तूप-साखर गेली आणि आता "ब्रेड्-बटर आलं
पण लहान मुलांच्या मनात मात्र तेच भावविश्व ओलं !
मस्त रचना
तरी पण मुलांना आवडणारं ते दुसरं एक घर आहे
आपापल्या शाळेनं केलेलं त्यांच्या मनांत घर आहे !
हे पण छान
आपली कवीतेने परत एकदा शाळेची आठवण आली.
क्या बात है!
हृदयाला हात घालणारी कविता....!
कडीच्या डब्यातली एकाच साजुक तूप-साखरेची पोळी
"गोल्ड्-स्पॉट्"च्या वॉटर बॅग मधील पाण्याची चव शिळी !
"मस्तीखोर" म्हणून उभी पट्टी तळहातावर मारणार्या बाई
मधल्या सुट्टीत भरवायच्या त्यांच्या डब्यातली पोळी !
ह्या ओळी सर्वात आवडल्या....
आपला,
(इयत्ता पहिली 'अ' च्या आठवणीने हळवा झालेला) तात्या.
शाळेची आठवण करून देणारी...
मुलं तशीच आहेत , अभ्यासक्रम तेव्हढा बदललांय
शिक्षकांचा "रोल" मात्र त्यांनी पालकांकडे ढकललाय !
अगदी खरोखर हीच परिस्थिती आहे..:)
छान आहे रे कविता, उदय. .... ते दिवस आठवले. अरे काय सांगू, माझ्या कडे एक कडीचा डबा होता आणि 'गोल्डस्पॉट' ची वॉटरबॅग सुद्धा. सकाळची शाळा असायची. आई मस्त गरम गरम पोळी करून त्याला छान तूपसाखर लावून त्या कडीच्या डब्यात घडी घालून ठेवायची. मग 'मधल्या सुट्टीत' (आता रीसेस असते) ती थोडी वाफेचं पाणी होऊन 'घामेजलेली' पोळी खाताना कसंतरीच वाटायचं. वाटायचं आईने पोळ्या थोड्या थंड करून मग डब्यात टाकल्या असत्या तर काय बिघडलं असतं? :''(
आता ते सगळे दिवस आठवत आहेत. त्या आठवणी परत जाग्या केल्याबद्दल धन्यवाद, मित्रा.
कुमार बिपिन कार्यकर्ते,
इयत्ता १ली ते ४थी, तुकडी 'अ',
अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाची प्राथमिक शाळा,
गोरेगाव (पूर्व), मुंबई.
अवांतरः जुन्या आठवणी यायला लागल्या, वय व्हायला लागलं की काय? :D
कडीच्या डब्यातली एकाच साजुक तूप-साखरेची पोळी
"गोल्ड्-स्पॉट्"च्या वॉटर बॅग मधील पाण्याची चव शिळी !
"मस्तीखोर" म्हणून उभी पट्टी तळहातावर मारणार्या बाई
मधल्या सुट्टीत भरवायच्या त्यांच्या डब्यातली पोळी !
तूप-साखर गेली आणि आता "ब्रेड्-बटर आलं
पण लहान मुलांच्या मनात मात्र तेच भावविश्व ओलं !
हे मस्तच!
(इयत्ता चौथीत असताना एकदा डबा घरी विसरला तेव्हा कडकडून भूक लागून रडू यायला लागलं. बाहेर मुसळधार पाऊस असल्याने घरी जाणेही अवघड होते. सूर्यवंशी सरांनी आपुलकीने खाऊ घातलेल्या त्यांच्या डब्यातल्या चटणी-भाकरीची आणि शेजारच्या हॉटेलातून आणलेल्या गरमागरम बटाटेवडे आणि चहाची प्रेमळ चव अजूनही जिभेवर आहे! :) )
चतुरंग
चतुरंग साहेब,
आता लहान्पणी केलेली मस्ती आठवते आणि आपल्यामुळे किती गरीब बाईंना आणि सरांना त्रास झाला असेल ते कळते.पण लहान मुलांना फक्त अफाट ऊर्जा असते आणि मनाने निष्पाप असतात ती ! तरीही आमच्या शाळेतील गोरे बाई आठवतात , पट्टी हातात घेऊन मारु का,मारु का? असे विचारत रहायच्या पण अगदीच नाइलाज झाला तरच त्यांचा हात उठायचा.....आता आठवले तरी (खरे तर हे लिहिताना पण) डोळे भरून येतात्....कुठे आहात हो तुम्ही बाई?मी शाळा सोडून पण आता २८ वर्षे झाली.....तुमच्या ह्या लाडक्या मस्तीखोर मुलाला माफ कराल ना? (मी डोक्यानी तल्लख आणि हुशार आहे अशी त्या माऊलीची खात्री होती.....आज त्या असत्या तर त्यांना याचे समाधानच वाटले असते.....)
ओरडणारे सगळे सर-बाई आपले दुश्मन वाटतात
लहानपणी सगळ्यांच्या ज्ञानाचा "वय" भक्षक असतो
मोठेपणी सगळ्यांच्या वयाचे "ज्ञान" भक्षक होते.....
तेंव्हा कळते.....वय आणि ज्ञान यांचा शिक्षक हाच खरा रक्षक असतो !
तुम्ही लिहिलेल्या आठवणींनी पण डोळे भरून आले.....
तुमच्याबध्द्ल आपुलकी असल्याने आणि तुमच्या प्रतिसादात तशी ती माझ्याबध्दल पण असल्याची जाणीव झाल्याने आभार वगैरे न लिहिताच थांबतोय.....
आपला,
उदय सप्रेम
तरी पण मुलांना आवडणारं ते दुसरं एक घर आहे
आपापल्या शाळेनं केलेलं त्यांच्या मनांत घर आहे !
ही ओळ फार आवडली.....
खरचं शाळेत केलेला दंगा,,मस्ती याला तोड नाही...
(गणिताच्या तासाला नेहमीच वैतागलेला)
मदनबाण.....
तरी पण मुलांना आवडणारं ते दुसरं एक घर आहे
आपापल्या शाळेनं केलेलं त्यांच्या मनांत घर आहे !
खरय.. काही गोष्टी संपल्यावर / नसताना त्यांची किम्मत कळते.. शाळा हीसुद्धा त्यातलीच एक... नंतर कॉलेजात, नोकरीत कुठेच तशी मजा, तसा जिव्हाळा, तसे मित्र-मैत्रिणि हे काहीच मिळत नाही..
खूप सुरेख कविता आहे.. डोळ्यात पाणी नाही आल, तरच नवल..
--
गिरिजा..
लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------
तूप-साखर गेली आणि आता "ब्रेड्-बटर आलं
पण लहान मुलांच्या मनात मात्र तेच भावविश्व ओलं !
मस्त रचना
तरी पण मुलांना आवडणारं ते दुसरं एक घर आहे
आपापल्या शाळेनं केलेलं त्यांच्या मनांत घर आहे !
हे पण छान
आपली कवीतेने परत एकदा शाळेची आठवण आली.
क्या बात है!
हृदयाला हात घालणारी कविता....!
कडीच्या डब्यातली एकाच साजुक तूप-साखरेची पोळी
"गोल्ड्-स्पॉट्"च्या वॉटर बॅग मधील पाण्याची चव शिळी !
"मस्तीखोर" म्हणून उभी पट्टी तळहातावर मारणार्या बाई
मधल्या सुट्टीत भरवायच्या त्यांच्या डब्यातली पोळी !
ह्या ओळी सर्वात आवडल्या....
आपला,
(इयत्ता पहिली 'अ' च्या आठवणीने हळवा झालेला) तात्या.
शाळेची आठवण करून देणारी...
मुलं तशीच आहेत , अभ्यासक्रम तेव्हढा बदललांय
शिक्षकांचा "रोल" मात्र त्यांनी पालकांकडे ढकललाय !
अगदी खरोखर हीच परिस्थिती आहे..:)
छान आहे रे कविता, उदय. .... ते दिवस आठवले. अरे काय सांगू, माझ्या कडे एक कडीचा डबा होता आणि 'गोल्डस्पॉट' ची वॉटरबॅग सुद्धा. सकाळची शाळा असायची. आई मस्त गरम गरम पोळी करून त्याला छान तूपसाखर लावून त्या कडीच्या डब्यात घडी घालून ठेवायची. मग 'मधल्या सुट्टीत' (आता रीसेस असते) ती थोडी वाफेचं पाणी होऊन 'घामेजलेली' पोळी खाताना कसंतरीच वाटायचं. वाटायचं आईने पोळ्या थोड्या थंड करून मग डब्यात टाकल्या असत्या तर काय बिघडलं असतं? :''(
आता ते सगळे दिवस आठवत आहेत. त्या आठवणी परत जाग्या केल्याबद्दल धन्यवाद, मित्रा.
कुमार बिपिन कार्यकर्ते,
इयत्ता १ली ते ४थी, तुकडी 'अ',
अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाची प्राथमिक शाळा,
गोरेगाव (पूर्व), मुंबई.
अवांतरः जुन्या आठवणी यायला लागल्या, वय व्हायला लागलं की काय? :D
कडीच्या डब्यातली एकाच साजुक तूप-साखरेची पोळी
"गोल्ड्-स्पॉट्"च्या वॉटर बॅग मधील पाण्याची चव शिळी !
"मस्तीखोर" म्हणून उभी पट्टी तळहातावर मारणार्या बाई
मधल्या सुट्टीत भरवायच्या त्यांच्या डब्यातली पोळी !
तूप-साखर गेली आणि आता "ब्रेड्-बटर आलं
पण लहान मुलांच्या मनात मात्र तेच भावविश्व ओलं !
हे मस्तच!
(इयत्ता चौथीत असताना एकदा डबा घरी विसरला तेव्हा कडकडून भूक लागून रडू यायला लागलं. बाहेर मुसळधार पाऊस असल्याने घरी जाणेही अवघड होते. सूर्यवंशी सरांनी आपुलकीने खाऊ घातलेल्या त्यांच्या डब्यातल्या चटणी-भाकरीची आणि शेजारच्या हॉटेलातून आणलेल्या गरमागरम बटाटेवडे आणि चहाची प्रेमळ चव अजूनही जिभेवर आहे! :) )
चतुरंग
चतुरंग साहेब,
आता लहान्पणी केलेली मस्ती आठवते आणि आपल्यामुळे किती गरीब बाईंना आणि सरांना त्रास झाला असेल ते कळते.पण लहान मुलांना फक्त अफाट ऊर्जा असते आणि मनाने निष्पाप असतात ती ! तरीही आमच्या शाळेतील गोरे बाई आठवतात , पट्टी हातात घेऊन मारु का,मारु का? असे विचारत रहायच्या पण अगदीच नाइलाज झाला तरच त्यांचा हात उठायचा.....आता आठवले तरी (खरे तर हे लिहिताना पण) डोळे भरून येतात्....कुठे आहात हो तुम्ही बाई?मी शाळा सोडून पण आता २८ वर्षे झाली.....तुमच्या ह्या लाडक्या मस्तीखोर मुलाला माफ कराल ना? (मी डोक्यानी तल्लख आणि हुशार आहे अशी त्या माऊलीची खात्री होती.....आज त्या असत्या तर त्यांना याचे समाधानच वाटले असते.....)
ओरडणारे सगळे सर-बाई आपले दुश्मन वाटतात
लहानपणी सगळ्यांच्या ज्ञानाचा "वय" भक्षक असतो
मोठेपणी सगळ्यांच्या वयाचे "ज्ञान" भक्षक होते.....
तेंव्हा कळते.....वय आणि ज्ञान यांचा शिक्षक हाच खरा रक्षक असतो !
तुम्ही लिहिलेल्या आठवणींनी पण डोळे भरून आले.....
तुमच्याबध्द्ल आपुलकी असल्याने आणि तुमच्या प्रतिसादात तशी ती माझ्याबध्दल पण असल्याची जाणीव झाल्याने आभार वगैरे न लिहिताच थांबतोय.....
आपला,
उदय सप्रेम
तरी पण मुलांना आवडणारं ते दुसरं एक घर आहे
आपापल्या शाळेनं केलेलं त्यांच्या मनांत घर आहे !
ही ओळ फार आवडली.....
खरचं शाळेत केलेला दंगा,,मस्ती याला तोड नाही...
(गणिताच्या तासाला नेहमीच वैतागलेला)
मदनबाण.....
तरी पण मुलांना आवडणारं ते दुसरं एक घर आहे
आपापल्या शाळेनं केलेलं त्यांच्या मनांत घर आहे !
खरय.. काही गोष्टी संपल्यावर / नसताना त्यांची किम्मत कळते.. शाळा हीसुद्धा त्यातलीच एक... नंतर कॉलेजात, नोकरीत कुठेच तशी मजा, तसा जिव्हाळा, तसे मित्र-मैत्रिणि हे काहीच मिळत नाही..
खूप सुरेख कविता आहे.. डोळ्यात पाणी नाही आल, तरच नवल..
--
गिरिजा..
लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------
शाळा.....
लहान लहान मुलांच्या मोठ्ठया मोठ्ठ्या मनात
आकांक्षांचं पीक ऊरी , वारं भरल्या कानांत !
त्रास देणारा शेजारचा मित्र पण जवळचा वाटतो
आवडणारी मुलगी लांब असून जवळची वाटते !
कडीच्या डब्यातली एकाच साजुक तूप-साखरेची पोळी
"गोल्ड्-स्पॉट्"च्या वॉटर बॅग मधील पाण्याची चव शिळी !
"मस्तीखोर" म्हणून उभी पट्टी तळहातावर मारणार्या बाई
मधल्या सुट्टीत भरवायच्या त्यांच्या डब्यातली पोळी !
तूप-साखर गेली आणि आता "ब्रेड्-बटर आलं
पण लहान मुलांच्या मनात मात्र तेच भावविश्व ओलं !
फक्त .....चुकलं की सर्वांसमोर ओरडणार्या "बाई"
आणि सुधारावं म्हणून मारणारे "सर" आता दिसत नाहित !
चार भिंतींच्या वर्गांत बसतात हल्ल
चार्ली तर ग्रेट माणूस आहेच.. पण त्याच्याहुन जास्त त्याच्यावर सदैव निस्सीम प्रेम करणारा त्याचा भाऊ सिडने मनात अगदी घरच करुन बसलेला आहे. हसरे दु:ख वाचत होते तेव्हा कितीदातरी उगाच काळजी वाटायची की या भावांमधल्या इतक्या सुरेख प्रेमाला कोणा दुष्टाची नजर तर लागणार नाही ना? पण नाही लागली शेवटपर्यंत तेच त्यांच्या प्रेमाचे यश होते असे वाटले आणि मी मनोमन जबरदस्त सुखावले ! स्वतः इतका अप्रतिम कलाकार आणि त्यातून प्रसिद्ध असुनही माझ्या पोरांना मात्र माझे नाही तर लॉरेलहार्डीचे शो जास्त हसवतात आणि आवडतात हे दिलखुलासपणे सांगणारा त्याच्यातला बाप अत्यंत आवडला. अजुनही भरपुर गोष्टी आहेत पण तुर्तास इतकेच.
मी 'हसरे दु:ख' वाचले होते काही वर्षांपुर्वी पण 'मी चार्ली चॅप्लिन' नाही वाचले अजुन. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि नविन पुस्तकाची खास ओळखही झाली.. धमाल काम केलंयस, भाग्यश्री. धन्यवाद. आता लवकरच मिळवते ओरिजिनल पुस्तक आणि वाचून काढते.
अवांतर : ऍमेझॉनवर डेबिट कार्डसुद्धा चालते का पुस्तकांची खरेदी करायला की क्रेडीट कार्डच लागते?
मला हसरे दुख्ख वाचायचंय अजुन.. कधी वाचणार कुणास ठाऊक.. :(
अग, मी ट्राय नाही केलं कधी, रादर मी ऍमेझॉन वर पुस्तकाची माहीती पाहायला गेले होते.. विकत कसली घेतीय.. :( काश..
एनीवेज, मी लायब्ररीत शोधणार आता..
आपण ना, आवडलेल्या पुस्तकांवर लिहीत जाऊया.. कुठली वाचायची वगैरे कळते.. ना?
भाग्यश्री,
>आपण ना, आवडलेल्या पुस्तकांवर लिहीत जाऊया.. कुठली वाचायची वगैरे कळते.. ना?
सूचना तर अत्यंत स्वागतार्ह आहे पण मला नाही जमत आताशा इतकं मनापासून लिहायला. असो. जमेल तसा खारीचा वाटा मीही उचलायचा प्रयत्न करेनच.
चार्लीबद्दल आणिक सांगायचं तर तोही डावखुराच ! डावखुर्यांना वाजवायला जमावे अशा रीतीने त्याने व्हायोलीनची पुनर्रचना केली होती.. हे वाचून माझ्यासारखी (अर्ध)डावखुरी त्याच्या या उपद्व्यापावर फिदा झाली नाही तरच नवल ! :)
बाय द वे, हसरे दु:ख नक्की वाचशील. ( माझ्या आईची छोटीशी घरगुती लायब्ररी इथे असती तर तिला सांगून सरळ पुस्तकच ऑफर केले असते तुला पण... असो. )
भाग्यश्री,परिक्षण आवडले.
पुलंनी लिहिलं आहे,त्यांनी जेव्हा चार्लीला प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा तो एका उंचावरील गॅलरीतून भक्तांना दर्शन देत होता आणि त्या गर्दीत पुलही होते. त्याला पाहिले आणि पंढरीच्या विठोबाला ज्या भक्तीने वारकरी हात जोडतो तसे हात जोडले गेले आणि डोळ्यात कृतार्थतेचं पाणी!
त्याची आठवण झाली.
स्वाती
परिक्षण छान दिलं आहेस. मलाही हसरे दु:ख आणि मी चार्ली चाप्लिन हे वाचायचं आहे.
तू छान ओळ्ख करून दिली आहेस.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
सविस्तर हवी होती पण तरिही हरकत नाही प्रयत्न स्तुत्य!
(अवांतर - वर डकवलेल्या 'द किड' ह्या प्रसिद्ध चित्रपटातल्या फोटोतला चार्ली बरोबरच बालक हा पुढे प्रसिद्ध झालेला अमेरिकन अभिनेता जॅकी कूगन आहे.)
चतुरंग
चांगलं लिहिलयं परिक्षण. आवडलं. मी लहानपणी चार्लीचे बरेच सिनेमे पाहीले होते. तुझा लेख वाचल्यावर ते आठवले. चार्ली खरोखर एक महान कलाकार होता.
>>(अवांतर - वर डकवलेल्या 'द किड' ह्या प्रसिद्ध चित्रपटातल्या फोटोतला चार्ली बरोबरच बालक हा पुढे प्रसिद्ध झालेला अमेरिकन अभिनेता जॅकी कूगन आहे.) चतुरंगजी चांगली माहिती दिलीत. धन्यवाद.
ईश्वरी
हो अजुन ओळख हवी होती.. पण तेव्हा जेव्हढं लिहीले तेव्हढेच पोस्ट केले.. आता ते पुस्तक पण नाही मिळणार मला.. नाहीतर एखादा प्रसंग , किंवा जनरलच अजुन वाढवता आले असते..
असो.. धन्यवाद सगळ्यांना..!
http://bhagyashreee.blogspot.com/
चार्ली तर ग्रेट माणूस आहेच.. पण त्याच्याहुन जास्त त्याच्यावर सदैव निस्सीम प्रेम करणारा त्याचा भाऊ सिडने मनात अगदी घरच करुन बसलेला आहे. हसरे दु:ख वाचत होते तेव्हा कितीदातरी उगाच काळजी वाटायची की या भावांमधल्या इतक्या सुरेख प्रेमाला कोणा दुष्टाची नजर तर लागणार नाही ना? पण नाही लागली शेवटपर्यंत तेच त्यांच्या प्रेमाचे यश होते असे वाटले आणि मी मनोमन जबरदस्त सुखावले ! स्वतः इतका अप्रतिम कलाकार आणि त्यातून प्रसिद्ध असुनही माझ्या पोरांना मात्र माझे नाही तर लॉरेलहार्डीचे शो जास्त हसवतात आणि आवडतात हे दिलखुलासपणे सांगणारा त्याच्यातला बाप अत्यंत आवडला. अजुनही भरपुर गोष्टी आहेत पण तुर्तास इतकेच.
मी 'हसरे दु:ख' वाचले होते काही वर्षांपुर्वी पण 'मी चार्ली चॅप्लिन' नाही वाचले अजुन. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि नविन पुस्तकाची खास ओळखही झाली.. धमाल काम केलंयस, भाग्यश्री. धन्यवाद. आता लवकरच मिळवते ओरिजिनल पुस्तक आणि वाचून काढते.
अवांतर : ऍमेझॉनवर डेबिट कार्डसुद्धा चालते का पुस्तकांची खरेदी करायला की क्रेडीट कार्डच लागते?
मला हसरे दुख्ख वाचायचंय अजुन.. कधी वाचणार कुणास ठाऊक.. :(
अग, मी ट्राय नाही केलं कधी, रादर मी ऍमेझॉन वर पुस्तकाची माहीती पाहायला गेले होते.. विकत कसली घेतीय.. :( काश..
एनीवेज, मी लायब्ररीत शोधणार आता..
आपण ना, आवडलेल्या पुस्तकांवर लिहीत जाऊया.. कुठली वाचायची वगैरे कळते.. ना?
भाग्यश्री,
>आपण ना, आवडलेल्या पुस्तकांवर लिहीत जाऊया.. कुठली वाचायची वगैरे कळते.. ना?
सूचना तर अत्यंत स्वागतार्ह आहे पण मला नाही जमत आताशा इतकं मनापासून लिहायला. असो. जमेल तसा खारीचा वाटा मीही उचलायचा प्रयत्न करेनच.
चार्लीबद्दल आणिक सांगायचं तर तोही डावखुराच ! डावखुर्यांना वाजवायला जमावे अशा रीतीने त्याने व्हायोलीनची पुनर्रचना केली होती.. हे वाचून माझ्यासारखी (अर्ध)डावखुरी त्याच्या या उपद्व्यापावर फिदा झाली नाही तरच नवल ! :)
बाय द वे, हसरे दु:ख नक्की वाचशील. ( माझ्या आईची छोटीशी घरगुती लायब्ररी इथे असती तर तिला सांगून सरळ पुस्तकच ऑफर केले असते तुला पण... असो. )
भाग्यश्री,परिक्षण आवडले.
पुलंनी लिहिलं आहे,त्यांनी जेव्हा चार्लीला प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा तो एका उंचावरील गॅलरीतून भक्तांना दर्शन देत होता आणि त्या गर्दीत पुलही होते. त्याला पाहिले आणि पंढरीच्या विठोबाला ज्या भक्तीने वारकरी हात जोडतो तसे हात जोडले गेले आणि डोळ्यात कृतार्थतेचं पाणी!
त्याची आठवण झाली.
स्वाती
परिक्षण छान दिलं आहेस. मलाही हसरे दु:ख आणि मी चार्ली चाप्लिन हे वाचायचं आहे.
तू छान ओळ्ख करून दिली आहेस.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
सविस्तर हवी होती पण तरिही हरकत नाही प्रयत्न स्तुत्य!
(अवांतर - वर डकवलेल्या 'द किड' ह्या प्रसिद्ध चित्रपटातल्या फोटोतला चार्ली बरोबरच बालक हा पुढे प्रसिद्ध झालेला अमेरिकन अभिनेता जॅकी कूगन आहे.)
चतुरंग
चांगलं लिहिलयं परिक्षण. आवडलं. मी लहानपणी चार्लीचे बरेच सिनेमे पाहीले होते. तुझा लेख वाचल्यावर ते आठवले. चार्ली खरोखर एक महान कलाकार होता.
>>(अवांतर - वर डकवलेल्या 'द किड' ह्या प्रसिद्ध चित्रपटातल्या फोटोतला चार्ली बरोबरच बालक हा पुढे प्रसिद्ध झालेला अमेरिकन अभिनेता जॅकी कूगन आहे.) चतुरंगजी चांगली माहिती दिलीत. धन्यवाद.
ईश्वरी
हो अजुन ओळख हवी होती.. पण तेव्हा जेव्हढं लिहीले तेव्हढेच पोस्ट केले.. आता ते पुस्तक पण नाही मिळणार मला.. नाहीतर एखादा प्रसंग , किंवा जनरलच अजुन वाढवता आले असते..
असो.. धन्यवाद सगळ्यांना..!
http://bhagyashreee.blogspot.com/
हे पुस्तक(आत्मचरीत्र) वाचून हा लेख माझ्या ब्लॉग वर लिहीला होता.. तो इथे डकवावासा वाटला.. बघा कसा वाटतोय!
काल लायब्ररी मधे 'मी चार्ली चॅपलीन' हे पुस्तक मिळाले.. मूळ लेखक अर्थातच चार्ली चॅपलीन आहे, परंतू अनुवादकाचे नाव काही कळले नाही.. (पान फाटले होते!)
२ दिवसांत सगळे पुस्तक वाचून काढले..
माझे आजोबा...
(अनिकेत, खुप छान पकडलं आहेस रे क्षणांना... अगदी हा प्रतीसाद लिहीताना मला माझे आजोबा आठवत आहेत...)
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
छान आहे रे एकदम... मला माझे भारतातले दिवस आठवले... मी ही बरेच वेळा असं एकाकी झाड पाहून बसत असे... आणि आपल्या विश्वात हरवून जात असे...
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
अनिकेत, सगळे फोटो आवडले.. अप्रतिम आलेत!
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
केदारीजी लय भारी बरं का.....
रत्नागिरीतले घर,,गलबत हे फार आवडल..
सागरकन्या मात्र काही दिसत नाही.....
पुढच्या चित्रांची वाट पाहतो आहे.....
(गलबतावरील खलाशी)
मदनबाण.....
वा सर्वच प्रकाशचित्रं सुरेख...मला सर्वात जास्त आवडले ते गलबत, खारूताई आणि घर.
दिवाळी मधील पणतीची ज्योत जिंवत वाटतीये. म्हणजे समोरच खरीखुरी पणती लावून ठेवली आहे असं वाटतयं.
जी चित्रे दिसत नाहिये ती परत चढवता का? आवडतील बघायला.
ईश्वरी
पण रत्नांग्रिच्या घराचे चित्र खूपच आवडले.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
माझे आजोबा...
(अनिकेत, खुप छान पकडलं आहेस रे क्षणांना... अगदी हा प्रतीसाद लिहीताना मला माझे आजोबा आठवत आहेत...)
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
छान आहे रे एकदम... मला माझे भारतातले दिवस आठवले... मी ही बरेच वेळा असं एकाकी झाड पाहून बसत असे... आणि आपल्या विश्वात हरवून जात असे...
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
अनिकेत, सगळे फोटो आवडले.. अप्रतिम आलेत!
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
केदारीजी लय भारी बरं का.....
रत्नागिरीतले घर,,गलबत हे फार आवडल..
सागरकन्या मात्र काही दिसत नाही.....
पुढच्या चित्रांची वाट पाहतो आहे.....
(गलबतावरील खलाशी)
मदनबाण.....
वा सर्वच प्रकाशचित्रं सुरेख...मला सर्वात जास्त आवडले ते गलबत, खारूताई आणि घर.
दिवाळी मधील पणतीची ज्योत जिंवत वाटतीये. म्हणजे समोरच खरीखुरी पणती लावून ठेवली आहे असं वाटतयं.
जी चित्रे दिसत नाहिये ती परत चढवता का? आवडतील बघायला.
ईश्वरी
पण रत्नांग्रिच्या घराचे चित्र खूपच आवडले.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
आम्ही काल ५० झाडे लावून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला...
प्रत्येकाने जिवनामध्ये १०० एक झाडे तरि लावावीत... हा नियम असावा.
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
आम्ही काल ५० झाडे लावून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला...
प्रत्येकाने जिवनामध्ये १०० एक झाडे तरि लावावीत... हा नियम असावा.
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
किलबिल किलबिल पक्षी बोलती
झुळझुळ झुळझुळ झरे वाहती
पानोपानी फुले बहरती
फुलपाखरे वर भिरभिरती
स्वप्नी आले काही..
स्वप्नी आले काही.. एक मी गाव पाहिला बाई..
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त..
झाडे लावा झाडे जगवा.
पहिल्या पाऊसाची गंमतच काही वेगळी असते नाही ?
पहिल्या पाऊसात मातीचा गंध काहि औरच असतो
सहमत! आम्हीही इथे (क्वचितच) पडणार्या पावसात भिजून घेतो.
आता नवय्राची नजर चुकवुन का होईना पण पहिल्या पावसात भिजतेच .
"श्रीमंत पेशवे" आता त्यांच्या "नवर्याची" नजर चुकवून पावसात भिजतात?
नाय म्हणजे वाचतांना काहीतरी गोंधळ दिसतो आहे, पण काय सांगता येत नाय!:)
या पुणेकरांचा काय भरोसा नाय!!:))
कोणी पुणेकर खुलासा करून सांगेल काय या बिचार्या मुंबैकराला?
(ह. घ्या)
तुम्ही काय डोंगराबिंगरावर रहाता काय राव ? नाहितर मुंबईत आजुबाजुला एवढी झाडी असलेले घर असणे म्हणजे तुम्ही कोणीतरी बिगशॉट असणार !
काय गुपित काय है भो ?
का काही कल्याण मटका वैगेरे :) ??
हघेहेवेसांनलगे :)
तुम्ही काय डोंगराबिंगरावर रहाता काय राव ?
मित्रा हे वास्तव आहे...
मुंबईत आजुबाजुला एवढी झाडी असलेले घर असणे म्हणजे तुम्ही कोणीतरी बिगशॉट असणार !
नाही मध्मवर्गीय आहे रे बाबा गेले १८ वर्ष इथच राहतो आहे...हा अजुबाजुला काही बिगशॉट मात्र आता आले आहेत !!!!! पुर्वी खुप वनराई होती आता थोडी फारच राहीली आहे.बिबळ्या पण यायचा आधी ..... आता फक्त कुत्तरडे आहेत ते ही मोठ्या संख्येने...रात्री त्यांचीच आलापी ऐकतो.....
का काही कल्याण मटका वैगेरे
अरे व्यापार खेळण्यापलीकडे माझी मजल कधी गेली नाही बघ..... :)
आता फक्त कुत्तरडे आहेत ते ही मोठ्या संख्येने...रात्री त्यांचीच आलापी ऐकतो.....
मदनबाणा, कृपया त्या मुक्या प्राण्याचा उल्लेख 'कुत्तरडे' असा हेटाळणीचा न करता नीट कर अशी तुला विनंती!
त्याच्यासारखा माणसांचा प्रेमी आणि इमानी प्राणी दुसरा नाही!
आपला,
(श्वानप्रेमी) तात्या.
कृपया त्या मुक्या प्राण्याचा उल्लेख 'कुत्तरडे' असा हेटाळणीचा न करता नीट कर अशी तुला विनंती!
तात्या मी पण श्वानप्रेमी आहे पण ही मुकी जनावर रात्री मात्र मुकी राहत नाही !!!!!
एकदम २५-३० कुत्रांची आरडा ओरड मी तरी सहन करु शकत नाही....कालचीच गोष्ट रात्री १:४५ च्या सुमारास एक कुत्र तर अगदी जोरजोरात रडत होत.....हे सगळ अगदी भयाण वाटत्,,,, ही मोकाट कुत्री रात्रीच्या झोपच खोबर करुन टाकतात !!!!! ~X(
माझ्या सारख्या शिफ्ट मधे काम करणार्याला तर रात्रीची झोप मोठ्या मुश्कीलीने मिळते त्याच अस वाटळ करतात ही भुंकणारी मंडळी .....
मदनबाण.....
(भटक्या कुत्रांच्यामुळे त्रस्त झालेला ठाणेकर)
मदनबाण.....
श्वानप्रेमी असलो म्हणून काय झालं रातीची झोप तर नीट हवीच.
मलाही कुत्री भुंकू, विशेषतः रडू लागली की फार अस्वस्थ आणि तगमगायला होतं.
तुझ्या शब्दामागचा सात्विक संताप मी समजू शकतो. :)
चतुरंग
माता पेशवे,
आम्हासही पावसात भिजायला प्रचंड आवडते. पावसाळ्यात सायंकाळी म्हणजे कचेरीतुन घरी जाण्यावेळेस जर पाउस असेल तर आम्ही हमखास भिजतोच !! चिंब चिंब होउन निथळत घरी जायला लै आवडते.
परवा जेव्हा पहिला पाउस आला तेव्हा आम्ही कचेरीत कार्यमग्न (मिपा मिपा खेळत ;) ) होतो, ज्या क्षणाला आम्ही खिडकीकडे पाहिले त्याक्षणाला गळ्यातला हेडफोन फेकुन आम्ही तुरंतमे गच्चीवर धावलो अन तसेच भिजलो, काय अवर्णनीय आनंद सांगु ..
पहिल्या पाऊसाची गंमतच काही वेगळी असते नाही ?
पहिल्या पाऊसात मातीचा गंध काहि औरच असतो
सहमत! आम्हीही इथे (क्वचितच) पडणार्या पावसात भिजून घेतो.
आता नवय्राची नजर चुकवुन का होईना पण पहिल्या पावसात भिजतेच .
"श्रीमंत पेशवे" आता त्यांच्या "नवर्याची" नजर चुकवून पावसात भिजतात?
नाय म्हणजे वाचतांना काहीतरी गोंधळ दिसतो आहे, पण काय सांगता येत नाय!:)
या पुणेकरांचा काय भरोसा नाय!!:))
कोणी पुणेकर खुलासा करून सांगेल काय या बिचार्या मुंबैकराला?
(ह. घ्या)
तुम्ही काय डोंगराबिंगरावर रहाता काय राव ? नाहितर मुंबईत आजुबाजुला एवढी झाडी असलेले घर असणे म्हणजे तुम्ही कोणीतरी बिगशॉट असणार !
काय गुपित काय है भो ?
का काही कल्याण मटका वैगेरे :) ??
हघेहेवेसांनलगे :)
तुम्ही काय डोंगराबिंगरावर रहाता काय राव ?
मित्रा हे वास्तव आहे...
मुंबईत आजुबाजुला एवढी झाडी असलेले घर असणे म्हणजे तुम्ही कोणीतरी बिगशॉट असणार !
नाही मध्मवर्गीय आहे रे बाबा गेले १८ वर्ष इथच राहतो आहे...हा अजुबाजुला काही बिगशॉट मात्र आता आले आहेत !!!!! पुर्वी खुप वनराई होती आता थोडी फारच राहीली आहे.बिबळ्या पण यायचा आधी ..... आता फक्त कुत्तरडे आहेत ते ही मोठ्या संख्येने...रात्री त्यांचीच आलापी ऐकतो.....
का काही कल्याण मटका वैगेरे
अरे व्यापार खेळण्यापलीकडे माझी मजल कधी गेली नाही बघ..... :)
आता फक्त कुत्तरडे आहेत ते ही मोठ्या संख्येने...रात्री त्यांचीच आलापी ऐकतो.....
मदनबाणा, कृपया त्या मुक्या प्राण्याचा उल्लेख 'कुत्तरडे' असा हेटाळणीचा न करता नीट कर अशी तुला विनंती!
त्याच्यासारखा माणसांचा प्रेमी आणि इमानी प्राणी दुसरा नाही!
आपला,
(श्वानप्रेमी) तात्या.
कृपया त्या मुक्या प्राण्याचा उल्लेख 'कुत्तरडे' असा हेटाळणीचा न करता नीट कर अशी तुला विनंती!
तात्या मी पण श्वानप्रेमी आहे पण ही मुकी जनावर रात्री मात्र मुकी राहत नाही !!!!!
एकदम २५-३० कुत्रांची आरडा ओरड मी तरी सहन करु शकत नाही....कालचीच गोष्ट रात्री १:४५ च्या सुमारास एक कुत्र तर अगदी जोरजोरात रडत होत.....हे सगळ अगदी भयाण वाटत्,,,, ही मोकाट कुत्री रात्रीच्या झोपच खोबर करुन टाकतात !!!!! ~X(
माझ्या सारख्या शिफ्ट मधे काम करणार्याला तर रात्रीची झोप मोठ्या मुश्कीलीने मिळते त्याच अस वाटळ करतात ही भुंकणारी मंडळी .....
मदनबाण.....
(भटक्या कुत्रांच्यामुळे त्रस्त झालेला ठाणेकर)
मदनबाण.....
श्वानप्रेमी असलो म्हणून काय झालं रातीची झोप तर नीट हवीच.
मलाही कुत्री भुंकू, विशेषतः रडू लागली की फार अस्वस्थ आणि तगमगायला होतं.
तुझ्या शब्दामागचा सात्विक संताप मी समजू शकतो. :)
चतुरंग
माता पेशवे,
आम्हासही पावसात भिजायला प्रचंड आवडते. पावसाळ्यात सायंकाळी म्हणजे कचेरीतुन घरी जाण्यावेळेस जर पाउस असेल तर आम्ही हमखास भिजतोच !! चिंब चिंब होउन निथळत घरी जायला लै आवडते.
परवा जेव्हा पहिला पाउस आला तेव्हा आम्ही कचेरीत कार्यमग्न (मिपा मिपा खेळत ;) ) होतो, ज्या क्षणाला आम्ही खिडकीकडे पाहिले त्याक्षणाला गळ्यातला हेडफोन फेकुन आम्ही तुरंतमे गच्चीवर धावलो अन तसेच भिजलो, काय अवर्णनीय आनंद सांगु ..
पाऊस !!!
तो ही पहिला !!!
वाह क्या बात है !!!
काल पुण्यात या मोसमातला पहिलावहिला पाऊस पडला आणि मन अगदी सैरभैर झालं.
पहिल्या पाऊसाची गंमतच काही वेगळी असते नाही ?
लहानपणी अशा पावसात आईची नजर चुकवून भिजायचे. आता नवय्राची नजर चुकवुन का होईना पण पहिल्या
पावसात भिजतेच . कोणाकोणाला पहिल्या पावसात भिजायला आवडते बरे?
की आमच्या यांच्यासारखे विजांना घाबरुन घरात कोंडुन घेतात?
वा! कविता छानच आहे!
अवांतर -
कविता चांगली जमली य पण शुदधलेखनाकडे लक्ष द्या.
स्वप्नीलराव, लहानपणापासून तुम्ही जे शिकलात, जसं शिकलात, जसं आजपर्यंत लिहीत आलेला आहात तसंच लिहा. सोकॉल्ड शुद्धलेखनाची भीड स्वत:वर मुळीच पडू देऊ नका. तुम्हाला जसं जमेल, जे सहजसोपं वाटेल, अगदी तसंच लिहा. तुम्ही मिपावर आहात एवढं लक्षात ठेवा! शुद्धलेखन, व्याकरण, शुधीचिकित्सक हा आचरटपणा इथे नाही! तेव्हा अगदी निर्धास्त रहा, निवांत, स्वान्तसुखाय लिहा, एवढीच विनंती!
शुद्धलेखनाच्या नावाखाली कुणाकडूनही चार शब्द ऐकून घेऊ नका व असा दहशतवाद माजवू पाहणार्यांचा वेळीच बिमोड करा! ठराविक एका पद्धतीने केलेलं लेखनच शुद्ध असतं असं नाही व कागदावर जे जे उमटतं, मग ते अक्षर असो, काना असो, मात्रा असो, वेलांटी असो, ते ते सर्व शुद्धच असतं असंच मिपा मानते! कागदावर उमटणारी प्रत्येक गोष्ट ही भाषाच असते व ती नेहमी शुद्धच असते, त्यात अशुद्ध असं काही नसतं! एखादं चित्र कुणाला आवडू शकेल, नावडू शकेल हा भाग वेगळा, परंतु चित्रकलेत कधी काही अशुद्ध असतं का हो? :) एखादं गाणं कुणाला आवडू शकेल, नावडू शकेल हा भाग वेगळा, परंतु गाण्यात कधी काही अशुद्ध असतं का हो? :)
तसंच भाषा हेदेखील अभिव्यक्तिचंच एक माध्यम आहे व तिच्यातही अशुद्ध असं काही नसतं! तिच्यामार्फत व्यक्त केलेले विचार कुणाला आवडतील, नावडतील, पटतील, पटणार नाहीत, हा भाग वेगळा!
असो, तुमची कविता फार आवडली! तित व्यक्त केलेल्या भावना छान आहेत, आवडल्या! :)
अजूनही लेखन येऊ द्या, ही विनंती!
तात्या.
मयूर मी व्हावे
---
वेशीपल्याड त्याने यावे----
अन्गणी माझ्या हळूच उतरावे ----
नयनान्वरी माझ्या हात ठेवावे---
नहालेल्या वाफाळलेल्या माझ्या
केसान्वर ----
नेमेके कळत नाहीये नायक मयूर आहे की नायिका? जरा समजून सांगाल का?
वा! कविता छानच आहे!
अवांतर -
कविता चांगली जमली य पण शुदधलेखनाकडे लक्ष द्या.
स्वप्नीलराव, लहानपणापासून तुम्ही जे शिकलात, जसं शिकलात, जसं आजपर्यंत लिहीत आलेला आहात तसंच लिहा. सोकॉल्ड शुद्धलेखनाची भीड स्वत:वर मुळीच पडू देऊ नका. तुम्हाला जसं जमेल, जे सहजसोपं वाटेल, अगदी तसंच लिहा. तुम्ही मिपावर आहात एवढं लक्षात ठेवा! शुद्धलेखन, व्याकरण, शुधीचिकित्सक हा आचरटपणा इथे नाही! तेव्हा अगदी निर्धास्त रहा, निवांत, स्वान्तसुखाय लिहा, एवढीच विनंती!
शुद्धलेखनाच्या नावाखाली कुणाकडूनही चार शब्द ऐकून घेऊ नका व असा दहशतवाद माजवू पाहणार्यांचा वेळीच बिमोड करा! ठराविक एका पद्धतीने केलेलं लेखनच शुद्ध असतं असं नाही व कागदावर जे जे उमटतं, मग ते अक्षर असो, काना असो, मात्रा असो, वेलांटी असो, ते ते सर्व शुद्धच असतं असंच मिपा मानते! कागदावर उमटणारी प्रत्येक गोष्ट ही भाषाच असते व ती नेहमी शुद्धच असते, त्यात अशुद्ध असं काही नसतं! एखादं चित्र कुणाला आवडू शकेल, नावडू शकेल हा भाग वेगळा, परंतु चित्रकलेत कधी काही अशुद्ध असतं का हो? :) एखादं गाणं कुणाला आवडू शकेल, नावडू शकेल हा भाग वेगळा, परंतु गाण्यात कधी काही अशुद्ध असतं का हो? :)
तसंच भाषा हेदेखील अभिव्यक्तिचंच एक माध्यम आहे व तिच्यातही अशुद्ध असं काही नसतं! तिच्यामार्फत व्यक्त केलेले विचार कुणाला आवडतील, नावडतील, पटतील, पटणार नाहीत, हा भाग वेगळा!
असो, तुमची कविता फार आवडली! तित व्यक्त केलेल्या भावना छान आहेत, आवडल्या! :)
अजूनही लेखन येऊ द्या, ही विनंती!
तात्या.
मयूर मी व्हावे
---
वेशीपल्याड त्याने यावे----
अन्गणी माझ्या हळूच उतरावे ----
नयनान्वरी माझ्या हात ठेवावे---
नहालेल्या वाफाळलेल्या माझ्या
केसान्वर ----
नेमेके कळत नाहीये नायक मयूर आहे की नायिका? जरा समजून सांगाल का?
मयूर मी व्हावे
मन प्रान्गणी असे नाचावे
वेशीपल्याड त्याने यावे
मृद् गन्धाने मी ओळखावे
गावातून घराघरान्वरून
अन्गणी माझ्या हळूच उतरावे
नयनान्वरी माझ्या हात ठेवावे
कळत नकळतसे बरसावे
उससण्या आधीच हळूवार स्पर्शावे
पहिल्या स्पर्शाने अन्तर्बाह्य भिजवावे
नहालेल्या वाफाळलेल्या माझ्या
केसान्वर मोत्यान्ना उधळावे
पहिल्या वहिल्या भेटीने असे
पिसार्यावर हिरे पाचू बरसवावे
प्राथमिक माहिती अशी मिळाली आहे की 'आम्ही पाचपुते' या नाटकाच्या वेळेसच फक्त असे होत आहे. वाशीच्या भावे नाटयगृहात या नाटकाचा प्रयोग होता तेव्हादेखील तेथे बॉम्ब सापडला होता परंतु तो निकामी करण्यात आला होता..
आता झाला प्रकार हा केवळ याच नाटकाच्या बाबतीतल्या आपापसातल्या दुश्मनीमुळे आहे की यात खरोखरच अतिरेकी हात आहे याबद्दल तपास सुरू आहे...
आपला,
(ठाणेकर) तात्या.
नाही हो.. असे वाटत नाही की ही.. नाटका नाटकाची दुश्मनी असावी... फक्त योगायोग असावा !
जखमीं व्यक्तिना लवकर बरं वाटू दे अशी देवा जवळ प्रार्थना !
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
या भीतीदायक प्रसंगी जखमी झालेल्या बांधवांच्या प्रकृतीमधे उतार पडो अशी प्रार्थना.
आजच लोकमत मध्ये बातमी वाचली :
http://onlinenews.lokmat.com/staticpages/editions/mumbai-3.php
कर्मचारी , प्रेक्षक आणि नाट्य गृहा चा व्यवस्थापनाने विमा उतरवला आहे.
जखमीं व्यक्तिना लवकर बरं वाटू दे अशी देवा जवळ प्रार्थना !
आता नाट्यगृहात पण प्रेक्षकांची प्रवेशद्वारावर कडक तपासणी केली पाहिजे. पिशव्या तपासल्या गेल्या पाहिजेत.
परवा वाशीच्या नाट्यगृहात बॉम्ब सापडला पाहून इतर सर्व नाट्यगृहांनी सावधगिरी बाळगायला हवी होती.
ज्याने परवा बेवारस पिशवी द्वारपालाच्या निदर्शनास आणून दिली त्या इसमाला सलाम!
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
जखमीं व्यक्तिना लवकर बरं वाटू दे अशी देवा जवळ प्रार्थना !
सामान्य जनतेच्या मागचे असे भोग केव्हा संपतील ते ईश्वर जाणे ....
व्यथित छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
ज्याची भीती मनात होती ते असे घडत असलेले बघून थरकाप झाला!
सुदैवाने कोणी मेले नाही हे चांगलेच. जखमींना आराम पडो ही प्रार्थना.
(आता आपल्या सर्वांची सार्वजनिक स्थळी वावरतानाची चौकस दृष्टीच ह्या अशा घटनांपासून भविष्यात थोडा तरी बचाव करण्यास समर्थ ठरेल असे वाटते. आपल्या आजूबाजूला काय घडते आहे त्याकडे "जाऊदे, आपल्याला काय करायचे आहे. असेल काही तरी. उगीच कशाला नसत्या लफड्यात पडा असे वाटण्याचे दिवस संपले आहेत ह्याची ही निशाणी आहे. सावध रहा रात्र वैर्याची आहे!")
चतुरंग
सुदैवाने कोणी मेले नाही हे चांगलेच. जखमींना आराम पडो ही प्रार्थना.
हेच म्हणतो.
(आता आपल्या सर्वांची सार्वजनिक स्थळी वावरतानाची चौकस दृष्टीच ह्या अशा घटनांपासून भविष्यात थोडा तरी बचाव करण्यास समर्थ ठरेल असे वाटते. आपल्या आजूबाजूला काय घडते आहे त्याकडे "जाऊदे, आपल्याला काय करायचे आहे. असेल काही तरी. उगीच कशाला नसत्या लफड्यात पडा असे वाटण्याचे दिवस संपले आहेत ह्याची ही निशाणी आहे. सावध रहा रात्र वैर्याची आहे!")
चौकस दृष्टीचे रुपांतर भितीत न होणे महत्वाचे असते. नाहीतर तो पॅरानोया ठरतो. त्यासाठी लोकशिक्षण महत्वाचे ठरते.
पंजाब प्रश्न जेंव्हा चिघळलेला होता तेंव्हा रेल्वे स्टेशन्सवर रेडीओ बाँबचे स्फोट झालेले होते. त्यातून सावधपणा येऊन काही घातपात टळले तर कधीकधी अमेरिकन भाषेत "टू एर्र ऑन दी सेफर साईड" ठरले.
बाकी सावध रहाणे आणि डोळसपणे सजग रहाणे महत्वाचे असते कारण जेंव्हा समाज / सरकार दिवसा झोपा काढतो/काढते तेंव्हा मग आपोआपच रात्र वैर्याची होते.
- (ठाणेकर ) विकास
आपण असे किती दिवस आपल्याच मातृभूमीत दिवाभितासारख॑ जगायच॑? सगळ्या॑ना ठाऊक आहे असल्या बॉम्बस्फोटामागे कुणाचा हात आहे ते.. भ्याडा॑च्या सहिष्णूतेला वा अहि॑सेला जगात काहीही कि॑मत नाही. शत्रूला हे पक्के ठाऊक आहे की भर ह्या भारतीया॑च्या स॑सदेत जाऊन ह्या॑च्या नेत्या॑च्या चड्ड्या सोडल्या तरी हे फक्त निषेध नो॑दवतील.. युद्ध पुकारणार नाहीत.
मला पूर्ण कल्पना आहे की युद्ध करणे इतके सोपे नाही.. त्यात धोके खूप आहेत, जसे की आपले राजकीय व आर्थिक स्थैर्य नष्ट होईल, आत्ता कुठे आपण महासत्ता बनण्याच्या जवळपास पोहोचतो आहोत, तेही स्वप्न दूर जाईल.. अणूबॉम्बचा धोका आहेच. अनेक निष्पाप बळी जातील इ.इ.. पण सहनशक्तीलाही अ॑त असतो.. आणखी नक्की किती लोक॑ बॉम्बस्फोटात ठार झाल्यावर आपण आपला स॑यम सोडणार आहोत? अमेरिकेत एक स्फोट झाला तर त्या॑नी दोन राष्ट्र॑ धुळीस मिळवली.. इस्त्रायलचे कमा॑डो हमास जितके स्फोट घडविते त्याच्या दुप्पट पॅलेस्टीनमध्ये घडवून दाखवितात.. मग आपणही 'लष्करे शिवबा' स्थापून त्या॑ना प्रत्यूत्तर का देत नाही?
मी अजिबात भावना॑च्या आहारी वगैरे जाऊन हे विचार मा॑डत नाहीये पण आता खरोखरच विचार करण्याची गरज आहे..आणि कृतीचीही..
हा स्फोट तरी 'परकीय' अतिरेक्यांचा वाटत नाही. बाँब खूपच साधा होता...आणि जिवीतहानी फार कमी. त्यामुळे हे कृत्य असूयेपोटी, व्यावसायिक वैरामुळे असण्याची शक्यता जास्त. अर्थातच निंदनीय!!!
दरवेळी बाहेरुनच माणसे यायला हवीत असेही नाही. 'स्लीपर सेल्स' ठिकठिकाणी तयार करुन ठेवून हे लोक वर्षानुवर्षे वाट पाहू शकतात. अधूनमधून असे छोटे स्फोट घडवून चाचपणीही होते शिवाय दहशत पसरतेच. काहीवेळा एकीकडे असे छोटे स्फोट घडवत ठेवून तिकडे सुरक्षा यंत्रणा गुंतवून ठेवायची आणि मुख्य मोठे लक्ष्य दुसरीकडचेच असू शकते तिकडे जोरदार तयारी चालू असते!
असे अनेक प्रकार असू शकतात त्यामुळे सतत सावध, सतर्क राहणे हेच गरजेचे. सावध तो सुखी!
चतुरंग
म.टा. वृत्त
मुंबई ,
मटा ऑनलाइन वृत्त
ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या पार्किंगमध्ये गेल्या ४ जून रोजी झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी पोलिसांनी सनातन प्रभात संस्थेशी संबंधित दोघांना अटक केली आहे.
रमेश गडकरी (पनवेल) आणि मंगेश निकम (कसारा) अशी या दोघांची नावे असून हे दोघेही पनवेल येथील सनातन प्रभातच्या कार्यालयात काम करतात. हे दोघेही हिंदू जनजागृती मंच या संघटनेशी संबंधीत आहेत. पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने रविवारी रात्री या दोघांना ताब्यात घेतले. गडकरी रंगायतनमध्ये ४ जूनला ‘ आम्ही पाचपुते ’ या नाटकाचा प्रयोग होणार होता. परंतु, हिंदू जनजागृती मंच आणि काही हिंदुत्त्ववादी संघटनांनी या नाटकाला विरोध केला होता.
यापूर्वीही संतोष पवार लिखीत 'यदाकदाचित' या नाटकातही हिंदूदेवदेवतांचे विडंबन केले होते. त्यालाही विरोध करण्यात आला होता. त्यानंतर आता संतोष पवार यांच्या 'आम्ही पाचपुते' नाटकालाही विरोध करण्यात येत आहे.
या नाटकालाही हिंदुत्त्ववादी संघटनांचा आक्षेप होता. त्यातूनच हा स्फोट घडविण्यात आला असावा , असा पोलिसांचा कयास आहे. गडकरी रंगायतनमधील स्फोटात ७ जण जखमी झाले होते. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहातही याच नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी बॉम्ब ठेवण्यात आला होता. मात्र, वेळीच त्याची माहिती मिळाल्याने मोठी दुर्घटना टळली.
दरम्यान, दहशतवादविरोधी पथक या संदर्भात आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन अटकेसंदर्भात माहिती देणार आहे. त्याच प्रमाणे महाराष्ट्रात अशा प्रकारचे कट रचण्यात सनातन प्रभात किंवा हिंदू जनजागर मंचाचा हात नसल्याचे सनातन प्रभातच्या नित्यानंद भिसे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.
कृती कोणत्याही उद्देशाने झाली असली तरी ती निषेधार्हच . त्रिवार निषेध!!!
या प्रसंगी जखमी झालेल्या बांधवांच्या प्रकृतीमधे उतार पडो अशी प्रार्थना.
काळा पहाड
हे वाचून आश्चर्य वाटले. जरा सनातनची साईट नीट तपासून बघायला हवी.
कदाचित रमेशअली गडकरी आणि मंगेशमिया निकम अशी त्यांची खरी नावे आहेत असे सनातनचे म्हणणे असेल.
आपला,
(संभ्रमित) आजानुकर्ण
याबाबत सामन्यातील लेख पटला.
त्यानी बॉम्बस्फोट करण्यापेक्षा जाऊन त्या कोणत्या त्या लेखकाच्या कानाखाली आवाज काढायला पाहीजे होता. आणि वर म्हणायचे ही माझी अभिव्यक्ती. जर त्यांची अभिव्यक्ति एखाद्याला दुखावत असेल तर दुसर्याच्या अभिव्यक्तीने आपणही दुखावले जाऊ शकतो येवढी जाणीव करून देणे आवश्यक होते. त्यासाठी अतिरेकी पणाची काही आवश्यकता नव्हती असे वाटते.
पुण्याचे पेशवे
स्फोटात कोणाचा हात होता आणि कोणावर काय कारवाई व्हावी ते न्यायसंस्था ठरवतीलच. पण दहशतवादाला धर्माचे लेबल (हिंदू असो वा मुसलमान) लावू नये.
आणि सुरक्षित भविष्यासाठी (सुयोग्य) शिक्षणाचा (धर्माधारीत नव्हे!) प्रचार व्हावा.
(सुशिक्षित) अदिती
प्राथमिक माहिती अशी मिळाली आहे की 'आम्ही पाचपुते' या नाटकाच्या वेळेसच फक्त असे होत आहे. वाशीच्या भावे नाटयगृहात या नाटकाचा प्रयोग होता तेव्हादेखील तेथे बॉम्ब सापडला होता परंतु तो निकामी करण्यात आला होता..
आता झाला प्रकार हा केवळ याच नाटकाच्या बाबतीतल्या आपापसातल्या दुश्मनीमुळे आहे की यात खरोखरच अतिरेकी हात आहे याबद्दल तपास सुरू आहे...
आपला,
(ठाणेकर) तात्या.
नाही हो.. असे वाटत नाही की ही.. नाटका नाटकाची दुश्मनी असावी... फक्त योगायोग असावा !
जखमीं व्यक्तिना लवकर बरं वाटू दे अशी देवा जवळ प्रार्थना !
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
या भीतीदायक प्रसंगी जखमी झालेल्या बांधवांच्या प्रकृतीमधे उतार पडो अशी प्रार्थना.
आजच लोकमत मध्ये बातमी वाचली :
http://onlinenews.lokmat.com/staticpages/editions/mumbai-3.php
कर्मचारी , प्रेक्षक आणि नाट्य गृहा चा व्यवस्थापनाने विमा उतरवला आहे.
जखमीं व्यक्तिना लवकर बरं वाटू दे अशी देवा जवळ प्रार्थना !
आता नाट्यगृहात पण प्रेक्षकांची प्रवेशद्वारावर कडक तपासणी केली पाहिजे. पिशव्या तपासल्या गेल्या पाहिजेत.
परवा वाशीच्या नाट्यगृहात बॉम्ब सापडला पाहून इतर सर्व नाट्यगृहांनी सावधगिरी बाळगायला हवी होती.
ज्याने परवा बेवारस पिशवी द्वारपालाच्या निदर्शनास आणून दिली त्या इसमाला सलाम!
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
जखमीं व्यक्तिना लवकर बरं वाटू दे अशी देवा जवळ प्रार्थना !
सामान्य जनतेच्या मागचे असे भोग केव्हा संपतील ते ईश्वर जाणे ....
व्यथित छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
ज्याची भीती मनात होती ते असे घडत असलेले बघून थरकाप झाला!
सुदैवाने कोणी मेले नाही हे चांगलेच. जखमींना आराम पडो ही प्रार्थना.
(आता आपल्या सर्वांची सार्वजनिक स्थळी वावरतानाची चौकस दृष्टीच ह्या अशा घटनांपासून भविष्यात थोडा तरी बचाव करण्यास समर्थ ठरेल असे वाटते. आपल्या आजूबाजूला काय घडते आहे त्याकडे "जाऊदे, आपल्याला काय करायचे आहे. असेल काही तरी. उगीच कशाला नसत्या लफड्यात पडा असे वाटण्याचे दिवस संपले आहेत ह्याची ही निशाणी आहे. सावध रहा रात्र वैर्याची आहे!")
चतुरंग
सुदैवाने कोणी मेले नाही हे चांगलेच. जखमींना आराम पडो ही प्रार्थना.
हेच म्हणतो.
(आता आपल्या सर्वांची सार्वजनिक स्थळी वावरतानाची चौकस दृष्टीच ह्या अशा घटनांपासून भविष्यात थोडा तरी बचाव करण्यास समर्थ ठरेल असे वाटते. आपल्या आजूबाजूला काय घडते आहे त्याकडे "जाऊदे, आपल्याला काय करायचे आहे. असेल काही तरी. उगीच कशाला नसत्या लफड्यात पडा असे वाटण्याचे दिवस संपले आहेत ह्याची ही निशाणी आहे. सावध रहा रात्र वैर्याची आहे!")
चौकस दृष्टीचे रुपांतर भितीत न होणे महत्वाचे असते. नाहीतर तो पॅरानोया ठरतो. त्यासाठी लोकशिक्षण महत्वाचे ठरते.
पंजाब प्रश्न जेंव्हा चिघळलेला होता तेंव्हा रेल्वे स्टेशन्सवर रेडीओ बाँबचे स्फोट झालेले होते. त्यातून सावधपणा येऊन काही घातपात टळले तर कधीकधी अमेरिकन भाषेत "टू एर्र ऑन दी सेफर साईड" ठरले.
बाकी सावध रहाणे आणि डोळसपणे सजग रहाणे महत्वाचे असते कारण जेंव्हा समाज / सरकार दिवसा झोपा काढतो/काढते तेंव्हा मग आपोआपच रात्र वैर्याची होते.
- (ठाणेकर ) विकास
आपण असे किती दिवस आपल्याच मातृभूमीत दिवाभितासारख॑ जगायच॑? सगळ्या॑ना ठाऊक आहे असल्या बॉम्बस्फोटामागे कुणाचा हात आहे ते.. भ्याडा॑च्या सहिष्णूतेला वा अहि॑सेला जगात काहीही कि॑मत नाही. शत्रूला हे पक्के ठाऊक आहे की भर ह्या भारतीया॑च्या स॑सदेत जाऊन ह्या॑च्या नेत्या॑च्या चड्ड्या सोडल्या तरी हे फक्त निषेध नो॑दवतील.. युद्ध पुकारणार नाहीत.
मला पूर्ण कल्पना आहे की युद्ध करणे इतके सोपे नाही.. त्यात धोके खूप आहेत, जसे की आपले राजकीय व आर्थिक स्थैर्य नष्ट होईल, आत्ता कुठे आपण महासत्ता बनण्याच्या जवळपास पोहोचतो आहोत, तेही स्वप्न दूर जाईल.. अणूबॉम्बचा धोका आहेच. अनेक निष्पाप बळी जातील इ.इ.. पण सहनशक्तीलाही अ॑त असतो.. आणखी नक्की किती लोक॑ बॉम्बस्फोटात ठार झाल्यावर आपण आपला स॑यम सोडणार आहोत? अमेरिकेत एक स्फोट झाला तर त्या॑नी दोन राष्ट्र॑ धुळीस मिळवली.. इस्त्रायलचे कमा॑डो हमास जितके स्फोट घडविते त्याच्या दुप्पट पॅलेस्टीनमध्ये घडवून दाखवितात.. मग आपणही 'लष्करे शिवबा' स्थापून त्या॑ना प्रत्यूत्तर का देत नाही?
मी अजिबात भावना॑च्या आहारी वगैरे जाऊन हे विचार मा॑डत नाहीये पण आता खरोखरच विचार करण्याची गरज आहे..आणि कृतीचीही..
हा स्फोट तरी 'परकीय' अतिरेक्यांचा वाटत नाही. बाँब खूपच साधा होता...आणि जिवीतहानी फार कमी. त्यामुळे हे कृत्य असूयेपोटी, व्यावसायिक वैरामुळे असण्याची शक्यता जास्त. अर्थातच निंदनीय!!!
दरवेळी बाहेरुनच माणसे यायला हवीत असेही नाही. 'स्लीपर सेल्स' ठिकठिकाणी तयार करुन ठेवून हे लोक वर्षानुवर्षे वाट पाहू शकतात. अधूनमधून असे छोटे स्फोट घडवून चाचपणीही होते शिवाय दहशत पसरतेच. काहीवेळा एकीकडे असे छोटे स्फोट घडवत ठेवून तिकडे सुरक्षा यंत्रणा गुंतवून ठेवायची आणि मुख्य मोठे लक्ष्य दुसरीकडचेच असू शकते तिकडे जोरदार तयारी चालू असते!
असे अनेक प्रकार असू शकतात त्यामुळे सतत सावध, सतर्क राहणे हेच गरजेचे. सावध तो सुखी!
चतुरंग
म.टा. वृत्त
मुंबई ,
मटा ऑनलाइन वृत्त
ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या पार्किंगमध्ये गेल्या ४ जून रोजी झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी पोलिसांनी सनातन प्रभात संस्थेशी संबंधित दोघांना अटक केली आहे.
रमेश गडकरी (पनवेल) आणि मंगेश निकम (कसारा) अशी या दोघांची नावे असून हे दोघेही पनवेल येथील सनातन प्रभातच्या कार्यालयात काम करतात. हे दोघेही हिंदू जनजागृती मंच या संघटनेशी संबंधीत आहेत. पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने रविवारी रात्री या दोघांना ताब्यात घेतले. गडकरी रंगायतनमध्ये ४ जूनला ‘ आम्ही पाचपुते ’ या नाटकाचा प्रयोग होणार होता. परंतु, हिंदू जनजागृती मंच आणि काही हिंदुत्त्ववादी संघटनांनी या नाटकाला विरोध केला होता.
यापूर्वीही संतोष पवार लिखीत 'यदाकदाचित' या नाटकातही हिंदूदेवदेवतांचे विडंबन केले होते. त्यालाही विरोध करण्यात आला होता. त्यानंतर आता संतोष पवार यांच्या 'आम्ही पाचपुते' नाटकालाही विरोध करण्यात येत आहे.
या नाटकालाही हिंदुत्त्ववादी संघटनांचा आक्षेप होता. त्यातूनच हा स्फोट घडविण्यात आला असावा , असा पोलिसांचा कयास आहे. गडकरी रंगायतनमधील स्फोटात ७ जण जखमी झाले होते. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहातही याच नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी बॉम्ब ठेवण्यात आला होता. मात्र, वेळीच त्याची माहिती मिळाल्याने मोठी दुर्घटना टळली.
दरम्यान, दहशतवादविरोधी पथक या संदर्भात आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन अटकेसंदर्भात माहिती देणार आहे. त्याच प्रमाणे महाराष्ट्रात अशा प्रकारचे कट रचण्यात सनातन प्रभात किंवा हिंदू जनजागर मंचाचा हात नसल्याचे सनातन प्रभातच्या नित्यानंद भिसे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.
कृती कोणत्याही उद्देशाने झाली असली तरी ती निषेधार्हच . त्रिवार निषेध!!!
या प्रसंगी जखमी झालेल्या बांधवांच्या प्रकृतीमधे उतार पडो अशी प्रार्थना.
काळा पहाड
हे वाचून आश्चर्य वाटले. जरा सनातनची साईट नीट तपासून बघायला हवी.
कदाचित रमेशअली गडकरी आणि मंगेशमिया निकम अशी त्यांची खरी नावे आहेत असे सनातनचे म्हणणे असेल.
आपला,
(संभ्रमित) आजानुकर्ण
याबाबत सामन्यातील लेख पटला.
त्यानी बॉम्बस्फोट करण्यापेक्षा जाऊन त्या कोणत्या त्या लेखकाच्या कानाखाली आवाज काढायला पाहीजे होता. आणि वर म्हणायचे ही माझी अभिव्यक्ती. जर त्यांची अभिव्यक्ति एखाद्याला दुखावत असेल तर दुसर्याच्या अभिव्यक्तीने आपणही दुखावले जाऊ शकतो येवढी जाणीव करून देणे आवश्यक होते. त्यासाठी अतिरेकी पणाची काही आवश्यकता नव्हती असे वाटते.
पुण्याचे पेशवे
स्फोटात कोणाचा हात होता आणि कोणावर काय कारवाई व्हावी ते न्यायसंस्था ठरवतीलच. पण दहशतवादाला धर्माचे लेबल (हिंदू असो वा मुसलमान) लावू नये.
आणि सुरक्षित भविष्यासाठी (सुयोग्य) शिक्षणाचा (धर्माधारीत नव्हे!) प्रचार व्हावा.
(सुशिक्षित) अदिती
बस म्ध्ये जा एक रांग महिलांसाठि राखीव आसते याचा फायदा युवतीच जास्त घेतात.
अहो मग छानच आहे की!:)
आता पुढल्यावेळी मी सांगतो तसं करा....
अशी छान युवती जागा अडवून बसलेली आढळली की सरळ तिच्या नजरेत नजर मिळवा आणि अतिशय गोऽऽड स्मित करा.
तिच्यावर लाईन मारल्यासारखं नाही तर तिच्या डोळ्यांत बुडून गेल्यासारखं स्मित!
जर तिला आवडलं तर ती ही स्मित करेल....
परिणामः तुम्हाला ती सीट मिळणार नाही पण उभ्याने प्रवास करण्याचा त्रासही जाणवणार नाही!!:))
जर ती संकोचाने उठून गेली....
तर तुम्हाला ती सीट मिळेल, सुखाने झोपून प्रवास करा!:))
मात्र एक करा, तोंडाने एकही शब्द उच्चारू नका.
अनोळखी मुलीशी गोड हसल्याबद्द्ल ती फारफार तर तुम्हाला चक्रम ठरवू शकते, पण मवाली ठरवू शकत नाही!
पिवळा डांबिस
(प्रेमविषयक सल्ल्यांचे घाऊक व किरकोळ व्यापारी! गिर्हाईकांचा संतोष हेच आमचे समाधान!)
फक्त ती छान युवती तुमची अर्धांगिनी नाही ना, याची खात्री करून घ्या. नाहीतर गोड हसल्याबद्दल पाणउतारा तर होईलच नि पुढचा सगळा प्रवास उभ्याने करून त्रासही होईल; वर सीटही मिळायची नाही! बाकी तुमचीच अर्धांगिनी असलेल्या युवती(?)स तुम्ही छान म्हणाल का हा भाग वेगळा. त्याबद्दल पुन्हा कधीतरी :)
(सावध)बेसनलाडू
अवांतर -डांबिसकाकूंना सावध करायला हवे ;)
(चुगलखोर)बेसनलाडू
आयला, तुमचं नवीनच लग्न झालेलं दिसतंय!!
तुमच्या अर्धांगिनीला जर ती सीट मिळालेली असली तर एकच करा...
तिला सुखनैव झोपू द्या!
म्हणजे तुमचा प्रवास कटकटीशिवाय पार पडेल!!!:))
अभियांत्रिकीची ३३% आरक्षित जागा कशी मिळवायची याचा पण 'प्रेम'ळ सल्ला द्या की
ते शिक्शणाचं आम्हाला विचारू नको बाबा! त्याच्यासाठी चतुरंगकाका कडे जा....
आम्ही शिकलो असतो तर ही प्रेमाची वखार कशाला काढली असती?:)
मी चुकून "प्रेमविषयक बल्ल्यांचे घाऊक व किरकोळ व्यापारी" असेच वाचले! ;)
(स्वगत - माझ्या चष्म्याचा नंबर बदलेला दिसतो! काँटॅक्ट लेन्सेसच टाकून घ्याव्यात की काय?)
चतुरंग
आपली नाडी जुळणार... आम्हीही यासाठीच जिम जॉईन केली होती.
बाकी तुम्ही सल्ले द्या.आम्ही ईंटेलिजन्स आणि लॉजिस्टिक पुरवतो.. कॉलेज पासूनचा बि़झनेस आमचा..
एकदा फक्त टारगेट दाखवायचं . पुढच्या आठवड्यात आम्ही बाकिची माहिती पुरवू. उ. दा. फोन न>, गाडीचा नं. घराचा पत्ता. रोजचे जायचे यायचे रस्ते आणि वेळा, ई. ई..
करायची का पार्टनरशिप? ;)
सल्ल्या बद्लुन मिळेल काय?
अरे तो काय नारळ आहे बदलून मागायला?:))
फु़क्ट्चा सल्ला देता का?
हो, फक्त (प्रेमातल्या) दारिद्र्यरेषेखालच्या लोकांसाठीच! पुराव्यासाठी तोंडावरचे कमीत कमी तीन वेगवेगळ्या लेडिज खेटरांचे व्रण दाखवावे लागतील!
बघा, तुम्ही क्वालिफाय होताय का? (प्रचंड ह. घ्या!)
समजा, तुम्ही दुकानातून नवीन शर्ट विकत घेतलात.
दुसर्या दिवशी तो अंगात घालून घराबाहेर पाय ठेवताक्षणी घसरून पडलात आणि तो शर्ट चिखलात माखवलांत!
जबाबदार कोण?
:))
>>दुसर्या दिवशी तो अंगात घालून घराबाहेर पाय ठेवताक्षणी घसरून पडलात आणि तो शर्ट चिखलात माखवलांत!
=)) =)) =))
डांबिसकाका, बाकीचे जरा साईड्ला टाका , मला द्या सल्ला ...
"उतणार नाही, मातणार नाही , घेतला सल्ला टाकणार नाही " ....
बाकी जी काही "लफडी" होतील ती संभाळू आमच्या आम्ही, हाय आपली गँग तयार ह्या "कट्टाकट्टी" साठी...
मग केव्हा येऊ "शिकवणीसाठी " ???
डांबिसकाकांचा शिषोत्तम छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
बस म्ध्ये जा एक रांग महिलांसाठि राखीव आसते याचा फायदा युवतीच जास्त घेतात.
अहो मग छानच आहे की!:)
आता पुढल्यावेळी मी सांगतो तसं करा....
अशी छान युवती जागा अडवून बसलेली आढळली की सरळ तिच्या नजरेत नजर मिळवा आणि अतिशय गोऽऽड स्मित करा.
तिच्यावर लाईन मारल्यासारखं नाही तर तिच्या डोळ्यांत बुडून गेल्यासारखं स्मित!
जर तिला आवडलं तर ती ही स्मित करेल....
परिणामः तुम्हाला ती सीट मिळणार नाही पण उभ्याने प्रवास करण्याचा त्रासही जाणवणार नाही!!:))
जर ती संकोचाने उठून गेली....
तर तुम्हाला ती सीट मिळेल, सुखाने झोपून प्रवास करा!:))
मात्र एक करा, तोंडाने एकही शब्द उच्चारू नका.
अनोळखी मुलीशी गोड हसल्याबद्द्ल ती फारफार तर तुम्हाला चक्रम ठरवू शकते, पण मवाली ठरवू शकत नाही!
पिवळा डांबिस
(प्रेमविषयक सल्ल्यांचे घाऊक व किरकोळ व्यापारी! गिर्हाईकांचा संतोष हेच आमचे समाधान!)
फक्त ती छान युवती तुमची अर्धांगिनी नाही ना, याची खात्री करून घ्या. नाहीतर गोड हसल्याबद्दल पाणउतारा तर होईलच नि पुढचा सगळा प्रवास उभ्याने करून त्रासही होईल; वर सीटही मिळायची नाही! बाकी तुमचीच अर्धांगिनी असलेल्या युवती(?)स तुम्ही छान म्हणाल का हा भाग वेगळा. त्याबद्दल पुन्हा कधीतरी :)
(सावध)बेसनलाडू
अवांतर -डांबिसकाकूंना सावध करायला हवे ;)
(चुगलखोर)बेसनलाडू
आयला, तुमचं नवीनच लग्न झालेलं दिसतंय!!
तुमच्या अर्धांगिनीला जर ती सीट मिळालेली असली तर एकच करा...
तिला सुखनैव झोपू द्या!
म्हणजे तुमचा प्रवास कटकटीशिवाय पार पडेल!!!:))
अभियांत्रिकीची ३३% आरक्षित जागा कशी मिळवायची याचा पण 'प्रेम'ळ सल्ला द्या की
ते शिक्शणाचं आम्हाला विचारू नको बाबा! त्याच्यासाठी चतुरंगकाका कडे जा....
आम्ही शिकलो असतो तर ही प्रेमाची वखार कशाला काढली असती?:)
मी चुकून "प्रेमविषयक बल्ल्यांचे घाऊक व किरकोळ व्यापारी" असेच वाचले! ;)
(स्वगत - माझ्या चष्म्याचा नंबर बदलेला दिसतो! काँटॅक्ट लेन्सेसच टाकून घ्याव्यात की काय?)
चतुरंग
आपली नाडी जुळणार... आम्हीही यासाठीच जिम जॉईन केली होती.
बाकी तुम्ही सल्ले द्या.आम्ही ईंटेलिजन्स आणि लॉजिस्टिक पुरवतो.. कॉलेज पासूनचा बि़झनेस आमचा..
एकदा फक्त टारगेट दाखवायचं . पुढच्या आठवड्यात आम्ही बाकिची माहिती पुरवू. उ. दा. फोन न>, गाडीचा नं. घराचा पत्ता. रोजचे जायचे यायचे रस्ते आणि वेळा, ई. ई..
करायची का पार्टनरशिप? ;)
सल्ल्या बद्लुन मिळेल काय?
अरे तो काय नारळ आहे बदलून मागायला?:))
फु़क्ट्चा सल्ला देता का?
हो, फक्त (प्रेमातल्या) दारिद्र्यरेषेखालच्या लोकांसाठीच! पुराव्यासाठी तोंडावरचे कमीत कमी तीन वेगवेगळ्या लेडिज खेटरांचे व्रण दाखवावे लागतील!
बघा, तुम्ही क्वालिफाय होताय का? (प्रचंड ह. घ्या!)
समजा, तुम्ही दुकानातून नवीन शर्ट विकत घेतलात.
दुसर्या दिवशी तो अंगात घालून घराबाहेर पाय ठेवताक्षणी घसरून पडलात आणि तो शर्ट चिखलात माखवलांत!
जबाबदार कोण?
:))
>>दुसर्या दिवशी तो अंगात घालून घराबाहेर पाय ठेवताक्षणी घसरून पडलात आणि तो शर्ट चिखलात माखवलांत!
=)) =)) =))
डांबिसकाका, बाकीचे जरा साईड्ला टाका , मला द्या सल्ला ...
"उतणार नाही, मातणार नाही , घेतला सल्ला टाकणार नाही " ....
बाकी जी काही "लफडी" होतील ती संभाळू आमच्या आम्ही, हाय आपली गँग तयार ह्या "कट्टाकट्टी" साठी...
मग केव्हा येऊ "शिकवणीसाठी " ???
डांबिसकाकांचा शिषोत्तम छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
बस म्ध्ये जा एक रांग महिलांसाठि राखीव आसते उभ्याने प्रवासाचा मक्ता फक्त पुरषांचा महिला कोठेही जागा अडवु शकते व याचा फायदा युवतीच जास्त घेतात रांगेत पुरुष तासंतास थांबतो व बाई? (मुली) १० मि. काम उरकुन बाहेर .
५०% मते जर महिलांची तर कशाला पाहिजे ३३ % आरक्षण (कदाचीत स्वताहाचे मत नसावे)
यु मेड माय डे श्रावणभाई !
ग्रेट वन इंडीड बॉस्स ... काय बोलु ? काय लिहु ?
खुपच छान लिहलय .. (जे पण वाक्य आठवतय ते वापरुन गुळ्गुळीत झालेले :( )
>>जाऊन उभे राहिलो आणि काही क्षणातच एक पान-फूल घरंगळत खाली आलं आणि तिच्या कपाळावरील केसांवर विसावलं. >>तिच्या ते ध्यानीही नव्हतं. मी हळूवारपणे ते तिथून काढलं आणि ओंजळीत धरून तिच्यापुढं केलं.
>>ती सोबत असताना तो आला तो फक्त त्यादिवशीच... पण तो निरोपाचाच दिवस ठरला...>>
>>इतका वेळ आवरून ठेवलेला एखादा थेंब नकळतच डोळ्यांतून ओघळावा. गालांवरून ओठांपाशी यावा आपली खारट चव >>घेऊन.
कोणकोणती वाक्य सौंदर्यस्थळं म्हणुन टाकु बॉस्स, हा लेखच एक सौंदर्यस्थळ आहे.
जियो श्रावणभाय .. और भी लिख्खो !
छान !
कोणकोणती वाक्य सौंदर्यस्थळं म्हणुन टाकु बॉस्स, हा लेखच एक सौंदर्यस्थळ आहे.
सहमत.
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
श्री. श्रावण मोडक,
'श्रावण' नावातून पावसाचे एवढे 'धो-धो' वर्णन निसर्ग नियमांना धरून नाही. पण एक वेगळा 'श्रावण' मनाला भिडला. मन चिंब झालं. तुमच्या संवेदनशीलतेला .........सलाम.
प्रतिसाद -झाला असेल थोडा ओला
पाठविला आणी नेमका पाऊस आला
वाचायच्याआधी पुसुन घे त्याला
पण जपुन, कारण त्यात आहे मैत्रिचा ओलावा__
(आपल्या सर्वांचा मित्र) केळकर
अवांतर ( एका SMS वरुन साभार)
या पानावरील सर्व मिपाकर आणि पहिल्या भागातील (आनंदयात्री, यशोधरा यांच्यासह) संदिप चित्रे व प्राजू... प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
पेठकरकाका (चालेल ना?) : तुमच्या मार्मीक टिपणीबद्दल काय लिहू?
अगदी हरवून गेलो,भिजुन गेलो तुमच्या सारखे -तुमच्या सोबत
मनाला भिड्ला श्रावण
वरील सर्व मतांशी सहमत ........ मनापासुन
आपला
संदीप ....भिजलेला.................... >:D
यु मेड माय डे श्रावणभाई !
ग्रेट वन इंडीड बॉस्स ... काय बोलु ? काय लिहु ?
खुपच छान लिहलय .. (जे पण वाक्य आठवतय ते वापरुन गुळ्गुळीत झालेले :( )
>>जाऊन उभे राहिलो आणि काही क्षणातच एक पान-फूल घरंगळत खाली आलं आणि तिच्या कपाळावरील केसांवर विसावलं. >>तिच्या ते ध्यानीही नव्हतं. मी हळूवारपणे ते तिथून काढलं आणि ओंजळीत धरून तिच्यापुढं केलं.
>>ती सोबत असताना तो आला तो फक्त त्यादिवशीच... पण तो निरोपाचाच दिवस ठरला...>>
>>इतका वेळ आवरून ठेवलेला एखादा थेंब नकळतच डोळ्यांतून ओघळावा. गालांवरून ओठांपाशी यावा आपली खारट चव >>घेऊन.
कोणकोणती वाक्य सौंदर्यस्थळं म्हणुन टाकु बॉस्स, हा लेखच एक सौंदर्यस्थळ आहे.
जियो श्रावणभाय .. और भी लिख्खो !
छान !
कोणकोणती वाक्य सौंदर्यस्थळं म्हणुन टाकु बॉस्स, हा लेखच एक सौंदर्यस्थळ आहे.
सहमत.
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
श्री. श्रावण मोडक,
'श्रावण' नावातून पावसाचे एवढे 'धो-धो' वर्णन निसर्ग नियमांना धरून नाही. पण एक वेगळा 'श्रावण' मनाला भिडला. मन चिंब झालं. तुमच्या संवेदनशीलतेला .........सलाम.
प्रतिसाद -झाला असेल थोडा ओला
पाठविला आणी नेमका पाऊस आला
वाचायच्याआधी पुसुन घे त्याला
पण जपुन, कारण त्यात आहे मैत्रिचा ओलावा__
(आपल्या सर्वांचा मित्र) केळकर
अवांतर ( एका SMS वरुन साभार)
या पानावरील सर्व मिपाकर आणि पहिल्या भागातील (आनंदयात्री, यशोधरा यांच्यासह) संदिप चित्रे व प्राजू... प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
पेठकरकाका (चालेल ना?) : तुमच्या मार्मीक टिपणीबद्दल काय लिहू?
अगदी हरवून गेलो,भिजुन गेलो तुमच्या सारखे -तुमच्या सोबत
मनाला भिड्ला श्रावण
वरील सर्व मतांशी सहमत ........ मनापासुन
आपला
संदीप ....भिजलेला.................... >:D
शेवटच्या कथेचा पगडा मनावर असल्याने थरारक असेच शिर्षक टाईपले गेले.
भीती म्हणजे काय ते अनुभवले असेल नाई !
बाकी आधीचे लिखाण सुंदरच, पहिला पाउस तर आला आता वाट पहायची श्रावणाची !
वस्तुनिष्ठ, विचारप्रधान, चळवळ्या श्रावण सार्यांनाच भेटलाय. त्याचे ते व्यक्तिमत्त्व सार्यांच्या परिचयाचे. पण सार्या वणवण प्रवासातही अशा सुंदर, उग्रभीषण अनुभवांची नोंद घेत जाणारा श्रावण भेटण्याचे भाग्य फारच थोड्या सहकार्यांना/मित्रांना लाभले असावे.
भाग २
शेवटच्या कथेचा पगडा मनावर असल्याने थरारक असेच शिर्षक टाईपले गेले.
भीती म्हणजे काय ते अनुभवले असेल नाई !
बाकी आधीचे लिखाण सुंदरच, पहिला पाउस तर आला आता वाट पहायची श्रावणाची !
वस्तुनिष्ठ, विचारप्रधान, चळवळ्या श्रावण सार्यांनाच भेटलाय. त्याचे ते व्यक्तिमत्त्व सार्यांच्या परिचयाचे. पण सार्या वणवण प्रवासातही अशा सुंदर, उग्रभीषण अनुभवांची नोंद घेत जाणारा श्रावण भेटण्याचे भाग्य फारच थोड्या सहकार्यांना/मित्रांना लाभले असावे.
भाग २
तूप-साखर
मस्त आहे
सुरेख..!
मस्त कविता...
झकास...
शाळा.....
शाळेचे दिवस आठवले.
मस्त
छानच रे...
सुरेख कविता आहे!
In reply to सुरेख कविता आहे! by चतुरंग
प्रेम म्हणजे शिक्षकाची माया.....
वावा!
तरी पण
तरी पण