मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माणसं अशी का वागतात?

चतुरंग ·

In reply to by मदनबाण

मन Mon, 06/02/2008 - 19:15
खुपच आवडली कविता. आपलाच, मनोबा

मुक्तसुनीत Sat, 05/31/2008 - 01:07
चतुरंग यांच्या कवितेमधे काही मुक्तचिंतनपर लिखाणाची बीजे आहेत. कवितेत त्या विचारांना बसविताना त्यांना पुरेसा न्याय दिला गेला नाही असे मला वाटले. माणसामाणसांमधले संबंध , त्या संबंधांमधे कधी दिसणारी अतार्किकता या बाबत एक उत्तम लेख ते लिहू शकतील. कवितेची बांधणी, गोळीबंदपणा, मुख्य म्हणजे , काव्यगुण या बाबतीमधे थोडा अपुरेपणा जाणवला.

In reply to by मुक्तसुनीत

बेसनलाडू Sat, 05/31/2008 - 01:52
कविता बव्हंशी गद्याळ झाल्याने हेच विचार गद्य लेखनातून अधिक प्रभावीपणे मांडता आले असते, असे वाटून गेले. चूभूद्याघ्या (वाचक)बेसनलाडू

विकास Sat, 05/31/2008 - 03:02
आपल्या कविता आवडतातच, पण ही फार आवडली. वपु काळ्यांचे या अर्थाचे वाक्य आठवले: बहुतांशी माणसे ही तीन शब्दांसाठी जगतात - लोक कायं म्हणतील? तसेच म्हणावेसे वाटतात की भावनाप्रधान/हळवी माणसे आपल्या कवितेतील तीन शब्दांचे प्रश्नार्थक वाक्य, कधीकधी झुरत जगतात...

विसोबा खेचर Sat, 05/31/2008 - 06:59
वयानं मोठी होताना, विचारानं लहानंच राहतात सुशिक्षित होताना, सुसंस्कृत व्हायचं का विसरतात? हम्म, अगदी खरं! दारातही मरणाच्या सल मनात धरुन ठेवतात धावा करायच्या वेळी, दावा कसा उभा करतात? या ओळी सर्वात सुंदर! फार बोलकी कविता केली आहेस रे रंगा! उद्या कदाचित या जगात अगदी प्रत्येक रोगावर जालीम आणि हमखास गुण येणारं औषध सापडेल, परंतु माणसाच्या स्वभावाला मात्र औषध सापडणं केवळ अशक्य आहे! :) असो.. सुरेख कविता! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विसोबा खेचर Sat, 05/31/2008 - 07:22
रंगा, एक सांगायचं विसरलो. तुझी कविता मला आवडली परंतु मुक्तराव म्हणतात त्याप्रमाणे यावर एखाद्या चांगला मुक्तचिंतनपर लेखही नक्कीच होऊ शकेल. तुला लिहावासा वाटला तर अवश्य लिही... आपला, (गद्य) तात्या.

वरदा Sat, 05/31/2008 - 07:35
खूप छान लिहिलेय दारातही मरणाच्या सल मनात धरुन ठेवतात धावा करायच्या वेळी, दावा कसा उभा करतात? अगदी खरं...एक आई मरत असताना तिच्याशी भांडून तिला न भेटणारी तिची सख्खी लेक पाहिलेय मी...अगदी हाच प्रश्न पडला होता की इतकी निष्ठुर कशी असु शकतात माणसं......

यशोधरा Sat, 05/31/2008 - 09:11
छान लिहिलय. एकदम आवडलं. ह्या ओळी वयानं मोठी होताना, विचारानं लहानंच राहतात सुशिक्षित होताना, सुसंस्कृत व्हायचं का विसरतात? दारातही मरणाच्या सल मनात धरुन ठेवतात धावा करायच्या वेळी, दावा कसा उभा करतात? खासच!!

पिवळा डांबिस Sat, 05/31/2008 - 09:25
दारातही मरणाच्या सल मनात धरुन ठेवतात धावा करायच्या वेळी, दावा कसा उभा करतात? आम्ही तर मरणशय्येवर असतांना म्हणू, "केले झाले क्षमुनी सगळे, तोडी संसारपाशा" माणसं सल का धरतात? आम्हांला वाटते की, कारण माणसं अप्रामाणिक असतात, स्वतःशी आणि इतरांशीही!! आमचं आपलं मत!! कविता झकासच झालीय!! चतुरंगजी, बक अप!!

राजे Sat, 05/31/2008 - 11:52
;;) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

चतुरंग Mon, 06/02/2008 - 19:07
जवळच्या व्यक्तीचे ३० मे २००८ रोजी अकाली निधन झाले. ती बातमी ऐकून, आजूबाजूच्या नात्यातल्या माणसांचे विचार ऐकून, आमच्या सर्वांतल्या नातेसंबंधांच्या कित्येक वर्षांच्या आठवणींचा पट मनात उलगडत गेला आणि त्यावेळी मनात उठलेले काहूर शब्दबद्ध करण्याखेरीज इलाज नव्हता. वरील कविता ही जवळ जवळ एकटाकी (किंवा एककळफलकी म्हणूयात) अशी लिहिली गेली. मनातून सांडणारे विचार तसेच उतरत गेले. नंतर वाचताना काही ठिकाणी गद्याचा आभास होतोय असे वाटले पण त्यात संपादन करुन नैसर्गिकता हरवायची भीती वाटली. त्यामुळे तसेच ठेवले. आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांमागचा आशय समजला. ह्यावर काही गद्यही लिहिता आले तर विचार करुन ठेवीनच. सर्व आस्वादकांचे आभार. चतुरंग

स्वाती दिनेश Mon, 06/02/2008 - 19:45
कविता ,कवितेतला विचार आवडला.ती कशी लिहिली गेली हे सांगितलेत त्यामुळे वेगळ्याच दृष्टीने वाचता आली. वयानं मोठी होताना, विचारानं लहानंच राहतात सुशिक्षित होताना, सुसंस्कृत व्हायचं का विसरतात? दारातही मरणाच्या सल मनात धरुन ठेवतात धावा करायच्या वेळी, दावा कसा उभा करतात? विशेष भावल्या. स्वाती

In reply to by मदनबाण

मन Mon, 06/02/2008 - 19:15
खुपच आवडली कविता. आपलाच, मनोबा

मुक्तसुनीत Sat, 05/31/2008 - 01:07
चतुरंग यांच्या कवितेमधे काही मुक्तचिंतनपर लिखाणाची बीजे आहेत. कवितेत त्या विचारांना बसविताना त्यांना पुरेसा न्याय दिला गेला नाही असे मला वाटले. माणसामाणसांमधले संबंध , त्या संबंधांमधे कधी दिसणारी अतार्किकता या बाबत एक उत्तम लेख ते लिहू शकतील. कवितेची बांधणी, गोळीबंदपणा, मुख्य म्हणजे , काव्यगुण या बाबतीमधे थोडा अपुरेपणा जाणवला.

In reply to by मुक्तसुनीत

बेसनलाडू Sat, 05/31/2008 - 01:52
कविता बव्हंशी गद्याळ झाल्याने हेच विचार गद्य लेखनातून अधिक प्रभावीपणे मांडता आले असते, असे वाटून गेले. चूभूद्याघ्या (वाचक)बेसनलाडू

विकास Sat, 05/31/2008 - 03:02
आपल्या कविता आवडतातच, पण ही फार आवडली. वपु काळ्यांचे या अर्थाचे वाक्य आठवले: बहुतांशी माणसे ही तीन शब्दांसाठी जगतात - लोक कायं म्हणतील? तसेच म्हणावेसे वाटतात की भावनाप्रधान/हळवी माणसे आपल्या कवितेतील तीन शब्दांचे प्रश्नार्थक वाक्य, कधीकधी झुरत जगतात...

विसोबा खेचर Sat, 05/31/2008 - 06:59
वयानं मोठी होताना, विचारानं लहानंच राहतात सुशिक्षित होताना, सुसंस्कृत व्हायचं का विसरतात? हम्म, अगदी खरं! दारातही मरणाच्या सल मनात धरुन ठेवतात धावा करायच्या वेळी, दावा कसा उभा करतात? या ओळी सर्वात सुंदर! फार बोलकी कविता केली आहेस रे रंगा! उद्या कदाचित या जगात अगदी प्रत्येक रोगावर जालीम आणि हमखास गुण येणारं औषध सापडेल, परंतु माणसाच्या स्वभावाला मात्र औषध सापडणं केवळ अशक्य आहे! :) असो.. सुरेख कविता! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विसोबा खेचर Sat, 05/31/2008 - 07:22
रंगा, एक सांगायचं विसरलो. तुझी कविता मला आवडली परंतु मुक्तराव म्हणतात त्याप्रमाणे यावर एखाद्या चांगला मुक्तचिंतनपर लेखही नक्कीच होऊ शकेल. तुला लिहावासा वाटला तर अवश्य लिही... आपला, (गद्य) तात्या.

वरदा Sat, 05/31/2008 - 07:35
खूप छान लिहिलेय दारातही मरणाच्या सल मनात धरुन ठेवतात धावा करायच्या वेळी, दावा कसा उभा करतात? अगदी खरं...एक आई मरत असताना तिच्याशी भांडून तिला न भेटणारी तिची सख्खी लेक पाहिलेय मी...अगदी हाच प्रश्न पडला होता की इतकी निष्ठुर कशी असु शकतात माणसं......

यशोधरा Sat, 05/31/2008 - 09:11
छान लिहिलय. एकदम आवडलं. ह्या ओळी वयानं मोठी होताना, विचारानं लहानंच राहतात सुशिक्षित होताना, सुसंस्कृत व्हायचं का विसरतात? दारातही मरणाच्या सल मनात धरुन ठेवतात धावा करायच्या वेळी, दावा कसा उभा करतात? खासच!!

पिवळा डांबिस Sat, 05/31/2008 - 09:25
दारातही मरणाच्या सल मनात धरुन ठेवतात धावा करायच्या वेळी, दावा कसा उभा करतात? आम्ही तर मरणशय्येवर असतांना म्हणू, "केले झाले क्षमुनी सगळे, तोडी संसारपाशा" माणसं सल का धरतात? आम्हांला वाटते की, कारण माणसं अप्रामाणिक असतात, स्वतःशी आणि इतरांशीही!! आमचं आपलं मत!! कविता झकासच झालीय!! चतुरंगजी, बक अप!!

राजे Sat, 05/31/2008 - 11:52
;;) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

चतुरंग Mon, 06/02/2008 - 19:07
जवळच्या व्यक्तीचे ३० मे २००८ रोजी अकाली निधन झाले. ती बातमी ऐकून, आजूबाजूच्या नात्यातल्या माणसांचे विचार ऐकून, आमच्या सर्वांतल्या नातेसंबंधांच्या कित्येक वर्षांच्या आठवणींचा पट मनात उलगडत गेला आणि त्यावेळी मनात उठलेले काहूर शब्दबद्ध करण्याखेरीज इलाज नव्हता. वरील कविता ही जवळ जवळ एकटाकी (किंवा एककळफलकी म्हणूयात) अशी लिहिली गेली. मनातून सांडणारे विचार तसेच उतरत गेले. नंतर वाचताना काही ठिकाणी गद्याचा आभास होतोय असे वाटले पण त्यात संपादन करुन नैसर्गिकता हरवायची भीती वाटली. त्यामुळे तसेच ठेवले. आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांमागचा आशय समजला. ह्यावर काही गद्यही लिहिता आले तर विचार करुन ठेवीनच. सर्व आस्वादकांचे आभार. चतुरंग

स्वाती दिनेश Mon, 06/02/2008 - 19:45
कविता ,कवितेतला विचार आवडला.ती कशी लिहिली गेली हे सांगितलेत त्यामुळे वेगळ्याच दृष्टीने वाचता आली. वयानं मोठी होताना, विचारानं लहानंच राहतात सुशिक्षित होताना, सुसंस्कृत व्हायचं का विसरतात? दारातही मरणाच्या सल मनात धरुन ठेवतात धावा करायच्या वेळी, दावा कसा उभा करतात? विशेष भावल्या. स्वाती
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
नात्यात असली एकमेकाच्या, तरी गोत्यात आणतात मला नेहेमी प्रश्न पडतो, माणसं अशी का वागतात? लहानगे भांडतात, क्षणात विसरुन एक होतात मोठेपणीच हेवेदावे, मनात धरुन का ठेवतात? वयानं मोठी होताना, विचारानं लहानंच राहतात सुशिक्षित होताना, सुसंस्कृत व्हायचं का विसरतात? परक्यांना जवळ करतात, कारण मोठी ठरतात कळत नसणार का त्यांना, आपल्यांत खोटी ठरतात? मानभावी वागत जातात, संभावित जगत जातात, त्याचा अर्थ असा नव्हता, असं कसं म्हणत राहतात? वर्षामागे वर्षे जातात, प्रेमाचे बंध विरुन जातात मनामधे मरत मरत अशी कशी झुरुन जातात? कुणाची गरज नाही, तेच मग ठरवून ठेवतात इकडे तिकडे चौकशी कशी बरं करत रहातात? दारातही मरणाच

मजेशीर शब्द

आर्य ·

ईश्वरी Fri, 05/30/2008 - 22:18
अमेरिकेत बर्‍याचदा कानावर पडलेले स्पॅनिश शब्द स्पॅनिश शब्द: अर्थ Hola : (उच्चार) ओला - हॅलो , Gracias - धन्यवाद Amigo: अमिगो - मित्र Cero सिरो - शून्य Uno, dos, tres, cuatro(क्वात्रो), cinco (सिंको) : एक दोन तीन चार पाच Negro - काळा (रंग) , blanco (ब्लांको)- पांढरा Esposo , Esposa - (एस्पोसो - एस्पोसा) नवरा बायको Hijo - इहो - मुलगा (son) (स्पनिश मधे j चा उचार ह करतात ) Hija- इहा - मुलगी (daughter) Nino - Nina : छोटा मुलगा - छोटी मुलगी Padre / Papa / Papi : वडील Madre/ mama/ mami : आई Luna: चंद्र Perfecto: perfect तसेच Fantastico ईश्वरी

आजानुकर्ण Fri, 05/30/2008 - 22:12
कुमारस्वामी यांनी कुंडी हा शब्द भाषणात वापरला? कुमारस्वामींचे आडनाव ठाकरे तर नाही ना? आपला, (नवनिर्माणसैनिक) आजानुकर्ण ठोकरे

विसोबा खेचर Sat, 05/31/2008 - 00:10
तसे अनेक शब्द आहेत, परंतु आमच्या देवगडी बोलीभाषेतले दोन खास शब्द! १) आंडिलपाड्या - जेव्हा एखादी बाई एखाद्या पुरुषाला 'ठेवते' तेव्हा त्या पुरुषाला आमच्याकडे 'आंडिलपाड्या' असं म्हणतात! २) अक्करमाश्या - अनौरस अपत्याला अक्करमाश्या असे संबोधतात! तूर्तास इतकेच. बाकी अनेक शब्द आहेत. सांगेन सवडीने! आपला, (सध्या कुणाचाही 'आंडिलपाड्या' नसलेला!) तात्या देवगडकर.

पक्या Sat, 05/31/2008 - 00:20
यूएस मधे असताना एका चायनिज कलीग कडून शिकलेले शब्द Ni Hao - हॅलो Shi shi - धन्यवाद Shing - हो (येस) Dong budong - do you understand? Zou ba - Let's go Sheshiao - शाळा ba ba : बाबा (सबोंधन , वडील नव्हे) ma ma: आई ye ye : ये ऽऽऽ ये - आजोबा (वडीलांचे वडील) Nei nei - नेय ऽ ने - आजी (वडीलांची आई) ga ga - ग ग - मोठा भाऊ di di- दी दी - लहान भाऊ gu gu - आत्या Ji Ji - मोठी बहीण mei mei - लहान बहीण Jiu Jiu - मामा shooooshu - काका Tai tai - बायको (साधीसुधी नव्हे बरं का- गर्भ श्रीमंताची) बाकी चायनीज उच्चार ऐकताना मजा वाटते. दोन चायनीज बोलत असतील तर भांडतात की काय असे वाटते. चायनीज ग्रेट वॉल ला 'चांग चंग ' म्हणतात. -- आपलाच पक्या त्सेंग

धनंजय Sat, 05/31/2008 - 01:59
जनेलाकडे कदेल वर : खिडकीपाही खुर्ची ने बांगड्यां रेशियाद : भरलेले बांगडे हे झाले केवळ अनोळखी शब्द. पण पुढचे जरा अभावित विनोद करून जातात. कुलेर-लात दी : चमचा-डबा दे. शी खाता : थंडी वाजते

राजे Sat, 05/31/2008 - 11:16
"कुंडी" - हा शब्द तुमची चुकीचा लिहला आहे.. तो " खुंडी " - बसा !!! "कुंडी"- अर्थ जरा वेगळा आहे (जो भाग बसण्यासाठी वापरतात तो ;) ) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

विजुभाऊ Sat, 05/31/2008 - 11:36
" खुंडी " - बसा !!! मग राखुंडी म्हणजे काय? पूर्वी लोक राखुंडीने दात घासायचे भांडी घासायचे. आणखी मजेदार गुजराती शब्द. नवरा = रिकामटेकडा खाकरा = कडक भाजलेली पोळी पादर = भाग /गल्ली पोळ = बोळ / विभाग अघोरी = झोपल्यावर घोरणारे. चिबुक = हनुवटी घुटण = गुढगा चकली = चिमणी (पक्षी)

In reply to by विजुभाऊ

अभिज्ञ Sat, 05/31/2008 - 12:09
अघोरी = झोपल्यावर घोरणारे. मग जागे पणि घोरण्या-यांना काय म्हणावे? ह.घ्या. (अनभिज्ञ) अभिज्ञ.

आनंद घारे Sat, 05/31/2008 - 12:05
सध्या मी मैसूरला आल्यावर माझ्या कानडीच्या (अ)ज्ञानाची उजळणी करतो आहे आणि घरातील इतर लोकांना ती भाषा शिकवण्याचा प्रयत्न. कानाला एकासारखे वाटणारे पण वेगळ्या अर्थांचे काही शब्दः एले (यले)= पान ---- कानडीत र्‍हस्व व दीर्घ असे दोन ए आणि ओ स्वर आहेत. र्‍ह्स्व ए चा उच्चार ऐकतांना थोडा य सारखा वाटतो. र्‍हस्व ओ चा उच्चार व सारखा. एल्ले (यल्ले)= कोठे इल्ले = इथे इल्ला = नाही एल्ला(यल्ला) = सर्व एळ= ऊठ एळु = सात गोंधळ उडवणारे कांही शब्द : मरा = सूप हाल = दूध कसा = केरकचरा माडी = करा अंगडी = दुकान मने = घर बेक री = पाहिजे हो

सीधा = सरळ रो / रा = जा मरातब = गादी (मान मरातब?) हिंद = हिंदुस्तान हिंदसा = इंजिनीरिंग किंवा गणित या संबंधीचे ज्ञान -- ज्याला पाश्चात्य 'अरेबिक न्यूमरल' म्हणतात त्याला अरब 'हिंदसा' म्हणतात. कारण त्यांनी ते आकडे हिंदुस्तानातून शिकले. मुहंदेस = इंजिनीयर तबीब = डॉक्टर -- आपल्या कडे पण हा शब्द पूर्वी वापरात होता... शु = काय? व्हॉट? (हुबेहूब गुजराती अर्थ) कम = किती? नुस = अर्धा अख्खु = भाऊ उख्ति = बहिण वालिद / वालिदा = वडिल / आई मोया = पाणी बहर = समुद्र साबुन = साबण वाहेद, इथनेन, तलाता, अरबा, खमसा, सित्ता, सबाह, तमानिया, तिस्सा, आशरा... = १,२,३,४,५,६,७,८,९,१०

In reply to by बिपिन कार्यकर्ते

प्रभाकर पेठकर Sat, 05/31/2008 - 22:48
अरबस्थानातही देशा-देशांमध्ये शब्दांचे उच्चार बदलतात. निळ्या अक्षरातील उच्चार मस्कतमध्ये प्रचलीत आहेत. मुहंदेस = इंजिनीयर = मुहांदिस तबीब = डॉक्टर -- आपल्या कडे पण हा शब्द पूर्वी वापरात होता... तबीब (पुरूष डॉक्टर); तबीबा (स्त्री डॉक्टर) शु = काय? व्हॉट? (हुबेहूब गुजराती अर्थ)= मु = काय? व्हॉट? अख्खु = भाऊ = अखोई मोया = पाणी= माई बहर = समुद्र = बहार (बहारेन = दोन समुद्रांनी वेढलेला प्रदेश) मैदान = मैदान सेम सेम = तसेच (इंग्रजी सेम ह्या अर्थी) गोल =गोल (गोलाकार) कमर = दिवा, चंद्र खमर = दारू (व्हिस्की)

अरुण मनोहर Sun, 06/01/2008 - 09:55
सिंगापूर इथे मलय, तामीळ, मॅन्डेरिन आणि इंग्लीश च्या मिश्रणातून तयार झालेली सिंग्लीश बोली भाषा कधी कधी इनफॉरमली वापरल्या जाते. ह्या बोली भाषेत इंग्लीशच्या व्याकरणाची वाट लावली जाते, म्हणून क्वीन्स इंग्लीश वापरणारे दु:खी होतात. Kiasu (adj) Pronounced 'kee-a-soo'. Derived from the Hokkien dialect meaning afraid to lose out to others or not to lose face. Example: He sent his family to line up in different queues for the same item, so kiasu. Arrow (verb) Derived from the English language meaning to be given a task that you don't want to do. Example: I was arrowed to paint this wall. Lah The most famous of Singaporean expressions used at the end of sentences for emphasis. Example: Very funny, lah! Langgar (verb) Derived from the Malay language meaning to collide. Example: This van suddenly pulled out and langgar my car. Sotong (adj) Derived from the Malay language meaning does not know what is going on. Similar meaning to 'blur'. (Sotong is the Malay word for octopus which squirts ink and clouds everything.) Example: This has been going on for months, didn't you know? Sotong! Goondu: stupid or acting stupid Can meh: are you certain?

आर्य Mon, 06/02/2008 - 11:06
मित्रांनो ! काय कुंडी घेऊन बसलाय यालाच अंडू पण म्हणतात. याप्रांतात आल्यावर हे शब्द जरा जपून ऊच्चारा ऐवढेच, बेळगांवकरच यावर जास्त प्रकाष टाकू शकतील ! बाकी आणखी काही कन्नड शब्द अळु - रडणे कुत कोळी / कुळी तिको - बसा सुमने कुतको - गप्प बस बीडी - सोड (माड बीडी / होग बिडी - करुन सोड / जाऊदे सोड) ताई - आई बायको - बाई / स्त्री सर्वात गंमतीची बाब म्हणजे - गणेशोत्सव -कधीही साजरा करतात गणेश चतुर्थी पासुन अगदी नोव्हेंबर पर्यंत गणपती बसवायला आणि विर्सजनाला काही ताळ-मेळच नाही राव ! अगदी पक्ष पंधरड्यात सुध्दा बसवता. आणि विधी-निषेध तर सोडाच ! बाजारात जाऊन पिशवीत घालून ऐका काकूंनी गणपती घरी नेला. काय बोंबलायच यावर ?

मन Mon, 06/02/2008 - 17:48
मी काल "हलवा:-ओरिजनल ग्रीक स्वीट"-मेड इन मॅसिडोनिया असा लिहिलेला बॉक्स आणला. खाउन पाह्यला तर राव चव अगदि थेट आपल्या गज्जग सारखेच की राव. काय म्हंजी काय बी फरक नाय. फक्त नाव "हलवा" दिलय त्ये लोकांनी त्येला. (ज्यांना गज्जग माहित नाही त्यांच्यासाठी:- ही मिठाई महाराश्ट्रात तितकीशी लोकप्रिय नाही दिसत््इचं खर ं प्रस्थ कळत मध्य प्रदेशात, आणी त्यातही इंदुरमध्ये.) आपलाच, मनोबा

ईश्वरी Fri, 05/30/2008 - 22:18
अमेरिकेत बर्‍याचदा कानावर पडलेले स्पॅनिश शब्द स्पॅनिश शब्द: अर्थ Hola : (उच्चार) ओला - हॅलो , Gracias - धन्यवाद Amigo: अमिगो - मित्र Cero सिरो - शून्य Uno, dos, tres, cuatro(क्वात्रो), cinco (सिंको) : एक दोन तीन चार पाच Negro - काळा (रंग) , blanco (ब्लांको)- पांढरा Esposo , Esposa - (एस्पोसो - एस्पोसा) नवरा बायको Hijo - इहो - मुलगा (son) (स्पनिश मधे j चा उचार ह करतात ) Hija- इहा - मुलगी (daughter) Nino - Nina : छोटा मुलगा - छोटी मुलगी Padre / Papa / Papi : वडील Madre/ mama/ mami : आई Luna: चंद्र Perfecto: perfect तसेच Fantastico ईश्वरी

आजानुकर्ण Fri, 05/30/2008 - 22:12
कुमारस्वामी यांनी कुंडी हा शब्द भाषणात वापरला? कुमारस्वामींचे आडनाव ठाकरे तर नाही ना? आपला, (नवनिर्माणसैनिक) आजानुकर्ण ठोकरे

विसोबा खेचर Sat, 05/31/2008 - 00:10
तसे अनेक शब्द आहेत, परंतु आमच्या देवगडी बोलीभाषेतले दोन खास शब्द! १) आंडिलपाड्या - जेव्हा एखादी बाई एखाद्या पुरुषाला 'ठेवते' तेव्हा त्या पुरुषाला आमच्याकडे 'आंडिलपाड्या' असं म्हणतात! २) अक्करमाश्या - अनौरस अपत्याला अक्करमाश्या असे संबोधतात! तूर्तास इतकेच. बाकी अनेक शब्द आहेत. सांगेन सवडीने! आपला, (सध्या कुणाचाही 'आंडिलपाड्या' नसलेला!) तात्या देवगडकर.

पक्या Sat, 05/31/2008 - 00:20
यूएस मधे असताना एका चायनिज कलीग कडून शिकलेले शब्द Ni Hao - हॅलो Shi shi - धन्यवाद Shing - हो (येस) Dong budong - do you understand? Zou ba - Let's go Sheshiao - शाळा ba ba : बाबा (सबोंधन , वडील नव्हे) ma ma: आई ye ye : ये ऽऽऽ ये - आजोबा (वडीलांचे वडील) Nei nei - नेय ऽ ने - आजी (वडीलांची आई) ga ga - ग ग - मोठा भाऊ di di- दी दी - लहान भाऊ gu gu - आत्या Ji Ji - मोठी बहीण mei mei - लहान बहीण Jiu Jiu - मामा shooooshu - काका Tai tai - बायको (साधीसुधी नव्हे बरं का- गर्भ श्रीमंताची) बाकी चायनीज उच्चार ऐकताना मजा वाटते. दोन चायनीज बोलत असतील तर भांडतात की काय असे वाटते. चायनीज ग्रेट वॉल ला 'चांग चंग ' म्हणतात. -- आपलाच पक्या त्सेंग

धनंजय Sat, 05/31/2008 - 01:59
जनेलाकडे कदेल वर : खिडकीपाही खुर्ची ने बांगड्यां रेशियाद : भरलेले बांगडे हे झाले केवळ अनोळखी शब्द. पण पुढचे जरा अभावित विनोद करून जातात. कुलेर-लात दी : चमचा-डबा दे. शी खाता : थंडी वाजते

राजे Sat, 05/31/2008 - 11:16
"कुंडी" - हा शब्द तुमची चुकीचा लिहला आहे.. तो " खुंडी " - बसा !!! "कुंडी"- अर्थ जरा वेगळा आहे (जो भाग बसण्यासाठी वापरतात तो ;) ) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

विजुभाऊ Sat, 05/31/2008 - 11:36
" खुंडी " - बसा !!! मग राखुंडी म्हणजे काय? पूर्वी लोक राखुंडीने दात घासायचे भांडी घासायचे. आणखी मजेदार गुजराती शब्द. नवरा = रिकामटेकडा खाकरा = कडक भाजलेली पोळी पादर = भाग /गल्ली पोळ = बोळ / विभाग अघोरी = झोपल्यावर घोरणारे. चिबुक = हनुवटी घुटण = गुढगा चकली = चिमणी (पक्षी)

In reply to by विजुभाऊ

अभिज्ञ Sat, 05/31/2008 - 12:09
अघोरी = झोपल्यावर घोरणारे. मग जागे पणि घोरण्या-यांना काय म्हणावे? ह.घ्या. (अनभिज्ञ) अभिज्ञ.

आनंद घारे Sat, 05/31/2008 - 12:05
सध्या मी मैसूरला आल्यावर माझ्या कानडीच्या (अ)ज्ञानाची उजळणी करतो आहे आणि घरातील इतर लोकांना ती भाषा शिकवण्याचा प्रयत्न. कानाला एकासारखे वाटणारे पण वेगळ्या अर्थांचे काही शब्दः एले (यले)= पान ---- कानडीत र्‍हस्व व दीर्घ असे दोन ए आणि ओ स्वर आहेत. र्‍ह्स्व ए चा उच्चार ऐकतांना थोडा य सारखा वाटतो. र्‍हस्व ओ चा उच्चार व सारखा. एल्ले (यल्ले)= कोठे इल्ले = इथे इल्ला = नाही एल्ला(यल्ला) = सर्व एळ= ऊठ एळु = सात गोंधळ उडवणारे कांही शब्द : मरा = सूप हाल = दूध कसा = केरकचरा माडी = करा अंगडी = दुकान मने = घर बेक री = पाहिजे हो

सीधा = सरळ रो / रा = जा मरातब = गादी (मान मरातब?) हिंद = हिंदुस्तान हिंदसा = इंजिनीरिंग किंवा गणित या संबंधीचे ज्ञान -- ज्याला पाश्चात्य 'अरेबिक न्यूमरल' म्हणतात त्याला अरब 'हिंदसा' म्हणतात. कारण त्यांनी ते आकडे हिंदुस्तानातून शिकले. मुहंदेस = इंजिनीयर तबीब = डॉक्टर -- आपल्या कडे पण हा शब्द पूर्वी वापरात होता... शु = काय? व्हॉट? (हुबेहूब गुजराती अर्थ) कम = किती? नुस = अर्धा अख्खु = भाऊ उख्ति = बहिण वालिद / वालिदा = वडिल / आई मोया = पाणी बहर = समुद्र साबुन = साबण वाहेद, इथनेन, तलाता, अरबा, खमसा, सित्ता, सबाह, तमानिया, तिस्सा, आशरा... = १,२,३,४,५,६,७,८,९,१०

In reply to by बिपिन कार्यकर्ते

प्रभाकर पेठकर Sat, 05/31/2008 - 22:48
अरबस्थानातही देशा-देशांमध्ये शब्दांचे उच्चार बदलतात. निळ्या अक्षरातील उच्चार मस्कतमध्ये प्रचलीत आहेत. मुहंदेस = इंजिनीयर = मुहांदिस तबीब = डॉक्टर -- आपल्या कडे पण हा शब्द पूर्वी वापरात होता... तबीब (पुरूष डॉक्टर); तबीबा (स्त्री डॉक्टर) शु = काय? व्हॉट? (हुबेहूब गुजराती अर्थ)= मु = काय? व्हॉट? अख्खु = भाऊ = अखोई मोया = पाणी= माई बहर = समुद्र = बहार (बहारेन = दोन समुद्रांनी वेढलेला प्रदेश) मैदान = मैदान सेम सेम = तसेच (इंग्रजी सेम ह्या अर्थी) गोल =गोल (गोलाकार) कमर = दिवा, चंद्र खमर = दारू (व्हिस्की)

अरुण मनोहर Sun, 06/01/2008 - 09:55
सिंगापूर इथे मलय, तामीळ, मॅन्डेरिन आणि इंग्लीश च्या मिश्रणातून तयार झालेली सिंग्लीश बोली भाषा कधी कधी इनफॉरमली वापरल्या जाते. ह्या बोली भाषेत इंग्लीशच्या व्याकरणाची वाट लावली जाते, म्हणून क्वीन्स इंग्लीश वापरणारे दु:खी होतात. Kiasu (adj) Pronounced 'kee-a-soo'. Derived from the Hokkien dialect meaning afraid to lose out to others or not to lose face. Example: He sent his family to line up in different queues for the same item, so kiasu. Arrow (verb) Derived from the English language meaning to be given a task that you don't want to do. Example: I was arrowed to paint this wall. Lah The most famous of Singaporean expressions used at the end of sentences for emphasis. Example: Very funny, lah! Langgar (verb) Derived from the Malay language meaning to collide. Example: This van suddenly pulled out and langgar my car. Sotong (adj) Derived from the Malay language meaning does not know what is going on. Similar meaning to 'blur'. (Sotong is the Malay word for octopus which squirts ink and clouds everything.) Example: This has been going on for months, didn't you know? Sotong! Goondu: stupid or acting stupid Can meh: are you certain?

आर्य Mon, 06/02/2008 - 11:06
मित्रांनो ! काय कुंडी घेऊन बसलाय यालाच अंडू पण म्हणतात. याप्रांतात आल्यावर हे शब्द जरा जपून ऊच्चारा ऐवढेच, बेळगांवकरच यावर जास्त प्रकाष टाकू शकतील ! बाकी आणखी काही कन्नड शब्द अळु - रडणे कुत कोळी / कुळी तिको - बसा सुमने कुतको - गप्प बस बीडी - सोड (माड बीडी / होग बिडी - करुन सोड / जाऊदे सोड) ताई - आई बायको - बाई / स्त्री सर्वात गंमतीची बाब म्हणजे - गणेशोत्सव -कधीही साजरा करतात गणेश चतुर्थी पासुन अगदी नोव्हेंबर पर्यंत गणपती बसवायला आणि विर्सजनाला काही ताळ-मेळच नाही राव ! अगदी पक्ष पंधरड्यात सुध्दा बसवता. आणि विधी-निषेध तर सोडाच ! बाजारात जाऊन पिशवीत घालून ऐका काकूंनी गणपती घरी नेला. काय बोंबलायच यावर ?

मन Mon, 06/02/2008 - 17:48
मी काल "हलवा:-ओरिजनल ग्रीक स्वीट"-मेड इन मॅसिडोनिया असा लिहिलेला बॉक्स आणला. खाउन पाह्यला तर राव चव अगदि थेट आपल्या गज्जग सारखेच की राव. काय म्हंजी काय बी फरक नाय. फक्त नाव "हलवा" दिलय त्ये लोकांनी त्येला. (ज्यांना गज्जग माहित नाही त्यांच्यासाठी:- ही मिठाई महाराश्ट्रात तितकीशी लोकप्रिय नाही दिसत््इचं खर ं प्रस्थ कळत मध्य प्रदेशात, आणी त्यातही इंदुरमध्ये.) आपलाच, मनोबा
आज काल भाषाशुद्धी-शुद्धलेखन या आणि अशा बर्‍याच विषयांवर बराच काथ्याकुट करुन झाला आहे. शब्दकोश हा धनकोशापेक्षा वेगळाच आहे! तो वापरल्याने मोठा होतो आणि नुसताच ठेवून दिला तर त्याचा र्‍ह्सा होतो, हाच धागा पकडून ऐक नविन चर्चा पुढे चालू करु. मिपावर फक्त पश्चिम महाराष्ट्रातले नसून जगातल्या विविध भागातले सदस्य आहेत / गेलेत. चला तर मग आपला शब्द संग्रह वाढवूया.

इन्फोसिस कँपस

आनंद घारे ·

अन्जलि Fri, 05/30/2008 - 17:44
खुप छान वण्र्नन केले आहे. स ग ळे चित्र डोळ्यासमोर उभे रहिले. इन्फोसिस बद्दल खुप ऐकले होते पन कर्मचर्यासन्थि एव ढि सोय केलि असेल हे तुम्च्या लेखा वरुन कलले.

मन Fri, 05/30/2008 - 19:35
वर्णन. माझा एक वर्ग मित्र अहे इन्फोसिसला. तो ही तिथं राहुन आलाय ट्रेनिंग च्या काळात. लैच भारी आहे लाइफ तिथली. आपलाच, मनोबा

प्रभाकर पेठकर Fri, 05/30/2008 - 20:50
अप्रतिम वर्णन आहे. इन्फोसिसची एक छोटेखानी सफरच झाली म्हणाना. कॅम्पसमध्ये फोटोग्राफी वर्ज्य आहे का? एक दोन फोटो दिले असतेत तर लेख नुसता वाचनीयच नाही तर प्रेक्षणीय सुद्धा झाला असता. अभिनंदन.

आनंद घारे Fri, 05/30/2008 - 22:31
मिसळपवावर फोटो कसे द्यायचे याचे तंत्र मला नीटसे माहीत नाही. एक प्रयत्न करीत आहे.swimming pool Multiplex Building

बेसनलाडू Sat, 05/31/2008 - 01:59
येतो येतो सांगून ऐन वेळी इन्फोसिसला चुना लावल्याने या प्रांगणात वास्तव्य करण्याचे व प्रशिक्षण घ्यायचे राहूनच गेले; मात्र वर्गमित्रमैत्रिणींकडून बरेच ऐकायला, फोटो पहायला मिळाले होते. आज तुमच्या या सफरीतून पुनर्प्रत्ययच आला. चित्रे व वर्णन दोन्ही छान वाटले. (नॉन-इन्फोसिअन)बेसनलाडू

मनिमौ Wed, 11/15/2017 - 22:22
कॅम्पस भव्य आहे. मधेच एक छोटा पॅच आहे जिथे विहिर आंब्याचिंचेची झाडंही जपली आहेत. इन्फि सोडली तरी आठवणीत रमलेली मनिमौ

श्रीगुरुजी Wed, 11/15/2017 - 22:45
मी इन्फोसिस (पुणे) येथे ७-८ वर्षे काम केले आहे. एका प्रशिक्षणासाठी म्हैसूरच्या या कार्यालयात ३ दिवस होतो. सर्व आधुनिक सोयीसुविधांनी युक्त असे हे कार्यालय आहे.

अन्जलि Fri, 05/30/2008 - 17:44
खुप छान वण्र्नन केले आहे. स ग ळे चित्र डोळ्यासमोर उभे रहिले. इन्फोसिस बद्दल खुप ऐकले होते पन कर्मचर्यासन्थि एव ढि सोय केलि असेल हे तुम्च्या लेखा वरुन कलले.

मन Fri, 05/30/2008 - 19:35
वर्णन. माझा एक वर्ग मित्र अहे इन्फोसिसला. तो ही तिथं राहुन आलाय ट्रेनिंग च्या काळात. लैच भारी आहे लाइफ तिथली. आपलाच, मनोबा

प्रभाकर पेठकर Fri, 05/30/2008 - 20:50
अप्रतिम वर्णन आहे. इन्फोसिसची एक छोटेखानी सफरच झाली म्हणाना. कॅम्पसमध्ये फोटोग्राफी वर्ज्य आहे का? एक दोन फोटो दिले असतेत तर लेख नुसता वाचनीयच नाही तर प्रेक्षणीय सुद्धा झाला असता. अभिनंदन.

आनंद घारे Fri, 05/30/2008 - 22:31
मिसळपवावर फोटो कसे द्यायचे याचे तंत्र मला नीटसे माहीत नाही. एक प्रयत्न करीत आहे.swimming pool Multiplex Building

बेसनलाडू Sat, 05/31/2008 - 01:59
येतो येतो सांगून ऐन वेळी इन्फोसिसला चुना लावल्याने या प्रांगणात वास्तव्य करण्याचे व प्रशिक्षण घ्यायचे राहूनच गेले; मात्र वर्गमित्रमैत्रिणींकडून बरेच ऐकायला, फोटो पहायला मिळाले होते. आज तुमच्या या सफरीतून पुनर्प्रत्ययच आला. चित्रे व वर्णन दोन्ही छान वाटले. (नॉन-इन्फोसिअन)बेसनलाडू

मनिमौ Wed, 11/15/2017 - 22:22
कॅम्पस भव्य आहे. मधेच एक छोटा पॅच आहे जिथे विहिर आंब्याचिंचेची झाडंही जपली आहेत. इन्फि सोडली तरी आठवणीत रमलेली मनिमौ

श्रीगुरुजी Wed, 11/15/2017 - 22:45
मी इन्फोसिस (पुणे) येथे ७-८ वर्षे काम केले आहे. एका प्रशिक्षणासाठी म्हैसूरच्या या कार्यालयात ३ दिवस होतो. सर्व आधुनिक सोयीसुविधांनी युक्त असे हे कार्यालय आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मैसूर हे एक प्राचीन शहर आहे. महिष्मती, महिषावती वगैरे नांवाने या नगरीचा उल्लेख पुराणात होतो असे म्हणतात. इतिहासकाळात तर त्याला महत्व होतेच. पण हे शहर जुन्या काळातील आठवणीत गुंतून पडलेले नाही. ते नेहमी काळाच्या ओघाबरोबर किंवा एकादे पाऊल पुढेच राहिले आहे. एकविसाव्या शतकात माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्वाची कामगिरी करण्यासाठी ते सज्ज होत आहे याची साक्ष येथील इन्फोसिसचा कँपस पाहिल्यावर मिळते. शहराच्या वेशीवर असलेल्या हेब्बाळ परिसरात इन्फोसिसने आपले एक आगळेच विश्व उभे केले आहे. त्याचा विस्तार करायला भरपूर वावही ठेवला आहे.

अरून सवास! भाग १

ॐकार ·

प्राजु Fri, 05/30/2008 - 12:47
लेखहि खास आहे. थाई लोकां बद्दल बरिच माहिती सांगितली आहेत आपण. छायाचित्रेही एकदम छान आहेत. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ईश्वरी Fri, 05/30/2008 - 13:04
वा , फारच छान फोटो आहेत सर्व . थायलंड ट्रिप ची आठवण जागी झाली . (मी ८-९ वर्षापूर्वी थायलंड ला गेले होते. ) बँकॉक मधील वातारूण (Wat Arun) टेम्पल , नदीतले फ्लोटींग मार्केट , पॅलेस, डाऊनटाऊन, हत्ती आणि मगरींचा थरारक शो ..सगळच सही . पुढचे भाग लवकर टाका. वाचायला उत्सुक. ईश्वरी

आनंदयात्री Fri, 05/30/2008 - 12:57
सुंदर लेख ओंकार अन भरपुर सुरेख छायाचित्रांबद्दल धन्यवाद :) >>अयुथया - अयुत्थ्या (अयोद्ध्या) 'ऍना अँड दी किंग ऑफ सयाम' या पुस्तकात अयोध्येचा असाच उल्लेख होता असे स्मरले.

अन्जलि Fri, 05/30/2008 - 13:14
फोतो खुप छान आले आहेत मस्त वाटले जेथे सोनेरि रन्ग् दिस्तो आहे ते सोने आहे का? शेशनाग, सोनेरि खाम्ब इ.

ध्रुव Fri, 05/30/2008 - 13:59
थायलंडची सचित्र सफर घडवुन आणलीत. पुढील लेखाच्या व चित्रांच्या प्रतिक्षेत -- ध्रुव

फोटो छान आहेत. थायलंड बद्दल कुतूहल आहेच. अजून पुढे लवकर लिहा. एक प्रश्न नेहमी पडतो, थाय संस्कृति वर भारताचा एवढा प्रभाव आहे, पण आज तिथे भारता बद्दल किंवा भारतीय संस्कृतिबद्दल एकंदरीत काय मत आहे? ते भारताला कोणत्या नजरेने बघतात? तुम्हाला असे काही माहित असेल तर जरूर लिहा. बिपिन.

राजे Fri, 05/30/2008 - 15:32
थायलंडची सचित्र सफर घडवुन आणलीत. पुढील लेखाच्या व चित्रांच्या प्रतिक्षेत हेच म्हण्तो आहे ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

मदनबाण Sat, 05/31/2008 - 14:14
थायलंडची सचित्र सफर घडवुन आणलीत. पुढील लेखाच्या व चित्रांच्या प्रतिक्षेत अगदी असेच म्हणतो.....

अजिंक्य Fri, 05/30/2008 - 18:18
आपल्याकडे "अरुणोदय" असं म्हणतात, त्याचप्रमाणे हे अरुन सवास आहे काय? (माझी आपली शंका!) बाकी लेख मात्र अतिशय उत्तम. छायाचित्रे तर अप्रतिम! असेच लेख अजूनही लिहावेत. चालू दे!

शितल Fri, 05/30/2008 - 18:30
फोटो पाहुन एकदम छान वाटले तो देश पाहण्याची इच्छा निमार्ण झाली. आणि भारतीय स॑स्कृतीशी जवळीक असल्याचे वर्णन ही छान केले आहे.

यशोधरा Fri, 05/30/2008 - 20:18
अतिशय सुंदर फोटो आणि छान माहिती. आवडले, लिहा पुढे अजून.

मन Fri, 05/30/2008 - 22:36
सुरेख वर्णन. सुरुवात तर झकास झालिये. आता पुढले ही भाग द्या टाकुन पटापट. आपलाच, मनोबा

पक्या Fri, 05/30/2008 - 23:49
एकसे एक प्रकाशचित्रे. थायलंड च्या सफरीची सुरवात झकास झाली आहे . येऊ द्यात अजून. -- पक्या

प्रियाली Sat, 05/31/2008 - 00:54
थायलंडची प्रकाशचित्रे सुरेखच आहेत. रामायणातील प्रसंग बहुधा कुंभकर्णाचा असावा का काय असे वाटून गेले.
हे शहर ख्मेर राजवटीत वसवले होते आणि ते आधी राजधानीचे शहर होते.
अयुथ्थ्याबद्दल हा उल्लेख कुठे सापडला? कारण अयुथ्थ्याचे राजे हिंदू/बौद्ध असले तरी ख्मेर नसावेत आणि अयुथ्थ्याचा उदय ख्मेर घराण्याच्या पडत्या काळात झाला, शहरही तेव्हाच वसवले असावे असे वाटते. अयुथ्थ्याच्या एका राजाने सुमारे १४व्या शतकात (चू. भू. दे. घे.) ख्मेर घराणे खिळखिळे झाल्यावर त्यावर स्वारी केली होती असे वाटते.

In reply to by प्रियाली

ॐकार Tue, 06/03/2008 - 00:10
ख्मेर राजवटीत वसवल्याचा उल्लेख चुकला. ख्मेर राजवटीच्या अस्तकाळात वसवले गेले असे वाक्य असावयास हवे होते. ख्मेर शिल्पकलेच्या प्रभावाबद्दल लिहायचे होते. ते राहून गेले. संदर्भ - http://www.tourismthailand.org/destination-guide/phranakhonsiayutthaya-14-1-1.html

चित्रा Sat, 05/31/2008 - 05:56
सर्वच छायाचित्रे आवडली आणि वर्णनावरून देश बघण्याची इच्छा झालेली आहे. सोनेरी रंग थायलंडमध्ये कुठच्यातरी एका काळात प्रिय झालेला दिसतो आहे. दुसरीकडे अयुथ्थ्यास मात्र इमारतींची नैसर्गिक रंगसंगती दिसते आहे. मस्त चित्रे.

In reply to by चित्रा

प्रियाली Sat, 05/31/2008 - 06:36
पुराणे, जातककथा इ. मध्ये वर्णन केलेली सुवर्णभूमी ही थायलंड आहे असे मानले गेल्याने बहुधा येथे सोनेरी रंग प्रिय होता आणि असावा.

विसोबा खेचर Sat, 05/31/2008 - 08:31
ओंकारा, सर्व फोटू व वर्णन क्लासच आहे! मला जुन्या थाई लाकडी घराचा फोटू सर्वाधिक आवडला! :) पुढच्या भागांत फ्लोटींग मार्केट आणि थाई खादाडीबद्दल लिहीन. तूर्तास इतकेच... अरे वाट पाहतो आहे रे! तुझ्या हा लेख म्हणजे मेजवानीच आहे. आम्हाला घरबसल्या थायलंडची चित्रदर्शी सफर घडली. आता थाई खादाडीचं सचित्र वर्णन येऊ द्यात! तात्या.

प्राजु Fri, 05/30/2008 - 12:47
लेखहि खास आहे. थाई लोकां बद्दल बरिच माहिती सांगितली आहेत आपण. छायाचित्रेही एकदम छान आहेत. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ईश्वरी Fri, 05/30/2008 - 13:04
वा , फारच छान फोटो आहेत सर्व . थायलंड ट्रिप ची आठवण जागी झाली . (मी ८-९ वर्षापूर्वी थायलंड ला गेले होते. ) बँकॉक मधील वातारूण (Wat Arun) टेम्पल , नदीतले फ्लोटींग मार्केट , पॅलेस, डाऊनटाऊन, हत्ती आणि मगरींचा थरारक शो ..सगळच सही . पुढचे भाग लवकर टाका. वाचायला उत्सुक. ईश्वरी

आनंदयात्री Fri, 05/30/2008 - 12:57
सुंदर लेख ओंकार अन भरपुर सुरेख छायाचित्रांबद्दल धन्यवाद :) >>अयुथया - अयुत्थ्या (अयोद्ध्या) 'ऍना अँड दी किंग ऑफ सयाम' या पुस्तकात अयोध्येचा असाच उल्लेख होता असे स्मरले.

अन्जलि Fri, 05/30/2008 - 13:14
फोतो खुप छान आले आहेत मस्त वाटले जेथे सोनेरि रन्ग् दिस्तो आहे ते सोने आहे का? शेशनाग, सोनेरि खाम्ब इ.

ध्रुव Fri, 05/30/2008 - 13:59
थायलंडची सचित्र सफर घडवुन आणलीत. पुढील लेखाच्या व चित्रांच्या प्रतिक्षेत -- ध्रुव

फोटो छान आहेत. थायलंड बद्दल कुतूहल आहेच. अजून पुढे लवकर लिहा. एक प्रश्न नेहमी पडतो, थाय संस्कृति वर भारताचा एवढा प्रभाव आहे, पण आज तिथे भारता बद्दल किंवा भारतीय संस्कृतिबद्दल एकंदरीत काय मत आहे? ते भारताला कोणत्या नजरेने बघतात? तुम्हाला असे काही माहित असेल तर जरूर लिहा. बिपिन.

राजे Fri, 05/30/2008 - 15:32
थायलंडची सचित्र सफर घडवुन आणलीत. पुढील लेखाच्या व चित्रांच्या प्रतिक्षेत हेच म्हण्तो आहे ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

मदनबाण Sat, 05/31/2008 - 14:14
थायलंडची सचित्र सफर घडवुन आणलीत. पुढील लेखाच्या व चित्रांच्या प्रतिक्षेत अगदी असेच म्हणतो.....

अजिंक्य Fri, 05/30/2008 - 18:18
आपल्याकडे "अरुणोदय" असं म्हणतात, त्याचप्रमाणे हे अरुन सवास आहे काय? (माझी आपली शंका!) बाकी लेख मात्र अतिशय उत्तम. छायाचित्रे तर अप्रतिम! असेच लेख अजूनही लिहावेत. चालू दे!

शितल Fri, 05/30/2008 - 18:30
फोटो पाहुन एकदम छान वाटले तो देश पाहण्याची इच्छा निमार्ण झाली. आणि भारतीय स॑स्कृतीशी जवळीक असल्याचे वर्णन ही छान केले आहे.

यशोधरा Fri, 05/30/2008 - 20:18
अतिशय सुंदर फोटो आणि छान माहिती. आवडले, लिहा पुढे अजून.

मन Fri, 05/30/2008 - 22:36
सुरेख वर्णन. सुरुवात तर झकास झालिये. आता पुढले ही भाग द्या टाकुन पटापट. आपलाच, मनोबा

पक्या Fri, 05/30/2008 - 23:49
एकसे एक प्रकाशचित्रे. थायलंड च्या सफरीची सुरवात झकास झाली आहे . येऊ द्यात अजून. -- पक्या

प्रियाली Sat, 05/31/2008 - 00:54
थायलंडची प्रकाशचित्रे सुरेखच आहेत. रामायणातील प्रसंग बहुधा कुंभकर्णाचा असावा का काय असे वाटून गेले.
हे शहर ख्मेर राजवटीत वसवले होते आणि ते आधी राजधानीचे शहर होते.
अयुथ्थ्याबद्दल हा उल्लेख कुठे सापडला? कारण अयुथ्थ्याचे राजे हिंदू/बौद्ध असले तरी ख्मेर नसावेत आणि अयुथ्थ्याचा उदय ख्मेर घराण्याच्या पडत्या काळात झाला, शहरही तेव्हाच वसवले असावे असे वाटते. अयुथ्थ्याच्या एका राजाने सुमारे १४व्या शतकात (चू. भू. दे. घे.) ख्मेर घराणे खिळखिळे झाल्यावर त्यावर स्वारी केली होती असे वाटते.

In reply to by प्रियाली

ॐकार Tue, 06/03/2008 - 00:10
ख्मेर राजवटीत वसवल्याचा उल्लेख चुकला. ख्मेर राजवटीच्या अस्तकाळात वसवले गेले असे वाक्य असावयास हवे होते. ख्मेर शिल्पकलेच्या प्रभावाबद्दल लिहायचे होते. ते राहून गेले. संदर्भ - http://www.tourismthailand.org/destination-guide/phranakhonsiayutthaya-14-1-1.html

चित्रा Sat, 05/31/2008 - 05:56
सर्वच छायाचित्रे आवडली आणि वर्णनावरून देश बघण्याची इच्छा झालेली आहे. सोनेरी रंग थायलंडमध्ये कुठच्यातरी एका काळात प्रिय झालेला दिसतो आहे. दुसरीकडे अयुथ्थ्यास मात्र इमारतींची नैसर्गिक रंगसंगती दिसते आहे. मस्त चित्रे.

In reply to by चित्रा

प्रियाली Sat, 05/31/2008 - 06:36
पुराणे, जातककथा इ. मध्ये वर्णन केलेली सुवर्णभूमी ही थायलंड आहे असे मानले गेल्याने बहुधा येथे सोनेरी रंग प्रिय होता आणि असावा.

विसोबा खेचर Sat, 05/31/2008 - 08:31
ओंकारा, सर्व फोटू व वर्णन क्लासच आहे! मला जुन्या थाई लाकडी घराचा फोटू सर्वाधिक आवडला! :) पुढच्या भागांत फ्लोटींग मार्केट आणि थाई खादाडीबद्दल लिहीन. तूर्तास इतकेच... अरे वाट पाहतो आहे रे! तुझ्या हा लेख म्हणजे मेजवानीच आहे. आम्हाला घरबसल्या थायलंडची चित्रदर्शी सफर घडली. आता थाई खादाडीचं सचित्र वर्णन येऊ द्यात! तात्या.
3

मिपाच्या (१०००) सभासदांचे सध्याचे वास्तव्य कुठे?

अमोल केळकर ·

अमोल केळकर Fri, 05/30/2008 - 12:24
या वर्गी करणाचा उपयोग कदाचीत मिपाचे मालक/ प्रशासक यांना पुढील कट्टा आयोजनास होईल. (मिपाकरांना भेटण्यास उत्सुक) केळकर

In reply to by अमोल केळकर

इसम Tue, 06/10/2008 - 22:46
मूळ नाशिक शहरातला, आत्ता नाशिक, महिन्यापूर्वी लंडन-अल्जीरिया (येवून जावून) आणि पुढल्या आठवड्यात पुन्हा तिथेच. किती देशांच पाणी प्यायलोय याचा काही हिशोब राहिला नाही आता.

ऋचा Fri, 05/30/2008 - 12:36
सध्याचे वास्तव्य : पुणे मूळ : खालापूर(रायगड जिल्हा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर जो दुसरा टोल नाका आहे तिथे ("खालापूर टोल नाका"))

प्राजु Fri, 05/30/2008 - 12:36
ईस्ट कोस्ट अमेरिका.. पण २ महिन्यसाठी वास्तव्य भारतात.. पुणे, कोल्हापूर.. सांगली. इथे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मन Fri, 05/30/2008 - 13:04
सहा महिन्यापस्न इंग्लंडात होतो. आता लवकरच पुन्हा भारतात येतोय,पुण्यात. आपलाच, मनोबा

आजानुकर्ण Fri, 05/30/2008 - 13:22
आम्ही पुणे जिल्ह्याच्या वायव्यभागातले. सध्या पुणेकर. पण पुणेरी नाही. आपला, (पुणेकर) आजानुकर्ण

ध्रुव Fri, 05/30/2008 - 13:48
मु. पो. पुणे.. अवांतरः बाकी पुणे व मुंबई असे दोन वेगळे पर्याय असते तरी चालले असते :) -- ध्रुव

In reply to by llपुण्याचे पेशवेll

ध्रुव Mon, 06/02/2008 - 12:57
अहोइ ध्रुवीकरण नाही :) पण निर्विवादपन पुणे मुंबई जिंकणार हे उघडच आहे. म्हणून म्हणल की वेगवेगळे पर्याय असते तर अजून मजा आली असती. -- ध्रुव

ऍडीजोशी Fri, 05/30/2008 - 15:16
१. बँगलोर मिपा कट्टा संचालक आणि 'बँगलोर सात्विक आहार प्रचार आणि योगासन प्रसार समिती' चे अध्यक्ष श्री श्री डॉन बाबा बंगाली २. बँगलोर मिपा कट्टा उप-संचालक आणि 'बँगलोर सात्विक आहार प्रचार आणि योगासन प्रसार समिती' चे संचालक पुर्वाश्रमीचे अबब आणि आताचे सत् श्री सद्गुरू अभिज्ञ जी महाराज ३. आर्य (ह्याला अजून न भेटल्याने गुण कळले नाहियेत) ४. मिपा कट्ट्यांचा अधिक्रुत मिनीट्-किपर आणि 'बँगलोर सात्विक आहार प्रचार आणि योगासन प्रसार समिती' चा एकमेव सदस्य आपला नम्र ऍडी जोशी (म्हणजे मी) आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

गमत्या Fri, 05/30/2008 - 15:46
मराठवाडा कसे मागे राहिल ? हे घ्या माझे पहिले मत..... सध्या पुण्यात असलो म्हणुन काय झाले. मुळचा मात्र मराठवाडयातलाच (औरंगाबादचा).

राजे Fri, 05/30/2008 - 15:48
दिल्ली प्रदेशी .. मराठीचा व मिपाचा झेंडा फक्त माझ्याच खाद्यांवर आहे हे मला माहीतच नव्हते.... स्वगतः राजे, जबाबदारी वाढली आहे.... झेंडा फडकवत ठेवण्याची व सेना वाढवण्याची कामगीरी तुमच्याच शिरावर आहे. ;) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

आर्य Fri, 05/30/2008 - 16:29
आम्ही सांगलीचे आहोत पण बरीच वर्ष पुण्यात काढली (वाण नाही पण गुण लागला) सध्या बेगळूरु (दक्षिण भारत) आणि हो ! ऍडी भेटल्यावर गुण दाखवतो (हव तर कार्यक्रम करु विवीधगुणदर्शनाचा बेंगलोर मिपाव कट्टया वर) आर्य

In reply to by अमोल केळकर

रविराज Sat, 05/31/2008 - 00:43
मी सुदधा एकेकाळचा विश्रामबागेतला पडिक. वालचंदला होतो. मूळचा सातारकर.

In reply to by आर्य

ऍडीजोशी Fri, 05/30/2008 - 17:05
हव तर कार्यक्रम करु विवीधगुणदर्शनाचा बेंगलोर मिपाव कट्टया वर :) डन बॉस. पुढचा कट्टा सात्विक नसणार आहे. न घाबरता ये तू :) आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

नि३ Fri, 05/30/2008 - 16:58
तसा मुळचा विदर्भीयन (च्यायला आमच्या विदर्भातले कोणीच नाही का ईथे) ---नितिन. (पैसाच सर्व काही नसते . हे वाक्य म्हनण्यासाठी आधी तुमच्याकडे भक्कम पैसा असावा लागतो.)

प्रभाकर पेठकर Fri, 05/30/2008 - 17:06
मुळ मुंबईकर, नंतर मस्कतवासी, सध्या पुणे मुक्कामी. (मस्कत आणि मुंबईस येऊन-जाऊन).

चतुरंग Fri, 05/30/2008 - 19:04
सध्या विल्मिंग्टन (मॅसाच्यूसेट्स, अमेरिका). भारतात आल्यावर पुण्यातही वास्तव्य असते. (कायम आभासी वावर 'मिपा'वर! ;)) चतुरंग

मन Fri, 05/30/2008 - 19:27
बदलायची सोय आहे का? मी मुळचा आउरंगाबाद(की खडकी (की संभाजीनगर))चा.तिथुन केवळ पोटापाण्यासाठी म्हणुन महारष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानित आलोय. पुन्हा संधी मिळाल्यास, औ.बाद लाच कायम वास्तव्य असेल.(तुर्तास तरी तिथं माहिती तंज्ञान हा उद्योग फारसा नसल्यानं ती शक्यता कमिच दिसते.) आपलाच, मनोबा

In reply to by व्यंकट

विसोबा खेचर Fri, 05/30/2008 - 23:58
अरे व्यंकट, तू अमेरिकेत आहेस ना? (येताना माझ्याकरता बाटली आणणार आहेस ना? मी पैसे देईन हो, परंतु ड्युटीफ्री मालाची मजाच वेगळी म्हणून सांगितलं! ;) मिपासदस्यांचे मूळ वास्तव्य कुठे आहे हा मुद्दा नसून सध्या वास्तव्य कुठे आहे हा मुद्दा आहे व त्याप्रमाणे कौल द्यायचा आहे असं मला वाटतं! असो, कौलप्रस्तावक केळकर काय तो खुलासा करतीलच! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अमोल केळकर Sat, 05/31/2008 - 08:47
मिपासदस्यांचे मूळ वास्तव्य कुठे आहे हा मुद्दा नसून सध्या वास्तव्य कुठे आहे हा मुद्दा आहे व त्याप्रमाणे कौल द्यायचा आहे असं मला वाटतं! अगदी तसेच म्हणायचे आहे

In reply to by व्यंकट

अमोल केळकर Sat, 05/31/2008 - 08:45
कितीही वाटले बेळगाव महाराष्ट्राचे तरी सध्या कर्नाटकात ( बेळगाव , निपाणी, कारवार सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे )

मी मूळचा मुंबईचा पण सध्या वास्तव्य दुबई / शारजा येथे. इथे कोणी मिपाकर आहे का हो? च्यामारी लोकं ठिकठिकाणी कट्टे भरवून राहिले आहेत, आणि इथे कोणीच नाही. :W : :''(

मयुरयेलपले Fri, 05/30/2008 - 20:41
सह्याद्रिच्या कुशित रायगडाच्या पयथ्याशि ... लोणेरे (मुबई गोवा राष्ट्रिय महामार्ग) आपला मयुर

मानस Fri, 05/30/2008 - 21:07
मूळ - मुंबई, शिवाजी पार्क, सध्या - वॉशिंग्टन डि.सी. जवळ, व्हर्जिनिया मानस

मीनल Sat, 05/31/2008 - 06:47
मी मुळची मुंबईची ५ वर्ष बीजिंग चीन मधे सध्या जॉर्जिया अमेरिकेत राहते. मीनल.

फटू Sat, 05/31/2008 - 08:05
मुळ गाव... मुक्काम वडगाव कोंड, पोष्ट गोरेगाव, तालुका माणगाव, जिल्हा रायगड... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

विसोबा खेचर Sat, 05/31/2008 - 08:23
अरे वा! मिपावरदेखील शुगरलॉबी दिसते! पश्चिम महाराष्ट्र आघाडीवर आहे म्हणून म्हटलं! :) आणि त्याच्या खालोखाल अमेरीकन मंडळी! बापरे! काहीतरी तांत्रिक शक्कल लढवून मिपा केव्हा टेकओव्हर कळतील ते कळणारच नाही! :) आपला, (पश्चिम महाराष्ट्रप्रेमी शुगरलॉबी किंग) शरदतात्या पवार.

प्रशांतकवळे Sat, 05/31/2008 - 09:21
मु. पो. सासवने, ता. अलिबाग, जि. रायगड (ज्या गावात करमरकरांचे पुतळे आहेत, ते समुद्रकिनारी वसलेले सुंदर गाव) सध्या सौदी अरेबिया. प्रशांत

वरदा Sat, 05/31/2008 - 09:43
पण मनानं केव्हाच ठाण्यात पोचलेय्...आईच्या कुशीत..... :( अरे निम्मे लोक अमेरिकेत आहोत आपण एक टेलिकाँफरंस कट्टा भरवावा का? :-C

केशवराव Sat, 05/31/2008 - 15:25
कोकण - - - - - अलिबाग. समुद्र किनारी. नारळी - पोफळींच्या बागेत. [ या कधितरी]

गणपा Sat, 05/31/2008 - 15:47
सभासद १००० आणि मतं फक्त पाउणशे...(अगदी १/१० पण नाही....) बाकी या कौलाच्या कल्पनेची आयडिया मस्त होती. निदान आपले मिपाकर या भुतलावर कुठे कुठे पसरलेत ते तरी समजले. मी मुळचा दहीसरकर (मुंबई ), गेली ८ वर्षे दुबईस्थित. पण सध्या कामा निमित्ते आफ्रिकाखंडात. -गणपा

झकासराव Sat, 05/31/2008 - 16:43
मुळ कोल्हापुर सध्या पुणे मुक्कामी. म्हणजेच शुगर लॉबी वाला. :) अवांतर : ११३ म्हणजे मी बराच जुना सदस्य आहे की मिपा चा. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

राजेश Sun, 06/01/2008 - 08:27
इंदापूर, ता.माणगाव, जि.रायगड (मुबई गोवा राष्ट्रिय महामार्ग)

कुंदन Sun, 06/01/2008 - 11:49
सध्या : इजिप्त भारतात असताना : डोंबिवली भविष्यात : दुबई / कुआला लांपुर / तेल अविव / साओ पाओलो - जिथे चांगली संधी मिळेल तिथे ...

धमाल मुलगा Sun, 06/01/2008 - 20:31
तसा शुगर लॉबीच्या राजधानीचा....बारामतीचा :) हल्ली अठवड्याचे ५ दिवस मुंबईकर (भांडूप पुर्व) आणि विकांताला शनवार पेठ, पुणे-३० (म्हणजे फक्त पाठीवरची धोपटी टाकण्यापुरतं, बाकी रविवारी संध्याकाळपर्यंत आख्खं पुणं अखंडरित्या बोंबलत हिंडणे )

लिखाळ Mon, 06/02/2008 - 16:08
सध्या जर्मनी मूळचा पुणेकर (दिवसातला बराच काळ मिपावर :) ) --लिखाळ.

जयवी Wed, 06/04/2008 - 13:42
अय्या म्हणजे मी एकटीच का इकडची ;) मूळची नागपुरी .... काही काळ मुंबापुरी... मग सौदी अरेबियाची वारी..... आणि आमच्या कुवेतमधे तेलाच्या विहिरी :)

In reply to by प्रभाकर पेठकर

टारझन Sat, 08/16/2008 - 16:51
तुर्त तरी ७-८ महिने झाले, अफ्रिकेत कंपाला(युगांडा), नैरोबी(केनिया) मधे. मुळचा खवाट पुणेरी.... भविष्य : इस्ट एशिया नाय तर वाष्ट्रेलिया तात्या मला वोट देण्याचा ऑप्शन दिसत नाहीये. मी अजुन वोट दिलं नाहीये तरी. डायरेक्ट रिझल्ट दिसून राहिलाय. अवांतर : सौदी ला गेलो तर तेलाच्या हिरींमंदी भजे आन वडापाव तळीन म्हण्तो... "टारझन वडापाव वर्ल्ड चेन " वा क्या प्लानिंग हय. -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

केशवसुमार Wed, 06/04/2008 - 14:21
जन्मगावः मिरज कायम वास्तव्यः पुणे तातपुरते वास्तव्यः डर्मशडाट- जर्मनी (१२ देश, १०० गावचे पाणी पिलेला)केशवसुमार

रम्या Wed, 06/04/2008 - 15:53
जन्म ठिकाण, शिक्शान मुंबईचं पण मूळ कोल्हापूरचं. रा. कासारवाडा, पो. तुरंबे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर. ती शुगर लॉबी का काय म्हणत्यात ती आमच्याकडंबी लय हाय!! नजर टाकू तिथं ऊसाचे फड आणी साखर कारखानं! (पक्का कोल्हापुरी) रम्या. परवाच गावाकडनं आलो. अजून ते ऊसाचे फड, भुईमुग, भाताची मळणी आणी टोकणनी साठी माणसांची चाललेली लगबग, शाहीरी पोवाडा, गावच्या ग्रामपंचायतीच्या राजकारणावर चाललेल्या चर्चा डोळ्यापुढे आहेत.

श्रीमंतपेशवे Wed, 06/04/2008 - 22:51
अगबाई आमचे नाशिककर कुणीच नाही की काय? माझे माहेर - वडनेर भैरव जि. नाशिक सासर- जुन्नर पुणे सध्याचे वास्तव्य --- आपली पुण्यनगरी ,पुणे.

In reply to by वरदा

श्रीमंतपेशवे Wed, 06/04/2008 - 23:57
अग वरदा मुळची नाशिकची असले तरी आता पुण्याची पेशवीनच म्हणायची नाही का? गंमत म्हणजे नवय्राचं नाव श्रीमंत . म्हणुन मी पेशवीन !

In reply to by श्रीमंतपेशवे

वरदा गुरुवार, 06/05/2008 - 00:36
मग पेशवीण म्हणायचं ना गं हे किती कन्फ्युजिंग आहे.....पेशवे का पेशवीण कळतच नाही ;) ह. घे. हे. सां. न. लगे

In reply to by श्रीमंतपेशवे

विजुभाऊ Sat, 06/14/2008 - 13:33
आम्च्याकडे दोन बैलं व्हती हैबत्या आन श्रीमंत्या...हैबत्या काळा आन श्रीमंत्या तांबडा होता पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by श्रीमंतपेशवे

अमितकुमार Mon, 06/16/2008 - 20:00
अहो.....ओ पेशविन बाई ....आम्हि सुद्धा मूळ वडनेर भैरवचे आणि नासिकचे ..त्यातुन गेलि दोन वर्षे पुण्यला होतो.........काय योगयोग आहे......माझे नाव अमित अधिकारी ...सध्या अहमदबाद्ला असतो..आपल्या बद्दल अधिक जणुन घायाला आवडेल.... धन्यवाद, अमितकुमार

अमोल केळकर Fri, 05/30/2008 - 12:24
या वर्गी करणाचा उपयोग कदाचीत मिपाचे मालक/ प्रशासक यांना पुढील कट्टा आयोजनास होईल. (मिपाकरांना भेटण्यास उत्सुक) केळकर

In reply to by अमोल केळकर

इसम Tue, 06/10/2008 - 22:46
मूळ नाशिक शहरातला, आत्ता नाशिक, महिन्यापूर्वी लंडन-अल्जीरिया (येवून जावून) आणि पुढल्या आठवड्यात पुन्हा तिथेच. किती देशांच पाणी प्यायलोय याचा काही हिशोब राहिला नाही आता.

ऋचा Fri, 05/30/2008 - 12:36
सध्याचे वास्तव्य : पुणे मूळ : खालापूर(रायगड जिल्हा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर जो दुसरा टोल नाका आहे तिथे ("खालापूर टोल नाका"))

प्राजु Fri, 05/30/2008 - 12:36
ईस्ट कोस्ट अमेरिका.. पण २ महिन्यसाठी वास्तव्य भारतात.. पुणे, कोल्हापूर.. सांगली. इथे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मन Fri, 05/30/2008 - 13:04
सहा महिन्यापस्न इंग्लंडात होतो. आता लवकरच पुन्हा भारतात येतोय,पुण्यात. आपलाच, मनोबा

आजानुकर्ण Fri, 05/30/2008 - 13:22
आम्ही पुणे जिल्ह्याच्या वायव्यभागातले. सध्या पुणेकर. पण पुणेरी नाही. आपला, (पुणेकर) आजानुकर्ण

ध्रुव Fri, 05/30/2008 - 13:48
मु. पो. पुणे.. अवांतरः बाकी पुणे व मुंबई असे दोन वेगळे पर्याय असते तरी चालले असते :) -- ध्रुव

In reply to by llपुण्याचे पेशवेll

ध्रुव Mon, 06/02/2008 - 12:57
अहोइ ध्रुवीकरण नाही :) पण निर्विवादपन पुणे मुंबई जिंकणार हे उघडच आहे. म्हणून म्हणल की वेगवेगळे पर्याय असते तर अजून मजा आली असती. -- ध्रुव

ऍडीजोशी Fri, 05/30/2008 - 15:16
१. बँगलोर मिपा कट्टा संचालक आणि 'बँगलोर सात्विक आहार प्रचार आणि योगासन प्रसार समिती' चे अध्यक्ष श्री श्री डॉन बाबा बंगाली २. बँगलोर मिपा कट्टा उप-संचालक आणि 'बँगलोर सात्विक आहार प्रचार आणि योगासन प्रसार समिती' चे संचालक पुर्वाश्रमीचे अबब आणि आताचे सत् श्री सद्गुरू अभिज्ञ जी महाराज ३. आर्य (ह्याला अजून न भेटल्याने गुण कळले नाहियेत) ४. मिपा कट्ट्यांचा अधिक्रुत मिनीट्-किपर आणि 'बँगलोर सात्विक आहार प्रचार आणि योगासन प्रसार समिती' चा एकमेव सदस्य आपला नम्र ऍडी जोशी (म्हणजे मी) आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

गमत्या Fri, 05/30/2008 - 15:46
मराठवाडा कसे मागे राहिल ? हे घ्या माझे पहिले मत..... सध्या पुण्यात असलो म्हणुन काय झाले. मुळचा मात्र मराठवाडयातलाच (औरंगाबादचा).

राजे Fri, 05/30/2008 - 15:48
दिल्ली प्रदेशी .. मराठीचा व मिपाचा झेंडा फक्त माझ्याच खाद्यांवर आहे हे मला माहीतच नव्हते.... स्वगतः राजे, जबाबदारी वाढली आहे.... झेंडा फडकवत ठेवण्याची व सेना वाढवण्याची कामगीरी तुमच्याच शिरावर आहे. ;) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

आर्य Fri, 05/30/2008 - 16:29
आम्ही सांगलीचे आहोत पण बरीच वर्ष पुण्यात काढली (वाण नाही पण गुण लागला) सध्या बेगळूरु (दक्षिण भारत) आणि हो ! ऍडी भेटल्यावर गुण दाखवतो (हव तर कार्यक्रम करु विवीधगुणदर्शनाचा बेंगलोर मिपाव कट्टया वर) आर्य

In reply to by अमोल केळकर

रविराज Sat, 05/31/2008 - 00:43
मी सुदधा एकेकाळचा विश्रामबागेतला पडिक. वालचंदला होतो. मूळचा सातारकर.

In reply to by आर्य

ऍडीजोशी Fri, 05/30/2008 - 17:05
हव तर कार्यक्रम करु विवीधगुणदर्शनाचा बेंगलोर मिपाव कट्टया वर :) डन बॉस. पुढचा कट्टा सात्विक नसणार आहे. न घाबरता ये तू :) आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

नि३ Fri, 05/30/2008 - 16:58
तसा मुळचा विदर्भीयन (च्यायला आमच्या विदर्भातले कोणीच नाही का ईथे) ---नितिन. (पैसाच सर्व काही नसते . हे वाक्य म्हनण्यासाठी आधी तुमच्याकडे भक्कम पैसा असावा लागतो.)

प्रभाकर पेठकर Fri, 05/30/2008 - 17:06
मुळ मुंबईकर, नंतर मस्कतवासी, सध्या पुणे मुक्कामी. (मस्कत आणि मुंबईस येऊन-जाऊन).

चतुरंग Fri, 05/30/2008 - 19:04
सध्या विल्मिंग्टन (मॅसाच्यूसेट्स, अमेरिका). भारतात आल्यावर पुण्यातही वास्तव्य असते. (कायम आभासी वावर 'मिपा'वर! ;)) चतुरंग

मन Fri, 05/30/2008 - 19:27
बदलायची सोय आहे का? मी मुळचा आउरंगाबाद(की खडकी (की संभाजीनगर))चा.तिथुन केवळ पोटापाण्यासाठी म्हणुन महारष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानित आलोय. पुन्हा संधी मिळाल्यास, औ.बाद लाच कायम वास्तव्य असेल.(तुर्तास तरी तिथं माहिती तंज्ञान हा उद्योग फारसा नसल्यानं ती शक्यता कमिच दिसते.) आपलाच, मनोबा

In reply to by व्यंकट

विसोबा खेचर Fri, 05/30/2008 - 23:58
अरे व्यंकट, तू अमेरिकेत आहेस ना? (येताना माझ्याकरता बाटली आणणार आहेस ना? मी पैसे देईन हो, परंतु ड्युटीफ्री मालाची मजाच वेगळी म्हणून सांगितलं! ;) मिपासदस्यांचे मूळ वास्तव्य कुठे आहे हा मुद्दा नसून सध्या वास्तव्य कुठे आहे हा मुद्दा आहे व त्याप्रमाणे कौल द्यायचा आहे असं मला वाटतं! असो, कौलप्रस्तावक केळकर काय तो खुलासा करतीलच! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अमोल केळकर Sat, 05/31/2008 - 08:47
मिपासदस्यांचे मूळ वास्तव्य कुठे आहे हा मुद्दा नसून सध्या वास्तव्य कुठे आहे हा मुद्दा आहे व त्याप्रमाणे कौल द्यायचा आहे असं मला वाटतं! अगदी तसेच म्हणायचे आहे

In reply to by व्यंकट

अमोल केळकर Sat, 05/31/2008 - 08:45
कितीही वाटले बेळगाव महाराष्ट्राचे तरी सध्या कर्नाटकात ( बेळगाव , निपाणी, कारवार सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे )

मी मूळचा मुंबईचा पण सध्या वास्तव्य दुबई / शारजा येथे. इथे कोणी मिपाकर आहे का हो? च्यामारी लोकं ठिकठिकाणी कट्टे भरवून राहिले आहेत, आणि इथे कोणीच नाही. :W : :''(

मयुरयेलपले Fri, 05/30/2008 - 20:41
सह्याद्रिच्या कुशित रायगडाच्या पयथ्याशि ... लोणेरे (मुबई गोवा राष्ट्रिय महामार्ग) आपला मयुर

मानस Fri, 05/30/2008 - 21:07
मूळ - मुंबई, शिवाजी पार्क, सध्या - वॉशिंग्टन डि.सी. जवळ, व्हर्जिनिया मानस

मीनल Sat, 05/31/2008 - 06:47
मी मुळची मुंबईची ५ वर्ष बीजिंग चीन मधे सध्या जॉर्जिया अमेरिकेत राहते. मीनल.

फटू Sat, 05/31/2008 - 08:05
मुळ गाव... मुक्काम वडगाव कोंड, पोष्ट गोरेगाव, तालुका माणगाव, जिल्हा रायगड... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

विसोबा खेचर Sat, 05/31/2008 - 08:23
अरे वा! मिपावरदेखील शुगरलॉबी दिसते! पश्चिम महाराष्ट्र आघाडीवर आहे म्हणून म्हटलं! :) आणि त्याच्या खालोखाल अमेरीकन मंडळी! बापरे! काहीतरी तांत्रिक शक्कल लढवून मिपा केव्हा टेकओव्हर कळतील ते कळणारच नाही! :) आपला, (पश्चिम महाराष्ट्रप्रेमी शुगरलॉबी किंग) शरदतात्या पवार.

प्रशांतकवळे Sat, 05/31/2008 - 09:21
मु. पो. सासवने, ता. अलिबाग, जि. रायगड (ज्या गावात करमरकरांचे पुतळे आहेत, ते समुद्रकिनारी वसलेले सुंदर गाव) सध्या सौदी अरेबिया. प्रशांत

वरदा Sat, 05/31/2008 - 09:43
पण मनानं केव्हाच ठाण्यात पोचलेय्...आईच्या कुशीत..... :( अरे निम्मे लोक अमेरिकेत आहोत आपण एक टेलिकाँफरंस कट्टा भरवावा का? :-C

केशवराव Sat, 05/31/2008 - 15:25
कोकण - - - - - अलिबाग. समुद्र किनारी. नारळी - पोफळींच्या बागेत. [ या कधितरी]

गणपा Sat, 05/31/2008 - 15:47
सभासद १००० आणि मतं फक्त पाउणशे...(अगदी १/१० पण नाही....) बाकी या कौलाच्या कल्पनेची आयडिया मस्त होती. निदान आपले मिपाकर या भुतलावर कुठे कुठे पसरलेत ते तरी समजले. मी मुळचा दहीसरकर (मुंबई ), गेली ८ वर्षे दुबईस्थित. पण सध्या कामा निमित्ते आफ्रिकाखंडात. -गणपा

झकासराव Sat, 05/31/2008 - 16:43
मुळ कोल्हापुर सध्या पुणे मुक्कामी. म्हणजेच शुगर लॉबी वाला. :) अवांतर : ११३ म्हणजे मी बराच जुना सदस्य आहे की मिपा चा. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

राजेश Sun, 06/01/2008 - 08:27
इंदापूर, ता.माणगाव, जि.रायगड (मुबई गोवा राष्ट्रिय महामार्ग)

कुंदन Sun, 06/01/2008 - 11:49
सध्या : इजिप्त भारतात असताना : डोंबिवली भविष्यात : दुबई / कुआला लांपुर / तेल अविव / साओ पाओलो - जिथे चांगली संधी मिळेल तिथे ...

धमाल मुलगा Sun, 06/01/2008 - 20:31
तसा शुगर लॉबीच्या राजधानीचा....बारामतीचा :) हल्ली अठवड्याचे ५ दिवस मुंबईकर (भांडूप पुर्व) आणि विकांताला शनवार पेठ, पुणे-३० (म्हणजे फक्त पाठीवरची धोपटी टाकण्यापुरतं, बाकी रविवारी संध्याकाळपर्यंत आख्खं पुणं अखंडरित्या बोंबलत हिंडणे )

लिखाळ Mon, 06/02/2008 - 16:08
सध्या जर्मनी मूळचा पुणेकर (दिवसातला बराच काळ मिपावर :) ) --लिखाळ.

जयवी Wed, 06/04/2008 - 13:42
अय्या म्हणजे मी एकटीच का इकडची ;) मूळची नागपुरी .... काही काळ मुंबापुरी... मग सौदी अरेबियाची वारी..... आणि आमच्या कुवेतमधे तेलाच्या विहिरी :)

In reply to by प्रभाकर पेठकर

टारझन Sat, 08/16/2008 - 16:51
तुर्त तरी ७-८ महिने झाले, अफ्रिकेत कंपाला(युगांडा), नैरोबी(केनिया) मधे. मुळचा खवाट पुणेरी.... भविष्य : इस्ट एशिया नाय तर वाष्ट्रेलिया तात्या मला वोट देण्याचा ऑप्शन दिसत नाहीये. मी अजुन वोट दिलं नाहीये तरी. डायरेक्ट रिझल्ट दिसून राहिलाय. अवांतर : सौदी ला गेलो तर तेलाच्या हिरींमंदी भजे आन वडापाव तळीन म्हण्तो... "टारझन वडापाव वर्ल्ड चेन " वा क्या प्लानिंग हय. -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

केशवसुमार Wed, 06/04/2008 - 14:21
जन्मगावः मिरज कायम वास्तव्यः पुणे तातपुरते वास्तव्यः डर्मशडाट- जर्मनी (१२ देश, १०० गावचे पाणी पिलेला)केशवसुमार

रम्या Wed, 06/04/2008 - 15:53
जन्म ठिकाण, शिक्शान मुंबईचं पण मूळ कोल्हापूरचं. रा. कासारवाडा, पो. तुरंबे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर. ती शुगर लॉबी का काय म्हणत्यात ती आमच्याकडंबी लय हाय!! नजर टाकू तिथं ऊसाचे फड आणी साखर कारखानं! (पक्का कोल्हापुरी) रम्या. परवाच गावाकडनं आलो. अजून ते ऊसाचे फड, भुईमुग, भाताची मळणी आणी टोकणनी साठी माणसांची चाललेली लगबग, शाहीरी पोवाडा, गावच्या ग्रामपंचायतीच्या राजकारणावर चाललेल्या चर्चा डोळ्यापुढे आहेत.

श्रीमंतपेशवे Wed, 06/04/2008 - 22:51
अगबाई आमचे नाशिककर कुणीच नाही की काय? माझे माहेर - वडनेर भैरव जि. नाशिक सासर- जुन्नर पुणे सध्याचे वास्तव्य --- आपली पुण्यनगरी ,पुणे.

In reply to by वरदा

श्रीमंतपेशवे Wed, 06/04/2008 - 23:57
अग वरदा मुळची नाशिकची असले तरी आता पुण्याची पेशवीनच म्हणायची नाही का? गंमत म्हणजे नवय्राचं नाव श्रीमंत . म्हणुन मी पेशवीन !

In reply to by श्रीमंतपेशवे

वरदा गुरुवार, 06/05/2008 - 00:36
मग पेशवीण म्हणायचं ना गं हे किती कन्फ्युजिंग आहे.....पेशवे का पेशवीण कळतच नाही ;) ह. घे. हे. सां. न. लगे

In reply to by श्रीमंतपेशवे

विजुभाऊ Sat, 06/14/2008 - 13:33
आम्च्याकडे दोन बैलं व्हती हैबत्या आन श्रीमंत्या...हैबत्या काळा आन श्रीमंत्या तांबडा होता पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by श्रीमंतपेशवे

अमितकुमार Mon, 06/16/2008 - 20:00
अहो.....ओ पेशविन बाई ....आम्हि सुद्धा मूळ वडनेर भैरवचे आणि नासिकचे ..त्यातुन गेलि दोन वर्षे पुण्यला होतो.........काय योगयोग आहे......माझे नाव अमित अधिकारी ...सध्या अहमदबाद्ला असतो..आपल्या बद्दल अधिक जणुन घायाला आवडेल.... धन्यवाद, अमितकुमार

सेल मांडीयेला

अरुण मनोहर ·

आजानुकर्ण Fri, 05/30/2008 - 07:35
विचार विवेक,................गेला पालटूनी विचार विवेक,................गेला पालटूनी एकमेका सांगतील घेई रे लै भारी आपला, (हसरा) आजानुकर्ण

अमोल केळकर Fri, 05/30/2008 - 09:05
सेल मांडीयेला,...............थैल्या घेउन हाती धावती ग्राहक भाई रे एकदम भारी केळकर

वरदा Fri, 05/30/2008 - 22:42
ओपनींग सेल,..................क्लोजींगलाही सेल क्लोज करवितो क्रेडीट अकौन्ट रे झक्कास...

जादू Sat, 05/31/2008 - 13:32
सेल मांडीयेला,...............थैल्या घेउन हाती धावती ग्राहक भाई रे..........................|धृ| फारच छान

निखिल.मनोहर Sat, 05/31/2008 - 15:41
खिसा खाली होता,.................कार्ड परजती खिसा खाली होता,.................कार्ड परजती प्लास्टीकला पाझर फुटती रे झकास केलय विडन्बन... :))

चेतन Sat, 05/31/2008 - 15:53
गरज आवशकता,.................विसरुनी जाती सेल पहाता ढीगाने घेती विडंबन आवडले चेतन

अरुण मनोहर Sun, 06/01/2008 - 09:39
विसोबा खेचर, आजानुकर्ण, पुन्हा सतिश गावडे , केळकर, वरदा, बेसनलाडू, जादू , निखिल.मनोहर, चेतन इत्यादी रसीकांनी दिलेल्या प्रोत्साहनासाठी, तसेच कविता वाचलेल्या सर्व वाचकांचे आभार. लोभ असावा.

स्वाती दिनेश Mon, 06/02/2008 - 14:26
खिसा खाली होता,.................कार्ड परजती प्लास्टीकला पाझर फुटती रे मजेशीर.. आवडले. स्वाती

अरुण मनोहर Tue, 06/03/2008 - 07:32
रामदासजी, स्वाती दिनेश नो प्रॉब्लेम. मिपावर खूप काळ पर्यंत सेल जारी रहातो. दुकानातला सेल सोडून इकडे हजेरी लावून कौतुक केल्याने चांगले वाटले.

आजानुकर्ण Fri, 05/30/2008 - 07:35
विचार विवेक,................गेला पालटूनी विचार विवेक,................गेला पालटूनी एकमेका सांगतील घेई रे लै भारी आपला, (हसरा) आजानुकर्ण

अमोल केळकर Fri, 05/30/2008 - 09:05
सेल मांडीयेला,...............थैल्या घेउन हाती धावती ग्राहक भाई रे एकदम भारी केळकर

वरदा Fri, 05/30/2008 - 22:42
ओपनींग सेल,..................क्लोजींगलाही सेल क्लोज करवितो क्रेडीट अकौन्ट रे झक्कास...

जादू Sat, 05/31/2008 - 13:32
सेल मांडीयेला,...............थैल्या घेउन हाती धावती ग्राहक भाई रे..........................|धृ| फारच छान

निखिल.मनोहर Sat, 05/31/2008 - 15:41
खिसा खाली होता,.................कार्ड परजती खिसा खाली होता,.................कार्ड परजती प्लास्टीकला पाझर फुटती रे झकास केलय विडन्बन... :))

चेतन Sat, 05/31/2008 - 15:53
गरज आवशकता,.................विसरुनी जाती सेल पहाता ढीगाने घेती विडंबन आवडले चेतन

अरुण मनोहर Sun, 06/01/2008 - 09:39
विसोबा खेचर, आजानुकर्ण, पुन्हा सतिश गावडे , केळकर, वरदा, बेसनलाडू, जादू , निखिल.मनोहर, चेतन इत्यादी रसीकांनी दिलेल्या प्रोत्साहनासाठी, तसेच कविता वाचलेल्या सर्व वाचकांचे आभार. लोभ असावा.

स्वाती दिनेश Mon, 06/02/2008 - 14:26
खिसा खाली होता,.................कार्ड परजती प्लास्टीकला पाझर फुटती रे मजेशीर.. आवडले. स्वाती

अरुण मनोहर Tue, 06/03/2008 - 07:32
रामदासजी, स्वाती दिनेश नो प्रॉब्लेम. मिपावर खूप काळ पर्यंत सेल जारी रहातो. दुकानातला सेल सोडून इकडे हजेरी लावून कौतुक केल्याने चांगले वाटले.
लेखनविषय:
सेल मांडीयेला सेल मांडीयेला,...............थैल्या घेउन हाती धावती ग्राहक भाई रे विचार विवेक,................गेला पालटूनी विचार विवेक,................गेला पालटूनी एकमेका सांगतील घेई रे सेल मांडीयेला,...............थैल्या घेउन हाती धावती ग्राहक भाई रे..........................|धृ| होतो गाजा फार,................खर्चती तत्पर कापले पार ह्यांचे खिसे रे फुका गेती माल,.................पडला बेकार फुका गेती माल,.................पडला बेकार गीफ्टला समजुनी फ्री जणू रे

(आसपास)

चतुरंग ·

बेसनलाडू Fri, 05/30/2008 - 03:56
मस्त विडंबन! ओघवते काव्य, चपखल शब्दरचना आणि प्रासंगिक! हे विडंबन आणि मूळ रचना दोन्हीवर योग्य तितक्या गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे, हे वेगळे सांगायला नको, असे वाटते. (सूचक)बेसनलाडू

विसोबा खेचर Fri, 05/30/2008 - 07:15
जरा वेगळी टपरी दिसता पोटभरुन हासले अगदी खरं! :) नकाच फेकू गुलाल, किंवा घालू पायघड्या, असेल मैत्री खरिखुरी तरि नजरा का वाकड्या? अरे हेच तर मी म्हणत होतो! :) असो, रंगा विडंबन बाकी झकास... :) जियो...! तात्या.

बेसनलाडू Fri, 05/30/2008 - 03:56
मस्त विडंबन! ओघवते काव्य, चपखल शब्दरचना आणि प्रासंगिक! हे विडंबन आणि मूळ रचना दोन्हीवर योग्य तितक्या गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे, हे वेगळे सांगायला नको, असे वाटते. (सूचक)बेसनलाडू

विसोबा खेचर Fri, 05/30/2008 - 07:15
जरा वेगळी टपरी दिसता पोटभरुन हासले अगदी खरं! :) नकाच फेकू गुलाल, किंवा घालू पायघड्या, असेल मैत्री खरिखुरी तरि नजरा का वाकड्या? अरे हेच तर मी म्हणत होतो! :) असो, रंगा विडंबन बाकी झकास... :) जियो...! तात्या.
लेखनविषय:
सुंदर 'खयाली पुलाव' पकवणार्‍या संजोपरावांचा हा असा 'आसपास' वावर बघून आम्हाला काही कळेनासे झाले की हे असे अचानक का व्हावे? आणि त्या स्तंभितावस्थेतच विडंबन आमच्या 'आसपास' भटकून गेले!

सत्यशोध(एक छोटिशी गोष्ट)

मन ·

अरुण मनोहर Fri, 05/30/2008 - 14:09
>>>>छान कल्पना. फार खोल अर्थ आहे असे वाटते. सत्य शोधत फिरावे लागेल! चालू द्या. काही वेगळा अर्थ निघत असेल तर खुलासा करतो- >>>त्या शोधानं प्रेमिकाचं व्यंग दूर झालं, त्याला शत-जन्माचं प्रेम मिळालं.-- हे कोणते सत्य होते याचा शोध कसा करायचा असा विचार माझ्या मनात वरील प्रतीसाद लिहीतांना आला होता. ---> सरळमार्गी.

In reply to by अरुण मनोहर

मन Fri, 05/30/2008 - 14:27
थेट "सत्या"मुळं नाही, पण त्यातुन लागलेल्या "शोधा"मुळं त्याला मदत झाली. सत्य म्हणजे कुठलाही विचार, तत्व. ते आधिचच असत जगामध्ये फक्त आपण त्याची नव्यानं मांडणी करुन उपयुक्त रूप देतो. ढोबळ मानानं पहायचं तर गुरुत्वाकर्षण न्युटननं "निर्माण" नाही केलं. फक्त ते तसं असतं, इतकच सांगितलं.(दाखवुन दिलं.) त्यातुनच पुढे लागला तो राइट बंधूंनी लावलेला विमानाचा "शोध" त्यांनी न्युटनच्या सत्याचा फक्त मूर्त/उप्युक्त रूप देण्यासाठी वापर केला. स्वगतः- ह्म्म्म ......निम्मा दिवस होउन गेला लिहुन आणि फारसा प्रतिसाद नाही. बहुदा भट्टी जमलेली दिसत नाहिये यावेळेस.बहुदा काहितरी "अगम्य" लिहिलय हे. असो.पुढल्या वेळेस थोडी काळजी,थोडे अधिक कष्ट घेउन जरा नीट लिहावं लागेल. बाकी, प्रतिसादाबद्दल आभार आपलाच, मनोबा

शितल Fri, 05/30/2008 - 17:45
आवडली रे तुझी कल्पना शक्ती, खर॑च वेगळ॑च प्रकारे लेखाची मा॑डणी केली आहे. येऊ दे अजुन छान लिहीत आहेस.

वरदा Fri, 05/30/2008 - 23:38
वेगळं आहे... हलकं फुलकं वाचताना मधेच गहन टॉपिक आल्यावर जरा विचार करावा लागला....आवडलं...

पक्या Fri, 05/30/2008 - 23:42
ष्टाईल वेगळी -पण इतक ऍबस्ट्रॅक्ट लेखन आवडत नाही आपल्याला. त्यापेक्षा पुरोगामी कथा चांगली वाटली होती. -- पक्या

मन Mon, 06/02/2008 - 23:07
धनंजय्,विजुभाउ,अरुण राव, वैभव,तात्या, शितल ताई, वरदा ताई ह्या सगळ्यांचे आणि एकुण सर्वच वाचकांचे मनःपुर्वक आभार. अगदि ज्यांनी दुर्बोध लेखन असं म्हणुन कानपिचक्या दिल्यात, त्यांचेही आभार,त्यांच्या प्रामाणिक मताबद्दल आणी लेखाची दखल घेतल्याबद्दल. पुढील लेखन दुर्बोध न ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करीन. शक्यतो घडलेल्या,किंवा प्रत्य्क्षात घडु शकणार्‍या घटनांवर लिखाण केलं तर ते दुर्बोध राहील असं वाटत नाही. म्हणुन त्याच प्रकारचं लिहायचा प्रयत्न असेल. (म्हणजे मग एका उप्-प्रतिसादात जसं कथेचं स्पष्टीकरण दिलय, तशी कथा " उलगडुन" दाखवावी लागणार नाही.) आपलाच, मनोबा

गणा मास्तर Tue, 06/03/2008 - 11:11
सुंदर रूपककथा आहे. मला दहावीतला "मी शांतीचा उपासक आहे" हा धडा आठवला. भालचंद्र नेमड्यांची कोसला पण काहिशी याच शेलीतली. स्वगतः- ह्म्म्म ......निम्मा दिवस होउन गेला लिहुन आणि फारसा प्रतिसाद नाही. बहुदा भट्टी जमलेली दिसत नाहिये यावेळेस.बहुदा काहितरी "अगम्य" लिहिलय हे. असो.पुढल्या वेळेस थोडी काळजी,थोडे अधिक कष्ट घेउन जरा नीट लिहावं लागेल. बाकी, प्रतिसादाबद्दल आभार अरे वाचुन सुन्न होउन गेलो. त्यामुळे प्रतिसाद द्यायला पण विसरलो.

अरुण मनोहर Fri, 05/30/2008 - 14:09
>>>>छान कल्पना. फार खोल अर्थ आहे असे वाटते. सत्य शोधत फिरावे लागेल! चालू द्या. काही वेगळा अर्थ निघत असेल तर खुलासा करतो- >>>त्या शोधानं प्रेमिकाचं व्यंग दूर झालं, त्याला शत-जन्माचं प्रेम मिळालं.-- हे कोणते सत्य होते याचा शोध कसा करायचा असा विचार माझ्या मनात वरील प्रतीसाद लिहीतांना आला होता. ---> सरळमार्गी.

In reply to by अरुण मनोहर

मन Fri, 05/30/2008 - 14:27
थेट "सत्या"मुळं नाही, पण त्यातुन लागलेल्या "शोधा"मुळं त्याला मदत झाली. सत्य म्हणजे कुठलाही विचार, तत्व. ते आधिचच असत जगामध्ये फक्त आपण त्याची नव्यानं मांडणी करुन उपयुक्त रूप देतो. ढोबळ मानानं पहायचं तर गुरुत्वाकर्षण न्युटननं "निर्माण" नाही केलं. फक्त ते तसं असतं, इतकच सांगितलं.(दाखवुन दिलं.) त्यातुनच पुढे लागला तो राइट बंधूंनी लावलेला विमानाचा "शोध" त्यांनी न्युटनच्या सत्याचा फक्त मूर्त/उप्युक्त रूप देण्यासाठी वापर केला. स्वगतः- ह्म्म्म ......निम्मा दिवस होउन गेला लिहुन आणि फारसा प्रतिसाद नाही. बहुदा भट्टी जमलेली दिसत नाहिये यावेळेस.बहुदा काहितरी "अगम्य" लिहिलय हे. असो.पुढल्या वेळेस थोडी काळजी,थोडे अधिक कष्ट घेउन जरा नीट लिहावं लागेल. बाकी, प्रतिसादाबद्दल आभार आपलाच, मनोबा

शितल Fri, 05/30/2008 - 17:45
आवडली रे तुझी कल्पना शक्ती, खर॑च वेगळ॑च प्रकारे लेखाची मा॑डणी केली आहे. येऊ दे अजुन छान लिहीत आहेस.

वरदा Fri, 05/30/2008 - 23:38
वेगळं आहे... हलकं फुलकं वाचताना मधेच गहन टॉपिक आल्यावर जरा विचार करावा लागला....आवडलं...

पक्या Fri, 05/30/2008 - 23:42
ष्टाईल वेगळी -पण इतक ऍबस्ट्रॅक्ट लेखन आवडत नाही आपल्याला. त्यापेक्षा पुरोगामी कथा चांगली वाटली होती. -- पक्या

मन Mon, 06/02/2008 - 23:07
धनंजय्,विजुभाउ,अरुण राव, वैभव,तात्या, शितल ताई, वरदा ताई ह्या सगळ्यांचे आणि एकुण सर्वच वाचकांचे मनःपुर्वक आभार. अगदि ज्यांनी दुर्बोध लेखन असं म्हणुन कानपिचक्या दिल्यात, त्यांचेही आभार,त्यांच्या प्रामाणिक मताबद्दल आणी लेखाची दखल घेतल्याबद्दल. पुढील लेखन दुर्बोध न ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करीन. शक्यतो घडलेल्या,किंवा प्रत्य्क्षात घडु शकणार्‍या घटनांवर लिखाण केलं तर ते दुर्बोध राहील असं वाटत नाही. म्हणुन त्याच प्रकारचं लिहायचा प्रयत्न असेल. (म्हणजे मग एका उप्-प्रतिसादात जसं कथेचं स्पष्टीकरण दिलय, तशी कथा " उलगडुन" दाखवावी लागणार नाही.) आपलाच, मनोबा

गणा मास्तर Tue, 06/03/2008 - 11:11
सुंदर रूपककथा आहे. मला दहावीतला "मी शांतीचा उपासक आहे" हा धडा आठवला. भालचंद्र नेमड्यांची कोसला पण काहिशी याच शेलीतली. स्वगतः- ह्म्म्म ......निम्मा दिवस होउन गेला लिहुन आणि फारसा प्रतिसाद नाही. बहुदा भट्टी जमलेली दिसत नाहिये यावेळेस.बहुदा काहितरी "अगम्य" लिहिलय हे. असो.पुढल्या वेळेस थोडी काळजी,थोडे अधिक कष्ट घेउन जरा नीट लिहावं लागेल. बाकी, प्रतिसादाबद्दल आभार अरे वाचुन सुन्न होउन गेलो. त्यामुळे प्रतिसाद द्यायला पण विसरलो.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नुकतीच पहाट झाली होती. शांत वातावरण थंड हवा होती. आईनं हलकेच त्याला उठवल. तो उठला.बालक उमललं.गोंडस गोबर्‍या चेहर्‍यावर त्यानं पाणी मारलं. आन्हिकं उरकली . केस चापुन्-चोपुन लावले भांग पाडला. आईला त्यानं 'टाटा' केलं हातात सत्य घेतलं आणि शाळेसाठी म्हणुन निघाला, गाणी म्हणत, आपल्याच नादात गुणगुणत. अगदि आनंदात आणि "स्व" च्छंदात. मूर्तिमंत ते बालपणच होतं , निरागसता होती ती निसर्गात उमललेली. आनंदात बागडत चिखलात,कमळावर उड्या मारत,रस्त्यात आवडेल त्या फुलाला हात लावुन पहात तो बालक निघाला. त्या निरागसतेत स्वच्छ-अस्वच्छ गोष्टीच नव्हत्या.

एक महाराज म्हणतो...

मयुरयेलपले ·

शितल Fri, 05/30/2008 - 02:20
मला वाटते हि॑दु धर्म हा ज्याला हवा आणि त्याला त्या धर्मा बद्दल आदर असल्या॑न्यानीच स्विकारावा, मला वाटते, हि॑दु स्त्री जरी पर जातीय पुरूषाशी लग्न केले तरी तीच्या मनात आपण हि॑दु आहोत ही भावना मरे पर्य॑त असतेच मारून मुटकुन काही करता येत नाही तर हि॑दु धर्म आणि इतर धर्मात काहीच अ॑तर उरणार नाही. (कोणाच्याही भावना दुखावण्याचा इथे माझा इरादा नाही.)

विकास Fri, 05/30/2008 - 03:20
...त्यामुले आता हिंदु मुलांनी देखील मुस्लिम, ख्रिश्चन धर्मातील आणि इटली, आमेरिका, यूरोप या राष्ट्रातिल मुलिंसमावेत विवाह करून...... युरोप हे राष्ट्र नाही... :-) बाकी दुवा दिला नसल्याने बातमी मुळातून वाचण्यासाठी म्हणून सकाळच्या संकेतस्थळावर गेलो तर ती बातमी दिसली नाही पण खालील मथळा पाहीला: आवडत नसल्याने बायकोने नवऱ्याला जाळले मग मी दोन मथळे (आपल्या आणि मी वाचलेल्याबातम्यांचे) मथळे/मतितार्थ एकत्र वाचले: हिंदु मुलांनी मुस्लिम, ख्रिश्चन धर्मातील आणि इटली, आमेरिका, यूरोप या राष्ट्रातिल मुलिंसमावेत विवाह करावेत आवडत नसल्याने बायकोने नवऱ्याला जाळले आणि एकदम भय वाटले :SS - जर हिंदू बायको असे करत असेल तर... हिंदू मेळवण्यापेक्षा स्वतःला वाचवण्यासाठी तरी आत्ताच्या पिढीने याचा जरूर विचार करावा असे महाराजांनी सांगावे असे वाटले. फक्त राष्ट्र आणि खंड यातील फरक लक्षात ठेवून शोध चालू ठेवा म्हणजे झाले. ;)

In reply to by विकास

भडकमकर मास्तर Sun, 06/01/2008 - 03:17
मग मी दोन मथळे (आपल्या आणि मी वाचलेल्याबातम्यांचे) मथळे/मतितार्थ एकत्र वाचले: हिंदु मुलांनी मुस्लिम, ख्रिश्चन धर्मातील आणि इटली, आमेरिका, यूरोप या राष्ट्रातिल मुलिंसमावेत विवाह करावेत आवडत नसल्याने बायकोने नवऱ्याला जाळले :)) :)) :)) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

अरुण मनोहर Fri, 05/30/2008 - 09:39
तीन गोष्टींचा खुलासा मूळ लेखकाला किंवा सो कौल्ड "धर्मेन्द्र महाराजा"कडून अपेक्षीत आहे. म्हणजे मामला समजायला मदत होईल. १) धर्मेन्द्र महाराज फिलमी आहेत का? २) >>>हिंदु मुलांनी मुस्लिम, ख्रिश्चन धर्मातील...........मुलिंसमावेत विवाह करावेत लग्नानंतर मुलींचा धर्म हिंदू करणे सक्तीचे आहे की नाही किंवा विपर्यासाने मुलानेच लग्नानंतर धर्म बदलला तर कसे? ह्याविषयी काही प्रकाश पडेल का? ३) >>>आपल्या प्रितिक्रिया नोदवा... ह्यामधे फक्त प्रितिक्रिया चीच अपेक्षा आहे अथवा इतर क्रीया पण चालतील? >>>> आप कहना क्या चाहते है?

िव्कास०१५४ >>>आपल्या प्रितिक्रिया नोदवा... ह्यामधे फक्त प्रितिक्रिया चीच अपेक्षा आहे अथवा इतर क्रीया पण चालतील? >>>> आप कहना क्या चाहते है? :W

आंबोळी Fri, 05/30/2008 - 15:43
गेले काही दिवस मिसळपाववर कथा,लेख,कविता असल्या कश्याचाही संबंध नसलेले , फालतू व जातीय विद्वेश पसरवणारे टॉपिक येत आहेत. नविन आलेल्या सभासदाना ऑरकुट वरील मुक्तपीठ आणि तत्सम कमुनिट्या आणि मिसळपाव यामधील फरक कळालेला नसावा. त्यामुळे मिसळपावचे ऑरकुटीकरण होत चाललय असे वाटते. तात्या वेळीच लक्ष घालून व असल्या टॉपिकच्या नावे कंदील लाउन नितांत सुंदर मिसळपावचे विद्रुपीकरण थांबवा ही विनंती.

In reply to by आंबोळी

विसोबा खेचर Sun, 06/01/2008 - 00:28
आंबोळी, तुझ्या प्रामाणिक भावनांबद्दल खरंच आभारी आहे, परंतु एकदम एखाद्या गोष्टीला कंदील लावून चालत नाही. काही गोष्टींचं निरिक्षण करावं लागतं! आपला, (सरपंचाच्या काटेरी खुर्चीवर बसलेला) तात्या. असो, तरीही तुझा तो कंदील मात्र तेवढा पाठवून दे बाबा एकदा कधितरी! असावा जवळ, कधीही उपयोगी पडेल! :) आपला, (भुताटकीचा कंदील प्रेमी) तात्या समंध. :)

वैभव Fri, 05/30/2008 - 16:51
तात्या आम्बोळी चा कन्दिल मागवुन घ्या.... आणी आचार्य धर्मेन्द्र महाराजाच्या दारात ...............

राजे Fri, 05/30/2008 - 16:55
फालतू !!!!! ~X( राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

मयुरयेलपले Fri, 05/30/2008 - 18:18
प्रतिक्रिया पाहिल्या ... आसले भोन्दु बाबा काहिहि विधाने देतात आणि, सकाळ सारख्या पेपर मधे बातमि छापलि जाते या बद्दल आच्छर्य.. एवढच बातमि २८ मे च्या सकाळ पेपर मधिल आहे.. (माफि असावि) युरोप हे राष्ट्र नाही... मुळ बातमि तशिच उतरविलि आहे... त्यात राष्ट्र असा उल्लेख आहे .. >>>आपल्या प्रितिक्रिया नोदवा... ह्यामधे फक्त प्रितिक्रिया चीच अपेक्षा आहे अथवा इतर क्रीया पण चालतील? >>>> आप कहना क्या चाहते है? मला प्रतिक्रिया म्हणायच होत.. मराठि स्पेलिन्ग मिशटेक(माफि असावि) गेले काही दिवस मिसळपाववर कथा,लेख,कविता असल्या कश्याचाही संबंध नसलेले , फालतू व जातीय विद्वेश पसरवणारे टॉपिक येत आहेत. कथा,लेख,कविता ... या शिवाय काहिहि लिहु शकत नाहि का??? फालतू असु शकतो...... माफ करा या मागे जातीय विद्वेश पसरवने हा हेतु नव्हता... तरिहि आपले मन दुखावले आसल्यस जाहिर माफि.. मिसळपावचे ऑरकुटीकरण होत चाललय आसे न होवु देन्याचि आम्हि नविन सभासद १००% खात्रि देतो... आपला मयुर

In reply to by मयुरयेलपले

राजे Sat, 05/31/2008 - 11:59
"फालतू " हा शब्द तुम्हाला अथवा तुमच्या लेखाला उद्देशुन नाही आहे तो आहे "त्या" महाराजाला "बुवाला" लेकाचा काही ही सांगतो व सकाळ त्याला प्रसिध्दी देतो.... म्हणून तो महाराज व तो सकाळ "माझ्या नजरेने फालतू आहेत" राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

चिन्या१९८५ Sat, 05/31/2008 - 22:20
धर्मेंद्र महाराजांनी म्हटलेले फार चुकिचे आहे असे वाटत नाही.त्यांनी सक्तीच्या धर्मांतराबद्द्ल कुठे म्हटलेय्???हिंदु धर्माबद्दल परदेशात व भारतातही अनेक चुकिच्या गोष्टी पसरवल्या जातात. ख्रिश्चन मिशिनरीज यात आघाडीवर आहेत. हिंदु धर्म सैतानाकडुन आलेला आहे वगैरे. ज्या वेळी हिंदु मुले परदेशी स्त्रीयांशी लग्न करतील तेंव्हा त्या लोकांनाही आपल्या धर्माची खरी शिकवण कळायला लागेल. त्यांना होणारी मुलेही हिंदु धर्माबद्दल जाणु लागतील्.पारसी लोकांचा धर्माचा अंत जवळ यायला लागला आहे कारण त्यांनी फक्त पारसींशीच विवाह करायचा असा अलिखित नियम केलेला आहे. पारसी लोकांमधे याबद्दल खुप मंथन चालु आहे की मरणार्‍यांची संख्या जास्त आणि जन्माला येणर्‍यांची संख्या खुप कमी आहे. हिंदु धर्माला सध्या तशी परिस्थिती नाही पण येत्या काही शतकांमधे तशी परिस्थिती येउ शकते. शिवाय हिंदु मुलींनी मुस्लिमांशी लग्न केल्यास चालते पण इतर धर्मियांनी हिंदु मुलांशी लग्न केल्यास तुम्हा लोकांना का चालत नाही??धर्मेंद्र महाराज हे विश्व हिंदु परिषदेचे पदाधिकारी आहेत त्यामुळे लगेच 'भोंदु बाबा' वगैरे म्हणु नये. युरोप हा देश नाही वगैरे लिहिलेय्.सकाळ अशा अनेक चुका करतो. आजच्या सकाळमधे 'औरंगाबाद येथील निशांत तोतला याने एप्रिल २००८ मध्ये झालेल्या आयआयटी-जेईई परीक्षेत देशातून सेंकड रॅंक (दुसरा क्रमांक) मिळविली आह' अशी बातमी आहे.

In reply to by चिन्या१९८५

मन Sun, 06/01/2008 - 00:12
त्यांनी सक्तीच्या धर्मांतराबद्द्ल कुठे म्हटलेय्??? आम्ही कुठं सक्तिच्या धर्मातराचं बोलुन र्‍हाय्लेत असं म्हटलय? आमचं म्हणण आहे की मुळातच जी गोष्ट त्यांनी सांगितलीये, ती न पटण्यासारखी आहे. हिंदु धर्माबद्दल परदेशात व भारतातही अनेक चुकिच्या गोष्टी पसरवल्या जातात. ख्रिश्चन मिशिनरीज यात आघाडीवर आहेत. हिंदु धर्म सैतानाकडुन आलेला आहे वगैरे. ज्या वेळी हिंदु मुले परदेशी स्त्रीयांशी लग्न करतील तेंव्हा त्या लोकांनाही आपल्या धर्माची खरी शिकवण कळायला लागेल. त्यांना होणारी मुलेही हिंदु धर्माबद्दल जाणु लागतील्. स्वामी विवेकानंदांनी हेच केलं होतं काय? योगी अरविंदांनी हेच केलं का? योगी महेश ह्यांनी हेच केलं का? नै, या सगळ्यांमुळेच परदेशात हिंदु धर्माचं नाव बर्‍यापैकी बरयं ,म्हणुन म्हटलं. (येक शंका, च्यामारी त्या तुमच्या धर्मेंद्र म्हाराजानं स्वतः केलय का हो लग्न?(केलं असेल तर हिंदु की मुस्लिम?)) पारसी लोकांचा धर्माचा अंत जवळ यायला लागला आहे कारण त्यांनी फक्त पारसींशीच विवाह करायचा असा अलिखित नियम केलेला आहे. पारसी लोकांमधे याबद्दल खुप मंथन चालु आहे की मरणार्‍यांची संख्या जास्त आणि जन्माला येणर्‍यांची संख्या खुप कमी आहे. बास की राव आता. तुमीच बोल्ले ह्ये.तुमी जो काय तथाकथित धर्माचा अंत वगैरे म्हणताय, तो कशानं होतोय? लोकसंख्या कमी होण्यानं.ती कमी का होतेय? जननदर(जनन म्हंजी जन्म) कमी र्‍हायल्यानं. सम्जा केलं जरी काही लोकांनी मुस्लिम अन् ख्रिश्चन मुलिंशी लग्न, तर त्या खुप खुप जास्त अपत्य देत बसणारेत का? म्हणजे मी काय म्हणतोय ते कळलं का? समस्या, लोकसंख्या वाढ न होणे आसेल, तर त्याचं मूळ आहे, कमी मुलं पैदा होण्यात. मग बायको आणि नवरा कुठल्या का धर्माचे असेनात.(त्यांचे धर्म बदलल्यानं असा कुठला फरक पडेल?) आंतर जातीय विवाह संकेत स्थळ शिवाय हिंदु मुलींनी मुस्लिमांशी लग्न केल्यास चालते पण इतर धर्मियांनी हिंदु मुलांशी लग्न केल्यास तुम्हा लोकांना का चालत नाही?? कोण म्हणलं चालत नाही आमाला? मी इतकच म्हणतोय, की आपल्याला सुयोग्य अशी एखादी स्त्री पाहुन तिच्यासोबत जन्म काढायचा, की कुणाला तरी धडा शिकवण्यासाठी ,कमी दाखवण्यासाठी(पक्षी:- मुस्लिमांना कमी दाखवायला) एखाद्या परधर्मियाशी लग्न करायचं, आणि मग सुडाचा आनंद मिळवायचा. व्वा! लग्नाचा वापर सुडाचं साधन म्हणुन करायचा? विकृत टाळकं आहे त्या म्हाराजाचं. ह्यासुडा""सुडा"पोटी झालेल्या विवाहातुन कुणीतरी सुखी राहील का राव? अहो ओळखा आता तरी. नव्वदीच्या दशकात ह्या रांडेच्यांनी कुठले पोरकट प्रश्न राष्ट्रिय समस्या म्हणुन उभे केले, पुढे सत्ता आल्यावर आधिच्या ४० वर्षात पुर्विच्या राज्यकर्त्यांनी केलं नसेल तितकं वाट्टोळं केलं काय, आणि भेकडपणाचं प्रदर्शन करुन ऐन वेळेस देशाची जाहीर नाचक्की केली काय सगळच अगम्य. हे लोक विरोधक होते, तेव्हा मी ही ह्यांचा बर्‍यापैकी समर्थक होतो.पण सुदैवानं ह्यांना सत्ता मिळाली,आणि आमचा भ्रमाचा भोपळा फुटला.बरच झालं ते. अहो,कुणीही कुठल्याही धर्मातील जोडीदाराशी विवाह करायला ना करणारा मी कोण? जुळले दोघांचे सूर, तर जात्-धर्म वगैरे बंधनं कशी येतील? पण त्याऐवजी त्याच्या म्हणण्यात आहे तो "धडा शिकवण्याचा, बदला घेण्याचा" सूर. "त्यांच्या" लोकसंख्या वाढिचं इतकं भय असेल , तर हातात सत्ता असताना समान नागरी कायदा का नाही पुढं रेटलात? खंबीर पणानं सरकार चालवुन, संघटन करुन का नाही चीन सारखी "घरटी एक्/दोन मूल" अशी योजना राबवता आली? याचं कारणच मुळी हे आहे की हे आहेतच घोटाळ्याचे. ह्यांना आपल्यासारख्या आम जनतेला पेटवुन, भडकवुन "तिथं" पोचायचय. मग आपल्याला "फसवुन" तिचा गैरवापर करायचाय. बस्स. इतकच. हिंदु धर्म संरक्शण वगैरे सब झूट. ह्यांना ते करायच नाहिये. धर्मेंद्र महाराज हे विश्व हिंदु परिषदेचे पदाधिकारी आहेत त्यामुळे लगेच 'भोंदु बाबा' वगैरे म्हणु नये. कबुल. भोंदु म्हटलेलो नाही. म्हणणार नाही. समजा त्या बाबाला एक पुत्र आहे आणि एक पुत्री. पुत्री म्हणाली की मला ख्रिश्चन्/मुस्लिम मुलगा आवडलाय, त्याच्याशी लग्न करते. तो करु देइल? माझ्या अंदाजानुसार तरी नाही करु देणार. तेच जर त्याचा मुलगा बोलला की माझी आयुष्याची साथिदार ख्रिश्चन्/मुस्लिम असणार आहे, तर तो आनंदानं राजी होइल. म्हणजे काय, तो करतोय सेक्शुअल डिस्क्रिमिनशन्.लिंगावर आधारीत भेद्-भाव. म्हणजे,मुलाला आपला साथिदार निवडण्याचा पुर्ण अधिकार्.पण मुलिला नाही! थुत् त्या भेद्-भावावर. भेदभावालाही आमचा विरोध आहेच. अवांतरः- www.pratibimb.info हे आपण पाहिलत का? हे आंतर जातिय विवाहासाठी मॅट्रिमोनीअल प्रकारचं संकेतस्थळ आहे. असच आंतर धर्मिय विवाहासाठी काही असेल, तर मी खुशाल त्यावरही स्वतःची नोंदणी करेन. आपलाच, मनोबा

In reply to by मन

फटू Sun, 06/01/2008 - 08:22
तुमचे सगळे मुद्दे एकदम रास्त आहेत... लग्नाचा वापर सुडाचं साधन म्हणुन करायला प्रव्रुत्त करणारा तो म्हाराज विक्रुत मनोव्रुत्तीचाच असला पाहिजे... बाकी तेव्हढं कुठल्याही जाती आणि धर्माच्या मुलीशी लग्न करण्याचं आपल्याला तरी नाही जमणार बाबा... आपल्याला पोरगी मराठीच हवी... (भले मग त्यामुळे आमच्या धर्माचं काही नुकसान झालं तरी चालेल... :D ) पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

चिन्या१९८५ Sun, 06/01/2008 - 14:06
मन्,तुमच्या लेखनात मुद्दे कमी आणि भाजप द्वेशच जास्त भरला आहे.तुम्ही दोन इश्यु इथे सुरु केले आहेत्.एक म्हणजे भाजप आणि दुसर म्हणजे मुळ विषय .दोन्हींची उत्तरे देतो. १)मुळ विषय-विवेकानंद्,अरविंद यांच्या बोलण्यावर तुम्ही का जाताय्??त्यांच्याबद्दल मी कुठे लिहिलय्???हिंदु धर्माबद्दल परदेशात चांगले बोलले जाते,लिहिले जाते हे तुमचे अज्ञान आहे. मी स्वतः ख्रिश्चन मिशिनरीजनी हिंदु धर्माबद्दल द्वेशभावनेने तद्दम चुकिची माहिती देणारी पुस्तके वाचली आहेत. १-२ पुस्तके तर माझ्याजवळ मी सांभाळुन ठेवली आहेत. अनेक परदेशी मिशिनरीज हिंदु धर्माबद्दल चुकीची माहीती पसरवत असतात. हिंदु धर्माबद्दल जर परदेशात चांगले बोलले जात असेल तर त्याबद्दल विवेकानंद ,अरविंद्,श्री श्री रवी शंकर व इतर अनेक हिंदु धर्मगुरु व त्यांच्या शिष्यांचे आभार मानायला पाहीजे. पण ख्रिश्चन मिशिनरीज त्यांचे हिंदु धर्माला मलीन करण्याचे काम करत असतात. अर्थातच सर्व मिशिनरी संस्था तशा नाहीत्.पण ज्या तसे करतात त्यांचीही संख्या कमी नाही. पारसीचा मुद्दा- अहो फक्त जननाने काही होत नसत्.शिवाय मी स्वत: तिथे लिहिलय की हा प्रश्न आत्ता इतका मोठा नसला तरी येणार्‍या शतकात मोठा बनणार आहे. ख्रिश्चन मिशिनरीजनी भारतात त्यांची मुळे भारतात घट्ट रोवली आहेत. ते लोक हिंदुंना ख्रिश्चन बनवणे अतिशय मोठ्या प्रमाणात बनवत आहेत. गरीबीचा फायदा घेउन ,अशिक्षिततेचा फायदा घेउन ते हिंदुंचे धर्मांतर करतात. 'मिशिनरीज ऑफ इंडीया' हे अरुण शौरी यांचे पुस्तक वाचा. केरळात ख्रिश्चन धर्म प्रचंड आहे.तमीळ लोकांबरोबर मी गेले ५ वर्ष रहातोय. त्यांच्यामधेही ख्रिश्चन मिशिनरीजनी केलेल्या खोट्या प्रचाराचा मोठा प्रभाव आहे. नॉर्थ-इस्ट ख्रिश्चनमय झालाय. माझ्या मणिपुरच्या एका मित्राने सांगितले की त्यांच्याकडे एका मिशिनरीने एक मोठी इमारत बांधली व लोकांना सांगितले की ख्रिश्चन बना आणि या इमारतीची मालकी तुमची. घर्,फ्लॅट्स देउन ,उपचार देउन मोठ्या प्रमाणात धर्मांतर घडवुन आणाले गेले ,हे सगळे बेकायदेशिर असुनही. कारण प्सुडोसेक्युलर्सना अल्पसंख्यांकांनी काहीही केले तरी चालते. तर अशा पध्दतीने हिंदुंची संख्या रोडावतेय. नुसते जनन वाढवुन उपयोग नाही. या लोकांना थांबवणे अथवा अन्य धर्मियांनाही आपल्या धर्मात प्रवेश करु देणे आवश्यक आहे. यासाठी धर्मेंद्र यांनी एक उपाय सुचवला आहे.ज्यात फारशी चुक आहे असे मला वाटत नाही. **की कुणाला तरी धडा शिकवण्यासाठी ,कमी दाखवण्यासाठी(पक्षी:- मुस्लिमांना कमी दाखवायला) एखाद्या परधर्मियाशी लग्न करायचं, आणि मग सुडाचा आनंद मिळवायचा.** हे तुमच डोक आहे. धर्मेंद्र यांनी तसे म्हटले नाहीये.सुडासाठी लग्न करायला कोणीही सांगितल नाहीये. तुम्हाला परधर्मिय मुलीशी लग्न करायचे असल्यास तुम्ही करा असे लिहिलेय. आपल्या समाजात असे कोणी केल्यास लगेच त्याला विरोध होतो.आता सतिश नाही काय म्हणत की आपल्याच जातीच्या,धर्माच्या मुलीशी लग्न करणार ते!!बरीच जोडपी प्रेम असुनही फक्त जात्,धर्म बघुन एकमेकांशी लग्न करीत नाहीत. धर्मेंद्र यांचे म्हणने आहे की लग्न करा. झालाच तर हिंदु धर्माला याचा फायदाच होईल. २) आता भाजप-नव्वदीच्या दशकात कोणाते पोरके प्रश्न राष्ट्रिय म्हणुन उपस्थित केले???राममंदीर्????हा पोरकट प्रश्न आहे???हिंदुंच्या देवाचे एक मंदीर होते.ते पाडुन एका धर्मांदाने मशिद बांधली. त्याच्या जागी पुन्हा मंदीर आताच्या काळात बांधावे ही मागणी करणे पोरकट आहे???मुसलमान जर हिंदुंना बांधव मानतात तर त्यांनी स्वतःच सद्भावनेनी ती जागा हिंदुंना का नाही दिली??रस्ते बांधणी,सरकारचे निरनिराळे प्रकल्प इत्यादींसाठी कितीतरी मशिदी,मंदीरे मुळ जागेवरून हटवली जातात. मग हिंदुंनी २-३ महत्वाच्या मंदीरांची मागणी केली तर ती मुस्लिमांनी मान्य का नाही केली??आणि हे जर पोरकट आहे तर कुठल्यातरी हॉलंडमधे अल्लाचे एक कार्टुन छापले जाते.त्यासाठी जगातील सर्व मुस्लिम तीव्र आंदोलने करतात. याला तुम्ही काय म्हणाल??? कितीतरी आंतरराष्ट्रिय दबाव असुन वाजपेयींनी पोखरणची चाचणी घेतली. याला तुमच्यात भेकडपणा म्हणत असावेत.चीनची ती एक मुलाची संकल्पना बर्‍यापैकी अमानुषपणे अमलात आणली गेली. लोकशाहीच्या राष्ट्रात तशी योजना आणन्यात काही अर्थ आहे का??? भेदभावाला तुमचा विरोध असेल तर सेक्युलॅरीस्ट करत असलेल्या भेदभावालाही विरोध करा.हुसेनला अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्या म्हणनारे अल्लाच्या कार्टुन्सना कडाडुन विरोध करतात्,इमामाने कार्टुनविरोधी घेतलेल्या भुमिकेचे समर्थन करतात.तस्लिमा नसरीनलाही त्रास देतात्,सलमान रश्दीच्या पुस्तकावर बंदी आणतात्.का???नसरीन्,रश्दी यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही काय्??हा भेदभाव तुम्हाला चलतो कारण हुसेनने हिंदुंवर हल्ले केलेले असतात व रश्दीने मुस्लिमांवर.

In reply to by चिन्या१९८५

राजे Sun, 06/01/2008 - 14:11
टाळ्या !!!! =D> =D> =D> मुद्दे पटले असे म्हणू शकत नाही पण तुमची लिहण्याची कळकळ व विषय माहीतीचा आवाका पाहून आनंद झाला.. अजून ह्या विषयी लिहावे ही विनंती. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by चिन्या१९८५

मन Sun, 06/01/2008 - 15:16
मन्,तुमच्या लेखनात मुद्दे कमी आणि भाजप द्वेशच जास्त भरला आहे.तुम्ही दोन इश्यु इथे सुरु केले आहेत्.एक म्हणजे भाजप आणि दुसर म्हणजे मुळ विषय . मी एकुणच राअजकारण्यांवरुन विश्वास उडुन गेलेला तरुण आहे. राजकारणी पक्षात भाजपाही येतो, त्याला मी काय करु. मी काही, भारताबाहेर जन्मलेल्या व्यक्तिला पंत्-प्रधान करा सं म्हणत नाहिये. त्या व्यक्तिच्या भाटांनाही (शक्य असल्यास) मी जोडेच हाणतो. मी आहे जन्-सामान्यांचं मन. कुणा एकाच पक्षस कडुन किंवा त्याच्या विरोधात आम्ही नसतो. १)मुळ विषय-विवेकानंद्,अरविंद यांच्या बोलण्यावर तुम्ही का जाताय्??त्यांच्याबद्दल मी कुठे लिहिलय्???हिंदु धर्माबद्दल परदेशात चांगले बोलले जाते,लिहिले जाते हे तुमचे अज्ञान आहे. मी स्वतः ख्रिश्चन मिशिनरीजनी हिंदु धर्माबद्दल द्वेशभावनेने तद्दम चुकिची माहिती देणारी पुस्तके वाचली आहेत. १-२ पुस्तके तर माझ्याजवळ मी सांभाळुन ठेवली आहेत. अनेक परदेशी मिशिनरीज हिंदु धर्माबद्दल चुकीची माहीती पसरवत असतात. हिंदु धर्माबद्दल जर परदेशात चांगले बोलले जात असेल तर त्याबद्दल विवेकानंद ,अरविंद्,श्री श्री रवी शंकर व इतर अनेक हिंदु धर्मगुरु व त्यांच्या शिष्यांचे आभार मानायला पाहीजे. पण ख्रिश्चन मिशिनरीज त्यांचे हिंदु धर्माला मलीन करण्याचे काम करत असतात. अर्थातच सर्व मिशिनरी संस्था तशा नाहीत्.पण ज्या तसे करतात त्यांचीही संख्या कमी नाही. नुसते विवेकानंदांचे आभार मानुन कसं चालेल? करा ना त्यांच्या सारखं काय तरी.(नै, धर्म रक्षणाची फार कळकळ हाय म्हनुन मनायलो.) पारसीचा मुद्दा- अहो फक्त जननाने काही होत नसत्. मग कशानं होतं बुवा? अहो, १९२१ साली २० कोटी असलेली लोकसंख्या आज १२० कोटिंच्या घरात गेली ती जननामुळ्च की! असं काय करता राव. शिवाय मी स्वत: तिथे लिहिलय की हा प्रश्न आत्ता इतका मोठा नसला तरी येणार्‍या शतकात मोठा बनणार आहे. ख्रिश्चन मिशिनरीजनी भारतात त्यांची मुळे भारतात घट्ट रोवली आहेत. ते लोक हिंदुंना ख्रिश्चन बनवणे अतिशय मोठ्या प्रमाणात बनवत आहेत. गरीबीचा फायदा घेउन ,अशिक्षिततेचा फायदा घेउन ते हिंदुंचे धर्मांतर करतात. 'मिशिनरीज ऑफ इंडीया' हे अरुण शौरी यांचे पुस्तक वाचा. केरळात ख्रिश्चन धर्म प्रचंड आहे.तमीळ लोकांबरोबर मी गेले ५ वर्ष रहातोय. त्यांच्यामधेही ख्रिश्चन मिशिनरीजनी केलेल्या खोट्या प्रचाराचा मोठा प्रभाव आहे. नॉर्थ-इस्ट ख्रिश्चनमय झालाय. माझ्या मणिपुरच्या एका मित्राने सांगितले की त्यांच्याकडे एका मिशिनरीने एक मोठी इमारत बांधली व लोकांना सांगितले की ख्रिश्चन बना आणि या इमारतीची मालकी तुमची. घर्,फ्लॅट्स देउन ,उपचार देउन मोठ्या प्रमाणात धर्मांतर घडवुन आणाले गेले ,हे सगळे बेकायदेशिर असुनही. कारण प्सुडोसेक्युलर्सना अल्पसंख्यांकांनी काहीही केले तरी चालते. तर अशा पध्दतीने हिंदुंची संख्या रोडावतेय. पुन्हा तेच. असं होत असावं. ठीक आहे. पण एक हिंदु गरीब उपाशी मरतोय,, त्याला कुणीच""हिंदु " म्हणुन खायला देत नाहिये. पण त्याच ऐअवजी एक जण म्हणतो की गळ्यात क्रॉस अडकवुन फीर. तुला देइन खायला. आणि तो क्रॉस अडाकवुन घेतो.आणि मग आम्ही हिंदु बोंब मारणार ह्यानं धर्मांतर केलं म्हणून. म्हणजे, त्याला खायला आम्ही देणार नाही. इतर कुणी दिलं तर आमम्हाला पोटशुळ उठणार. काय चुकलं त्याचं?अहो, तुम्ही द्या ना त्याला भाकरी, कशाला जाइल तो दुसर्‍याकडं मग? नुसते जनन वाढवुन उपयोग नाही. या लोकांना थांबवणे अथवा अन्य धर्मियांनाही आपल्या धर्मात प्रवेश करु देणे आवश्यक आहे. यासाठी धर्मेंद्र यांनी एक उपाय सुचवला आहे.ज्यात फारशी चुक आहे असे मला वाटत नाही. एक सांगा, एखाद्या हिंदु मुलीला आवडला ख्रिश्चन पोरगा, तर तुम्ही लग्न करु देताय का तिला त्याच्याशी ? हा सरळ सरळ लिंग्-भेद आहे. सुडासाठी लग्न करायला कोणीही सांगितल नाहीये. तुम्हाला परधर्मिय मुलीशी लग्न करायचे असल्यास तुम्ही करा असे लिहिलेय. त्ये तर आता बी करुच की. आवडली पोरगी तर जरुर करु. धर्म्-वंश-जात काय बी न पाहता करु. (भाषा पाहिनच बहुतेक, संवाद साधण्यासाठी एक तरी कॉमन भाषा यायला हवी.) आपल्या समाजात असे कोणी केल्यास लगेच त्याला विरोध होतो.आता सतिश नाही काय म्हणत की आपल्याच जातीच्या,धर्माच्या मुलीशी लग्न करणार ते!!बरीच जोडपी प्रेम असुनही फक्त जात्,धर्म बघुन एकमेकांशी लग्न करीत नाहीत. धर्मेंद्र यांचे म्हणने आहे की लग्न करा. झालाच तर हिंदु धर्माला याचा फायदाच होईल. हिंदु मुलीनं मुस्लिम मुलाशी लग्न केलं तर तुमच्या तथाकथित हिंदु धर्माचा फायदा होइल का? ते आधी सांगा. मूळ शंकेला बगल नका देउ राव. २) आता भाजप-नव्वदीच्या दशकात कोणाते पोरके प्रश्न राष्ट्रिय म्हणुन उपस्थित केले???राममंदीर्????हा पोरकट प्रश्न आहे???हिंदुंच्या देवाचे एक मंदीर होते.ते पाडुन एका धर्मांदाने मशिद बांधली. त्याच्या जागी पुन्हा मंदीर आताच्या काळात बांधावे ही मागणी करणे पोरकट आहे??? च्यामारी, इथं बेरोजगारी वाढलिये, पाण्याची अनुपलब्धी वाढलिये. जमीन नापिक व्हायलिये. हेच नाही, इतरही अनेक भयानक, थेट माझ्या जीवन्-मरणाशी संबंधित प्रश्न मला सतावताहेत. उद्या खायला मिळेल की नाही, ते कळत नाहिये. आणी तुम्ही म्ह्णताय, त्या अयोध्येत १० बाय १५ च्या जागेत घुमट उभारायचा का शिखर यावरुन मी हातात लाठ्या काठ्या घ्यायच्या? च्यामारी, काय का असेना तिथं. सम्जा तुमी बांधलं तिथं मंदिर पण कर्जापायी त्याच दिवशी माह्या भावानं दिला जीव, तर मी खुश होउ की नाराज? अहो, जनतेचे प्रश्न काय, तुमी करताय काय, बघा के राव. तो प्रश्न तुमी प्रायोरिटी वन वर घेताच कसे?तुमची पुर्ण राजकिय शक्ती तुम्ही मिर्जीव इमारत बांधण्यात खर्च करताय, पण एक अमुल्य जीव तुम्ही वाचवत नाही, त्याच राजकिय इच्छाशक्तिचा वापर करुन. मुसलमान जर हिंदुंना बांधव मानतात तर त्यांनी स्वतःच सद्भावनेनी ती जागा हिंदुंना का नाही दिली??रस्ते बांधणी,सरकारचे निरनिराळे प्रकल्प इत्यादींसाठी कितीतरी मशिदी,मंदीरे मुळ जागेवरून हटवली जातात. मग हिंदुंनी २-३ महत्वाच्या मंदीरांची मागणी केली तर ती मुस्लिमांनी मान्य का नाही केली??आणि हे जर पोरकट आहे तर कुठल्यातरी हॉलंडमधे अल्लाचे एक कार्टुन छापले जाते.त्यासाठी जगातील सर्व मुस्लिम तीव्र आंदोलने करतात. याला तुम्ही काय म्हणाल??? विषयांतर भयाने उत्तर देण्याचं टाळतोय. सवडीनं व्य नि करुयात. कितीतरी आंतरराष्ट्रिय दबाव असुन वाजपेयींनी पोखरणची चाचणी घेतली. ती काही त्यांनी स्वतःच्या हातानं बाँब फेकला(गावठी बाँब सारखा) आणि घेतली चाचणी इतकं सोप्प नाहिये.त्यासाठी मगील कित्येक दशकं अथ्क प्रयत्न सुरु होते वैज्ञानिकांचे. त्यांच्या मेहनतीतुन तो तयार झाला. ह्यांना तो बाँब फोडुन दाखिवला, पण म्हणून सगळच श्रेय ह्ये कसे काय लाटुन घेउ शकतात? याला तुमच्यात भेकडपणा म्हणत असावेत. कंदाहार विमान प्रकरणात नाचक्की, कारगिलच्या वेळेस दुर्बल राजकिय शक्तीचं दर्श्न करुन अनावश्यक पणे अनेक सैनिकांची बहुमोल अशी आयुष्य बेचिराख झाली.(कारगिलम्ध्ये मनुष्य हानी प्रचंड प्रमाणात वाचवता येउ शकत होती, गरज होती ती फक्त खंबीर पणाची. असं बहुतांश सैनिक अधिकार्‍यांचं म्हण्णं आहे, जे वतः तिथं लढलेत.) सैनिक मरत होते, हे रांडेचे त्याच्या टालुचं लोणी ,हो श्ब्दशः प्रेताच्या टाळुचं लोणी खात व्हते. ( शवपेटी घोटाळा,तेहलका प्रकरण किती किती म्हणुन नावं घेउ.) भेदभावाला तुमचा विरोध असेल तर सेक्युलॅरीस्ट करत असलेल्या भेदभावालाही विरोध करा. मी कुठल्याच भेदभावाला पाठिंबा देत नाहिये. "मॅडम"चा प्रतिनिधी तर अजिबातच नाहिये. तरी झालच विषयांतर. आधी त्या माझ्या शंकेचं उत्तर द्या जमलं तर. हुसेनला अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्या म्हणनारे अल्लाच्या कार्टुन्सना कडाडुन विरोध करतात्,इमामाने कार्टुनविरोधी घेतलेल्या भुमिकेचे समर्थन करतात.तस्लिमा नसरीनलाही त्रास देतात्,सलमान रश्दीच्या पुस्तकावर बंदी आणतात्.का???नसरीन्,रश्दी यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही काय्??हा भेदभाव तुम्हाला चलतो कारण हुसेनने हिंदुंवर हल्ले केलेले असतात व रश्दीने मुस्लिमांवर. विषयांतर होइल. असो. ह्याविषयावरचा माझा शेवटचा प्रतिसाद . कारण भाजप, त्याची सरकारमधील कामगिरी, राममंदीर,एम एफ हुसेन ह्यातल्या प्रत्येक मुद्द्यावर स्वतंत्र चर्चा टाकली तर ठीक.सगळं इथच बसवायचा प्रयत्न केल्यान अनावश्यक विस्तार होतोय आणी चर्चा भरकटती आहे असं वाटतं. मूळ चर्चेत माझे मुद्दे (चर्चेशी सुसंगत) दोनच:- एकः- धर्माचा प्रभाव विवेकानंदांच्या मार्गानं वाढवता येणार नाही का? दोनः- सम्जा त्या आचार्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहेत वगैरे.... दोन्हीची उत्तर मिळाली तर बरं होइल. आपलाच, मनोबा

मदनबाण Sun, 06/01/2008 - 14:38
ख्रिश्चन मिशिनरीजनी भारतात त्यांची मुळे भारतात घट्ट रोवली आहेत. ते लोक हिंदुंना ख्रिश्चन बनवणे अतिशय मोठ्या प्रमाणात बनवत आहेत. गरीबीचा फायदा घेउन ,अशिक्षिततेचा फायदा घेउन ते हिंदुंचे धर्मांतर करतात. 'मिशिनरीज ऑफ इंडीया' हे अरुण शौरी यांचे पुस्तक वाचा. केरळात ख्रिश्चन धर्म प्रचंड आहे.तमीळ लोकांबरोबर मी गेले ५ वर्ष रहातोय. त्यांच्यामधेही ख्रिश्चन मिशिनरीजनी केलेल्या खोट्या प्रचाराचा मोठा प्रभाव आहे. नॉर्थ-इस्ट ख्रिश्चनमय झालाय. माझ्या मणिपुरच्या एका मित्राने सांगितले की त्यांच्याकडे एका मिशिनरीने एक मोठी इमारत बांधली व लोकांना सांगितले की ख्रिश्चन बना आणि या इमारतीची मालकी तुमची. घर्,फ्लॅट्स देउन ,उपचार देउन मोठ्या प्रमाणात धर्मांतर घडवुन आणाले गेले ,हे सगळे बेकायदेशिर असुनही. हा धोका मात्र फार वाढत चाललेला आहे,,,आणि हे सर्व फार मोठ्या प्रमाण चालले आहे,,,गरीब,भोळ्या हिंदू जनतेला मोठया प्रमाणात धर्मांतरीत केले जात आहेत.. प्रत्येक वाहिन्यांवर सकाळी हेच लोक जोरजोरात आपले भाषण देतात्...(झी मराठी वर पण !!!!!).. मोठ्या प्रमाणात या कार्यासाठी विदेशी फंड पुरवला जात आहे !!!!! ही बाटवा बाटवी रोखली गेलीच पाहिजे..... नाही तर गळ्यात क्रॉस घालणार्‍यांची संख्या वाढायला वेळ लागणार नाही !!!!! हॉलंडमधे अल्लाचे एक कार्टुन छापले जाते.त्यासाठी जगातील सर्व मुस्लिम तीव्र आंदोलने करतात. याला तुम्ही काय म्हणाल??? कट्टरपणा जो हिंदूंकडे आहे ????? हुसेनला अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्या म्हणनारे अल्लाच्या कार्टुन्सना कडाडुन विरोध करतात्,इमामाने कार्टुनविरोधी घेतलेल्या भुमिकेचे समर्थन करतात. ह्या गोष्टीच समर्थन करणार्‍यांच्या आया,बहीणींना या यवनांनी उचलुन नेले तरी ते त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यच म्हणतील काय ?????..... सर्व एकजात षंढ आहेत..... सीता माईचे नग्न चित्र काढणारा हा तथाकथीत चित्रकार अल्लाचे असे चित्र काढण्यास धजावेल काय ? कुठे जातात मग राम नाम घेणारे????? तुम्ही नक्की हिंदूच ना ? आणि हा हिंदूस्थानच ना ??????????? अशा चित्रकाराची तर जाहीर धिंड काढावयास हवी,,,,, गर्व से बोलो हम हिंदू है अशा नुसत्या घोषणा देऊन आता चालायचे नाही...... (रामभक्त) मदनबाण>>>>>

चिन्या१९८५ Sun, 06/01/2008 - 16:20
**नुसते विवेकानंदांचे आभार मानुन कसं चालेल? करा ना त्यांच्या सारखं काय त** त्यांच्याइतक जमल नाही तरी माझ्यापरीने मी प्रयत्न करीन. **अहो, १९२१ साली २० कोटी असलेली लोकसंख्या आज १२० कोटिंच्या घरात गेली ती जननामुळ्च ** समजा १० जोडपी आहेत त्यांना प्रत्येकी एक मुल झाले. याप्रमाणे १० हिंदु जन्मले. आता समजा या १० पैकी ६ जणांनी धर्म बदलला.तर हिंदु जन्मले ४ आणि ख्रिश्चन जन्मले ६.झाले ना हिंदु कमी. समजा यानंतर ६ अहिंदुनी हिंदु धर्मात प्रवेश केला. त्यांना मुल झाले की हिनंदुन्ची संख्या परत १० होते. सोपी गोष्ट आहे पण तुम्हाला समजत नाही. पारश्यांचे प्रजनन कमी का झाले????कारण जेंव्हा देशात लोकसंख्या वाढत होती त्यावेळी पारशी फक्त १-२ मुलांना जन्म देत होता.आता इतरांची संख्या वाढली पण पारशांची त्याप्रमाणात नाही वाढली. त्यांनी जर फक्त पारशीशीच विवाह करावा असा अलिखित नियम सोडुन इतर धर्मियांशी विवाह केला असता तर त्यांच्या धर्मियांचे प्रजनन वाढले असते ना!!! **पण एक हिंदु गरीब उपाशी मरतोय,, त्याला कुणीच""हिंदु " म्हणुन खायला देत नाहिये. पण त्याच ऐअवजी एक जण म्हणतो की गळ्यात क्रॉस अडकवुन फीर. तुला देइन खायला.** अहो पण हे बेकायदेशीर आहे!!!!!!!आम्ही हिंदु गरीब आहोत म्हणुन आमच्यावर परदेशातील ख्रिश्चनांनी पैशाच्या जोरावर राज्य करण्यासारखेच आहे हे. फ्क्त पैशावर धर्मांतर करणे सुप्रिम कोर्टाने बेकायदेशीर ठरवले आहे.आता समजा उद्या अमेरीका म्हणाली की तुमच्या भुकेल्यांना आम्ही खायला देतो पण त्याबदल्यात तुमच्या सैन्याचा ताबा आमच्याकडे द्या तर ते चालेल का तुम्हाला???पैशाच्या जोरावर काहीही चालते का??? **एखाद्या हिंदु मुलीला आवडला ख्रिश्चन पोरगा, तर तुम्ही लग्न करु देताय का तिला त्याच्याश** माझी वैयक्तीक रीत्या त्याला काही हरकत नाही.पण जनरली हे दिसुन येते की जर हिंदु मुलीने मुस्लिम मुलाशी लग्न केले तर मुस्लिम तिला धर्मांतर करायला लावतो.सक्तीचे धर्मांतर तिथे होते पण तुम्ही प्सुडोसेक्युलॅरीस्ट तिथे मुग गिळुन बसता.मुस्लिम हे करतो कारण एक हिंदु मुलगी धर्मांतर करुन मुस्लिम बनवली तर ते त्याच्यासाठी खुप पुण्याच काम असत आणि ते केल्यासाठी अल्लाकडुन त्याला 'विशेष वागणुक्(फेव्हर)' मिळतो. **त्ये तर आता बी करुच की. आवडली पोरगी तर जरुर करु. धर्म्-वंश-जात काय बी न पाहता क** तुम्ही कराल हो पण अनेक लोक घरचे, समाज याला घाबरुन करत नाहीत. **च्यामारी, इथं बेरोजगारी वाढलिये, पाण्याची अनुपलब्धी वाढलिये.जमीन नापिक व्हायलिये.** मग याला भाजपनी कुठे विरोध केलाय. बघा गुजरातची डेव्हलपमेंट.या पाण्याच्या,बेरोजगारीच्या,शेतीच्या,विकासाच्या,विजेच्या समस्या कशा व्यवस्थित सॉल्व होत आहेत.महागाईविरोधात भाजपने राष्ट्रव्यापी आंदोलन केल होत त्याला तुम्ही प्रतिसाद दिला का???जेंव्हा भाजप असे मुद्दे घेते तेंव्हा तुम्ही दुर्लक्ष करता. रामजन्मभुमिचे मुद्दे घेतले की लगेच आरडाओरडा करता. **त्यासाठी मगील कित्येक दशकं अथ्क प्रयत्न सुरु होते वैज्ञानिकां** हास्यास्पद विधान आहे हे. अहो नरसिंह रावांच्या काळातच ती चाचणी होणार होती. जागतीक दबावाला बळी पडुन राव यांनी ती रोखली. शास्त्रज्ञांची इतक्या दशकांची मेहनत वाजपेयींना आंतरराष्ट्रिय दबावापेक्षा जास्त महत्वाची वाटली.त्याचे सगळे श्रेय भाजपने घेतलेच नाही पण चाचणी घडवण्यासाठी जी राजकीय इच्छाशक्ती लागते ती त्यांनी दाखवली.कंदाहारमधे ३-४ अतिरेक्यांपेक्षा १६० भारतीयांचा जीव मलातरी जास्त महत्वाचा वाटतो. अफगाणिस्तानात कमांडो कारवाई करणे शक्य नव्हते कारण अफगाणिस्तानच्या लष्कराने विमानाला वेढा दिला होता व भारताला लष्करी कारवाई करु दिली जाणार नाही हेही स्पष्ट सांगितले होते.कारगिलमधे सैनिकहानी रोखण्याचे काम लष्कराचे होते. त्यांना कारवाई करण्याची पुर्ण सुट देण्यात आली होती.तेहेलका प्रकरणात भाजपपेक्षा लष्करी खरेदीची सिस्टीमच चुकिची हे दिसुन आले.पण ही सिस्टीम भाजपने मोडुन काढली नाही व शवपेटी प्रकरण दुर्दैवी होते पण तरीही भाजपने चांगले शासन दिले होते. **एकः- धर्माचा प्रभाव विवेकानंदांच्या मार्गानं वाढवता येणार नाही क** त्याला कोणी विरोध केलाय्???धर्मेंद्रांनीही त्याला विरोध केलेला नाहीये.त्यांनी त्या मार्गाबरोबर अजुनही एक मार्ग फक्त सुचवलाय. राजे ,तुम्ही टाळ्या मला दिल्यात का अजुन कोणाला??आणि त्या खर्‍या दिल्यात का उपहासानी??? मदनबाण, तुमची विषण्णता समजु शकतो

In reply to by चिन्या१९८५

राजे Sun, 06/01/2008 - 16:26
भाऊ, आम्ही टाळ्या तुमच्या लेखनाला दिल्या होत्या. व पुन्हा टाळ्या ! जे लेखन आवडले व पटले त्याबद्दल होत्या त्या टाळ्या व ह्या देखील ! उपहासाने मी टाळ्या वाजवत नाही... सरळ मुद्दाच हाती घेतो ;) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

मन Sun, 06/01/2008 - 20:42
सक्तीचे धर्मांतर तिथे होते पण तुम्ही प्सुडोसेक्युलॅरीस्ट तिथे मुग गिळुन बसता. हा जो सूर आहे चर्चेचा तो एका विशिष्ट फिलॉसोफीचा आहे,एक खास "इझम" आहे. आपण केवळ त्यांचे विचार पुनुरुक्त करताय. तुम्ही म्हणताय त्या प्रकारचा कुठलाच "इझम" म्या अल्पमतीच्या डोक्यात मावत नाही, स्वतंत्र विचार करु लागल्यावर. याप्रकारे कुठल्याच एका विचारसरणीच्या आहारी जाणं पटत नाही.(भाजप चा कार्य कर्ता होणं तर मुळीच नाही.) शिवाय भाजप चं अमुक चांगलं, प्सुडोसेक्युलॅरीस्ट(म्हंजे ते ४-५ दशक सरकार चालवणारे भामटे) चं अमुक वाइट किंवा याउलट म्हंजे भाजप चं अमुक वाइट, त्या पुर्वीच्या लोकांचं तमुक चांगलं अशा प्रकारच्या चर्चेचा उबग आलाय्.कारण दोन्ही बाजु आम जनतेला कसं ओरबाडुन खातात ते सगळ्यांनाच माहितिये. त्यातल्या कुणाला तरी एकाला डोक्यावर घेउन त्याचं तत्वज्ञान ओरडत फिरणं म्हणजे जाणीव पुर्वक डोळ्यावर कातडं ओढुन घेण्यासारखं आहे. मला त्यांच्या विरोधात काही बोलायचं नाहीये.(ते चावुन चोथा झालयं.) आणि त्यांच्या बाजुनही नाही.(तेही अर्थातच चोथा झालेलं.) मला "अमुक एका पक्षाचा कार्यकर्ता"(किंवा नेता!) व्हायला नाही आवडणार. त्यामुळं मी या विषयावर अधिक प्रतिसाद देणार नाही. वरती आंबोळी म्हणल्याप्रमाण ह्या अशा विषयांवर चर्चाच व्हायला नकोत. आणी मुख्य म्हणजे कुणी त्या टाकल्या तरी त्यावर मी प्रतिसाद देउन मी चुक केली असच वाटतय. ह्याहुन अधिक मी अधिक सांगण्यास असमर्थ. आपलाच, मनोबा

चिन्या१९८५ Sun, 06/01/2008 - 21:14
धन्यवाद राजे!!!!!! मनोबा,तुम्ही निरुत्तर झालेला आहात त्यामुळे येथुन पळ काढता आहात. मुळात चर्चा धर्मेंद्र यांच्या मुद्द्यावरुन ,राजकारणावर तुम्ही घसरवली.तिथेही चालेनासे झाल्यावर आता सुरच बदललात.

मयुरयेलपले Sun, 06/01/2008 - 21:43
अन्य धर्मीय लोक हिंदु मुलींना फूस लावून त्यांच्याशी विवाह करतात. त्यामुळे हिंदुंची लोकसंख्या कमी होत आहे. हे एक षडयंत्र आसुण, ते जनिवपुर्वक मुस्लिम व अन्य धर्मातील लोक करीत आहेत. हे विधान जाहिररित्या करुन त्यांनि काय मिळवल??? फक्त अन्य धर्मीयांचा रोश आणि नविन वादाला तोंड ... त्यामुळे आता हिंदु मुलांनी देखील मुस्लिम, ख्रिश्चन धर्मातील आणि इटली, आमेरिका, यूरोप या राष्ट्रातिल मुलिंसमावेत विवाह करून "हिंदु तितुका मेळवावा" हे तंत्र आत्मसात करावे; तरच हिंदुंची संख्या वाढेल, असे आवाहन यांनी केले... जर आपण एखद्या वादाच निराकरन करु शकत नाहि... तर असे आवाहन करण्याचा त्याना हक्क नाहि... आज पर्यंत आपण सर्व धर्म समभाव असे म्हणत आलो आणि आज हे काय??? वाद झाल्यास ते सोडवणार आहेत का?? कोणि आज पर्यन्त आसा केल नाहि... आग लावणे आणि पोळ्या भाजणे हेच त्यांच काम... आपला मयुर

चिन्या१९८५ Sun, 06/01/2008 - 23:32
मयुर, हे फुस लावुन धर्मांतर घडवणे खरे आहे.त्याचे कारणही मी लिहिले आहे. जर एक अमुस्लिम धर्मांतरीत करुन मुस्लिम बनवला तर त्याचे धर्मांतर ज्याच्यामुळे झाले त्या मुस्लिमाला अल्लाकडुन स्पेशल फेव्हर मिळतो. म्हणुनच हे कारस्थान आहे यात वाद नाही. माझ्या वरील पोस्ट्स वाचा.मग ख्रिश्चनांनी केलेले कारस्थानही कळुन येइल. आपण सर्वधर्मसमभाव करत आलो. पण त्यांनी (मुस्लिम्,ख्रिश्चनांनी) तो कधीच केला नाही. त्यांच्यासाठी त्यांचा धर्मच खरा धर्म आहे व इतर धर्म सैतानाकडुन आलेले आहेत. याला काही अपवाद असतीलही. यातुन काही वाद झाल्यास काय हा तुमचा प्रश्नच चुकीचा आहे. अहो, यात वाद होण्यासारखे काहीच नाही. आणि तरीही तो मुस्लिमांनी अथवा ख्रिश्चनांनी घडवुन आणल्यास जबाबदारी त्यांचीच असेल.

मयुरयेलपले Mon, 06/02/2008 - 00:18
फुस लावुन धर्मांतर घडवणे खरे आहे.त्याचे कारणही मी लिहिले आहे. जर एक अमुस्लिम धर्मांतरीत करुन मुस्लिम बनवला तर त्याचे धर्मांतर ज्याच्यामुळे झाले त्या मुस्लिमाला अल्लाकडुन स्पेशल फेव्हर मिळतो. हास्यास्पद... याला मुसलमनांचि अंधश्रध्दा म्हणता येइल नेते ति दुर करु श कत नाहित का ?? आणि आता १०% मुस्लिम सुद्धा यावर विश्वास ठेवत नाहित...(भारतातिल तरि..) यातुन काही वाद झाल्यास काय हा तुमचा प्रश्नच चुकीचा आहे. अहो, यात वाद होण्यासारखे काहीच नाही. आणि तरीही तो मुस्लिमांनी अथवा ख्रिश्चनांनी घडवुन आणल्यास जबाबदारी त्यांचीच असेल. भारतात वाद होण्या साठि कारण नाहि इच्छा लागते... विधानसभा विधानपरिशदेत हे चि त्र.. तर रस्त्याव र काय?? आज पर्यंत आसलि विधाने या धर्माच्या नेत्यांकडुन जाहिरपणे केल्याचे ऐकिवात नाहि. (तुम्हि एकले का?).... मग जबाबदारी त्यांचीच कशि?? धार्मिक भावना कोणाच्या दुखावल्या गेल्या?? तुम्हि शिळि पोळि गरम करून का खाताय... झाल ते गंगेला मिळाल.. आज हिंदु धर्म वाढवण्यासाठि हा एकच पर्याय आहे का?? नाहिना मग त्याचा उल्लेख का नहि केला महाराजांनि ?? आपला मयुर

चिन्या१९८५ Mon, 06/02/2008 - 00:47
हास्यास्पद... याला मुसलमनांचि अंधश्रध्दा म्हणता येइल नेते ति दुर करु श कत नाहित का ?? आणि आता १०% मुस्लिम सुद्धा यावर विश्वास ठेवत नाहित...(भारतातिल तरि..) अहो मुस्लिमांमधे अंधश्रध्दा नसते हो. अंधश्रध्दा भारतात फक्त हिंदु धर्माशी संबंधित शब्द आहे. 'कुराणामधे लिहिलय ना मग ते खरच' अशीच परिस्थिती आहे. तिथे अंधश्रध्दा वगैरेचा संबंधच नाही. अहो वंदे मातरम म्हटले तर तो मनुष्य मुस्लिम राहत नाही अशी ज्यांची श्रध्दा आहे त्यांच्याबद्दल काय बोलणार्???आणि आपले उपराष्ट्रपती मोठ्या दिमाखात सांगतात 'मी वंदे मातरम म्हणनार नाही कारण ते म्हटल्याने मुस्लिम रहात नाही'. अशा वेळि अंधश्रध्दानिर्मुलनवाले वगैरे गप्प बसतात. १०%ची टक्केवारी तुम्ही कुठुन काढली???परिस्थिती नेमकी उलटी आहे. फक्त १०% लोक याला अंधश्रध्दा म्हणतील्.बाकी म्हणतील 'हे कुराणात लिहिले आहे ना मग ते सत्य आहे'. आज पर्यंत आसलि विधाने या धर्माच्या नेत्यांकडुन जाहिरपणे केल्याचे ऐकिवात नाहि. (तुम्हि एकले का?).... मग जबाबदारी त्यांचीच कशि?? धार्मिक भावना कोणाच्या दुखावल्या गेल्या?? नेत्यांकडुन काय धरुन बसला आहात्??भारतात अशी पुस्तके आहेत जी हिंदु धर्माबद्दल द्वेशभावना पसरवतात,जी ख्रिश्चनांनी छापली आहेत. ती भारतातच छापली जातात. ती वाचुन आमच्या भावना दुखावल्या म्हणुन आम्ही हिंदुंनी दंगली केल्या तर चालेल का तुम्हाला??? हिंदु धर्म वाढवण्याचे इतरही पर्याय आहेत ,ज्याबद्दलही हे आचार्य धर्मेंद्र बोलत असतात.

मयुरयेलपले Mon, 06/02/2008 - 11:50
अहो मुस्लिमांमधे अंधश्रध्दा नसते हो. अंधश्रध्दा भारतात फक्त हिंदु धर्माशी संबंधित शब्द आहे. 'कुराणामधे लिहिलय ना मग ते खरच' अशीच परिस्थिती आहे. तिथे अंधश्रध्दा वगैरेचा संबंधच नाही. आता हि माहिति कुठुण?? नेत्यांकडुन काय धरुन बसला आहात्??भारतात अशी पुस्तके आहेत जी हिंदु धर्माबद्दल द्वेशभावना पसरवतात,जी ख्रिश्चनांनी छापली आहेत. ती भारतातच छापली जातात. ती वाचुन आमच्या भावना दुखावल्या म्हणुन आम्ही हिंदुंनी दंगली केल्या तर चालेल का तुम्हाला??? हिंदु धर्म वाढवण्याचे इतरही पर्याय आहेत ,ज्याबद्दलही हे आचार्य धर्मेंद्र बोलत असतात. आज किती लोक मनापासुन अशि पुस्तकं वाचतात?? एक स्पष्टिकरण मला हा वाद हिंदु आणि इतर धर्म असा रंगवायचा नाहि... आपण हि तसे करु नये (विनंति)... अशि विधाने जाहिररित्या महाराजांनि करने चुक ... आपल्याला हिंदु धर्माचा आदर आहे म्हणुन ... आपण दुसर्याचा अनादर करू नये.. आपण भारतिय हा एकच धर्म... आपला मयुर

In reply to by मयुरयेलपले

आता हि माहिति कुठुण?? आजुबाजूला पहा डोळे उघडे ठेऊण म्हणजे कळेल. हिंदूधर्माबद्दल अन्यधर्मियानी छापलेली पुस्तके बघा. कळेल. एक स्पष्टिकरण मला हा वाद हिंदु आणि इतर धर्म असा रंगवायचा नाहि... आपण हि तसे करु नये (विनंति)... अशि विधाने जाहिररित्या महाराजांनि करने चुक ... आपल्याला हिंदु धर्माचा आदर आहे म्हणुन ... आपण दुसर्याचा अनादर करू नये.. आपण भारतिय हा एकच धर्म... अशी विधाने जामा मशिदीच्या इमामाने केली तर त्याबद्दल का नाही बोंबाबोंब करत कोणी. आपण भारतीय हा धर्म सर्वानी समभावानी पाळला पाहीजे. फक्त हिंदूंनी नव्हे. पुण्याचे पेशवे

चिन्या१९८५ Mon, 06/02/2008 - 20:35
धन्यवाद ,गटणे. मयुर, दाखवा मला मुस्लिमांमधे अंधश्रध्दा असते असे म्हणनारा कोणीही नेता, समाजसेवक. समान नागरी कायद्याची मागणी झाली होती तेंव्हा एक महीला म्हणाली की ३ वेळा तलाक बोलण्याची प्रथा चुकिची आहे. तर दुसरी एक महीला म्हणाली की जर कुराणमधे ती गोष्ट लिहिलिय तर ती चुकिची नाहीये. सरकारनेही हीच भुमिका घेतलिय आत्तापर्यंत. अजुन एक उदाहरण- २-३ महीन्यापुर्वी हाय कोर्टाने एक निकाल दिला होता त्यात म्हटले होते की 'मुस्लिमांनी विवाह नोंदणी करणे आवश्यक आहे' त्यावेळी सर्व मुस्लिम संघटनांनी विरोध केला. त्यांनी अशी भुमिका घेतली की 'लग्न ही आमची खासगी गोष्ट आहे. आम्हाला ती कोर्टाबरोबर शेअर करायची नाही. शरिअत हा आमच्यासाठी सर्वात महत्वाचा लॉ आहे. भारत देशाच संविधान त्यानंतर येत. शरीअतच्या आड जर भारतीय संविधान येत असेल तर आम्ही शरीअतच स्विकारणार आम्ही भारतीय संविधान स्विकारु शकत नाही.'. आता मला सांगा शरीअतमधे कुठे या सर्व गोष्टी अंधश्रध्दा आहेत असे लिहिले असेल का??? आज किती लोक मनापासुन अशि पुस्तकं वाचतात?? अशी पुस्तक तुमच्याआमच्यापर्यंत येत नाहीत्.ती जातात अर्धशिक्षित गरीबांकडे,आदीवास्यांकडे. आणि ही पुस्तके मोफत वाटली जातात. ही पुस्तके वाटणार्‍यांच मोठ जाळ आहे. हजारो पुस्तके वाटली जात असतात हे निरनिराळ्या आवृत्यांमधील प्रतींमुळे कळते. आपल्याला हिंदु धर्माचा आदर आहे म्हणुन ... आपण दुसर्याचा अनादर करू नये.. आपण भारतिय हा एकच धर्म... आम्हालाही दुसर्‍या धर्माचा अनादर करायचा नाहीये.पण आमच्या सतत कुरघोड्या करायच्या आणि आम्ही गप्प रहायच हे किती दिवस चालणार्???आपण भारतीय हा एकच धर्म हे आम्हीच मानतो ते कधीच मानत नाही. नाहीतर वरती जे उदाहरण दिले आहे लग्न नोंदणी संबंधी ते झालेच नसते. मला नाही धर्मेंद्र यांच्या वक्तव्यात कुठेही दुसर्‍या धर्माचा अनादर आहे.

In reply to by चिन्या१९८५

रम्या गुरुवार, 06/05/2008 - 14:35
..शंभर टक्के सहमत. आपलं मवाळ धोरणच सगळ्या अडचणींच्या मुळाशी आहे. इतिहास काळापासूनच हिंदूंचं मवाळ धोरण हिंदूस्थानाला धर्मशाळा बनण्यासाठी कारणीभूत ठरले आहे. कुणीही यावे आणि खुशाल टपली मारून जावे. आपण सर्व भारतिय आहोत हा मवाळ आणि तथाकथित विशाल दृष्टीकोन गेला उडत. आपल्या धर्माचं रक्षण करणं हेच महत्वाचं. (हिंदुत्ववादी) रम्या.

मयुरयेलपले Tue, 06/03/2008 - 21:09
धन्यवाद... चिन्या१९८५ इतक्या दिवस चाललेल्या चर्चेत एक जाणवल आता आम्हाला मवाळ धोरण सोडायला हंव... आपल्या सारख्या अभ्यासु लोकांकडुन फार शिकायला मिळाल... आपला मयुर

चिन्या१९८५ Wed, 06/04/2008 - 22:00
बरोबर आहे पेशवे. मयुर्,हिंदु-मुस्लिम भांडणाला एकच उपाय आहे .तो म्हणजे हिंदुंची एकजुट. ती एकदा झाली की मग दंगली वगैरे थांबतील. कारण मग हिंदुंवर अन्याय होणारच नाही.

शितल Fri, 05/30/2008 - 02:20
मला वाटते हि॑दु धर्म हा ज्याला हवा आणि त्याला त्या धर्मा बद्दल आदर असल्या॑न्यानीच स्विकारावा, मला वाटते, हि॑दु स्त्री जरी पर जातीय पुरूषाशी लग्न केले तरी तीच्या मनात आपण हि॑दु आहोत ही भावना मरे पर्य॑त असतेच मारून मुटकुन काही करता येत नाही तर हि॑दु धर्म आणि इतर धर्मात काहीच अ॑तर उरणार नाही. (कोणाच्याही भावना दुखावण्याचा इथे माझा इरादा नाही.)

विकास Fri, 05/30/2008 - 03:20
...त्यामुले आता हिंदु मुलांनी देखील मुस्लिम, ख्रिश्चन धर्मातील आणि इटली, आमेरिका, यूरोप या राष्ट्रातिल मुलिंसमावेत विवाह करून...... युरोप हे राष्ट्र नाही... :-) बाकी दुवा दिला नसल्याने बातमी मुळातून वाचण्यासाठी म्हणून सकाळच्या संकेतस्थळावर गेलो तर ती बातमी दिसली नाही पण खालील मथळा पाहीला: आवडत नसल्याने बायकोने नवऱ्याला जाळले मग मी दोन मथळे (आपल्या आणि मी वाचलेल्याबातम्यांचे) मथळे/मतितार्थ एकत्र वाचले: हिंदु मुलांनी मुस्लिम, ख्रिश्चन धर्मातील आणि इटली, आमेरिका, यूरोप या राष्ट्रातिल मुलिंसमावेत विवाह करावेत आवडत नसल्याने बायकोने नवऱ्याला जाळले आणि एकदम भय वाटले :SS - जर हिंदू बायको असे करत असेल तर... हिंदू मेळवण्यापेक्षा स्वतःला वाचवण्यासाठी तरी आत्ताच्या पिढीने याचा जरूर विचार करावा असे महाराजांनी सांगावे असे वाटले. फक्त राष्ट्र आणि खंड यातील फरक लक्षात ठेवून शोध चालू ठेवा म्हणजे झाले. ;)

In reply to by विकास

भडकमकर मास्तर Sun, 06/01/2008 - 03:17
मग मी दोन मथळे (आपल्या आणि मी वाचलेल्याबातम्यांचे) मथळे/मतितार्थ एकत्र वाचले: हिंदु मुलांनी मुस्लिम, ख्रिश्चन धर्मातील आणि इटली, आमेरिका, यूरोप या राष्ट्रातिल मुलिंसमावेत विवाह करावेत आवडत नसल्याने बायकोने नवऱ्याला जाळले :)) :)) :)) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

अरुण मनोहर Fri, 05/30/2008 - 09:39
तीन गोष्टींचा खुलासा मूळ लेखकाला किंवा सो कौल्ड "धर्मेन्द्र महाराजा"कडून अपेक्षीत आहे. म्हणजे मामला समजायला मदत होईल. १) धर्मेन्द्र महाराज फिलमी आहेत का? २) >>>हिंदु मुलांनी मुस्लिम, ख्रिश्चन धर्मातील...........मुलिंसमावेत विवाह करावेत लग्नानंतर मुलींचा धर्म हिंदू करणे सक्तीचे आहे की नाही किंवा विपर्यासाने मुलानेच लग्नानंतर धर्म बदलला तर कसे? ह्याविषयी काही प्रकाश पडेल का? ३) >>>आपल्या प्रितिक्रिया नोदवा... ह्यामधे फक्त प्रितिक्रिया चीच अपेक्षा आहे अथवा इतर क्रीया पण चालतील? >>>> आप कहना क्या चाहते है?

िव्कास०१५४ >>>आपल्या प्रितिक्रिया नोदवा... ह्यामधे फक्त प्रितिक्रिया चीच अपेक्षा आहे अथवा इतर क्रीया पण चालतील? >>>> आप कहना क्या चाहते है? :W

आंबोळी Fri, 05/30/2008 - 15:43
गेले काही दिवस मिसळपाववर कथा,लेख,कविता असल्या कश्याचाही संबंध नसलेले , फालतू व जातीय विद्वेश पसरवणारे टॉपिक येत आहेत. नविन आलेल्या सभासदाना ऑरकुट वरील मुक्तपीठ आणि तत्सम कमुनिट्या आणि मिसळपाव यामधील फरक कळालेला नसावा. त्यामुळे मिसळपावचे ऑरकुटीकरण होत चाललय असे वाटते. तात्या वेळीच लक्ष घालून व असल्या टॉपिकच्या नावे कंदील लाउन नितांत सुंदर मिसळपावचे विद्रुपीकरण थांबवा ही विनंती.

In reply to by आंबोळी

विसोबा खेचर Sun, 06/01/2008 - 00:28
आंबोळी, तुझ्या प्रामाणिक भावनांबद्दल खरंच आभारी आहे, परंतु एकदम एखाद्या गोष्टीला कंदील लावून चालत नाही. काही गोष्टींचं निरिक्षण करावं लागतं! आपला, (सरपंचाच्या काटेरी खुर्चीवर बसलेला) तात्या. असो, तरीही तुझा तो कंदील मात्र तेवढा पाठवून दे बाबा एकदा कधितरी! असावा जवळ, कधीही उपयोगी पडेल! :) आपला, (भुताटकीचा कंदील प्रेमी) तात्या समंध. :)

वैभव Fri, 05/30/2008 - 16:51
तात्या आम्बोळी चा कन्दिल मागवुन घ्या.... आणी आचार्य धर्मेन्द्र महाराजाच्या दारात ...............

राजे Fri, 05/30/2008 - 16:55
फालतू !!!!! ~X( राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

मयुरयेलपले Fri, 05/30/2008 - 18:18
प्रतिक्रिया पाहिल्या ... आसले भोन्दु बाबा काहिहि विधाने देतात आणि, सकाळ सारख्या पेपर मधे बातमि छापलि जाते या बद्दल आच्छर्य.. एवढच बातमि २८ मे च्या सकाळ पेपर मधिल आहे.. (माफि असावि) युरोप हे राष्ट्र नाही... मुळ बातमि तशिच उतरविलि आहे... त्यात राष्ट्र असा उल्लेख आहे .. >>>आपल्या प्रितिक्रिया नोदवा... ह्यामधे फक्त प्रितिक्रिया चीच अपेक्षा आहे अथवा इतर क्रीया पण चालतील? >>>> आप कहना क्या चाहते है? मला प्रतिक्रिया म्हणायच होत.. मराठि स्पेलिन्ग मिशटेक(माफि असावि) गेले काही दिवस मिसळपाववर कथा,लेख,कविता असल्या कश्याचाही संबंध नसलेले , फालतू व जातीय विद्वेश पसरवणारे टॉपिक येत आहेत. कथा,लेख,कविता ... या शिवाय काहिहि लिहु शकत नाहि का??? फालतू असु शकतो...... माफ करा या मागे जातीय विद्वेश पसरवने हा हेतु नव्हता... तरिहि आपले मन दुखावले आसल्यस जाहिर माफि.. मिसळपावचे ऑरकुटीकरण होत चाललय आसे न होवु देन्याचि आम्हि नविन सभासद १००% खात्रि देतो... आपला मयुर

In reply to by मयुरयेलपले

राजे Sat, 05/31/2008 - 11:59
"फालतू " हा शब्द तुम्हाला अथवा तुमच्या लेखाला उद्देशुन नाही आहे तो आहे "त्या" महाराजाला "बुवाला" लेकाचा काही ही सांगतो व सकाळ त्याला प्रसिध्दी देतो.... म्हणून तो महाराज व तो सकाळ "माझ्या नजरेने फालतू आहेत" राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

चिन्या१९८५ Sat, 05/31/2008 - 22:20
धर्मेंद्र महाराजांनी म्हटलेले फार चुकिचे आहे असे वाटत नाही.त्यांनी सक्तीच्या धर्मांतराबद्द्ल कुठे म्हटलेय्???हिंदु धर्माबद्दल परदेशात व भारतातही अनेक चुकिच्या गोष्टी पसरवल्या जातात. ख्रिश्चन मिशिनरीज यात आघाडीवर आहेत. हिंदु धर्म सैतानाकडुन आलेला आहे वगैरे. ज्या वेळी हिंदु मुले परदेशी स्त्रीयांशी लग्न करतील तेंव्हा त्या लोकांनाही आपल्या धर्माची खरी शिकवण कळायला लागेल. त्यांना होणारी मुलेही हिंदु धर्माबद्दल जाणु लागतील्.पारसी लोकांचा धर्माचा अंत जवळ यायला लागला आहे कारण त्यांनी फक्त पारसींशीच विवाह करायचा असा अलिखित नियम केलेला आहे. पारसी लोकांमधे याबद्दल खुप मंथन चालु आहे की मरणार्‍यांची संख्या जास्त आणि जन्माला येणर्‍यांची संख्या खुप कमी आहे. हिंदु धर्माला सध्या तशी परिस्थिती नाही पण येत्या काही शतकांमधे तशी परिस्थिती येउ शकते. शिवाय हिंदु मुलींनी मुस्लिमांशी लग्न केल्यास चालते पण इतर धर्मियांनी हिंदु मुलांशी लग्न केल्यास तुम्हा लोकांना का चालत नाही??धर्मेंद्र महाराज हे विश्व हिंदु परिषदेचे पदाधिकारी आहेत त्यामुळे लगेच 'भोंदु बाबा' वगैरे म्हणु नये. युरोप हा देश नाही वगैरे लिहिलेय्.सकाळ अशा अनेक चुका करतो. आजच्या सकाळमधे 'औरंगाबाद येथील निशांत तोतला याने एप्रिल २००८ मध्ये झालेल्या आयआयटी-जेईई परीक्षेत देशातून सेंकड रॅंक (दुसरा क्रमांक) मिळविली आह' अशी बातमी आहे.

In reply to by चिन्या१९८५

मन Sun, 06/01/2008 - 00:12
त्यांनी सक्तीच्या धर्मांतराबद्द्ल कुठे म्हटलेय्??? आम्ही कुठं सक्तिच्या धर्मातराचं बोलुन र्‍हाय्लेत असं म्हटलय? आमचं म्हणण आहे की मुळातच जी गोष्ट त्यांनी सांगितलीये, ती न पटण्यासारखी आहे. हिंदु धर्माबद्दल परदेशात व भारतातही अनेक चुकिच्या गोष्टी पसरवल्या जातात. ख्रिश्चन मिशिनरीज यात आघाडीवर आहेत. हिंदु धर्म सैतानाकडुन आलेला आहे वगैरे. ज्या वेळी हिंदु मुले परदेशी स्त्रीयांशी लग्न करतील तेंव्हा त्या लोकांनाही आपल्या धर्माची खरी शिकवण कळायला लागेल. त्यांना होणारी मुलेही हिंदु धर्माबद्दल जाणु लागतील्. स्वामी विवेकानंदांनी हेच केलं होतं काय? योगी अरविंदांनी हेच केलं का? योगी महेश ह्यांनी हेच केलं का? नै, या सगळ्यांमुळेच परदेशात हिंदु धर्माचं नाव बर्‍यापैकी बरयं ,म्हणुन म्हटलं. (येक शंका, च्यामारी त्या तुमच्या धर्मेंद्र म्हाराजानं स्वतः केलय का हो लग्न?(केलं असेल तर हिंदु की मुस्लिम?)) पारसी लोकांचा धर्माचा अंत जवळ यायला लागला आहे कारण त्यांनी फक्त पारसींशीच विवाह करायचा असा अलिखित नियम केलेला आहे. पारसी लोकांमधे याबद्दल खुप मंथन चालु आहे की मरणार्‍यांची संख्या जास्त आणि जन्माला येणर्‍यांची संख्या खुप कमी आहे. बास की राव आता. तुमीच बोल्ले ह्ये.तुमी जो काय तथाकथित धर्माचा अंत वगैरे म्हणताय, तो कशानं होतोय? लोकसंख्या कमी होण्यानं.ती कमी का होतेय? जननदर(जनन म्हंजी जन्म) कमी र्‍हायल्यानं. सम्जा केलं जरी काही लोकांनी मुस्लिम अन् ख्रिश्चन मुलिंशी लग्न, तर त्या खुप खुप जास्त अपत्य देत बसणारेत का? म्हणजे मी काय म्हणतोय ते कळलं का? समस्या, लोकसंख्या वाढ न होणे आसेल, तर त्याचं मूळ आहे, कमी मुलं पैदा होण्यात. मग बायको आणि नवरा कुठल्या का धर्माचे असेनात.(त्यांचे धर्म बदलल्यानं असा कुठला फरक पडेल?) आंतर जातीय विवाह संकेत स्थळ शिवाय हिंदु मुलींनी मुस्लिमांशी लग्न केल्यास चालते पण इतर धर्मियांनी हिंदु मुलांशी लग्न केल्यास तुम्हा लोकांना का चालत नाही?? कोण म्हणलं चालत नाही आमाला? मी इतकच म्हणतोय, की आपल्याला सुयोग्य अशी एखादी स्त्री पाहुन तिच्यासोबत जन्म काढायचा, की कुणाला तरी धडा शिकवण्यासाठी ,कमी दाखवण्यासाठी(पक्षी:- मुस्लिमांना कमी दाखवायला) एखाद्या परधर्मियाशी लग्न करायचं, आणि मग सुडाचा आनंद मिळवायचा. व्वा! लग्नाचा वापर सुडाचं साधन म्हणुन करायचा? विकृत टाळकं आहे त्या म्हाराजाचं. ह्यासुडा""सुडा"पोटी झालेल्या विवाहातुन कुणीतरी सुखी राहील का राव? अहो ओळखा आता तरी. नव्वदीच्या दशकात ह्या रांडेच्यांनी कुठले पोरकट प्रश्न राष्ट्रिय समस्या म्हणुन उभे केले, पुढे सत्ता आल्यावर आधिच्या ४० वर्षात पुर्विच्या राज्यकर्त्यांनी केलं नसेल तितकं वाट्टोळं केलं काय, आणि भेकडपणाचं प्रदर्शन करुन ऐन वेळेस देशाची जाहीर नाचक्की केली काय सगळच अगम्य. हे लोक विरोधक होते, तेव्हा मी ही ह्यांचा बर्‍यापैकी समर्थक होतो.पण सुदैवानं ह्यांना सत्ता मिळाली,आणि आमचा भ्रमाचा भोपळा फुटला.बरच झालं ते. अहो,कुणीही कुठल्याही धर्मातील जोडीदाराशी विवाह करायला ना करणारा मी कोण? जुळले दोघांचे सूर, तर जात्-धर्म वगैरे बंधनं कशी येतील? पण त्याऐवजी त्याच्या म्हणण्यात आहे तो "धडा शिकवण्याचा, बदला घेण्याचा" सूर. "त्यांच्या" लोकसंख्या वाढिचं इतकं भय असेल , तर हातात सत्ता असताना समान नागरी कायदा का नाही पुढं रेटलात? खंबीर पणानं सरकार चालवुन, संघटन करुन का नाही चीन सारखी "घरटी एक्/दोन मूल" अशी योजना राबवता आली? याचं कारणच मुळी हे आहे की हे आहेतच घोटाळ्याचे. ह्यांना आपल्यासारख्या आम जनतेला पेटवुन, भडकवुन "तिथं" पोचायचय. मग आपल्याला "फसवुन" तिचा गैरवापर करायचाय. बस्स. इतकच. हिंदु धर्म संरक्शण वगैरे सब झूट. ह्यांना ते करायच नाहिये. धर्मेंद्र महाराज हे विश्व हिंदु परिषदेचे पदाधिकारी आहेत त्यामुळे लगेच 'भोंदु बाबा' वगैरे म्हणु नये. कबुल. भोंदु म्हटलेलो नाही. म्हणणार नाही. समजा त्या बाबाला एक पुत्र आहे आणि एक पुत्री. पुत्री म्हणाली की मला ख्रिश्चन्/मुस्लिम मुलगा आवडलाय, त्याच्याशी लग्न करते. तो करु देइल? माझ्या अंदाजानुसार तरी नाही करु देणार. तेच जर त्याचा मुलगा बोलला की माझी आयुष्याची साथिदार ख्रिश्चन्/मुस्लिम असणार आहे, तर तो आनंदानं राजी होइल. म्हणजे काय, तो करतोय सेक्शुअल डिस्क्रिमिनशन्.लिंगावर आधारीत भेद्-भाव. म्हणजे,मुलाला आपला साथिदार निवडण्याचा पुर्ण अधिकार्.पण मुलिला नाही! थुत् त्या भेद्-भावावर. भेदभावालाही आमचा विरोध आहेच. अवांतरः- www.pratibimb.info हे आपण पाहिलत का? हे आंतर जातिय विवाहासाठी मॅट्रिमोनीअल प्रकारचं संकेतस्थळ आहे. असच आंतर धर्मिय विवाहासाठी काही असेल, तर मी खुशाल त्यावरही स्वतःची नोंदणी करेन. आपलाच, मनोबा

In reply to by मन

फटू Sun, 06/01/2008 - 08:22
तुमचे सगळे मुद्दे एकदम रास्त आहेत... लग्नाचा वापर सुडाचं साधन म्हणुन करायला प्रव्रुत्त करणारा तो म्हाराज विक्रुत मनोव्रुत्तीचाच असला पाहिजे... बाकी तेव्हढं कुठल्याही जाती आणि धर्माच्या मुलीशी लग्न करण्याचं आपल्याला तरी नाही जमणार बाबा... आपल्याला पोरगी मराठीच हवी... (भले मग त्यामुळे आमच्या धर्माचं काही नुकसान झालं तरी चालेल... :D ) पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

चिन्या१९८५ Sun, 06/01/2008 - 14:06
मन्,तुमच्या लेखनात मुद्दे कमी आणि भाजप द्वेशच जास्त भरला आहे.तुम्ही दोन इश्यु इथे सुरु केले आहेत्.एक म्हणजे भाजप आणि दुसर म्हणजे मुळ विषय .दोन्हींची उत्तरे देतो. १)मुळ विषय-विवेकानंद्,अरविंद यांच्या बोलण्यावर तुम्ही का जाताय्??त्यांच्याबद्दल मी कुठे लिहिलय्???हिंदु धर्माबद्दल परदेशात चांगले बोलले जाते,लिहिले जाते हे तुमचे अज्ञान आहे. मी स्वतः ख्रिश्चन मिशिनरीजनी हिंदु धर्माबद्दल द्वेशभावनेने तद्दम चुकिची माहिती देणारी पुस्तके वाचली आहेत. १-२ पुस्तके तर माझ्याजवळ मी सांभाळुन ठेवली आहेत. अनेक परदेशी मिशिनरीज हिंदु धर्माबद्दल चुकीची माहीती पसरवत असतात. हिंदु धर्माबद्दल जर परदेशात चांगले बोलले जात असेल तर त्याबद्दल विवेकानंद ,अरविंद्,श्री श्री रवी शंकर व इतर अनेक हिंदु धर्मगुरु व त्यांच्या शिष्यांचे आभार मानायला पाहीजे. पण ख्रिश्चन मिशिनरीज त्यांचे हिंदु धर्माला मलीन करण्याचे काम करत असतात. अर्थातच सर्व मिशिनरी संस्था तशा नाहीत्.पण ज्या तसे करतात त्यांचीही संख्या कमी नाही. पारसीचा मुद्दा- अहो फक्त जननाने काही होत नसत्.शिवाय मी स्वत: तिथे लिहिलय की हा प्रश्न आत्ता इतका मोठा नसला तरी येणार्‍या शतकात मोठा बनणार आहे. ख्रिश्चन मिशिनरीजनी भारतात त्यांची मुळे भारतात घट्ट रोवली आहेत. ते लोक हिंदुंना ख्रिश्चन बनवणे अतिशय मोठ्या प्रमाणात बनवत आहेत. गरीबीचा फायदा घेउन ,अशिक्षिततेचा फायदा घेउन ते हिंदुंचे धर्मांतर करतात. 'मिशिनरीज ऑफ इंडीया' हे अरुण शौरी यांचे पुस्तक वाचा. केरळात ख्रिश्चन धर्म प्रचंड आहे.तमीळ लोकांबरोबर मी गेले ५ वर्ष रहातोय. त्यांच्यामधेही ख्रिश्चन मिशिनरीजनी केलेल्या खोट्या प्रचाराचा मोठा प्रभाव आहे. नॉर्थ-इस्ट ख्रिश्चनमय झालाय. माझ्या मणिपुरच्या एका मित्राने सांगितले की त्यांच्याकडे एका मिशिनरीने एक मोठी इमारत बांधली व लोकांना सांगितले की ख्रिश्चन बना आणि या इमारतीची मालकी तुमची. घर्,फ्लॅट्स देउन ,उपचार देउन मोठ्या प्रमाणात धर्मांतर घडवुन आणाले गेले ,हे सगळे बेकायदेशिर असुनही. कारण प्सुडोसेक्युलर्सना अल्पसंख्यांकांनी काहीही केले तरी चालते. तर अशा पध्दतीने हिंदुंची संख्या रोडावतेय. नुसते जनन वाढवुन उपयोग नाही. या लोकांना थांबवणे अथवा अन्य धर्मियांनाही आपल्या धर्मात प्रवेश करु देणे आवश्यक आहे. यासाठी धर्मेंद्र यांनी एक उपाय सुचवला आहे.ज्यात फारशी चुक आहे असे मला वाटत नाही. **की कुणाला तरी धडा शिकवण्यासाठी ,कमी दाखवण्यासाठी(पक्षी:- मुस्लिमांना कमी दाखवायला) एखाद्या परधर्मियाशी लग्न करायचं, आणि मग सुडाचा आनंद मिळवायचा.** हे तुमच डोक आहे. धर्मेंद्र यांनी तसे म्हटले नाहीये.सुडासाठी लग्न करायला कोणीही सांगितल नाहीये. तुम्हाला परधर्मिय मुलीशी लग्न करायचे असल्यास तुम्ही करा असे लिहिलेय. आपल्या समाजात असे कोणी केल्यास लगेच त्याला विरोध होतो.आता सतिश नाही काय म्हणत की आपल्याच जातीच्या,धर्माच्या मुलीशी लग्न करणार ते!!बरीच जोडपी प्रेम असुनही फक्त जात्,धर्म बघुन एकमेकांशी लग्न करीत नाहीत. धर्मेंद्र यांचे म्हणने आहे की लग्न करा. झालाच तर हिंदु धर्माला याचा फायदाच होईल. २) आता भाजप-नव्वदीच्या दशकात कोणाते पोरके प्रश्न राष्ट्रिय म्हणुन उपस्थित केले???राममंदीर्????हा पोरकट प्रश्न आहे???हिंदुंच्या देवाचे एक मंदीर होते.ते पाडुन एका धर्मांदाने मशिद बांधली. त्याच्या जागी पुन्हा मंदीर आताच्या काळात बांधावे ही मागणी करणे पोरकट आहे???मुसलमान जर हिंदुंना बांधव मानतात तर त्यांनी स्वतःच सद्भावनेनी ती जागा हिंदुंना का नाही दिली??रस्ते बांधणी,सरकारचे निरनिराळे प्रकल्प इत्यादींसाठी कितीतरी मशिदी,मंदीरे मुळ जागेवरून हटवली जातात. मग हिंदुंनी २-३ महत्वाच्या मंदीरांची मागणी केली तर ती मुस्लिमांनी मान्य का नाही केली??आणि हे जर पोरकट आहे तर कुठल्यातरी हॉलंडमधे अल्लाचे एक कार्टुन छापले जाते.त्यासाठी जगातील सर्व मुस्लिम तीव्र आंदोलने करतात. याला तुम्ही काय म्हणाल??? कितीतरी आंतरराष्ट्रिय दबाव असुन वाजपेयींनी पोखरणची चाचणी घेतली. याला तुमच्यात भेकडपणा म्हणत असावेत.चीनची ती एक मुलाची संकल्पना बर्‍यापैकी अमानुषपणे अमलात आणली गेली. लोकशाहीच्या राष्ट्रात तशी योजना आणन्यात काही अर्थ आहे का??? भेदभावाला तुमचा विरोध असेल तर सेक्युलॅरीस्ट करत असलेल्या भेदभावालाही विरोध करा.हुसेनला अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्या म्हणनारे अल्लाच्या कार्टुन्सना कडाडुन विरोध करतात्,इमामाने कार्टुनविरोधी घेतलेल्या भुमिकेचे समर्थन करतात.तस्लिमा नसरीनलाही त्रास देतात्,सलमान रश्दीच्या पुस्तकावर बंदी आणतात्.का???नसरीन्,रश्दी यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही काय्??हा भेदभाव तुम्हाला चलतो कारण हुसेनने हिंदुंवर हल्ले केलेले असतात व रश्दीने मुस्लिमांवर.

In reply to by चिन्या१९८५

राजे Sun, 06/01/2008 - 14:11
टाळ्या !!!! =D> =D> =D> मुद्दे पटले असे म्हणू शकत नाही पण तुमची लिहण्याची कळकळ व विषय माहीतीचा आवाका पाहून आनंद झाला.. अजून ह्या विषयी लिहावे ही विनंती. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by चिन्या१९८५

मन Sun, 06/01/2008 - 15:16
मन्,तुमच्या लेखनात मुद्दे कमी आणि भाजप द्वेशच जास्त भरला आहे.तुम्ही दोन इश्यु इथे सुरु केले आहेत्.एक म्हणजे भाजप आणि दुसर म्हणजे मुळ विषय . मी एकुणच राअजकारण्यांवरुन विश्वास उडुन गेलेला तरुण आहे. राजकारणी पक्षात भाजपाही येतो, त्याला मी काय करु. मी काही, भारताबाहेर जन्मलेल्या व्यक्तिला पंत्-प्रधान करा सं म्हणत नाहिये. त्या व्यक्तिच्या भाटांनाही (शक्य असल्यास) मी जोडेच हाणतो. मी आहे जन्-सामान्यांचं मन. कुणा एकाच पक्षस कडुन किंवा त्याच्या विरोधात आम्ही नसतो. १)मुळ विषय-विवेकानंद्,अरविंद यांच्या बोलण्यावर तुम्ही का जाताय्??त्यांच्याबद्दल मी कुठे लिहिलय्???हिंदु धर्माबद्दल परदेशात चांगले बोलले जाते,लिहिले जाते हे तुमचे अज्ञान आहे. मी स्वतः ख्रिश्चन मिशिनरीजनी हिंदु धर्माबद्दल द्वेशभावनेने तद्दम चुकिची माहिती देणारी पुस्तके वाचली आहेत. १-२ पुस्तके तर माझ्याजवळ मी सांभाळुन ठेवली आहेत. अनेक परदेशी मिशिनरीज हिंदु धर्माबद्दल चुकीची माहीती पसरवत असतात. हिंदु धर्माबद्दल जर परदेशात चांगले बोलले जात असेल तर त्याबद्दल विवेकानंद ,अरविंद्,श्री श्री रवी शंकर व इतर अनेक हिंदु धर्मगुरु व त्यांच्या शिष्यांचे आभार मानायला पाहीजे. पण ख्रिश्चन मिशिनरीज त्यांचे हिंदु धर्माला मलीन करण्याचे काम करत असतात. अर्थातच सर्व मिशिनरी संस्था तशा नाहीत्.पण ज्या तसे करतात त्यांचीही संख्या कमी नाही. नुसते विवेकानंदांचे आभार मानुन कसं चालेल? करा ना त्यांच्या सारखं काय तरी.(नै, धर्म रक्षणाची फार कळकळ हाय म्हनुन मनायलो.) पारसीचा मुद्दा- अहो फक्त जननाने काही होत नसत्. मग कशानं होतं बुवा? अहो, १९२१ साली २० कोटी असलेली लोकसंख्या आज १२० कोटिंच्या घरात गेली ती जननामुळ्च की! असं काय करता राव. शिवाय मी स्वत: तिथे लिहिलय की हा प्रश्न आत्ता इतका मोठा नसला तरी येणार्‍या शतकात मोठा बनणार आहे. ख्रिश्चन मिशिनरीजनी भारतात त्यांची मुळे भारतात घट्ट रोवली आहेत. ते लोक हिंदुंना ख्रिश्चन बनवणे अतिशय मोठ्या प्रमाणात बनवत आहेत. गरीबीचा फायदा घेउन ,अशिक्षिततेचा फायदा घेउन ते हिंदुंचे धर्मांतर करतात. 'मिशिनरीज ऑफ इंडीया' हे अरुण शौरी यांचे पुस्तक वाचा. केरळात ख्रिश्चन धर्म प्रचंड आहे.तमीळ लोकांबरोबर मी गेले ५ वर्ष रहातोय. त्यांच्यामधेही ख्रिश्चन मिशिनरीजनी केलेल्या खोट्या प्रचाराचा मोठा प्रभाव आहे. नॉर्थ-इस्ट ख्रिश्चनमय झालाय. माझ्या मणिपुरच्या एका मित्राने सांगितले की त्यांच्याकडे एका मिशिनरीने एक मोठी इमारत बांधली व लोकांना सांगितले की ख्रिश्चन बना आणि या इमारतीची मालकी तुमची. घर्,फ्लॅट्स देउन ,उपचार देउन मोठ्या प्रमाणात धर्मांतर घडवुन आणाले गेले ,हे सगळे बेकायदेशिर असुनही. कारण प्सुडोसेक्युलर्सना अल्पसंख्यांकांनी काहीही केले तरी चालते. तर अशा पध्दतीने हिंदुंची संख्या रोडावतेय. पुन्हा तेच. असं होत असावं. ठीक आहे. पण एक हिंदु गरीब उपाशी मरतोय,, त्याला कुणीच""हिंदु " म्हणुन खायला देत नाहिये. पण त्याच ऐअवजी एक जण म्हणतो की गळ्यात क्रॉस अडकवुन फीर. तुला देइन खायला. आणि तो क्रॉस अडाकवुन घेतो.आणि मग आम्ही हिंदु बोंब मारणार ह्यानं धर्मांतर केलं म्हणून. म्हणजे, त्याला खायला आम्ही देणार नाही. इतर कुणी दिलं तर आमम्हाला पोटशुळ उठणार. काय चुकलं त्याचं?अहो, तुम्ही द्या ना त्याला भाकरी, कशाला जाइल तो दुसर्‍याकडं मग? नुसते जनन वाढवुन उपयोग नाही. या लोकांना थांबवणे अथवा अन्य धर्मियांनाही आपल्या धर्मात प्रवेश करु देणे आवश्यक आहे. यासाठी धर्मेंद्र यांनी एक उपाय सुचवला आहे.ज्यात फारशी चुक आहे असे मला वाटत नाही. एक सांगा, एखाद्या हिंदु मुलीला आवडला ख्रिश्चन पोरगा, तर तुम्ही लग्न करु देताय का तिला त्याच्याशी ? हा सरळ सरळ लिंग्-भेद आहे. सुडासाठी लग्न करायला कोणीही सांगितल नाहीये. तुम्हाला परधर्मिय मुलीशी लग्न करायचे असल्यास तुम्ही करा असे लिहिलेय. त्ये तर आता बी करुच की. आवडली पोरगी तर जरुर करु. धर्म्-वंश-जात काय बी न पाहता करु. (भाषा पाहिनच बहुतेक, संवाद साधण्यासाठी एक तरी कॉमन भाषा यायला हवी.) आपल्या समाजात असे कोणी केल्यास लगेच त्याला विरोध होतो.आता सतिश नाही काय म्हणत की आपल्याच जातीच्या,धर्माच्या मुलीशी लग्न करणार ते!!बरीच जोडपी प्रेम असुनही फक्त जात्,धर्म बघुन एकमेकांशी लग्न करीत नाहीत. धर्मेंद्र यांचे म्हणने आहे की लग्न करा. झालाच तर हिंदु धर्माला याचा फायदाच होईल. हिंदु मुलीनं मुस्लिम मुलाशी लग्न केलं तर तुमच्या तथाकथित हिंदु धर्माचा फायदा होइल का? ते आधी सांगा. मूळ शंकेला बगल नका देउ राव. २) आता भाजप-नव्वदीच्या दशकात कोणाते पोरके प्रश्न राष्ट्रिय म्हणुन उपस्थित केले???राममंदीर्????हा पोरकट प्रश्न आहे???हिंदुंच्या देवाचे एक मंदीर होते.ते पाडुन एका धर्मांदाने मशिद बांधली. त्याच्या जागी पुन्हा मंदीर आताच्या काळात बांधावे ही मागणी करणे पोरकट आहे??? च्यामारी, इथं बेरोजगारी वाढलिये, पाण्याची अनुपलब्धी वाढलिये. जमीन नापिक व्हायलिये. हेच नाही, इतरही अनेक भयानक, थेट माझ्या जीवन्-मरणाशी संबंधित प्रश्न मला सतावताहेत. उद्या खायला मिळेल की नाही, ते कळत नाहिये. आणी तुम्ही म्ह्णताय, त्या अयोध्येत १० बाय १५ च्या जागेत घुमट उभारायचा का शिखर यावरुन मी हातात लाठ्या काठ्या घ्यायच्या? च्यामारी, काय का असेना तिथं. सम्जा तुमी बांधलं तिथं मंदिर पण कर्जापायी त्याच दिवशी माह्या भावानं दिला जीव, तर मी खुश होउ की नाराज? अहो, जनतेचे प्रश्न काय, तुमी करताय काय, बघा के राव. तो प्रश्न तुमी प्रायोरिटी वन वर घेताच कसे?तुमची पुर्ण राजकिय शक्ती तुम्ही मिर्जीव इमारत बांधण्यात खर्च करताय, पण एक अमुल्य जीव तुम्ही वाचवत नाही, त्याच राजकिय इच्छाशक्तिचा वापर करुन. मुसलमान जर हिंदुंना बांधव मानतात तर त्यांनी स्वतःच सद्भावनेनी ती जागा हिंदुंना का नाही दिली??रस्ते बांधणी,सरकारचे निरनिराळे प्रकल्प इत्यादींसाठी कितीतरी मशिदी,मंदीरे मुळ जागेवरून हटवली जातात. मग हिंदुंनी २-३ महत्वाच्या मंदीरांची मागणी केली तर ती मुस्लिमांनी मान्य का नाही केली??आणि हे जर पोरकट आहे तर कुठल्यातरी हॉलंडमधे अल्लाचे एक कार्टुन छापले जाते.त्यासाठी जगातील सर्व मुस्लिम तीव्र आंदोलने करतात. याला तुम्ही काय म्हणाल??? विषयांतर भयाने उत्तर देण्याचं टाळतोय. सवडीनं व्य नि करुयात. कितीतरी आंतरराष्ट्रिय दबाव असुन वाजपेयींनी पोखरणची चाचणी घेतली. ती काही त्यांनी स्वतःच्या हातानं बाँब फेकला(गावठी बाँब सारखा) आणि घेतली चाचणी इतकं सोप्प नाहिये.त्यासाठी मगील कित्येक दशकं अथ्क प्रयत्न सुरु होते वैज्ञानिकांचे. त्यांच्या मेहनतीतुन तो तयार झाला. ह्यांना तो बाँब फोडुन दाखिवला, पण म्हणून सगळच श्रेय ह्ये कसे काय लाटुन घेउ शकतात? याला तुमच्यात भेकडपणा म्हणत असावेत. कंदाहार विमान प्रकरणात नाचक्की, कारगिलच्या वेळेस दुर्बल राजकिय शक्तीचं दर्श्न करुन अनावश्यक पणे अनेक सैनिकांची बहुमोल अशी आयुष्य बेचिराख झाली.(कारगिलम्ध्ये मनुष्य हानी प्रचंड प्रमाणात वाचवता येउ शकत होती, गरज होती ती फक्त खंबीर पणाची. असं बहुतांश सैनिक अधिकार्‍यांचं म्हण्णं आहे, जे वतः तिथं लढलेत.) सैनिक मरत होते, हे रांडेचे त्याच्या टालुचं लोणी ,हो श्ब्दशः प्रेताच्या टाळुचं लोणी खात व्हते. ( शवपेटी घोटाळा,तेहलका प्रकरण किती किती म्हणुन नावं घेउ.) भेदभावाला तुमचा विरोध असेल तर सेक्युलॅरीस्ट करत असलेल्या भेदभावालाही विरोध करा. मी कुठल्याच भेदभावाला पाठिंबा देत नाहिये. "मॅडम"चा प्रतिनिधी तर अजिबातच नाहिये. तरी झालच विषयांतर. आधी त्या माझ्या शंकेचं उत्तर द्या जमलं तर. हुसेनला अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्या म्हणनारे अल्लाच्या कार्टुन्सना कडाडुन विरोध करतात्,इमामाने कार्टुनविरोधी घेतलेल्या भुमिकेचे समर्थन करतात.तस्लिमा नसरीनलाही त्रास देतात्,सलमान रश्दीच्या पुस्तकावर बंदी आणतात्.का???नसरीन्,रश्दी यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही काय्??हा भेदभाव तुम्हाला चलतो कारण हुसेनने हिंदुंवर हल्ले केलेले असतात व रश्दीने मुस्लिमांवर. विषयांतर होइल. असो. ह्याविषयावरचा माझा शेवटचा प्रतिसाद . कारण भाजप, त्याची सरकारमधील कामगिरी, राममंदीर,एम एफ हुसेन ह्यातल्या प्रत्येक मुद्द्यावर स्वतंत्र चर्चा टाकली तर ठीक.सगळं इथच बसवायचा प्रयत्न केल्यान अनावश्यक विस्तार होतोय आणी चर्चा भरकटती आहे असं वाटतं. मूळ चर्चेत माझे मुद्दे (चर्चेशी सुसंगत) दोनच:- एकः- धर्माचा प्रभाव विवेकानंदांच्या मार्गानं वाढवता येणार नाही का? दोनः- सम्जा त्या आचार्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहेत वगैरे.... दोन्हीची उत्तर मिळाली तर बरं होइल. आपलाच, मनोबा

मदनबाण Sun, 06/01/2008 - 14:38
ख्रिश्चन मिशिनरीजनी भारतात त्यांची मुळे भारतात घट्ट रोवली आहेत. ते लोक हिंदुंना ख्रिश्चन बनवणे अतिशय मोठ्या प्रमाणात बनवत आहेत. गरीबीचा फायदा घेउन ,अशिक्षिततेचा फायदा घेउन ते हिंदुंचे धर्मांतर करतात. 'मिशिनरीज ऑफ इंडीया' हे अरुण शौरी यांचे पुस्तक वाचा. केरळात ख्रिश्चन धर्म प्रचंड आहे.तमीळ लोकांबरोबर मी गेले ५ वर्ष रहातोय. त्यांच्यामधेही ख्रिश्चन मिशिनरीजनी केलेल्या खोट्या प्रचाराचा मोठा प्रभाव आहे. नॉर्थ-इस्ट ख्रिश्चनमय झालाय. माझ्या मणिपुरच्या एका मित्राने सांगितले की त्यांच्याकडे एका मिशिनरीने एक मोठी इमारत बांधली व लोकांना सांगितले की ख्रिश्चन बना आणि या इमारतीची मालकी तुमची. घर्,फ्लॅट्स देउन ,उपचार देउन मोठ्या प्रमाणात धर्मांतर घडवुन आणाले गेले ,हे सगळे बेकायदेशिर असुनही. हा धोका मात्र फार वाढत चाललेला आहे,,,आणि हे सर्व फार मोठ्या प्रमाण चालले आहे,,,गरीब,भोळ्या हिंदू जनतेला मोठया प्रमाणात धर्मांतरीत केले जात आहेत.. प्रत्येक वाहिन्यांवर सकाळी हेच लोक जोरजोरात आपले भाषण देतात्...(झी मराठी वर पण !!!!!).. मोठ्या प्रमाणात या कार्यासाठी विदेशी फंड पुरवला जात आहे !!!!! ही बाटवा बाटवी रोखली गेलीच पाहिजे..... नाही तर गळ्यात क्रॉस घालणार्‍यांची संख्या वाढायला वेळ लागणार नाही !!!!! हॉलंडमधे अल्लाचे एक कार्टुन छापले जाते.त्यासाठी जगातील सर्व मुस्लिम तीव्र आंदोलने करतात. याला तुम्ही काय म्हणाल??? कट्टरपणा जो हिंदूंकडे आहे ????? हुसेनला अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्या म्हणनारे अल्लाच्या कार्टुन्सना कडाडुन विरोध करतात्,इमामाने कार्टुनविरोधी घेतलेल्या भुमिकेचे समर्थन करतात. ह्या गोष्टीच समर्थन करणार्‍यांच्या आया,बहीणींना या यवनांनी उचलुन नेले तरी ते त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यच म्हणतील काय ?????..... सर्व एकजात षंढ आहेत..... सीता माईचे नग्न चित्र काढणारा हा तथाकथीत चित्रकार अल्लाचे असे चित्र काढण्यास धजावेल काय ? कुठे जातात मग राम नाम घेणारे????? तुम्ही नक्की हिंदूच ना ? आणि हा हिंदूस्थानच ना ??????????? अशा चित्रकाराची तर जाहीर धिंड काढावयास हवी,,,,, गर्व से बोलो हम हिंदू है अशा नुसत्या घोषणा देऊन आता चालायचे नाही...... (रामभक्त) मदनबाण>>>>>

चिन्या१९८५ Sun, 06/01/2008 - 16:20
**नुसते विवेकानंदांचे आभार मानुन कसं चालेल? करा ना त्यांच्या सारखं काय त** त्यांच्याइतक जमल नाही तरी माझ्यापरीने मी प्रयत्न करीन. **अहो, १९२१ साली २० कोटी असलेली लोकसंख्या आज १२० कोटिंच्या घरात गेली ती जननामुळ्च ** समजा १० जोडपी आहेत त्यांना प्रत्येकी एक मुल झाले. याप्रमाणे १० हिंदु जन्मले. आता समजा या १० पैकी ६ जणांनी धर्म बदलला.तर हिंदु जन्मले ४ आणि ख्रिश्चन जन्मले ६.झाले ना हिंदु कमी. समजा यानंतर ६ अहिंदुनी हिंदु धर्मात प्रवेश केला. त्यांना मुल झाले की हिनंदुन्ची संख्या परत १० होते. सोपी गोष्ट आहे पण तुम्हाला समजत नाही. पारश्यांचे प्रजनन कमी का झाले????कारण जेंव्हा देशात लोकसंख्या वाढत होती त्यावेळी पारशी फक्त १-२ मुलांना जन्म देत होता.आता इतरांची संख्या वाढली पण पारशांची त्याप्रमाणात नाही वाढली. त्यांनी जर फक्त पारशीशीच विवाह करावा असा अलिखित नियम सोडुन इतर धर्मियांशी विवाह केला असता तर त्यांच्या धर्मियांचे प्रजनन वाढले असते ना!!! **पण एक हिंदु गरीब उपाशी मरतोय,, त्याला कुणीच""हिंदु " म्हणुन खायला देत नाहिये. पण त्याच ऐअवजी एक जण म्हणतो की गळ्यात क्रॉस अडकवुन फीर. तुला देइन खायला.** अहो पण हे बेकायदेशीर आहे!!!!!!!आम्ही हिंदु गरीब आहोत म्हणुन आमच्यावर परदेशातील ख्रिश्चनांनी पैशाच्या जोरावर राज्य करण्यासारखेच आहे हे. फ्क्त पैशावर धर्मांतर करणे सुप्रिम कोर्टाने बेकायदेशीर ठरवले आहे.आता समजा उद्या अमेरीका म्हणाली की तुमच्या भुकेल्यांना आम्ही खायला देतो पण त्याबदल्यात तुमच्या सैन्याचा ताबा आमच्याकडे द्या तर ते चालेल का तुम्हाला???पैशाच्या जोरावर काहीही चालते का??? **एखाद्या हिंदु मुलीला आवडला ख्रिश्चन पोरगा, तर तुम्ही लग्न करु देताय का तिला त्याच्याश** माझी वैयक्तीक रीत्या त्याला काही हरकत नाही.पण जनरली हे दिसुन येते की जर हिंदु मुलीने मुस्लिम मुलाशी लग्न केले तर मुस्लिम तिला धर्मांतर करायला लावतो.सक्तीचे धर्मांतर तिथे होते पण तुम्ही प्सुडोसेक्युलॅरीस्ट तिथे मुग गिळुन बसता.मुस्लिम हे करतो कारण एक हिंदु मुलगी धर्मांतर करुन मुस्लिम बनवली तर ते त्याच्यासाठी खुप पुण्याच काम असत आणि ते केल्यासाठी अल्लाकडुन त्याला 'विशेष वागणुक्(फेव्हर)' मिळतो. **त्ये तर आता बी करुच की. आवडली पोरगी तर जरुर करु. धर्म्-वंश-जात काय बी न पाहता क** तुम्ही कराल हो पण अनेक लोक घरचे, समाज याला घाबरुन करत नाहीत. **च्यामारी, इथं बेरोजगारी वाढलिये, पाण्याची अनुपलब्धी वाढलिये.जमीन नापिक व्हायलिये.** मग याला भाजपनी कुठे विरोध केलाय. बघा गुजरातची डेव्हलपमेंट.या पाण्याच्या,बेरोजगारीच्या,शेतीच्या,विकासाच्या,विजेच्या समस्या कशा व्यवस्थित सॉल्व होत आहेत.महागाईविरोधात भाजपने राष्ट्रव्यापी आंदोलन केल होत त्याला तुम्ही प्रतिसाद दिला का???जेंव्हा भाजप असे मुद्दे घेते तेंव्हा तुम्ही दुर्लक्ष करता. रामजन्मभुमिचे मुद्दे घेतले की लगेच आरडाओरडा करता. **त्यासाठी मगील कित्येक दशकं अथ्क प्रयत्न सुरु होते वैज्ञानिकां** हास्यास्पद विधान आहे हे. अहो नरसिंह रावांच्या काळातच ती चाचणी होणार होती. जागतीक दबावाला बळी पडुन राव यांनी ती रोखली. शास्त्रज्ञांची इतक्या दशकांची मेहनत वाजपेयींना आंतरराष्ट्रिय दबावापेक्षा जास्त महत्वाची वाटली.त्याचे सगळे श्रेय भाजपने घेतलेच नाही पण चाचणी घडवण्यासाठी जी राजकीय इच्छाशक्ती लागते ती त्यांनी दाखवली.कंदाहारमधे ३-४ अतिरेक्यांपेक्षा १६० भारतीयांचा जीव मलातरी जास्त महत्वाचा वाटतो. अफगाणिस्तानात कमांडो कारवाई करणे शक्य नव्हते कारण अफगाणिस्तानच्या लष्कराने विमानाला वेढा दिला होता व भारताला लष्करी कारवाई करु दिली जाणार नाही हेही स्पष्ट सांगितले होते.कारगिलमधे सैनिकहानी रोखण्याचे काम लष्कराचे होते. त्यांना कारवाई करण्याची पुर्ण सुट देण्यात आली होती.तेहेलका प्रकरणात भाजपपेक्षा लष्करी खरेदीची सिस्टीमच चुकिची हे दिसुन आले.पण ही सिस्टीम भाजपने मोडुन काढली नाही व शवपेटी प्रकरण दुर्दैवी होते पण तरीही भाजपने चांगले शासन दिले होते. **एकः- धर्माचा प्रभाव विवेकानंदांच्या मार्गानं वाढवता येणार नाही क** त्याला कोणी विरोध केलाय्???धर्मेंद्रांनीही त्याला विरोध केलेला नाहीये.त्यांनी त्या मार्गाबरोबर अजुनही एक मार्ग फक्त सुचवलाय. राजे ,तुम्ही टाळ्या मला दिल्यात का अजुन कोणाला??आणि त्या खर्‍या दिल्यात का उपहासानी??? मदनबाण, तुमची विषण्णता समजु शकतो

In reply to by चिन्या१९८५

राजे Sun, 06/01/2008 - 16:26
भाऊ, आम्ही टाळ्या तुमच्या लेखनाला दिल्या होत्या. व पुन्हा टाळ्या ! जे लेखन आवडले व पटले त्याबद्दल होत्या त्या टाळ्या व ह्या देखील ! उपहासाने मी टाळ्या वाजवत नाही... सरळ मुद्दाच हाती घेतो ;) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

मन Sun, 06/01/2008 - 20:42
सक्तीचे धर्मांतर तिथे होते पण तुम्ही प्सुडोसेक्युलॅरीस्ट तिथे मुग गिळुन बसता. हा जो सूर आहे चर्चेचा तो एका विशिष्ट फिलॉसोफीचा आहे,एक खास "इझम" आहे. आपण केवळ त्यांचे विचार पुनुरुक्त करताय. तुम्ही म्हणताय त्या प्रकारचा कुठलाच "इझम" म्या अल्पमतीच्या डोक्यात मावत नाही, स्वतंत्र विचार करु लागल्यावर. याप्रकारे कुठल्याच एका विचारसरणीच्या आहारी जाणं पटत नाही.(भाजप चा कार्य कर्ता होणं तर मुळीच नाही.) शिवाय भाजप चं अमुक चांगलं, प्सुडोसेक्युलॅरीस्ट(म्हंजे ते ४-५ दशक सरकार चालवणारे भामटे) चं अमुक वाइट किंवा याउलट म्हंजे भाजप चं अमुक वाइट, त्या पुर्वीच्या लोकांचं तमुक चांगलं अशा प्रकारच्या चर्चेचा उबग आलाय्.कारण दोन्ही बाजु आम जनतेला कसं ओरबाडुन खातात ते सगळ्यांनाच माहितिये. त्यातल्या कुणाला तरी एकाला डोक्यावर घेउन त्याचं तत्वज्ञान ओरडत फिरणं म्हणजे जाणीव पुर्वक डोळ्यावर कातडं ओढुन घेण्यासारखं आहे. मला त्यांच्या विरोधात काही बोलायचं नाहीये.(ते चावुन चोथा झालयं.) आणि त्यांच्या बाजुनही नाही.(तेही अर्थातच चोथा झालेलं.) मला "अमुक एका पक्षाचा कार्यकर्ता"(किंवा नेता!) व्हायला नाही आवडणार. त्यामुळं मी या विषयावर अधिक प्रतिसाद देणार नाही. वरती आंबोळी म्हणल्याप्रमाण ह्या अशा विषयांवर चर्चाच व्हायला नकोत. आणी मुख्य म्हणजे कुणी त्या टाकल्या तरी त्यावर मी प्रतिसाद देउन मी चुक केली असच वाटतय. ह्याहुन अधिक मी अधिक सांगण्यास असमर्थ. आपलाच, मनोबा

चिन्या१९८५ Sun, 06/01/2008 - 21:14
धन्यवाद राजे!!!!!! मनोबा,तुम्ही निरुत्तर झालेला आहात त्यामुळे येथुन पळ काढता आहात. मुळात चर्चा धर्मेंद्र यांच्या मुद्द्यावरुन ,राजकारणावर तुम्ही घसरवली.तिथेही चालेनासे झाल्यावर आता सुरच बदललात.

मयुरयेलपले Sun, 06/01/2008 - 21:43
अन्य धर्मीय लोक हिंदु मुलींना फूस लावून त्यांच्याशी विवाह करतात. त्यामुळे हिंदुंची लोकसंख्या कमी होत आहे. हे एक षडयंत्र आसुण, ते जनिवपुर्वक मुस्लिम व अन्य धर्मातील लोक करीत आहेत. हे विधान जाहिररित्या करुन त्यांनि काय मिळवल??? फक्त अन्य धर्मीयांचा रोश आणि नविन वादाला तोंड ... त्यामुळे आता हिंदु मुलांनी देखील मुस्लिम, ख्रिश्चन धर्मातील आणि इटली, आमेरिका, यूरोप या राष्ट्रातिल मुलिंसमावेत विवाह करून "हिंदु तितुका मेळवावा" हे तंत्र आत्मसात करावे; तरच हिंदुंची संख्या वाढेल, असे आवाहन यांनी केले... जर आपण एखद्या वादाच निराकरन करु शकत नाहि... तर असे आवाहन करण्याचा त्याना हक्क नाहि... आज पर्यंत आपण सर्व धर्म समभाव असे म्हणत आलो आणि आज हे काय??? वाद झाल्यास ते सोडवणार आहेत का?? कोणि आज पर्यन्त आसा केल नाहि... आग लावणे आणि पोळ्या भाजणे हेच त्यांच काम... आपला मयुर

चिन्या१९८५ Sun, 06/01/2008 - 23:32
मयुर, हे फुस लावुन धर्मांतर घडवणे खरे आहे.त्याचे कारणही मी लिहिले आहे. जर एक अमुस्लिम धर्मांतरीत करुन मुस्लिम बनवला तर त्याचे धर्मांतर ज्याच्यामुळे झाले त्या मुस्लिमाला अल्लाकडुन स्पेशल फेव्हर मिळतो. म्हणुनच हे कारस्थान आहे यात वाद नाही. माझ्या वरील पोस्ट्स वाचा.मग ख्रिश्चनांनी केलेले कारस्थानही कळुन येइल. आपण सर्वधर्मसमभाव करत आलो. पण त्यांनी (मुस्लिम्,ख्रिश्चनांनी) तो कधीच केला नाही. त्यांच्यासाठी त्यांचा धर्मच खरा धर्म आहे व इतर धर्म सैतानाकडुन आलेले आहेत. याला काही अपवाद असतीलही. यातुन काही वाद झाल्यास काय हा तुमचा प्रश्नच चुकीचा आहे. अहो, यात वाद होण्यासारखे काहीच नाही. आणि तरीही तो मुस्लिमांनी अथवा ख्रिश्चनांनी घडवुन आणल्यास जबाबदारी त्यांचीच असेल.

मयुरयेलपले Mon, 06/02/2008 - 00:18
फुस लावुन धर्मांतर घडवणे खरे आहे.त्याचे कारणही मी लिहिले आहे. जर एक अमुस्लिम धर्मांतरीत करुन मुस्लिम बनवला तर त्याचे धर्मांतर ज्याच्यामुळे झाले त्या मुस्लिमाला अल्लाकडुन स्पेशल फेव्हर मिळतो. हास्यास्पद... याला मुसलमनांचि अंधश्रध्दा म्हणता येइल नेते ति दुर करु श कत नाहित का ?? आणि आता १०% मुस्लिम सुद्धा यावर विश्वास ठेवत नाहित...(भारतातिल तरि..) यातुन काही वाद झाल्यास काय हा तुमचा प्रश्नच चुकीचा आहे. अहो, यात वाद होण्यासारखे काहीच नाही. आणि तरीही तो मुस्लिमांनी अथवा ख्रिश्चनांनी घडवुन आणल्यास जबाबदारी त्यांचीच असेल. भारतात वाद होण्या साठि कारण नाहि इच्छा लागते... विधानसभा विधानपरिशदेत हे चि त्र.. तर रस्त्याव र काय?? आज पर्यंत आसलि विधाने या धर्माच्या नेत्यांकडुन जाहिरपणे केल्याचे ऐकिवात नाहि. (तुम्हि एकले का?).... मग जबाबदारी त्यांचीच कशि?? धार्मिक भावना कोणाच्या दुखावल्या गेल्या?? तुम्हि शिळि पोळि गरम करून का खाताय... झाल ते गंगेला मिळाल.. आज हिंदु धर्म वाढवण्यासाठि हा एकच पर्याय आहे का?? नाहिना मग त्याचा उल्लेख का नहि केला महाराजांनि ?? आपला मयुर

चिन्या१९८५ Mon, 06/02/2008 - 00:47
हास्यास्पद... याला मुसलमनांचि अंधश्रध्दा म्हणता येइल नेते ति दुर करु श कत नाहित का ?? आणि आता १०% मुस्लिम सुद्धा यावर विश्वास ठेवत नाहित...(भारतातिल तरि..) अहो मुस्लिमांमधे अंधश्रध्दा नसते हो. अंधश्रध्दा भारतात फक्त हिंदु धर्माशी संबंधित शब्द आहे. 'कुराणामधे लिहिलय ना मग ते खरच' अशीच परिस्थिती आहे. तिथे अंधश्रध्दा वगैरेचा संबंधच नाही. अहो वंदे मातरम म्हटले तर तो मनुष्य मुस्लिम राहत नाही अशी ज्यांची श्रध्दा आहे त्यांच्याबद्दल काय बोलणार्???आणि आपले उपराष्ट्रपती मोठ्या दिमाखात सांगतात 'मी वंदे मातरम म्हणनार नाही कारण ते म्हटल्याने मुस्लिम रहात नाही'. अशा वेळि अंधश्रध्दानिर्मुलनवाले वगैरे गप्प बसतात. १०%ची टक्केवारी तुम्ही कुठुन काढली???परिस्थिती नेमकी उलटी आहे. फक्त १०% लोक याला अंधश्रध्दा म्हणतील्.बाकी म्हणतील 'हे कुराणात लिहिले आहे ना मग ते सत्य आहे'. आज पर्यंत आसलि विधाने या धर्माच्या नेत्यांकडुन जाहिरपणे केल्याचे ऐकिवात नाहि. (तुम्हि एकले का?).... मग जबाबदारी त्यांचीच कशि?? धार्मिक भावना कोणाच्या दुखावल्या गेल्या?? नेत्यांकडुन काय धरुन बसला आहात्??भारतात अशी पुस्तके आहेत जी हिंदु धर्माबद्दल द्वेशभावना पसरवतात,जी ख्रिश्चनांनी छापली आहेत. ती भारतातच छापली जातात. ती वाचुन आमच्या भावना दुखावल्या म्हणुन आम्ही हिंदुंनी दंगली केल्या तर चालेल का तुम्हाला??? हिंदु धर्म वाढवण्याचे इतरही पर्याय आहेत ,ज्याबद्दलही हे आचार्य धर्मेंद्र बोलत असतात.

मयुरयेलपले Mon, 06/02/2008 - 11:50
अहो मुस्लिमांमधे अंधश्रध्दा नसते हो. अंधश्रध्दा भारतात फक्त हिंदु धर्माशी संबंधित शब्द आहे. 'कुराणामधे लिहिलय ना मग ते खरच' अशीच परिस्थिती आहे. तिथे अंधश्रध्दा वगैरेचा संबंधच नाही. आता हि माहिति कुठुण?? नेत्यांकडुन काय धरुन बसला आहात्??भारतात अशी पुस्तके आहेत जी हिंदु धर्माबद्दल द्वेशभावना पसरवतात,जी ख्रिश्चनांनी छापली आहेत. ती भारतातच छापली जातात. ती वाचुन आमच्या भावना दुखावल्या म्हणुन आम्ही हिंदुंनी दंगली केल्या तर चालेल का तुम्हाला??? हिंदु धर्म वाढवण्याचे इतरही पर्याय आहेत ,ज्याबद्दलही हे आचार्य धर्मेंद्र बोलत असतात. आज किती लोक मनापासुन अशि पुस्तकं वाचतात?? एक स्पष्टिकरण मला हा वाद हिंदु आणि इतर धर्म असा रंगवायचा नाहि... आपण हि तसे करु नये (विनंति)... अशि विधाने जाहिररित्या महाराजांनि करने चुक ... आपल्याला हिंदु धर्माचा आदर आहे म्हणुन ... आपण दुसर्याचा अनादर करू नये.. आपण भारतिय हा एकच धर्म... आपला मयुर

In reply to by मयुरयेलपले

आता हि माहिति कुठुण?? आजुबाजूला पहा डोळे उघडे ठेऊण म्हणजे कळेल. हिंदूधर्माबद्दल अन्यधर्मियानी छापलेली पुस्तके बघा. कळेल. एक स्पष्टिकरण मला हा वाद हिंदु आणि इतर धर्म असा रंगवायचा नाहि... आपण हि तसे करु नये (विनंति)... अशि विधाने जाहिररित्या महाराजांनि करने चुक ... आपल्याला हिंदु धर्माचा आदर आहे म्हणुन ... आपण दुसर्याचा अनादर करू नये.. आपण भारतिय हा एकच धर्म... अशी विधाने जामा मशिदीच्या इमामाने केली तर त्याबद्दल का नाही बोंबाबोंब करत कोणी. आपण भारतीय हा धर्म सर्वानी समभावानी पाळला पाहीजे. फक्त हिंदूंनी नव्हे. पुण्याचे पेशवे

चिन्या१९८५ Mon, 06/02/2008 - 20:35
धन्यवाद ,गटणे. मयुर, दाखवा मला मुस्लिमांमधे अंधश्रध्दा असते असे म्हणनारा कोणीही नेता, समाजसेवक. समान नागरी कायद्याची मागणी झाली होती तेंव्हा एक महीला म्हणाली की ३ वेळा तलाक बोलण्याची प्रथा चुकिची आहे. तर दुसरी एक महीला म्हणाली की जर कुराणमधे ती गोष्ट लिहिलिय तर ती चुकिची नाहीये. सरकारनेही हीच भुमिका घेतलिय आत्तापर्यंत. अजुन एक उदाहरण- २-३ महीन्यापुर्वी हाय कोर्टाने एक निकाल दिला होता त्यात म्हटले होते की 'मुस्लिमांनी विवाह नोंदणी करणे आवश्यक आहे' त्यावेळी सर्व मुस्लिम संघटनांनी विरोध केला. त्यांनी अशी भुमिका घेतली की 'लग्न ही आमची खासगी गोष्ट आहे. आम्हाला ती कोर्टाबरोबर शेअर करायची नाही. शरिअत हा आमच्यासाठी सर्वात महत्वाचा लॉ आहे. भारत देशाच संविधान त्यानंतर येत. शरीअतच्या आड जर भारतीय संविधान येत असेल तर आम्ही शरीअतच स्विकारणार आम्ही भारतीय संविधान स्विकारु शकत नाही.'. आता मला सांगा शरीअतमधे कुठे या सर्व गोष्टी अंधश्रध्दा आहेत असे लिहिले असेल का??? आज किती लोक मनापासुन अशि पुस्तकं वाचतात?? अशी पुस्तक तुमच्याआमच्यापर्यंत येत नाहीत्.ती जातात अर्धशिक्षित गरीबांकडे,आदीवास्यांकडे. आणि ही पुस्तके मोफत वाटली जातात. ही पुस्तके वाटणार्‍यांच मोठ जाळ आहे. हजारो पुस्तके वाटली जात असतात हे निरनिराळ्या आवृत्यांमधील प्रतींमुळे कळते. आपल्याला हिंदु धर्माचा आदर आहे म्हणुन ... आपण दुसर्याचा अनादर करू नये.. आपण भारतिय हा एकच धर्म... आम्हालाही दुसर्‍या धर्माचा अनादर करायचा नाहीये.पण आमच्या सतत कुरघोड्या करायच्या आणि आम्ही गप्प रहायच हे किती दिवस चालणार्???आपण भारतीय हा एकच धर्म हे आम्हीच मानतो ते कधीच मानत नाही. नाहीतर वरती जे उदाहरण दिले आहे लग्न नोंदणी संबंधी ते झालेच नसते. मला नाही धर्मेंद्र यांच्या वक्तव्यात कुठेही दुसर्‍या धर्माचा अनादर आहे.

In reply to by चिन्या१९८५

रम्या गुरुवार, 06/05/2008 - 14:35
..शंभर टक्के सहमत. आपलं मवाळ धोरणच सगळ्या अडचणींच्या मुळाशी आहे. इतिहास काळापासूनच हिंदूंचं मवाळ धोरण हिंदूस्थानाला धर्मशाळा बनण्यासाठी कारणीभूत ठरले आहे. कुणीही यावे आणि खुशाल टपली मारून जावे. आपण सर्व भारतिय आहोत हा मवाळ आणि तथाकथित विशाल दृष्टीकोन गेला उडत. आपल्या धर्माचं रक्षण करणं हेच महत्वाचं. (हिंदुत्ववादी) रम्या.

मयुरयेलपले Tue, 06/03/2008 - 21:09
धन्यवाद... चिन्या१९८५ इतक्या दिवस चाललेल्या चर्चेत एक जाणवल आता आम्हाला मवाळ धोरण सोडायला हंव... आपल्या सारख्या अभ्यासु लोकांकडुन फार शिकायला मिळाल... आपला मयुर

चिन्या१९८५ Wed, 06/04/2008 - 22:00
बरोबर आहे पेशवे. मयुर्,हिंदु-मुस्लिम भांडणाला एकच उपाय आहे .तो म्हणजे हिंदुंची एकजुट. ती एकदा झाली की मग दंगली वगैरे थांबतील. कारण मग हिंदुंवर अन्याय होणारच नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
सकाळ गुरुवार २९ मे २००८ पान ३
हिंदु मुलांनी मुस्लिम, ख्रिश्चन मुलिंशी विवाह करावा- आचार्य धर्मेन्द्र महाराज...
अन्य धर्मीय लोक हिंदु मुलींना फूस लावून त्यांच्याशी विवाह करतात. त्यामुले हिंदुंची लोकसंख्या कमी होत आहे. हे एक षडयंत्र आसुण, ते जनिवपुर्वक मुस्लिम व अन्य धर्मातील लोक करीत आहेत.

आसपास

सन्जोप राव ·

In reply to by आजानुकर्ण

बेसनलाडू Fri, 05/30/2008 - 01:52
(सहमत)बेसनलाडू पूर्वस्मृतींचे काढुनि गहिवर, मी , माझे अन मला म्हणावे बघता बघता कट्टे सगळे गुत्ते होऊन बसले करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले पाठ खाजवुनी एकमेकाची तळवे सुजुनी बसले भाषेचे जणु मढे सजवुनी लावा त्याला उटणे या ओळी विशेष भिडल्या. (हलकट!)बेसनलाडू

कोलबेर गुरुवार, 05/29/2008 - 23:16
रावसाहेब भावना पोहचल्या. तुमच्यातल्या प्रतिभेला तर आम्ही मानतोच त्याची वेगळी दखल घ्यायची गरज नाही. बर्‍यापैकी सहमतपण आहे. पण इथुन आमचं मन उडून मनोगतावर बसणे मात्र अशक्य आहे ही वस्तुस्थीती आहे. तुम्हाला हे कसंकाय जमतं ते कळत नाही. असो..

In reply to by कोलबेर

धनंजय गुरुवार, 05/29/2008 - 23:34
छानच आहे. वेगवेगळ्या संकेतस्थळांमधले हेवेदावे मी लक्षपूर्वक अभ्यासलेले नाहीत. पण १००-२०० लोकसंख्येच्या या विश्वात कधी भाऊबंदकी आणि कधी उष्ट्रखरभाव दिसून आलेत, तर फार आश्चर्य वाटू नये. आमच्या कुटुंबातही हे होतेच.

विसोबा खेचर Fri, 05/30/2008 - 00:00
वा! कविता छान आहे! तात्या. अवांतर - पट्टे मालकांचे ग़ळ्यात बांधूनी श्वान काही बेचैन झाले कुणी न विचारी स्वामींच्या दारी, हिंडती इतस्तत: बिचारे! आले होते नव्या घरी, सहन न झाला मिसळझणझणाट परि परतुनी गेले मन उडुनी, पुन्हा जुन्या मालकापाशी शुद्धिचिकित्सकाचा सात्विक पाव तो, नकोसा आता वाटे मारामार प्रतिसादांच्या हड्डीची, शब्दकोड्यांची मौज न वाटे! आले पुन्हा परतुनी ते, मिसळ खावया नव्याने काय भरवसा द्यावा यांचा, असावे सोडिले पुन्हा मालकाने! :) रावसाहेबांचे काव्य वाचून आम्हालाही वरील दोन ओळी सुचल्या त्या इथे द्याव्यश्या वाटल्या. स्वतंत्रपणे कविता लिहून मिपावर टाकण्याइतपत मोठे कवी आम्ही नाही. दोनच ओळी सुचल्या म्हणून त्या इथे दिल्या! :) असो, चांगल्या काव्याबद्दल रावसाहेबांचं पुन्हा एकदा अभिनंदन..! आपला, (किंचित कवी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर Fri, 05/30/2008 - 03:48
मारामार प्रतिसादांच्या हड्डीची,
तात्या, हे नक्की कुणाला उद्देशुन? ४०-५० प्रतिसाद काढणे हातचा मळ आहे...अमक्या अमक्या संस्थळावर ४-५ प्रतिसाद आले आमच्या इकडे मात्र ४० प्रतिसाद आले.. कौल लावुन पहा किती प्रतिसादांनी आम्हाला वा!वा! म्हंटले..प्रतिसादांच राजकारण शिकवीन तुला कधीतरी... असली विधाने रावसाहेबांनी केलेली तरी पहाण्यात नाही. म्हणजे ह्या ओळींचा रोख आणखी कुणावर आहे.. कुणावर बरे?? (प्रश्नांकित) कोलबेर

In reply to by विसोबा खेचर

सन्जोप राव Fri, 05/30/2008 - 06:42
ओळी चांगल्या आणि अर्थपूर्ण आहेत. वृत्तात वगैरे बसत नाहीत, पण 'अर्थ महत्वाचा, भाषा दुय्यम' या वटहुकुमानुसारच चालले आहे. अधिक प्रयत्न करत रहा, कधीतरी जमेल. अवांतरः 'इनो' चा खप अचानक वाढला अशी बातमी आहे. सन्जोप राव

मुक्तसुनीत Fri, 05/30/2008 - 02:19
प्रस्तुत कवितेमधल्या काव्यगुणाची वगैरे चर्चा फजूल आहे हे वेगळे सांगायला नकोच. आपल्या संस्थळावर केलेले हे एक विधान आहे. कवितेचा विषय जिव्हाळ्याचा आहे त्यामुळे प्रतिक्रिया दिल्याशिवाय रहावत नाही. महत्वाच्या विषयावर बोलावेसे वाटले तर आपल्या भीड , भिती या गोष्टींवर मात करून बोलणे केव्हाही श्रेयस्कर ; या भूमिकेतून लिहीत आहे. कवितेमधे निश्चित वक्रोक्ती आहे आणि लेट्स् फेस इट् , ती वर्मावर प्रहार करणारी आहे. कुणाही मिपाकराला वाचताना वेदना होतील त्या मलाही झाल्याच. शेवटी आपल्याला प्रिय वाटणार्‍या गोष्टीवरची टीका कुणाला सहन होणार आहे ? पण मला हेही जाणवले की, संजोपरावांना जर या आपल्या संस्थळाबद्दल कळकळ वाटत नसती तर त्यांनी ही कविता इथे टाकली असती काय ? ज्या गोष्टी चुकीच्या दिशेने चालल्या आहेत असे एखाद्याला वाटते तेव्हा त्यांच्याबद्दल बोलणे तेव्हाच होते जेव्हा ती गोष्ट सुधारावी असे वाटते ! संजोपरावांनी अंगिकारलेल्या मार्गाबद्दल त्यांची मानगूट एकवेळ धरता येईल ; पण त्यांच्या हेतूंबद्दल शंका घेणे चुकीचे होईल. कवितेमधे काही गंभीर वाटतील अशा गोष्टी निर्देशित केल्या गेल्या आहेत. आणीबाणीच्या वातावरणामधे त्यांच्याबद्दल चर्चा करणे अशक्य आहे; पण त्यांचा विचार व्हावा असे, एक हितचिंतक म्हणून कळकळीने सांगावेसे वाटते.

In reply to by कोलबेर

आजानुकर्ण Fri, 05/30/2008 - 13:20
कोलबेरशेठ आणि मुक्तसुनीत यांच्याशी सहमत आपला, (सहमत) आजानुकर्ण

In reply to by मुक्तसुनीत

फटू Fri, 05/30/2008 - 07:08
राव साहेबांना मिपा बद्दल आपुलकी नसती तर त्यानी ही कविता मिपा वर टाकलीच नसती.... बाकी कविता खूपच छान आहे.... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

In reply to by मुक्तसुनीत

विसोबा खेचर Fri, 05/30/2008 - 07:09
ज्या गोष्टी चुकीच्या दिशेने चालल्या आहेत असे एखाद्याला वाटते तेव्हा त्यांच्याबद्दल बोलणे तेव्हाच होते जेव्हा ती गोष्ट सुधारावी असे वाटते ! कवितेमधे काही गंभीर वाटतील अशा गोष्टी निर्देशित केल्या गेल्या आहेत. आणीबाणीच्या वातावरणामधे त्यांच्याबद्दल चर्चा करणे अशक्य आहे; पण त्यांचा विचार व्हावा असे, एक हितचिंतक म्हणून कळकळीने सांगावेसे वाटते. आणिबाणीच्या वातावरणात चर्चा करणे अशक्य असले तरी आम्हाला व्य नि पाठवून कळवणे तर आपल्याला शक्य आहे ना? (नाही, म्हणजे मिपाची इतकी काळजी असेल तर!) मुक्तराव, काय बरं मारे असं गंभीर चाललं आहे मिपावर ते आम्हाला तरी कळू द्या! :) आम्ही आमचे पोटापाण्याचे उद्योगधंदे सांभाळून आमच्याकडून जितक्या चांगल्या रितीने मिपा चालवता येईल तितक्या चांगल्या रितीने ते चालवत आहोतच. यापेक्षा अधिक काही करणं आम्हाला शक्य नाही. पुढे मर्जी नियतीची! मिपाचं जे काय व्हायचं असेल ते होईल! मिपाच्या यशापयाशाचं खापर माथी मिरवायला हा तात्या समर्थ आहे! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अरुण मनोहर Fri, 05/30/2008 - 07:42
तात्यांना आमचा पूर्ण पाठींबा. मिसळपाव चटकदार बनवण्यात तात्यांचा "संजीव कपूर"चा हाथभार आहे. ज्यांना दहीभात भेंड्याची भाजी नेहमी खायला आवडते आणि मिरचीचे खाणे पचत नाही, त्यांनी दुसर्‍्या हटेलात जावे की. आम्ही पण सटी सामाशी सात्वीक खायला जातोच. ---> खवय्या.

In reply to by मुक्तसुनीत

पिवळा डांबिस Fri, 05/30/2008 - 08:33
महत्वाच्या विषयावर बोलावेसे वाटले तर आपल्या भीड , भिती या गोष्टींवर मात करून बोलणे केव्हाही श्रेयस्कर मुक्तसुनीतजी, आजवर या वादापासून आम्ही अलिप्त राहिलो होतो. पण आता तुम्हीच आवाहन केलंय म्हणून स्पष्टच बोलतो..... आम्हाला नमोगत आणि मिपा यावरच्या वादात काहीही इन्टरेस्ट नाही. आय जस्ट डोन्ट गिव्ह अ डॅम!! आम्ही मिपाचे आहोत आणि इथून हाकलल्यापर्यंत मिपाचे राहू.... जर या आपल्या संस्थळाबद्दल कळकळ वाटत नसती तर त्यांनी ही कविता इथे टाकली असती काय ?...हेतूंबद्दल शंका घेणे चुकीचे होईल. आर यू किडिंग मी? तुम्ही आम्हाला काय मूर्ख समजता की आंधळे? प्रस्तुत लेखकाचा "ईनो" बद्द्लचा प्रतिसाद वाचा. तो विधायक आहे असे वाटते तुम्हांला? हा अपवाद आहे असे तुम्ही म्हणाल. पण आम्ही अजुनही "वारा सरणे..हिमवादळे" वगैरे विसरलेलो नाही. या आय्.डी. धारकाची मिपावरची जर "वाटचाल" पाहिली तर नुसता सभासद म्हणून वावरणे ही भूमिका दिसत नाही. त्यात काहीतरी व्हेस्टेड इंटरेस्ट वा पर्सनल अजेंडा असल्यासारखा स्पष्ट दिसतो... मी या आयडी धारकाची मिपावरची सर्व वाटचाल मुद्दाम अभ्यासली. सगळे मिपाकर प्रत्येक धाग्यावर प्रतिक्रिया देत नाहीत याचा अर्थ ते सगळे धागे वाचत नाहीत असे नव्हे!.... ते मरू दे, पण मला एक गोष्ट कळत नाही की प्रस्तुत आयडी धारक सगळीकडे मतांच्या पिंका टाकीत जातात. आमची त्याविषयी काहीच तक्रार नाही कारण मिपावर प्रत्येकाला पिंक टाकण्याचा अधिकार आहे हे आम्ही मानतो. पण आम्हांला असे आढळले आहे की त्यांनी पिंक टाकली रे टाकली की तुम्ही सारवासारवीचे तस्त घेऊन धावता की त्यांची पिंक किती विधायक आहे हे सांगण्यासाठी! हा काय चमत्कार आहे? इथेच नाही तर तुम्ही अन्यत्र ही तसे केले आहे. आम्हाला हे गौडबंगाल उलगडत नाही. हे एकाच माणसाचे दोन आय डी आहेत काय? नसतील तर तुमचे काय लागेबांधे आहेत हो ते एकदा स्वच्छ सांगून टाका म्हणजे "त्यांच्या" प्रतिक्रियेनंतर ती विधायक कशी आहे ते समजावणार्‍या "तुमच्या" प्रतिक्रियेची आम्ही प्रतिक्षा करू..... आमची प्रस्तुत मूळ लेखकांविषयी काही तक्रार नाही. कारण एकदा व्हेस्टेड इन्टरेस्ट आहेत हे कळल्यानंतर वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. पण तुमच्या मतांना आम्ही किंमत देतो (त्यांच्या नाही!), तेंव्हा तुम्हीच आम्हाला सांगा आम्ही वर जे म्हटले त्यात काही चूक आहे काय? असा हा प्रतिसाद दिल्याबद्द्ल सरपंच बहुतेक आमचे सभासदत्व रद्द करतील. पण पर्वा नाही, जिथे मनातले स्पष्ट पणे बोलता येत नाही तिथे राहूनतरी काय उपयोग? आपलाच सस्नेही, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

सरपंच Fri, 05/30/2008 - 08:43
आम्ही मिपाचे आहोत आणि इथून हाकलल्यापर्यंत मिपाचे राहू.... अरे डांबिसा, तुला कोण हाकलेल लेका? तू तर सगळ्या मिपावल्यांचा फेमस डांबिसकाका! :) शिवाय तू नांवाप्रमाणे पक्का डांबिसही आहेस आणि मिपाला तर डांबिस मंडळींची नेहमीच आवश्यकता आहे! :) या आय्.डी. धारकाची मिपावरची जर "वाटचाल" पाहिली तर नुसता सभासद म्हणून वावरणे ही भूमिका दिसत नाही. त्यात काहीतरी व्हेस्टेड इंटरेस्ट वा पर्सनल अजेंडा असल्यासारखा स्पष्ट दिसतो... अगदी योग्य मुद्दा मांडला आहेस रे डांबिसा! असो, काही मंडळींना 'तात्या' आणि 'मिसळपाव' हे प्रकरण काही म्हण्जे काही केल्या पचतच नाही त्याला काय इलाज? आणि अपचन अगदी अनावर झालं की इथे येऊन मनसोक्त हागून जायच! दुसरं काय? :) पण आम्हांला असे आढळले आहे की त्यांनी पिंक टाकली रे टाकली की तुम्ही सारवासारवीचे तस्त घेऊन धावता की त्यांची पिंक किती विधायक आहे हे सांगण्यासाठी! हा काय चमत्कार आहे? इथेच नाही तर तुम्ही अन्यत्र ही तसे केले आहे. आम्हाला हे गौडबंगाल उलगडत नाही. हम्म! या बाबतीत मुक्तरावांचा खुलासा वाचायला आवडेल! आमचा मुक्तराव तसा भला माणूस, परंतु काही वेळेला उगीच काही लोकांपुढे दडपून जातो! :) आम्हाला हे गौडबंगाल उलगडत नाही. हे एकाच माणसाचे दोन आय डी आहेत काय? नाही रे डांबिसा, या बाबतीत मात्र आम्ही मुक्तराव हा कंप्लीट वेगळा माणूस आहे असा निर्वाळा देऊ इच्छितो. कारण आम्ही त्याच्याशी फोनवर एकदा बोललो आहोत. आमची प्रस्तुत मूळ लेखकांविषयी काही तक्रार नाही. कारण एकदा व्हेस्टेड इन्टरेस्ट आहेत हे कळल्यानंतर वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. अगदी खरं! आम्हीही यापुढे हेच करायचं ठरवलं आहे, पूर्वीही अनेकदा तसं ठरवलं होतं! पण जळ्ळा आमचा स्वभावही पक्का भिकारचोट अन् भांडायची खुमखुमी असलेला, त्यामुळे गप्प बसवत नाही. परंतु यापुढे अनुल्लेखाने मारायची मनोगती कला हा तात्याही साध्य करेल, त्याला ते फारसं जड नाही! :) असा हा प्रतिसाद दिल्याबद्द्ल सरपंच बहुतेक आमचे सभासदत्व रद्द करतील. पण पर्वा नाही, जिथे मनातले स्पष्ट पणे बोलता येत नाही तिथे राहूनतरी काय उपयोग? अरे बाबा डांबिसा, कोण तुझं सभासदत्व रद्द करायला निघाला आहे? मिपाबद्दल खरी कळकळ कुणाला आहे आणि पोटदुखी कुणाला आहे हे समजण्याइतकी आम्हीही थोडीफार जिंदगी बघितली आहे! तेव्हा रहा इथेच निवांत! मिपा तुझंच आहे! :) तात्या.

In reply to by पिवळा डांबिस

मुक्तसुनीत Fri, 05/30/2008 - 18:27
पण आम्हांला असे आढळले आहे की त्यांनी पिंक टाकली रे टाकली की तुम्ही सारवासारवीचे तस्त घेऊन धावता की त्यांची पिंक किती विधायक आहे हे सांगण्यासाठी! हा काय चमत्कार आहे? इथेच नाही तर तुम्ही अन्यत्र ही तसे केले आहे. आम्हाला हे गौडबंगाल उलगडत नाही. हे एकाच माणसाचे दोन आय डी आहेत काय? नसतील तर तुमचे काय लागेबांधे आहेत हो ते एकदा स्वच्छ सांगून टाका म्हणजे "त्यांच्या" प्रतिक्रियेनंतर ती विधायक कशी आहे ते समजावणार्‍या "तुमच्या" प्रतिक्रियेची आम्ही प्रतिक्षा करू..... पिवळा डांबिस यांचे लिखाण एरवी आवडते असे मी कित्येक वेळा लिहीले आहे. यावेळी त्यानी आपल्या ललितगुणाचा वापर चुकीच्या ठिकाणी केला आहे. "पिंकांच्या मागे तस्त घेऊन फिरणे" ही उपमा पेजोरेटीव्ह आहे (मराठी शब्द माहीत नाही. ) , ती केवळ निंदाव्यंजक नसून सरळसरळ हीन दर्जाचा अपमान करणारी आहे. मी त्यांचा - या विधानापुरता - धि:कार करतो. त्यानी आपल्या विवेकाला स्मरून अशी भाषा असणारी विधाने मागे घ्यावीत.

In reply to by मुक्तसुनीत

पिवळा डांबिस Sat, 05/31/2008 - 20:30
श्री. मुक्तसुनीतजी, सर्वप्रथम हा वेगळ्या व्यक्तीचा आयडी असल्याचे निश्चित झाल्याने आनंद व्यक्त करतो. यावेळी त्यानी आपल्या ललितगुणाचा वापर चुकीच्या ठिकाणी केला आहे. "पिंकांच्या मागे तस्त घेऊन फिरणे" ही उपमा पेजोरेटीव्ह आहे (मराठी शब्द माहीत नाही. ) , ती केवळ निंदाव्यंजक नसून सरळसरळ हीन दर्जाचा अपमान करणारी आहे. मी त्यांचा - या विधानापुरता - धि:कार करतो. आता कळलं उपरोधिक, वक्रोक्तिपूर्ण टीका झाली की कसं वाटतं ते? आम्ही तर आमच्या उपमेत एकही असभ्य वा बीभत्स शब्द वापरलेला नाही. तरीही तुम्हाला ती झोंबली. आणि सहाजिकच आहे, ज्याला टोचतं त्यालाच वेदना होतात. अशा वेळी त्याला जर कुणी वक्रोक्तीकडे दुर्लक्ष कर आणि त्या वेदनेत काही विधायक शोध असे सांगितले तर वेदना वाढतात. पिवळा डांबिस यांचे लिखाण एरवी आवडते असे मी कित्येक वेळा लिहीले आहे. आभारी आहे. आम्हालाही तुमचे लिखाण एरवी आवडते. काव्यासारखा कठीण साहित्यप्रकार तुम्ही उत्तम रीतीने हाताळता. आमच्या सारखं गद्य लिहीणं त्यामानाने सोपं! आम्ही केलेली टीका याच अपेक्षाभंगापोटी होती की अरे एरवी हा माणूस इतकं चांगलं लिहितो तर मग याच मुद्द्यावर पुनःपुनः असं का लिहितो? पहिल्यांदा वाचलं तेंव्हा आम्ही दुर्लक्ष केलं पण पुनरावृत्ती झाल्याने लिहावं लागलं. त्यानी आपल्या विवेकाला स्मरून अशी भाषा असणारी विधाने मागे घ्यावीत. आम्ही वर्णन केलेलं बिहेव्हिअर असत्य असतं तर आम्ही आमचं विधान जरूर (आनंदाने) मागे घेतलं असतं. किंबहुना दुर्दैवाने असं बिहेव्हिअर एकापेक्षा जास्त वेळा झालेलं आहे याची खात्री करून घेऊनच आम्ही ते इथे मांडलं होतं. तेंव्हा आम्ही असत्य विधान केलेलं नसल्याने ते मागे घेऊ शकत नाही. हां, आम्ही आमच्या विवेकाला स्मरून आणि यापूर्वीच्या तुमच्या लिखाणाचा चाहता म्हणून तुम्हाला झालेल्या यातनांबद्द्ल खेद जरूर व्यक्त करतो. सद्यपरिस्थितीत हा वाद मागे पडून आपण सर्व मिपाकर पुढे चालायला लागलो तर बरं. बाकी तुमची मर्जी. आपला, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

कोलबेर Sat, 05/31/2008 - 09:22
चला भिडेवर मात करायचीच आहे तर सगळेच करूया. साचलेल्या पाण्याला वाट करुन दिलेली केव्हाही बरी! डांबीस काका, वयाने,अनुभवाने, ज्ञानाने तुम्ही खूप मोठे असलात तरी संजोप राव आणि तात्या अभ्यंकर ह्या प्रकरणासाठी तुम्ही (निदान 'पिवळा डांबिस' हा आयडी) खूपच नवखे आहात. ज्या संजोप रावांची इथली वाटचाल काढून तुम्ही अभ्यासलीत त्यामध्ये तुम्हाला 'पिंजरा' हे परिक्षण दिसले नाही?? मी संजोप राव आणि तात्या अभ्यंकर ह्यापै़की कुणालाही प्रत्यक्षात भेटलो नाही पण संजोप रावांनी हे परिक्षण केवळ तात्यांच्या आग्रहास्तव खास मिसळपाववर लिहिले आहे हे मला माझ्या इथल्या अभ्यासातुनच (?) कळले! तुम्हाला कळले नाही?? तुम्ही ह्या आयडीचा अभ्यास वगैरे केलात तरी ही गोष्ट कशी काय बुवा तुमच्य नजरेतुन सुटली? रावसाहेबांची लेखन प्रतिभा बघता त्यांना अनेकदा बर्‍याच गोष्टींवर लिहण्याचा बर्‍याच जणांनी आग्रह करताना पाहिले आहे पण (माझ्या अभ्यासा नुसार!) रावसाहेबांनी खास डिमांडवर लिहीलेला हा एकमेव लेख आहे. तोही तात्यांच्या आग्राहावर आणि मिसळपाववर? संजोप रावांच्या प्रत्येक भुमिकेशी मी सहमत नाही. पण तसेच आपल्या लेखावर वा! वा! चे कीती प्रतिसाद आले ह्यावर (हुरळून जाऊन?) परखड मत देणार्‍यांना 'आंधळे' म्हणून हिणवणार्‍या तुमच्याशीही सहमत नाही. पण तरीही संजोपराव किंवा पिवळा डांबीस ह्या आयडीतून काहीही लिहिले गेले की इथे आल्या आल्या पहिल्यांदा ते वाचतो! ह्यात काहीही चमत्कार नसुन दोन्ही आयडींमधून येणारी लेखन प्रतिभा आहे. असो..मनापासून वाटले ते लिहीले! सरपंच हा प्रतिसाद किंवा माझा आयडी उडवतील का? असली निरर्थक काळजी मी तरी करणार नाही. तुमच्या पर्यंत प्रामाणिक भावना पोहोचाव्यात इतकीच काळजी!! डिस्क्लेमर : ह्या प्रतिसादातुन मी रावसाबांची बाजू घेत आहे असे वाटून कोलबेर हा त्यांचाच आयडी आहे असल्या निष्कर्षापर्यंत पोहोचणार्‍यांनी सरपंच/ज.डायर ह्यांच्या कडून आमचा आमचा आयपी ऍड्रेस चेक करुन घ्यावा.

In reply to by कोलबेर

पिवळा डांबिस Sat, 05/31/2008 - 10:33
डांबीस काका, वयाने,अनुभवाने, ज्ञानाने तुम्ही खूप मोठे असलात तरी संजोप राव आणि तात्या अभ्यंकर ह्या प्रकरणासाठी तुम्ही (निदान 'पिवळा डांबिस' हा आयडी) खूपच नवखे आहात. पूर्णपणे मान्य! पण त्याबरोबरच त्या वादाची माहिती घेण्यात आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही हेही आम्ही स्पष्ट केले आहे. आमची प्रतिक्रिया ही श्री. संजोप रावांनी मिपावर (आणि मिपावरच फक्त) लिहिलेल्या प्रतिक्रीयांसंबंधीच आहे. आम्ही तसेही स्पष्ट केले आहे. तुम्हाला 'पिंजरा' हे परिक्षण दिसले नाही?? जरूर दिसले. आम्हाला तरी तीस वर्षांपूर्वी लागून गेलेल्या सिनेमाच्या परीक्षणाचे प्रयोजन कळले नाही. जसे काही आजवर पिंजरावर परीक्षण कुणी लिहिलेलेच नाही. किंवा श्री. संजोपरावांनी काही नवीन लिहिले आहे. आम्हांला तुमचे वय माहीत नाही पण पिंजरा जेंव्हा (नव्याने) लागला लेंव्हा आम्ही वर्तमानपत्र वाचण्याच्या वयाचे होतो. तेंव्हा ट्र्स्ट मी, आम्ही अशी बरीच परीक्षणे वाचली आहेत... संजोप रावांनी हे परिक्षण केवळ तात्यांच्या आग्रहास्तव खास मिसळपाववर लिहिले आहे हे मला माझ्या इथल्या अभ्यासातुनच (?) कळले! तुम्हाला कळले नाही?? समजा ते जरी त्यांनी तात्याच्या अगदी खास आग्रहावरून लिहिले असेल तरी त्यामुळे त्यांना इतरत्र प्रतिक्रियेच्या ऑफेनसिव्ह पिंका टाकायचा अधिकार कसा प्राप्त होतो? आम्ही "ईनो' आणि "वारा सरणे- हिमवादळॅ" या प्रतिक्रियांविषयी बोलत आहोत. या प्रतिक्रिया विधायक आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? कोलबेरसाहेब, मिपाविषयी आमच्या मनात एक श्रद्धा आहे. तात्याने हा प्रवाहाच्या विरूद्ध पोहत, स्वतःच्या खिशाला खार लावून, जो उपक्रम (उपक्रम साईट नव्हे) चालवला आहे तो यशस्वी व्हावा अशी आमची इच्छा आहे. श्री संजोप रावांविषयी आमचं वैयक्तिक काहीच भांडण नाही. त्यांनी चांगल्या हेतूने इथे दर्जेदार लिखाण प्रसिद्ध करावं अशीच आमची इच्छा आहे. तात्यानेही त्यांचे अनेकदा जाहीर स्वागत केल्याचे आम्ही वाचले आहे, तुम्हीही वाचले असेल. ज्यांना मिपा आवडत नाही (मला मान्य आहे की असेही लोक असू शकतील!) त्यांना मिपावर लिहिलंच माहिजे अशी काही सक्ती असल्याचं आमच्यातरी वाचनात नाही. असे असतांनाही जर कोणी मिपावर या साईटला अवमानकारक काही लिहिलं तर आम्ही त्यांचं स्वागत हारतुर्‍यांनी करावं अशी तुमची अपेक्षा आहे का? मग तो (तुमच्या दृष्टीने) कितीही मोठा माणूस असो... कोलबेर हा त्यांचाच आयडी आहे असल्या निष्कर्षापर्यंत पोहोचणार्‍यांनी सरपंच/ज.डायर ह्यांच्या कडून आमचा आमचा आयपी ऍड्रेस चेक करुन घ्यावा. आम्हाला "कोलबेर' हा त्यांवाच आयडी आहे असे मुळीच वाटत नाही कारण याच आयडीने पॅटंटेड व्हर्सेस जेनेरीक ड्रग्जवर आमच्याशी अतिशय मौलिक चर्चा केलेली आहे. रावांना ते जमले असते असे वाटत नाही. कोलबेर, तुमच्या मताविषयी आम्हाला आदरच आहे. पण तसेच आपल्या लेखावर वा! वा! चे कीती प्रतिसाद आले ह्यावर (हुरळून जाऊन?) परखड मत देणार्‍यांना 'आंधळे' म्हणून हिणवणार्‍या तुमच्याशीही सहमत नाही. आपल्या याही मताचा आम्ही आदर करतो. आम्ही स्वतःला ललित लेखक मुळीच समजत नाही. जी काय चार-दोन अक्षरे आम्ही जुळवली ती तात्याच्या आग्रहाखातर इथे प्रसिद्ध केली. आम्ही फक्त ही एक "फॅक्ट" नजरेला आणली होती की ज्यांना गावितमास्तर आवडलेला नाही त्या लोकांपेक्षा ज्यांना तो आवडलेला आहे त्यांची संख्या अनेकपटींनी अधिक आहे. तुम्ही ही फॅक्ट आजही नाकारू शकता काय? गंमत अशी आहे की तुम्ही काही लोकांच्या मताला इतरांपेक्षा जास्त महत्व देऊ इच्छिता. ऍज इफ सम आर मोअर इक्वल! मला ते मान्य नाही. मिपावर फक्त काही जणांनाच इतरांपेक्षा साहित्यातील जास्त कळतं आणि इतरांना नाही यावर आमचा विश्वास नाही. असो. मला वाटतं या विषयावर मी खूप लिहिलं. माझी भूमिका मला वाटतं मी पुरेशी स्पष्ट केली आहे. तेंव्हा माझ्या दृष्टीने हा विषय इथेच संपला. तुम्हाला जर पटत नसेल तर आमची मतं आमच्याजवळ आणि तुमची तुमच्याजवळ! लेटस ऍग्री टू डिसऍग्री! आपला, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

कोलबेर Sat, 05/31/2008 - 10:52
आम्हाला तरी तीस वर्षांपूर्वी लागून गेलेल्या सिनेमाच्या परीक्षणाचे प्रयोजन कळले नाही. जसे काही आजवर पिंजरावर परीक्षण कुणी लिहिलेलेच नाही. किंवा श्री. संजोपरावांनी काही नवीन लिहिले आहे. आम्हांला तुमचे वय माहीत नाही पण पिंजरा जेंव्हा (नव्याने) लागला लेंव्हा आम्ही वर्तमानपत्र वाचण्याच्या वयाचे होतो. तेंव्हा ट्र्स्ट मी, आम्ही अशी बरीच परीक्षणे वाचली आहेत...
त्या परिक्षणाचा दर्जा काय होता किंवा ते कुणाला किती आवडले हा मुद्दाच नाही आहे. (मागे ह्यावर तुमच्याच एका प्रतिसादाला मी सहमती देणारा प्रतिसाद देखिल दिला होता) मूख्य मुद्दा आहे की हे परिक्षण त्यांनी तात्यांच्या आग्रहावरुन लिहिले होते. (निदान तात्यांनी तसा आग्रह केलेला तरी पाहण्यात आहे!) ह्यातुन इतकेच अंडरलाईन करायचे आहे की इथले संजोपारावांचे लेखन हे निव्वळ तात्यांचा आणि पर्यायाने मिसळपावचा राग राग करण्यासाठी नाही.
समजा ते जरी त्यांनी तात्याच्या अगदी खास आग्रहावरून लिहिले असेल तरी त्यामुळे त्यांना इतरत्र प्रतिक्रियेच्या ऑफेनसिव्ह पिंका टाकायचा अधिकार कसा प्राप्त होतो?
एक्झॅक्टली...जसेकी प्रसंगी त्यांनी थोडी कठोर टीका केली म्हणून त्यांना मिसळपावचे व्हिलन ठरवण्याचा अधिकार प्राप्त होत नाही तसा!! हाच तर मुद्दा मला 'पिंजर्‍या'तुन अधोरेखित करायचा होता.
आम्ही फक्त ही एक "फॅक्ट" नजरेला आणली होती की ज्यांना गावितमास्तर आवडलेला नाही त्या लोकांपेक्षा ज्यांना तो आवडलेला आहे त्यांची संख्या अनेकपटींनी अधिक आहे. तुम्ही ही फॅक्ट आजही नाकारू शकता काय?
ती फॅक्ट आम्हीच काय लिहिता वाचता येणारा कुणीही नाकरू शकत नाही..पण म्हणून एखाद्याने थोडा निराळा सूर लावला तर तो देखिल आंधळा ठरत नाही इतकेच. पब्लिकने डोक्यावर घेउन नाचणे हा गुणवत्तेचा एकमेव निकष नाही हे तुम्हाला सांगण्याइतकी माझी पात्रता नाही.
तुम्हाला जर पटत नसेल तर आमची मतं आमच्याजवळ आणि तुमची तुमच्याजवळ! लेटस ऍग्री टू डिसऍग्री!
'ऍग्री टू डिसऍग्री' हा तर कोणत्याही सार्वजनिक संकेतस्थळाचा आत्मा आहे असे मी मानतो. वरील प्रतिसादात काही प्रश्नार्थक वाक्ये आल्याने हा लहान तोंडी मोठा घास!

In reply to by कोलबेर

विजुभाऊ Sat, 05/31/2008 - 12:38
कोणी काय बोलावे काय लिहावे हे ज्याचे त्याने ठरवावे. पण मुद्दाम म्हणुन एखादा असभ्य अश्लील खरे तर हिडीस शब्द माथी मारत असेल तर त्याला विरोधही करायचा नाही? एखाद्या लिखाणावर / प्रतिक्रियेवर विरोधी प्रतिक्रिया आली की सभत्येच्या सगळ्या मर्यादा सोडुन हिडीस काव्य पंक्ती लिहीणे याला बुद्धीवैभव म्हणायचे की विकृती ? जसेकी प्रसंगी त्यांनी थोडी कठोर टीका केली म्हणून त्यांना मिसळपावचे व्हिलन ठरवण्याचा अधिकार प्राप्त होत नाही तसा!! टीका करावी .....पण आयमाय **न टाकावी / मासीक पाळी असले शब्द टीकेपेक्षा लेखकाच्या हरपलेल्या मनस्थितीचे वास्तव दाखवते. या असल्या शेवाळी शेंबुडलेल्या बाष्कळपणाला जर कोणी थोडी कठोर टीका म्हणत असेल तर तुमचे स्वतःला जी एं चे पाईक समजणारे तथाकथीत हीरो आणि त्यांचे वकील काय पात्रतेचे आहेत हे वेगळे सांगायला नकोच. असो...... असले हीरो डोक्यावर नाचवणारे स्वयंभू समिक्षक आणि स्वयंभू इतिहासकार यांची त्या संस्थळावर विचारपूस करणारे भरपूर आहेत. त्यांचे हीरो त्याना लखलाभ. चांगल्याला चांगले म्हणणे आणि वाईटाला वाईट म्हणणे हे मिपाच्या सदस्यांचे रोखठोक वागणे कायम असेच राहील

In reply to by विजुभाऊ

असले हीरो डोक्यावर नाचवणारे स्वयंभू समिक्षक आणि स्वयंभू इतिहासकार यांची त्या संस्थळावर विचारपूस करणारे भरपूर आहेत.
कोणाचीही कारणाशिवाय विचारपूस करण्याचा मिपाचा मनोदय नाही आणि सदस्यांचाही नसावा. एखाद्या लेखाला प्रतिसाद दिले जातात ते त्या लेखापुरते मर्यादित आहेत का एवढेच पहावे. उगीच सर्वत्र विनाकारण लोकांना त्रास देण्याचे कारण नाही. मिपावरील वातावरण विनाकारण विचारपूस करणारे न राहता खेळीमेळीचे रहावे.
चांगल्याला चांगले म्हणणे आणि वाईटाला वाईट म्हणणे हे मिपाच्या सदस्यांचे रोखठोक वागणे कायम असेच राहील
चांगल्याला चांगले म्हणताना आणि वाईटाला वाईट म्हणताना एखाद्याची पाठ धरून तो विषय संपल्यावरही सतत त्रास देत राहणार्‍या सदस्यांना मिपाबद्दल प्रेम नाही असे आम्ही धरून चालतो. मिपावर अनेक व्यक्ती येतात त्यापैकी प्रत्येकाची मते आपल्याला पटायला हवीत असे नाही. ज्यांची मते आपल्याला पटत नाहीत त्यांना सतत त्रास देण्याचा उद्योग मिपाला पसंत नाही. मिपाच्या ज्या सदस्येला तुम्ही विनाकारण प्रत्येक चर्चेत ओढत असता तिने याबाबत तक्रार केली आहे. तरी, यावेळेस फक्त समज देण्यात येत आहे पुढील वेळेस तेढ वाढवणारे असे प्रतिसाद सरळ उडवून दिले जातील याची खात्री बाळगावी. जनरल डायर

In reply to by आणिबाणीचा शासनकर्ता

कोलबेर Sat, 05/31/2008 - 20:36
धन्यवाद डायर साहेब. मुक्तरावांनी म्हंटल्या प्रमाणे सार्वजनिक संकेतस्थळावर वावरण्यासाठी काही विवेक लागतो जो विजुभाऊ ह्या आयडीतुन लिहणार्‍या माणसाला नाही हे आजकाल काही प्रतिसादांमधून दिसू आले आहे. वरील प्रतिसादामध्ये तर त्याची हद्द झाली आहे. ह्यावर त्याच पातळीवर जाऊर कुणीतरी प्रत्युत्तर देण्याआधी हा प्रतिसाद उडवुन टाकावा ही विनंती. मिसळपावला खरा धोका असे विवेक सोडून लेखन करणार्‍यांचा आहे.

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर Sat, 05/31/2008 - 12:52
समजा ते जरी त्यांनी तात्याच्या अगदी खास आग्रहावरून लिहिले असेल तरी त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहेच आणि त्यांच्या त्या लेखाला मनापसून दादही दिली आहे. तरी त्यामुळे त्यांना इतरत्र प्रतिक्रियेच्या ऑफेनसिव्ह पिंका टाकायचा अधिकार कसा प्राप्त होतो? अगदी खरं! दर वेळेला आपण कुणीतरी फार शहाणे आहोत आणि बाकीचे चुत्ये आहेत असंच समजूनच ते नेहमी लिहीत असतात. जरा कधी कुठे मनमोकळं लेखन नाही की कुणाशी मनमोकळा संवाद नाही! तो नसला तर नसू दे, त्या बाबत काहीच सक्ति नाही. असतो एखाद्याचा स्वभाव जात्याच भिकारचोट आणि संकुचित मनोवृत्तीचा! परंतु याचा अर्थ सतत तिरकस लेखन, तात्याला किंवा मिपाला सतत झोडू पाहणारे प्रतिसाद असा होत नाही/नसावा! कोलबेरसाहेब, मिपाविषयी आमच्या मनात एक श्रद्धा आहे. तात्याने हा प्रवाहाच्या विरूद्ध पोहत, स्वतःच्या खिशाला खार लावून, जो उपक्रम (उपक्रम साईट नव्हे) चालवला आहे तो यशस्वी व्हावा अशी आमची इच्छा आहे. जाऊ दे रे डांबिसा, तू कशाला कुणाला माझी बाजू घेऊन समजावतो आहेस? शेवटी मॅच्युरिटी काऊंट्स! प्रत्येक वयाची एक समज असते त्यानुसारच कोलबेरने प्रतिसाद दिला आहे! ज्यांना मिपा आवडत नाही (मला मान्य आहे की असेही लोक असू शकतील!) त्यांना मिपावर लिहिलंच माहिजे अशी काही सक्ती असल्याचं आमच्यातरी वाचनात नाही. मुळीच सक्ति नाही. परंतु गंमत म्हणजे ज्यांना मिपा आवडत नाही तेच इथे येऊन अगदी हौशीहौशीने मिपाच्या विरोधात सतत काहीतरी लिहीत असतात याची गंमत वाटते! अस्तित्वाच्या लढाईकरता केवळ विरोध करत राहणे हाच मार्ग काही वेळेला उरतो! संजोपचंही तेच झालं! तात्याच्या आणि मिपाच्या विरोधात लिहिल्यामुळेच आपण अधिक प्रकाशात येऊ असंच त्याला नेहमी वाटत राहीलं आणि तेच तो बर्‍याचदा करत राहिला! याचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे त्याची ही कविता! मिपावरच येऊन मिपालाच जोडे मारणारी ही कविता मिपावर टाकायचं वास्तविक काय कारण होतं बरं? अगदी नेमकं कारण? 'बघा! मी कसे जोडे मारले आहेत, 'बघा मी किती मोठा कवी आहे!' हाच आतला आवाज या कवितेतनं ऐकू येतो ना? अरे आहेस ना मोठा कवी? मग कविता लिहिण्याकरता जगातले सगळे विषय संपले? तात्याला आणि मिपाला जोडे मारणे, यातूनच फक्त कवीत्व सिद्ध होतं का? कुणाला तरी सतत जोडे मारून, सतत काहीतरी तिरकस आणि स्वत:ला फार शहाणे समजून लिहिल्यामुळेच साहित्यिक अभिव्यक्ति करता येते का? 'वर्तूळ' नावाचा अप्रतिम लेख लिहिणारा हाच संजोप का? असा कधितरी प्रश्न पडतो आणि वाईट वाटतं! की आता स्वत:च्या त्या प्रतिभेवर विश्वास उरला नसल्यामुळे फक्त विरोध करत राहणे, गरळ ओकत राहणे हेच काही मार्ग अस्तित्व टिकवण्याकरता शिल्लक राहिले आहेत? वाईट वाटतं खूप! आणि तसं नसेल तर उत्तम साहित्यिक अभिव्यक्ति करणारे लेख इतरत्र आणि जोडे हाणण्याकरता मात्र मिपा असा काही हिडन अजेंडा आहे? मला तर तोच दिसतो आहे! (अर्थात, पिंजराचं परिक्षण हा त्याला एकमेव अपवाद आहे हे मीही मान्य करतो! अगदी खुल्या दिलाने!) असो.. झाली इतकी चर्चा पुरे झाली रे डांबिसा! आपलं मिपा कसं आहे, काय आहे हे येणारा काळच ठरवील. आणि ज्यांना मिपाला फक्त शिव्या द्यायच्या आहेत त्यांना त्या अगदी मनसोक्त देऊ देत असंच शेवटी म्हणावंसं वाटतं! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

पिवळा डांबिस Sat, 05/31/2008 - 20:35
असो.. झाली इतकी चर्चा पुरे झाली रे डांबिसा! आपलं मिपा कसं आहे, काय आहे हे येणारा काळच ठरवील. पूर्ण सहमत आहे. या विषयावर आता आमचाही, 'सीताकांतस्मरण जयजयराम!!" :)

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर Sat, 05/31/2008 - 21:16
कोलबेरसाहेब, मिपाविषयी आमच्या मनात एक श्रद्धा आहे. तात्याने हा प्रवाहाच्या विरूद्ध पोहत, स्वतःच्या खिशाला खार लावून, जो उपक्रम (उपक्रम साईट नव्हे) चालवला आहे तो यशस्वी व्हावा अशी आमची इच्छा आहे.
तात्या मनोगतावरील उणीवा काढल्यावर अगदी असेच प्रतिसाद बघायला मिळायचे! .. "कुणीतरी आपल्या खिशातील द्रव्य खर्च करुन कार्यबाहुल्यातुन वेळ काढून हे संस्थळ चालावते आहे".. असे शब्द असायचे इतकेच ;) इथेही तेच बघुन गंमत वाटली. असो..सैतानाशी लढताना स्वतः सैतान न बनण्याची काळजी घेणे फार अवघड असते अश्या आशयाचे एक इंग्रजी वचन आहे. सैतानाच्याजागी प्रशासक हा शब्द टाकला की हेच वचन मराठीतही चपखल बसेल. :)
शेवटी मॅच्युरिटी काऊंट्स! प्रत्येक वयाची एक समज असते त्यानुसारच कोलबेरने प्रतिसाद दिला आहे!
मान्य! पण तुम्ही तुमच्या वयाच्या समजेनुसार कधी लिहीणार? 'तुमचीच लाल' म्हणणार्‍यांच्या जयजयकारात तटस्थ नजरा गमावुन बसू नका इतकेच वाटते. वरती अजानुकर्णाचा प्रतिसाद उडावुन लावलात पण विजुभाऊंचा मात्र तसाच ठेवलात...सैतानाशी लढताना स्वतः सैतान न बनण्याची काळजी घेणे फार अवघड असते!!

सहज Fri, 05/30/2008 - 07:13
व्यक्ति तितक्या प्रकृती. प्रत्येक व्यक्तीत गुण दोष असतात. अवगुण दाखवले तरी गुण देखील निश्चीत आहेत व त्या गुणांच्या आधारे अवगुणांकडे दुर्लक्ष करता येते. अत्यंत गर्विष्ठ, व स्वताला सर्वज्ञान झाले आहे असा स्वभाव असला तरी त्या गुरु शिष्याला समावुन [गरज नसताना] घेतोच ना आम्ही मिपाकर. तात्याला मनोगतावर वावर भावला नाही म्हणून हिमतीवर मिसळपाव काढले. एक "जान" असलेले नवे संकेतस्थळ उभे राहीले. आता हे सत्य जितक्या लवकर पचवाल तितक्या लवकर तुमचे "इनो" व्यसन सुटेल. शुभेच्छा! लवकर बरे व्हा!!

नाना फडणवीस Fri, 05/30/2008 - 08:16
स्वतःच्या उच्च काव्यात्मक प्रतिभेचा वापर, दुसर्‍याच्या अंगणात जाऊन थुंकण्यासाठी करणे हे गैर नव्हे काय? एखाद्या गोष्टीबद्दल मनात चांगल्या भावना असतील तर त्या व्यक्त करण्याची अनेक चांगली माध्यमे आहेत. मिपाला "सुधरवण्याचा" विडा जर कोणी उचललाच असेल तर त्यासाठी याहून चांगले पर्याय निश्चित उपलब्ध आहेत. आणि ते स्वतःला फार शहाणे समजणार्‍या या संजोपरावाला माहित नाहीत असे कुणी समजू नये. पण जर आपला उद्देशच मिपावर वाईट गोष्टी घडाव्यात असा असेल तरच हे लेखन संभवते. त्यामुळे काव्याला दाद देणार्‍या मंडळींना आमचे हे सांगणे की या कवितेमागील जळफळाट त्यांनी ध्यानात घ्यावा. मिसळपाव स्थापन झाल्यापासून अनेकांना कंड सुटली आहे, आग आग होते आहे. त्यांच्या मूळव्याधीच्या त्या वेदनांवर असले काव्यात्मक "कैलास जीवन" बोटावर घेऊन तेथे चोळत बसणे, याशिवाय ते काही करू शकत नाहीत. त्यामुळे असल्या जळफळाटातून निर्माण झालेल्या मूळव्याधी काव्यांना प्रतिभेचे निकष लावून गौरवण्यासारखे त्यात नाही. नाना फडणवीस

फटू Fri, 05/30/2008 - 08:54
हा वाद इतका गहन आहे ??? वरचे सगळे प्रतिसाद वाचल्यानन्तर का कोण जाणे पण मनोगतावर एक चक्कर मारावीशी वाटली... आणि काय आश्चर्य... किती तरी लेख, कविता अशा आढ्ळल्या ज्या मिपावर सुद्धा प्रकाशित झाल्या आहेत... आम्हीही पुर्वी मनोगतावर लिहायचो... पण पुर्वी म्हणजे आम्हाला मिपा बद्दल काहीच माहीती नव्हते तेव्हा... आम्हाला नाही आठवत आम्ही मिपाचे सदस्य झाल्यानन्तर मनोगतावर कधी लिहिलं आहे... असो. सच्च्या मिपाकराना एव्हधच सांगावंसं वाटतं... मिपाची सर दुस~या कुठल्याच संकेतस्थळाला नाही हे तर जगजाहीर आहे... मग कशाला वाद घालत बसता... जावू द्या ना... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

काल कविता वाचल्यावर आम्हाला ती क्रांतीब्रींतीच्या ढाच्याची कविता वाटली. पण पहिल्या झटक्यात कविता कळत नाही, म्हणुन दुस-यांदा कविता वाचायला गेलो तर तिथे ढाक-बहीरीचा गड उतरता, उतरता लाडक्या शिष्याची प्रतिक्रिया आलीच होती. अशा अर्जंट प्रतिक्रियावर तर आमचे विशेष लक्ष असते. त्यात काही विशेष नाही. हल्ली काही समिकरणे लक्षात येऊ नये इतके आम्ही खूळे नक्कीच नाही. प्रतिभावंताने काव्याचा उपयोग कसा करावा हे कोणीही कोणाला सांगू नये. पण इतकी निराशा येण्याचे कारण आम्हाला काही समजले नाही. या पुर्वीची आपली कविता वाचण्यासाठी आम्हीही आपल्या लेखन अनुमतीच्या धोरणाच्या संस्थळावर कविता वाचून गेलो.कविताही आवडलीही होती. आपले तेथील सदस्यांवर असलेले वजन पाहता, आपल्या लेखनावर ( कसेही असले तरी ) फुले उधळणा-यांची संख्या कमी नाही. तेव्हा इथे काही उत्तम कविता आपण टाकू शकला असता. पण आपल्याला तसे करायचेच नसल्यामुळे तो प्रश्नही उरत नाही, असे वाटते. अर्थात आपण या संस्थळावर काय लिहावे हा आपला प्रश्न . काय लिहिले, कसे लिहिले, त्याच्या आस्वादाबरोबर त्याचा उद्देश आणि योग्य समाचार घेण्याची ताकद आमच्यात नसली तरी, ती ताकद एकाच माणसात आहे, त्यांच्या पाठीशी आम्ही सतत असतो, आहोतच. तेव्हा एका दर्जेदार लेखकाने अशा भानगडीत पडावे याचे मात्र वाईट वाटत आहे, इतकेच सांगावे वाटते.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाण Fri, 05/30/2008 - 10:48
आम्हाला नमोगत आणि मिपा यावरच्या वादात काहीही इन्टरेस्ट नाही. आय जस्ट डोन्ट गिव्ह अ डॅम!! डांबिस भाय एकदम बरोबर.....माझ ही अगदी हेच म्हणण आहे..... प्रस्तुत लेखकाचा "ईनो" बद्द्लचा प्रतिसाद वाचा. तो विधायक आहे असे वाटते तुम्हांला? हा अपवाद आहे असे तुम्ही म्हणाल. पण आम्ही अजुनही "वारा सरणे..हिमवादळे" वगैरे विसरलेलो नाही. आमच्या ही ते लक्षात आहे बरोबर !!!!! या आय्.डी. धारकाची मिपावरची जर "वाटचाल" पाहिली तर नुसता सभासद म्हणून वावरणे ही भूमिका दिसत नाही. मलाही आधी हाच संशय होता आणि आता मात्र खात्री पटली..... मिपाला "सुधरवण्याचा" विडा जर कोणी उचललाच असेल तर त्यासाठी याहून चांगले पर्याय निश्चित उपलब्ध आहेत. आणि ते स्वतःला फार शहाणे समजणार्‍या या संजोपरावाला माहित नाहीत असे कुणी समजू नये. पण जर आपला उद्देशच मिपावर वाईट गोष्टी घडाव्यात असा असेल तरच हे लेखन संभवते. त्यांचे हे लेखन मिपा चे वातावरण बिघडवु पाहते आहे...हे मात्र खर त्यामुळे काव्याला दाद देणार्‍या मंडळींना आमचे हे सांगणे की या कवितेमागील जळफळाट त्यांनी ध्यानात घ्यावा. मिसळपाव स्थापन झाल्यापासून अनेकांना कंड सुटली आहे, आग आग होते आहे. नाना अगदी योग्य बोललात पहा..... तात्या अशा लोकांचा योग्य वेळीच समाचार घेतला पाहिजे !!!!! कृपया मिपा करांनी अशा लेखना बद्दल जागरुक राहुन त्यात कोणत्याही पद्दतीने भाग न घ्यावा ही नम्र विनंती.... (मिपा प्रेमी) मदनबाण.....

विजुभाऊ Fri, 05/30/2008 - 11:46
लेखकाच्या प्रतिभेबद्दल कुशंका नाही पण आपण जेथे वावरतो तेथेच थुंकणे असभ्य पणाच आहे. 'माणसाने शेंबूड व्हावे, मासिक पाळी व्हावे, ज्यानेत्याने आपापली आयमाय **न टाकावी किंवा "वारा सरणे..हिमवादळे" वगैरे ही भाषा कोणत्या सभ्य पणात बसते विचार ते लिहाणाराने करायचा आहे. नागव्याने नाचणे लहान मुलाना चांगले दिसते. मोठे त्याची नक्कल करायला गेले की ते हिडीस /बिभत्स दिसते. कधी अधुन मधुन येवुन मिपावर असला बिभत्सपणा करणे किंवा "वारा सरणे..हिमवादळे" असले हिडीस बरळणे ,काहीही कारण काढुन वादंग निर्माण करणे यातच लेखकाला इंटरेस्ट असावा असेच वाटते. बटबटीत आणि हिडीस लिहिणे स्वतःच्या लेखनावर कोणी काही वेगळी प्रतिक्रिया दिली की त्याला कंपूगिरीकरत गलीच्छ गरळ भाषेत ठोकुन काढणे हाच ज्यांचा उद्देश असेल तर त्याना अनुल्लेखाने मारणेच योग्य ठरेल. डुकराशी कुस्ती करायची तर आपण घाण होतोच पण त्याही पेक्षा जास्त वाईटम्हणेजे डुकराला तेच आवडते. हेच खरे. आमचे जालावरचे लेखन मिपा पासुन सुरु झाले.आम्हाला नमोगत आणि मिपा यावरच्या वादात काहीही इन्टरेस्ट नाही. संजोपरावांनी अंगिकारलेल्या मार्गाबद्दल त्यांची मानगूट एकवेळ धरता येईल ; पण त्यांच्या हेतूंबद्दल शंका घेणे चुकीचे होईल त्यांचे नक्की हेतु काय आहेत ते उघड आहेत. त्याबद्दल आमच्या मनात शंका नाही बाकी मुक्तसुनीतरावांचे त्यांच्याशी काय गुळपीठ आहे ते अनाकलनीय आहे. जर ते दोन वेगळे इसम असतील तर बहुधा मिपावर एकमेकांचे परमनन्ट पाठराखीण म्हणुन वागत असतील. नवराबायकोतही हे नाते इतके "दो जिस्म एक जान" असे नसते. कलीयुगातला हा एक चमत्कारच मानायला हवा. 'इनो' चा खप अचानक वाढला अशी बातमी आहे. हे इनो ची गरज असणारालाच कळु शकते ज्याचे जळते त्यालाच कळते तसे...ज्याला जळजळते त्यालाच असे काही कळते हेच खरे.

छोटा डॉन Fri, 05/30/2008 - 12:12
मान्यवर लेखकाच्या आत्तापर्यंतच्या लेखांचे व साहित्याचे आम्ही काही काळापुर्वी पंखे होतो पण सद्य परिस्थीती अशी बदलली आहे की मलाच कळेना की "असे का ?" असो त्यांना जर त्यातच मोठेपणा वाटत असेल तर तो लखलाभ होवो !!! बाकी आधी चाललेल्या "सुदलेखनाच्या चर्चांमध्ये" आम्ही काडीमात्र रस घेतला नाही कारण मुळात उद्देशच अर्थशुन्य आहे. शेवटी चर्चा ज्या मार्गाने गेल्या त्या वाचुन काही जणांनी आपला "अहंभाव" गोंजारण्याचे हौस फेडली हाच निष्कर्श निघतो कारण अजुन दुसरे काही निष्पन्न झालेच नाही .... पण त्यानंतर अजिबत अपेक्षा नसताना ह्या अर्थाची कविता आली मग मात्र प्रतिसाद देणे गरजेचे बनले ... कमीत कमी मला तरी ह्या कवितेचा उद्देश [ फार फार तर सौम्य भाषेत अर्थ म्हणू ] हा मुक्तसुनीत ने म्हटल्याप्रमाणे "कवितेमधे निश्चित वक्रोक्ती आहे आणि लेट्स् फेस इट् , ती वर्मावर प्रहार करणारी आहे. कुणाही मिपाकराला वाचताना वेदना होतील त्या मलाही झाल्याच. शेवटी आपल्याला प्रिय वाटणार्‍या गोष्टीवरची टीका कुणाला सहन होणार आहे ?". म्हणून उत्तर द्यायचा खटाटोप ...
पान वेगळे मांडुनि बसता प्यादे घोडे हसले करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले
लै भारी, हीच अपेक्षा होती. बरं बाबा, सुदे आम्ही प्यादी , घोडी, मर्कट का आणखी काही पण "दैवताचे तर्कट झाल्याचा महान निष्कर्श कसा निघाला ?". जरा कुणी समजावुन सांगेल का ? जर आता हे निष्पन्न झालेच आहे तर आपल्या मते "तर्कट" असलेल्या ह्या संस्थवर अशा अर्थपुर्ण चर्चा करणे ह्याला काय अर्थ ? हां आता जर आपला "अहंपणा" गोंजारायचा असेल तर मग त्याला पर्याय नाही ...
पाठ खाजवुनी एकमेकाची तळवे सुजुनी बसले करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले
वा वा , पण ही सवय कुठली हे काहींच्या लक्षात आलेच नाही दिसतय. असो, झोपलेल्याला उठवणे शक्य आहे पण ज्याने सोंग घेतले आहे त्याबाबतील आम्हीच काय कोणीही हतबल होऊ शकतो ... बाकी ते "प्रतिसादाचे राजकारण" आम्हाला नवे नाही. पण एक मुद्दा मला सांगावा वाटतो की असे राजकारण व प्रशासकीय अनुमतीची ह्या गोष्टीला मिपावर स्थान नाही. उलट अशा काही अनावश्यक लेखांमुळे व त्यावरील तेवढ्याच अनावश्यक प्रतिसादामुळे इथले वातावरण बिघडत आहे हे लोकाम्च्या का लक्षात येत नाही ? यामुळे मिपावर मनमोकळेपणाने लिहणरे व प्रतिसाद देणारे यांची गोची होत आहे याचे तरी भान ठेवायला हवे. ही मंडळी [ आता जर नावे लिहली तर आमच्यावर "कंपुबाजीचा" आरोप करायला मोकळे ] आता ह्यामुळे वैतागली आहेत हे योग्य वेळी समजणे आवश्यक आहे. मिपा हे एक जिवंत संस्थळ आहे आणि बहुतेक सर्व सभासद दिलदार पणे लिहतात व त्याला प्रतिसाद पण तसेच पडतात, कोणी स्वता काहीही न लिहायचे व्रत अंगे बाणून लोकांच्या "फालतू सुदलेखनाच्या चुकां" चा किस पाडत नाही ही आमच्यासाठी अभिमनाची गोष्ट आहे. बाकी ते "इनो" च्या खपाचे आम्ही बघू पण मागणी लक्षात घेता त्याचा काळाबाजार होणार नाही ह्याची काळजी "खप वाढला"असे ज्यांच्या लक्षात आले त्यांनी घ्यावी.
पण जर आपला उद्देशच मिपावर वाईट गोष्टी घडाव्यात असा असेल तरच हे लेखन संभवते. त्यामुळे काव्याला दाद देणार्‍या मंडळींना आमचे हे सांगणे की या कवितेमागील जळफळाट त्यांनी ध्यानात घ्यावा. मिसळपाव स्थापन झाल्यापासून अनेकांना कंड सुटली आहे, आग आग होते आहे. त्यांच्या मूळव्याधीच्या त्या वेदनांवर असले काव्यात्मक "कैलास जीवन" बोटावर घेऊन तेथे चोळत बसणे, याशिवाय ते काही करू शकत नाहीत. त्यामुळे असल्या जळफळाटातून निर्माण झालेल्या मूळव्याधी काव्यांना प्रतिभेचे निकष लावून गौरवण्यासारखे त्यात नाही.
बाकी या बाबतीत "नानांशी" सहमत ... बाकी बिरुटेसरांनी म्हटल्यप्रमाणे "संस्थळावर काय लिहावे हा आपला प्रश्न . काय लिहिले, कसे लिहिले, त्याच्या आस्वादाबरोबर त्याचा उद्देश आणि योग्य समाचार घेण्याची ताकद आमच्यात नसली तरी, ती ताकद एकाच माणसात आहे, त्यांच्या पाठीशी आम्ही सतत असतो, आहोतच. तेव्हा एका दर्जेदार लेखकाने अशा भानगडीत पडावे याचे मात्र वाईट वाटत आहे, इतकेच सांगावे वाटते" असो. गेट वेल सून !!! संजोपरावांच्या लिखाणाचा पंखा पण कट्टर मिपाकर - छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

मन Fri, 05/30/2008 - 13:19
१००००% सहमत. आणखी काहि बोलण्यासारखं नाहिये आमच्याकडे. फक्त एक प्रश्नः- (तुमचं नमोगत आवडतं ना तुम्हाला, जा ना मग तिकडे आणी बसा खुशाल. पण इथं येउन , जे चाललयं चांगलं त्यात कशाला मोडता घालताय?) आपलाच, मनोबा

विसोबा खेचर Fri, 05/30/2008 - 13:26
मनोगती संजूबाबाच्या कवितेची दखल आमच्या मिपापरिवाराने अगदी यथास्थितपणे घेतली याचे बरे वाटले! :) वा!, सुंदर!, अप्रतिम कविता! असे म्हणून आनंदित झालेले मिपाच्या अस्तन्यातले छुपे मनोगती कोण हेही या निमित्ताने पुन्हा एकदा कळले याचा आनंद वाटला! :) असो, सर्व मनोगतींचं आमच्या मिपा परिवारात खुल्या दिलानं स्वागत! :) आपला, (मिपाकर!) तात्या.

छोटा डॉन Fri, 05/30/2008 - 13:40
मुळ मुद्दा असा आहे की "कोण कुठले आहे, कोणाची पाठ खाजवून कोणाचे तळवे सुजले, प्रतिसादाचे राजकारण, सभ्य / असभ्य पातळीचा तौलानीक अभ्यास " यासारख्या व इतर अशाच गोष्टींमध्ये आम्हाला काडीइतका इंटरेस्ट नाही व आम्हाला तो असण्याची अपेक्षा सुद्धा नाही. आम्ही आपले आपल्या आनंदात , नशेत [ मग त्याला कुणी गुत्ता का म्हणेना ] मिपावर वावरत असतो व हे स्थळ "जिवंत" राखण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही कधी "दुसरीकडे" कुणाच्याही वाटेला गेलो नाही मग असे असताना ती गोष्ट "इथे" व्हावी याची अपेक्षा आम्ही का करावी ? जर ती घडत असेल तर गप्प का बसावे ? सच्च्या मिपाकराना एव्हधच सांगावंसं वाटतं... मिपाची सर दुसर्‍या कुठल्याच संकेतस्थळाला नाही हे तर जगजाहीर आहे... आपण आपली आनंदाने मीठ-भाकरी खात असतो व जो अतिथी येतो त्याला ताटातली अर्धी भाकरी काढून देतो पण जर समोरुन "आपल्याच अन्नात माती कालवायचा प्रकार घडत" असेल तर गप्प राहू नका.... बाकी इतर कुठल्या अनावश्यक वादात आम्हाला काडीमात्र रस नाही... कट्टर मिपाकर छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

विसोबा खेचर Fri, 05/30/2008 - 14:03
आपण आपली आनंदाने मीठ-भाकरी खात असतो व जो अतिथी येतो त्याला ताटातली अर्धी भाकरी काढून देतो पण जर समोरुन "आपल्याच अन्नात माती कालवायचा प्रकार घडत" असेल तर गप्प राहू नका.... है शाब्बास रे छोट्या डॉना! अगदी योग्य बोललास... :) काही बलाढ्य संस्थळांच्या पित्त्यांना मिपामुळे सतत इतकं का अस्वस्थ का वाटत असतं हेच काही कळत नाही बुवा! :) अवांतर - इनोचा खप अचानक वाढला की कमी झाला याबद्दल आम्हाला काहीच बातमी नाही. कारण आम्हाला ते कधी घ्यायचीच वेळ येत नाही! इनोची ज्यांना वारंवार गरज लागते ती मंडळी बहुदा इनोच्या स्टॉक डिलरच्या किंवा एजंटांच्या भोवती घुटमळून खपासंबंधी बातम्या काढत असावेत म्हणजे वेळीच ष्टॉक करून ठेवायला बरं! मिपाडिटी (म्हण्जे मिपाची ऍसिडिटी बर्र का मंडळी!) झाल्यावर उगाच धावाधाव नको! :) असो..आमच्याकरता आम्ही हा विषय आता संपवत आहोत. बाकी चालू द्या... तात्या.

मनस्वी Fri, 05/30/2008 - 14:14
हे म्हणजे चांगल्या नांदणार्‍या घरात पाहुणचार घेण्यापेक्षा कुरापती काढून काड्या लावण्याचे काम झाले! असो. आम्हाला त्याने काडीमात्र फरक पडत नाही. कारण आम्ही इथे तत्त्वज्ञान वाचायला अन् पाजळायला कधी येतच नाही मुळी! आपण किती प्रकांडपंडित आहोत हे सिद्ध करण्याची किंवा भासवण्याची गरज पण वाटत नाही. आम्ही ४ टाळकी (आता १००० +) येतो, विचारांचे आदानप्रदान करतो आणि आमच्या घरात मनसोक्त बागडतो. ऑलरेडी रस काढलेल्या ऊसाच्या चोथ्याचा रस काढण्यात अगदी इतका म्हणजे इतका इंटरेस्ट असेल.. अहो तर खुशाल काढा की.. इथे कोणी तुम्हाला काहीही म्हणणार नाही! पण तो रस इथे कुणाला पाजायचा आग्रह धरु नका बाबा.. आम्हाला नाही आवडत! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

प्रियाली Fri, 05/30/2008 - 14:56
निरिक्षण : १. आता मधुबाला, ओ पी नय्यर, मदन मोहन किंवा कोणत्यातरी एखाद्या जुन्या चित्रपट कलाकारावर वाचल्यावर टिपे गाळली नाहीत तरी हळहळ वाटण्याजोगा पण सुंदर लेख येणार किंवा सिंहासनचे परिक्षण! मग इथले पिडा, सहज, बिरूटे, तात्या वगैरी जुनी (वयाने) मंडळी त्या हळहळीत विरघळणार. २. पिरंगुट आधीच झाल्याने आता कलंगुटच्या बंगल्यात मिपा संमेलन भरणार. त्यात डॉन, मन, मदनबाण, तात्या* इ. नवी (वयाने आणि अनुभवाने) मंडळी बाटली-जेवणात विरघळणार. ३. मिपाच्या पहिल्या वाढदिवशी इथल्या सर्व मंडळींना गुदगुल्या करेल असा एक लेख येणार आणि मग हे वरचे प्रतिसाद आम्ही दिले होते हो! पण त्यावेळी गोष्ट वेगळी होती. इतक्या प्रचंड प्रतिभेला आम्ही काहीबाही बोललो हा आमचा करंटेपणा या हळहळ कम गुदगुल्यांत मनस्वी आदी सगळया मंडळींची अस्वस्थता जन्माला येऊन नष्ट होणार. सारांशः मग काय होणार, काही नाही, पुढचा पिच्चर रिलीज होईपर्यंत जय आणि विरू दोस्तीच्या आणाभाका घेणार. एकमेकांच्या मनात "चंचीप्रवेश" करणार आणि पुढचा चित्रपट रिलीज झाला की...पुढच्या चित्रपटाचे नाव असेल - ये रे माझ्या मागल्या! ४. आमच्यासारखे काही अशा चर्चांत पूर्वी भाग घेतलेले आणि फारसा संबंध नसलेले आमच्यासारखे हक्का-बक्का राहणार. सांभाळ हो प्राजु अनुमान : मिपा असो की मनोगत, माणूस सर्वत्र सारखाच असतो. एखाद्याला आपला समुदाय (कल्ट) बनवण्यासाठी वेगवेगळ्या गिमिक्सची गरज लागते. सदर लेखकाची इश्टाईल आता आम्हाला माहित आहे. या रोजच्या नाटकांना, संधी आणि ताटातूट, स्त्रियांची मासिक पाळी आणि मराठी साहित्य आणि वरील कविता वगैरे विषयांना सरावलेली आपली (प्रशिक्षित) प्रियाली. * तसं मला वयाने मोठं कोण लहान कोण ते माहित नाही पण तात्या नं. ४ सोडून सर्वत्र असणार.

In reply to by प्रियाली

सहज Fri, 05/30/2008 - 15:05
तात्या व संजोपराव दोघांनी मिळुन आम्हा सगळ्यांना वेड्यात [म्हणजे अजुन काय वेगळे नका विचारु] काढायला केलेला हा बनाव तर नव्हे. तात्या, रावसाहेब उत्तर द्या. तुम्ही एकत्र चियर्स करत असता हे कळले म्हणुन विचारतोय. नाही एकमेकांच्या उरावर बसुन नंतर गळाभेटी करणारे पोहोचलेले राजकारणी लई पाहीलेत. :-) (माहीतगार) आजानुकर्णा काय म्हणतोस? :-)

In reply to by सहज

विसोबा खेचर Fri, 05/30/2008 - 16:39
तात्या व संजोपराव दोघांनी मिळुन आम्हा सगळ्यांना वेड्यात [म्हणजे अजुन काय वेगळे नका विचारु] काढायला केलेला हा बनाव तर नव्हे. अरे नाही रे बाबा! आम्ही कुठलाही बनाव केलेला नाही! हां, यापूर्वी मी स्वत:हून अनेकदा झालं गेलं विसरून जाऊन संजोपशी दोस्तीचा हात पुढे केलेला आहे परंतु त्याची तात्याविषयीची आणि मिपाविषयीची जळजळ थांबतच नाही आणि तो पुन्हा पुन्हा काहीतरी गरळ ओकून ठेवतो! असो, प्रियालीनेही योग्यच लिहिले आहे. कारणं यापूर्वी अनेकदा असं झालेलं आहे. परंतु आता यापुढे नाही! प्रियाली म्हणते तसं लिहिलाच जरी अगदी त्यांनी एखादा सुंदर लेख, तर एक वाचक म्हणून केवळ एखाददोन शब्दात बरावाईट अभिप्राय द्यायचं काम करीन परंतु याच्या गळ्यात गळे घालायला यापुढे कधीही जाणार नाही! आत्तापर्यंत गेलो ही चूकच झाली आणि तीच प्रियालीने दाखवून दिली आहे. अगदी पूर्वी मनोगतावर असल्यापासूनच हा माणूस माझ्यावर पेश्शल खार खाऊन आहे. का ते माहीत नाही! असो.. नो डाऊट, हा माणूस केव्हा केव्हा खूप छान लिहितो परंतु हा माणूस मानसिकदृष्ट्या आजारी आहे हीच गोष्ट खरी आहे. त्याला तात्याचा आणि पर्यायाने मिसळपावाचा फोबियाच आहे. त्याला या आजारातून लवकर आराम पडावा हीच प्रार्थना! हा माणूस माझ्या मनातनं उतरला, अगदी कायमचा! असो, झाल्याप्रकाराबद्दल 'वाईट वाटतं!' इतकंच म्हणेन...! तात्या.

In reply to by प्रियाली

मनस्वी Fri, 05/30/2008 - 16:19
प्रियालीताई परखड, विश्लेषणपूर्ण अन् स्पष्ट मत मांडल्याबद्दल धन्यवाद. थेट नावे घेउन त्या-त्या व्यक्तींना त्या-त्या कॅटॅगरीत बसविण्याआधी अजून थोडा अभ्यास करायला हवा होतास. मनस्वी "इतक्या प्रचंड प्रतिभेला आम्ही काहीबाही बोललो हा आमचा करंटेपणा या हळहळ कम गुदगुल्या."

In reply to by मनस्वी

प्रियाली Fri, 05/30/2008 - 17:07
थेट नावे घेउन त्या-त्या व्यक्तींना त्या-त्या कॅटॅगरीत बसविण्याआधी अजून थोडा अभ्यास करायला हवा होतास.
त्या मूळ प्रतिसादात एक वाक्य घाईत अर्धवट राहिलं ते असं - तात्या नं ४ सोडून कोणत्याही कॅटेगरीत बसू शकतात, कॅटेगरी हा शब्द माझा नाही. बाकीच्यांची नावे सहज आणि केवळ उदाहरणादाखल घेतली आहेत. ती म्हणजे तिच माणसे त्या त्या कॅटेगरीत बसतील असे नाही तरी ज्यांनी त्यांनी आपापल्या कॅटेगर्‍या निवडाव्यात किंवा आपण त्यात नाही असे समजून घ्यावे. असो.

अमोल केळकर Fri, 05/30/2008 - 14:59
३. मिपाच्या पहिल्या वाढदिवशी ____ केंव्हा असतोहो? मिपाचा वाढदिवस. जरा आमच्या सारख्या नवीन सभासदास माहिती मिळाली तर बरं होईल. आपला ( अनेक गोष्टी नवीन समजलेला) केळकर

In reply to by प्रियाली

मन Fri, 05/30/2008 - 15:56
छान! म्हणजे मग गंपती बाप्पा त्या दिवशी काही येड्यांना सुबुद्धी देतील अशी आशा करायला हरकत नाही. (आणि त्यांना भरपुर "इनो"चा प्रसादही खिरापत म्हणुन द्यावा असा आमचा विचार आहे. फारच लक्ष असतं ह्या लोकांचं इनो च्या रेट वर.) आपलाच, मनोबा

विजुभाऊ Fri, 05/30/2008 - 15:19
या रोजच्या नाटकांना, संधी आणि ताटातूट, स्त्रियांची मासिक पाळी आणि मराठी साहित्य वगैरे विषयांना सरावलेली वा ........बरे वाटले वाचुन...........हे वर नमूद केलेले असले शब्द या लेखकाचा हातखंडा. ते लेखकराव कोठे लिहीत असतात ते सर्वानाच ठाऊक आहे........हिडीस ,गलिच्छ लिहिले की त्यामुळे लेखन क्रान्ती होते हा आमचा अपसमज नाही. "पिंजरा" चित्रपटाचे तीस वर्षानन्तर परिक्षण लिहिणारे कोण हे सर्वानाच माहीत आहे. इथले काही लोक एकत्र येतात. गप्पागोष्टी करतात. त्यांची मैत्री होते. मिपा ला कल्ट म्हणत असतील तर त्या कल्टचे आम्ही अनुयायी आहोत हे आनन्दाने सांगु. मनमोकळे लिहिणे हे गिमिक मानले जात असेल तर मनमोकळेपणा हा मिपाचा प्राण आहे. एखाद्या प्रतिसादचा राग आला म्हणुन मिपा वर लेखनच करणार नाही म्हणुन शपथा घेणारे कोण आहेत हेही लोकाना माहीत आहेत. आम्ही मिपा कर जसे आहोत तसे आम्ही एकमेकांमुळे घडलेले आहोत. कोण्या ईतर संस्थळाच्या मेम्बरांमुळे नाही या असल्या प्रतिसादांमुळे मिपावर हल्ली वादळे येत नाहीत. की मिपाकरांत झोडाझोडी होत नाही. एकमेकाना आदराने प्रेमाने बोलावतो . उगाच इतराना कमअसल्ल म्हणुन हिणवत नाही. हाच काय तो मिपाकरांचा दोष. आम्ही सारे अस्सल मिपाकर आहोत. मिपावरचे आमचे लिखाण येतच रहाणार. आपपल्या मकदुराप्रमाणे प्रतिसाद देत रहाणार. वयाने लहानमोठे कसेका असू.......एकमेकांची विचारपूस करणार :::::::::एक अस्सल मिपाकर विजुभाऊ

राजे Fri, 05/30/2008 - 15:39
राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

नाना फडणवीस Fri, 05/30/2008 - 16:04
अहो राजे, त्यांना फुले नकोत, कैलास जीवन द्या. त्याची गरज आहे. फुले का तिथे लावता येतील? नाना फडणवीस

चित्रा Fri, 05/30/2008 - 18:36
"कविता" म्हणून चांगलीच आहे. पण आत्ता लिहीण्याचे प्रयोजन कळले नाही. मिपा जसे रोज असते तसेच खेळकरपणाने चाललेले आहे. काही विशेष कविता करण्यासारखे घडले आहे असे वाटले नाही. "दुज्या सुरांचे, हाणा त्याला, कोण मध्ये हे घुसले" हे मिपावर विशेष झाले आहे असे वाटत नाही, उलट इतरत्र झालेले पाहिले आहे. बाकी हे नेहमीचेच. चालू द्या. असल्या विषयांवरचा माझा हा शेवटचा प्रतिसाद.

धमाल मुलगा Sun, 06/01/2008 - 21:08
तसं काव्यातलं आपल्याला फार काही कळत नाहीच, पण छान वाटतेय ही कविता :) अर्थात सन्जोपरावांच्या सिध्दहस्त लेखणीतून उतरलेली कोणतीही साहित्यकृती नक्कीच सरस असते असे आमचे निरिक्षण आहे, त्यामुळे तिच्या दर्जाविषयी प्रश्नच उद्भवत नाही...उच्चच असणार ! पण पुन्हा वाचली आणि आशयगर्भ उमगला. राग्....राग नाही आला...वाईट वाटलं ! सन्जोपराव उत्तम लेखक आहेतच, वादच नाही. आम्हाला साहित्यातला सा देखील लावता येत नाही, आणि सन्जोपराव म्हणजे साहित्यचंद्रच जणू आमच्यासाठी! तरीही लहान तोंडी मोठा घास घेऊन विचारतो, माफ करा, पण........... का...का असे करावेसे वाटले ? का सन्जोपराव? अहो, तुमच्या लेखांवर इथं मिपावर देखील उड्या पडतात...लोक आवडीने वाचतात. हां आता आमच्यासारख्या तद्दन टवाळांसारख्या 'मासेस' ला सोडलं एकवेळ तरी 'क्लास' वाले कित्येक वाचक आहेतच ना मिपावर? अहो, मग त्यांच्यावर असा अन्याय का? त्यांनादेखील ही दुषणे लागू पडतातच की! मिपाचे सदस्य ह्या नात्याने. बाकी, आपलं कोणतं लेखन कुठे प्रकाशीत करावं हा नक्कीच ज्याचा-त्यचा प्रश्न आहे. पण इतरत्र उत्तमोत्तम साहित्य सादर करुन मिपावर मात्र एखाद्याच्या अंगणात येऊन त्यालाच शिव्या देण्यासारखा हा प्रकार वाटतो मला (व्यक्तिगत मत!) एक आदर आहे तुमच्याबद्द्ल आम्हा सर्वांच्या मनात! हे असं अति-अतिसर्वसामान्यासारखं वागून का त्याला धक्का लावताय शेठ? मान्य आहे, प्रत्येक माणूस आपल्या भाव-भावनांच्या कल्लोळात बुडालेला असतो, कधी त्या भावनांचा जोर वाढल्यावर भावनेच्या आहारी जाऊन माणूस असं काहीबाही करतो. शेवटी माणूस हा माणूस असतो, देव नव्हे! आम्हीही एकमेकांना शिव्या देतोच की! सगळेच करतात असे. पण कोणि फक्त शिव्या देण्यापुरता नक्कीच इथं येत नाही हो. एकंदरीत मिपाच्या खेळकर कौटुंबिक वातावरणात विष कालवल्यासारखं वाटतंय हे असं वागणं :(
पाठ खाजवुनी एकमेकाची तळवे सुजुनी बसले
असेल बुवा तसेही. कोणी एव्हढा विचार केलाय? मिपा हे घर आणि मिपाचे गावकरी हे कुटुंब असं एकदा स्विकारल्यावर आपल्या घरातल्या एखाद्यावर कोणी राळ उडवली तर त्याच्या बाजुने बोललं तर हे असं असाव? आश्चर्य आहे बॉ ! मग इतरत्र जे चालतं ते काय असतं? 'तू माझ्या साडीला छान म्हणालास तरच मी तुझ्या शर्टाला नावाजेन' अशी परिस्थिती निदान मिपावर तरी नक्कीच नाहीये ना हो रावसाहेब?
दुज्या सुरांचे, हाणा त्याला, कोण मध्ये हे घुसले
हे कुठे घडत नाही ? थोड्याफार प्रमाणात ते सगळीकडेच घडतं ना? मग? निदान मिपावर चाळणी तरी नसते...आपल्याला हवं तेच निवडून सर्वत्र 'गुडी गुडी फील' आणण्यासाठी!
बघता बघता कट्टे सगळे गुत्ते होऊन बसले
साहेब....ही फक्त सुरुवात आहे..कट्टे भरण्याची...आगे आगे देखो होता है क्या.... आम्ही बालिश आहोत...मूढही आहो...आम्ही आपल्या परीने कट्टे भरवले...एक कट्टा तर भर दुपारी वाडेश्वरला झाला..खुद्द पुण्यात. प्राजुताई साक्षीला आहेच. तो बरा नाही दिसला..आणि त्यालाही कोणा गुत्ते म्हणणार्‍याची उपस्थिती नाही दिसली बुवा? आणी गुत्त्यावर असतात ती भांडणे, शिवीगाळ, आणि बिभत्सपणा... पुण्यातल्या पहिल्या कट्ट्यावर ॐकारच्या गज़ला, चित्तरशेठच्या गज़ला, डॉ.प्रसाद दाढ्यांच्या आवाजातली सदाबहार गाणी ह्यांचा विसर पडला की काळ्या चष्म्यामुळे दिसलंच नाही? मिपाचा छापिल अंक काढण्याबद्द्ल झालेली चर्चाही आपल्यास माहित नसेलसं नाही वाटत मला! ह्या गोष्टी गुत्त्यांवर होत नसतात सरकार!!!!!! असो! कमीजास्त बोललो असेन तर मिपाचं शेंडेफळ समजुन माफ करा! तुम्हीही मिपाकर आहातच की :) मग घरातल्या लहानांना सांभाळून घेणं मोठ्यांनाच जमतं नै ? पायरी सोडून बोललो असेन तर चुक पोटात घाला...पण अश्याप्रकारचे हिडीस प्रकार करुन इथलं वातावरण कृपया बिघडवू न्का! आपला कृपाभिलाषी - ध मा ल.

In reply to by आजानुकर्ण

बेसनलाडू Fri, 05/30/2008 - 01:52
(सहमत)बेसनलाडू पूर्वस्मृतींचे काढुनि गहिवर, मी , माझे अन मला म्हणावे बघता बघता कट्टे सगळे गुत्ते होऊन बसले करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले पाठ खाजवुनी एकमेकाची तळवे सुजुनी बसले भाषेचे जणु मढे सजवुनी लावा त्याला उटणे या ओळी विशेष भिडल्या. (हलकट!)बेसनलाडू

कोलबेर गुरुवार, 05/29/2008 - 23:16
रावसाहेब भावना पोहचल्या. तुमच्यातल्या प्रतिभेला तर आम्ही मानतोच त्याची वेगळी दखल घ्यायची गरज नाही. बर्‍यापैकी सहमतपण आहे. पण इथुन आमचं मन उडून मनोगतावर बसणे मात्र अशक्य आहे ही वस्तुस्थीती आहे. तुम्हाला हे कसंकाय जमतं ते कळत नाही. असो..

In reply to by कोलबेर

धनंजय गुरुवार, 05/29/2008 - 23:34
छानच आहे. वेगवेगळ्या संकेतस्थळांमधले हेवेदावे मी लक्षपूर्वक अभ्यासलेले नाहीत. पण १००-२०० लोकसंख्येच्या या विश्वात कधी भाऊबंदकी आणि कधी उष्ट्रखरभाव दिसून आलेत, तर फार आश्चर्य वाटू नये. आमच्या कुटुंबातही हे होतेच.

विसोबा खेचर Fri, 05/30/2008 - 00:00
वा! कविता छान आहे! तात्या. अवांतर - पट्टे मालकांचे ग़ळ्यात बांधूनी श्वान काही बेचैन झाले कुणी न विचारी स्वामींच्या दारी, हिंडती इतस्तत: बिचारे! आले होते नव्या घरी, सहन न झाला मिसळझणझणाट परि परतुनी गेले मन उडुनी, पुन्हा जुन्या मालकापाशी शुद्धिचिकित्सकाचा सात्विक पाव तो, नकोसा आता वाटे मारामार प्रतिसादांच्या हड्डीची, शब्दकोड्यांची मौज न वाटे! आले पुन्हा परतुनी ते, मिसळ खावया नव्याने काय भरवसा द्यावा यांचा, असावे सोडिले पुन्हा मालकाने! :) रावसाहेबांचे काव्य वाचून आम्हालाही वरील दोन ओळी सुचल्या त्या इथे द्याव्यश्या वाटल्या. स्वतंत्रपणे कविता लिहून मिपावर टाकण्याइतपत मोठे कवी आम्ही नाही. दोनच ओळी सुचल्या म्हणून त्या इथे दिल्या! :) असो, चांगल्या काव्याबद्दल रावसाहेबांचं पुन्हा एकदा अभिनंदन..! आपला, (किंचित कवी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर Fri, 05/30/2008 - 03:48
मारामार प्रतिसादांच्या हड्डीची,
तात्या, हे नक्की कुणाला उद्देशुन? ४०-५० प्रतिसाद काढणे हातचा मळ आहे...अमक्या अमक्या संस्थळावर ४-५ प्रतिसाद आले आमच्या इकडे मात्र ४० प्रतिसाद आले.. कौल लावुन पहा किती प्रतिसादांनी आम्हाला वा!वा! म्हंटले..प्रतिसादांच राजकारण शिकवीन तुला कधीतरी... असली विधाने रावसाहेबांनी केलेली तरी पहाण्यात नाही. म्हणजे ह्या ओळींचा रोख आणखी कुणावर आहे.. कुणावर बरे?? (प्रश्नांकित) कोलबेर

In reply to by विसोबा खेचर

सन्जोप राव Fri, 05/30/2008 - 06:42
ओळी चांगल्या आणि अर्थपूर्ण आहेत. वृत्तात वगैरे बसत नाहीत, पण 'अर्थ महत्वाचा, भाषा दुय्यम' या वटहुकुमानुसारच चालले आहे. अधिक प्रयत्न करत रहा, कधीतरी जमेल. अवांतरः 'इनो' चा खप अचानक वाढला अशी बातमी आहे. सन्जोप राव

मुक्तसुनीत Fri, 05/30/2008 - 02:19
प्रस्तुत कवितेमधल्या काव्यगुणाची वगैरे चर्चा फजूल आहे हे वेगळे सांगायला नकोच. आपल्या संस्थळावर केलेले हे एक विधान आहे. कवितेचा विषय जिव्हाळ्याचा आहे त्यामुळे प्रतिक्रिया दिल्याशिवाय रहावत नाही. महत्वाच्या विषयावर बोलावेसे वाटले तर आपल्या भीड , भिती या गोष्टींवर मात करून बोलणे केव्हाही श्रेयस्कर ; या भूमिकेतून लिहीत आहे. कवितेमधे निश्चित वक्रोक्ती आहे आणि लेट्स् फेस इट् , ती वर्मावर प्रहार करणारी आहे. कुणाही मिपाकराला वाचताना वेदना होतील त्या मलाही झाल्याच. शेवटी आपल्याला प्रिय वाटणार्‍या गोष्टीवरची टीका कुणाला सहन होणार आहे ? पण मला हेही जाणवले की, संजोपरावांना जर या आपल्या संस्थळाबद्दल कळकळ वाटत नसती तर त्यांनी ही कविता इथे टाकली असती काय ? ज्या गोष्टी चुकीच्या दिशेने चालल्या आहेत असे एखाद्याला वाटते तेव्हा त्यांच्याबद्दल बोलणे तेव्हाच होते जेव्हा ती गोष्ट सुधारावी असे वाटते ! संजोपरावांनी अंगिकारलेल्या मार्गाबद्दल त्यांची मानगूट एकवेळ धरता येईल ; पण त्यांच्या हेतूंबद्दल शंका घेणे चुकीचे होईल. कवितेमधे काही गंभीर वाटतील अशा गोष्टी निर्देशित केल्या गेल्या आहेत. आणीबाणीच्या वातावरणामधे त्यांच्याबद्दल चर्चा करणे अशक्य आहे; पण त्यांचा विचार व्हावा असे, एक हितचिंतक म्हणून कळकळीने सांगावेसे वाटते.

In reply to by कोलबेर

आजानुकर्ण Fri, 05/30/2008 - 13:20
कोलबेरशेठ आणि मुक्तसुनीत यांच्याशी सहमत आपला, (सहमत) आजानुकर्ण

In reply to by मुक्तसुनीत

फटू Fri, 05/30/2008 - 07:08
राव साहेबांना मिपा बद्दल आपुलकी नसती तर त्यानी ही कविता मिपा वर टाकलीच नसती.... बाकी कविता खूपच छान आहे.... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

In reply to by मुक्तसुनीत

विसोबा खेचर Fri, 05/30/2008 - 07:09
ज्या गोष्टी चुकीच्या दिशेने चालल्या आहेत असे एखाद्याला वाटते तेव्हा त्यांच्याबद्दल बोलणे तेव्हाच होते जेव्हा ती गोष्ट सुधारावी असे वाटते ! कवितेमधे काही गंभीर वाटतील अशा गोष्टी निर्देशित केल्या गेल्या आहेत. आणीबाणीच्या वातावरणामधे त्यांच्याबद्दल चर्चा करणे अशक्य आहे; पण त्यांचा विचार व्हावा असे, एक हितचिंतक म्हणून कळकळीने सांगावेसे वाटते. आणिबाणीच्या वातावरणात चर्चा करणे अशक्य असले तरी आम्हाला व्य नि पाठवून कळवणे तर आपल्याला शक्य आहे ना? (नाही, म्हणजे मिपाची इतकी काळजी असेल तर!) मुक्तराव, काय बरं मारे असं गंभीर चाललं आहे मिपावर ते आम्हाला तरी कळू द्या! :) आम्ही आमचे पोटापाण्याचे उद्योगधंदे सांभाळून आमच्याकडून जितक्या चांगल्या रितीने मिपा चालवता येईल तितक्या चांगल्या रितीने ते चालवत आहोतच. यापेक्षा अधिक काही करणं आम्हाला शक्य नाही. पुढे मर्जी नियतीची! मिपाचं जे काय व्हायचं असेल ते होईल! मिपाच्या यशापयाशाचं खापर माथी मिरवायला हा तात्या समर्थ आहे! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अरुण मनोहर Fri, 05/30/2008 - 07:42
तात्यांना आमचा पूर्ण पाठींबा. मिसळपाव चटकदार बनवण्यात तात्यांचा "संजीव कपूर"चा हाथभार आहे. ज्यांना दहीभात भेंड्याची भाजी नेहमी खायला आवडते आणि मिरचीचे खाणे पचत नाही, त्यांनी दुसर्‍्या हटेलात जावे की. आम्ही पण सटी सामाशी सात्वीक खायला जातोच. ---> खवय्या.

In reply to by मुक्तसुनीत

पिवळा डांबिस Fri, 05/30/2008 - 08:33
महत्वाच्या विषयावर बोलावेसे वाटले तर आपल्या भीड , भिती या गोष्टींवर मात करून बोलणे केव्हाही श्रेयस्कर मुक्तसुनीतजी, आजवर या वादापासून आम्ही अलिप्त राहिलो होतो. पण आता तुम्हीच आवाहन केलंय म्हणून स्पष्टच बोलतो..... आम्हाला नमोगत आणि मिपा यावरच्या वादात काहीही इन्टरेस्ट नाही. आय जस्ट डोन्ट गिव्ह अ डॅम!! आम्ही मिपाचे आहोत आणि इथून हाकलल्यापर्यंत मिपाचे राहू.... जर या आपल्या संस्थळाबद्दल कळकळ वाटत नसती तर त्यांनी ही कविता इथे टाकली असती काय ?...हेतूंबद्दल शंका घेणे चुकीचे होईल. आर यू किडिंग मी? तुम्ही आम्हाला काय मूर्ख समजता की आंधळे? प्रस्तुत लेखकाचा "ईनो" बद्द्लचा प्रतिसाद वाचा. तो विधायक आहे असे वाटते तुम्हांला? हा अपवाद आहे असे तुम्ही म्हणाल. पण आम्ही अजुनही "वारा सरणे..हिमवादळे" वगैरे विसरलेलो नाही. या आय्.डी. धारकाची मिपावरची जर "वाटचाल" पाहिली तर नुसता सभासद म्हणून वावरणे ही भूमिका दिसत नाही. त्यात काहीतरी व्हेस्टेड इंटरेस्ट वा पर्सनल अजेंडा असल्यासारखा स्पष्ट दिसतो... मी या आयडी धारकाची मिपावरची सर्व वाटचाल मुद्दाम अभ्यासली. सगळे मिपाकर प्रत्येक धाग्यावर प्रतिक्रिया देत नाहीत याचा अर्थ ते सगळे धागे वाचत नाहीत असे नव्हे!.... ते मरू दे, पण मला एक गोष्ट कळत नाही की प्रस्तुत आयडी धारक सगळीकडे मतांच्या पिंका टाकीत जातात. आमची त्याविषयी काहीच तक्रार नाही कारण मिपावर प्रत्येकाला पिंक टाकण्याचा अधिकार आहे हे आम्ही मानतो. पण आम्हांला असे आढळले आहे की त्यांनी पिंक टाकली रे टाकली की तुम्ही सारवासारवीचे तस्त घेऊन धावता की त्यांची पिंक किती विधायक आहे हे सांगण्यासाठी! हा काय चमत्कार आहे? इथेच नाही तर तुम्ही अन्यत्र ही तसे केले आहे. आम्हाला हे गौडबंगाल उलगडत नाही. हे एकाच माणसाचे दोन आय डी आहेत काय? नसतील तर तुमचे काय लागेबांधे आहेत हो ते एकदा स्वच्छ सांगून टाका म्हणजे "त्यांच्या" प्रतिक्रियेनंतर ती विधायक कशी आहे ते समजावणार्‍या "तुमच्या" प्रतिक्रियेची आम्ही प्रतिक्षा करू..... आमची प्रस्तुत मूळ लेखकांविषयी काही तक्रार नाही. कारण एकदा व्हेस्टेड इन्टरेस्ट आहेत हे कळल्यानंतर वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. पण तुमच्या मतांना आम्ही किंमत देतो (त्यांच्या नाही!), तेंव्हा तुम्हीच आम्हाला सांगा आम्ही वर जे म्हटले त्यात काही चूक आहे काय? असा हा प्रतिसाद दिल्याबद्द्ल सरपंच बहुतेक आमचे सभासदत्व रद्द करतील. पण पर्वा नाही, जिथे मनातले स्पष्ट पणे बोलता येत नाही तिथे राहूनतरी काय उपयोग? आपलाच सस्नेही, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

सरपंच Fri, 05/30/2008 - 08:43
आम्ही मिपाचे आहोत आणि इथून हाकलल्यापर्यंत मिपाचे राहू.... अरे डांबिसा, तुला कोण हाकलेल लेका? तू तर सगळ्या मिपावल्यांचा फेमस डांबिसकाका! :) शिवाय तू नांवाप्रमाणे पक्का डांबिसही आहेस आणि मिपाला तर डांबिस मंडळींची नेहमीच आवश्यकता आहे! :) या आय्.डी. धारकाची मिपावरची जर "वाटचाल" पाहिली तर नुसता सभासद म्हणून वावरणे ही भूमिका दिसत नाही. त्यात काहीतरी व्हेस्टेड इंटरेस्ट वा पर्सनल अजेंडा असल्यासारखा स्पष्ट दिसतो... अगदी योग्य मुद्दा मांडला आहेस रे डांबिसा! असो, काही मंडळींना 'तात्या' आणि 'मिसळपाव' हे प्रकरण काही म्हण्जे काही केल्या पचतच नाही त्याला काय इलाज? आणि अपचन अगदी अनावर झालं की इथे येऊन मनसोक्त हागून जायच! दुसरं काय? :) पण आम्हांला असे आढळले आहे की त्यांनी पिंक टाकली रे टाकली की तुम्ही सारवासारवीचे तस्त घेऊन धावता की त्यांची पिंक किती विधायक आहे हे सांगण्यासाठी! हा काय चमत्कार आहे? इथेच नाही तर तुम्ही अन्यत्र ही तसे केले आहे. आम्हाला हे गौडबंगाल उलगडत नाही. हम्म! या बाबतीत मुक्तरावांचा खुलासा वाचायला आवडेल! आमचा मुक्तराव तसा भला माणूस, परंतु काही वेळेला उगीच काही लोकांपुढे दडपून जातो! :) आम्हाला हे गौडबंगाल उलगडत नाही. हे एकाच माणसाचे दोन आय डी आहेत काय? नाही रे डांबिसा, या बाबतीत मात्र आम्ही मुक्तराव हा कंप्लीट वेगळा माणूस आहे असा निर्वाळा देऊ इच्छितो. कारण आम्ही त्याच्याशी फोनवर एकदा बोललो आहोत. आमची प्रस्तुत मूळ लेखकांविषयी काही तक्रार नाही. कारण एकदा व्हेस्टेड इन्टरेस्ट आहेत हे कळल्यानंतर वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. अगदी खरं! आम्हीही यापुढे हेच करायचं ठरवलं आहे, पूर्वीही अनेकदा तसं ठरवलं होतं! पण जळ्ळा आमचा स्वभावही पक्का भिकारचोट अन् भांडायची खुमखुमी असलेला, त्यामुळे गप्प बसवत नाही. परंतु यापुढे अनुल्लेखाने मारायची मनोगती कला हा तात्याही साध्य करेल, त्याला ते फारसं जड नाही! :) असा हा प्रतिसाद दिल्याबद्द्ल सरपंच बहुतेक आमचे सभासदत्व रद्द करतील. पण पर्वा नाही, जिथे मनातले स्पष्ट पणे बोलता येत नाही तिथे राहूनतरी काय उपयोग? अरे बाबा डांबिसा, कोण तुझं सभासदत्व रद्द करायला निघाला आहे? मिपाबद्दल खरी कळकळ कुणाला आहे आणि पोटदुखी कुणाला आहे हे समजण्याइतकी आम्हीही थोडीफार जिंदगी बघितली आहे! तेव्हा रहा इथेच निवांत! मिपा तुझंच आहे! :) तात्या.

In reply to by पिवळा डांबिस

मुक्तसुनीत Fri, 05/30/2008 - 18:27
पण आम्हांला असे आढळले आहे की त्यांनी पिंक टाकली रे टाकली की तुम्ही सारवासारवीचे तस्त घेऊन धावता की त्यांची पिंक किती विधायक आहे हे सांगण्यासाठी! हा काय चमत्कार आहे? इथेच नाही तर तुम्ही अन्यत्र ही तसे केले आहे. आम्हाला हे गौडबंगाल उलगडत नाही. हे एकाच माणसाचे दोन आय डी आहेत काय? नसतील तर तुमचे काय लागेबांधे आहेत हो ते एकदा स्वच्छ सांगून टाका म्हणजे "त्यांच्या" प्रतिक्रियेनंतर ती विधायक कशी आहे ते समजावणार्‍या "तुमच्या" प्रतिक्रियेची आम्ही प्रतिक्षा करू..... पिवळा डांबिस यांचे लिखाण एरवी आवडते असे मी कित्येक वेळा लिहीले आहे. यावेळी त्यानी आपल्या ललितगुणाचा वापर चुकीच्या ठिकाणी केला आहे. "पिंकांच्या मागे तस्त घेऊन फिरणे" ही उपमा पेजोरेटीव्ह आहे (मराठी शब्द माहीत नाही. ) , ती केवळ निंदाव्यंजक नसून सरळसरळ हीन दर्जाचा अपमान करणारी आहे. मी त्यांचा - या विधानापुरता - धि:कार करतो. त्यानी आपल्या विवेकाला स्मरून अशी भाषा असणारी विधाने मागे घ्यावीत.

In reply to by मुक्तसुनीत

पिवळा डांबिस Sat, 05/31/2008 - 20:30
श्री. मुक्तसुनीतजी, सर्वप्रथम हा वेगळ्या व्यक्तीचा आयडी असल्याचे निश्चित झाल्याने आनंद व्यक्त करतो. यावेळी त्यानी आपल्या ललितगुणाचा वापर चुकीच्या ठिकाणी केला आहे. "पिंकांच्या मागे तस्त घेऊन फिरणे" ही उपमा पेजोरेटीव्ह आहे (मराठी शब्द माहीत नाही. ) , ती केवळ निंदाव्यंजक नसून सरळसरळ हीन दर्जाचा अपमान करणारी आहे. मी त्यांचा - या विधानापुरता - धि:कार करतो. आता कळलं उपरोधिक, वक्रोक्तिपूर्ण टीका झाली की कसं वाटतं ते? आम्ही तर आमच्या उपमेत एकही असभ्य वा बीभत्स शब्द वापरलेला नाही. तरीही तुम्हाला ती झोंबली. आणि सहाजिकच आहे, ज्याला टोचतं त्यालाच वेदना होतात. अशा वेळी त्याला जर कुणी वक्रोक्तीकडे दुर्लक्ष कर आणि त्या वेदनेत काही विधायक शोध असे सांगितले तर वेदना वाढतात. पिवळा डांबिस यांचे लिखाण एरवी आवडते असे मी कित्येक वेळा लिहीले आहे. आभारी आहे. आम्हालाही तुमचे लिखाण एरवी आवडते. काव्यासारखा कठीण साहित्यप्रकार तुम्ही उत्तम रीतीने हाताळता. आमच्या सारखं गद्य लिहीणं त्यामानाने सोपं! आम्ही केलेली टीका याच अपेक्षाभंगापोटी होती की अरे एरवी हा माणूस इतकं चांगलं लिहितो तर मग याच मुद्द्यावर पुनःपुनः असं का लिहितो? पहिल्यांदा वाचलं तेंव्हा आम्ही दुर्लक्ष केलं पण पुनरावृत्ती झाल्याने लिहावं लागलं. त्यानी आपल्या विवेकाला स्मरून अशी भाषा असणारी विधाने मागे घ्यावीत. आम्ही वर्णन केलेलं बिहेव्हिअर असत्य असतं तर आम्ही आमचं विधान जरूर (आनंदाने) मागे घेतलं असतं. किंबहुना दुर्दैवाने असं बिहेव्हिअर एकापेक्षा जास्त वेळा झालेलं आहे याची खात्री करून घेऊनच आम्ही ते इथे मांडलं होतं. तेंव्हा आम्ही असत्य विधान केलेलं नसल्याने ते मागे घेऊ शकत नाही. हां, आम्ही आमच्या विवेकाला स्मरून आणि यापूर्वीच्या तुमच्या लिखाणाचा चाहता म्हणून तुम्हाला झालेल्या यातनांबद्द्ल खेद जरूर व्यक्त करतो. सद्यपरिस्थितीत हा वाद मागे पडून आपण सर्व मिपाकर पुढे चालायला लागलो तर बरं. बाकी तुमची मर्जी. आपला, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

कोलबेर Sat, 05/31/2008 - 09:22
चला भिडेवर मात करायचीच आहे तर सगळेच करूया. साचलेल्या पाण्याला वाट करुन दिलेली केव्हाही बरी! डांबीस काका, वयाने,अनुभवाने, ज्ञानाने तुम्ही खूप मोठे असलात तरी संजोप राव आणि तात्या अभ्यंकर ह्या प्रकरणासाठी तुम्ही (निदान 'पिवळा डांबिस' हा आयडी) खूपच नवखे आहात. ज्या संजोप रावांची इथली वाटचाल काढून तुम्ही अभ्यासलीत त्यामध्ये तुम्हाला 'पिंजरा' हे परिक्षण दिसले नाही?? मी संजोप राव आणि तात्या अभ्यंकर ह्यापै़की कुणालाही प्रत्यक्षात भेटलो नाही पण संजोप रावांनी हे परिक्षण केवळ तात्यांच्या आग्रहास्तव खास मिसळपाववर लिहिले आहे हे मला माझ्या इथल्या अभ्यासातुनच (?) कळले! तुम्हाला कळले नाही?? तुम्ही ह्या आयडीचा अभ्यास वगैरे केलात तरी ही गोष्ट कशी काय बुवा तुमच्य नजरेतुन सुटली? रावसाहेबांची लेखन प्रतिभा बघता त्यांना अनेकदा बर्‍याच गोष्टींवर लिहण्याचा बर्‍याच जणांनी आग्रह करताना पाहिले आहे पण (माझ्या अभ्यासा नुसार!) रावसाहेबांनी खास डिमांडवर लिहीलेला हा एकमेव लेख आहे. तोही तात्यांच्या आग्राहावर आणि मिसळपाववर? संजोप रावांच्या प्रत्येक भुमिकेशी मी सहमत नाही. पण तसेच आपल्या लेखावर वा! वा! चे कीती प्रतिसाद आले ह्यावर (हुरळून जाऊन?) परखड मत देणार्‍यांना 'आंधळे' म्हणून हिणवणार्‍या तुमच्याशीही सहमत नाही. पण तरीही संजोपराव किंवा पिवळा डांबीस ह्या आयडीतून काहीही लिहिले गेले की इथे आल्या आल्या पहिल्यांदा ते वाचतो! ह्यात काहीही चमत्कार नसुन दोन्ही आयडींमधून येणारी लेखन प्रतिभा आहे. असो..मनापासून वाटले ते लिहीले! सरपंच हा प्रतिसाद किंवा माझा आयडी उडवतील का? असली निरर्थक काळजी मी तरी करणार नाही. तुमच्या पर्यंत प्रामाणिक भावना पोहोचाव्यात इतकीच काळजी!! डिस्क्लेमर : ह्या प्रतिसादातुन मी रावसाबांची बाजू घेत आहे असे वाटून कोलबेर हा त्यांचाच आयडी आहे असल्या निष्कर्षापर्यंत पोहोचणार्‍यांनी सरपंच/ज.डायर ह्यांच्या कडून आमचा आमचा आयपी ऍड्रेस चेक करुन घ्यावा.

In reply to by कोलबेर

पिवळा डांबिस Sat, 05/31/2008 - 10:33
डांबीस काका, वयाने,अनुभवाने, ज्ञानाने तुम्ही खूप मोठे असलात तरी संजोप राव आणि तात्या अभ्यंकर ह्या प्रकरणासाठी तुम्ही (निदान 'पिवळा डांबिस' हा आयडी) खूपच नवखे आहात. पूर्णपणे मान्य! पण त्याबरोबरच त्या वादाची माहिती घेण्यात आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही हेही आम्ही स्पष्ट केले आहे. आमची प्रतिक्रिया ही श्री. संजोप रावांनी मिपावर (आणि मिपावरच फक्त) लिहिलेल्या प्रतिक्रीयांसंबंधीच आहे. आम्ही तसेही स्पष्ट केले आहे. तुम्हाला 'पिंजरा' हे परिक्षण दिसले नाही?? जरूर दिसले. आम्हाला तरी तीस वर्षांपूर्वी लागून गेलेल्या सिनेमाच्या परीक्षणाचे प्रयोजन कळले नाही. जसे काही आजवर पिंजरावर परीक्षण कुणी लिहिलेलेच नाही. किंवा श्री. संजोपरावांनी काही नवीन लिहिले आहे. आम्हांला तुमचे वय माहीत नाही पण पिंजरा जेंव्हा (नव्याने) लागला लेंव्हा आम्ही वर्तमानपत्र वाचण्याच्या वयाचे होतो. तेंव्हा ट्र्स्ट मी, आम्ही अशी बरीच परीक्षणे वाचली आहेत... संजोप रावांनी हे परिक्षण केवळ तात्यांच्या आग्रहास्तव खास मिसळपाववर लिहिले आहे हे मला माझ्या इथल्या अभ्यासातुनच (?) कळले! तुम्हाला कळले नाही?? समजा ते जरी त्यांनी तात्याच्या अगदी खास आग्रहावरून लिहिले असेल तरी त्यामुळे त्यांना इतरत्र प्रतिक्रियेच्या ऑफेनसिव्ह पिंका टाकायचा अधिकार कसा प्राप्त होतो? आम्ही "ईनो' आणि "वारा सरणे- हिमवादळॅ" या प्रतिक्रियांविषयी बोलत आहोत. या प्रतिक्रिया विधायक आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? कोलबेरसाहेब, मिपाविषयी आमच्या मनात एक श्रद्धा आहे. तात्याने हा प्रवाहाच्या विरूद्ध पोहत, स्वतःच्या खिशाला खार लावून, जो उपक्रम (उपक्रम साईट नव्हे) चालवला आहे तो यशस्वी व्हावा अशी आमची इच्छा आहे. श्री संजोप रावांविषयी आमचं वैयक्तिक काहीच भांडण नाही. त्यांनी चांगल्या हेतूने इथे दर्जेदार लिखाण प्रसिद्ध करावं अशीच आमची इच्छा आहे. तात्यानेही त्यांचे अनेकदा जाहीर स्वागत केल्याचे आम्ही वाचले आहे, तुम्हीही वाचले असेल. ज्यांना मिपा आवडत नाही (मला मान्य आहे की असेही लोक असू शकतील!) त्यांना मिपावर लिहिलंच माहिजे अशी काही सक्ती असल्याचं आमच्यातरी वाचनात नाही. असे असतांनाही जर कोणी मिपावर या साईटला अवमानकारक काही लिहिलं तर आम्ही त्यांचं स्वागत हारतुर्‍यांनी करावं अशी तुमची अपेक्षा आहे का? मग तो (तुमच्या दृष्टीने) कितीही मोठा माणूस असो... कोलबेर हा त्यांचाच आयडी आहे असल्या निष्कर्षापर्यंत पोहोचणार्‍यांनी सरपंच/ज.डायर ह्यांच्या कडून आमचा आमचा आयपी ऍड्रेस चेक करुन घ्यावा. आम्हाला "कोलबेर' हा त्यांवाच आयडी आहे असे मुळीच वाटत नाही कारण याच आयडीने पॅटंटेड व्हर्सेस जेनेरीक ड्रग्जवर आमच्याशी अतिशय मौलिक चर्चा केलेली आहे. रावांना ते जमले असते असे वाटत नाही. कोलबेर, तुमच्या मताविषयी आम्हाला आदरच आहे. पण तसेच आपल्या लेखावर वा! वा! चे कीती प्रतिसाद आले ह्यावर (हुरळून जाऊन?) परखड मत देणार्‍यांना 'आंधळे' म्हणून हिणवणार्‍या तुमच्याशीही सहमत नाही. आपल्या याही मताचा आम्ही आदर करतो. आम्ही स्वतःला ललित लेखक मुळीच समजत नाही. जी काय चार-दोन अक्षरे आम्ही जुळवली ती तात्याच्या आग्रहाखातर इथे प्रसिद्ध केली. आम्ही फक्त ही एक "फॅक्ट" नजरेला आणली होती की ज्यांना गावितमास्तर आवडलेला नाही त्या लोकांपेक्षा ज्यांना तो आवडलेला आहे त्यांची संख्या अनेकपटींनी अधिक आहे. तुम्ही ही फॅक्ट आजही नाकारू शकता काय? गंमत अशी आहे की तुम्ही काही लोकांच्या मताला इतरांपेक्षा जास्त महत्व देऊ इच्छिता. ऍज इफ सम आर मोअर इक्वल! मला ते मान्य नाही. मिपावर फक्त काही जणांनाच इतरांपेक्षा साहित्यातील जास्त कळतं आणि इतरांना नाही यावर आमचा विश्वास नाही. असो. मला वाटतं या विषयावर मी खूप लिहिलं. माझी भूमिका मला वाटतं मी पुरेशी स्पष्ट केली आहे. तेंव्हा माझ्या दृष्टीने हा विषय इथेच संपला. तुम्हाला जर पटत नसेल तर आमची मतं आमच्याजवळ आणि तुमची तुमच्याजवळ! लेटस ऍग्री टू डिसऍग्री! आपला, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

कोलबेर Sat, 05/31/2008 - 10:52
आम्हाला तरी तीस वर्षांपूर्वी लागून गेलेल्या सिनेमाच्या परीक्षणाचे प्रयोजन कळले नाही. जसे काही आजवर पिंजरावर परीक्षण कुणी लिहिलेलेच नाही. किंवा श्री. संजोपरावांनी काही नवीन लिहिले आहे. आम्हांला तुमचे वय माहीत नाही पण पिंजरा जेंव्हा (नव्याने) लागला लेंव्हा आम्ही वर्तमानपत्र वाचण्याच्या वयाचे होतो. तेंव्हा ट्र्स्ट मी, आम्ही अशी बरीच परीक्षणे वाचली आहेत...
त्या परिक्षणाचा दर्जा काय होता किंवा ते कुणाला किती आवडले हा मुद्दाच नाही आहे. (मागे ह्यावर तुमच्याच एका प्रतिसादाला मी सहमती देणारा प्रतिसाद देखिल दिला होता) मूख्य मुद्दा आहे की हे परिक्षण त्यांनी तात्यांच्या आग्रहावरुन लिहिले होते. (निदान तात्यांनी तसा आग्रह केलेला तरी पाहण्यात आहे!) ह्यातुन इतकेच अंडरलाईन करायचे आहे की इथले संजोपारावांचे लेखन हे निव्वळ तात्यांचा आणि पर्यायाने मिसळपावचा राग राग करण्यासाठी नाही.
समजा ते जरी त्यांनी तात्याच्या अगदी खास आग्रहावरून लिहिले असेल तरी त्यामुळे त्यांना इतरत्र प्रतिक्रियेच्या ऑफेनसिव्ह पिंका टाकायचा अधिकार कसा प्राप्त होतो?
एक्झॅक्टली...जसेकी प्रसंगी त्यांनी थोडी कठोर टीका केली म्हणून त्यांना मिसळपावचे व्हिलन ठरवण्याचा अधिकार प्राप्त होत नाही तसा!! हाच तर मुद्दा मला 'पिंजर्‍या'तुन अधोरेखित करायचा होता.
आम्ही फक्त ही एक "फॅक्ट" नजरेला आणली होती की ज्यांना गावितमास्तर आवडलेला नाही त्या लोकांपेक्षा ज्यांना तो आवडलेला आहे त्यांची संख्या अनेकपटींनी अधिक आहे. तुम्ही ही फॅक्ट आजही नाकारू शकता काय?
ती फॅक्ट आम्हीच काय लिहिता वाचता येणारा कुणीही नाकरू शकत नाही..पण म्हणून एखाद्याने थोडा निराळा सूर लावला तर तो देखिल आंधळा ठरत नाही इतकेच. पब्लिकने डोक्यावर घेउन नाचणे हा गुणवत्तेचा एकमेव निकष नाही हे तुम्हाला सांगण्याइतकी माझी पात्रता नाही.
तुम्हाला जर पटत नसेल तर आमची मतं आमच्याजवळ आणि तुमची तुमच्याजवळ! लेटस ऍग्री टू डिसऍग्री!
'ऍग्री टू डिसऍग्री' हा तर कोणत्याही सार्वजनिक संकेतस्थळाचा आत्मा आहे असे मी मानतो. वरील प्रतिसादात काही प्रश्नार्थक वाक्ये आल्याने हा लहान तोंडी मोठा घास!

In reply to by कोलबेर

विजुभाऊ Sat, 05/31/2008 - 12:38
कोणी काय बोलावे काय लिहावे हे ज्याचे त्याने ठरवावे. पण मुद्दाम म्हणुन एखादा असभ्य अश्लील खरे तर हिडीस शब्द माथी मारत असेल तर त्याला विरोधही करायचा नाही? एखाद्या लिखाणावर / प्रतिक्रियेवर विरोधी प्रतिक्रिया आली की सभत्येच्या सगळ्या मर्यादा सोडुन हिडीस काव्य पंक्ती लिहीणे याला बुद्धीवैभव म्हणायचे की विकृती ? जसेकी प्रसंगी त्यांनी थोडी कठोर टीका केली म्हणून त्यांना मिसळपावचे व्हिलन ठरवण्याचा अधिकार प्राप्त होत नाही तसा!! टीका करावी .....पण आयमाय **न टाकावी / मासीक पाळी असले शब्द टीकेपेक्षा लेखकाच्या हरपलेल्या मनस्थितीचे वास्तव दाखवते. या असल्या शेवाळी शेंबुडलेल्या बाष्कळपणाला जर कोणी थोडी कठोर टीका म्हणत असेल तर तुमचे स्वतःला जी एं चे पाईक समजणारे तथाकथीत हीरो आणि त्यांचे वकील काय पात्रतेचे आहेत हे वेगळे सांगायला नकोच. असो...... असले हीरो डोक्यावर नाचवणारे स्वयंभू समिक्षक आणि स्वयंभू इतिहासकार यांची त्या संस्थळावर विचारपूस करणारे भरपूर आहेत. त्यांचे हीरो त्याना लखलाभ. चांगल्याला चांगले म्हणणे आणि वाईटाला वाईट म्हणणे हे मिपाच्या सदस्यांचे रोखठोक वागणे कायम असेच राहील

In reply to by विजुभाऊ

असले हीरो डोक्यावर नाचवणारे स्वयंभू समिक्षक आणि स्वयंभू इतिहासकार यांची त्या संस्थळावर विचारपूस करणारे भरपूर आहेत.
कोणाचीही कारणाशिवाय विचारपूस करण्याचा मिपाचा मनोदय नाही आणि सदस्यांचाही नसावा. एखाद्या लेखाला प्रतिसाद दिले जातात ते त्या लेखापुरते मर्यादित आहेत का एवढेच पहावे. उगीच सर्वत्र विनाकारण लोकांना त्रास देण्याचे कारण नाही. मिपावरील वातावरण विनाकारण विचारपूस करणारे न राहता खेळीमेळीचे रहावे.
चांगल्याला चांगले म्हणणे आणि वाईटाला वाईट म्हणणे हे मिपाच्या सदस्यांचे रोखठोक वागणे कायम असेच राहील
चांगल्याला चांगले म्हणताना आणि वाईटाला वाईट म्हणताना एखाद्याची पाठ धरून तो विषय संपल्यावरही सतत त्रास देत राहणार्‍या सदस्यांना मिपाबद्दल प्रेम नाही असे आम्ही धरून चालतो. मिपावर अनेक व्यक्ती येतात त्यापैकी प्रत्येकाची मते आपल्याला पटायला हवीत असे नाही. ज्यांची मते आपल्याला पटत नाहीत त्यांना सतत त्रास देण्याचा उद्योग मिपाला पसंत नाही. मिपाच्या ज्या सदस्येला तुम्ही विनाकारण प्रत्येक चर्चेत ओढत असता तिने याबाबत तक्रार केली आहे. तरी, यावेळेस फक्त समज देण्यात येत आहे पुढील वेळेस तेढ वाढवणारे असे प्रतिसाद सरळ उडवून दिले जातील याची खात्री बाळगावी. जनरल डायर

In reply to by आणिबाणीचा शासनकर्ता

कोलबेर Sat, 05/31/2008 - 20:36
धन्यवाद डायर साहेब. मुक्तरावांनी म्हंटल्या प्रमाणे सार्वजनिक संकेतस्थळावर वावरण्यासाठी काही विवेक लागतो जो विजुभाऊ ह्या आयडीतुन लिहणार्‍या माणसाला नाही हे आजकाल काही प्रतिसादांमधून दिसू आले आहे. वरील प्रतिसादामध्ये तर त्याची हद्द झाली आहे. ह्यावर त्याच पातळीवर जाऊर कुणीतरी प्रत्युत्तर देण्याआधी हा प्रतिसाद उडवुन टाकावा ही विनंती. मिसळपावला खरा धोका असे विवेक सोडून लेखन करणार्‍यांचा आहे.

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर Sat, 05/31/2008 - 12:52
समजा ते जरी त्यांनी तात्याच्या अगदी खास आग्रहावरून लिहिले असेल तरी त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहेच आणि त्यांच्या त्या लेखाला मनापसून दादही दिली आहे. तरी त्यामुळे त्यांना इतरत्र प्रतिक्रियेच्या ऑफेनसिव्ह पिंका टाकायचा अधिकार कसा प्राप्त होतो? अगदी खरं! दर वेळेला आपण कुणीतरी फार शहाणे आहोत आणि बाकीचे चुत्ये आहेत असंच समजूनच ते नेहमी लिहीत असतात. जरा कधी कुठे मनमोकळं लेखन नाही की कुणाशी मनमोकळा संवाद नाही! तो नसला तर नसू दे, त्या बाबत काहीच सक्ति नाही. असतो एखाद्याचा स्वभाव जात्याच भिकारचोट आणि संकुचित मनोवृत्तीचा! परंतु याचा अर्थ सतत तिरकस लेखन, तात्याला किंवा मिपाला सतत झोडू पाहणारे प्रतिसाद असा होत नाही/नसावा! कोलबेरसाहेब, मिपाविषयी आमच्या मनात एक श्रद्धा आहे. तात्याने हा प्रवाहाच्या विरूद्ध पोहत, स्वतःच्या खिशाला खार लावून, जो उपक्रम (उपक्रम साईट नव्हे) चालवला आहे तो यशस्वी व्हावा अशी आमची इच्छा आहे. जाऊ दे रे डांबिसा, तू कशाला कुणाला माझी बाजू घेऊन समजावतो आहेस? शेवटी मॅच्युरिटी काऊंट्स! प्रत्येक वयाची एक समज असते त्यानुसारच कोलबेरने प्रतिसाद दिला आहे! ज्यांना मिपा आवडत नाही (मला मान्य आहे की असेही लोक असू शकतील!) त्यांना मिपावर लिहिलंच माहिजे अशी काही सक्ती असल्याचं आमच्यातरी वाचनात नाही. मुळीच सक्ति नाही. परंतु गंमत म्हणजे ज्यांना मिपा आवडत नाही तेच इथे येऊन अगदी हौशीहौशीने मिपाच्या विरोधात सतत काहीतरी लिहीत असतात याची गंमत वाटते! अस्तित्वाच्या लढाईकरता केवळ विरोध करत राहणे हाच मार्ग काही वेळेला उरतो! संजोपचंही तेच झालं! तात्याच्या आणि मिपाच्या विरोधात लिहिल्यामुळेच आपण अधिक प्रकाशात येऊ असंच त्याला नेहमी वाटत राहीलं आणि तेच तो बर्‍याचदा करत राहिला! याचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे त्याची ही कविता! मिपावरच येऊन मिपालाच जोडे मारणारी ही कविता मिपावर टाकायचं वास्तविक काय कारण होतं बरं? अगदी नेमकं कारण? 'बघा! मी कसे जोडे मारले आहेत, 'बघा मी किती मोठा कवी आहे!' हाच आतला आवाज या कवितेतनं ऐकू येतो ना? अरे आहेस ना मोठा कवी? मग कविता लिहिण्याकरता जगातले सगळे विषय संपले? तात्याला आणि मिपाला जोडे मारणे, यातूनच फक्त कवीत्व सिद्ध होतं का? कुणाला तरी सतत जोडे मारून, सतत काहीतरी तिरकस आणि स्वत:ला फार शहाणे समजून लिहिल्यामुळेच साहित्यिक अभिव्यक्ति करता येते का? 'वर्तूळ' नावाचा अप्रतिम लेख लिहिणारा हाच संजोप का? असा कधितरी प्रश्न पडतो आणि वाईट वाटतं! की आता स्वत:च्या त्या प्रतिभेवर विश्वास उरला नसल्यामुळे फक्त विरोध करत राहणे, गरळ ओकत राहणे हेच काही मार्ग अस्तित्व टिकवण्याकरता शिल्लक राहिले आहेत? वाईट वाटतं खूप! आणि तसं नसेल तर उत्तम साहित्यिक अभिव्यक्ति करणारे लेख इतरत्र आणि जोडे हाणण्याकरता मात्र मिपा असा काही हिडन अजेंडा आहे? मला तर तोच दिसतो आहे! (अर्थात, पिंजराचं परिक्षण हा त्याला एकमेव अपवाद आहे हे मीही मान्य करतो! अगदी खुल्या दिलाने!) असो.. झाली इतकी चर्चा पुरे झाली रे डांबिसा! आपलं मिपा कसं आहे, काय आहे हे येणारा काळच ठरवील. आणि ज्यांना मिपाला फक्त शिव्या द्यायच्या आहेत त्यांना त्या अगदी मनसोक्त देऊ देत असंच शेवटी म्हणावंसं वाटतं! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

पिवळा डांबिस Sat, 05/31/2008 - 20:35
असो.. झाली इतकी चर्चा पुरे झाली रे डांबिसा! आपलं मिपा कसं आहे, काय आहे हे येणारा काळच ठरवील. पूर्ण सहमत आहे. या विषयावर आता आमचाही, 'सीताकांतस्मरण जयजयराम!!" :)

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर Sat, 05/31/2008 - 21:16
कोलबेरसाहेब, मिपाविषयी आमच्या मनात एक श्रद्धा आहे. तात्याने हा प्रवाहाच्या विरूद्ध पोहत, स्वतःच्या खिशाला खार लावून, जो उपक्रम (उपक्रम साईट नव्हे) चालवला आहे तो यशस्वी व्हावा अशी आमची इच्छा आहे.
तात्या मनोगतावरील उणीवा काढल्यावर अगदी असेच प्रतिसाद बघायला मिळायचे! .. "कुणीतरी आपल्या खिशातील द्रव्य खर्च करुन कार्यबाहुल्यातुन वेळ काढून हे संस्थळ चालावते आहे".. असे शब्द असायचे इतकेच ;) इथेही तेच बघुन गंमत वाटली. असो..सैतानाशी लढताना स्वतः सैतान न बनण्याची काळजी घेणे फार अवघड असते अश्या आशयाचे एक इंग्रजी वचन आहे. सैतानाच्याजागी प्रशासक हा शब्द टाकला की हेच वचन मराठीतही चपखल बसेल. :)
शेवटी मॅच्युरिटी काऊंट्स! प्रत्येक वयाची एक समज असते त्यानुसारच कोलबेरने प्रतिसाद दिला आहे!
मान्य! पण तुम्ही तुमच्या वयाच्या समजेनुसार कधी लिहीणार? 'तुमचीच लाल' म्हणणार्‍यांच्या जयजयकारात तटस्थ नजरा गमावुन बसू नका इतकेच वाटते. वरती अजानुकर्णाचा प्रतिसाद उडावुन लावलात पण विजुभाऊंचा मात्र तसाच ठेवलात...सैतानाशी लढताना स्वतः सैतान न बनण्याची काळजी घेणे फार अवघड असते!!

सहज Fri, 05/30/2008 - 07:13
व्यक्ति तितक्या प्रकृती. प्रत्येक व्यक्तीत गुण दोष असतात. अवगुण दाखवले तरी गुण देखील निश्चीत आहेत व त्या गुणांच्या आधारे अवगुणांकडे दुर्लक्ष करता येते. अत्यंत गर्विष्ठ, व स्वताला सर्वज्ञान झाले आहे असा स्वभाव असला तरी त्या गुरु शिष्याला समावुन [गरज नसताना] घेतोच ना आम्ही मिपाकर. तात्याला मनोगतावर वावर भावला नाही म्हणून हिमतीवर मिसळपाव काढले. एक "जान" असलेले नवे संकेतस्थळ उभे राहीले. आता हे सत्य जितक्या लवकर पचवाल तितक्या लवकर तुमचे "इनो" व्यसन सुटेल. शुभेच्छा! लवकर बरे व्हा!!

नाना फडणवीस Fri, 05/30/2008 - 08:16
स्वतःच्या उच्च काव्यात्मक प्रतिभेचा वापर, दुसर्‍याच्या अंगणात जाऊन थुंकण्यासाठी करणे हे गैर नव्हे काय? एखाद्या गोष्टीबद्दल मनात चांगल्या भावना असतील तर त्या व्यक्त करण्याची अनेक चांगली माध्यमे आहेत. मिपाला "सुधरवण्याचा" विडा जर कोणी उचललाच असेल तर त्यासाठी याहून चांगले पर्याय निश्चित उपलब्ध आहेत. आणि ते स्वतःला फार शहाणे समजणार्‍या या संजोपरावाला माहित नाहीत असे कुणी समजू नये. पण जर आपला उद्देशच मिपावर वाईट गोष्टी घडाव्यात असा असेल तरच हे लेखन संभवते. त्यामुळे काव्याला दाद देणार्‍या मंडळींना आमचे हे सांगणे की या कवितेमागील जळफळाट त्यांनी ध्यानात घ्यावा. मिसळपाव स्थापन झाल्यापासून अनेकांना कंड सुटली आहे, आग आग होते आहे. त्यांच्या मूळव्याधीच्या त्या वेदनांवर असले काव्यात्मक "कैलास जीवन" बोटावर घेऊन तेथे चोळत बसणे, याशिवाय ते काही करू शकत नाहीत. त्यामुळे असल्या जळफळाटातून निर्माण झालेल्या मूळव्याधी काव्यांना प्रतिभेचे निकष लावून गौरवण्यासारखे त्यात नाही. नाना फडणवीस

फटू Fri, 05/30/2008 - 08:54
हा वाद इतका गहन आहे ??? वरचे सगळे प्रतिसाद वाचल्यानन्तर का कोण जाणे पण मनोगतावर एक चक्कर मारावीशी वाटली... आणि काय आश्चर्य... किती तरी लेख, कविता अशा आढ्ळल्या ज्या मिपावर सुद्धा प्रकाशित झाल्या आहेत... आम्हीही पुर्वी मनोगतावर लिहायचो... पण पुर्वी म्हणजे आम्हाला मिपा बद्दल काहीच माहीती नव्हते तेव्हा... आम्हाला नाही आठवत आम्ही मिपाचे सदस्य झाल्यानन्तर मनोगतावर कधी लिहिलं आहे... असो. सच्च्या मिपाकराना एव्हधच सांगावंसं वाटतं... मिपाची सर दुस~या कुठल्याच संकेतस्थळाला नाही हे तर जगजाहीर आहे... मग कशाला वाद घालत बसता... जावू द्या ना... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

काल कविता वाचल्यावर आम्हाला ती क्रांतीब्रींतीच्या ढाच्याची कविता वाटली. पण पहिल्या झटक्यात कविता कळत नाही, म्हणुन दुस-यांदा कविता वाचायला गेलो तर तिथे ढाक-बहीरीचा गड उतरता, उतरता लाडक्या शिष्याची प्रतिक्रिया आलीच होती. अशा अर्जंट प्रतिक्रियावर तर आमचे विशेष लक्ष असते. त्यात काही विशेष नाही. हल्ली काही समिकरणे लक्षात येऊ नये इतके आम्ही खूळे नक्कीच नाही. प्रतिभावंताने काव्याचा उपयोग कसा करावा हे कोणीही कोणाला सांगू नये. पण इतकी निराशा येण्याचे कारण आम्हाला काही समजले नाही. या पुर्वीची आपली कविता वाचण्यासाठी आम्हीही आपल्या लेखन अनुमतीच्या धोरणाच्या संस्थळावर कविता वाचून गेलो.कविताही आवडलीही होती. आपले तेथील सदस्यांवर असलेले वजन पाहता, आपल्या लेखनावर ( कसेही असले तरी ) फुले उधळणा-यांची संख्या कमी नाही. तेव्हा इथे काही उत्तम कविता आपण टाकू शकला असता. पण आपल्याला तसे करायचेच नसल्यामुळे तो प्रश्नही उरत नाही, असे वाटते. अर्थात आपण या संस्थळावर काय लिहावे हा आपला प्रश्न . काय लिहिले, कसे लिहिले, त्याच्या आस्वादाबरोबर त्याचा उद्देश आणि योग्य समाचार घेण्याची ताकद आमच्यात नसली तरी, ती ताकद एकाच माणसात आहे, त्यांच्या पाठीशी आम्ही सतत असतो, आहोतच. तेव्हा एका दर्जेदार लेखकाने अशा भानगडीत पडावे याचे मात्र वाईट वाटत आहे, इतकेच सांगावे वाटते.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाण Fri, 05/30/2008 - 10:48
आम्हाला नमोगत आणि मिपा यावरच्या वादात काहीही इन्टरेस्ट नाही. आय जस्ट डोन्ट गिव्ह अ डॅम!! डांबिस भाय एकदम बरोबर.....माझ ही अगदी हेच म्हणण आहे..... प्रस्तुत लेखकाचा "ईनो" बद्द्लचा प्रतिसाद वाचा. तो विधायक आहे असे वाटते तुम्हांला? हा अपवाद आहे असे तुम्ही म्हणाल. पण आम्ही अजुनही "वारा सरणे..हिमवादळे" वगैरे विसरलेलो नाही. आमच्या ही ते लक्षात आहे बरोबर !!!!! या आय्.डी. धारकाची मिपावरची जर "वाटचाल" पाहिली तर नुसता सभासद म्हणून वावरणे ही भूमिका दिसत नाही. मलाही आधी हाच संशय होता आणि आता मात्र खात्री पटली..... मिपाला "सुधरवण्याचा" विडा जर कोणी उचललाच असेल तर त्यासाठी याहून चांगले पर्याय निश्चित उपलब्ध आहेत. आणि ते स्वतःला फार शहाणे समजणार्‍या या संजोपरावाला माहित नाहीत असे कुणी समजू नये. पण जर आपला उद्देशच मिपावर वाईट गोष्टी घडाव्यात असा असेल तरच हे लेखन संभवते. त्यांचे हे लेखन मिपा चे वातावरण बिघडवु पाहते आहे...हे मात्र खर त्यामुळे काव्याला दाद देणार्‍या मंडळींना आमचे हे सांगणे की या कवितेमागील जळफळाट त्यांनी ध्यानात घ्यावा. मिसळपाव स्थापन झाल्यापासून अनेकांना कंड सुटली आहे, आग आग होते आहे. नाना अगदी योग्य बोललात पहा..... तात्या अशा लोकांचा योग्य वेळीच समाचार घेतला पाहिजे !!!!! कृपया मिपा करांनी अशा लेखना बद्दल जागरुक राहुन त्यात कोणत्याही पद्दतीने भाग न घ्यावा ही नम्र विनंती.... (मिपा प्रेमी) मदनबाण.....

विजुभाऊ Fri, 05/30/2008 - 11:46
लेखकाच्या प्रतिभेबद्दल कुशंका नाही पण आपण जेथे वावरतो तेथेच थुंकणे असभ्य पणाच आहे. 'माणसाने शेंबूड व्हावे, मासिक पाळी व्हावे, ज्यानेत्याने आपापली आयमाय **न टाकावी किंवा "वारा सरणे..हिमवादळे" वगैरे ही भाषा कोणत्या सभ्य पणात बसते विचार ते लिहाणाराने करायचा आहे. नागव्याने नाचणे लहान मुलाना चांगले दिसते. मोठे त्याची नक्कल करायला गेले की ते हिडीस /बिभत्स दिसते. कधी अधुन मधुन येवुन मिपावर असला बिभत्सपणा करणे किंवा "वारा सरणे..हिमवादळे" असले हिडीस बरळणे ,काहीही कारण काढुन वादंग निर्माण करणे यातच लेखकाला इंटरेस्ट असावा असेच वाटते. बटबटीत आणि हिडीस लिहिणे स्वतःच्या लेखनावर कोणी काही वेगळी प्रतिक्रिया दिली की त्याला कंपूगिरीकरत गलीच्छ गरळ भाषेत ठोकुन काढणे हाच ज्यांचा उद्देश असेल तर त्याना अनुल्लेखाने मारणेच योग्य ठरेल. डुकराशी कुस्ती करायची तर आपण घाण होतोच पण त्याही पेक्षा जास्त वाईटम्हणेजे डुकराला तेच आवडते. हेच खरे. आमचे जालावरचे लेखन मिपा पासुन सुरु झाले.आम्हाला नमोगत आणि मिपा यावरच्या वादात काहीही इन्टरेस्ट नाही. संजोपरावांनी अंगिकारलेल्या मार्गाबद्दल त्यांची मानगूट एकवेळ धरता येईल ; पण त्यांच्या हेतूंबद्दल शंका घेणे चुकीचे होईल त्यांचे नक्की हेतु काय आहेत ते उघड आहेत. त्याबद्दल आमच्या मनात शंका नाही बाकी मुक्तसुनीतरावांचे त्यांच्याशी काय गुळपीठ आहे ते अनाकलनीय आहे. जर ते दोन वेगळे इसम असतील तर बहुधा मिपावर एकमेकांचे परमनन्ट पाठराखीण म्हणुन वागत असतील. नवराबायकोतही हे नाते इतके "दो जिस्म एक जान" असे नसते. कलीयुगातला हा एक चमत्कारच मानायला हवा. 'इनो' चा खप अचानक वाढला अशी बातमी आहे. हे इनो ची गरज असणारालाच कळु शकते ज्याचे जळते त्यालाच कळते तसे...ज्याला जळजळते त्यालाच असे काही कळते हेच खरे.

छोटा डॉन Fri, 05/30/2008 - 12:12
मान्यवर लेखकाच्या आत्तापर्यंतच्या लेखांचे व साहित्याचे आम्ही काही काळापुर्वी पंखे होतो पण सद्य परिस्थीती अशी बदलली आहे की मलाच कळेना की "असे का ?" असो त्यांना जर त्यातच मोठेपणा वाटत असेल तर तो लखलाभ होवो !!! बाकी आधी चाललेल्या "सुदलेखनाच्या चर्चांमध्ये" आम्ही काडीमात्र रस घेतला नाही कारण मुळात उद्देशच अर्थशुन्य आहे. शेवटी चर्चा ज्या मार्गाने गेल्या त्या वाचुन काही जणांनी आपला "अहंभाव" गोंजारण्याचे हौस फेडली हाच निष्कर्श निघतो कारण अजुन दुसरे काही निष्पन्न झालेच नाही .... पण त्यानंतर अजिबत अपेक्षा नसताना ह्या अर्थाची कविता आली मग मात्र प्रतिसाद देणे गरजेचे बनले ... कमीत कमी मला तरी ह्या कवितेचा उद्देश [ फार फार तर सौम्य भाषेत अर्थ म्हणू ] हा मुक्तसुनीत ने म्हटल्याप्रमाणे "कवितेमधे निश्चित वक्रोक्ती आहे आणि लेट्स् फेस इट् , ती वर्मावर प्रहार करणारी आहे. कुणाही मिपाकराला वाचताना वेदना होतील त्या मलाही झाल्याच. शेवटी आपल्याला प्रिय वाटणार्‍या गोष्टीवरची टीका कुणाला सहन होणार आहे ?". म्हणून उत्तर द्यायचा खटाटोप ...
पान वेगळे मांडुनि बसता प्यादे घोडे हसले करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले
लै भारी, हीच अपेक्षा होती. बरं बाबा, सुदे आम्ही प्यादी , घोडी, मर्कट का आणखी काही पण "दैवताचे तर्कट झाल्याचा महान निष्कर्श कसा निघाला ?". जरा कुणी समजावुन सांगेल का ? जर आता हे निष्पन्न झालेच आहे तर आपल्या मते "तर्कट" असलेल्या ह्या संस्थवर अशा अर्थपुर्ण चर्चा करणे ह्याला काय अर्थ ? हां आता जर आपला "अहंपणा" गोंजारायचा असेल तर मग त्याला पर्याय नाही ...
पाठ खाजवुनी एकमेकाची तळवे सुजुनी बसले करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले
वा वा , पण ही सवय कुठली हे काहींच्या लक्षात आलेच नाही दिसतय. असो, झोपलेल्याला उठवणे शक्य आहे पण ज्याने सोंग घेतले आहे त्याबाबतील आम्हीच काय कोणीही हतबल होऊ शकतो ... बाकी ते "प्रतिसादाचे राजकारण" आम्हाला नवे नाही. पण एक मुद्दा मला सांगावा वाटतो की असे राजकारण व प्रशासकीय अनुमतीची ह्या गोष्टीला मिपावर स्थान नाही. उलट अशा काही अनावश्यक लेखांमुळे व त्यावरील तेवढ्याच अनावश्यक प्रतिसादामुळे इथले वातावरण बिघडत आहे हे लोकाम्च्या का लक्षात येत नाही ? यामुळे मिपावर मनमोकळेपणाने लिहणरे व प्रतिसाद देणारे यांची गोची होत आहे याचे तरी भान ठेवायला हवे. ही मंडळी [ आता जर नावे लिहली तर आमच्यावर "कंपुबाजीचा" आरोप करायला मोकळे ] आता ह्यामुळे वैतागली आहेत हे योग्य वेळी समजणे आवश्यक आहे. मिपा हे एक जिवंत संस्थळ आहे आणि बहुतेक सर्व सभासद दिलदार पणे लिहतात व त्याला प्रतिसाद पण तसेच पडतात, कोणी स्वता काहीही न लिहायचे व्रत अंगे बाणून लोकांच्या "फालतू सुदलेखनाच्या चुकां" चा किस पाडत नाही ही आमच्यासाठी अभिमनाची गोष्ट आहे. बाकी ते "इनो" च्या खपाचे आम्ही बघू पण मागणी लक्षात घेता त्याचा काळाबाजार होणार नाही ह्याची काळजी "खप वाढला"असे ज्यांच्या लक्षात आले त्यांनी घ्यावी.
पण जर आपला उद्देशच मिपावर वाईट गोष्टी घडाव्यात असा असेल तरच हे लेखन संभवते. त्यामुळे काव्याला दाद देणार्‍या मंडळींना आमचे हे सांगणे की या कवितेमागील जळफळाट त्यांनी ध्यानात घ्यावा. मिसळपाव स्थापन झाल्यापासून अनेकांना कंड सुटली आहे, आग आग होते आहे. त्यांच्या मूळव्याधीच्या त्या वेदनांवर असले काव्यात्मक "कैलास जीवन" बोटावर घेऊन तेथे चोळत बसणे, याशिवाय ते काही करू शकत नाहीत. त्यामुळे असल्या जळफळाटातून निर्माण झालेल्या मूळव्याधी काव्यांना प्रतिभेचे निकष लावून गौरवण्यासारखे त्यात नाही.
बाकी या बाबतीत "नानांशी" सहमत ... बाकी बिरुटेसरांनी म्हटल्यप्रमाणे "संस्थळावर काय लिहावे हा आपला प्रश्न . काय लिहिले, कसे लिहिले, त्याच्या आस्वादाबरोबर त्याचा उद्देश आणि योग्य समाचार घेण्याची ताकद आमच्यात नसली तरी, ती ताकद एकाच माणसात आहे, त्यांच्या पाठीशी आम्ही सतत असतो, आहोतच. तेव्हा एका दर्जेदार लेखकाने अशा भानगडीत पडावे याचे मात्र वाईट वाटत आहे, इतकेच सांगावे वाटते" असो. गेट वेल सून !!! संजोपरावांच्या लिखाणाचा पंखा पण कट्टर मिपाकर - छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

मन Fri, 05/30/2008 - 13:19
१००००% सहमत. आणखी काहि बोलण्यासारखं नाहिये आमच्याकडे. फक्त एक प्रश्नः- (तुमचं नमोगत आवडतं ना तुम्हाला, जा ना मग तिकडे आणी बसा खुशाल. पण इथं येउन , जे चाललयं चांगलं त्यात कशाला मोडता घालताय?) आपलाच, मनोबा

विसोबा खेचर Fri, 05/30/2008 - 13:26
मनोगती संजूबाबाच्या कवितेची दखल आमच्या मिपापरिवाराने अगदी यथास्थितपणे घेतली याचे बरे वाटले! :) वा!, सुंदर!, अप्रतिम कविता! असे म्हणून आनंदित झालेले मिपाच्या अस्तन्यातले छुपे मनोगती कोण हेही या निमित्ताने पुन्हा एकदा कळले याचा आनंद वाटला! :) असो, सर्व मनोगतींचं आमच्या मिपा परिवारात खुल्या दिलानं स्वागत! :) आपला, (मिपाकर!) तात्या.

छोटा डॉन Fri, 05/30/2008 - 13:40
मुळ मुद्दा असा आहे की "कोण कुठले आहे, कोणाची पाठ खाजवून कोणाचे तळवे सुजले, प्रतिसादाचे राजकारण, सभ्य / असभ्य पातळीचा तौलानीक अभ्यास " यासारख्या व इतर अशाच गोष्टींमध्ये आम्हाला काडीइतका इंटरेस्ट नाही व आम्हाला तो असण्याची अपेक्षा सुद्धा नाही. आम्ही आपले आपल्या आनंदात , नशेत [ मग त्याला कुणी गुत्ता का म्हणेना ] मिपावर वावरत असतो व हे स्थळ "जिवंत" राखण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही कधी "दुसरीकडे" कुणाच्याही वाटेला गेलो नाही मग असे असताना ती गोष्ट "इथे" व्हावी याची अपेक्षा आम्ही का करावी ? जर ती घडत असेल तर गप्प का बसावे ? सच्च्या मिपाकराना एव्हधच सांगावंसं वाटतं... मिपाची सर दुसर्‍या कुठल्याच संकेतस्थळाला नाही हे तर जगजाहीर आहे... आपण आपली आनंदाने मीठ-भाकरी खात असतो व जो अतिथी येतो त्याला ताटातली अर्धी भाकरी काढून देतो पण जर समोरुन "आपल्याच अन्नात माती कालवायचा प्रकार घडत" असेल तर गप्प राहू नका.... बाकी इतर कुठल्या अनावश्यक वादात आम्हाला काडीमात्र रस नाही... कट्टर मिपाकर छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

विसोबा खेचर Fri, 05/30/2008 - 14:03
आपण आपली आनंदाने मीठ-भाकरी खात असतो व जो अतिथी येतो त्याला ताटातली अर्धी भाकरी काढून देतो पण जर समोरुन "आपल्याच अन्नात माती कालवायचा प्रकार घडत" असेल तर गप्प राहू नका.... है शाब्बास रे छोट्या डॉना! अगदी योग्य बोललास... :) काही बलाढ्य संस्थळांच्या पित्त्यांना मिपामुळे सतत इतकं का अस्वस्थ का वाटत असतं हेच काही कळत नाही बुवा! :) अवांतर - इनोचा खप अचानक वाढला की कमी झाला याबद्दल आम्हाला काहीच बातमी नाही. कारण आम्हाला ते कधी घ्यायचीच वेळ येत नाही! इनोची ज्यांना वारंवार गरज लागते ती मंडळी बहुदा इनोच्या स्टॉक डिलरच्या किंवा एजंटांच्या भोवती घुटमळून खपासंबंधी बातम्या काढत असावेत म्हणजे वेळीच ष्टॉक करून ठेवायला बरं! मिपाडिटी (म्हण्जे मिपाची ऍसिडिटी बर्र का मंडळी!) झाल्यावर उगाच धावाधाव नको! :) असो..आमच्याकरता आम्ही हा विषय आता संपवत आहोत. बाकी चालू द्या... तात्या.

मनस्वी Fri, 05/30/2008 - 14:14
हे म्हणजे चांगल्या नांदणार्‍या घरात पाहुणचार घेण्यापेक्षा कुरापती काढून काड्या लावण्याचे काम झाले! असो. आम्हाला त्याने काडीमात्र फरक पडत नाही. कारण आम्ही इथे तत्त्वज्ञान वाचायला अन् पाजळायला कधी येतच नाही मुळी! आपण किती प्रकांडपंडित आहोत हे सिद्ध करण्याची किंवा भासवण्याची गरज पण वाटत नाही. आम्ही ४ टाळकी (आता १००० +) येतो, विचारांचे आदानप्रदान करतो आणि आमच्या घरात मनसोक्त बागडतो. ऑलरेडी रस काढलेल्या ऊसाच्या चोथ्याचा रस काढण्यात अगदी इतका म्हणजे इतका इंटरेस्ट असेल.. अहो तर खुशाल काढा की.. इथे कोणी तुम्हाला काहीही म्हणणार नाही! पण तो रस इथे कुणाला पाजायचा आग्रह धरु नका बाबा.. आम्हाला नाही आवडत! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

प्रियाली Fri, 05/30/2008 - 14:56
निरिक्षण : १. आता मधुबाला, ओ पी नय्यर, मदन मोहन किंवा कोणत्यातरी एखाद्या जुन्या चित्रपट कलाकारावर वाचल्यावर टिपे गाळली नाहीत तरी हळहळ वाटण्याजोगा पण सुंदर लेख येणार किंवा सिंहासनचे परिक्षण! मग इथले पिडा, सहज, बिरूटे, तात्या वगैरी जुनी (वयाने) मंडळी त्या हळहळीत विरघळणार. २. पिरंगुट आधीच झाल्याने आता कलंगुटच्या बंगल्यात मिपा संमेलन भरणार. त्यात डॉन, मन, मदनबाण, तात्या* इ. नवी (वयाने आणि अनुभवाने) मंडळी बाटली-जेवणात विरघळणार. ३. मिपाच्या पहिल्या वाढदिवशी इथल्या सर्व मंडळींना गुदगुल्या करेल असा एक लेख येणार आणि मग हे वरचे प्रतिसाद आम्ही दिले होते हो! पण त्यावेळी गोष्ट वेगळी होती. इतक्या प्रचंड प्रतिभेला आम्ही काहीबाही बोललो हा आमचा करंटेपणा या हळहळ कम गुदगुल्यांत मनस्वी आदी सगळया मंडळींची अस्वस्थता जन्माला येऊन नष्ट होणार. सारांशः मग काय होणार, काही नाही, पुढचा पिच्चर रिलीज होईपर्यंत जय आणि विरू दोस्तीच्या आणाभाका घेणार. एकमेकांच्या मनात "चंचीप्रवेश" करणार आणि पुढचा चित्रपट रिलीज झाला की...पुढच्या चित्रपटाचे नाव असेल - ये रे माझ्या मागल्या! ४. आमच्यासारखे काही अशा चर्चांत पूर्वी भाग घेतलेले आणि फारसा संबंध नसलेले आमच्यासारखे हक्का-बक्का राहणार. सांभाळ हो प्राजु अनुमान : मिपा असो की मनोगत, माणूस सर्वत्र सारखाच असतो. एखाद्याला आपला समुदाय (कल्ट) बनवण्यासाठी वेगवेगळ्या गिमिक्सची गरज लागते. सदर लेखकाची इश्टाईल आता आम्हाला माहित आहे. या रोजच्या नाटकांना, संधी आणि ताटातूट, स्त्रियांची मासिक पाळी आणि मराठी साहित्य आणि वरील कविता वगैरे विषयांना सरावलेली आपली (प्रशिक्षित) प्रियाली. * तसं मला वयाने मोठं कोण लहान कोण ते माहित नाही पण तात्या नं. ४ सोडून सर्वत्र असणार.

In reply to by प्रियाली

सहज Fri, 05/30/2008 - 15:05
तात्या व संजोपराव दोघांनी मिळुन आम्हा सगळ्यांना वेड्यात [म्हणजे अजुन काय वेगळे नका विचारु] काढायला केलेला हा बनाव तर नव्हे. तात्या, रावसाहेब उत्तर द्या. तुम्ही एकत्र चियर्स करत असता हे कळले म्हणुन विचारतोय. नाही एकमेकांच्या उरावर बसुन नंतर गळाभेटी करणारे पोहोचलेले राजकारणी लई पाहीलेत. :-) (माहीतगार) आजानुकर्णा काय म्हणतोस? :-)

In reply to by सहज

विसोबा खेचर Fri, 05/30/2008 - 16:39
तात्या व संजोपराव दोघांनी मिळुन आम्हा सगळ्यांना वेड्यात [म्हणजे अजुन काय वेगळे नका विचारु] काढायला केलेला हा बनाव तर नव्हे. अरे नाही रे बाबा! आम्ही कुठलाही बनाव केलेला नाही! हां, यापूर्वी मी स्वत:हून अनेकदा झालं गेलं विसरून जाऊन संजोपशी दोस्तीचा हात पुढे केलेला आहे परंतु त्याची तात्याविषयीची आणि मिपाविषयीची जळजळ थांबतच नाही आणि तो पुन्हा पुन्हा काहीतरी गरळ ओकून ठेवतो! असो, प्रियालीनेही योग्यच लिहिले आहे. कारणं यापूर्वी अनेकदा असं झालेलं आहे. परंतु आता यापुढे नाही! प्रियाली म्हणते तसं लिहिलाच जरी अगदी त्यांनी एखादा सुंदर लेख, तर एक वाचक म्हणून केवळ एखाददोन शब्दात बरावाईट अभिप्राय द्यायचं काम करीन परंतु याच्या गळ्यात गळे घालायला यापुढे कधीही जाणार नाही! आत्तापर्यंत गेलो ही चूकच झाली आणि तीच प्रियालीने दाखवून दिली आहे. अगदी पूर्वी मनोगतावर असल्यापासूनच हा माणूस माझ्यावर पेश्शल खार खाऊन आहे. का ते माहीत नाही! असो.. नो डाऊट, हा माणूस केव्हा केव्हा खूप छान लिहितो परंतु हा माणूस मानसिकदृष्ट्या आजारी आहे हीच गोष्ट खरी आहे. त्याला तात्याचा आणि पर्यायाने मिसळपावाचा फोबियाच आहे. त्याला या आजारातून लवकर आराम पडावा हीच प्रार्थना! हा माणूस माझ्या मनातनं उतरला, अगदी कायमचा! असो, झाल्याप्रकाराबद्दल 'वाईट वाटतं!' इतकंच म्हणेन...! तात्या.

In reply to by प्रियाली

मनस्वी Fri, 05/30/2008 - 16:19
प्रियालीताई परखड, विश्लेषणपूर्ण अन् स्पष्ट मत मांडल्याबद्दल धन्यवाद. थेट नावे घेउन त्या-त्या व्यक्तींना त्या-त्या कॅटॅगरीत बसविण्याआधी अजून थोडा अभ्यास करायला हवा होतास. मनस्वी "इतक्या प्रचंड प्रतिभेला आम्ही काहीबाही बोललो हा आमचा करंटेपणा या हळहळ कम गुदगुल्या."

In reply to by मनस्वी

प्रियाली Fri, 05/30/2008 - 17:07
थेट नावे घेउन त्या-त्या व्यक्तींना त्या-त्या कॅटॅगरीत बसविण्याआधी अजून थोडा अभ्यास करायला हवा होतास.
त्या मूळ प्रतिसादात एक वाक्य घाईत अर्धवट राहिलं ते असं - तात्या नं ४ सोडून कोणत्याही कॅटेगरीत बसू शकतात, कॅटेगरी हा शब्द माझा नाही. बाकीच्यांची नावे सहज आणि केवळ उदाहरणादाखल घेतली आहेत. ती म्हणजे तिच माणसे त्या त्या कॅटेगरीत बसतील असे नाही तरी ज्यांनी त्यांनी आपापल्या कॅटेगर्‍या निवडाव्यात किंवा आपण त्यात नाही असे समजून घ्यावे. असो.

अमोल केळकर Fri, 05/30/2008 - 14:59
३. मिपाच्या पहिल्या वाढदिवशी ____ केंव्हा असतोहो? मिपाचा वाढदिवस. जरा आमच्या सारख्या नवीन सभासदास माहिती मिळाली तर बरं होईल. आपला ( अनेक गोष्टी नवीन समजलेला) केळकर

In reply to by प्रियाली

मन Fri, 05/30/2008 - 15:56
छान! म्हणजे मग गंपती बाप्पा त्या दिवशी काही येड्यांना सुबुद्धी देतील अशी आशा करायला हरकत नाही. (आणि त्यांना भरपुर "इनो"चा प्रसादही खिरापत म्हणुन द्यावा असा आमचा विचार आहे. फारच लक्ष असतं ह्या लोकांचं इनो च्या रेट वर.) आपलाच, मनोबा

विजुभाऊ Fri, 05/30/2008 - 15:19
या रोजच्या नाटकांना, संधी आणि ताटातूट, स्त्रियांची मासिक पाळी आणि मराठी साहित्य वगैरे विषयांना सरावलेली वा ........बरे वाटले वाचुन...........हे वर नमूद केलेले असले शब्द या लेखकाचा हातखंडा. ते लेखकराव कोठे लिहीत असतात ते सर्वानाच ठाऊक आहे........हिडीस ,गलिच्छ लिहिले की त्यामुळे लेखन क्रान्ती होते हा आमचा अपसमज नाही. "पिंजरा" चित्रपटाचे तीस वर्षानन्तर परिक्षण लिहिणारे कोण हे सर्वानाच माहीत आहे. इथले काही लोक एकत्र येतात. गप्पागोष्टी करतात. त्यांची मैत्री होते. मिपा ला कल्ट म्हणत असतील तर त्या कल्टचे आम्ही अनुयायी आहोत हे आनन्दाने सांगु. मनमोकळे लिहिणे हे गिमिक मानले जात असेल तर मनमोकळेपणा हा मिपाचा प्राण आहे. एखाद्या प्रतिसादचा राग आला म्हणुन मिपा वर लेखनच करणार नाही म्हणुन शपथा घेणारे कोण आहेत हेही लोकाना माहीत आहेत. आम्ही मिपा कर जसे आहोत तसे आम्ही एकमेकांमुळे घडलेले आहोत. कोण्या ईतर संस्थळाच्या मेम्बरांमुळे नाही या असल्या प्रतिसादांमुळे मिपावर हल्ली वादळे येत नाहीत. की मिपाकरांत झोडाझोडी होत नाही. एकमेकाना आदराने प्रेमाने बोलावतो . उगाच इतराना कमअसल्ल म्हणुन हिणवत नाही. हाच काय तो मिपाकरांचा दोष. आम्ही सारे अस्सल मिपाकर आहोत. मिपावरचे आमचे लिखाण येतच रहाणार. आपपल्या मकदुराप्रमाणे प्रतिसाद देत रहाणार. वयाने लहानमोठे कसेका असू.......एकमेकांची विचारपूस करणार :::::::::एक अस्सल मिपाकर विजुभाऊ

राजे Fri, 05/30/2008 - 15:39
राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

नाना फडणवीस Fri, 05/30/2008 - 16:04
अहो राजे, त्यांना फुले नकोत, कैलास जीवन द्या. त्याची गरज आहे. फुले का तिथे लावता येतील? नाना फडणवीस

चित्रा Fri, 05/30/2008 - 18:36
"कविता" म्हणून चांगलीच आहे. पण आत्ता लिहीण्याचे प्रयोजन कळले नाही. मिपा जसे रोज असते तसेच खेळकरपणाने चाललेले आहे. काही विशेष कविता करण्यासारखे घडले आहे असे वाटले नाही. "दुज्या सुरांचे, हाणा त्याला, कोण मध्ये हे घुसले" हे मिपावर विशेष झाले आहे असे वाटत नाही, उलट इतरत्र झालेले पाहिले आहे. बाकी हे नेहमीचेच. चालू द्या. असल्या विषयांवरचा माझा हा शेवटचा प्रतिसाद.

धमाल मुलगा Sun, 06/01/2008 - 21:08
तसं काव्यातलं आपल्याला फार काही कळत नाहीच, पण छान वाटतेय ही कविता :) अर्थात सन्जोपरावांच्या सिध्दहस्त लेखणीतून उतरलेली कोणतीही साहित्यकृती नक्कीच सरस असते असे आमचे निरिक्षण आहे, त्यामुळे तिच्या दर्जाविषयी प्रश्नच उद्भवत नाही...उच्चच असणार ! पण पुन्हा वाचली आणि आशयगर्भ उमगला. राग्....राग नाही आला...वाईट वाटलं ! सन्जोपराव उत्तम लेखक आहेतच, वादच नाही. आम्हाला साहित्यातला सा देखील लावता येत नाही, आणि सन्जोपराव म्हणजे साहित्यचंद्रच जणू आमच्यासाठी! तरीही लहान तोंडी मोठा घास घेऊन विचारतो, माफ करा, पण........... का...का असे करावेसे वाटले ? का सन्जोपराव? अहो, तुमच्या लेखांवर इथं मिपावर देखील उड्या पडतात...लोक आवडीने वाचतात. हां आता आमच्यासारख्या तद्दन टवाळांसारख्या 'मासेस' ला सोडलं एकवेळ तरी 'क्लास' वाले कित्येक वाचक आहेतच ना मिपावर? अहो, मग त्यांच्यावर असा अन्याय का? त्यांनादेखील ही दुषणे लागू पडतातच की! मिपाचे सदस्य ह्या नात्याने. बाकी, आपलं कोणतं लेखन कुठे प्रकाशीत करावं हा नक्कीच ज्याचा-त्यचा प्रश्न आहे. पण इतरत्र उत्तमोत्तम साहित्य सादर करुन मिपावर मात्र एखाद्याच्या अंगणात येऊन त्यालाच शिव्या देण्यासारखा हा प्रकार वाटतो मला (व्यक्तिगत मत!) एक आदर आहे तुमच्याबद्द्ल आम्हा सर्वांच्या मनात! हे असं अति-अतिसर्वसामान्यासारखं वागून का त्याला धक्का लावताय शेठ? मान्य आहे, प्रत्येक माणूस आपल्या भाव-भावनांच्या कल्लोळात बुडालेला असतो, कधी त्या भावनांचा जोर वाढल्यावर भावनेच्या आहारी जाऊन माणूस असं काहीबाही करतो. शेवटी माणूस हा माणूस असतो, देव नव्हे! आम्हीही एकमेकांना शिव्या देतोच की! सगळेच करतात असे. पण कोणि फक्त शिव्या देण्यापुरता नक्कीच इथं येत नाही हो. एकंदरीत मिपाच्या खेळकर कौटुंबिक वातावरणात विष कालवल्यासारखं वाटतंय हे असं वागणं :(
पाठ खाजवुनी एकमेकाची तळवे सुजुनी बसले
असेल बुवा तसेही. कोणी एव्हढा विचार केलाय? मिपा हे घर आणि मिपाचे गावकरी हे कुटुंब असं एकदा स्विकारल्यावर आपल्या घरातल्या एखाद्यावर कोणी राळ उडवली तर त्याच्या बाजुने बोललं तर हे असं असाव? आश्चर्य आहे बॉ ! मग इतरत्र जे चालतं ते काय असतं? 'तू माझ्या साडीला छान म्हणालास तरच मी तुझ्या शर्टाला नावाजेन' अशी परिस्थिती निदान मिपावर तरी नक्कीच नाहीये ना हो रावसाहेब?
दुज्या सुरांचे, हाणा त्याला, कोण मध्ये हे घुसले
हे कुठे घडत नाही ? थोड्याफार प्रमाणात ते सगळीकडेच घडतं ना? मग? निदान मिपावर चाळणी तरी नसते...आपल्याला हवं तेच निवडून सर्वत्र 'गुडी गुडी फील' आणण्यासाठी!
बघता बघता कट्टे सगळे गुत्ते होऊन बसले
साहेब....ही फक्त सुरुवात आहे..कट्टे भरण्याची...आगे आगे देखो होता है क्या.... आम्ही बालिश आहोत...मूढही आहो...आम्ही आपल्या परीने कट्टे भरवले...एक कट्टा तर भर दुपारी वाडेश्वरला झाला..खुद्द पुण्यात. प्राजुताई साक्षीला आहेच. तो बरा नाही दिसला..आणि त्यालाही कोणा गुत्ते म्हणणार्‍याची उपस्थिती नाही दिसली बुवा? आणी गुत्त्यावर असतात ती भांडणे, शिवीगाळ, आणि बिभत्सपणा... पुण्यातल्या पहिल्या कट्ट्यावर ॐकारच्या गज़ला, चित्तरशेठच्या गज़ला, डॉ.प्रसाद दाढ्यांच्या आवाजातली सदाबहार गाणी ह्यांचा विसर पडला की काळ्या चष्म्यामुळे दिसलंच नाही? मिपाचा छापिल अंक काढण्याबद्द्ल झालेली चर्चाही आपल्यास माहित नसेलसं नाही वाटत मला! ह्या गोष्टी गुत्त्यांवर होत नसतात सरकार!!!!!! असो! कमीजास्त बोललो असेन तर मिपाचं शेंडेफळ समजुन माफ करा! तुम्हीही मिपाकर आहातच की :) मग घरातल्या लहानांना सांभाळून घेणं मोठ्यांनाच जमतं नै ? पायरी सोडून बोललो असेन तर चुक पोटात घाला...पण अश्याप्रकारचे हिडीस प्रकार करुन इथलं वातावरण कृपया बिघडवू न्का! आपला कृपाभिलाषी - ध मा ल.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
उघडा खिडक्या, तोडा बेड्या, गर्जुनि शिणले काही अबोल सत्ता क्रांतीलाही तेंव्हा बधली नाही पान वेगळे मांडुनि बसता प्यादे घोडे हसले करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले गंजकुर्‍हाडी बोलु लागल्या बाह्या सरसावोनी शुष्कपुष्पही मधेच फुलले सुकता सुकता सुकुनी पाठ खाजवुनी एकमेकाची तळवे सुजुनी बसले करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले जरा चांदोबा, पुल जरासे, ऐसी सजली स्वप्ने भाषेचे जणु मढे सजवुनी लावा त्याला उटणे अक्षरशत्रू बनुनी जेंव्हा काव्यगुरु नाचले करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले गुलाल फेका, भले बहाद्दर, जिंकलास तू गड्या जुळले अपुले सूर, पिपाण्या ताशे अन चौघड्या दुज्या सुरांचे, हाणा त्याला, को