा सोडून शेजारच्या टेबलावरच्या जांभळ्या साडीवर लक्ष देता म्हणजे पक्के मुंबईकर दिसता आहात *wink*

In reply to by तुषार काळभोर

मित्रहो 25/03/2015 - 09:22
बरेच उच्चार ऐकले. अडिगाज, आदीगास, अदिगॅस नक्की आणि बरोबर उच्चार कुठला नक्की माहीती नाही.

In reply to by मित्रहो

बॅटमॅन 25/03/2015 - 14:32
अदिगॅस =)) =)) =)) कमीतकमी नंतरगॅस तरी म्हणायचंत की. =)) असो. ते अडिगा'ज़ असं आहे. अडिगा हे एक कन्नड आडनाव आहे, उदा. अरविंद अडिगा हे सुप्रसिद्ध लेखक.

*good* अशी माणसं विरळ असतात. पण ती भेटली किंवा त्यांची अशी गोष्ट ऐकली की दिवस मस्त जातो ! त्यातच हे एका स्त्रीने केले हे तर अगदीच विरळ... आता अख्खा आठवडा छान जाईल ! *good*

सिरुसेरि 25/03/2015 - 14:01
छान आठवण .. तसेच त्या स्त्रीनेही अशा अवेळी रात्री नउच्या पुढे, बाहेर ठिकाणी बिसिनेस डिस्कशनसाठी जायला नको होते असे वाटते .

In reply to by सिरुसेरि

मित्रहो 25/03/2015 - 15:10
त्यांच्यात नाते काय होते कल्पना नाही. अडीगा'ज म्हणजे काही कॅफे कॉफी डे नाही की तिथे कुणी ठरवून बिझनेस डिस्कशनला येइल? गर्दीचे आणि गोंधळाचे ठिकाण. दोन घास खाता खाता विषय काढला असावा असा माझा अंदाज.

पिशी अबोली 25/03/2015 - 14:42
छोटासा प्रसंग छान रंगवलाय तुम्ही. बाकी तिच्या जागी अन्य स्त्री/पुरुष कुणीही असतं तरी छानच वाटलं असतं. तुमच्या शेवटच्या ३ ओळी खूप आवडल्या. असं conviction असणारे लोक पहायला फार कमी मिळतात. म्हणून तसं कुणीही असलं तरी आदर वाटतोच..

सुनील 25/03/2015 - 15:26
किस्सा रोचक! असे दिसतेय की तो काही एक बिझनेस प्रपोजल तिच्या गळी मारायचा प्रयत्न करतोय आणि तिला ते नकोय. असो. पण शेवटी ती इंग्रजीवर उतरली म्हणून तुम्हाला (आणि आम्हालाही) हा किस्सा समजला. तेव्हा, माणसे आपली भाषा सोडून सायबाच्या भाषेवर केव्हा उतरतात, याबाबत माझे निष्कर्ष - १) जेव्हा काही निर्वाणीचे सांगायचे असते तेव्हा (उदा. ही बाई) २) जेव्हा माणसे फार भावनाविवश होतात तेव्हा (उदा. पुलंचा नारायण) ३) काही माणसे एक पेग प्याल्यावर तर काही एक डोसा खाल्यावर!! ;)

https://www.youtube.com/watch?v=rLw2nS1SCtI पुरुषाला समजणार्‍या सर्व भाषांचा (देहबोली ते बोलीभाषा व्हाया इंग्रजी) परिणामकारक वापर.
आजूबाजूला दिसनारी सर्वसामान्य माणसे किंवा आसपास घडनाऱ्या आणि वरकरणी सामान्य वाटनाऱ्या घटना कधीकधी बरेच काही शिकवून जातात. साधारण दोन महीन्यापूर्वीची गोष्ट मी कुटुंबासमवेत म्हैसूरवरुन बंगलोरकडे येत होतो. स्थळ: बंगलोर म्हैसूर रोडवरील मदुरच्या जवळचे एक अॅदीगॅसचे जॉइंट. वेळ: रात्रीचे सव्वानउ साडेनउ. बंगलोरमधे अॅदीगॅसच्या कुठल्याही जॉइंटमधे जितकी गर्दी असते तितकीच गर्दी इथेही होती. बऱ्याच कार पार्क होत्या. आम्हीही जेवायला तिथेच थांबायचे ठरविले. कार पार्क केली. आत गेलो. आतपण गर्दी होती, बराच गोंधळ होता. आम्हाला बसायला अगदी कोपऱ्यात जागा मिळाली.

मानवी स्पंज आणि स्प्रिंग!

निमिष सोनार ·

सांगलीचा भडंग 24/03/2015 - 13:29
अवघड आहे उत्तर देणे . सध्या तरी मला ओस्ट्रेलिया आणि भारताच्या मेच साठीचा आणि फ़ाइनल चा स्टेडियम मधला केमेरा व्हायला आवडेल . फुल झूम मागे पुढे करत सुखाने मेच बघत येईल. नंतर विमान व्हायला आवडेल . सगळ्या प्रसिद्ध ठिकाणाचा बर्ड'स आय व्हू बघायची इच्छा आहे

In reply to by यसवायजी

फोटोबरोबर आम्हाला पादुकाही द्या पाठौन...रोज सकाळ संध्याकाळ डोकं आपटीन म्हणतो गुरुमाउली.

आदिजोशी 24/03/2015 - 15:45
आई बाबा, भाऊ बहिणी, मित्र मैत्रीणी, शिक्षक, वर्गमित्र, बॉस आणि बायको, ह्यांच्या मते आम्ही दगड आहोत :)

In reply to by आदिजोशी

सस्नेह 24/03/2015 - 15:58
तुम्ही दगड असलात तरी स्प्रिंग आणि स्पंज ला त्रास देऊ नका. कारण ते दोघे उलटले तर दगडाचेही तुकडे करू शकतात! लक्षात ठेवा ! +D

होबासराव 24/03/2015 - 16:28
जे पेरले ते उगवते. तसेच पुन्हा पुन्हा पेरले की पुन्हा पुन्हा उगवते :- ईति निसर्ग नियम आणि मानवी जीवन..!!

तिमा 24/03/2015 - 16:53
आम्ही सोफ्यातून बाहेर डोकावणारा स्पंज आहोत. त्यामुळे , जो तो आम्हाला लपवण्याचा प्रयत्न करतोय.

In reply to by तिमा

स्पंज ठीक आहे, बराच शांत प्रकार आहे तो. :) नशीब, तुम्ही सोफ्यातून बाहेर डोकावणारी स्प्रिंग नाही ते ! ते प्रकरण फार क्लेशदायक आसतंय ;)

मनीषा 25/03/2015 - 07:44
हू आर यु? हू एम आय? आय इन द यु इन द यु इन विच आय इन द यु ......... *scratch_one-s_head* * *SCRATCH*

सांगलीचा भडंग 24/03/2015 - 13:29
अवघड आहे उत्तर देणे . सध्या तरी मला ओस्ट्रेलिया आणि भारताच्या मेच साठीचा आणि फ़ाइनल चा स्टेडियम मधला केमेरा व्हायला आवडेल . फुल झूम मागे पुढे करत सुखाने मेच बघत येईल. नंतर विमान व्हायला आवडेल . सगळ्या प्रसिद्ध ठिकाणाचा बर्ड'स आय व्हू बघायची इच्छा आहे

In reply to by यसवायजी

फोटोबरोबर आम्हाला पादुकाही द्या पाठौन...रोज सकाळ संध्याकाळ डोकं आपटीन म्हणतो गुरुमाउली.

आदिजोशी 24/03/2015 - 15:45
आई बाबा, भाऊ बहिणी, मित्र मैत्रीणी, शिक्षक, वर्गमित्र, बॉस आणि बायको, ह्यांच्या मते आम्ही दगड आहोत :)

In reply to by आदिजोशी

सस्नेह 24/03/2015 - 15:58
तुम्ही दगड असलात तरी स्प्रिंग आणि स्पंज ला त्रास देऊ नका. कारण ते दोघे उलटले तर दगडाचेही तुकडे करू शकतात! लक्षात ठेवा ! +D

होबासराव 24/03/2015 - 16:28
जे पेरले ते उगवते. तसेच पुन्हा पुन्हा पेरले की पुन्हा पुन्हा उगवते :- ईति निसर्ग नियम आणि मानवी जीवन..!!

तिमा 24/03/2015 - 16:53
आम्ही सोफ्यातून बाहेर डोकावणारा स्पंज आहोत. त्यामुळे , जो तो आम्हाला लपवण्याचा प्रयत्न करतोय.

In reply to by तिमा

स्पंज ठीक आहे, बराच शांत प्रकार आहे तो. :) नशीब, तुम्ही सोफ्यातून बाहेर डोकावणारी स्प्रिंग नाही ते ! ते प्रकरण फार क्लेशदायक आसतंय ;)

मनीषा 25/03/2015 - 07:44
हू आर यु? हू एम आय? आय इन द यु इन द यु इन विच आय इन द यु ......... *scratch_one-s_head* * *SCRATCH*
तुम्ही दु:खात आणि ताणतणावात असाल तर शक्यतो कुणाला सांगू नका. कारण दु:खावर खरी सहानुभूती देणारे तुम्हाला भेटणार नाहीत किंवा खूपच कमी भेटतील. उलट तुम्ही दु:खी मन:स्थितीत किंवा समस्यांनी वेढलेले आहात हे पाहून तुम्हाला आणखी त्रास देण्याचा प्रयत्न जरूर होईल. त्या मन:स्थितीचा फायदा घेतला जाईल. उदाहरण द्यायचे झाले तर आधीच चोळामोळा झालेला कागद रस्त्यावर पडलेला असला तर त्याला आणखी पायाखाली दाबून किंवा आणखी चोळामोळा करणारे आणि समुद्रात फेकून देणारे लोक जास्त असतील.

ग्लोबल हॅपीनेस इंडेक्स

पुष्कर विजयकुमार जोशी ·

In reply to by आनन्दा

धन्यवाद!! तो तिल पैसे देत नाही कारण तो वैतगलेला आहे..आर्थिक पातलिवर वर असणारा तो सुखाच्या शिडीवर मात्र खाली आहे...असा काहीतरी दाखवायचा होता..:)

आनंद 16/03/2015 - 15:53
मस्त! संजोप राव साहेबांच्या एका लेखाची आठवण झाली.

In reply to by सस्नेह

असंका 17/03/2015 - 10:58
शाळेत असं बघितलं होतं. दंगा करणार्‍या मुलाचं म्हणून चक्क वडलांचंच नाव लिहायचं फळ्यावर!! मग सर आले की कळायचं अरे हे काय याचं आडनाव नाय!! मुरली विजय तर पत्रकारांवर डाफरला होता. मुरली हे माझ्या वडलांचे नाव आहे. मला मुरली म्हणू नका... मंजे मी फक्त सावध करतोय बरं का...!!

In reply to by असंका

हाहा!! आम्ही लोक पण मित्रांमधे एकमेकांना पिताश्रींच्या नावाने हक मारायचो! तेव्हा याला अपमान समजायचे! असाच एक किस्सा आठवला..एका मित्राच्या वडिलांना टिल्या म्हणायचे..म्हणून त्याचा पण नामकरण टिल्या असाच होता..ग्रूप मधे नवीन आलेल्या एकाने पपभिरू पणे त्याला फोन लावला..वडिलांनी फोन उचलला आणि याने विचारले टिल्या आहे का घरी! जूनियर टिल्याने चांगलीच सुजवली होती मित्राची! असो, धन्यवाद आहेतच!

In reply to by सस्नेह

आमच्या वडिलांना ओळखता म्हणायचे तुम्ही! लॉल्झ! एकदा पुण्यात एका गृहास्टांना पत्ता विचारला होता..घाईत होतो म्हणून लगेच निघालो तर मागून आवाज आला, आमच्याकडे मदत केल्यावर धन्यवाद म्हणतात! त्यामुळे तुमचे पण धन्यवाद!

In reply to by आनन्दा

धन्यवाद!! तो तिल पैसे देत नाही कारण तो वैतगलेला आहे..आर्थिक पातलिवर वर असणारा तो सुखाच्या शिडीवर मात्र खाली आहे...असा काहीतरी दाखवायचा होता..:)

आनंद 16/03/2015 - 15:53
मस्त! संजोप राव साहेबांच्या एका लेखाची आठवण झाली.

In reply to by सस्नेह

असंका 17/03/2015 - 10:58
शाळेत असं बघितलं होतं. दंगा करणार्‍या मुलाचं म्हणून चक्क वडलांचंच नाव लिहायचं फळ्यावर!! मग सर आले की कळायचं अरे हे काय याचं आडनाव नाय!! मुरली विजय तर पत्रकारांवर डाफरला होता. मुरली हे माझ्या वडलांचे नाव आहे. मला मुरली म्हणू नका... मंजे मी फक्त सावध करतोय बरं का...!!

In reply to by असंका

हाहा!! आम्ही लोक पण मित्रांमधे एकमेकांना पिताश्रींच्या नावाने हक मारायचो! तेव्हा याला अपमान समजायचे! असाच एक किस्सा आठवला..एका मित्राच्या वडिलांना टिल्या म्हणायचे..म्हणून त्याचा पण नामकरण टिल्या असाच होता..ग्रूप मधे नवीन आलेल्या एकाने पपभिरू पणे त्याला फोन लावला..वडिलांनी फोन उचलला आणि याने विचारले टिल्या आहे का घरी! जूनियर टिल्याने चांगलीच सुजवली होती मित्राची! असो, धन्यवाद आहेतच!

In reply to by सस्नेह

आमच्या वडिलांना ओळखता म्हणायचे तुम्ही! लॉल्झ! एकदा पुण्यात एका गृहास्टांना पत्ता विचारला होता..घाईत होतो म्हणून लगेच निघालो तर मागून आवाज आला, आमच्याकडे मदत केल्यावर धन्यवाद म्हणतात! त्यामुळे तुमचे पण धन्यवाद!
"ए बारक्या, ते तेल बाटलीत काढून ठेव, उद्या लागेल", दिवसभर जीलेब्यांचे घन काढून थकलेला राक्या बोलला. रात्रीचा थंड वाऱ्यात त्याला आत्ताच पेंगायला होत होतं. दिवसभराच्या वाहतुकीनंतर शांत झालेला रस्ता. राक्याच्या गाडीच्या बाजूलाच पान टपरी, तिथे २-३ लोक सिगारेटी ओढत बसलेले. पान टपरीवाला थोडा रसिक पट्टीतला असावा, त्याच्या टपरीवर नुस्रत चे गाणे चालूए… वोह हटा रहे है पर्दाह, सर-ए-बाम चुपके चुपके… एका उंची दुचाकीवरून एक मुलगा उतरतो, "एक माईल्ड भाऊ" त्याचा फोन वाजतो. "हं बोला सर" इकडे राक्याची आवरा-आवर चालू आहे.

चलती का नाम गाडी- ६: वाहन सुरक्षितता

खेडूत ·

आपली विषयातील तज्ञता जाणवली. लिखाणातली कळकळ केवळ प्रशंसनीय. तथापि निव्वळ भारतीय रस्ते वाहतूक बाबत बोलायचे तर १ कोणताही नियम मुळी पाळायचाच नाही हि मानसिकता ... २ चार आणे वाचवण्यासाठी काहीही तडजोडी...(यु टर्न टाळण्यासाठी ..रॉंग साईड ने चालवणे) ३ रस्त्यावरील रिकामी जागा हि प्राणपणाने कब्जात (चाकाखाली) घेण्यासाठी अतर्क्य गाडी चालवणे ४ अतिवेगात गाडी चालवणे म्हणजेच उत्तम सारथ्य हि अत्यंत मागासलेली कल्पना उरात बाळगणे ... ५ कट मारणे हि काहीतरी उच्च प्रतीचा बौद्धिक आनंद मानणे .. ६ फडतूस रस्ते आणि पार्किंगची योग्य सोय कधीच कुठेच पुरेशी नसणे हे आणि असे अजून काही मुद्दे आहेत ... इथे कितीही आधुनिक वाहने / तंत्रज्ञान आणले तरी इथल्या बऱ्याच लोकांची मानसिकता आणि सामाजिक भान हे बैलगाडी/घोडेस्वारी वापरण्याच्या पेक्षा जास्त नसल्याने आपले प्रश्न नजीकच्या भविष्यकाळात सुटण्याची शक्यता नाही ...

नेहमीप्रमाणेच उत्तम माहिती व विवेचन. अमेरिकेत आणखी एक नियम लागू झालाय किंवा होणार आहे. तो म्हणजे अमेरिकेत विकल्या जाणार्‍या प्रत्येक कारला बॅक अप (रिअर व्ह्यू) कॅमेरा असायलाच हवा. अमेरिकेत गाडी रिव्हर्स घेण्याला बॅकींग अप असे म्हंटले जाते. अनेकदा गराज किंवा पार्किंग मधून गाडी बाहेर काढताना गाडीमागचे जमिनीच्या स्तरावरचे दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता असते. रिव्हर्स गिअर टाकला की या कॅमेर्‍याचे थेट प्रक्षेपण डॅशबोर्डवरील स्क्रीनवर दिसू लागते. तसेच गाडीच्या मार्गात एखादी वस्तू असल्यास बीपद्वारे इशारा दिल्या जातो. आम्ही घेतलेल्या नव्या गाडीमध्ये हे फिचर आहे. पॅरलल पार्कींग अन अनोळखी जागेत रिव्हर्स घेताना याची उपयुक्तता पदोपदी जाणावते. तसेच रस्त्यावर उजव्या लेनमध्ये जाताना किंवा उजवे वळण घेताना उजवीकडच्या आरशाखाली असलेला कॅमेरा सुरू होऊन त्याचे थेट प्रक्षेपण डॅशकॅमवरील स्क्रीनवर सुरू होते. याखेरीज मला खूप आवडलेले फिचर म्हणजे Adaptive Cruise Control. यामध्ये आपल्या पुढे असणार्‍या गाडीने वेग कमी केल्यास आपल्या गाडीचाही वेग त्याप्रमाणात कमी केला जातो. तसेच लेन डिपार्टर वॉर्निंग सिस्टम हे फिचरसुद्धा जवळजवळ सगळ्या नव्या कार्समध्ये आढळते.

खेडूत 08/03/2015 - 07:44
नाही होत. धडकेनंतर दोनतीन सेकंदात नायट्रोजन काहीसा थंड होतो. मूळ impact संपल्यावर धोका कमी झालेला असतो. त्यामुळे हालचालीला थोडी जागा करून देण्यासाठी एअरबॅग वीस ते तीस टक्के लहान होते. कसे ते इथे पहाता येईल. पण पूर्ण लहान होऊन चालत नाही, कारण पुढे रोलिंग ची शक्यता असतेच!

अतिशय उत्तम माहिती आणि ती हि सोप्प्या आणि परिणाम कारक रित्या मांडल्या बद्दल आभार , मी हि थोडासा द्विधा होतो … पण air bag शिवाय कार घ्यायची नाही हे ठरवलं आहे एक प्रश्न जर air bags असतील तर insurance कमी होतो का ( भारतात ) (? @श्रीगिरुजी भारतात जवळपास सर्व टॉपं एंड मोडेल मध्ये रएर view कॅमेरा येतो , नसला तरी फार खर्च नाही

In reply to by माझीही शॅम्पेन

श्रीरंग_जोशी आणि श्रीगुरुजी हे एकाच व्यक्तीचे दोन आयडी आहेत. हा गौप्यस्फोट केल्याबद्दल माझी शॅम्पेन यांना माझ्या तर्फे एक शॅम्पेन सप्रेमभेट पैजारबुवा, पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा - कदाचित चश्मा लावायला विसरलात किंवा नंबर वाढला असेल किंवा प्रथमच चश्मा लागणार असेल =)) . शॅम्पेन साहेबांनी मला प्रेमाने श्रीगिरुजी असे म्हंटले आहे श्रीगुरुजी नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

@श्रीरंग_जोशी अरे हो खरच तुम्ही वेगळे आहात , स्वारी बर्का आधी लक्षात नाही आल , खिलाडू वृतीने घेतल्या बद्दल धन्यवाद :)

In reply to by यसवायजी

नेत्रेश 08/03/2015 - 14:20
समोरच्या सीट्वर लहान मुल बसले असेल तर ती उघडणारी एअरबॅग त्याच्या मृत्युला कारणीभुत होते. जर सीट्बेल्ट लाबला नसेल तर सीटवर बसलेला माणुस त्या अतीवेगाने उघडणार्‍या एअरबॅगवर आपटुन जास्त जखमी होउ नये म्हणुन कदाचित सीटबेल्ट लावला नसल्यास एअरबॅग उघड़त नसाव्यात.

In reply to by यसवायजी

असल्यास असा येडेपणा का करतात कंपन्या ? अहो आपली जबाबदारी ओळखणाऱ्या अभारतीय कंपन्या "येडेपणा" करत नाहीत . एखादी गोष्ट / एखादे फिचर जर दिलेले असेल तर त्यामागे सखोल संशोधन / प्रयोग आणि गुणवत्तेशी कसलीही तडजोड केलेली नसेल असा विश्वास ह्या कम्पन्यांनी वर्षानुवर्षे कमवलेला असतो ...तो विचारला तर समजावूनही सांगतील .. ..एखादी चूक लक्षात आली तर कितीही नुकसान झाले तरी गाड्या परत बोलावण्याची मानसिकता बाळगून असतात ह्या कंपन्या ...त्यामुळे "येडेपणा" का करतात हि आततायी कॉमेंट आहे ...

In reply to by अत्रन्गि पाउस

यसवायजी 08/03/2015 - 16:58
आधी हे खरे आहे का नाही ते सांगा. मग खरे असल्यास कारण सांगा. मग आपण पुन्हा एकदा येडेपणाचा विचार करू.

In reply to by यसवायजी

खेडूत 08/03/2015 - 18:35
याचं उत्तर होय किंवा नाही असू शकतं. सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्या कारची माहितीपुस्तिका वाचणे - जे बरेच लोक करत नाहीत. याचे दोन्ही प्रकार असू शकतात. १. सीटबेल्ट लावले नसल्यास एअरबॅग न उघडण्याचं कारण म्हणजे एक एअरबॅग एकदाच चालते. कुणीही बसलेले नसेल तर ती उघडणे अनावश्यक आहे. अपघातानंतर त्या उघडलेल्या एअरबॅग्ज नव्याच बसवाव्या लागतात. हे खूप खर्चिक आहे. प्रश्न असा आहे की सीट बेल्ट का नाही लावायचा? २. ज्या कंपन्यांना गुंतागुंतीच्या महाग यंत्रणा घ्यायच्या नसतात ते सरसकट सगळ्या एअरबॅग्ज उघडतात. सीटबेल्ट शिवाय त्या उघडणे धोकादायक होऊ शकते. तसा उल्लेख माहितीपत्रकात करून ते नामनिराळे होऊ शकतात. पण गाडीत कुणीतरी एकाने सीटबेल्ट लावला नाही आणि धडकून गाडी रोल झाली तर एअरबॅग उघडूनही माणसे एकमेकांवर आपटून किंवा बाहेर फेकले जाउन जीव जाण्याची शक्यता असते. ३. लहान मूल असेल तिथे एअरबॅग अर्धीच उघडते, त्यासाठी मूळ लेखात म्हटल्याप्रमाणे सीटमध्ये सेन्सर असतो. ४. याशिवाय एअरबॅग निष्क्रीय करण्याचा पर्याय युजर स्क्रीनवर सोफ्टवेअर मधून दिलेला असतो. असे केल्यास स्पष्टपणे ते दाखवणारा दिवा लागतो. ( तो शोभेसाठी नसतो :)) त्याकडे दुर्लक्ष्य होण्याचा किंवा चुकून निष्क्रिय केले जाण्याचा धोका असतो. म्हणून बहुतांश कंपन्या त्यासाठी वेगळी किल्ली देतात. म्हणजे ''चुकून झालं'' म्हणायला वाव रहात नाही. सीटबेल्ट लावणे कायद्याने बंधनकारक आहे. सर्वांनी लावले का हे पहाणे ही त्या-त्या चालकाची जबाबदारी आहे. कुणी न लावलेला दिसल्यास चालकाचा परवाना रद्द व्हायला हवा. इतका हा गंभीर मामला आहे. सीट बेल्ट लावल्यास सत्तर टक्के अपघातांत एअरबॅग नसूनही जीव वाचतात असे पाश्चात्य सर्वेक्षणे म्हणतात. अवांतर: कित्येकदा 'समाजभूषण' वगैरे मंडळी मर्सिडीज घेऊनही धडकतात. मरतात आणि मारतात. माहितीपत्रक कशाला वाचायचं ? वर नशिबाला दोष देतात किंवा महागड्या गाड्यांचं पण काई खरं नाही म्हणतात. वरती प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे प्रश्न मानसिकतेचा आहे. तीस चाळीस लाखांची गाडी घेतली म्हणजे स्वर्ग दोन बोटं उरत असेल तर काय करणार ? पोहोचायला कितीसा वेळ लागणार?

आपली विषयातील तज्ञता जाणवली. लिखाणातली कळकळ केवळ प्रशंसनीय. तथापि निव्वळ भारतीय रस्ते वाहतूक बाबत बोलायचे तर १ कोणताही नियम मुळी पाळायचाच नाही हि मानसिकता ... २ चार आणे वाचवण्यासाठी काहीही तडजोडी...(यु टर्न टाळण्यासाठी ..रॉंग साईड ने चालवणे) ३ रस्त्यावरील रिकामी जागा हि प्राणपणाने कब्जात (चाकाखाली) घेण्यासाठी अतर्क्य गाडी चालवणे ४ अतिवेगात गाडी चालवणे म्हणजेच उत्तम सारथ्य हि अत्यंत मागासलेली कल्पना उरात बाळगणे ... ५ कट मारणे हि काहीतरी उच्च प्रतीचा बौद्धिक आनंद मानणे .. ६ फडतूस रस्ते आणि पार्किंगची योग्य सोय कधीच कुठेच पुरेशी नसणे हे आणि असे अजून काही मुद्दे आहेत ... इथे कितीही आधुनिक वाहने / तंत्रज्ञान आणले तरी इथल्या बऱ्याच लोकांची मानसिकता आणि सामाजिक भान हे बैलगाडी/घोडेस्वारी वापरण्याच्या पेक्षा जास्त नसल्याने आपले प्रश्न नजीकच्या भविष्यकाळात सुटण्याची शक्यता नाही ...

नेहमीप्रमाणेच उत्तम माहिती व विवेचन. अमेरिकेत आणखी एक नियम लागू झालाय किंवा होणार आहे. तो म्हणजे अमेरिकेत विकल्या जाणार्‍या प्रत्येक कारला बॅक अप (रिअर व्ह्यू) कॅमेरा असायलाच हवा. अमेरिकेत गाडी रिव्हर्स घेण्याला बॅकींग अप असे म्हंटले जाते. अनेकदा गराज किंवा पार्किंग मधून गाडी बाहेर काढताना गाडीमागचे जमिनीच्या स्तरावरचे दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता असते. रिव्हर्स गिअर टाकला की या कॅमेर्‍याचे थेट प्रक्षेपण डॅशबोर्डवरील स्क्रीनवर दिसू लागते. तसेच गाडीच्या मार्गात एखादी वस्तू असल्यास बीपद्वारे इशारा दिल्या जातो. आम्ही घेतलेल्या नव्या गाडीमध्ये हे फिचर आहे. पॅरलल पार्कींग अन अनोळखी जागेत रिव्हर्स घेताना याची उपयुक्तता पदोपदी जाणावते. तसेच रस्त्यावर उजव्या लेनमध्ये जाताना किंवा उजवे वळण घेताना उजवीकडच्या आरशाखाली असलेला कॅमेरा सुरू होऊन त्याचे थेट प्रक्षेपण डॅशकॅमवरील स्क्रीनवर सुरू होते. याखेरीज मला खूप आवडलेले फिचर म्हणजे Adaptive Cruise Control. यामध्ये आपल्या पुढे असणार्‍या गाडीने वेग कमी केल्यास आपल्या गाडीचाही वेग त्याप्रमाणात कमी केला जातो. तसेच लेन डिपार्टर वॉर्निंग सिस्टम हे फिचरसुद्धा जवळजवळ सगळ्या नव्या कार्समध्ये आढळते.

खेडूत 08/03/2015 - 07:44
नाही होत. धडकेनंतर दोनतीन सेकंदात नायट्रोजन काहीसा थंड होतो. मूळ impact संपल्यावर धोका कमी झालेला असतो. त्यामुळे हालचालीला थोडी जागा करून देण्यासाठी एअरबॅग वीस ते तीस टक्के लहान होते. कसे ते इथे पहाता येईल. पण पूर्ण लहान होऊन चालत नाही, कारण पुढे रोलिंग ची शक्यता असतेच!

अतिशय उत्तम माहिती आणि ती हि सोप्प्या आणि परिणाम कारक रित्या मांडल्या बद्दल आभार , मी हि थोडासा द्विधा होतो … पण air bag शिवाय कार घ्यायची नाही हे ठरवलं आहे एक प्रश्न जर air bags असतील तर insurance कमी होतो का ( भारतात ) (? @श्रीगिरुजी भारतात जवळपास सर्व टॉपं एंड मोडेल मध्ये रएर view कॅमेरा येतो , नसला तरी फार खर्च नाही

In reply to by माझीही शॅम्पेन

श्रीरंग_जोशी आणि श्रीगुरुजी हे एकाच व्यक्तीचे दोन आयडी आहेत. हा गौप्यस्फोट केल्याबद्दल माझी शॅम्पेन यांना माझ्या तर्फे एक शॅम्पेन सप्रेमभेट पैजारबुवा, पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा - कदाचित चश्मा लावायला विसरलात किंवा नंबर वाढला असेल किंवा प्रथमच चश्मा लागणार असेल =)) . शॅम्पेन साहेबांनी मला प्रेमाने श्रीगिरुजी असे म्हंटले आहे श्रीगुरुजी नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

@श्रीरंग_जोशी अरे हो खरच तुम्ही वेगळे आहात , स्वारी बर्का आधी लक्षात नाही आल , खिलाडू वृतीने घेतल्या बद्दल धन्यवाद :)

In reply to by यसवायजी

नेत्रेश 08/03/2015 - 14:20
समोरच्या सीट्वर लहान मुल बसले असेल तर ती उघडणारी एअरबॅग त्याच्या मृत्युला कारणीभुत होते. जर सीट्बेल्ट लाबला नसेल तर सीटवर बसलेला माणुस त्या अतीवेगाने उघडणार्‍या एअरबॅगवर आपटुन जास्त जखमी होउ नये म्हणुन कदाचित सीटबेल्ट लावला नसल्यास एअरबॅग उघड़त नसाव्यात.

In reply to by यसवायजी

असल्यास असा येडेपणा का करतात कंपन्या ? अहो आपली जबाबदारी ओळखणाऱ्या अभारतीय कंपन्या "येडेपणा" करत नाहीत . एखादी गोष्ट / एखादे फिचर जर दिलेले असेल तर त्यामागे सखोल संशोधन / प्रयोग आणि गुणवत्तेशी कसलीही तडजोड केलेली नसेल असा विश्वास ह्या कम्पन्यांनी वर्षानुवर्षे कमवलेला असतो ...तो विचारला तर समजावूनही सांगतील .. ..एखादी चूक लक्षात आली तर कितीही नुकसान झाले तरी गाड्या परत बोलावण्याची मानसिकता बाळगून असतात ह्या कंपन्या ...त्यामुळे "येडेपणा" का करतात हि आततायी कॉमेंट आहे ...

In reply to by अत्रन्गि पाउस

यसवायजी 08/03/2015 - 16:58
आधी हे खरे आहे का नाही ते सांगा. मग खरे असल्यास कारण सांगा. मग आपण पुन्हा एकदा येडेपणाचा विचार करू.

In reply to by यसवायजी

खेडूत 08/03/2015 - 18:35
याचं उत्तर होय किंवा नाही असू शकतं. सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्या कारची माहितीपुस्तिका वाचणे - जे बरेच लोक करत नाहीत. याचे दोन्ही प्रकार असू शकतात. १. सीटबेल्ट लावले नसल्यास एअरबॅग न उघडण्याचं कारण म्हणजे एक एअरबॅग एकदाच चालते. कुणीही बसलेले नसेल तर ती उघडणे अनावश्यक आहे. अपघातानंतर त्या उघडलेल्या एअरबॅग्ज नव्याच बसवाव्या लागतात. हे खूप खर्चिक आहे. प्रश्न असा आहे की सीट बेल्ट का नाही लावायचा? २. ज्या कंपन्यांना गुंतागुंतीच्या महाग यंत्रणा घ्यायच्या नसतात ते सरसकट सगळ्या एअरबॅग्ज उघडतात. सीटबेल्ट शिवाय त्या उघडणे धोकादायक होऊ शकते. तसा उल्लेख माहितीपत्रकात करून ते नामनिराळे होऊ शकतात. पण गाडीत कुणीतरी एकाने सीटबेल्ट लावला नाही आणि धडकून गाडी रोल झाली तर एअरबॅग उघडूनही माणसे एकमेकांवर आपटून किंवा बाहेर फेकले जाउन जीव जाण्याची शक्यता असते. ३. लहान मूल असेल तिथे एअरबॅग अर्धीच उघडते, त्यासाठी मूळ लेखात म्हटल्याप्रमाणे सीटमध्ये सेन्सर असतो. ४. याशिवाय एअरबॅग निष्क्रीय करण्याचा पर्याय युजर स्क्रीनवर सोफ्टवेअर मधून दिलेला असतो. असे केल्यास स्पष्टपणे ते दाखवणारा दिवा लागतो. ( तो शोभेसाठी नसतो :)) त्याकडे दुर्लक्ष्य होण्याचा किंवा चुकून निष्क्रिय केले जाण्याचा धोका असतो. म्हणून बहुतांश कंपन्या त्यासाठी वेगळी किल्ली देतात. म्हणजे ''चुकून झालं'' म्हणायला वाव रहात नाही. सीटबेल्ट लावणे कायद्याने बंधनकारक आहे. सर्वांनी लावले का हे पहाणे ही त्या-त्या चालकाची जबाबदारी आहे. कुणी न लावलेला दिसल्यास चालकाचा परवाना रद्द व्हायला हवा. इतका हा गंभीर मामला आहे. सीट बेल्ट लावल्यास सत्तर टक्के अपघातांत एअरबॅग नसूनही जीव वाचतात असे पाश्चात्य सर्वेक्षणे म्हणतात. अवांतर: कित्येकदा 'समाजभूषण' वगैरे मंडळी मर्सिडीज घेऊनही धडकतात. मरतात आणि मारतात. माहितीपत्रक कशाला वाचायचं ? वर नशिबाला दोष देतात किंवा महागड्या गाड्यांचं पण काई खरं नाही म्हणतात. वरती प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे प्रश्न मानसिकतेचा आहे. तीस चाळीस लाखांची गाडी घेतली म्हणजे स्वर्ग दोन बोटं उरत असेल तर काय करणार ? पोहोचायला कितीसा वेळ लागणार?
चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल चलती का नाम गाडी-२: गुंतागुंत चलती का नाम गाडी-३: नवी फीचर्स चलती का नाम गाडी-४: प्रदूषण नियंत्रण (युरो नॉर्मस) चलती का नाम गाडी- ५: वाहन चौर्य प्रतिबंधन मागच्या भागात चौर्य प्रतिबंधक उपाय कसे आणि किती प्रकारचे असतात ते आपण पाहिले. आता सुरक्षितता हा सर्वात महत्वाचा विषय पाहूयात.

कालव्यवस्थापन (Time Management) : एक अपसंज्ञा (चुकीचे नाव, misnomer)

डॉ सुहास म्हात्रे ·

बहुगुणी 05/03/2015 - 00:52
कालव्यवस्थापन आणि स्व-व्यवस्थापन यांमधील फरक नेमका विषद करून सांगितला आहे. पुढील भागांत (क्रमशः टाकायला विसरला असलात तरी ही लेखमाला असेल असं गृहीत धरतोय) स्व-व्यवस्थापन सुधारावं कसं याविषयी माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे.

In reply to by आनन्दा

आनन्दा 05/03/2015 - 18:30
ओके.. एकेका मुद्द्यावर बोलतो -
वेळ साधनसंपत्ती नाही
डिक्शनरीनुसार रिसोर्स या शब्दाची व्याख्या अशी आहे - resource rɪˈsɔːs,rɪˈzɔːs/ noun noun: resource; plural noun: resources 1. a stock or supply of money, materials, staff, and other assets that can be drawn on by a person or organization in order to function effectively. या बाजूने विचार केला असता टाईम, किंवा वेळ नक्कीच साधनसंपत्ती आहे. वेळ वापरता येतो, खर्च करता येतो, फुकट जातो. बनवता आणि साठवता येत नाही, पण म्हणून तो साधनसंपत्तीच नाही असे म्हणणे चुकीचे आहे.
ताब्यात असलेली साधनसंपत्ती वाचवून (कमी खर्च करून) भविष्यातल्या उपयोगासाठी राखून ठेवता येते. तसे वेळाच्या बाबतीत शक्य नाही. वेळ वाचवणे ही हातातल्या 'काम भर्रकन करणे' अथवा 'काम न करणे' या कृतींची अपसंज्ञा आहे.
वेळ वाचवणे याचा अर्थ उपलब्ध वेळेचे योग्य व्यवस्थापन करणे असा देखील होऊ शकतो. साधनसंपत्ती खर्च करणे म्हणजे एक संपत्ती खर्च करून दुसरी संपत्ती निर्माण करणे (अ‍ॅसेट). वेळाच्या बाबतीत देखील हे शक्य आहे. वायफळ वेळ खर्च करणे हे देखील शक्य आहे, जसे आपण पेट्रोल जाळतो तसे लोक वेळ पण जाळतात :)
साधनसंपत्तीला गुणधर्म असतात आणि त्यांची एक पातळी मानदंड (benchmark अथवा specifications) ठरवून साधनसंपत्तीचा दर्जा (quality) अथवा बरे-वाईटपणा ठरवता येते. वेळ बरी/वाईट असणे ही "परिस्थिती बरी/वाईट असणे" या वस्तुस्थितीची अपसंज्ञा आहे!
गुणधर्माचे महीत नाही, पण आपण वेळेचा दर्जा नक्कीच ठरवू शकतो. आपण दिलेल्या वेळेतून नेमके किती अ‍ॅसेट तयार झाले आहेत यावर वेळेचा दर्जा ठरतो. टाईम मॅनेजमेंट म्हणजे कमीत कमी वेळाचे रूपांतर जास्तीत जास्त अ‍ॅसेट मध्ये करणे, या न्यायाने जे इतर साधनसंपत्तीला लागू होते, ते वेळेला पण लागू होते.
साधनसंपत्ती विकत/उसनी/भेट दिली/घेतली जाऊ शकते. तुम्ही आपल्या दिवसातल्या २४ तासातले २ तास वेगळे करून दुसऱ्याला देऊन तुमचा दिवस २२ तासाचा आणि दुसऱ्याचा दिवस २६ तासाचा करू शकत नाही. दुसऱ्याला वेळ देणे ही "दुसऱ्याच्या मदतीसाठी उपलब्ध असणे अथवा दुसऱ्याला काम उशीरा आटपण्याला संमती देणे" या कृतीची अपसंज्ञा आहे!
अ‍ॅक्च्युअली जेव्हा आपण एखाद्याला २ तास उसने देतो तेव्हा आपल्याकडे २२ तासच शिलक असतात. कारण ते २ तास जरी तुमचे दिसत असले, तरी त्या २ तासांवर, आणि त्या २ तासांतून निर्माण झालेल्या अ‍ॅसेटवर ते तास उसने घेणार्‍याचीच मालकी असते. आणि आपल्याला आपले काम करायला २२ तासच मिळतात. जसे मित्राला ५००० रु. उसने दिल्यावर आपल्याला महिनाअखेरीस ५०००रु कमी पडतात तसेच. अर्थातच आपण निर्गुण वेळेची गोष्ट करत आहात, तर माझ्यासाठी वेळ म्हणजे काळ मोजण्याचे एक एकक आहे, त्यामुळे थोडासा घोळ झालेला असू शकतो. आणखीन आठवेल तसे लिहीनच. असो, प्रथमच तुमच्याशी असहमत व्हायला मिळाले, त्याबद्दल धन्यवाद :)

चौकटराजा 05/03/2015 - 11:13
वेळ ही सामग्री नव्हे हे एकदम मान्य. हालचाल आली की वेळ आली. विश्वात दोन प्रकारच्या हालचाली असतात. एक निसर्गाची स्वता: ची हालचाल. पूर्णपणे अहेतूक , निरर्थक असलेली. उदा. ग्रहानी तार्‍याभोवती फिरणे. ॠणकणानी अणकेंद्राभोवती फिरणे.पण प्राणीमात्रांचा उदय उत्कांतीत झाल्यावर हालचाल ही सहेतूक पणे होउ लागली असणार. उदा. पाणवठ्याच्या शोधासाठी गुरानी फिरणे . मानवी जीवन अधिक उक्रांत झाल्याने ते अधिकच व्यामिश्र होत गेलेले दिसते. मग वेळेचे महत्व अतीच वाढले. कालच्या पिढीपेक्षा आजची व आजच्या पेक्षा उद्याची पिढी ही वेळ या संकल्पनेची अधिकाधिक गुलाम होत जाणार आहे.

आदूबाळ 05/03/2015 - 19:02
म्हणजे जेव्हा "कालव्यवस्थापन" म्हटले जाते तेव्हा खरे तर "स्व-व्यवस्थापन" म्हणायचे असते.
मला वाटलं होतं की हे अध्याहृत आहे. म्हणजे, जेव्हा कोणी म्हणतो "टाईम मॅनेजमेंट केली", तेव्हा "स्वतःला उपलब्ध वेळ भागिले करायची कामं" हा रेशो त्याने स्वतःबाबत सांभाळला असंच म्हणायचं असतं.

एस 05/03/2015 - 23:05
वेळ या संकल्पनेला तुम्ही लावलेले निष्कर्ष स्वतः या संकल्पनेला लावले असता तीही साधनसामग्री ठरत नाही. या अनुषंगे स्वव्यवस्थापन हीदेखील अपसंज्ञा ठरते. इथे मोठाच परस्परविरोध आहे.

In reply to by एस

स्व म्हणजे मानव संसाधनाचे एकक. स्वव्यवस्थापन म्हणजे स्वतःच्या शारिरीक, बौधिक, इ ताकदीचे व्यवस्थापन. मानवाची स्वतःची जबाबदारी असलेले अपेक्षित परिणाम साधायला याच साधनसंपत्तीचा (मानव संसाधन, human resource) उपयोग केला जातो. मानव संसाधनाकडे इतर कुठल्याच साधनसंपत्तीत नसणारा एक खास गुणधर्म असतो. इतर साधनसंपत्ती स्वत:चे व्यवस्थापन करू शकत नाहीत, त्यासाठी मानव संसाधन लागते. मात्र मानव संसाधन स्वतःसह इतर सर्व साधनसंपत्तींचे व्यवस्थापन करू शकते. म्हणून मानव संसाधनाचे एकक म्हणजे "स्व"ने स्वतःचे व्यवस्थापन करणे हा कळीचा मुद्दा आहे ! हा मुद्दा स्वतःच्या / संस्थेच्या व्यवस्थापनात किती समजून-उमजून वापरला जातो यावर स्वत:ची / संस्थेची उपयुक्तता आणि परिणामकारकता अवलंबून असते.* स्वव्यवस्थापनाला काहीजण स्वशिस्त (self discipline) असेही म्हणतात, पण माझ्या मते तो शब्द अपेक्षित असलेला संपूर्ण अर्थ व्यक्त करण्यास स्वव्यवस्थापन या संज्ञेच्या मानाने तोकडा आहे. ========= * हा पण एक मोठा आणि रोचक विषय आहे. पण इथे अवांतर करण्याऐवजी वेळ होईल तेव्हा त्यावर काही लिहावे असे मनात आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस 06/03/2015 - 13:27
'व्यवस्थापन' ह्या संज्ञेची तुम्हांला अपेक्षित असलेली व्यापकता ही केवळ संसाधनांपुरतीच मर्यादित आहे. प्रत्यक्षात व्यवस्थापन हे जवळजवळ प्रत्येक क्षेत्राला लागू होते. त्यामुळे लेख व्यवस्थापन ह्या संज्ञेची परिमाणे व्यक्त करणारा हवा होता. ह्या संज्ञेकडे साधनसामग्रीच्या बंदिस्त दृष्टिकोनातून पाहिल्याने तिची व्यापकता पुरेशी ठसत नाही असे वाटते. याच प्रश्नाचा दुसरा पदर भाषाविज्ञानाच्या दृष्टिकोनातूनही तपासता येईल. पण ते इथे गरजेचे नाही.

In reply to by एस

लेखाचे शिर्षक पाहिल्यास त्याचा नेमका कोणता आवाका (उद्देश) ठरवला आहे व त्यावरून हा लेख व्यवस्थापनावर नाही, हे ध्यानात यावे. कालव्यवस्थापन ही अपसंज्ञा कृतीच्या अपयशाचे/दोषाचे खापर चुकीच्या जागी (पक्षी : कालावर) फोडायला मदत करते अथवा तशी मानसिकता निर्माण करते. तो (मानसिक) दोष योग्य संज्ञा वापरून दूर केल्यास, "वेळ हे संसाधन नसून इतर सर्व संसाधनांच्या व्यवस्थापनाचे केवळ परिमाण म्हणून वापरले जाते, हे समजून-उमजून वागले तर व्यवस्थापनात लक्षणीय मदत होते." हा लेखाचा मूळ गाभा आहे. जेव्हा कालव्यवस्थापन ही अपसंज्ञा वापरली जाते तेव्हा साधारणपणे त्यातले "स्व(तः)" हे मानव संसाधनाचे एकक गृहीत धरले जाते म्हणून त्यावर थोडी टिप्पणी केली, इतकेच. संस्था-व्यवस्थापनाच्या दृष्टीने पाहिले तर, "अनेक स्व मिळून बनलेल्या संस्थेच्या संपूर्ण मानव संसाधनासकट इतर उपलब्ध संसाधने वापरण्याचे, त्याच मानव संसाधनातील प्रत्येक स्व चे स्वतःचे आणि सांघीक कौशल्य (individual and team skills) संस्थेच्या यश/अपयशाचे महत्वाचे गमक असते". अर्थात हा मुद्दा लेखाच्या शिर्षकाच्या मूळ उद्देश्याच्या बाहेर असल्याने येथे अवांतर आहे, म्हणून त्याचा उल्लेख लेखात मुद्दाम टाळला आहे. व्यवस्थापन हा फार मोठा विषय आहे आणि त्याचे त्रोटक विश्लेषण करायलाही लेखमालाच लिहायला लागेल. तो ह्या लेखाचा विषय नाही.

सतिश गावडे 06/03/2015 - 13:31
सुंदर लेख. लेखातील बरेचसे मुद्दे हे सखोल वाचन आणि त्यावर केलेले चिंतन यातून स्फुरलेले आहेत असे वाटते.

बहुगुणी 05/03/2015 - 00:52
कालव्यवस्थापन आणि स्व-व्यवस्थापन यांमधील फरक नेमका विषद करून सांगितला आहे. पुढील भागांत (क्रमशः टाकायला विसरला असलात तरी ही लेखमाला असेल असं गृहीत धरतोय) स्व-व्यवस्थापन सुधारावं कसं याविषयी माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे.

In reply to by आनन्दा

आनन्दा 05/03/2015 - 18:30
ओके.. एकेका मुद्द्यावर बोलतो -
वेळ साधनसंपत्ती नाही
डिक्शनरीनुसार रिसोर्स या शब्दाची व्याख्या अशी आहे - resource rɪˈsɔːs,rɪˈzɔːs/ noun noun: resource; plural noun: resources 1. a stock or supply of money, materials, staff, and other assets that can be drawn on by a person or organization in order to function effectively. या बाजूने विचार केला असता टाईम, किंवा वेळ नक्कीच साधनसंपत्ती आहे. वेळ वापरता येतो, खर्च करता येतो, फुकट जातो. बनवता आणि साठवता येत नाही, पण म्हणून तो साधनसंपत्तीच नाही असे म्हणणे चुकीचे आहे.
ताब्यात असलेली साधनसंपत्ती वाचवून (कमी खर्च करून) भविष्यातल्या उपयोगासाठी राखून ठेवता येते. तसे वेळाच्या बाबतीत शक्य नाही. वेळ वाचवणे ही हातातल्या 'काम भर्रकन करणे' अथवा 'काम न करणे' या कृतींची अपसंज्ञा आहे.
वेळ वाचवणे याचा अर्थ उपलब्ध वेळेचे योग्य व्यवस्थापन करणे असा देखील होऊ शकतो. साधनसंपत्ती खर्च करणे म्हणजे एक संपत्ती खर्च करून दुसरी संपत्ती निर्माण करणे (अ‍ॅसेट). वेळाच्या बाबतीत देखील हे शक्य आहे. वायफळ वेळ खर्च करणे हे देखील शक्य आहे, जसे आपण पेट्रोल जाळतो तसे लोक वेळ पण जाळतात :)
साधनसंपत्तीला गुणधर्म असतात आणि त्यांची एक पातळी मानदंड (benchmark अथवा specifications) ठरवून साधनसंपत्तीचा दर्जा (quality) अथवा बरे-वाईटपणा ठरवता येते. वेळ बरी/वाईट असणे ही "परिस्थिती बरी/वाईट असणे" या वस्तुस्थितीची अपसंज्ञा आहे!
गुणधर्माचे महीत नाही, पण आपण वेळेचा दर्जा नक्कीच ठरवू शकतो. आपण दिलेल्या वेळेतून नेमके किती अ‍ॅसेट तयार झाले आहेत यावर वेळेचा दर्जा ठरतो. टाईम मॅनेजमेंट म्हणजे कमीत कमी वेळाचे रूपांतर जास्तीत जास्त अ‍ॅसेट मध्ये करणे, या न्यायाने जे इतर साधनसंपत्तीला लागू होते, ते वेळेला पण लागू होते.
साधनसंपत्ती विकत/उसनी/भेट दिली/घेतली जाऊ शकते. तुम्ही आपल्या दिवसातल्या २४ तासातले २ तास वेगळे करून दुसऱ्याला देऊन तुमचा दिवस २२ तासाचा आणि दुसऱ्याचा दिवस २६ तासाचा करू शकत नाही. दुसऱ्याला वेळ देणे ही "दुसऱ्याच्या मदतीसाठी उपलब्ध असणे अथवा दुसऱ्याला काम उशीरा आटपण्याला संमती देणे" या कृतीची अपसंज्ञा आहे!
अ‍ॅक्च्युअली जेव्हा आपण एखाद्याला २ तास उसने देतो तेव्हा आपल्याकडे २२ तासच शिलक असतात. कारण ते २ तास जरी तुमचे दिसत असले, तरी त्या २ तासांवर, आणि त्या २ तासांतून निर्माण झालेल्या अ‍ॅसेटवर ते तास उसने घेणार्‍याचीच मालकी असते. आणि आपल्याला आपले काम करायला २२ तासच मिळतात. जसे मित्राला ५००० रु. उसने दिल्यावर आपल्याला महिनाअखेरीस ५०००रु कमी पडतात तसेच. अर्थातच आपण निर्गुण वेळेची गोष्ट करत आहात, तर माझ्यासाठी वेळ म्हणजे काळ मोजण्याचे एक एकक आहे, त्यामुळे थोडासा घोळ झालेला असू शकतो. आणखीन आठवेल तसे लिहीनच. असो, प्रथमच तुमच्याशी असहमत व्हायला मिळाले, त्याबद्दल धन्यवाद :)

चौकटराजा 05/03/2015 - 11:13
वेळ ही सामग्री नव्हे हे एकदम मान्य. हालचाल आली की वेळ आली. विश्वात दोन प्रकारच्या हालचाली असतात. एक निसर्गाची स्वता: ची हालचाल. पूर्णपणे अहेतूक , निरर्थक असलेली. उदा. ग्रहानी तार्‍याभोवती फिरणे. ॠणकणानी अणकेंद्राभोवती फिरणे.पण प्राणीमात्रांचा उदय उत्कांतीत झाल्यावर हालचाल ही सहेतूक पणे होउ लागली असणार. उदा. पाणवठ्याच्या शोधासाठी गुरानी फिरणे . मानवी जीवन अधिक उक्रांत झाल्याने ते अधिकच व्यामिश्र होत गेलेले दिसते. मग वेळेचे महत्व अतीच वाढले. कालच्या पिढीपेक्षा आजची व आजच्या पेक्षा उद्याची पिढी ही वेळ या संकल्पनेची अधिकाधिक गुलाम होत जाणार आहे.

आदूबाळ 05/03/2015 - 19:02
म्हणजे जेव्हा "कालव्यवस्थापन" म्हटले जाते तेव्हा खरे तर "स्व-व्यवस्थापन" म्हणायचे असते.
मला वाटलं होतं की हे अध्याहृत आहे. म्हणजे, जेव्हा कोणी म्हणतो "टाईम मॅनेजमेंट केली", तेव्हा "स्वतःला उपलब्ध वेळ भागिले करायची कामं" हा रेशो त्याने स्वतःबाबत सांभाळला असंच म्हणायचं असतं.

एस 05/03/2015 - 23:05
वेळ या संकल्पनेला तुम्ही लावलेले निष्कर्ष स्वतः या संकल्पनेला लावले असता तीही साधनसामग्री ठरत नाही. या अनुषंगे स्वव्यवस्थापन हीदेखील अपसंज्ञा ठरते. इथे मोठाच परस्परविरोध आहे.

In reply to by एस

स्व म्हणजे मानव संसाधनाचे एकक. स्वव्यवस्थापन म्हणजे स्वतःच्या शारिरीक, बौधिक, इ ताकदीचे व्यवस्थापन. मानवाची स्वतःची जबाबदारी असलेले अपेक्षित परिणाम साधायला याच साधनसंपत्तीचा (मानव संसाधन, human resource) उपयोग केला जातो. मानव संसाधनाकडे इतर कुठल्याच साधनसंपत्तीत नसणारा एक खास गुणधर्म असतो. इतर साधनसंपत्ती स्वत:चे व्यवस्थापन करू शकत नाहीत, त्यासाठी मानव संसाधन लागते. मात्र मानव संसाधन स्वतःसह इतर सर्व साधनसंपत्तींचे व्यवस्थापन करू शकते. म्हणून मानव संसाधनाचे एकक म्हणजे "स्व"ने स्वतःचे व्यवस्थापन करणे हा कळीचा मुद्दा आहे ! हा मुद्दा स्वतःच्या / संस्थेच्या व्यवस्थापनात किती समजून-उमजून वापरला जातो यावर स्वत:ची / संस्थेची उपयुक्तता आणि परिणामकारकता अवलंबून असते.* स्वव्यवस्थापनाला काहीजण स्वशिस्त (self discipline) असेही म्हणतात, पण माझ्या मते तो शब्द अपेक्षित असलेला संपूर्ण अर्थ व्यक्त करण्यास स्वव्यवस्थापन या संज्ञेच्या मानाने तोकडा आहे. ========= * हा पण एक मोठा आणि रोचक विषय आहे. पण इथे अवांतर करण्याऐवजी वेळ होईल तेव्हा त्यावर काही लिहावे असे मनात आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस 06/03/2015 - 13:27
'व्यवस्थापन' ह्या संज्ञेची तुम्हांला अपेक्षित असलेली व्यापकता ही केवळ संसाधनांपुरतीच मर्यादित आहे. प्रत्यक्षात व्यवस्थापन हे जवळजवळ प्रत्येक क्षेत्राला लागू होते. त्यामुळे लेख व्यवस्थापन ह्या संज्ञेची परिमाणे व्यक्त करणारा हवा होता. ह्या संज्ञेकडे साधनसामग्रीच्या बंदिस्त दृष्टिकोनातून पाहिल्याने तिची व्यापकता पुरेशी ठसत नाही असे वाटते. याच प्रश्नाचा दुसरा पदर भाषाविज्ञानाच्या दृष्टिकोनातूनही तपासता येईल. पण ते इथे गरजेचे नाही.

In reply to by एस

लेखाचे शिर्षक पाहिल्यास त्याचा नेमका कोणता आवाका (उद्देश) ठरवला आहे व त्यावरून हा लेख व्यवस्थापनावर नाही, हे ध्यानात यावे. कालव्यवस्थापन ही अपसंज्ञा कृतीच्या अपयशाचे/दोषाचे खापर चुकीच्या जागी (पक्षी : कालावर) फोडायला मदत करते अथवा तशी मानसिकता निर्माण करते. तो (मानसिक) दोष योग्य संज्ञा वापरून दूर केल्यास, "वेळ हे संसाधन नसून इतर सर्व संसाधनांच्या व्यवस्थापनाचे केवळ परिमाण म्हणून वापरले जाते, हे समजून-उमजून वागले तर व्यवस्थापनात लक्षणीय मदत होते." हा लेखाचा मूळ गाभा आहे. जेव्हा कालव्यवस्थापन ही अपसंज्ञा वापरली जाते तेव्हा साधारणपणे त्यातले "स्व(तः)" हे मानव संसाधनाचे एकक गृहीत धरले जाते म्हणून त्यावर थोडी टिप्पणी केली, इतकेच. संस्था-व्यवस्थापनाच्या दृष्टीने पाहिले तर, "अनेक स्व मिळून बनलेल्या संस्थेच्या संपूर्ण मानव संसाधनासकट इतर उपलब्ध संसाधने वापरण्याचे, त्याच मानव संसाधनातील प्रत्येक स्व चे स्वतःचे आणि सांघीक कौशल्य (individual and team skills) संस्थेच्या यश/अपयशाचे महत्वाचे गमक असते". अर्थात हा मुद्दा लेखाच्या शिर्षकाच्या मूळ उद्देश्याच्या बाहेर असल्याने येथे अवांतर आहे, म्हणून त्याचा उल्लेख लेखात मुद्दाम टाळला आहे. व्यवस्थापन हा फार मोठा विषय आहे आणि त्याचे त्रोटक विश्लेषण करायलाही लेखमालाच लिहायला लागेल. तो ह्या लेखाचा विषय नाही.

सतिश गावडे 06/03/2015 - 13:31
सुंदर लेख. लेखातील बरेचसे मुद्दे हे सखोल वाचन आणि त्यावर केलेले चिंतन यातून स्फुरलेले आहेत असे वाटते.
एखादी संज्ञा (term, name) पकडून तिचे व्यापारीकरण करणे हे काही नवीन किंवा विरळ नक्कीच नाही. एखाद्या संज्ञेची पद्धतशीरपणे प्रसिद्धी करून मोठा उद्योग निर्माण होऊ शकतो असे लक्षात आले की मग त्या संज्ञेभोवती जाणीवपूर्वक इतके मोठे वलय निर्माण केले जाते की, त्या संज्ञेचा अर्थ समजला जातो तसाच आहे की ती अपसंज्ञा आहे, इकडे लक्ष न देता तिचा उदो उदो केला जातो. अश्या परिस्थितीला "पूर्वग्रहदोष (cognitive bias)" असे म्हटले जाते आणि शब्दाच्या आशयाशी प्रामाणिक नसलेल्या संज्ञेला "अपसंज्ञा (misnomer)" असे म्हणतात. कालव्यवस्थापन ही अशीच अनेक दशलक्ष डॉलर उद्योगाला जन्म देणारी अपसंज्ञा आहे.

मितवा... प्रेम या भावनेचा अर्थ नव्यानं कळेल .... सावर रे ए मना....

किरण८८७७ ·

शब्दानुज 02/03/2015 - 15:24
सगळे मुद्दे मान्य..पण मुळ कथेतच चित्रपट कमी पडतो असे वाटते..मध्यांतरापर्यंत कथानक खुपच हळुहळु सरकते.. सारखे अपघात करण्यात मराठी चित्रपटकारांना कसली मजा येते कोणास टाऊक.. त्यांचे आणि दवाखान्याचे लागोबंध असतात का?

शब्दानुज 02/03/2015 - 15:24
सगळे मुद्दे मान्य..पण मुळ कथेतच चित्रपट कमी पडतो असे वाटते..मध्यांतरापर्यंत कथानक खुपच हळुहळु सरकते.. सारखे अपघात करण्यात मराठी चित्रपटकारांना कसली मजा येते कोणास टाऊक.. त्यांचे आणि दवाखान्याचे लागोबंध असतात का?
मितवा…मला खरेच कळेना की या चित्रपटाला कौतुक कशा-कशासाठी करावे. वेगळ्या धाटणीची प्रेमकथा, उच्चकोटीचा अभिनय, ओठांवर अलगद येउन बसणारे संगीत अन सर्वात महत्वाचे दिलखेच "संवाद" प्रेम माणसात किती बदल घडवते, किती सहजतेने अन अलगदपणे तुमचे जीवन बदलवते याचे भावूक चित्रीकरण. तर संवाद म्हणजे आपल्यालासमोरnसहजतेने उलगडलेले माणसी विचारसरणीचे विविध पैलूं. थोडी वेगळी प्रेमकहाणी. चित्रपट पाहता-पाहता पुढच्या कथेचा अंदाज येतो, पण असे असले तरीही मितवा कधीच निराश करत नाही. कारण सर्वांचा अप्रतिम अभिनय अन सहज निघणारे पण खूप मतीतार्थ असणारे अप्रतिम संवाद, अन ते हि इतके की काही विचारू नका.

चांगदेवपासष्टी (मराठी भाषेतील सौंदर्यस्थळे)

प्रसाद गोडबोले ·

बोsssSssssSSSsला पोपपंथीय ध.गु.ह.भ.प.रा.रा.श्री.श्री. प्रगो (गिर्जागाव प्रतिष्ठान) म्हाराज की जय...बोला पुंडलिक वर्दे हाsssSssssरी विठ्ठल!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! मस्तं जमलाय लेख गुरुमाउली _/\_

पैसा 28/02/2015 - 10:38
सुरुवात वाचली आहे. नीट वाचून आकलन करून घ्यायला वेळ लागेल. ही निव्वळ एका चांगल्या लेखासाठी पोच!

प्रचेतस 01/03/2015 - 18:38
सुंदर लेख. ह्यावरून हरिश्चंद्रगडावरच्या चांगदेवांच्या शिललेखांची आठवण झाली.

गामा पैलवान 12/08/2016 - 23:15
मार्कस, सहज म्हणून वाचला लेख. बेचाळीसावी ओवी विशेषकरून भावली. चांगदेवांशी देहभेट झाल्यावर अद्वैतभेट विसकटण्याची भीती माऊलींना का वाटावी? यावरून नुकताच वाचलेला एक (इंग्रजी) लेख आठवला. त्यात म्हंटलं होतं की जीवन हे मुळातून पौंजिक (quantum) असले तरी स्थूल (classical) जगांशी समतोल साधून असते. स्थूल जगाची वादळे सहन करत जीवन आपले पौंजिक अस्तित्व टिकवून धरते. माऊलींना नेमकी हीच भीती वाटंत असावी. जर स्थूलभेट झाली, तर अद्वैतभेट म्हणजे quntum coherence लय पावेल. लेख मुळातून वाचण्याजोगा आहे. इथे मिळेल : https://aeon.co/essays/quantum-weirdness-is-everywhere-in-the-living-world अगदीच राहवलं नाही म्हणून महत्त्वाचा भाग खाली डकवतोय : >> Molecular vibrations are the mortal enemy of quantum coherence. How, then, does life manage >> to maintain its molecular order for long enough to perform its quantum tricks in warm and wet >> cells? That remains a profound riddle. Recent research offers a tantalising hint that, instead of >> avoiding molecular storms, life embraces them, rather like the captain of a ship who harnesses >> turbulent gusts and squalls to maintain his ship upright and on-course. As Schrödinger predicted, >> life navigates a narrow stream between the classical and quantum worlds: the quantum edge. आ.न., -गा.पै.

बोsssSssssSSSsला पोपपंथीय ध.गु.ह.भ.प.रा.रा.श्री.श्री. प्रगो (गिर्जागाव प्रतिष्ठान) म्हाराज की जय...बोला पुंडलिक वर्दे हाsssSssssरी विठ्ठल!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! मस्तं जमलाय लेख गुरुमाउली _/\_

पैसा 28/02/2015 - 10:38
सुरुवात वाचली आहे. नीट वाचून आकलन करून घ्यायला वेळ लागेल. ही निव्वळ एका चांगल्या लेखासाठी पोच!

प्रचेतस 01/03/2015 - 18:38
सुंदर लेख. ह्यावरून हरिश्चंद्रगडावरच्या चांगदेवांच्या शिललेखांची आठवण झाली.

गामा पैलवान 12/08/2016 - 23:15
मार्कस, सहज म्हणून वाचला लेख. बेचाळीसावी ओवी विशेषकरून भावली. चांगदेवांशी देहभेट झाल्यावर अद्वैतभेट विसकटण्याची भीती माऊलींना का वाटावी? यावरून नुकताच वाचलेला एक (इंग्रजी) लेख आठवला. त्यात म्हंटलं होतं की जीवन हे मुळातून पौंजिक (quantum) असले तरी स्थूल (classical) जगांशी समतोल साधून असते. स्थूल जगाची वादळे सहन करत जीवन आपले पौंजिक अस्तित्व टिकवून धरते. माऊलींना नेमकी हीच भीती वाटंत असावी. जर स्थूलभेट झाली, तर अद्वैतभेट म्हणजे quntum coherence लय पावेल. लेख मुळातून वाचण्याजोगा आहे. इथे मिळेल : https://aeon.co/essays/quantum-weirdness-is-everywhere-in-the-living-world अगदीच राहवलं नाही म्हणून महत्त्वाचा भाग खाली डकवतोय : >> Molecular vibrations are the mortal enemy of quantum coherence. How, then, does life manage >> to maintain its molecular order for long enough to perform its quantum tricks in warm and wet >> cells? That remains a profound riddle. Recent research offers a tantalising hint that, instead of >> avoiding molecular storms, life embraces them, rather like the captain of a ship who harnesses >> turbulent gusts and squalls to maintain his ship upright and on-course. As Schrödinger predicted, >> life navigates a narrow stream between the classical and quantum worlds: the quantum edge. आ.न., -गा.पै.
२७ फेब्रुवारी - मराठी भाषा दिनाच्या सर्व मराठी बांधवांना अनेकानेक शुभेच्छा ! माझा मराठाचिये काय बोलु कौतुके ! अमृता तेही पैजा जिंके ! ऐसी अक्षरे रसिके ! मेळवीन !! मराठी भाषेतील सौंदर्यस्थळे/ समृध्दीस्थळे म्हणल्यावर मनात पहिला विचार आला तो माऊलींचाच . संत ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद्भगवदगीतेवर मराठी भाषेतील टीका जी की भावार्थदीपीका अर्थात ज्ञानेश्वरी लिहुन सर्वसामान्य जनांवर जे उपकार केले आहेत त्याचे वर्णन करावे तरी कसे ? जशी जशी ज्ञानेश्वरी वाचत जातो आणि जशी जशी ती उमगत जाते तसे तसे संत ज्ञानेश्वरांना पुरुष असुनही "माऊली" असे का म्हणतात ते कळायला लागते .

धर्मांतर....आपल्या सर्वांचं घडून गेलेलं !

मन ·

संदीप डांगे 18/02/2015 - 00:27
आपले विचार फार फार जुळतात.... समविचारी भेटल्याचा आनंद झाला. जे जे अमेरिकन लोकांना आवडतं किंवा पटते तेच योग्य आणि सर्वोत्तम असं निदान भारतात पाहीलंय..

संदीप डांगे 18/02/2015 - 01:05
या धाग्याच्या निमित्ताने एक दोन प्रश्न विचारून घ्यावे असं म्हणतोय… अमेरिकन गाणी, रॉक, पॉप, इत्यादी सर्व प्रकारच्या अमेरिकन संगीताची आणि संगीतकारांची इत्थंभूत माहिती ठेवणाऱ्या आपल्या पब्लिकला कोणी असे अमेरिकन माहिती आहेत का जे तेवढ्याच उत्कटतेने आनंद शिंदेंचे गाणी ऐकतात…? अमेरिकन सिनेमांचा आणि त्यांच्या सगळ्या अभिनेते, अभिनेत्र्यांच्या लफड्या-कुलंगड्या आणि काळ्या गोऱ्या दत्तक मुलांची अद्ययावत माहिती ठेवणाऱ्या पब्लिकला असा कोणी अमेरिकन माहिती आहे का ज्याने 'कुंकू' बघितला? असं नाही आहे हे माहित आहे पण असं का आहे कुणी सांगेल का?

In reply to by संदीप डांगे

दोन्ही प्रश्नांचं उत्तरः कुणीही नाहीत. पण हेच प्रश्न जर दक्षिण-पश्चिम मुंबईत विचारलेत तरीही हेच उत्तर येईल!! :) बाय द वे: बर्‍याच अमेरिकनांना ऐश्वर्या राय माहिती असते!! ;)

In reply to by पिवळा डांबिस

संदीप डांगे 18/02/2015 - 01:35
चला, म्हणजे ऐश्वर्या दिसायला येक्दम झ्याक आहे असे मानायला आम्ही मोकळे. :-)
दक्षिण-पश्चिम मुंबईत विचारलेत तरीही हेच उत्तर येईल!!
तिथे तर ठाण्याला राहतो असं म्हटले तरी 'how far it is from here?' असं इचार्नारे हायेत... :-) अहो एकदा ठाण्यातच राहणार्‍या फक्त अमेरिकन रॉक ऐकणार्‍या एका आपटे आड्नावाच्या कलीगला पु.लं.बद्दल काहीतरी विचारले तर "ते कोण?" असा विचारता झाला. मला घेरी यायची बाकी होती फक्त... :-)

In reply to by संदीप डांगे

अहो एकदा ठाण्यातच राहणार्‍या फक्त अमेरिकन रॉक ऐकणार्‍या एका आपटे आड्नावाच्या कलीगला पु.लं.बद्दल काहीतरी विचारले तर "ते कोण?" असा विचारता झाला. मला घेरी यायची बाकी होती फक्त...
भले! आनंद आहे!! :)

In reply to by संदीप डांगे

छान छान. अशा गोष्टींची सवय झाली आहे. पु.ल. देशपांडे, लोकमान्य टिळक, सुधीर फडके, ग, दि. माडगूळकर,पेशवे, पानिपतची लढाई इ. इ. माहीत नसणारे असंख्य मराठी लोक गेल्या ७-८ वर्षांत भेटले. त्यामुळे आता सवय झाली आहे. शिवाजी कोण होता असे विचारल्यावर 'द बॉस' असे उत्तर अजून तरी मिळले नाही. तेही मिळेल लवकरच.

In reply to by अप्पा जोगळेकर

हाडक्या 18/02/2015 - 22:26
आमच्या वर्गात एक मराठीच्या प्राध्यापकांचा सुपुत्र होता ज्याला "ज्ञानेश्वरी" माहीत नव्हती. असे डोके सरकले होते तेव्हा. त्याला सांगितले की घरी जाऊन तुझ्या पप्पांना विचार आता. *aggressive*

In reply to by हाडक्या

विकास 19/02/2015 - 02:27
एका मराठमोळ्या मित्राने खात्री करून घेण्यासाठी विचारले होते, "तो सिंहाच्या 'शेप' चा गड आहे, तोच ना?" मी अजून अशा सिंहगडाच्या शोधात आहे! :(

In reply to by संदीप डांगे

काही वर्षांपूर्वी नवसह्याद्री सोसायटीमध्ये राहणार्‍या एका नातलगांचे घर शोधत होतो. त्यांचा फोन लागत नव्हता म्हणून जवळच्या वाण्याकडे चौकशी केली. चौकशी करताना त्यांच्या घराशेजारी ज्यांचा बंगला आहे अशा प्रसिद्ध व्यक्तीच्या नावे चौकशी केली. त्यावर त्या वाण्याने प्रतिप्रश्न केला... कोण श्रीराम लागू?

अरुण मनोहर 18/02/2015 - 08:15
दुसरी बाजू देखील तशीच आहे. अनेक (गो-या) अमेरिकन्सला जग म्हणजे फक्त अमेरिका असेच वाटते. आणि टेक्सन अमेरिकेन्सला फक्त टेक्सास म्हणजे अमेरिका वाटते.

ह्याच अनुषंघाने "ज्या देशात मॅकडोनाल्डस आहे त्या देशाने आजवर एकदा ही अमेरिका विरोधी कारवाया न केल्याचे वाचनात आल्याचे स्मरले

मराठी_माणूस 18/02/2015 - 10:34
मस्त लेख त्यामुळेच आपल्याला बर्‍याच झैरती वाचायला मिळतात "पुढच्या वेळी भारतात आल्यावर ...." "फॉल सिझन ला ह्या वेळी...." "मुलांनी हॅलोवीन ला...." "ईस्टकोस्ट्ला जाताना..." "मागच्या वेळेस एलए ला गेलो तेंव्हा....."

मदनबाण 18/02/2015 - 14:53
अमेरिकनिझम हा मायावी आहे तो ह्याच साठी. नारायण ! नारायण ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- स्वाईन फ्लूचा कहर, देशात 624 बळी, राज्यात बळींचा आकडा 72 वर

In reply to by पिवळा डांबिस

विकास 19/02/2015 - 02:31
पूर्वीची अमेरिका राहिली नाही, पूर्वीची अमेरिका राहिली नाही!!! म्हणून आम्ही "तसल्या" भागांपेक्षा, न्यू इंग्लंड मधे राहणे पसंद करतो... ;) (आता पळतो!)

अर्धवटराव 18/02/2015 - 23:11
एक मेल्टींग पॉट, जे केवळ पैशाची भाषा समजते, आणि येन केन प्रकारेण सुखोपभोग हेच जिथे जीवन विषयक सूत्र आहे ( भाई, ऐकताय ना...) त्याची भूरळ याच गोष्टी प्रच्छन्न मार्गाने मिळवण्याचा खटाटोप करणार्‍या लोकांना पडली तर त्यात वावगं काय आहे ?

हुप्प्या 18/02/2015 - 23:14
जगाचा हाच नियम आहे की जो जास्त गबर आणि पराक्रमी त्याचेच जग गुण गाते आणि त्याचेच अनुकरणही केले जाते. प्राचीन काळी रोमन साम्राज्य होते तेव्हा त्यांची संस्कृती आणि लॅटिन भाषा तमाम युरोपावर प्रभाव टाकून होती. आजही इंग्रजीतल्या लॅटिनमधून आलेल्या शब्दांची संख्या प्रचंड आहे. जेव्हा भारतावर मुगलांचे राज्य होते तेव्हा पर्शियन संस्कृती मग त्यात भाषा, कला, अन्नपदार्थ ह्यात सगळ्या बाबतीत भारतातील स्थानिक संस्कृती मोठ्या प्रमाणात मिसळली गेली. ह्यात काही भाग लादण्याचा असला तरी काही लोकांनी आपणहून स्वीकारला होता. पेढे, बर्फी, जिलबी, कलाकंद, गुलकंद, सामोसा हे पदार्थ आणि त्यांची नावे ही फारसीतून आले आहेत हे आज खरेही वाटणार नाही. भारतातील अनेक भाषांत फारसी शब्द मोठ्या प्रमाणात आहेत. तेव्हा मिसळपाव असते तर तिथे लोकांनी ह्या भेसळीला नाके मुरडली असती. पण आज ते शब्द त्या त्या भाषेत पार मिसळून गेले आहेत. इंग्रजांचे साम्राज्य जेव्हा भरात होते तेव्हा भारतात इंग्रजी भाषा, वेषभूषा, रहाणी, स्वागत करताना, निरोप घेताना वापरायचे शब्द हे इंग्रजी असले की लोकांना कसे उच्च वाटायचे. आजच्या घटकेला अमेरिका ही महासता आहे. त्यामुळे त्यांच्या गोष्टींचे अनुकरण केले जात आहे. अमेरिकेतील तमाम गोष्टी मग तो कोकाकोलासारखे जंक पेय असो, म्याकडॉनल्डचे नि:सत्त्व अन्न असो. अर्थात सगळेच अमेरिकन टाकाऊच असते असे नाही. मायक्रोसॉफ्टचे पीसी, गुगलचे सर्च नि अँड्रॉईड, फेसबुक व अन्य उत्पादने पूर्णपणे त्याज्य आहेत असे कोणी म्हणणार नाही मी तरी नाहीच. अर्थात आज अमेरिकेचे प्रस्थ आहे म्हणून सगळ्या जगाचे अमेरिकी धर्मांतर झाल्यासारखे वाटत आहे. पण इतिहासाकडे पाहिले तर चिरंतन टिकणारे प्रस्थ कुणाचेही नसते. कधी ना कधी ते लयाला जाणारच. मग त्या नव्या फॅडाकडे लोक वळतील ह्याची खात्री असू द्या.

In reply to by हुप्प्या

म्याकडॉनल्डचे नि:सत्त्व अन्न असो
फास्ट फूड्मध्ये तुलना करायची झाली तर समोसा (उत्तर भारत), बटाटावडा (मध्यभारत), आणि डोसा (दक्षिण भारत)यांच्या तुलनेत बर्गर नि:सत्व कसा?

In reply to by पिवळा डांबिस

हुप्प्या 19/02/2015 - 10:24
म्याकमधे लोक जेवायला जातात असे एक गृहितक आहे. जेवताना बर्गर, फ्राईज खाणे आणि कोक वा तत्सम फसफसे पेय पिणे हे नि:सत्त्व आहारात मोडते. सामोसे, बटाटेवडे हे जेवण म्हणून कुणी जेवत असेल तर ते अर्थातच जास्त वाईट पण तसे होत नसावे असा माझा अंदाज आहे. डोसा हा कसा बनवला आहे ह्यावर त्याचे अन्न म्हणून चांगुलपण ठरते. तो अत्यंत आरोग्यकारकही बनवता येतो. आणि अशा डोशाचे जेवण म्याकपेक्षा नि:संशय उजवे ठरते. थोडक्यात म्याकपेक्षाही नि:सत्त्व जेवण करता येईल का? नक्कीच येईल पण म्हणून म्याकचे अन्न सकस ठरत नाही. अमेरिकन म्याकबद्दल बोलायचे तर त्यातला मुख्य पदार्थ हॅमबर्गर. दोन गोलाकार पावाच्या चकत्या, मधे बीफ, मेयो आणि काही भाज्या. त्यातली बीफची चकती ही अत्यंत स्वस्तातल्या मांसाची बनवलेली असते. ज्या गुरांना मारून ते मांस काढले असते ती गुरे अत्यंत बंदिस्त जागेत कोंडलेली असतात. त्यांना स्वस्तात मिळणारे धान्य म्हणजे मका आणि मकाच खायला दिला जातो. गवत वगैरे नाही. अशा प्राण्यांचे मांस जास्त चरबीयुक्त असते कारण त्यांना ती चरबी खर्च करायला वावच नसतो. पावामधे मोठ्या प्रमाणात शर्करा असते (हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप). त्यामुळे तो पाव जास्त टिकतो आणि हे सिरप अत्यंत स्वस्तात मिळते म्हणून परवडते. जर त्या सँडविचमधे चीज असेल तर तेही असेच बंदिस्त गाईंच्या दुधाचे असते. गाईंना अन्नातून हार्मोन्स, प्रतिजैविके दिली जातात आणि ती दुधात उतरतात. ह्या सँडविचमधे घातल्या जाणार्‍या अल्पशा भाज्या ह्या शीतकरण करून टिकवलेल्या असतात. त्यातला लेट्यस हा पाणचट आईसबर्ग जातीचा असतो ज्यात मुख्यतः पाणी आणि फायबर असते बाकी सत्त्वे नाहीत. फ्राईज करण्याकरता बटाटा वापरतात तोही गोठवलेला. लागेल तसा गरम करुन तळायचा. त्याला चव यावी म्हणून विविध प्रकारची रसायने आणि अर्क त्यावर ओतलेली असतात. विविध ठिकाणहून येणारा बटाटा शेवटी सारख्याच चवीचा लागावा म्हणून हा उपद्व्याप. ह्यात अन्नाची सकसता हा मुद्दा अत्यंत गौण आहे. किंमत, टिकाऊपणा आणि चव ह्या गोष्टींना प्राधान्य असते. कोका कोला आणि तत्सम द्रव्याबद्दल काय बोलावे? पाण्यात चार पाच चमचे साखर विरघळवून त्याला फेस आणून ती पोटात सारणे! जेवताना तोंडी लावायला दोन वाट्या साखर नुसती खाल्ली तर कसे वाटेल त्यातला प्रकार! असो. अमेरिकेचे खूळ हा विषय आहे म्हणून सांगतो. अमेरिकेत बहुतांश लोकांचे ह्यावर एकमत आहे की म्याक हे जंक अन्नाचे दुकान आहे. ह्याचा परिणाम ह्या रेस्टराँना जाणवू लागला आहे. त्यांचे उत्पन्न चांगलेच घटत आहे. त्याला पर्याय म्हणून अन्य काही फास्ट फूड आऊटलेटे लोकप्रिय होऊ लागली आहेत.

सर्वप्रथम तुम्ही तुमच्या प्रतिसादात फक्त बर्गरचा उल्लेख केला होतात आणि त्याला नि:सत्व म्हणाला होतात. तेंव्हा भारतीय कार्ब ठासलेल्या पदार्थांच्या तुलनेत बर्गर हा नि:सत्व कसा हा माझा प्रश्न होता. आता तुम्ही त्यात फ्राईज आणि कोक वगैरे आणताय. मुळात मॅकमध्ये बर्गर घेतल्यावर तुम्हाला फ्राईज वा कोक घेण्याची मुळीच सक्ती नसते. नुसता बर्गर तुम्ही खाऊ शकता, अनेक लोकं खातात. कोकच्या ऐवजी तिथे अ‍ॅपलज्युसही मिळतो, फुकट पाणीही मिळतं... तुम्ही काहीही म्हंटलंत तरी अमेरिकेत तरी मॅक किंवा तत्सम बर्गर हा फास्ट फूड म्हणूनच गणला जातो. अन्य देशात जरी लोक जेवायला वा सणासुदीला जाऊन खात असले तरी! अमेरिकेत जर जेवण घ्यायचं असेल तर अनेक जेवणाची रेस्टॉरंटस आहेत जिथे (अगदी अस्सल अमेरिकन जेवण घ्यायचं असेल तर) मीटलोफ, स्टेक, पॉटपाय, स्ट्यू वगैरे प्रकार उपलब्ध असतात, जशी भारतात हॉटेलांमध्ये थाळी उपलब्ध असते त्याप्रमाणेच. बर्गर हे समोसा, वडा वा डोश्याप्रमाणेच खायचं झटपट फास्ट फूड आहे. म्हणूनच तर त्याला ड्राईव्ह इन विंडो असते जी जेवण पुरवणार्‍या रेस्टराँन्टसना नसते... आता पदार्थांच्या क्वालिटीची तुलना. समोसा, वडा, डोसा या पदार्थांत जे जिन्नस वापरले जातात, ज्या तेलात ते तळलेले असतात, जी स्वच्छता पाळली जाते त्याचा विचार करता तुम्ही मॅकच्या (किंवा अन्य) बर्गरवर टीका करावी हे अत्यंत धाडसाचं आहे. विशेषतः अमेरिकेतली मॅक्स तरी त्यांच्या स्वच्छतेबद्दल (त्यांच्या बाथरूमसकट) प्रसिद्ध आहेत. किंबहुना लांबच्या प्रवासाला जातांना इतर पर्याय उपलब्ध असले तरी मॅक निवडलं जातं ते त्यांच्या स्वच्छतेबद्दल आणि त्याच्या प्रॉडक्ट कन्सिस्टंसीबद्दल. व्हॉट यू ऑर्डर इज व्हॉट यू गेट ही त्यांची स्लोगनच आहे! पण म्हणून बर्गर हे पूर्णान्न आहे का? तर नाही. पण कार्ब (पाव), प्रोटीन (मीट पॅटी) आणि भाज्या (कांदा, टोमॅटो, लेटस)त्यात आहे. चीज हवं तर घ्यावं नाहीतर ते नको म्हणून सांगायची सोय आहे. त्यामुळे वर उल्लेखलेल्या कार्ब आणि कार्ब असलेल्या पदार्थांच्या मानाने बर्गर नि:सत्व निश्चितच नाही. डिस्क्लेमर १: आम्हालाही समोसा, वडा आणि डोसा हे पदार्थ अत्यंत आवडतात. त्यामुळे त्यांच्याशी आमचं काहीही शत्रूत्व नाही. डिस्क्लेमर २: आमची मॅक वा अन्य बर्गर विकणार्‍या चेनची फ्रॅन्चायझी नाही. आम्ही मॅकचे शेअरहोल्डरही नाही!

In reply to by पिवळा डांबिस

हुप्प्या 19/02/2015 - 20:24
म्याकमधे निव्वळ हॅम्बर्गर सँडविच नक्कीच घेता येते. पण त्यांचा मेनू पाहिला आहे काय? त्यात मील डील म्हणजे जेवण ह्या नावाखाली काय विकले जाते? कुठलेसे सँडविच, फाईज आणि कोकसदृश पेय. ह्याला ते मील म्हणतात आणि लोकांच्या डोळ्यात भरेल अशा पद्धतीने त्याची जाहिरात करतात. (शिवाय निव्वळ ५० सेंट जास्त द्या आणि आपले मील सुपरसाईझ करा हेही आत्ताआत्तापर्यंत होते. म्हणजे काय? तर सँडविचबरोबर प्रचंड आकाराच्या फ्राईज आणि कोकने भरलेले एक पिंप मिळवा. प्रत्येक विक्रेता ऑर्डर दिल्यानंतर आपल्याला सुपरसाईज करून हवे आहे का असे नम्रपणे विचारायचा) तेव्हा त्यांना लोकांच्या आरोग्याशी देणेघेणे नसते. त्यांना जास्तीत जास्त फायदा होणारा पदार्थ म्हणजे कोक व फ्राईज हे लोकांच्या गळ्यात मारायचे असते. त्यांच्या सँडविचमधील भाज्या ह्या दीर्घकाळ साठवल्यामुळे त्यातील सत्त्व गमावलेल्या असतात. फास्ट फूड हे जेवण म्हणून खाल्ले जाते. बरेचसे बनलेले असते आणि गोठवलेले गरम करायचे असते म्हणून ते वेगात मिळते. पण आपण कुठल्या म्याकमधे डोकावून पाहिलेत तर जास्तीत जास्त गर्दी कधी असते? सकाळचे जेवण अर्थात लंच आणि संध्याकाळचे अर्थात डिनर ह्या वेळातच. ह्यात काडीचाही संशय नाही की हे बहुसंख्यांचे जेवणच असते. म्याकच्या स्वच्छतेबद्दल वाद नाही. पण नियम कडक असल्यामुळे अमेरिकेतील बहुतेक मोठ्या भोजनालयी साखळ्या स्वच्छतेच्या बाबतीत काटेकोर असतातच. त्यात विशेष नाही. मात्र भारतातील म्याकशी पुरेसा परिचय नाही. पुन्हा एकदा सांगतो, कुठलाही सामोसा वा बटाटेवडा हा माझा सकस अन्नाचा मापदंड नाही. इडली, डाळभात, पोळीभाजी असे जास्त सकस पर्याय उपलब्ध आहेत. म्याकपेक्षा निकस अन्न कुठेतरी मिळते म्हणून म्याक सकस हे तर्कशास्त्र अजब आहे.

In reply to by हुप्प्या

एकदा बर्गरबरोबर फ्राईज किंवा सोडा घ्यायची सक्ती नसते हे सांगितल्यावर तुमच्या पहिल्या परिच्छेदाला अर्थ उरत नाही. ते काहीही मेन्यु लावतील वा अ‍ॅडव्हर्टाइझ करतील, सक्ती तर करत नाहीत ना? उडप्याकडेही शंभर पदार्थ त्यांच्या मेन्यूबोर्डावर असतात म्हणून काही कुणी सगळे ऑर्डर करत नाही, आपल्याला हवं तेच ऑर्डर करतात! आणि जगातला कुठलाही हॉटेलवाला लोकांच्या आरोग्याची वाढ व्हावी या महत्वाकांक्षेने धंदा करत नाही. कमीतकमी खर्चात (पण लोकांना आजारी न पाडता), चविष्ट पदार्थ विकून जास्तीत जास्त फायदा व्हावा हाच हेतू असतो. तेंव्हा मॅक त्याबातीत वाईट आणि इतर (उदा. भारतातले हॉटेलवाले) चांगले असं काही नाही. मॅकच्या स्वच्छतेबद्दल तुम्हाला काही वाद नाही. चला, बरं झालं. पण रेस्टॉरंटामधल्या स्वच्छतेत तुम्हाला 'विशेष काही' वाटू नये याचं आश्चर्य आहे! विशेषतः बर्‍याचश्या देशी रेस्टॉरंटसच्या तुलनेत! आता तुम्ही इडली, डाळभात, पोळीभाजी वगैरे नवे पर्याय काढलेत. त्यातली इडली सोडली तर डाळ्भात आणि पोळीभाजी हे पदार्थ वारंवार हॉटेलांमध्ये जाऊन खायचे असतात हे माझ्यासाठी नवीनच आहे. यावर आता मी जर हॉटेलांमधे मिळणार्‍या थाळीची चिकित्सा केली तर तुम्ही म्हणणार की हॉटेलांमधली नसेल पण माझ्या मातोश्रींनी केलेला डाळभात/ पोळीभाजी जगात सर्वात सत्ववान! म्हणजे या चर्चेला काही अंतच नाही जर फाटेच फोडायचे असतील तर... मूळ मुद्दा हा तुमच्या 'बर्गर नि:सत्व असतो' या विधानाबद्दल आहे. त्यावर माझं म्हणणं की इतर काही समतुल्य देशी पदार्थांच्या तुलनेत ते विधान असत्य आहे. बर्गर हे फास्ट फूड आहे हे माझं, जगभरातल्या फूड इंडस्ट्रीचं, आणि खुद्द मॅकडॉन्ल्डसचं देखील मत आहे. पण तुम्हाला ते मान्य नाही. याचा अर्थ आपलं कधीही मतैक्य होणे नाही. कारण मी इगतपुरीला जाणार्‍या गाडीत आहे तर तुम्ही पुण्याला जाणार्‍या! (पुणेकरांनो, नो ऑफेन्स इंटेंडेड!!) तेंव्हा तुम्ही डाळभात खा, मी बर्गर खातो. मी डाळभाताला नांवं ठेवत नाहिये, तुम्ही तुम्हाला बर्गर नको असेल तर खाऊ नका पण उगाच बर्गरला नांवं ठेवून देशी झेंडा मिरवण्यात काहीही तथ्य नाहीये...

In reply to by पिवळा डांबिस

कारण मी इगतपुरीला जाणार्‍या गाडीत आहे तर तुम्ही पुण्याला जाणार्‍या! (पुणेकरांनो, नो ऑफेन्स इंटेंडेड!!) छ्या ! पुण्याबद्दलचा ऑफेन्स टाळला तरी इतका मस्त संवाद कुठल्या गाडीत बसून ऐकावा... आपलं वाचावा... असा प्रश्न पडला आहे ;) :)

In reply to by पिवळा डांबिस

हुप्प्या 02/03/2015 - 09:55
भांडवलशाहीवर आधारित अर्थव्यवस्थेमधे सक्ती कधीच नसते. पण म्हणून हुरळून जाण्याचे कारण नाही. म्याक आणि अन्य किरकोळ विक्रेत्यांमधला फरक म्हणजे म्याककडे असणारे भक्कम आर्थिक पाठबळ. लाखो डॉलर खर्च करून लोकांना भुरळ पाडण्याकरता ते जाहिराती तयार करत असतात. लोकांची मानसिकता, त्यांचे कमकुवत दुवे हेरून ते वापरून जाहिरातबाजी करून ते आपला निकृष्ट माल लोकांच्या गळी उतरवत असतात. इतक्या मोठ्या प्रमाणात एकसारखा दर्जा देण्याकरता जी सव्य अपसव्ये करावी लागतात ती गिर्‍हाईकाच्या आरोग्याला प्रधान मानण्यापेक्षा आपण कुठे कचाट्यात अडकत नाही ना हे बघण्याकडे प्राधान्य देतात. पूर्वी सिगरेट विकणार्‍या कंपन्या ज्या प्रकारच्या डर्टी ट्रिका वापरायच्या तशाच म्याकसारख्या कंपन्याही वापरतात. आणि त्याला उत्तर सक्ती करत नाहीत म्हणून आनंदाने हुरळून जाणे हे नव्हे. तर जनजागृती करणे हे आहे. रस्त्यावर डोसा वा इडली विकणारा टिव्हीवर जाहिरात करेल काय? टाइम्स वा अन्य पेपरात जाहिरात करेल काय? लहान मुलाला वेड लावण्याकरता खेळणी वा अन्य प्रलोभनांचा सढळ हस्ते पैसे ओतून वापर करेल का? नाही. मी कुठलेही फाटे फोडलेले नसताना उगाच मातोश्रीच्या हातचे जेवण वगैरे फाटे आपण फोडत आहात. आपणास डाळभाताचे वावडे असेल तर उपमा वा पोहे चालतील काय? ते पर्याय उपलब्ध आहेतच. थोडक्यात म्याकचा बर्गर हा अन्य बर्गर पेक्षा वा अन्य पदार्थांपेक्षा निकृष्ट असतो ह्या मुद्द्यावर मी ठाम आहे. आपल्याला ते आरोग्यकारक आणि हितकारक वाटत असेल तर रोज ते जेवणात खा. म्याकच्या भांड्वलशाहीप्रमाणे माझीही सक्ती नाहीच. लोकांनी आपल्या परीने विचार करावा. निदान दोन्ही बाजू पारखून काय तो निर्णय घ्यावा ही माझी इच्छा आहे. असो.

रेवती 20/02/2015 - 05:35
पण हामेरिकनांनाही आता इंडियन पदार्थांची चांगली ओळख व्हायला लागलीये. तुम्ही म्हणाता तसं एका बाजूनंच कसं असेल? प्रमाणात कमीजास्त आहे म्हणजे फक्त हामेरिकन गोष्टीच चालतात असे कसे? जौदे! टंकाळा!

मन१ 30/01/2016 - 12:42
सर्व वाचक प्रतिसादकांचे औपचारिक आभार. मुद्द्यांबद्दल, प्रतिसादांमधील जमेल तितक्या मुद्द्यांबद्दल अधिक लिहितो.

संदीप डांगे 18/02/2015 - 00:27
आपले विचार फार फार जुळतात.... समविचारी भेटल्याचा आनंद झाला. जे जे अमेरिकन लोकांना आवडतं किंवा पटते तेच योग्य आणि सर्वोत्तम असं निदान भारतात पाहीलंय..

संदीप डांगे 18/02/2015 - 01:05
या धाग्याच्या निमित्ताने एक दोन प्रश्न विचारून घ्यावे असं म्हणतोय… अमेरिकन गाणी, रॉक, पॉप, इत्यादी सर्व प्रकारच्या अमेरिकन संगीताची आणि संगीतकारांची इत्थंभूत माहिती ठेवणाऱ्या आपल्या पब्लिकला कोणी असे अमेरिकन माहिती आहेत का जे तेवढ्याच उत्कटतेने आनंद शिंदेंचे गाणी ऐकतात…? अमेरिकन सिनेमांचा आणि त्यांच्या सगळ्या अभिनेते, अभिनेत्र्यांच्या लफड्या-कुलंगड्या आणि काळ्या गोऱ्या दत्तक मुलांची अद्ययावत माहिती ठेवणाऱ्या पब्लिकला असा कोणी अमेरिकन माहिती आहे का ज्याने 'कुंकू' बघितला? असं नाही आहे हे माहित आहे पण असं का आहे कुणी सांगेल का?

In reply to by संदीप डांगे

दोन्ही प्रश्नांचं उत्तरः कुणीही नाहीत. पण हेच प्रश्न जर दक्षिण-पश्चिम मुंबईत विचारलेत तरीही हेच उत्तर येईल!! :) बाय द वे: बर्‍याच अमेरिकनांना ऐश्वर्या राय माहिती असते!! ;)

In reply to by पिवळा डांबिस

संदीप डांगे 18/02/2015 - 01:35
चला, म्हणजे ऐश्वर्या दिसायला येक्दम झ्याक आहे असे मानायला आम्ही मोकळे. :-)
दक्षिण-पश्चिम मुंबईत विचारलेत तरीही हेच उत्तर येईल!!
तिथे तर ठाण्याला राहतो असं म्हटले तरी 'how far it is from here?' असं इचार्नारे हायेत... :-) अहो एकदा ठाण्यातच राहणार्‍या फक्त अमेरिकन रॉक ऐकणार्‍या एका आपटे आड्नावाच्या कलीगला पु.लं.बद्दल काहीतरी विचारले तर "ते कोण?" असा विचारता झाला. मला घेरी यायची बाकी होती फक्त... :-)

In reply to by संदीप डांगे

अहो एकदा ठाण्यातच राहणार्‍या फक्त अमेरिकन रॉक ऐकणार्‍या एका आपटे आड्नावाच्या कलीगला पु.लं.बद्दल काहीतरी विचारले तर "ते कोण?" असा विचारता झाला. मला घेरी यायची बाकी होती फक्त...
भले! आनंद आहे!! :)

In reply to by संदीप डांगे

छान छान. अशा गोष्टींची सवय झाली आहे. पु.ल. देशपांडे, लोकमान्य टिळक, सुधीर फडके, ग, दि. माडगूळकर,पेशवे, पानिपतची लढाई इ. इ. माहीत नसणारे असंख्य मराठी लोक गेल्या ७-८ वर्षांत भेटले. त्यामुळे आता सवय झाली आहे. शिवाजी कोण होता असे विचारल्यावर 'द बॉस' असे उत्तर अजून तरी मिळले नाही. तेही मिळेल लवकरच.

In reply to by अप्पा जोगळेकर

हाडक्या 18/02/2015 - 22:26
आमच्या वर्गात एक मराठीच्या प्राध्यापकांचा सुपुत्र होता ज्याला "ज्ञानेश्वरी" माहीत नव्हती. असे डोके सरकले होते तेव्हा. त्याला सांगितले की घरी जाऊन तुझ्या पप्पांना विचार आता. *aggressive*

In reply to by हाडक्या

विकास 19/02/2015 - 02:27
एका मराठमोळ्या मित्राने खात्री करून घेण्यासाठी विचारले होते, "तो सिंहाच्या 'शेप' चा गड आहे, तोच ना?" मी अजून अशा सिंहगडाच्या शोधात आहे! :(

In reply to by संदीप डांगे

काही वर्षांपूर्वी नवसह्याद्री सोसायटीमध्ये राहणार्‍या एका नातलगांचे घर शोधत होतो. त्यांचा फोन लागत नव्हता म्हणून जवळच्या वाण्याकडे चौकशी केली. चौकशी करताना त्यांच्या घराशेजारी ज्यांचा बंगला आहे अशा प्रसिद्ध व्यक्तीच्या नावे चौकशी केली. त्यावर त्या वाण्याने प्रतिप्रश्न केला... कोण श्रीराम लागू?

अरुण मनोहर 18/02/2015 - 08:15
दुसरी बाजू देखील तशीच आहे. अनेक (गो-या) अमेरिकन्सला जग म्हणजे फक्त अमेरिका असेच वाटते. आणि टेक्सन अमेरिकेन्सला फक्त टेक्सास म्हणजे अमेरिका वाटते.

ह्याच अनुषंघाने "ज्या देशात मॅकडोनाल्डस आहे त्या देशाने आजवर एकदा ही अमेरिका विरोधी कारवाया न केल्याचे वाचनात आल्याचे स्मरले

मराठी_माणूस 18/02/2015 - 10:34
मस्त लेख त्यामुळेच आपल्याला बर्‍याच झैरती वाचायला मिळतात "पुढच्या वेळी भारतात आल्यावर ...." "फॉल सिझन ला ह्या वेळी...." "मुलांनी हॅलोवीन ला...." "ईस्टकोस्ट्ला जाताना..." "मागच्या वेळेस एलए ला गेलो तेंव्हा....."

मदनबाण 18/02/2015 - 14:53
अमेरिकनिझम हा मायावी आहे तो ह्याच साठी. नारायण ! नारायण ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- स्वाईन फ्लूचा कहर, देशात 624 बळी, राज्यात बळींचा आकडा 72 वर

In reply to by पिवळा डांबिस

विकास 19/02/2015 - 02:31
पूर्वीची अमेरिका राहिली नाही, पूर्वीची अमेरिका राहिली नाही!!! म्हणून आम्ही "तसल्या" भागांपेक्षा, न्यू इंग्लंड मधे राहणे पसंद करतो... ;) (आता पळतो!)

अर्धवटराव 18/02/2015 - 23:11
एक मेल्टींग पॉट, जे केवळ पैशाची भाषा समजते, आणि येन केन प्रकारेण सुखोपभोग हेच जिथे जीवन विषयक सूत्र आहे ( भाई, ऐकताय ना...) त्याची भूरळ याच गोष्टी प्रच्छन्न मार्गाने मिळवण्याचा खटाटोप करणार्‍या लोकांना पडली तर त्यात वावगं काय आहे ?

हुप्प्या 18/02/2015 - 23:14
जगाचा हाच नियम आहे की जो जास्त गबर आणि पराक्रमी त्याचेच जग गुण गाते आणि त्याचेच अनुकरणही केले जाते. प्राचीन काळी रोमन साम्राज्य होते तेव्हा त्यांची संस्कृती आणि लॅटिन भाषा तमाम युरोपावर प्रभाव टाकून होती. आजही इंग्रजीतल्या लॅटिनमधून आलेल्या शब्दांची संख्या प्रचंड आहे. जेव्हा भारतावर मुगलांचे राज्य होते तेव्हा पर्शियन संस्कृती मग त्यात भाषा, कला, अन्नपदार्थ ह्यात सगळ्या बाबतीत भारतातील स्थानिक संस्कृती मोठ्या प्रमाणात मिसळली गेली. ह्यात काही भाग लादण्याचा असला तरी काही लोकांनी आपणहून स्वीकारला होता. पेढे, बर्फी, जिलबी, कलाकंद, गुलकंद, सामोसा हे पदार्थ आणि त्यांची नावे ही फारसीतून आले आहेत हे आज खरेही वाटणार नाही. भारतातील अनेक भाषांत फारसी शब्द मोठ्या प्रमाणात आहेत. तेव्हा मिसळपाव असते तर तिथे लोकांनी ह्या भेसळीला नाके मुरडली असती. पण आज ते शब्द त्या त्या भाषेत पार मिसळून गेले आहेत. इंग्रजांचे साम्राज्य जेव्हा भरात होते तेव्हा भारतात इंग्रजी भाषा, वेषभूषा, रहाणी, स्वागत करताना, निरोप घेताना वापरायचे शब्द हे इंग्रजी असले की लोकांना कसे उच्च वाटायचे. आजच्या घटकेला अमेरिका ही महासता आहे. त्यामुळे त्यांच्या गोष्टींचे अनुकरण केले जात आहे. अमेरिकेतील तमाम गोष्टी मग तो कोकाकोलासारखे जंक पेय असो, म्याकडॉनल्डचे नि:सत्त्व अन्न असो. अर्थात सगळेच अमेरिकन टाकाऊच असते असे नाही. मायक्रोसॉफ्टचे पीसी, गुगलचे सर्च नि अँड्रॉईड, फेसबुक व अन्य उत्पादने पूर्णपणे त्याज्य आहेत असे कोणी म्हणणार नाही मी तरी नाहीच. अर्थात आज अमेरिकेचे प्रस्थ आहे म्हणून सगळ्या जगाचे अमेरिकी धर्मांतर झाल्यासारखे वाटत आहे. पण इतिहासाकडे पाहिले तर चिरंतन टिकणारे प्रस्थ कुणाचेही नसते. कधी ना कधी ते लयाला जाणारच. मग त्या नव्या फॅडाकडे लोक वळतील ह्याची खात्री असू द्या.

In reply to by हुप्प्या

म्याकडॉनल्डचे नि:सत्त्व अन्न असो
फास्ट फूड्मध्ये तुलना करायची झाली तर समोसा (उत्तर भारत), बटाटावडा (मध्यभारत), आणि डोसा (दक्षिण भारत)यांच्या तुलनेत बर्गर नि:सत्व कसा?

In reply to by पिवळा डांबिस

हुप्प्या 19/02/2015 - 10:24
म्याकमधे लोक जेवायला जातात असे एक गृहितक आहे. जेवताना बर्गर, फ्राईज खाणे आणि कोक वा तत्सम फसफसे पेय पिणे हे नि:सत्त्व आहारात मोडते. सामोसे, बटाटेवडे हे जेवण म्हणून कुणी जेवत असेल तर ते अर्थातच जास्त वाईट पण तसे होत नसावे असा माझा अंदाज आहे. डोसा हा कसा बनवला आहे ह्यावर त्याचे अन्न म्हणून चांगुलपण ठरते. तो अत्यंत आरोग्यकारकही बनवता येतो. आणि अशा डोशाचे जेवण म्याकपेक्षा नि:संशय उजवे ठरते. थोडक्यात म्याकपेक्षाही नि:सत्त्व जेवण करता येईल का? नक्कीच येईल पण म्हणून म्याकचे अन्न सकस ठरत नाही. अमेरिकन म्याकबद्दल बोलायचे तर त्यातला मुख्य पदार्थ हॅमबर्गर. दोन गोलाकार पावाच्या चकत्या, मधे बीफ, मेयो आणि काही भाज्या. त्यातली बीफची चकती ही अत्यंत स्वस्तातल्या मांसाची बनवलेली असते. ज्या गुरांना मारून ते मांस काढले असते ती गुरे अत्यंत बंदिस्त जागेत कोंडलेली असतात. त्यांना स्वस्तात मिळणारे धान्य म्हणजे मका आणि मकाच खायला दिला जातो. गवत वगैरे नाही. अशा प्राण्यांचे मांस जास्त चरबीयुक्त असते कारण त्यांना ती चरबी खर्च करायला वावच नसतो. पावामधे मोठ्या प्रमाणात शर्करा असते (हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप). त्यामुळे तो पाव जास्त टिकतो आणि हे सिरप अत्यंत स्वस्तात मिळते म्हणून परवडते. जर त्या सँडविचमधे चीज असेल तर तेही असेच बंदिस्त गाईंच्या दुधाचे असते. गाईंना अन्नातून हार्मोन्स, प्रतिजैविके दिली जातात आणि ती दुधात उतरतात. ह्या सँडविचमधे घातल्या जाणार्‍या अल्पशा भाज्या ह्या शीतकरण करून टिकवलेल्या असतात. त्यातला लेट्यस हा पाणचट आईसबर्ग जातीचा असतो ज्यात मुख्यतः पाणी आणि फायबर असते बाकी सत्त्वे नाहीत. फ्राईज करण्याकरता बटाटा वापरतात तोही गोठवलेला. लागेल तसा गरम करुन तळायचा. त्याला चव यावी म्हणून विविध प्रकारची रसायने आणि अर्क त्यावर ओतलेली असतात. विविध ठिकाणहून येणारा बटाटा शेवटी सारख्याच चवीचा लागावा म्हणून हा उपद्व्याप. ह्यात अन्नाची सकसता हा मुद्दा अत्यंत गौण आहे. किंमत, टिकाऊपणा आणि चव ह्या गोष्टींना प्राधान्य असते. कोका कोला आणि तत्सम द्रव्याबद्दल काय बोलावे? पाण्यात चार पाच चमचे साखर विरघळवून त्याला फेस आणून ती पोटात सारणे! जेवताना तोंडी लावायला दोन वाट्या साखर नुसती खाल्ली तर कसे वाटेल त्यातला प्रकार! असो. अमेरिकेचे खूळ हा विषय आहे म्हणून सांगतो. अमेरिकेत बहुतांश लोकांचे ह्यावर एकमत आहे की म्याक हे जंक अन्नाचे दुकान आहे. ह्याचा परिणाम ह्या रेस्टराँना जाणवू लागला आहे. त्यांचे उत्पन्न चांगलेच घटत आहे. त्याला पर्याय म्हणून अन्य काही फास्ट फूड आऊटलेटे लोकप्रिय होऊ लागली आहेत.

सर्वप्रथम तुम्ही तुमच्या प्रतिसादात फक्त बर्गरचा उल्लेख केला होतात आणि त्याला नि:सत्व म्हणाला होतात. तेंव्हा भारतीय कार्ब ठासलेल्या पदार्थांच्या तुलनेत बर्गर हा नि:सत्व कसा हा माझा प्रश्न होता. आता तुम्ही त्यात फ्राईज आणि कोक वगैरे आणताय. मुळात मॅकमध्ये बर्गर घेतल्यावर तुम्हाला फ्राईज वा कोक घेण्याची मुळीच सक्ती नसते. नुसता बर्गर तुम्ही खाऊ शकता, अनेक लोकं खातात. कोकच्या ऐवजी तिथे अ‍ॅपलज्युसही मिळतो, फुकट पाणीही मिळतं... तुम्ही काहीही म्हंटलंत तरी अमेरिकेत तरी मॅक किंवा तत्सम बर्गर हा फास्ट फूड म्हणूनच गणला जातो. अन्य देशात जरी लोक जेवायला वा सणासुदीला जाऊन खात असले तरी! अमेरिकेत जर जेवण घ्यायचं असेल तर अनेक जेवणाची रेस्टॉरंटस आहेत जिथे (अगदी अस्सल अमेरिकन जेवण घ्यायचं असेल तर) मीटलोफ, स्टेक, पॉटपाय, स्ट्यू वगैरे प्रकार उपलब्ध असतात, जशी भारतात हॉटेलांमध्ये थाळी उपलब्ध असते त्याप्रमाणेच. बर्गर हे समोसा, वडा वा डोश्याप्रमाणेच खायचं झटपट फास्ट फूड आहे. म्हणूनच तर त्याला ड्राईव्ह इन विंडो असते जी जेवण पुरवणार्‍या रेस्टराँन्टसना नसते... आता पदार्थांच्या क्वालिटीची तुलना. समोसा, वडा, डोसा या पदार्थांत जे जिन्नस वापरले जातात, ज्या तेलात ते तळलेले असतात, जी स्वच्छता पाळली जाते त्याचा विचार करता तुम्ही मॅकच्या (किंवा अन्य) बर्गरवर टीका करावी हे अत्यंत धाडसाचं आहे. विशेषतः अमेरिकेतली मॅक्स तरी त्यांच्या स्वच्छतेबद्दल (त्यांच्या बाथरूमसकट) प्रसिद्ध आहेत. किंबहुना लांबच्या प्रवासाला जातांना इतर पर्याय उपलब्ध असले तरी मॅक निवडलं जातं ते त्यांच्या स्वच्छतेबद्दल आणि त्याच्या प्रॉडक्ट कन्सिस्टंसीबद्दल. व्हॉट यू ऑर्डर इज व्हॉट यू गेट ही त्यांची स्लोगनच आहे! पण म्हणून बर्गर हे पूर्णान्न आहे का? तर नाही. पण कार्ब (पाव), प्रोटीन (मीट पॅटी) आणि भाज्या (कांदा, टोमॅटो, लेटस)त्यात आहे. चीज हवं तर घ्यावं नाहीतर ते नको म्हणून सांगायची सोय आहे. त्यामुळे वर उल्लेखलेल्या कार्ब आणि कार्ब असलेल्या पदार्थांच्या मानाने बर्गर नि:सत्व निश्चितच नाही. डिस्क्लेमर १: आम्हालाही समोसा, वडा आणि डोसा हे पदार्थ अत्यंत आवडतात. त्यामुळे त्यांच्याशी आमचं काहीही शत्रूत्व नाही. डिस्क्लेमर २: आमची मॅक वा अन्य बर्गर विकणार्‍या चेनची फ्रॅन्चायझी नाही. आम्ही मॅकचे शेअरहोल्डरही नाही!

In reply to by पिवळा डांबिस

हुप्प्या 19/02/2015 - 20:24
म्याकमधे निव्वळ हॅम्बर्गर सँडविच नक्कीच घेता येते. पण त्यांचा मेनू पाहिला आहे काय? त्यात मील डील म्हणजे जेवण ह्या नावाखाली काय विकले जाते? कुठलेसे सँडविच, फाईज आणि कोकसदृश पेय. ह्याला ते मील म्हणतात आणि लोकांच्या डोळ्यात भरेल अशा पद्धतीने त्याची जाहिरात करतात. (शिवाय निव्वळ ५० सेंट जास्त द्या आणि आपले मील सुपरसाईझ करा हेही आत्ताआत्तापर्यंत होते. म्हणजे काय? तर सँडविचबरोबर प्रचंड आकाराच्या फ्राईज आणि कोकने भरलेले एक पिंप मिळवा. प्रत्येक विक्रेता ऑर्डर दिल्यानंतर आपल्याला सुपरसाईज करून हवे आहे का असे नम्रपणे विचारायचा) तेव्हा त्यांना लोकांच्या आरोग्याशी देणेघेणे नसते. त्यांना जास्तीत जास्त फायदा होणारा पदार्थ म्हणजे कोक व फ्राईज हे लोकांच्या गळ्यात मारायचे असते. त्यांच्या सँडविचमधील भाज्या ह्या दीर्घकाळ साठवल्यामुळे त्यातील सत्त्व गमावलेल्या असतात. फास्ट फूड हे जेवण म्हणून खाल्ले जाते. बरेचसे बनलेले असते आणि गोठवलेले गरम करायचे असते म्हणून ते वेगात मिळते. पण आपण कुठल्या म्याकमधे डोकावून पाहिलेत तर जास्तीत जास्त गर्दी कधी असते? सकाळचे जेवण अर्थात लंच आणि संध्याकाळचे अर्थात डिनर ह्या वेळातच. ह्यात काडीचाही संशय नाही की हे बहुसंख्यांचे जेवणच असते. म्याकच्या स्वच्छतेबद्दल वाद नाही. पण नियम कडक असल्यामुळे अमेरिकेतील बहुतेक मोठ्या भोजनालयी साखळ्या स्वच्छतेच्या बाबतीत काटेकोर असतातच. त्यात विशेष नाही. मात्र भारतातील म्याकशी पुरेसा परिचय नाही. पुन्हा एकदा सांगतो, कुठलाही सामोसा वा बटाटेवडा हा माझा सकस अन्नाचा मापदंड नाही. इडली, डाळभात, पोळीभाजी असे जास्त सकस पर्याय उपलब्ध आहेत. म्याकपेक्षा निकस अन्न कुठेतरी मिळते म्हणून म्याक सकस हे तर्कशास्त्र अजब आहे.

In reply to by हुप्प्या

एकदा बर्गरबरोबर फ्राईज किंवा सोडा घ्यायची सक्ती नसते हे सांगितल्यावर तुमच्या पहिल्या परिच्छेदाला अर्थ उरत नाही. ते काहीही मेन्यु लावतील वा अ‍ॅडव्हर्टाइझ करतील, सक्ती तर करत नाहीत ना? उडप्याकडेही शंभर पदार्थ त्यांच्या मेन्यूबोर्डावर असतात म्हणून काही कुणी सगळे ऑर्डर करत नाही, आपल्याला हवं तेच ऑर्डर करतात! आणि जगातला कुठलाही हॉटेलवाला लोकांच्या आरोग्याची वाढ व्हावी या महत्वाकांक्षेने धंदा करत नाही. कमीतकमी खर्चात (पण लोकांना आजारी न पाडता), चविष्ट पदार्थ विकून जास्तीत जास्त फायदा व्हावा हाच हेतू असतो. तेंव्हा मॅक त्याबातीत वाईट आणि इतर (उदा. भारतातले हॉटेलवाले) चांगले असं काही नाही. मॅकच्या स्वच्छतेबद्दल तुम्हाला काही वाद नाही. चला, बरं झालं. पण रेस्टॉरंटामधल्या स्वच्छतेत तुम्हाला 'विशेष काही' वाटू नये याचं आश्चर्य आहे! विशेषतः बर्‍याचश्या देशी रेस्टॉरंटसच्या तुलनेत! आता तुम्ही इडली, डाळभात, पोळीभाजी वगैरे नवे पर्याय काढलेत. त्यातली इडली सोडली तर डाळ्भात आणि पोळीभाजी हे पदार्थ वारंवार हॉटेलांमध्ये जाऊन खायचे असतात हे माझ्यासाठी नवीनच आहे. यावर आता मी जर हॉटेलांमधे मिळणार्‍या थाळीची चिकित्सा केली तर तुम्ही म्हणणार की हॉटेलांमधली नसेल पण माझ्या मातोश्रींनी केलेला डाळभात/ पोळीभाजी जगात सर्वात सत्ववान! म्हणजे या चर्चेला काही अंतच नाही जर फाटेच फोडायचे असतील तर... मूळ मुद्दा हा तुमच्या 'बर्गर नि:सत्व असतो' या विधानाबद्दल आहे. त्यावर माझं म्हणणं की इतर काही समतुल्य देशी पदार्थांच्या तुलनेत ते विधान असत्य आहे. बर्गर हे फास्ट फूड आहे हे माझं, जगभरातल्या फूड इंडस्ट्रीचं, आणि खुद्द मॅकडॉन्ल्डसचं देखील मत आहे. पण तुम्हाला ते मान्य नाही. याचा अर्थ आपलं कधीही मतैक्य होणे नाही. कारण मी इगतपुरीला जाणार्‍या गाडीत आहे तर तुम्ही पुण्याला जाणार्‍या! (पुणेकरांनो, नो ऑफेन्स इंटेंडेड!!) तेंव्हा तुम्ही डाळभात खा, मी बर्गर खातो. मी डाळभाताला नांवं ठेवत नाहिये, तुम्ही तुम्हाला बर्गर नको असेल तर खाऊ नका पण उगाच बर्गरला नांवं ठेवून देशी झेंडा मिरवण्यात काहीही तथ्य नाहीये...

In reply to by पिवळा डांबिस

कारण मी इगतपुरीला जाणार्‍या गाडीत आहे तर तुम्ही पुण्याला जाणार्‍या! (पुणेकरांनो, नो ऑफेन्स इंटेंडेड!!) छ्या ! पुण्याबद्दलचा ऑफेन्स टाळला तरी इतका मस्त संवाद कुठल्या गाडीत बसून ऐकावा... आपलं वाचावा... असा प्रश्न पडला आहे ;) :)

In reply to by पिवळा डांबिस

हुप्प्या 02/03/2015 - 09:55
भांडवलशाहीवर आधारित अर्थव्यवस्थेमधे सक्ती कधीच नसते. पण म्हणून हुरळून जाण्याचे कारण नाही. म्याक आणि अन्य किरकोळ विक्रेत्यांमधला फरक म्हणजे म्याककडे असणारे भक्कम आर्थिक पाठबळ. लाखो डॉलर खर्च करून लोकांना भुरळ पाडण्याकरता ते जाहिराती तयार करत असतात. लोकांची मानसिकता, त्यांचे कमकुवत दुवे हेरून ते वापरून जाहिरातबाजी करून ते आपला निकृष्ट माल लोकांच्या गळी उतरवत असतात. इतक्या मोठ्या प्रमाणात एकसारखा दर्जा देण्याकरता जी सव्य अपसव्ये करावी लागतात ती गिर्‍हाईकाच्या आरोग्याला प्रधान मानण्यापेक्षा आपण कुठे कचाट्यात अडकत नाही ना हे बघण्याकडे प्राधान्य देतात. पूर्वी सिगरेट विकणार्‍या कंपन्या ज्या प्रकारच्या डर्टी ट्रिका वापरायच्या तशाच म्याकसारख्या कंपन्याही वापरतात. आणि त्याला उत्तर सक्ती करत नाहीत म्हणून आनंदाने हुरळून जाणे हे नव्हे. तर जनजागृती करणे हे आहे. रस्त्यावर डोसा वा इडली विकणारा टिव्हीवर जाहिरात करेल काय? टाइम्स वा अन्य पेपरात जाहिरात करेल काय? लहान मुलाला वेड लावण्याकरता खेळणी वा अन्य प्रलोभनांचा सढळ हस्ते पैसे ओतून वापर करेल का? नाही. मी कुठलेही फाटे फोडलेले नसताना उगाच मातोश्रीच्या हातचे जेवण वगैरे फाटे आपण फोडत आहात. आपणास डाळभाताचे वावडे असेल तर उपमा वा पोहे चालतील काय? ते पर्याय उपलब्ध आहेतच. थोडक्यात म्याकचा बर्गर हा अन्य बर्गर पेक्षा वा अन्य पदार्थांपेक्षा निकृष्ट असतो ह्या मुद्द्यावर मी ठाम आहे. आपल्याला ते आरोग्यकारक आणि हितकारक वाटत असेल तर रोज ते जेवणात खा. म्याकच्या भांड्वलशाहीप्रमाणे माझीही सक्ती नाहीच. लोकांनी आपल्या परीने विचार करावा. निदान दोन्ही बाजू पारखून काय तो निर्णय घ्यावा ही माझी इच्छा आहे. असो.

रेवती 20/02/2015 - 05:35
पण हामेरिकनांनाही आता इंडियन पदार्थांची चांगली ओळख व्हायला लागलीये. तुम्ही म्हणाता तसं एका बाजूनंच कसं असेल? प्रमाणात कमीजास्त आहे म्हणजे फक्त हामेरिकन गोष्टीच चालतात असे कसे? जौदे! टंकाळा!

मन१ 30/01/2016 - 12:42
सर्व वाचक प्रतिसादकांचे औपचारिक आभार. मुद्द्यांबद्दल, प्रतिसादांमधील जमेल तितक्या मुद्द्यांबद्दल अधिक लिहितो.
मला जाणवत असलेल्या विविध गोष्टी (संकीर्ण संग्रह म्हणा हवं तर) इथे एकत्रित लिहितो आहे. कुणाला काही दुरुस्ती सुचवायची असल्यास, मूळ मुद्द्यांत भर टाकायची असल्यास(किंवा लेखाला छानपैकी शिव्या घालायच्या असल्या तरी) स्वागत आहे. . . हे अमुक पुरेसे "आधुनिक " नाहित; ते तमुक आधुनिक आहेत; असं येतं बोलण्यात कधी कधी. " आधुनिक " ह्या शब्दाखाली जे जे काही येतं; त्यावर अमेरिकन आचार-विचार-संस्कृतीचा मोठाच पगडा दिसतो. शिवाय "आंतरराष्ट्रिय" , "जागतिक" ह्या शब्दाचा खरा अर्थ खूपदा "अमेरिकेच्या कानावर पडलेली गोष्ट" असा असतो. "अमुक अमुक माणसाच्या कार्याची आंतरराष्ट्रिय सतरावर दखल घेतली गेली " म्हणजे अमेरिकास्थित/स्प

बिरहा कि रात…

पारा ·

रमेश आठवले 15/02/2015 - 12:11
छान लेख लिहिला आहे. पुढील लेखांची अपेक्षा आहे. बलमवा तुम क्या जानो प्रीत- हे बेगम अख्तर यांच्या आवाजात सापडले- https://www.youtube.com/watch?v=QJHrwD_Jyz0 अजोय चक्रबोर्ती हे बडे गुलाम अली यांची नक्कल करतात. मूळ खान साहेबांच्या आवाजातील -कटे ना बिरहा कि रात- येथे ऐका https://www.youtube.com/watch?v=JXTUTP_z6ck

In reply to by रमेश आठवले

पारा 15/02/2015 - 18:19
ती ठुमरी सुंदर बांधलेली आहे. मी ह्या दोनही लिंक्स पाहिल्या, खूप आवडल्या पण मूळ शोधाला सुरुवात अजोय चक्रवर्तींच्या गाण्याने झाली होती म्हणून त्यांचेच फक्त ठेवले ह्या पोस्ट मध्ये.

मना सज्जना 16/02/2015 - 20:53
छान लिहिलयत. गाण्यातलं काही कळत नसलं तरी वाचायला चांगलं वाटलं. रोजच्या जगण्यातला शांतपणा जाऊन सगळ्यातच घाईगडबड जाणवतिये हे खरेच!छान लिहिलयत.

रमेश आठवले 15/02/2015 - 12:11
छान लेख लिहिला आहे. पुढील लेखांची अपेक्षा आहे. बलमवा तुम क्या जानो प्रीत- हे बेगम अख्तर यांच्या आवाजात सापडले- https://www.youtube.com/watch?v=QJHrwD_Jyz0 अजोय चक्रबोर्ती हे बडे गुलाम अली यांची नक्कल करतात. मूळ खान साहेबांच्या आवाजातील -कटे ना बिरहा कि रात- येथे ऐका https://www.youtube.com/watch?v=JXTUTP_z6ck

In reply to by रमेश आठवले

पारा 15/02/2015 - 18:19
ती ठुमरी सुंदर बांधलेली आहे. मी ह्या दोनही लिंक्स पाहिल्या, खूप आवडल्या पण मूळ शोधाला सुरुवात अजोय चक्रवर्तींच्या गाण्याने झाली होती म्हणून त्यांचेच फक्त ठेवले ह्या पोस्ट मध्ये.

मना सज्जना 16/02/2015 - 20:53
छान लिहिलयत. गाण्यातलं काही कळत नसलं तरी वाचायला चांगलं वाटलं. रोजच्या जगण्यातला शांतपणा जाऊन सगळ्यातच घाईगडबड जाणवतिये हे खरेच!छान लिहिलयत.
काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी तेंव्हा खडकी स्टेशन वरून शनिवारी सक्काळी मुंबईसाठी ट्रेन पकडत असे. शक्यतो सकाळची सिंहगड ठरलेली असायची. शेवटचे दोन डबे आमच्यासारख्या ऐन वेळी आरक्षण नसलेल्यांसाठी ठेवलेले असायचे. आमची कोण पर्वा रेल्वे प्रशासनास. आमच्यासारखे जगात फारच असल्याने दोन डबे, खडकीला उघडत असून पुरेसे पडत नसत. त्यामुळे गाडी फलाटाला लागायच्या आधीच, तिकीट वगैरे काढून आत उडी मारण्याच्या तयारीत राहावे लागे. शनिवारी सकाळी हा व्याप करायला प्रचंड कंटाळा येत असे. असाच एका शनिवारी मी खडकीला पोहोचलो. सकाळी लवकर म्हणजे ५.४५ झाले होते. फार गर्दी व्हायची होती. त्या दिवशी मे महिन्यातसुद्धा थोडसं गार वातावरण होतं. पूर्ण फलाटावर जाग आली नव्हती. एक कोपऱ्यात रेल आहार चालू झाला होता. सकाळच्या रम्य वेळी, गरम चहाचा सुगंध, थोडसं फटफटू लागलेलं, आणि कहर म्हणजे अतिशय सुंदर असं ‘बलमा जानो मोही प्रीत’ हे गाणं लागलं होतं, बेगम अख्तरांच्या ठेवणीतल्या आवाजात. त्यांचा आवाजही असा अगदी जुन्या ठेवणीतल्या पैठणीसारखा आहे. कधी जुन्या एखाद्या लाकडी कपाटात आत हात घालावा आणि कागदात छान बांधलेली जुनी आजीची पैठणी हळुवार काढावी, त्या तलम वस्त्रावरून हात फिरवताना मऊशार आणि उबदार जाणीवेबरोबर मनही कुठेतरी भूतकाळात हरवून जातं, तसा त्यांचा आवाज. त्या आवाजाला अजून साज चढावा तो जुन्या रेडीओमुळे. हे Bose आणि Sennheiser कालची गोष्ट. तांत्रिकदृष्ट्या उत्तम, पण रेडीओ वरच्या खरखरीची सर त्याला नाही. अशी बेगम अख्तरांच्या आवाजातील एखादी जुनी ग्रामोफोन ची तबकडी ऐकत राहावीशी वाटते.

एक इंटर्व्ह्युचा दिवस

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

लंबूटांग 10/02/2015 - 00:04
मला स्वतःला ह्या कलेत सुधारणेला बराच वाव आहे पण २ वर्षांपूर्वी घडलेला एक किस्सा सांगावासा वाटतो. एका कंपनीत इंटरव्ह्यूला गेलो. २ भारतीयांनीच सुरू केलेली कंपनी. पहिल्यांदाच कंपनीच्या रिक्रूटरला सांगितले होते की मला क्ष डॉलर्स पगाराची अपेक्षा आहे. इंटरव्ह्यूचे चांगले ३-४ राऊंड झाले. स्टार्टअप सारखे कल्चर वगैरे वगैरे. मला कंपनी आणि काम आवडले होते. ऑफर आली माझ्या तेव्हाच्या पगाराच्या ६ हजार डॉलर जास्ती. मी सरळ नाही म्हणून सांगितले. मग संध्याकाळी सीटीओकडून इमेल. की काय झाले नाही का म्हणालास. लेट्स वर्क इट आउट. आणि बाकीचा नेहमीचाच सेल्स पिच की आमच्या कंपनीत काम करणे कसे छान आहे वगैरे वगैरे. मी परत सांगितले की बाबारे तुमच्या कंपनीचा महिन्याचा इंशुरन्सचा प्रिमीयम, घरापासून दूर असल्याने बाकीचे खर्च (बायकोला गाडी पार्क करायला लागणे इ. इ.) वगैरे विचारात घेता माझा तोटा होणार आहे आणि सद्ध्याच्या घटकेला तरी मला ते परवडणार नाही. त्याने मग मला सांगितले की I respect your line of thinking (even though I don't agree with it). इतकेच नाही तर मला एक excel sheetबनवायला सांगितली की कसा लॉस होणार आहे. मग मात्र माझी सटकली. मी त्याला उत्तर दिले की I don't really agree with your offer being based competetively with my current salary either. पण ही घे excel sheet. मग ती बघितल्यावर गाडी बोनस कसा जास्ती आहे आणि तो विचारात घेतला तर मग तुझी क्ष डॉलर्सची मागणी कशी पुरी होते आहे वगैरे वर घसरली. त्याला सांगितले की बाबारे तुझा बोनस आहे प्रॉफिट शेअरिंग. कंपनीचे सेल्स घसरले तर मला काहीच मिळणार नाहीये आणि दुसरे त्याहून महत्त्वाचे म्हणजे माझी बिले आणि हफ्ते महिन्याला भरावे लागतात, वर्ष झाले की नाही. त्यामुळे परवडणारच नाही. असे बरेच back and forth email झाले पण एक छदामही वाढवायचे नाव नाही. त्याला शेवटी सांगितले की बाबारे मी पहिलेच नाही म्हणालो होतो पण मला नोकरी आवडली होती आणि तू वर्क इट आउट म्हणालास म्हणून excel sheet ची आचरट मागणी entertain केली आणि email exchange मधे वेळ घालवला. आता तर नक्कीच नाही येणार तिथे काम करायला. अर्थात तेव्हा मला स्थिर नोकरी होती म्हणून रुबाब दाखवता आला.

उपास 10/02/2015 - 00:50
सद्द्ध्या स्वतःच्या कंपनीसाठी रिकृट करताना उलट अनुभव येत आहेत.. एकाच वेळी तीन चार ऑफर्स घेउन निगोशिएट करण्याचा शुद्ध हावरटपणा.. कमी स्किल्स पण पगाराची अवास्तव मागणी आणि बरंच काही... 'गरजवंताला अक्कल नसते' हे अंतिम सत्य!

In reply to by उपास

हो असेही अनुभव येतात. पण तो मुलगा खरचं गरजु होता आणि मुख्य म्हणजे त्याला कामाचं कुठलही प्रशिक्षण त्याला द्यायला लागणार नव्हतं. जवळपास ३ वर्ष अनुभव असणार्‍या प्रोडक्शन इंजिनिअरला १२,५०० रुपये पगार ऑफर करणं हा नुसत्या त्या व्यक्तीचाच नाही तर त्या डीग्रीचा आणि जागेचाही अपमान आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अगम्य 10/02/2015 - 08:36
जर त्या जागेसाठी १७५०० पर्यंत रेंज होती तर तुम्ही HR ला तितके तरी द्यायला सांगू शकत नव्हता का ? कदाचित त्या उमेदवाराने ५०० रुपयांची adjustment केली असती. घेतल्यावर त्याला लगेच बढती देऊन पगार आणखी वाढवता आला असता. तसा हि त्याला अनुभव होताच. HR च्या आडमुठे पणामुळे चांगला उमेदवार जात असेल तर upper management level वर HR शी बोलायची सोय तुमच्या कंपनीत नाही का ? हा प्रकार तर फारच दुर्दैवी वाटतो.

In reply to by अगम्य

सुबोध खरे 10/02/2015 - 11:06
मलाही जर आश्चर्य वाटते कि तुमच्या बॉसने तोंडही उघडले नाही. सरळ वरपर्यंत जायचे. याचा एक मोठा फायदा होतो कि तुमच्या हाताखालचे लोक तुमच्यावर पूर्ण भरवसा टाकतात आणि तुम्हाला अतिशय निष्ठावान साथीदार मिळतात. कारण मी विभाग प्रमुख असताना एच आर ला फाट्यावर मारत असे.एकदा उमेदवार( एक्स रे टेक्निशियन) चांगला असताना एच आर पगारावर अडकला असताना सरळ उपाध्यक्ष( व्हाईस चेअरमन) कडे जाऊन पगार वाढवून घेतला होता. दुसर्यांदा एका मुलीला( मामोग्राफी) साठी घेताना एच आर वाली नखरे करीत होती. तिला मी शांतपणे सी इ ओ समोर सांगितले तुम्हाला हि उमेदवार नको असेल तर दुसरी उमेदवार तुम्ही आणायची. तोवर विभागातील काम बंद झाले तर होणार्या नुकसानाची जबाबदारी तुमची. अर्थात येथे स्त्री क्षकिरण तंत्रज्ञा मिळणे मुळात कठीण आहे हे सर्वाना माहितही होते. यानंतर मी असे पर्यंत एच आर विभागाकडून कोणताही त्रास झाला नाही. आणि मी असेपर्यंत २ वर्षे एकही तंत्रज्ञ सोडून गेला नव्हता.

In reply to by सुबोध खरे

नाही हो. उत्पादन क्षेत्रामधलं वातावरणं बरचं वेगळं असतं. आधीचं एच.आर.च्या हातामधे बरेचं अधिकार असतात. वरपर्यंत जरी गेलं तरं एच.आर. कंपनीचे पैसे वाचवायचा प्रयत्न करत होती असं निगरगट्ट उत्तर मि़ळालं असतं. :(

In reply to by जिन्क्स

तीन-किंवा चार कंपन्या तुम्ही जॉईन व्हाल हे गृहित धरुन त्या पदाच्या मुलाखती बंद करतात. आणि तुम्ही त्यांना चांगल्या ऑफरच्या अपेक्षेने झुलवत ठेवता. पर्यायानी तुमच्या पेक्षा काही गुणांनी मागे असणार्या प्रत्येक कंपनीमधल्या दोन नंबरच्या उमेदवाराची संधी तुम्ही घालवताय. हे मला तरी चुकीचं वाटतं. बाकी हा प्रत्येकाचा दृष्टीकोन झाला.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

हाडक्या 10/02/2015 - 22:38
हा व्यवसाय आहे (its just business!). तुम्ही १७५०० च्या वर द्यायला तयार नाही आहात, एकाची अपेक्षा १८००० आहे पण कामपण हवय. मग एखादा उगीच बाणेदारपणा वगैरे करायच्या भानगडीत न पडता तुमची ऑफर घेतो आणि इतर ठिकाणी १८०००+ मिळवायचा प्रयत्न करतो. तुम्ही पण ४ जणांची मुलाखत घेवून, निगोशिएट करूनच ठरवलेत ना मग दुसर्‍या बाजूलापण तो अधिकार (निदान सध्याच्या परिस्थितीत तरी) आहे हे मान्य करा ना. दुसर्‍या उमेदवाराची संधी वगैरे तकलादू मुद्दे आहेत, तेव्हा जास्त उहापोह करत नाही (तसेही तो उमेदवार पण काही याच संधीवर थांबला नाहीये).
बाकी हा प्रत्येकाचा दृष्टीकोन झाला
म्हणून तुमच्या दृष्टीकोनाबद्दल तुम्ही पुनर्विचार करुच नये असे काही नाही. दृष्टीकोन सुधारत राहिले तरच त्यांना अर्थ.

In reply to by हाडक्या

नगरीनिरंजन 11/02/2015 - 05:35
ऑफर हातात असताना दुसरी चांगली ऑफर शोधणे वाईट नाही; पण एक ऑफर स्विकारुन (मराठीत ॲक्सेप्ट करुन) मग भलतीकडेच जाणे हे अनैतिक आहे.

In reply to by नगरीनिरंजन

शेखर काळे 11/02/2015 - 11:25
ऑफर दिली याचा अर्थ कुठेही बांधले गेलो असा नाही. ऑफर याचा अर्थ् असा की तुम्ही मला आवडलात आणि पुढे आपण बोलू. जोपर्यंत स्वीकारपत्रावर सही होत नाही - दोन्हीकडून - तोपर्यंत दुसरीकडे शोधणे चांगलेच. जिथे तुम्ही जाणार तिथे, त्या पगारावर २-३ वर्षे तरी काम करणारच ना ? मग कमी पगार का स्वीकारायचा ? शिवाय, कंपनीही ऑफर परत घेऊ शकते - माझ्या माहितीत असे झालेले आहे. स्वीकारपत्रावर सही केली तरीही नोकरीच्या पहिल्या दिवसापर्यंत तेही तुम्हाला नाकारू शकतात अन् तुम्हीही.

खटपट्या 10/02/2015 - 06:38
अगदी खरंय !! एच आर कधी कधी नको तेवढा हस्तक्षेप करते. मी आणि माझा सहकारी एका प्रोजेक्ट्साठी एकदा मुलाखती घेत होतो. सपोर्ट प्रोजेक्ट होता. यात संभाषण चातुर्य आणी टेक्नीकल ज्ञान दोन्हीही आवश्यक होते. एक मुलगी संभाषणात खूप चांगली होती. तीला शिकायची तयारी आहे का विचारले आणी ज्युनीअर म्हणून सीलेक्ट केले. दुसरा एक मुलगा होता तो टेक्नीकली खूप स्ट्रोन्ग होता पण संभाषणकलेचे प्रशीक्षण द्यावे लागणार होते. त्याला टेक्नीकल लीड म्हणून सीलेक्ट केला.सीलेक्ट करताना मुलीला जुनीअर ईंजीनीअर म्हणून ठेवावे असा शेरा दीला पण एच आर ने त्या मुलीला सीनीअर ईंजीनीअर ग्रेड दीली व जो मुलगा होता त्याला जुनीअर ईंजीनीअर ग्रेड दीली.

In reply to by खटपट्या

आमच्याकडे एच.आर. म्हणजे बेक्कार डोकेदुखी आहे. मी नुकतचं रिझाईन केलयं. साधी एक्झिट प्रोसिजर सुरु करायला आठवडा घालवला तिनी. २८ फेब्रुवारी=वाढदिवस कम स्वातंत्र्यदिन.. \m/

In reply to by अगम्य

असहमत. मेकॅनिकल पॉवर ट्रान्स्मिशनमधे आशियामधे पहिली आणि ग्लोबल मार्केटमधे पहिल्या तीनमधे आहे. बाकी एच.आर. आणि सप्लाय चेन वाले छपरी आहेत हे खरं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अगम्य 11/02/2015 - 08:46
माझा रोख overall कंपनीकडे नव्हता. जिथे HR एवढा आडमुठेपणा करत असेल तिथे career growth ला (बढती, पगारवाढ वगैरे) अनेक अडचणी येऊ शकतात.एवढेच म्हणायचे होते.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

एच.आर. वाले आणि दुसरे सेफ्टी वाले आणि तिसरे सिक्युरिटी वाले. बादवे, एका कंपनीतला माझा एक्सिट इंटरव्ह्यु मी बियर पिता-पिता दिला होता.रम्य त्या आठवणी...

In reply to by खटपट्या

अगम्य 10/02/2015 - 08:43
हे असे कसे होऊ शकते? ज्या department मध्ये नोकरी आहे, त्या department च्या management च्या संमतीशिवाय HR कसे काय ग्रेड देऊ शकतात? की असे झले की HR आपण सांगू त्या ग्रेड वर अडून बसले आणि technical management ने हाती आलेल्या उमेदवारांना घालवण्यापेक्षा HR देईल त्या ग्रेडला संमती दिली ?

In reply to by अगम्य

खटपट्या 10/02/2015 - 10:18
एचार चे काही सान्गु शकत नाही. काहीही कारणे देतात. डीग्रीचे मार्क्स, दहावीचे मार्क्स अशी शुल्लक कारणे देतात. मार्कान्चा आणि टेक्निकल ज्ञानाचा आय्टीमधे तरी काही सबंध असतो असे मला वाटत नाही.

शित्रेउमेश 10/02/2015 - 10:10
माझा अनुभव पण जवळपास असाच आहे. काही दिवसांपूर्वी मी एका प्रतिष्ठीत कंपनी मध्ये इंटरव्ह्यु दिला होता.. टेक्निकल राऊंड (आता त्याला 'टेक्निकल' म्हणायचे की आणखी काही हा मोठा प्रश्न आहे. कारण मी अकाउंटंट आहे) पास झालो. ज्या व्यक्तीने इंटरव्ह्यु घेतला, त्याने सांगितलं होता, एच. आर. ऑफर पाठवतील म्हणुन... तब्बल ३ आठवडे वाट बघितली.. एकच उत्तर मिळायचे.... एच. आर. प्रोसिजर चालु आहे.... मधल्या काळात मी दुसरा इंटरव्ह्यु पास झालो आणि नोकरी वर रुजू पण झालो.... एच. आर. ऑफर अजुन मिळतीये.. (महत्त्वाची गोष्ट... नोकरी कनफर्म झाल्याची बातमी मला दिली होती.. फक्त एच. आर. कडुन ऑफर यायला प्रोब्लेम झाला...)

मृत्युन्जय 10/02/2015 - 11:12
मला इंटरव्ह्यु या प्रकाराचा फारसा अनुभव नाही. मोजुन ४ इंटर्व्ह्युअ दिले ११ वर्षाच्या करियर मध्ये. त्यातले २च एच आर ने घेतले. सध्याच्या कंपनीत १० वर्षे झाली पण इथे मुलाखत फक्त माझ्या बॉसने घेतली होती. एच आर चा इंटर्व्ह्यु वगैरे असला काही फालतु प्रकार नव्हता. मात्र त्याच्या आधी एका कंपनीत गेलो होतो मुलाखतील. आम्हाला दोघांना सिलेक्ट केल्यावर एच आर च्या माणसाने भाजीवाल्याशी बार्गेनिंग करावे तसे बार्गेनिंग केले आमच्या दोघांशी. मी आधी एका ठिकाणी आर्टिकलशीप करत होतो तिथेच तात्पुरता जॉइन झालो होतो. ते मला ५००० रुपये द्यायचे कारण ती माझी तात्पुरती गरज भागवण्यासाठी त्यांनी केलेली व्यवस्था होती. त्यात मला सांभाळुन घ्यायचाच भाग जास्त होता. या एच आर ने ते बघुन सी एस च्या पोस्टसाठी मला ७५०० ची ऑफर दिली. माझे टाळकेच सटकले. पण मला त्यावेळेस नौकरीची गरज होती. म्हणुन मी गुर्‍हाळ चालु ठेवले. १५००० वर अडुन बसलो. शेवटी १२५०० वर तोडपाणी केले. सिलेक्ट झालेल्या दुसर्‍याला १८००० पगार हवा होता. तो १५००० वर अडुन बसला (त्याला एक वर्षाचा अनुभव होता. मल अगदीच ३-४ महिन्याचा ते सुद्धा फर्म मध्ये). त्या एका कारणासाठी तो रिजेक्ट झाला. त्याने १२००० मान्य केले असते तर कदाचित त्याला घेतले असते. गुणवत्ता वगैरे गेली तेल लावत. मी ती कंपनी जॉईन केल्यावर चौथ्या दिवशी सोडली. एच आर आणि एम डी नी माझी लय तासली. शेवटी त्या दुसर्‍या उमेदवाराला १५००० पेक्षा जास्त देउन जॉईन करुन घेतले त्यांनी. एच आर चा रोल कुठल्याही कंपनीत लिमिटेड च हवा. त्यांनी वेगळ्या गोष्टींवर लक्ष द्यावे. कुणाला पोस्ट कुठली द्यावी आणि पगार कितपत द्यायला पाहिजे याचे थोडेफार तरी स्वातंत्र्य टीमलाच हवे. एच आर ने वर्किंग टीम चे मत लक्षात घेउन गरज पडल्यास मॅनेजमेंटशी चर्चा करुन पगाराबाबत अंतिम निर्णय घ्यावा पण टीम हेड ला पुर्ण डावलुन त्याने परस्पर निर्णय घेणे योग्य नाही.

In reply to by मृत्युन्जय

माझा पण एच आरचा अनुभव असाच. पण कधी-कधी एच.आर वाल्यांचा आडमुठेपणा सुद्धा आपल्या पथ्यावर पडतो... २०११ मध्ये आमची जुनी कंपनी सद्ध्याच्या कंपनीने टेक ओव्हर केली. त्यावेळी ती जुनी कंपनी मेंबर असलेल्या फुग्रो गृपच्या दुसर्‍या एका कंपनीने मला चांगली ऑफर दिली म्हणुन तिथे जॉइन झालो. खरे तर पोर्टफोलिओ चेंज होत होता, पण मिळणारा पैसा चांगला होता, जुन्या कंपनीपेक्षा ३०% हाईक मिळत होती म्हणून स्वीकारला जॉब. त्यानंतर एक महिन्याने ज्या अमेरिकन कंपनीने आमची कंपनी टेक ओव्हर केली होती त्यांच्या एच.आर. कडून फोन आला, आहे तेच काम, तीच पोस्ट फक्त कामाचा एरीया वाढला होता. म्हणजे आधी फक्त महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश होते माझ्याकडे. त्याच्याऐवजी पूर्ण भारत करावा लागणार होता. खरेतर आधीची पाच वर्षे मी तेच काम करत होतो. तरीसुद्धा टेक्नीकल इंटर्व्ह्यु घेतला गेला. त्यानंतर पुढच्या राऊंडला एच. आर. समोर बसलो. तर तो म्हणे तुम्हाला आधी जेवढा पगार मिळत होता तेवढाच मिळेल, होते त्याच स्केलवर पुढे कंटिन्यु केले जाईल. मी त्याला सांगितले की ," बाबारे, मला सद्ध्या ऑलरेडी त्यापेक्षा जास्त पगार मिळतोय. सद्ध्या या सर्व्हेीसेसची (ओम्नीस्टार डिफरेन्शिअल करेक्शनस) इन डेप्थ माहिती असलेला भारतात मी एकुलता एक इंजीनीअर आहे. मी फार काही मागत नाही पण सद्ध्या माझ्या नव्या कंपनीत जेवढे मिळतात तेवढेतरी (३०% हाईक) मिळायलाच हवी. अन्यथा मला स्वारस्य नाही." "ते शक्य नाही" असे उत्तर एच.आर. कडून आले. मी धन्यवाद म्हणून बाहेर पडलो. त्यानंतर चार दिवसांनी नव्या कंपनीच्या भारतातील कंट्री मॅनेजरचा थेट फोन आला की तू ऑफर का नाकारलीस? मी स्पेशली एच.आर. ला तुझी शिफारस केली होती वगैरे... ही नवी कंपनी आणि आमची जुनी कंपनी प्रतिस्पर्धी असल्याने तो मला ओळखत होता बहुतेक. मी त्याला सांगितले की माझ्या अपेक्षा तुमच्या एच.आर. ला मान्य नाहीयेत. त्यानंतर दुसर्‍या दिवशी मला परत एच. आर. चा फोन , इमेल पाठवलीय एक्सेलशीट चेक करा आणि कळवा. यावेळच्या एक्सेलशीट नुसार ४३% ची हाईक मिळाली होती. मी अजून थोडा आडमुटपणा करून ती ४५% पर्यंत वाढवून घेतली. :) एक वर्षात भारतापुरते मर्यादित असलेले कार्यक्षेत्र नेपाळ, श्रीलंका, भुतान, बांग्लादेश असे विस्तारत जात आता त्यात मिडल एस्ट आणि युरोपचा काही भागही सामाविष्ट झालेला आहे. सुदैवाने आता रिपोर्टींग थेट कंपनीच्या ऑस्ट्रेलिया ऑफीसला असल्याने भारतीय मनोवृत्तीची झळ बसत नाही. वेळच्या वेळी योग्य प्रमाणात योग्य ते पर्क्स, इन्क्रीमेंट्स मिळत राहतात. एकंदरीत मज्जाय :)

In reply to by मृत्युन्जय

सहमत. एच.आर. ची ताकद थेट परफॉर्मन्स रिव्ह्युशी निगडीत असल्यानी एच.आर. ला थेट नडता येतं नाही. एच आर चा रोल फक्त आणि फक्त एंट्री आणि एक्झिट पुरताच रहायला पाहिजे. बाकीचं काम त्या त्या डिपार्टमेंटच्या मॅनेजर्सनी हाताळलं तर योग्य उमेदवाराला न्याय मिळायची टक्केवारी नक्की वाढेल.

अद्द्या 10/02/2015 - 11:19
२ किस्से आहेत असे लक्षात . . पहिल्या वेळी इंटरव्यू देत होतो . २ राउंड क्लियर केले होते . टेक्निकल आणि एच आर एकत्र घेतील असं सांगितलं कंपनीने . म्हटलं ठीक आहे . . टेक्निकल घेणारा मला ओळखत होता . पण इतक्या डिटेल मध्ये प्रश्न होते कि उत्तर देई पर्यंत वाट लागत होती . . १०-१२ प्रश्न झाल्यावर त्याने एच आर ला सांगितलं . " He's is good enough for my requirement . we can hire him . . " इंटरव्यू च्या आधी मला समजलं होतं कि पगार १२-१५ हजार या रेंज मध्ये असेल . एच आर ने जो आकडा सांगितल्या त्यावरून डोकं फोडून घ्यायचं बाकी राहिलं होतं . . " we can offer you 6K for a start . and then raise it by 500 after 6 months.. " नाही म्हणून बाहेर पडलो . . दुसरे वेळेस . . मी इंटरव्यू घेत होतो . . समोर बसलेली व्यक्ती ३-४ वर्ष अनुभव घेऊन आली होती . . लिनक्स मध्ये बरीच पोचलेली होती बाई . मला असंच कोणी तरी हव होतं . . तास भर इंटरव्यू आणि मग पगार आणि Batch टायमिंग वर बोलून झाल्या नंतर एक आकडा फिक्स झाला . आणि तेवढ्यात डायरेक्टरच्या बायकोचा इंटरकॉम वर फोन . . "Send her to my cabin" . पाठवून दिलं . . मला वाटलं जनरल काही तरी चौकशी करेल . कारण जवळपास सगळं मी आणि एच आर नि बोलून घेतलं होतं . . फक्त ऑफर लेटर द्यायचं राहिलं होतं . . पाच मिनिटांनी आलेली मुलगी बाहेर पडली . आणि आमच्या मेडम सांगत आल्या . . तिला नका घेऊ नोकरी वर . . तिने मला ओळखलं पण नाही . .

सविता००१ 10/02/2015 - 11:30
मीही अकाउंटंट च आहे. इंटर्व्ह्यू मस्त झाला. मग नेहमीप्रमाणे एच आर च्या ऑफर ची नाटकं. काही कळेना तेव्हा मी दुसर्‍या कंपनीला हो म्हणाले. आणि त्याच दिवशी दुपारी या एच आर चा फोन. मी सांगितलं की आता मी येउ शकत्त नाही, तर म्हणाला की तिकडे बाँड साईन केला नाहीये ना? मग आम्हाला उशीर झाला वगैरे काय म्हणताय? इतकी चांगली कंपनी तुम्हाला बोलावतेय वगैरे मग्रुरी. मग सरळच सांगितलं की तुमची कंपनी छान आहे म्हणूनच आले होते इन्टर्व्हू ला. आणि सिलेक्ट झाले ते मला येतय म्हणून. कं छान आहे म्हणून नाही. आणि आता तुम्हाला शब्दाची किंमत नसेल तरी मला आहे. मी त्या दुसर्‍या कं ला सांगितलं आहे हो म्हणून.मी येणार नाही. तरी त्याला काही वाटत नव्हतं आपलं चुकलंय. आपल्याकडून उशीर झालाय म्हणून.

विजुभाऊ 10/02/2015 - 11:33
एच आर सगळीकडे असेच. एका कम्पनीने बॅग्राउंड चेकिंग च्या नावाखाली माझ्या वडिलाना फोन करुन मी त्यांचाच मुलगा आहे का याची चौकशी केली होती. माझे वय चाळिशीच्या पलिकडचे माझ्या वडिलांचे वय सत्तरीपलिकडले आहे. हे कसले ब्याग्राउम्ड चेकिंग विचारत त्या कम्पनीच्या एच आर कडे तक्रार केल्या नंतर ती त्यांची रेग्यूलर प्रोसेस आहे असे सांगितले गेले. कप्पाळावर हात मारणे इतकेच बाकी होते

टिनटिन 10/02/2015 - 11:47
कोणाला फायरिन्गचा अनुभव आहे का ? करण्याचा अथवा होण्याचा. अनुभव ऐकायला आवडेल.

आमच्या "कंपनी" ने असले काही बारगेनिंग ठेवलेच नाही हो!!! "क" तुमचा बेसिक अन "क्ष" तुमचा ग्रेड पे! ऑल इंडिया ट्रान्सफर ची तयारी हवी!! पटले तर बोला नाही तर रामराम!! सरळ सोट मामला!!!

बाबा पाटील 10/02/2015 - 12:50
मी एका नामंकित मल्टीपल आयुर्वेद क्लिनिक चालवणार्‍या कंपनीत मुलाखत दिली होती,बाबाने मला २२००० पगार ऑफर केला होता.त्यावेळी माझ्या गाडीचाच खर्च महिन्याकाठी ३० ते ३५००० च्या आसपास होता,त्यावेळी त्या बाबाला विचारले महाराज,एव्हडया कमी पगारात मी काय करु त्यावरुन महाराजांनी उत्तर दिले तुमची स्वतंत्र प्रॅक्टीस असली तरी,तुम्हाला कंपनी लेव्हलहा काम करण्याचा अनुभव नाही. मला खरच हसु आवरल नाही,आणी तेथेच वेड्यासारखा हसायला सुरुवात केली, आणी काही क्षणातच मुख्य मुलाखतकर्ता माझ्या हसण्यात सामिल झाला,ऑफर देणारा मात्र उठुन तेथुन निघुन गेला. परत काही असल्या फंदात पडलो नाही.

In reply to by कपिलमुनी

बाबा पाटील 10/02/2015 - 20:21
एव्हड वैयक्तिक घुसु नये. तुमच्या माहितीकरिता मी फक्त वैद्य नाही. बरेच रिकामे धंदे करतो,भेटायची इच्छा असेल तर येवुन भेटा,सत्कार करु की तुमचा.

In reply to by बाबा पाटील

मृत्युन्जय 10/02/2015 - 21:01
तेच म्हणतो मी. पेट्रोलचा माझा खर्चही महिन्याला दहा एक लाख तर होतच असेल. मी तर फारसे धंदे सुद्धा करत नाही.

In reply to by टवाळ कार्टा

काळा पहाड 12/02/2015 - 19:49
नाही. ते फक्त असे प्रश्न त्यांना विचारणार्‍यांचाच "सत्कार" करतात ता.क. समजा तुम्ही कधी तशी चूक केलीच आणि त्यांनी दंबूक काढायला हात लांब केला, की मग गडबडीने त्यांना आयुर्वेदावरचे प्रश्न विचारा. मग ते दंबूक ठेवून देतात आणि कडू काढा देतात.

In reply to by टवाळ कार्टा

हाडक्या 13/02/2015 - 16:50
टकाच्या निरागस प्रश्नात फारच गहन अर्थ लपलाय असे नमूद करतो.. ;) (बादवे, सगळेच डॉक दंबूक घेउन "शांतपणे" सत्कार करतात की काय अशी शंका आलीय मनात. )

In reply to by हाडक्या

टवाळ कार्टा 13/02/2015 - 17:24
नाय ब्बॉ...माझ्या निरागस मनाने विचारलेल्या निरागस प्रश्नात फक्त निरागसच अर्थ दडलेला होता...त्यात गहनपणा आणण्याचे सारे श्रेय तुम्हालाच :)

In reply to by बाबा पाटील

कपिलमुनी 11/02/2015 - 11:32
तुमी खर्च साम्गितला म्हणून आश्चर्याने इचारला .. बाकी वैयक्तिक घुसण्यात असा काय इम्टरेस्ट नाय ..

राजे साहेब 10/02/2015 - 13:11
सध्या इंजिनिअरला वाईत्ट दिवस आले अहेत, १०००००*४ =४००००० इत्की फी भरुन पन काय मिल्ते ६०००/- महिना देतात का तर म्हने मन्दी आहे हे स्व्था मात्र गलेलट्ट पगार घेतात कॅप्टन जॅक स्पॅरो यान्च्या कंपनीमधे उमेदवार जे बोल्ला ते तो सग्ल्या इंजिनिअरच्या वती ने बोल्ला, मी स्व्था पन खुप खस्ता खल्ल्या अजुन खातोच आहे, बर्याच थिकानी तर ओलख मागतात नसेल तर तुम्ह्ही लायक नही असेल तर तुम्ही;लायक ज्यानी मेह्नत घेत्ली इंजिनिअरिन्ग्ला त्य्नाचे पैसे आनी मेह्नत वाया, ज्या कूतुम्बाची परिस्तिथि नस्ते तरी पन ते मुलाला इंजिनिअर कर्तात का तर आप्ले दिवस बदल्तील पन त्याना कुथे माहीत अहे परिस्थिती, ३ मुर्ख मध्ये काय दाख्व्ले ते पन अपन बघ्तो वाच्तो आत्म्यहत्या केली मान्सिक खच्चिकरन झाल्यवर वेगले काय होनार, इंजिनिअरिन्ग होत होत नाकिनाऊ येतात सगल्यना वात्त इंजिनिअरिन्ग झाले आता चान्ग्ले दिवस्स येनार पन मग खरी रेस सुरु होते , जोब हवा CONSULTANCY ला भ्ररा पैसे ,काय हवा mnc की pvt ltd. दोघान्चे भाव वेग्ले नोकरी हव्वी ना अनि गरज्वन्त इंजिनिअरला अक्क्ल नस्ते. मी या आधी एका मोट्ह्या ****** ग्रोउप मधे होतो contract १ वर्श काध्ला एच आर सगळीकडे असेच आहो इंजिनिअरला आनी नोनइंजिनिअरला एकाच पार्द्यात मोजत् आहात अस्स अस्त तर मग इंजिनिअरिन्ग का ???? जिथे नोनइंजिनिअर ३०,००० काम्व्तो अनि इंजिनिअरला ८०००/- :( ज्यान्ची ओलक अहे ते ४००००/- घेत अहेत त्याना किती येते विचारा बर इंजिनिअरिन्ग कशी पास केली जाते सगल्या इंजिनिअरला महित आहे. अजुन बोललो तर जागा पुरनार नही आवरतो घेतो जाता जाता एकाच सान्गाव वाट्त आहे दुस्रे काही व्हा पन इंजिनिअर होउ नका काय व्हाय्चे ते वर्च्या थ्रेअद मधे अहेच: ;) खुप चुका आहेत पन साभालुन घ्यावे

In reply to by राजे साहेब

आतापर्यंत "मोकलाया... " पद्धत विडंबन कवितांमध्ये दिसत होती. आता ती प्रतिसादांमध्ये रुजू लागताना दिसत आहे ;) +D

In reply to by राजे साहेब

टवाळ कार्टा 10/02/2015 - 14:15
सग्ल्य एन्जिनीर लोकन्च्य मनत्ले बोल्लत...अज खुप दिवसन्ने मझ्यच मनतले कोनि बोलुन मन मोक्ले मोक्ले केल्यसर्खे वत्ले...एक एन्जिनीर एन्गिनीरिन्ग कस पुर्न कर्तो ते त्यलच महित...हि दुनिय गेलि तेल लवत

In reply to by टवाळ कार्टा

बॅटमॅन 10/02/2015 - 16:23
मलहि असच वत्ल....मिपकरन्कदे लक्श देउ नक हो, जर तवलखोर अहेत लोकं. पन बकि कहि म्हन, मल पन असे तन्कुन लै म्हन्जे लै म्हन्जे लय्च मज्य अलि.

In reply to by राजे साहेब

मित्रा वाक्या वाक्याशी सहमत. फक्त लिहित रहा, हळुहळु लेखन सुधारेल. दिवस बदलतात. नेटाने प्रयत्न कर.

विटेकर 10/02/2015 - 14:34
तुमचे दुखणे योग्य आहे , लाखो रुपायची फी भरुन इन्जिनीयर व्हायचे आणि नोकरी नाही ही भयावह परिस्थिती आहे हे मान्यच करायला हवे. त्याचाच परिणाम म्हणून निदान महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालये आता ओस पडू लागली आहेत. या सगळ्यात मुख्य मुद्दा आहे तो गुणवत्तेचा ! भारंभार लोक इन्जिनीयर होतात पण त्यापैकी किती लोक "खरे" इन्जिनीयर असतात ? मी एका प्रतिथयश महाविद्यालयात आटो मध्ये बी ई केलेल्या पोरा-पोरीच्या मुलाखती घेत होतो ... भयाण परिस्थिती होती ...एकाला विचारले की गाडीतल्या कोणत्या भागासंदर्भात मी तुम्हाला प्रश्न विचारु ? त्याने सांगितलेल्या विषयातील अगदी प्राथमिक जुजबी माहीती देखील त्याला नव्हती !! एच आर वाला इतका कंटाळला की त्याने शेवटी विचारले की सायकल चा पंक्चर कस काढतात हे साम्गता येईल का ? तेव्हा गुणव्त्तेची वानवा हे खरे दुखणे आहे ... एकदा आय टी हमालांची सद्दी संपली की इम्जिनीयर लोकांची अवस्था वकिलांसारखी होईल .. पैशाला पासरीभर ! अस्तु , तरीही अनुभवाच्या जोरावर हे नक्की म्हणू शकतो की Educational career has nothing to do with professional career ! जगात / नोकरीत यशस्वी होण्याची सूत्रे इंन्जिनीयरिन्गच काय आपल्या कोणत्याच अभ्यासक्रमात नाहीत ! ती आहेत आपल्या विजिगिषु वृत्तीमध्ये ! इन्जिनीयर चे शिक्षण घेतले म्हणजे त्याच व्यवसायात राहीले पाहीजे असे नव्हे ! सो डोन्ट लूज योउर हार्ट ! प्रयत्न करत राहा ....मार्ग सापडेल , उत्तम दिवस येतील. सर्वात महत्वाचे चांगुलपणावरची श्रद्धा सोडू नका ! कोणतेच दिवस कायम रहात नाहीत.

कपिलमुनी 10/02/2015 - 16:03
एका टॉप ३ कंपनी,अधे जॉइन होताना १० वेळा हो मोजून १० वेळा कॉलवर घासाघीस केली आहे. फॅशन स्ट्रीट सारखा जमत नाही म्हणून सोडून दिल्यावर २ दिवसांनी पुन्हा एच आर ने कॉल केला होता .

का कोण जाणे.. मला माझ्या कंपनीने मला दिलेली ऑफर नेहमीच अपेक्षेपेक्षा मोठी वाटली आहे!! एकदा ऑन बोर्डिंग मध्ये एकांनी प्रश्न विचारला, "तुमच्यापैकी कुणाला आहे तो पगार चांगला वाटतोय?".. कुणीही हात वर केला नाही.. मी सोडुन!! इकडे मी हात वर केला, तिकडे सर बोलुन गेले की "ज्याला चांगला वाटत असेल तो गाढव आहे..!!"... आता समाधानी असण्यात काय चुक आहे? मुळात मी कामच इतकं निवांत करते की जे देतात तेच मला उपकार वाटत आहेत!!! बाकी एच.आरवाले काहिही कामाचे नाहीत हे सार्वत्रिक मत आणि त्रिकालाबाधित सत्य आहे..

In reply to by पिलीयन रायडर

निशदे 11/02/2015 - 03:43
"" कुणीही हात वर केला नाही.. मी सोडुन!! इकडे मी हात वर केला, तिकडे सर बोलुन गेले की "ज्याला चांगला वाटत असेल तो गाढव आहे..!!"... आता समाधानी असण्यात काय चुक आहे? "" *LOL* माफ करा पण सगळ्या प्रतिसादात एकदम भाबडेपणा, समाधानी वृत्ती आणि झालेला पचका एकत्र आला त्यामुळे हसू आवरले नाही. "" आता समाधानी असण्यात काय चुक आहे? "" काहीही नाही.

मित्रहो 11/02/2015 - 10:06
हा लेख वाचून मला माझ्या पहील्या नोकरीचा किस्सा आठवला स्थळ खाजगी डिप्लोमा कॉलेज पगार १९२० रुपये प्रति महीना खरी गोम पुढे. ओरीजनल डॉक्यमेंटस कॉलेजात जमा करायचे का तर तुम्ही वर्षभर नोकरी सोडू नये म्हणून. वेठबिगारी.

In reply to by हाडक्या

कपिलमुनी 11/02/2015 - 17:10
डॉक्युमेंट जमा केले आहेत या विषयी कुठेही लेखी उल्लेख नसतो ! त्यामुळे तक्रार करता येत नाही. ते डोक्युमेंट 'वसूल' करायला लागतात.

In reply to by कपिलमुनी

मित्रहो 11/02/2015 - 20:05
कल्पना होती म्हणूनच मी जमा केले नाही. दीड महीना काम केले. पंधरा दिवसांचा पगार मिळाला पण नंतरच्या महीन्याचा नाही दिला. शेवटी नोकरी सोडून दिली. त्यानंतर कोणी डॉक्युमेंटस मागितले नाही की मी दिले नाही.

विटेकर 12/02/2015 - 09:36
काळ - नोव्हे १९८८ स्थळ - आमच्या कोलेजची केमिस्ट्री ल्याब वेळ - सकाळी १० मुलाखत घेणारे - एका प्रसिद्ध दुचाकी बनविणार्‍या कंपनीचे विभाग प्रमुख आणि एच आर प्रमुख , दोघेच ! मुलाखत देणारे - १६ मुले - २ मुली मेरिट प्रमाणे अस्मादिकांचा पहिला नंबर ! पूर्ण मराठीत संभाषण : प्रश्न : नांव काय ? मी : पूर्ण नाव सांगितले विभाग प्रमुख : (माझे गुण पत्रक न्याहाळीत ) तुला मार्क चांगले आहेत.. वर्गात पाचवा नंबर .. तुला सगळे येत असणारच ! मी : .. हो ( मनात .. च्यायला रात्रभर फुकट्च तयारी केली ) विभाग प्रमुख : क्क्ष्क्ष्क्ष्क् .. येथे नोकरी आहे .. येणार का ? की सहा महिन्यात पळून जाणार ? मी : नाही सर एच आर : आवाज मोठ्ठा आहे का तुमचा ? ओरडता येते का ? मी : नाही म्हणजे आहे तसा मोठ्ठा ... येईल ओरडता.. एच आर : ओरडा बघू अमुक अमुक( त्यांचे स्वतः चे नाव ) म्हणून मी: (मोठ्ठ्यांदा ) श्री अमुक अमुक एच आर : शिव्या देता येतात का ? मी : ... बावळटासारखे त्यांच्या तोंडाकडे पाहीले .. एच आर : घाबरू नका .. शिव्या द्यायला सांगणार नाही ...! मी : येतात शिव्या द्यायला ! एच आर : ठीक आहे ... निकाल कधी आहे ? निकाल लागला की कंपनीत येऊन अपोईन्ट्मेन्ट लेटर घेऊन जा . मी तसाच बावळटासारखा खुर्चीवर बसलो होतो !! ते दोघेही खुर्चीतून उभे राहीले... मी त्यानंतर उभा राहीलो , हात मिळवला ..थान्कु असे पुटपुटलो आणि बाहेर पडलो.. त्यानन्तर १५ दिवसांनी निकाल लागला , क्म्पनीत जाऊन पतर घेऊन आलो आणि पुढच्या एक तारखेला जोइन झालो .. या कंपनीत मी साडे सहा वर्षे यशस्वी नोकरी केली.. दोन प्रमोशन्स झाली माझी इथे ! कामगारांचे प्रचंड प्रोब्लेम होते . दोनवेळा कामगारांनी माझी प्रतिकात्मक अंतयात्रा काढली . एकदा तर आठदिवस ऐन दिवाळीत मला कंपनी सुरक्षा कर्मचार्‍याचे संरक्षण होते ...

लंबूटांग 10/02/2015 - 00:04
मला स्वतःला ह्या कलेत सुधारणेला बराच वाव आहे पण २ वर्षांपूर्वी घडलेला एक किस्सा सांगावासा वाटतो. एका कंपनीत इंटरव्ह्यूला गेलो. २ भारतीयांनीच सुरू केलेली कंपनी. पहिल्यांदाच कंपनीच्या रिक्रूटरला सांगितले होते की मला क्ष डॉलर्स पगाराची अपेक्षा आहे. इंटरव्ह्यूचे चांगले ३-४ राऊंड झाले. स्टार्टअप सारखे कल्चर वगैरे वगैरे. मला कंपनी आणि काम आवडले होते. ऑफर आली माझ्या तेव्हाच्या पगाराच्या ६ हजार डॉलर जास्ती. मी सरळ नाही म्हणून सांगितले. मग संध्याकाळी सीटीओकडून इमेल. की काय झाले नाही का म्हणालास. लेट्स वर्क इट आउट. आणि बाकीचा नेहमीचाच सेल्स पिच की आमच्या कंपनीत काम करणे कसे छान आहे वगैरे वगैरे. मी परत सांगितले की बाबारे तुमच्या कंपनीचा महिन्याचा इंशुरन्सचा प्रिमीयम, घरापासून दूर असल्याने बाकीचे खर्च (बायकोला गाडी पार्क करायला लागणे इ. इ.) वगैरे विचारात घेता माझा तोटा होणार आहे आणि सद्ध्याच्या घटकेला तरी मला ते परवडणार नाही. त्याने मग मला सांगितले की I respect your line of thinking (even though I don't agree with it). इतकेच नाही तर मला एक excel sheetबनवायला सांगितली की कसा लॉस होणार आहे. मग मात्र माझी सटकली. मी त्याला उत्तर दिले की I don't really agree with your offer being based competetively with my current salary either. पण ही घे excel sheet. मग ती बघितल्यावर गाडी बोनस कसा जास्ती आहे आणि तो विचारात घेतला तर मग तुझी क्ष डॉलर्सची मागणी कशी पुरी होते आहे वगैरे वर घसरली. त्याला सांगितले की बाबारे तुझा बोनस आहे प्रॉफिट शेअरिंग. कंपनीचे सेल्स घसरले तर मला काहीच मिळणार नाहीये आणि दुसरे त्याहून महत्त्वाचे म्हणजे माझी बिले आणि हफ्ते महिन्याला भरावे लागतात, वर्ष झाले की नाही. त्यामुळे परवडणारच नाही. असे बरेच back and forth email झाले पण एक छदामही वाढवायचे नाव नाही. त्याला शेवटी सांगितले की बाबारे मी पहिलेच नाही म्हणालो होतो पण मला नोकरी आवडली होती आणि तू वर्क इट आउट म्हणालास म्हणून excel sheet ची आचरट मागणी entertain केली आणि email exchange मधे वेळ घालवला. आता तर नक्कीच नाही येणार तिथे काम करायला. अर्थात तेव्हा मला स्थिर नोकरी होती म्हणून रुबाब दाखवता आला.

उपास 10/02/2015 - 00:50
सद्द्ध्या स्वतःच्या कंपनीसाठी रिकृट करताना उलट अनुभव येत आहेत.. एकाच वेळी तीन चार ऑफर्स घेउन निगोशिएट करण्याचा शुद्ध हावरटपणा.. कमी स्किल्स पण पगाराची अवास्तव मागणी आणि बरंच काही... 'गरजवंताला अक्कल नसते' हे अंतिम सत्य!

In reply to by उपास

हो असेही अनुभव येतात. पण तो मुलगा खरचं गरजु होता आणि मुख्य म्हणजे त्याला कामाचं कुठलही प्रशिक्षण त्याला द्यायला लागणार नव्हतं. जवळपास ३ वर्ष अनुभव असणार्‍या प्रोडक्शन इंजिनिअरला १२,५०० रुपये पगार ऑफर करणं हा नुसत्या त्या व्यक्तीचाच नाही तर त्या डीग्रीचा आणि जागेचाही अपमान आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अगम्य 10/02/2015 - 08:36
जर त्या जागेसाठी १७५०० पर्यंत रेंज होती तर तुम्ही HR ला तितके तरी द्यायला सांगू शकत नव्हता का ? कदाचित त्या उमेदवाराने ५०० रुपयांची adjustment केली असती. घेतल्यावर त्याला लगेच बढती देऊन पगार आणखी वाढवता आला असता. तसा हि त्याला अनुभव होताच. HR च्या आडमुठे पणामुळे चांगला उमेदवार जात असेल तर upper management level वर HR शी बोलायची सोय तुमच्या कंपनीत नाही का ? हा प्रकार तर फारच दुर्दैवी वाटतो.

In reply to by अगम्य

सुबोध खरे 10/02/2015 - 11:06
मलाही जर आश्चर्य वाटते कि तुमच्या बॉसने तोंडही उघडले नाही. सरळ वरपर्यंत जायचे. याचा एक मोठा फायदा होतो कि तुमच्या हाताखालचे लोक तुमच्यावर पूर्ण भरवसा टाकतात आणि तुम्हाला अतिशय निष्ठावान साथीदार मिळतात. कारण मी विभाग प्रमुख असताना एच आर ला फाट्यावर मारत असे.एकदा उमेदवार( एक्स रे टेक्निशियन) चांगला असताना एच आर पगारावर अडकला असताना सरळ उपाध्यक्ष( व्हाईस चेअरमन) कडे जाऊन पगार वाढवून घेतला होता. दुसर्यांदा एका मुलीला( मामोग्राफी) साठी घेताना एच आर वाली नखरे करीत होती. तिला मी शांतपणे सी इ ओ समोर सांगितले तुम्हाला हि उमेदवार नको असेल तर दुसरी उमेदवार तुम्ही आणायची. तोवर विभागातील काम बंद झाले तर होणार्या नुकसानाची जबाबदारी तुमची. अर्थात येथे स्त्री क्षकिरण तंत्रज्ञा मिळणे मुळात कठीण आहे हे सर्वाना माहितही होते. यानंतर मी असे पर्यंत एच आर विभागाकडून कोणताही त्रास झाला नाही. आणि मी असेपर्यंत २ वर्षे एकही तंत्रज्ञ सोडून गेला नव्हता.

In reply to by सुबोध खरे

नाही हो. उत्पादन क्षेत्रामधलं वातावरणं बरचं वेगळं असतं. आधीचं एच.आर.च्या हातामधे बरेचं अधिकार असतात. वरपर्यंत जरी गेलं तरं एच.आर. कंपनीचे पैसे वाचवायचा प्रयत्न करत होती असं निगरगट्ट उत्तर मि़ळालं असतं. :(

In reply to by जिन्क्स

तीन-किंवा चार कंपन्या तुम्ही जॉईन व्हाल हे गृहित धरुन त्या पदाच्या मुलाखती बंद करतात. आणि तुम्ही त्यांना चांगल्या ऑफरच्या अपेक्षेने झुलवत ठेवता. पर्यायानी तुमच्या पेक्षा काही गुणांनी मागे असणार्या प्रत्येक कंपनीमधल्या दोन नंबरच्या उमेदवाराची संधी तुम्ही घालवताय. हे मला तरी चुकीचं वाटतं. बाकी हा प्रत्येकाचा दृष्टीकोन झाला.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

हाडक्या 10/02/2015 - 22:38
हा व्यवसाय आहे (its just business!). तुम्ही १७५०० च्या वर द्यायला तयार नाही आहात, एकाची अपेक्षा १८००० आहे पण कामपण हवय. मग एखादा उगीच बाणेदारपणा वगैरे करायच्या भानगडीत न पडता तुमची ऑफर घेतो आणि इतर ठिकाणी १८०००+ मिळवायचा प्रयत्न करतो. तुम्ही पण ४ जणांची मुलाखत घेवून, निगोशिएट करूनच ठरवलेत ना मग दुसर्‍या बाजूलापण तो अधिकार (निदान सध्याच्या परिस्थितीत तरी) आहे हे मान्य करा ना. दुसर्‍या उमेदवाराची संधी वगैरे तकलादू मुद्दे आहेत, तेव्हा जास्त उहापोह करत नाही (तसेही तो उमेदवार पण काही याच संधीवर थांबला नाहीये).
बाकी हा प्रत्येकाचा दृष्टीकोन झाला
म्हणून तुमच्या दृष्टीकोनाबद्दल तुम्ही पुनर्विचार करुच नये असे काही नाही. दृष्टीकोन सुधारत राहिले तरच त्यांना अर्थ.

In reply to by हाडक्या

नगरीनिरंजन 11/02/2015 - 05:35
ऑफर हातात असताना दुसरी चांगली ऑफर शोधणे वाईट नाही; पण एक ऑफर स्विकारुन (मराठीत ॲक्सेप्ट करुन) मग भलतीकडेच जाणे हे अनैतिक आहे.

In reply to by नगरीनिरंजन

शेखर काळे 11/02/2015 - 11:25
ऑफर दिली याचा अर्थ कुठेही बांधले गेलो असा नाही. ऑफर याचा अर्थ् असा की तुम्ही मला आवडलात आणि पुढे आपण बोलू. जोपर्यंत स्वीकारपत्रावर सही होत नाही - दोन्हीकडून - तोपर्यंत दुसरीकडे शोधणे चांगलेच. जिथे तुम्ही जाणार तिथे, त्या पगारावर २-३ वर्षे तरी काम करणारच ना ? मग कमी पगार का स्वीकारायचा ? शिवाय, कंपनीही ऑफर परत घेऊ शकते - माझ्या माहितीत असे झालेले आहे. स्वीकारपत्रावर सही केली तरीही नोकरीच्या पहिल्या दिवसापर्यंत तेही तुम्हाला नाकारू शकतात अन् तुम्हीही.

खटपट्या 10/02/2015 - 06:38
अगदी खरंय !! एच आर कधी कधी नको तेवढा हस्तक्षेप करते. मी आणि माझा सहकारी एका प्रोजेक्ट्साठी एकदा मुलाखती घेत होतो. सपोर्ट प्रोजेक्ट होता. यात संभाषण चातुर्य आणी टेक्नीकल ज्ञान दोन्हीही आवश्यक होते. एक मुलगी संभाषणात खूप चांगली होती. तीला शिकायची तयारी आहे का विचारले आणी ज्युनीअर म्हणून सीलेक्ट केले. दुसरा एक मुलगा होता तो टेक्नीकली खूप स्ट्रोन्ग होता पण संभाषणकलेचे प्रशीक्षण द्यावे लागणार होते. त्याला टेक्नीकल लीड म्हणून सीलेक्ट केला.सीलेक्ट करताना मुलीला जुनीअर ईंजीनीअर म्हणून ठेवावे असा शेरा दीला पण एच आर ने त्या मुलीला सीनीअर ईंजीनीअर ग्रेड दीली व जो मुलगा होता त्याला जुनीअर ईंजीनीअर ग्रेड दीली.

In reply to by खटपट्या

आमच्याकडे एच.आर. म्हणजे बेक्कार डोकेदुखी आहे. मी नुकतचं रिझाईन केलयं. साधी एक्झिट प्रोसिजर सुरु करायला आठवडा घालवला तिनी. २८ फेब्रुवारी=वाढदिवस कम स्वातंत्र्यदिन.. \m/

In reply to by अगम्य

असहमत. मेकॅनिकल पॉवर ट्रान्स्मिशनमधे आशियामधे पहिली आणि ग्लोबल मार्केटमधे पहिल्या तीनमधे आहे. बाकी एच.आर. आणि सप्लाय चेन वाले छपरी आहेत हे खरं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अगम्य 11/02/2015 - 08:46
माझा रोख overall कंपनीकडे नव्हता. जिथे HR एवढा आडमुठेपणा करत असेल तिथे career growth ला (बढती, पगारवाढ वगैरे) अनेक अडचणी येऊ शकतात.एवढेच म्हणायचे होते.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

एच.आर. वाले आणि दुसरे सेफ्टी वाले आणि तिसरे सिक्युरिटी वाले. बादवे, एका कंपनीतला माझा एक्सिट इंटरव्ह्यु मी बियर पिता-पिता दिला होता.रम्य त्या आठवणी...

In reply to by खटपट्या

अगम्य 10/02/2015 - 08:43
हे असे कसे होऊ शकते? ज्या department मध्ये नोकरी आहे, त्या department च्या management च्या संमतीशिवाय HR कसे काय ग्रेड देऊ शकतात? की असे झले की HR आपण सांगू त्या ग्रेड वर अडून बसले आणि technical management ने हाती आलेल्या उमेदवारांना घालवण्यापेक्षा HR देईल त्या ग्रेडला संमती दिली ?

In reply to by अगम्य

खटपट्या 10/02/2015 - 10:18
एचार चे काही सान्गु शकत नाही. काहीही कारणे देतात. डीग्रीचे मार्क्स, दहावीचे मार्क्स अशी शुल्लक कारणे देतात. मार्कान्चा आणि टेक्निकल ज्ञानाचा आय्टीमधे तरी काही सबंध असतो असे मला वाटत नाही.

शित्रेउमेश 10/02/2015 - 10:10
माझा अनुभव पण जवळपास असाच आहे. काही दिवसांपूर्वी मी एका प्रतिष्ठीत कंपनी मध्ये इंटरव्ह्यु दिला होता.. टेक्निकल राऊंड (आता त्याला 'टेक्निकल' म्हणायचे की आणखी काही हा मोठा प्रश्न आहे. कारण मी अकाउंटंट आहे) पास झालो. ज्या व्यक्तीने इंटरव्ह्यु घेतला, त्याने सांगितलं होता, एच. आर. ऑफर पाठवतील म्हणुन... तब्बल ३ आठवडे वाट बघितली.. एकच उत्तर मिळायचे.... एच. आर. प्रोसिजर चालु आहे.... मधल्या काळात मी दुसरा इंटरव्ह्यु पास झालो आणि नोकरी वर रुजू पण झालो.... एच. आर. ऑफर अजुन मिळतीये.. (महत्त्वाची गोष्ट... नोकरी कनफर्म झाल्याची बातमी मला दिली होती.. फक्त एच. आर. कडुन ऑफर यायला प्रोब्लेम झाला...)

मृत्युन्जय 10/02/2015 - 11:12
मला इंटरव्ह्यु या प्रकाराचा फारसा अनुभव नाही. मोजुन ४ इंटर्व्ह्युअ दिले ११ वर्षाच्या करियर मध्ये. त्यातले २च एच आर ने घेतले. सध्याच्या कंपनीत १० वर्षे झाली पण इथे मुलाखत फक्त माझ्या बॉसने घेतली होती. एच आर चा इंटर्व्ह्यु वगैरे असला काही फालतु प्रकार नव्हता. मात्र त्याच्या आधी एका कंपनीत गेलो होतो मुलाखतील. आम्हाला दोघांना सिलेक्ट केल्यावर एच आर च्या माणसाने भाजीवाल्याशी बार्गेनिंग करावे तसे बार्गेनिंग केले आमच्या दोघांशी. मी आधी एका ठिकाणी आर्टिकलशीप करत होतो तिथेच तात्पुरता जॉइन झालो होतो. ते मला ५००० रुपये द्यायचे कारण ती माझी तात्पुरती गरज भागवण्यासाठी त्यांनी केलेली व्यवस्था होती. त्यात मला सांभाळुन घ्यायचाच भाग जास्त होता. या एच आर ने ते बघुन सी एस च्या पोस्टसाठी मला ७५०० ची ऑफर दिली. माझे टाळकेच सटकले. पण मला त्यावेळेस नौकरीची गरज होती. म्हणुन मी गुर्‍हाळ चालु ठेवले. १५००० वर अडुन बसलो. शेवटी १२५०० वर तोडपाणी केले. सिलेक्ट झालेल्या दुसर्‍याला १८००० पगार हवा होता. तो १५००० वर अडुन बसला (त्याला एक वर्षाचा अनुभव होता. मल अगदीच ३-४ महिन्याचा ते सुद्धा फर्म मध्ये). त्या एका कारणासाठी तो रिजेक्ट झाला. त्याने १२००० मान्य केले असते तर कदाचित त्याला घेतले असते. गुणवत्ता वगैरे गेली तेल लावत. मी ती कंपनी जॉईन केल्यावर चौथ्या दिवशी सोडली. एच आर आणि एम डी नी माझी लय तासली. शेवटी त्या दुसर्‍या उमेदवाराला १५००० पेक्षा जास्त देउन जॉईन करुन घेतले त्यांनी. एच आर चा रोल कुठल्याही कंपनीत लिमिटेड च हवा. त्यांनी वेगळ्या गोष्टींवर लक्ष द्यावे. कुणाला पोस्ट कुठली द्यावी आणि पगार कितपत द्यायला पाहिजे याचे थोडेफार तरी स्वातंत्र्य टीमलाच हवे. एच आर ने वर्किंग टीम चे मत लक्षात घेउन गरज पडल्यास मॅनेजमेंटशी चर्चा करुन पगाराबाबत अंतिम निर्णय घ्यावा पण टीम हेड ला पुर्ण डावलुन त्याने परस्पर निर्णय घेणे योग्य नाही.

In reply to by मृत्युन्जय

माझा पण एच आरचा अनुभव असाच. पण कधी-कधी एच.आर वाल्यांचा आडमुठेपणा सुद्धा आपल्या पथ्यावर पडतो... २०११ मध्ये आमची जुनी कंपनी सद्ध्याच्या कंपनीने टेक ओव्हर केली. त्यावेळी ती जुनी कंपनी मेंबर असलेल्या फुग्रो गृपच्या दुसर्‍या एका कंपनीने मला चांगली ऑफर दिली म्हणुन तिथे जॉइन झालो. खरे तर पोर्टफोलिओ चेंज होत होता, पण मिळणारा पैसा चांगला होता, जुन्या कंपनीपेक्षा ३०% हाईक मिळत होती म्हणून स्वीकारला जॉब. त्यानंतर एक महिन्याने ज्या अमेरिकन कंपनीने आमची कंपनी टेक ओव्हर केली होती त्यांच्या एच.आर. कडून फोन आला, आहे तेच काम, तीच पोस्ट फक्त कामाचा एरीया वाढला होता. म्हणजे आधी फक्त महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश होते माझ्याकडे. त्याच्याऐवजी पूर्ण भारत करावा लागणार होता. खरेतर आधीची पाच वर्षे मी तेच काम करत होतो. तरीसुद्धा टेक्नीकल इंटर्व्ह्यु घेतला गेला. त्यानंतर पुढच्या राऊंडला एच. आर. समोर बसलो. तर तो म्हणे तुम्हाला आधी जेवढा पगार मिळत होता तेवढाच मिळेल, होते त्याच स्केलवर पुढे कंटिन्यु केले जाईल. मी त्याला सांगितले की ," बाबारे, मला सद्ध्या ऑलरेडी त्यापेक्षा जास्त पगार मिळतोय. सद्ध्या या सर्व्हेीसेसची (ओम्नीस्टार डिफरेन्शिअल करेक्शनस) इन डेप्थ माहिती असलेला भारतात मी एकुलता एक इंजीनीअर आहे. मी फार काही मागत नाही पण सद्ध्या माझ्या नव्या कंपनीत जेवढे मिळतात तेवढेतरी (३०% हाईक) मिळायलाच हवी. अन्यथा मला स्वारस्य नाही." "ते शक्य नाही" असे उत्तर एच.आर. कडून आले. मी धन्यवाद म्हणून बाहेर पडलो. त्यानंतर चार दिवसांनी नव्या कंपनीच्या भारतातील कंट्री मॅनेजरचा थेट फोन आला की तू ऑफर का नाकारलीस? मी स्पेशली एच.आर. ला तुझी शिफारस केली होती वगैरे... ही नवी कंपनी आणि आमची जुनी कंपनी प्रतिस्पर्धी असल्याने तो मला ओळखत होता बहुतेक. मी त्याला सांगितले की माझ्या अपेक्षा तुमच्या एच.आर. ला मान्य नाहीयेत. त्यानंतर दुसर्‍या दिवशी मला परत एच. आर. चा फोन , इमेल पाठवलीय एक्सेलशीट चेक करा आणि कळवा. यावेळच्या एक्सेलशीट नुसार ४३% ची हाईक मिळाली होती. मी अजून थोडा आडमुटपणा करून ती ४५% पर्यंत वाढवून घेतली. :) एक वर्षात भारतापुरते मर्यादित असलेले कार्यक्षेत्र नेपाळ, श्रीलंका, भुतान, बांग्लादेश असे विस्तारत जात आता त्यात मिडल एस्ट आणि युरोपचा काही भागही सामाविष्ट झालेला आहे. सुदैवाने आता रिपोर्टींग थेट कंपनीच्या ऑस्ट्रेलिया ऑफीसला असल्याने भारतीय मनोवृत्तीची झळ बसत नाही. वेळच्या वेळी योग्य प्रमाणात योग्य ते पर्क्स, इन्क्रीमेंट्स मिळत राहतात. एकंदरीत मज्जाय :)

In reply to by मृत्युन्जय

सहमत. एच.आर. ची ताकद थेट परफॉर्मन्स रिव्ह्युशी निगडीत असल्यानी एच.आर. ला थेट नडता येतं नाही. एच आर चा रोल फक्त आणि फक्त एंट्री आणि एक्झिट पुरताच रहायला पाहिजे. बाकीचं काम त्या त्या डिपार्टमेंटच्या मॅनेजर्सनी हाताळलं तर योग्य उमेदवाराला न्याय मिळायची टक्केवारी नक्की वाढेल.

अद्द्या 10/02/2015 - 11:19
२ किस्से आहेत असे लक्षात . . पहिल्या वेळी इंटरव्यू देत होतो . २ राउंड क्लियर केले होते . टेक्निकल आणि एच आर एकत्र घेतील असं सांगितलं कंपनीने . म्हटलं ठीक आहे . . टेक्निकल घेणारा मला ओळखत होता . पण इतक्या डिटेल मध्ये प्रश्न होते कि उत्तर देई पर्यंत वाट लागत होती . . १०-१२ प्रश्न झाल्यावर त्याने एच आर ला सांगितलं . " He's is good enough for my requirement . we can hire him . . " इंटरव्यू च्या आधी मला समजलं होतं कि पगार १२-१५ हजार या रेंज मध्ये असेल . एच आर ने जो आकडा सांगितल्या त्यावरून डोकं फोडून घ्यायचं बाकी राहिलं होतं . . " we can offer you 6K for a start . and then raise it by 500 after 6 months.. " नाही म्हणून बाहेर पडलो . . दुसरे वेळेस . . मी इंटरव्यू घेत होतो . . समोर बसलेली व्यक्ती ३-४ वर्ष अनुभव घेऊन आली होती . . लिनक्स मध्ये बरीच पोचलेली होती बाई . मला असंच कोणी तरी हव होतं . . तास भर इंटरव्यू आणि मग पगार आणि Batch टायमिंग वर बोलून झाल्या नंतर एक आकडा फिक्स झाला . आणि तेवढ्यात डायरेक्टरच्या बायकोचा इंटरकॉम वर फोन . . "Send her to my cabin" . पाठवून दिलं . . मला वाटलं जनरल काही तरी चौकशी करेल . कारण जवळपास सगळं मी आणि एच आर नि बोलून घेतलं होतं . . फक्त ऑफर लेटर द्यायचं राहिलं होतं . . पाच मिनिटांनी आलेली मुलगी बाहेर पडली . आणि आमच्या मेडम सांगत आल्या . . तिला नका घेऊ नोकरी वर . . तिने मला ओळखलं पण नाही . .

सविता००१ 10/02/2015 - 11:30
मीही अकाउंटंट च आहे. इंटर्व्ह्यू मस्त झाला. मग नेहमीप्रमाणे एच आर च्या ऑफर ची नाटकं. काही कळेना तेव्हा मी दुसर्‍या कंपनीला हो म्हणाले. आणि त्याच दिवशी दुपारी या एच आर चा फोन. मी सांगितलं की आता मी येउ शकत्त नाही, तर म्हणाला की तिकडे बाँड साईन केला नाहीये ना? मग आम्हाला उशीर झाला वगैरे काय म्हणताय? इतकी चांगली कंपनी तुम्हाला बोलावतेय वगैरे मग्रुरी. मग सरळच सांगितलं की तुमची कंपनी छान आहे म्हणूनच आले होते इन्टर्व्हू ला. आणि सिलेक्ट झाले ते मला येतय म्हणून. कं छान आहे म्हणून नाही. आणि आता तुम्हाला शब्दाची किंमत नसेल तरी मला आहे. मी त्या दुसर्‍या कं ला सांगितलं आहे हो म्हणून.मी येणार नाही. तरी त्याला काही वाटत नव्हतं आपलं चुकलंय. आपल्याकडून उशीर झालाय म्हणून.

विजुभाऊ 10/02/2015 - 11:33
एच आर सगळीकडे असेच. एका कम्पनीने बॅग्राउंड चेकिंग च्या नावाखाली माझ्या वडिलाना फोन करुन मी त्यांचाच मुलगा आहे का याची चौकशी केली होती. माझे वय चाळिशीच्या पलिकडचे माझ्या वडिलांचे वय सत्तरीपलिकडले आहे. हे कसले ब्याग्राउम्ड चेकिंग विचारत त्या कम्पनीच्या एच आर कडे तक्रार केल्या नंतर ती त्यांची रेग्यूलर प्रोसेस आहे असे सांगितले गेले. कप्पाळावर हात मारणे इतकेच बाकी होते

टिनटिन 10/02/2015 - 11:47
कोणाला फायरिन्गचा अनुभव आहे का ? करण्याचा अथवा होण्याचा. अनुभव ऐकायला आवडेल.

आमच्या "कंपनी" ने असले काही बारगेनिंग ठेवलेच नाही हो!!! "क" तुमचा बेसिक अन "क्ष" तुमचा ग्रेड पे! ऑल इंडिया ट्रान्सफर ची तयारी हवी!! पटले तर बोला नाही तर रामराम!! सरळ सोट मामला!!!

बाबा पाटील 10/02/2015 - 12:50
मी एका नामंकित मल्टीपल आयुर्वेद क्लिनिक चालवणार्‍या कंपनीत मुलाखत दिली होती,बाबाने मला २२००० पगार ऑफर केला होता.त्यावेळी माझ्या गाडीचाच खर्च महिन्याकाठी ३० ते ३५००० च्या आसपास होता,त्यावेळी त्या बाबाला विचारले महाराज,एव्हडया कमी पगारात मी काय करु त्यावरुन महाराजांनी उत्तर दिले तुमची स्वतंत्र प्रॅक्टीस असली तरी,तुम्हाला कंपनी लेव्हलहा काम करण्याचा अनुभव नाही. मला खरच हसु आवरल नाही,आणी तेथेच वेड्यासारखा हसायला सुरुवात केली, आणी काही क्षणातच मुख्य मुलाखतकर्ता माझ्या हसण्यात सामिल झाला,ऑफर देणारा मात्र उठुन तेथुन निघुन गेला. परत काही असल्या फंदात पडलो नाही.

In reply to by कपिलमुनी

बाबा पाटील 10/02/2015 - 20:21
एव्हड वैयक्तिक घुसु नये. तुमच्या माहितीकरिता मी फक्त वैद्य नाही. बरेच रिकामे धंदे करतो,भेटायची इच्छा असेल तर येवुन भेटा,सत्कार करु की तुमचा.

In reply to by बाबा पाटील

मृत्युन्जय 10/02/2015 - 21:01
तेच म्हणतो मी. पेट्रोलचा माझा खर्चही महिन्याला दहा एक लाख तर होतच असेल. मी तर फारसे धंदे सुद्धा करत नाही.

In reply to by टवाळ कार्टा

काळा पहाड 12/02/2015 - 19:49
नाही. ते फक्त असे प्रश्न त्यांना विचारणार्‍यांचाच "सत्कार" करतात ता.क. समजा तुम्ही कधी तशी चूक केलीच आणि त्यांनी दंबूक काढायला हात लांब केला, की मग गडबडीने त्यांना आयुर्वेदावरचे प्रश्न विचारा. मग ते दंबूक ठेवून देतात आणि कडू काढा देतात.

In reply to by टवाळ कार्टा

हाडक्या 13/02/2015 - 16:50
टकाच्या निरागस प्रश्नात फारच गहन अर्थ लपलाय असे नमूद करतो.. ;) (बादवे, सगळेच डॉक दंबूक घेउन "शांतपणे" सत्कार करतात की काय अशी शंका आलीय मनात. )

In reply to by हाडक्या

टवाळ कार्टा 13/02/2015 - 17:24
नाय ब्बॉ...माझ्या निरागस मनाने विचारलेल्या निरागस प्रश्नात फक्त निरागसच अर्थ दडलेला होता...त्यात गहनपणा आणण्याचे सारे श्रेय तुम्हालाच :)

In reply to by बाबा पाटील

कपिलमुनी 11/02/2015 - 11:32
तुमी खर्च साम्गितला म्हणून आश्चर्याने इचारला .. बाकी वैयक्तिक घुसण्यात असा काय इम्टरेस्ट नाय ..

राजे साहेब 10/02/2015 - 13:11
सध्या इंजिनिअरला वाईत्ट दिवस आले अहेत, १०००००*४ =४००००० इत्की फी भरुन पन काय मिल्ते ६०००/- महिना देतात का तर म्हने मन्दी आहे हे स्व्था मात्र गलेलट्ट पगार घेतात कॅप्टन जॅक स्पॅरो यान्च्या कंपनीमधे उमेदवार जे बोल्ला ते तो सग्ल्या इंजिनिअरच्या वती ने बोल्ला, मी स्व्था पन खुप खस्ता खल्ल्या अजुन खातोच आहे, बर्याच थिकानी तर ओलख मागतात नसेल तर तुम्ह्ही लायक नही असेल तर तुम्ही;लायक ज्यानी मेह्नत घेत्ली इंजिनिअरिन्ग्ला त्य्नाचे पैसे आनी मेह्नत वाया, ज्या कूतुम्बाची परिस्तिथि नस्ते तरी पन ते मुलाला इंजिनिअर कर्तात का तर आप्ले दिवस बदल्तील पन त्याना कुथे माहीत अहे परिस्थिती, ३ मुर्ख मध्ये काय दाख्व्ले ते पन अपन बघ्तो वाच्तो आत्म्यहत्या केली मान्सिक खच्चिकरन झाल्यवर वेगले काय होनार, इंजिनिअरिन्ग होत होत नाकिनाऊ येतात सगल्यना वात्त इंजिनिअरिन्ग झाले आता चान्ग्ले दिवस्स येनार पन मग खरी रेस सुरु होते , जोब हवा CONSULTANCY ला भ्ररा पैसे ,काय हवा mnc की pvt ltd. दोघान्चे भाव वेग्ले नोकरी हव्वी ना अनि गरज्वन्त इंजिनिअरला अक्क्ल नस्ते. मी या आधी एका मोट्ह्या ****** ग्रोउप मधे होतो contract १ वर्श काध्ला एच आर सगळीकडे असेच आहो इंजिनिअरला आनी नोनइंजिनिअरला एकाच पार्द्यात मोजत् आहात अस्स अस्त तर मग इंजिनिअरिन्ग का ???? जिथे नोनइंजिनिअर ३०,००० काम्व्तो अनि इंजिनिअरला ८०००/- :( ज्यान्ची ओलक अहे ते ४००००/- घेत अहेत त्याना किती येते विचारा बर इंजिनिअरिन्ग कशी पास केली जाते सगल्या इंजिनिअरला महित आहे. अजुन बोललो तर जागा पुरनार नही आवरतो घेतो जाता जाता एकाच सान्गाव वाट्त आहे दुस्रे काही व्हा पन इंजिनिअर होउ नका काय व्हाय्चे ते वर्च्या थ्रेअद मधे अहेच: ;) खुप चुका आहेत पन साभालुन घ्यावे

In reply to by राजे साहेब

आतापर्यंत "मोकलाया... " पद्धत विडंबन कवितांमध्ये दिसत होती. आता ती प्रतिसादांमध्ये रुजू लागताना दिसत आहे ;) +D

In reply to by राजे साहेब

टवाळ कार्टा 10/02/2015 - 14:15
सग्ल्य एन्जिनीर लोकन्च्य मनत्ले बोल्लत...अज खुप दिवसन्ने मझ्यच मनतले कोनि बोलुन मन मोक्ले मोक्ले केल्यसर्खे वत्ले...एक एन्जिनीर एन्गिनीरिन्ग कस पुर्न कर्तो ते त्यलच महित...हि दुनिय गेलि तेल लवत

In reply to by टवाळ कार्टा

बॅटमॅन 10/02/2015 - 16:23
मलहि असच वत्ल....मिपकरन्कदे लक्श देउ नक हो, जर तवलखोर अहेत लोकं. पन बकि कहि म्हन, मल पन असे तन्कुन लै म्हन्जे लै म्हन्जे लय्च मज्य अलि.

In reply to by राजे साहेब

मित्रा वाक्या वाक्याशी सहमत. फक्त लिहित रहा, हळुहळु लेखन सुधारेल. दिवस बदलतात. नेटाने प्रयत्न कर.

विटेकर 10/02/2015 - 14:34
तुमचे दुखणे योग्य आहे , लाखो रुपायची फी भरुन इन्जिनीयर व्हायचे आणि नोकरी नाही ही भयावह परिस्थिती आहे हे मान्यच करायला हवे. त्याचाच परिणाम म्हणून निदान महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालये आता ओस पडू लागली आहेत. या सगळ्यात मुख्य मुद्दा आहे तो गुणवत्तेचा ! भारंभार लोक इन्जिनीयर होतात पण त्यापैकी किती लोक "खरे" इन्जिनीयर असतात ? मी एका प्रतिथयश महाविद्यालयात आटो मध्ये बी ई केलेल्या पोरा-पोरीच्या मुलाखती घेत होतो ... भयाण परिस्थिती होती ...एकाला विचारले की गाडीतल्या कोणत्या भागासंदर्भात मी तुम्हाला प्रश्न विचारु ? त्याने सांगितलेल्या विषयातील अगदी प्राथमिक जुजबी माहीती देखील त्याला नव्हती !! एच आर वाला इतका कंटाळला की त्याने शेवटी विचारले की सायकल चा पंक्चर कस काढतात हे साम्गता येईल का ? तेव्हा गुणव्त्तेची वानवा हे खरे दुखणे आहे ... एकदा आय टी हमालांची सद्दी संपली की इम्जिनीयर लोकांची अवस्था वकिलांसारखी होईल .. पैशाला पासरीभर ! अस्तु , तरीही अनुभवाच्या जोरावर हे नक्की म्हणू शकतो की Educational career has nothing to do with professional career ! जगात / नोकरीत यशस्वी होण्याची सूत्रे इंन्जिनीयरिन्गच काय आपल्या कोणत्याच अभ्यासक्रमात नाहीत ! ती आहेत आपल्या विजिगिषु वृत्तीमध्ये ! इन्जिनीयर चे शिक्षण घेतले म्हणजे त्याच व्यवसायात राहीले पाहीजे असे नव्हे ! सो डोन्ट लूज योउर हार्ट ! प्रयत्न करत राहा ....मार्ग सापडेल , उत्तम दिवस येतील. सर्वात महत्वाचे चांगुलपणावरची श्रद्धा सोडू नका ! कोणतेच दिवस कायम रहात नाहीत.

कपिलमुनी 10/02/2015 - 16:03
एका टॉप ३ कंपनी,अधे जॉइन होताना १० वेळा हो मोजून १० वेळा कॉलवर घासाघीस केली आहे. फॅशन स्ट्रीट सारखा जमत नाही म्हणून सोडून दिल्यावर २ दिवसांनी पुन्हा एच आर ने कॉल केला होता .

का कोण जाणे.. मला माझ्या कंपनीने मला दिलेली ऑफर नेहमीच अपेक्षेपेक्षा मोठी वाटली आहे!! एकदा ऑन बोर्डिंग मध्ये एकांनी प्रश्न विचारला, "तुमच्यापैकी कुणाला आहे तो पगार चांगला वाटतोय?".. कुणीही हात वर केला नाही.. मी सोडुन!! इकडे मी हात वर केला, तिकडे सर बोलुन गेले की "ज्याला चांगला वाटत असेल तो गाढव आहे..!!"... आता समाधानी असण्यात काय चुक आहे? मुळात मी कामच इतकं निवांत करते की जे देतात तेच मला उपकार वाटत आहेत!!! बाकी एच.आरवाले काहिही कामाचे नाहीत हे सार्वत्रिक मत आणि त्रिकालाबाधित सत्य आहे..

In reply to by पिलीयन रायडर

निशदे 11/02/2015 - 03:43
"" कुणीही हात वर केला नाही.. मी सोडुन!! इकडे मी हात वर केला, तिकडे सर बोलुन गेले की "ज्याला चांगला वाटत असेल तो गाढव आहे..!!"... आता समाधानी असण्यात काय चुक आहे? "" *LOL* माफ करा पण सगळ्या प्रतिसादात एकदम भाबडेपणा, समाधानी वृत्ती आणि झालेला पचका एकत्र आला त्यामुळे हसू आवरले नाही. "" आता समाधानी असण्यात काय चुक आहे? "" काहीही नाही.

मित्रहो 11/02/2015 - 10:06
हा लेख वाचून मला माझ्या पहील्या नोकरीचा किस्सा आठवला स्थळ खाजगी डिप्लोमा कॉलेज पगार १९२० रुपये प्रति महीना खरी गोम पुढे. ओरीजनल डॉक्यमेंटस कॉलेजात जमा करायचे का तर तुम्ही वर्षभर नोकरी सोडू नये म्हणून. वेठबिगारी.

In reply to by हाडक्या

कपिलमुनी 11/02/2015 - 17:10
डॉक्युमेंट जमा केले आहेत या विषयी कुठेही लेखी उल्लेख नसतो ! त्यामुळे तक्रार करता येत नाही. ते डोक्युमेंट 'वसूल' करायला लागतात.

In reply to by कपिलमुनी

मित्रहो 11/02/2015 - 20:05
कल्पना होती म्हणूनच मी जमा केले नाही. दीड महीना काम केले. पंधरा दिवसांचा पगार मिळाला पण नंतरच्या महीन्याचा नाही दिला. शेवटी नोकरी सोडून दिली. त्यानंतर कोणी डॉक्युमेंटस मागितले नाही की मी दिले नाही.

विटेकर 12/02/2015 - 09:36
काळ - नोव्हे १९८८ स्थळ - आमच्या कोलेजची केमिस्ट्री ल्याब वेळ - सकाळी १० मुलाखत घेणारे - एका प्रसिद्ध दुचाकी बनविणार्‍या कंपनीचे विभाग प्रमुख आणि एच आर प्रमुख , दोघेच ! मुलाखत देणारे - १६ मुले - २ मुली मेरिट प्रमाणे अस्मादिकांचा पहिला नंबर ! पूर्ण मराठीत संभाषण : प्रश्न : नांव काय ? मी : पूर्ण नाव सांगितले विभाग प्रमुख : (माझे गुण पत्रक न्याहाळीत ) तुला मार्क चांगले आहेत.. वर्गात पाचवा नंबर .. तुला सगळे येत असणारच ! मी : .. हो ( मनात .. च्यायला रात्रभर फुकट्च तयारी केली ) विभाग प्रमुख : क्क्ष्क्ष्क्ष्क् .. येथे नोकरी आहे .. येणार का ? की सहा महिन्यात पळून जाणार ? मी : नाही सर एच आर : आवाज मोठ्ठा आहे का तुमचा ? ओरडता येते का ? मी : नाही म्हणजे आहे तसा मोठ्ठा ... येईल ओरडता.. एच आर : ओरडा बघू अमुक अमुक( त्यांचे स्वतः चे नाव ) म्हणून मी: (मोठ्ठ्यांदा ) श्री अमुक अमुक एच आर : शिव्या देता येतात का ? मी : ... बावळटासारखे त्यांच्या तोंडाकडे पाहीले .. एच आर : घाबरू नका .. शिव्या द्यायला सांगणार नाही ...! मी : येतात शिव्या द्यायला ! एच आर : ठीक आहे ... निकाल कधी आहे ? निकाल लागला की कंपनीत येऊन अपोईन्ट्मेन्ट लेटर घेऊन जा . मी तसाच बावळटासारखा खुर्चीवर बसलो होतो !! ते दोघेही खुर्चीतून उभे राहीले... मी त्यानंतर उभा राहीलो , हात मिळवला ..थान्कु असे पुटपुटलो आणि बाहेर पडलो.. त्यानन्तर १५ दिवसांनी निकाल लागला , क्म्पनीत जाऊन पतर घेऊन आलो आणि पुढच्या एक तारखेला जोइन झालो .. या कंपनीत मी साडे सहा वर्षे यशस्वी नोकरी केली.. दोन प्रमोशन्स झाली माझी इथे ! कामगारांचे प्रचंड प्रोब्लेम होते . दोनवेळा कामगारांनी माझी प्रतिकात्मक अंतयात्रा काढली . एकदा तर आठदिवस ऐन दिवाळीत मला कंपनी सुरक्षा कर्मचार्‍याचे संरक्षण होते ...
ऑक्टोबर २०१४ ची गोष्ट आहे, माझ्या कंपनीमधे ज्युनिअर इंजिनिअर (१ ते ३ वर्षं अनुभवी लोकांसाठी) लेव्हल साठी इंटर्व्यु होते. माझ्याही विभागासाठी ही भरती असल्यामुळे मी, माझे बॉस आणि एच.आर. असे इंटर्व्ह्यु घ्यायला बसलो होतो. ज्युनिअर लेव्हलची भरती असल्यानी पगाराची रेंज ठरलेली होती (१२,५०० ते १७,५०० रुपये). ६ उमेदवार आलेले होते. एकेकाची टेक्निकल मुलाखत वगैरे घेउन मग एच.आर. पगाराचा आकडा त्यांच्या आधीच्या सॅलरी स्लीप पाहुन आणि एकुण मुलाखतीवरुन "निगोशिएट" करत होती.