मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक महाराज म्हणतो...

मयुरयेलपले ·

शितल Fri, 05/30/2008 - 02:20
मला वाटते हि॑दु धर्म हा ज्याला हवा आणि त्याला त्या धर्मा बद्दल आदर असल्या॑न्यानीच स्विकारावा, मला वाटते, हि॑दु स्त्री जरी पर जातीय पुरूषाशी लग्न केले तरी तीच्या मनात आपण हि॑दु आहोत ही भावना मरे पर्य॑त असतेच मारून मुटकुन काही करता येत नाही तर हि॑दु धर्म आणि इतर धर्मात काहीच अ॑तर उरणार नाही. (कोणाच्याही भावना दुखावण्याचा इथे माझा इरादा नाही.)

विकास Fri, 05/30/2008 - 03:20
...त्यामुले आता हिंदु मुलांनी देखील मुस्लिम, ख्रिश्चन धर्मातील आणि इटली, आमेरिका, यूरोप या राष्ट्रातिल मुलिंसमावेत विवाह करून...... युरोप हे राष्ट्र नाही... :-) बाकी दुवा दिला नसल्याने बातमी मुळातून वाचण्यासाठी म्हणून सकाळच्या संकेतस्थळावर गेलो तर ती बातमी दिसली नाही पण खालील मथळा पाहीला: आवडत नसल्याने बायकोने नवऱ्याला जाळले मग मी दोन मथळे (आपल्या आणि मी वाचलेल्याबातम्यांचे) मथळे/मतितार्थ एकत्र वाचले: हिंदु मुलांनी मुस्लिम, ख्रिश्चन धर्मातील आणि इटली, आमेरिका, यूरोप या राष्ट्रातिल मुलिंसमावेत विवाह करावेत आवडत नसल्याने बायकोने नवऱ्याला जाळले आणि एकदम भय वाटले :SS - जर हिंदू बायको असे करत असेल तर... हिंदू मेळवण्यापेक्षा स्वतःला वाचवण्यासाठी तरी आत्ताच्या पिढीने याचा जरूर विचार करावा असे महाराजांनी सांगावे असे वाटले. फक्त राष्ट्र आणि खंड यातील फरक लक्षात ठेवून शोध चालू ठेवा म्हणजे झाले. ;)

In reply to by विकास

भडकमकर मास्तर Sun, 06/01/2008 - 03:17
मग मी दोन मथळे (आपल्या आणि मी वाचलेल्याबातम्यांचे) मथळे/मतितार्थ एकत्र वाचले: हिंदु मुलांनी मुस्लिम, ख्रिश्चन धर्मातील आणि इटली, आमेरिका, यूरोप या राष्ट्रातिल मुलिंसमावेत विवाह करावेत आवडत नसल्याने बायकोने नवऱ्याला जाळले :)) :)) :)) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

अरुण मनोहर Fri, 05/30/2008 - 09:39
तीन गोष्टींचा खुलासा मूळ लेखकाला किंवा सो कौल्ड "धर्मेन्द्र महाराजा"कडून अपेक्षीत आहे. म्हणजे मामला समजायला मदत होईल. १) धर्मेन्द्र महाराज फिलमी आहेत का? २) >>>हिंदु मुलांनी मुस्लिम, ख्रिश्चन धर्मातील...........मुलिंसमावेत विवाह करावेत लग्नानंतर मुलींचा धर्म हिंदू करणे सक्तीचे आहे की नाही किंवा विपर्यासाने मुलानेच लग्नानंतर धर्म बदलला तर कसे? ह्याविषयी काही प्रकाश पडेल का? ३) >>>आपल्या प्रितिक्रिया नोदवा... ह्यामधे फक्त प्रितिक्रिया चीच अपेक्षा आहे अथवा इतर क्रीया पण चालतील? >>>> आप कहना क्या चाहते है?

िव्कास०१५४ >>>आपल्या प्रितिक्रिया नोदवा... ह्यामधे फक्त प्रितिक्रिया चीच अपेक्षा आहे अथवा इतर क्रीया पण चालतील? >>>> आप कहना क्या चाहते है? :W

आंबोळी Fri, 05/30/2008 - 15:43
गेले काही दिवस मिसळपाववर कथा,लेख,कविता असल्या कश्याचाही संबंध नसलेले , फालतू व जातीय विद्वेश पसरवणारे टॉपिक येत आहेत. नविन आलेल्या सभासदाना ऑरकुट वरील मुक्तपीठ आणि तत्सम कमुनिट्या आणि मिसळपाव यामधील फरक कळालेला नसावा. त्यामुळे मिसळपावचे ऑरकुटीकरण होत चाललय असे वाटते. तात्या वेळीच लक्ष घालून व असल्या टॉपिकच्या नावे कंदील लाउन नितांत सुंदर मिसळपावचे विद्रुपीकरण थांबवा ही विनंती.

In reply to by आंबोळी

विसोबा खेचर Sun, 06/01/2008 - 00:28
आंबोळी, तुझ्या प्रामाणिक भावनांबद्दल खरंच आभारी आहे, परंतु एकदम एखाद्या गोष्टीला कंदील लावून चालत नाही. काही गोष्टींचं निरिक्षण करावं लागतं! आपला, (सरपंचाच्या काटेरी खुर्चीवर बसलेला) तात्या. असो, तरीही तुझा तो कंदील मात्र तेवढा पाठवून दे बाबा एकदा कधितरी! असावा जवळ, कधीही उपयोगी पडेल! :) आपला, (भुताटकीचा कंदील प्रेमी) तात्या समंध. :)

वैभव Fri, 05/30/2008 - 16:51
तात्या आम्बोळी चा कन्दिल मागवुन घ्या.... आणी आचार्य धर्मेन्द्र महाराजाच्या दारात ...............

राजे Fri, 05/30/2008 - 16:55
फालतू !!!!! ~X( राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

मयुरयेलपले Fri, 05/30/2008 - 18:18
प्रतिक्रिया पाहिल्या ... आसले भोन्दु बाबा काहिहि विधाने देतात आणि, सकाळ सारख्या पेपर मधे बातमि छापलि जाते या बद्दल आच्छर्य.. एवढच बातमि २८ मे च्या सकाळ पेपर मधिल आहे.. (माफि असावि) युरोप हे राष्ट्र नाही... मुळ बातमि तशिच उतरविलि आहे... त्यात राष्ट्र असा उल्लेख आहे .. >>>आपल्या प्रितिक्रिया नोदवा... ह्यामधे फक्त प्रितिक्रिया चीच अपेक्षा आहे अथवा इतर क्रीया पण चालतील? >>>> आप कहना क्या चाहते है? मला प्रतिक्रिया म्हणायच होत.. मराठि स्पेलिन्ग मिशटेक(माफि असावि) गेले काही दिवस मिसळपाववर कथा,लेख,कविता असल्या कश्याचाही संबंध नसलेले , फालतू व जातीय विद्वेश पसरवणारे टॉपिक येत आहेत. कथा,लेख,कविता ... या शिवाय काहिहि लिहु शकत नाहि का??? फालतू असु शकतो...... माफ करा या मागे जातीय विद्वेश पसरवने हा हेतु नव्हता... तरिहि आपले मन दुखावले आसल्यस जाहिर माफि.. मिसळपावचे ऑरकुटीकरण होत चाललय आसे न होवु देन्याचि आम्हि नविन सभासद १००% खात्रि देतो... आपला मयुर

In reply to by मयुरयेलपले

राजे Sat, 05/31/2008 - 11:59
"फालतू " हा शब्द तुम्हाला अथवा तुमच्या लेखाला उद्देशुन नाही आहे तो आहे "त्या" महाराजाला "बुवाला" लेकाचा काही ही सांगतो व सकाळ त्याला प्रसिध्दी देतो.... म्हणून तो महाराज व तो सकाळ "माझ्या नजरेने फालतू आहेत" राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

चिन्या१९८५ Sat, 05/31/2008 - 22:20
धर्मेंद्र महाराजांनी म्हटलेले फार चुकिचे आहे असे वाटत नाही.त्यांनी सक्तीच्या धर्मांतराबद्द्ल कुठे म्हटलेय्???हिंदु धर्माबद्दल परदेशात व भारतातही अनेक चुकिच्या गोष्टी पसरवल्या जातात. ख्रिश्चन मिशिनरीज यात आघाडीवर आहेत. हिंदु धर्म सैतानाकडुन आलेला आहे वगैरे. ज्या वेळी हिंदु मुले परदेशी स्त्रीयांशी लग्न करतील तेंव्हा त्या लोकांनाही आपल्या धर्माची खरी शिकवण कळायला लागेल. त्यांना होणारी मुलेही हिंदु धर्माबद्दल जाणु लागतील्.पारसी लोकांचा धर्माचा अंत जवळ यायला लागला आहे कारण त्यांनी फक्त पारसींशीच विवाह करायचा असा अलिखित नियम केलेला आहे. पारसी लोकांमधे याबद्दल खुप मंथन चालु आहे की मरणार्‍यांची संख्या जास्त आणि जन्माला येणर्‍यांची संख्या खुप कमी आहे. हिंदु धर्माला सध्या तशी परिस्थिती नाही पण येत्या काही शतकांमधे तशी परिस्थिती येउ शकते. शिवाय हिंदु मुलींनी मुस्लिमांशी लग्न केल्यास चालते पण इतर धर्मियांनी हिंदु मुलांशी लग्न केल्यास तुम्हा लोकांना का चालत नाही??धर्मेंद्र महाराज हे विश्व हिंदु परिषदेचे पदाधिकारी आहेत त्यामुळे लगेच 'भोंदु बाबा' वगैरे म्हणु नये. युरोप हा देश नाही वगैरे लिहिलेय्.सकाळ अशा अनेक चुका करतो. आजच्या सकाळमधे 'औरंगाबाद येथील निशांत तोतला याने एप्रिल २००८ मध्ये झालेल्या आयआयटी-जेईई परीक्षेत देशातून सेंकड रॅंक (दुसरा क्रमांक) मिळविली आह' अशी बातमी आहे.

In reply to by चिन्या१९८५

मन Sun, 06/01/2008 - 00:12
त्यांनी सक्तीच्या धर्मांतराबद्द्ल कुठे म्हटलेय्??? आम्ही कुठं सक्तिच्या धर्मातराचं बोलुन र्‍हाय्लेत असं म्हटलय? आमचं म्हणण आहे की मुळातच जी गोष्ट त्यांनी सांगितलीये, ती न पटण्यासारखी आहे. हिंदु धर्माबद्दल परदेशात व भारतातही अनेक चुकिच्या गोष्टी पसरवल्या जातात. ख्रिश्चन मिशिनरीज यात आघाडीवर आहेत. हिंदु धर्म सैतानाकडुन आलेला आहे वगैरे. ज्या वेळी हिंदु मुले परदेशी स्त्रीयांशी लग्न करतील तेंव्हा त्या लोकांनाही आपल्या धर्माची खरी शिकवण कळायला लागेल. त्यांना होणारी मुलेही हिंदु धर्माबद्दल जाणु लागतील्. स्वामी विवेकानंदांनी हेच केलं होतं काय? योगी अरविंदांनी हेच केलं का? योगी महेश ह्यांनी हेच केलं का? नै, या सगळ्यांमुळेच परदेशात हिंदु धर्माचं नाव बर्‍यापैकी बरयं ,म्हणुन म्हटलं. (येक शंका, च्यामारी त्या तुमच्या धर्मेंद्र म्हाराजानं स्वतः केलय का हो लग्न?(केलं असेल तर हिंदु की मुस्लिम?)) पारसी लोकांचा धर्माचा अंत जवळ यायला लागला आहे कारण त्यांनी फक्त पारसींशीच विवाह करायचा असा अलिखित नियम केलेला आहे. पारसी लोकांमधे याबद्दल खुप मंथन चालु आहे की मरणार्‍यांची संख्या जास्त आणि जन्माला येणर्‍यांची संख्या खुप कमी आहे. बास की राव आता. तुमीच बोल्ले ह्ये.तुमी जो काय तथाकथित धर्माचा अंत वगैरे म्हणताय, तो कशानं होतोय? लोकसंख्या कमी होण्यानं.ती कमी का होतेय? जननदर(जनन म्हंजी जन्म) कमी र्‍हायल्यानं. सम्जा केलं जरी काही लोकांनी मुस्लिम अन् ख्रिश्चन मुलिंशी लग्न, तर त्या खुप खुप जास्त अपत्य देत बसणारेत का? म्हणजे मी काय म्हणतोय ते कळलं का? समस्या, लोकसंख्या वाढ न होणे आसेल, तर त्याचं मूळ आहे, कमी मुलं पैदा होण्यात. मग बायको आणि नवरा कुठल्या का धर्माचे असेनात.(त्यांचे धर्म बदलल्यानं असा कुठला फरक पडेल?) आंतर जातीय विवाह संकेत स्थळ शिवाय हिंदु मुलींनी मुस्लिमांशी लग्न केल्यास चालते पण इतर धर्मियांनी हिंदु मुलांशी लग्न केल्यास तुम्हा लोकांना का चालत नाही?? कोण म्हणलं चालत नाही आमाला? मी इतकच म्हणतोय, की आपल्याला सुयोग्य अशी एखादी स्त्री पाहुन तिच्यासोबत जन्म काढायचा, की कुणाला तरी धडा शिकवण्यासाठी ,कमी दाखवण्यासाठी(पक्षी:- मुस्लिमांना कमी दाखवायला) एखाद्या परधर्मियाशी लग्न करायचं, आणि मग सुडाचा आनंद मिळवायचा. व्वा! लग्नाचा वापर सुडाचं साधन म्हणुन करायचा? विकृत टाळकं आहे त्या म्हाराजाचं. ह्यासुडा""सुडा"पोटी झालेल्या विवाहातुन कुणीतरी सुखी राहील का राव? अहो ओळखा आता तरी. नव्वदीच्या दशकात ह्या रांडेच्यांनी कुठले पोरकट प्रश्न राष्ट्रिय समस्या म्हणुन उभे केले, पुढे सत्ता आल्यावर आधिच्या ४० वर्षात पुर्विच्या राज्यकर्त्यांनी केलं नसेल तितकं वाट्टोळं केलं काय, आणि भेकडपणाचं प्रदर्शन करुन ऐन वेळेस देशाची जाहीर नाचक्की केली काय सगळच अगम्य. हे लोक विरोधक होते, तेव्हा मी ही ह्यांचा बर्‍यापैकी समर्थक होतो.पण सुदैवानं ह्यांना सत्ता मिळाली,आणि आमचा भ्रमाचा भोपळा फुटला.बरच झालं ते. अहो,कुणीही कुठल्याही धर्मातील जोडीदाराशी विवाह करायला ना करणारा मी कोण? जुळले दोघांचे सूर, तर जात्-धर्म वगैरे बंधनं कशी येतील? पण त्याऐवजी त्याच्या म्हणण्यात आहे तो "धडा शिकवण्याचा, बदला घेण्याचा" सूर. "त्यांच्या" लोकसंख्या वाढिचं इतकं भय असेल , तर हातात सत्ता असताना समान नागरी कायदा का नाही पुढं रेटलात? खंबीर पणानं सरकार चालवुन, संघटन करुन का नाही चीन सारखी "घरटी एक्/दोन मूल" अशी योजना राबवता आली? याचं कारणच मुळी हे आहे की हे आहेतच घोटाळ्याचे. ह्यांना आपल्यासारख्या आम जनतेला पेटवुन, भडकवुन "तिथं" पोचायचय. मग आपल्याला "फसवुन" तिचा गैरवापर करायचाय. बस्स. इतकच. हिंदु धर्म संरक्शण वगैरे सब झूट. ह्यांना ते करायच नाहिये. धर्मेंद्र महाराज हे विश्व हिंदु परिषदेचे पदाधिकारी आहेत त्यामुळे लगेच 'भोंदु बाबा' वगैरे म्हणु नये. कबुल. भोंदु म्हटलेलो नाही. म्हणणार नाही. समजा त्या बाबाला एक पुत्र आहे आणि एक पुत्री. पुत्री म्हणाली की मला ख्रिश्चन्/मुस्लिम मुलगा आवडलाय, त्याच्याशी लग्न करते. तो करु देइल? माझ्या अंदाजानुसार तरी नाही करु देणार. तेच जर त्याचा मुलगा बोलला की माझी आयुष्याची साथिदार ख्रिश्चन्/मुस्लिम असणार आहे, तर तो आनंदानं राजी होइल. म्हणजे काय, तो करतोय सेक्शुअल डिस्क्रिमिनशन्.लिंगावर आधारीत भेद्-भाव. म्हणजे,मुलाला आपला साथिदार निवडण्याचा पुर्ण अधिकार्.पण मुलिला नाही! थुत् त्या भेद्-भावावर. भेदभावालाही आमचा विरोध आहेच. अवांतरः- www.pratibimb.info हे आपण पाहिलत का? हे आंतर जातिय विवाहासाठी मॅट्रिमोनीअल प्रकारचं संकेतस्थळ आहे. असच आंतर धर्मिय विवाहासाठी काही असेल, तर मी खुशाल त्यावरही स्वतःची नोंदणी करेन. आपलाच, मनोबा

In reply to by मन

फटू Sun, 06/01/2008 - 08:22
तुमचे सगळे मुद्दे एकदम रास्त आहेत... लग्नाचा वापर सुडाचं साधन म्हणुन करायला प्रव्रुत्त करणारा तो म्हाराज विक्रुत मनोव्रुत्तीचाच असला पाहिजे... बाकी तेव्हढं कुठल्याही जाती आणि धर्माच्या मुलीशी लग्न करण्याचं आपल्याला तरी नाही जमणार बाबा... आपल्याला पोरगी मराठीच हवी... (भले मग त्यामुळे आमच्या धर्माचं काही नुकसान झालं तरी चालेल... :D ) पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

चिन्या१९८५ Sun, 06/01/2008 - 14:06
मन्,तुमच्या लेखनात मुद्दे कमी आणि भाजप द्वेशच जास्त भरला आहे.तुम्ही दोन इश्यु इथे सुरु केले आहेत्.एक म्हणजे भाजप आणि दुसर म्हणजे मुळ विषय .दोन्हींची उत्तरे देतो. १)मुळ विषय-विवेकानंद्,अरविंद यांच्या बोलण्यावर तुम्ही का जाताय्??त्यांच्याबद्दल मी कुठे लिहिलय्???हिंदु धर्माबद्दल परदेशात चांगले बोलले जाते,लिहिले जाते हे तुमचे अज्ञान आहे. मी स्वतः ख्रिश्चन मिशिनरीजनी हिंदु धर्माबद्दल द्वेशभावनेने तद्दम चुकिची माहिती देणारी पुस्तके वाचली आहेत. १-२ पुस्तके तर माझ्याजवळ मी सांभाळुन ठेवली आहेत. अनेक परदेशी मिशिनरीज हिंदु धर्माबद्दल चुकीची माहीती पसरवत असतात. हिंदु धर्माबद्दल जर परदेशात चांगले बोलले जात असेल तर त्याबद्दल विवेकानंद ,अरविंद्,श्री श्री रवी शंकर व इतर अनेक हिंदु धर्मगुरु व त्यांच्या शिष्यांचे आभार मानायला पाहीजे. पण ख्रिश्चन मिशिनरीज त्यांचे हिंदु धर्माला मलीन करण्याचे काम करत असतात. अर्थातच सर्व मिशिनरी संस्था तशा नाहीत्.पण ज्या तसे करतात त्यांचीही संख्या कमी नाही. पारसीचा मुद्दा- अहो फक्त जननाने काही होत नसत्.शिवाय मी स्वत: तिथे लिहिलय की हा प्रश्न आत्ता इतका मोठा नसला तरी येणार्‍या शतकात मोठा बनणार आहे. ख्रिश्चन मिशिनरीजनी भारतात त्यांची मुळे भारतात घट्ट रोवली आहेत. ते लोक हिंदुंना ख्रिश्चन बनवणे अतिशय मोठ्या प्रमाणात बनवत आहेत. गरीबीचा फायदा घेउन ,अशिक्षिततेचा फायदा घेउन ते हिंदुंचे धर्मांतर करतात. 'मिशिनरीज ऑफ इंडीया' हे अरुण शौरी यांचे पुस्तक वाचा. केरळात ख्रिश्चन धर्म प्रचंड आहे.तमीळ लोकांबरोबर मी गेले ५ वर्ष रहातोय. त्यांच्यामधेही ख्रिश्चन मिशिनरीजनी केलेल्या खोट्या प्रचाराचा मोठा प्रभाव आहे. नॉर्थ-इस्ट ख्रिश्चनमय झालाय. माझ्या मणिपुरच्या एका मित्राने सांगितले की त्यांच्याकडे एका मिशिनरीने एक मोठी इमारत बांधली व लोकांना सांगितले की ख्रिश्चन बना आणि या इमारतीची मालकी तुमची. घर्,फ्लॅट्स देउन ,उपचार देउन मोठ्या प्रमाणात धर्मांतर घडवुन आणाले गेले ,हे सगळे बेकायदेशिर असुनही. कारण प्सुडोसेक्युलर्सना अल्पसंख्यांकांनी काहीही केले तरी चालते. तर अशा पध्दतीने हिंदुंची संख्या रोडावतेय. नुसते जनन वाढवुन उपयोग नाही. या लोकांना थांबवणे अथवा अन्य धर्मियांनाही आपल्या धर्मात प्रवेश करु देणे आवश्यक आहे. यासाठी धर्मेंद्र यांनी एक उपाय सुचवला आहे.ज्यात फारशी चुक आहे असे मला वाटत नाही. **की कुणाला तरी धडा शिकवण्यासाठी ,कमी दाखवण्यासाठी(पक्षी:- मुस्लिमांना कमी दाखवायला) एखाद्या परधर्मियाशी लग्न करायचं, आणि मग सुडाचा आनंद मिळवायचा.** हे तुमच डोक आहे. धर्मेंद्र यांनी तसे म्हटले नाहीये.सुडासाठी लग्न करायला कोणीही सांगितल नाहीये. तुम्हाला परधर्मिय मुलीशी लग्न करायचे असल्यास तुम्ही करा असे लिहिलेय. आपल्या समाजात असे कोणी केल्यास लगेच त्याला विरोध होतो.आता सतिश नाही काय म्हणत की आपल्याच जातीच्या,धर्माच्या मुलीशी लग्न करणार ते!!बरीच जोडपी प्रेम असुनही फक्त जात्,धर्म बघुन एकमेकांशी लग्न करीत नाहीत. धर्मेंद्र यांचे म्हणने आहे की लग्न करा. झालाच तर हिंदु धर्माला याचा फायदाच होईल. २) आता भाजप-नव्वदीच्या दशकात कोणाते पोरके प्रश्न राष्ट्रिय म्हणुन उपस्थित केले???राममंदीर्????हा पोरकट प्रश्न आहे???हिंदुंच्या देवाचे एक मंदीर होते.ते पाडुन एका धर्मांदाने मशिद बांधली. त्याच्या जागी पुन्हा मंदीर आताच्या काळात बांधावे ही मागणी करणे पोरकट आहे???मुसलमान जर हिंदुंना बांधव मानतात तर त्यांनी स्वतःच सद्भावनेनी ती जागा हिंदुंना का नाही दिली??रस्ते बांधणी,सरकारचे निरनिराळे प्रकल्प इत्यादींसाठी कितीतरी मशिदी,मंदीरे मुळ जागेवरून हटवली जातात. मग हिंदुंनी २-३ महत्वाच्या मंदीरांची मागणी केली तर ती मुस्लिमांनी मान्य का नाही केली??आणि हे जर पोरकट आहे तर कुठल्यातरी हॉलंडमधे अल्लाचे एक कार्टुन छापले जाते.त्यासाठी जगातील सर्व मुस्लिम तीव्र आंदोलने करतात. याला तुम्ही काय म्हणाल??? कितीतरी आंतरराष्ट्रिय दबाव असुन वाजपेयींनी पोखरणची चाचणी घेतली. याला तुमच्यात भेकडपणा म्हणत असावेत.चीनची ती एक मुलाची संकल्पना बर्‍यापैकी अमानुषपणे अमलात आणली गेली. लोकशाहीच्या राष्ट्रात तशी योजना आणन्यात काही अर्थ आहे का??? भेदभावाला तुमचा विरोध असेल तर सेक्युलॅरीस्ट करत असलेल्या भेदभावालाही विरोध करा.हुसेनला अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्या म्हणनारे अल्लाच्या कार्टुन्सना कडाडुन विरोध करतात्,इमामाने कार्टुनविरोधी घेतलेल्या भुमिकेचे समर्थन करतात.तस्लिमा नसरीनलाही त्रास देतात्,सलमान रश्दीच्या पुस्तकावर बंदी आणतात्.का???नसरीन्,रश्दी यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही काय्??हा भेदभाव तुम्हाला चलतो कारण हुसेनने हिंदुंवर हल्ले केलेले असतात व रश्दीने मुस्लिमांवर.

In reply to by चिन्या१९८५

राजे Sun, 06/01/2008 - 14:11
टाळ्या !!!! =D> =D> =D> मुद्दे पटले असे म्हणू शकत नाही पण तुमची लिहण्याची कळकळ व विषय माहीतीचा आवाका पाहून आनंद झाला.. अजून ह्या विषयी लिहावे ही विनंती. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by चिन्या१९८५

मन Sun, 06/01/2008 - 15:16
मन्,तुमच्या लेखनात मुद्दे कमी आणि भाजप द्वेशच जास्त भरला आहे.तुम्ही दोन इश्यु इथे सुरु केले आहेत्.एक म्हणजे भाजप आणि दुसर म्हणजे मुळ विषय . मी एकुणच राअजकारण्यांवरुन विश्वास उडुन गेलेला तरुण आहे. राजकारणी पक्षात भाजपाही येतो, त्याला मी काय करु. मी काही, भारताबाहेर जन्मलेल्या व्यक्तिला पंत्-प्रधान करा सं म्हणत नाहिये. त्या व्यक्तिच्या भाटांनाही (शक्य असल्यास) मी जोडेच हाणतो. मी आहे जन्-सामान्यांचं मन. कुणा एकाच पक्षस कडुन किंवा त्याच्या विरोधात आम्ही नसतो. १)मुळ विषय-विवेकानंद्,अरविंद यांच्या बोलण्यावर तुम्ही का जाताय्??त्यांच्याबद्दल मी कुठे लिहिलय्???हिंदु धर्माबद्दल परदेशात चांगले बोलले जाते,लिहिले जाते हे तुमचे अज्ञान आहे. मी स्वतः ख्रिश्चन मिशिनरीजनी हिंदु धर्माबद्दल द्वेशभावनेने तद्दम चुकिची माहिती देणारी पुस्तके वाचली आहेत. १-२ पुस्तके तर माझ्याजवळ मी सांभाळुन ठेवली आहेत. अनेक परदेशी मिशिनरीज हिंदु धर्माबद्दल चुकीची माहीती पसरवत असतात. हिंदु धर्माबद्दल जर परदेशात चांगले बोलले जात असेल तर त्याबद्दल विवेकानंद ,अरविंद्,श्री श्री रवी शंकर व इतर अनेक हिंदु धर्मगुरु व त्यांच्या शिष्यांचे आभार मानायला पाहीजे. पण ख्रिश्चन मिशिनरीज त्यांचे हिंदु धर्माला मलीन करण्याचे काम करत असतात. अर्थातच सर्व मिशिनरी संस्था तशा नाहीत्.पण ज्या तसे करतात त्यांचीही संख्या कमी नाही. नुसते विवेकानंदांचे आभार मानुन कसं चालेल? करा ना त्यांच्या सारखं काय तरी.(नै, धर्म रक्षणाची फार कळकळ हाय म्हनुन मनायलो.) पारसीचा मुद्दा- अहो फक्त जननाने काही होत नसत्. मग कशानं होतं बुवा? अहो, १९२१ साली २० कोटी असलेली लोकसंख्या आज १२० कोटिंच्या घरात गेली ती जननामुळ्च की! असं काय करता राव. शिवाय मी स्वत: तिथे लिहिलय की हा प्रश्न आत्ता इतका मोठा नसला तरी येणार्‍या शतकात मोठा बनणार आहे. ख्रिश्चन मिशिनरीजनी भारतात त्यांची मुळे भारतात घट्ट रोवली आहेत. ते लोक हिंदुंना ख्रिश्चन बनवणे अतिशय मोठ्या प्रमाणात बनवत आहेत. गरीबीचा फायदा घेउन ,अशिक्षिततेचा फायदा घेउन ते हिंदुंचे धर्मांतर करतात. 'मिशिनरीज ऑफ इंडीया' हे अरुण शौरी यांचे पुस्तक वाचा. केरळात ख्रिश्चन धर्म प्रचंड आहे.तमीळ लोकांबरोबर मी गेले ५ वर्ष रहातोय. त्यांच्यामधेही ख्रिश्चन मिशिनरीजनी केलेल्या खोट्या प्रचाराचा मोठा प्रभाव आहे. नॉर्थ-इस्ट ख्रिश्चनमय झालाय. माझ्या मणिपुरच्या एका मित्राने सांगितले की त्यांच्याकडे एका मिशिनरीने एक मोठी इमारत बांधली व लोकांना सांगितले की ख्रिश्चन बना आणि या इमारतीची मालकी तुमची. घर्,फ्लॅट्स देउन ,उपचार देउन मोठ्या प्रमाणात धर्मांतर घडवुन आणाले गेले ,हे सगळे बेकायदेशिर असुनही. कारण प्सुडोसेक्युलर्सना अल्पसंख्यांकांनी काहीही केले तरी चालते. तर अशा पध्दतीने हिंदुंची संख्या रोडावतेय. पुन्हा तेच. असं होत असावं. ठीक आहे. पण एक हिंदु गरीब उपाशी मरतोय,, त्याला कुणीच""हिंदु " म्हणुन खायला देत नाहिये. पण त्याच ऐअवजी एक जण म्हणतो की गळ्यात क्रॉस अडकवुन फीर. तुला देइन खायला. आणि तो क्रॉस अडाकवुन घेतो.आणि मग आम्ही हिंदु बोंब मारणार ह्यानं धर्मांतर केलं म्हणून. म्हणजे, त्याला खायला आम्ही देणार नाही. इतर कुणी दिलं तर आमम्हाला पोटशुळ उठणार. काय चुकलं त्याचं?अहो, तुम्ही द्या ना त्याला भाकरी, कशाला जाइल तो दुसर्‍याकडं मग? नुसते जनन वाढवुन उपयोग नाही. या लोकांना थांबवणे अथवा अन्य धर्मियांनाही आपल्या धर्मात प्रवेश करु देणे आवश्यक आहे. यासाठी धर्मेंद्र यांनी एक उपाय सुचवला आहे.ज्यात फारशी चुक आहे असे मला वाटत नाही. एक सांगा, एखाद्या हिंदु मुलीला आवडला ख्रिश्चन पोरगा, तर तुम्ही लग्न करु देताय का तिला त्याच्याशी ? हा सरळ सरळ लिंग्-भेद आहे. सुडासाठी लग्न करायला कोणीही सांगितल नाहीये. तुम्हाला परधर्मिय मुलीशी लग्न करायचे असल्यास तुम्ही करा असे लिहिलेय. त्ये तर आता बी करुच की. आवडली पोरगी तर जरुर करु. धर्म्-वंश-जात काय बी न पाहता करु. (भाषा पाहिनच बहुतेक, संवाद साधण्यासाठी एक तरी कॉमन भाषा यायला हवी.) आपल्या समाजात असे कोणी केल्यास लगेच त्याला विरोध होतो.आता सतिश नाही काय म्हणत की आपल्याच जातीच्या,धर्माच्या मुलीशी लग्न करणार ते!!बरीच जोडपी प्रेम असुनही फक्त जात्,धर्म बघुन एकमेकांशी लग्न करीत नाहीत. धर्मेंद्र यांचे म्हणने आहे की लग्न करा. झालाच तर हिंदु धर्माला याचा फायदाच होईल. हिंदु मुलीनं मुस्लिम मुलाशी लग्न केलं तर तुमच्या तथाकथित हिंदु धर्माचा फायदा होइल का? ते आधी सांगा. मूळ शंकेला बगल नका देउ राव. २) आता भाजप-नव्वदीच्या दशकात कोणाते पोरके प्रश्न राष्ट्रिय म्हणुन उपस्थित केले???राममंदीर्????हा पोरकट प्रश्न आहे???हिंदुंच्या देवाचे एक मंदीर होते.ते पाडुन एका धर्मांदाने मशिद बांधली. त्याच्या जागी पुन्हा मंदीर आताच्या काळात बांधावे ही मागणी करणे पोरकट आहे??? च्यामारी, इथं बेरोजगारी वाढलिये, पाण्याची अनुपलब्धी वाढलिये. जमीन नापिक व्हायलिये. हेच नाही, इतरही अनेक भयानक, थेट माझ्या जीवन्-मरणाशी संबंधित प्रश्न मला सतावताहेत. उद्या खायला मिळेल की नाही, ते कळत नाहिये. आणी तुम्ही म्ह्णताय, त्या अयोध्येत १० बाय १५ च्या जागेत घुमट उभारायचा का शिखर यावरुन मी हातात लाठ्या काठ्या घ्यायच्या? च्यामारी, काय का असेना तिथं. सम्जा तुमी बांधलं तिथं मंदिर पण कर्जापायी त्याच दिवशी माह्या भावानं दिला जीव, तर मी खुश होउ की नाराज? अहो, जनतेचे प्रश्न काय, तुमी करताय काय, बघा के राव. तो प्रश्न तुमी प्रायोरिटी वन वर घेताच कसे?तुमची पुर्ण राजकिय शक्ती तुम्ही मिर्जीव इमारत बांधण्यात खर्च करताय, पण एक अमुल्य जीव तुम्ही वाचवत नाही, त्याच राजकिय इच्छाशक्तिचा वापर करुन. मुसलमान जर हिंदुंना बांधव मानतात तर त्यांनी स्वतःच सद्भावनेनी ती जागा हिंदुंना का नाही दिली??रस्ते बांधणी,सरकारचे निरनिराळे प्रकल्प इत्यादींसाठी कितीतरी मशिदी,मंदीरे मुळ जागेवरून हटवली जातात. मग हिंदुंनी २-३ महत्वाच्या मंदीरांची मागणी केली तर ती मुस्लिमांनी मान्य का नाही केली??आणि हे जर पोरकट आहे तर कुठल्यातरी हॉलंडमधे अल्लाचे एक कार्टुन छापले जाते.त्यासाठी जगातील सर्व मुस्लिम तीव्र आंदोलने करतात. याला तुम्ही काय म्हणाल??? विषयांतर भयाने उत्तर देण्याचं टाळतोय. सवडीनं व्य नि करुयात. कितीतरी आंतरराष्ट्रिय दबाव असुन वाजपेयींनी पोखरणची चाचणी घेतली. ती काही त्यांनी स्वतःच्या हातानं बाँब फेकला(गावठी बाँब सारखा) आणि घेतली चाचणी इतकं सोप्प नाहिये.त्यासाठी मगील कित्येक दशकं अथ्क प्रयत्न सुरु होते वैज्ञानिकांचे. त्यांच्या मेहनतीतुन तो तयार झाला. ह्यांना तो बाँब फोडुन दाखिवला, पण म्हणून सगळच श्रेय ह्ये कसे काय लाटुन घेउ शकतात? याला तुमच्यात भेकडपणा म्हणत असावेत. कंदाहार विमान प्रकरणात नाचक्की, कारगिलच्या वेळेस दुर्बल राजकिय शक्तीचं दर्श्न करुन अनावश्यक पणे अनेक सैनिकांची बहुमोल अशी आयुष्य बेचिराख झाली.(कारगिलम्ध्ये मनुष्य हानी प्रचंड प्रमाणात वाचवता येउ शकत होती, गरज होती ती फक्त खंबीर पणाची. असं बहुतांश सैनिक अधिकार्‍यांचं म्हण्णं आहे, जे वतः तिथं लढलेत.) सैनिक मरत होते, हे रांडेचे त्याच्या टालुचं लोणी ,हो श्ब्दशः प्रेताच्या टाळुचं लोणी खात व्हते. ( शवपेटी घोटाळा,तेहलका प्रकरण किती किती म्हणुन नावं घेउ.) भेदभावाला तुमचा विरोध असेल तर सेक्युलॅरीस्ट करत असलेल्या भेदभावालाही विरोध करा. मी कुठल्याच भेदभावाला पाठिंबा देत नाहिये. "मॅडम"चा प्रतिनिधी तर अजिबातच नाहिये. तरी झालच विषयांतर. आधी त्या माझ्या शंकेचं उत्तर द्या जमलं तर. हुसेनला अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्या म्हणनारे अल्लाच्या कार्टुन्सना कडाडुन विरोध करतात्,इमामाने कार्टुनविरोधी घेतलेल्या भुमिकेचे समर्थन करतात.तस्लिमा नसरीनलाही त्रास देतात्,सलमान रश्दीच्या पुस्तकावर बंदी आणतात्.का???नसरीन्,रश्दी यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही काय्??हा भेदभाव तुम्हाला चलतो कारण हुसेनने हिंदुंवर हल्ले केलेले असतात व रश्दीने मुस्लिमांवर. विषयांतर होइल. असो. ह्याविषयावरचा माझा शेवटचा प्रतिसाद . कारण भाजप, त्याची सरकारमधील कामगिरी, राममंदीर,एम एफ हुसेन ह्यातल्या प्रत्येक मुद्द्यावर स्वतंत्र चर्चा टाकली तर ठीक.सगळं इथच बसवायचा प्रयत्न केल्यान अनावश्यक विस्तार होतोय आणी चर्चा भरकटती आहे असं वाटतं. मूळ चर्चेत माझे मुद्दे (चर्चेशी सुसंगत) दोनच:- एकः- धर्माचा प्रभाव विवेकानंदांच्या मार्गानं वाढवता येणार नाही का? दोनः- सम्जा त्या आचार्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहेत वगैरे.... दोन्हीची उत्तर मिळाली तर बरं होइल. आपलाच, मनोबा

मदनबाण Sun, 06/01/2008 - 14:38
ख्रिश्चन मिशिनरीजनी भारतात त्यांची मुळे भारतात घट्ट रोवली आहेत. ते लोक हिंदुंना ख्रिश्चन बनवणे अतिशय मोठ्या प्रमाणात बनवत आहेत. गरीबीचा फायदा घेउन ,अशिक्षिततेचा फायदा घेउन ते हिंदुंचे धर्मांतर करतात. 'मिशिनरीज ऑफ इंडीया' हे अरुण शौरी यांचे पुस्तक वाचा. केरळात ख्रिश्चन धर्म प्रचंड आहे.तमीळ लोकांबरोबर मी गेले ५ वर्ष रहातोय. त्यांच्यामधेही ख्रिश्चन मिशिनरीजनी केलेल्या खोट्या प्रचाराचा मोठा प्रभाव आहे. नॉर्थ-इस्ट ख्रिश्चनमय झालाय. माझ्या मणिपुरच्या एका मित्राने सांगितले की त्यांच्याकडे एका मिशिनरीने एक मोठी इमारत बांधली व लोकांना सांगितले की ख्रिश्चन बना आणि या इमारतीची मालकी तुमची. घर्,फ्लॅट्स देउन ,उपचार देउन मोठ्या प्रमाणात धर्मांतर घडवुन आणाले गेले ,हे सगळे बेकायदेशिर असुनही. हा धोका मात्र फार वाढत चाललेला आहे,,,आणि हे सर्व फार मोठ्या प्रमाण चालले आहे,,,गरीब,भोळ्या हिंदू जनतेला मोठया प्रमाणात धर्मांतरीत केले जात आहेत.. प्रत्येक वाहिन्यांवर सकाळी हेच लोक जोरजोरात आपले भाषण देतात्...(झी मराठी वर पण !!!!!).. मोठ्या प्रमाणात या कार्यासाठी विदेशी फंड पुरवला जात आहे !!!!! ही बाटवा बाटवी रोखली गेलीच पाहिजे..... नाही तर गळ्यात क्रॉस घालणार्‍यांची संख्या वाढायला वेळ लागणार नाही !!!!! हॉलंडमधे अल्लाचे एक कार्टुन छापले जाते.त्यासाठी जगातील सर्व मुस्लिम तीव्र आंदोलने करतात. याला तुम्ही काय म्हणाल??? कट्टरपणा जो हिंदूंकडे आहे ????? हुसेनला अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्या म्हणनारे अल्लाच्या कार्टुन्सना कडाडुन विरोध करतात्,इमामाने कार्टुनविरोधी घेतलेल्या भुमिकेचे समर्थन करतात. ह्या गोष्टीच समर्थन करणार्‍यांच्या आया,बहीणींना या यवनांनी उचलुन नेले तरी ते त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यच म्हणतील काय ?????..... सर्व एकजात षंढ आहेत..... सीता माईचे नग्न चित्र काढणारा हा तथाकथीत चित्रकार अल्लाचे असे चित्र काढण्यास धजावेल काय ? कुठे जातात मग राम नाम घेणारे????? तुम्ही नक्की हिंदूच ना ? आणि हा हिंदूस्थानच ना ??????????? अशा चित्रकाराची तर जाहीर धिंड काढावयास हवी,,,,, गर्व से बोलो हम हिंदू है अशा नुसत्या घोषणा देऊन आता चालायचे नाही...... (रामभक्त) मदनबाण>>>>>

चिन्या१९८५ Sun, 06/01/2008 - 16:20
**नुसते विवेकानंदांचे आभार मानुन कसं चालेल? करा ना त्यांच्या सारखं काय त** त्यांच्याइतक जमल नाही तरी माझ्यापरीने मी प्रयत्न करीन. **अहो, १९२१ साली २० कोटी असलेली लोकसंख्या आज १२० कोटिंच्या घरात गेली ती जननामुळ्च ** समजा १० जोडपी आहेत त्यांना प्रत्येकी एक मुल झाले. याप्रमाणे १० हिंदु जन्मले. आता समजा या १० पैकी ६ जणांनी धर्म बदलला.तर हिंदु जन्मले ४ आणि ख्रिश्चन जन्मले ६.झाले ना हिंदु कमी. समजा यानंतर ६ अहिंदुनी हिंदु धर्मात प्रवेश केला. त्यांना मुल झाले की हिनंदुन्ची संख्या परत १० होते. सोपी गोष्ट आहे पण तुम्हाला समजत नाही. पारश्यांचे प्रजनन कमी का झाले????कारण जेंव्हा देशात लोकसंख्या वाढत होती त्यावेळी पारशी फक्त १-२ मुलांना जन्म देत होता.आता इतरांची संख्या वाढली पण पारशांची त्याप्रमाणात नाही वाढली. त्यांनी जर फक्त पारशीशीच विवाह करावा असा अलिखित नियम सोडुन इतर धर्मियांशी विवाह केला असता तर त्यांच्या धर्मियांचे प्रजनन वाढले असते ना!!! **पण एक हिंदु गरीब उपाशी मरतोय,, त्याला कुणीच""हिंदु " म्हणुन खायला देत नाहिये. पण त्याच ऐअवजी एक जण म्हणतो की गळ्यात क्रॉस अडकवुन फीर. तुला देइन खायला.** अहो पण हे बेकायदेशीर आहे!!!!!!!आम्ही हिंदु गरीब आहोत म्हणुन आमच्यावर परदेशातील ख्रिश्चनांनी पैशाच्या जोरावर राज्य करण्यासारखेच आहे हे. फ्क्त पैशावर धर्मांतर करणे सुप्रिम कोर्टाने बेकायदेशीर ठरवले आहे.आता समजा उद्या अमेरीका म्हणाली की तुमच्या भुकेल्यांना आम्ही खायला देतो पण त्याबदल्यात तुमच्या सैन्याचा ताबा आमच्याकडे द्या तर ते चालेल का तुम्हाला???पैशाच्या जोरावर काहीही चालते का??? **एखाद्या हिंदु मुलीला आवडला ख्रिश्चन पोरगा, तर तुम्ही लग्न करु देताय का तिला त्याच्याश** माझी वैयक्तीक रीत्या त्याला काही हरकत नाही.पण जनरली हे दिसुन येते की जर हिंदु मुलीने मुस्लिम मुलाशी लग्न केले तर मुस्लिम तिला धर्मांतर करायला लावतो.सक्तीचे धर्मांतर तिथे होते पण तुम्ही प्सुडोसेक्युलॅरीस्ट तिथे मुग गिळुन बसता.मुस्लिम हे करतो कारण एक हिंदु मुलगी धर्मांतर करुन मुस्लिम बनवली तर ते त्याच्यासाठी खुप पुण्याच काम असत आणि ते केल्यासाठी अल्लाकडुन त्याला 'विशेष वागणुक्(फेव्हर)' मिळतो. **त्ये तर आता बी करुच की. आवडली पोरगी तर जरुर करु. धर्म्-वंश-जात काय बी न पाहता क** तुम्ही कराल हो पण अनेक लोक घरचे, समाज याला घाबरुन करत नाहीत. **च्यामारी, इथं बेरोजगारी वाढलिये, पाण्याची अनुपलब्धी वाढलिये.जमीन नापिक व्हायलिये.** मग याला भाजपनी कुठे विरोध केलाय. बघा गुजरातची डेव्हलपमेंट.या पाण्याच्या,बेरोजगारीच्या,शेतीच्या,विकासाच्या,विजेच्या समस्या कशा व्यवस्थित सॉल्व होत आहेत.महागाईविरोधात भाजपने राष्ट्रव्यापी आंदोलन केल होत त्याला तुम्ही प्रतिसाद दिला का???जेंव्हा भाजप असे मुद्दे घेते तेंव्हा तुम्ही दुर्लक्ष करता. रामजन्मभुमिचे मुद्दे घेतले की लगेच आरडाओरडा करता. **त्यासाठी मगील कित्येक दशकं अथ्क प्रयत्न सुरु होते वैज्ञानिकां** हास्यास्पद विधान आहे हे. अहो नरसिंह रावांच्या काळातच ती चाचणी होणार होती. जागतीक दबावाला बळी पडुन राव यांनी ती रोखली. शास्त्रज्ञांची इतक्या दशकांची मेहनत वाजपेयींना आंतरराष्ट्रिय दबावापेक्षा जास्त महत्वाची वाटली.त्याचे सगळे श्रेय भाजपने घेतलेच नाही पण चाचणी घडवण्यासाठी जी राजकीय इच्छाशक्ती लागते ती त्यांनी दाखवली.कंदाहारमधे ३-४ अतिरेक्यांपेक्षा १६० भारतीयांचा जीव मलातरी जास्त महत्वाचा वाटतो. अफगाणिस्तानात कमांडो कारवाई करणे शक्य नव्हते कारण अफगाणिस्तानच्या लष्कराने विमानाला वेढा दिला होता व भारताला लष्करी कारवाई करु दिली जाणार नाही हेही स्पष्ट सांगितले होते.कारगिलमधे सैनिकहानी रोखण्याचे काम लष्कराचे होते. त्यांना कारवाई करण्याची पुर्ण सुट देण्यात आली होती.तेहेलका प्रकरणात भाजपपेक्षा लष्करी खरेदीची सिस्टीमच चुकिची हे दिसुन आले.पण ही सिस्टीम भाजपने मोडुन काढली नाही व शवपेटी प्रकरण दुर्दैवी होते पण तरीही भाजपने चांगले शासन दिले होते. **एकः- धर्माचा प्रभाव विवेकानंदांच्या मार्गानं वाढवता येणार नाही क** त्याला कोणी विरोध केलाय्???धर्मेंद्रांनीही त्याला विरोध केलेला नाहीये.त्यांनी त्या मार्गाबरोबर अजुनही एक मार्ग फक्त सुचवलाय. राजे ,तुम्ही टाळ्या मला दिल्यात का अजुन कोणाला??आणि त्या खर्‍या दिल्यात का उपहासानी??? मदनबाण, तुमची विषण्णता समजु शकतो

In reply to by चिन्या१९८५

राजे Sun, 06/01/2008 - 16:26
भाऊ, आम्ही टाळ्या तुमच्या लेखनाला दिल्या होत्या. व पुन्हा टाळ्या ! जे लेखन आवडले व पटले त्याबद्दल होत्या त्या टाळ्या व ह्या देखील ! उपहासाने मी टाळ्या वाजवत नाही... सरळ मुद्दाच हाती घेतो ;) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

मन Sun, 06/01/2008 - 20:42
सक्तीचे धर्मांतर तिथे होते पण तुम्ही प्सुडोसेक्युलॅरीस्ट तिथे मुग गिळुन बसता. हा जो सूर आहे चर्चेचा तो एका विशिष्ट फिलॉसोफीचा आहे,एक खास "इझम" आहे. आपण केवळ त्यांचे विचार पुनुरुक्त करताय. तुम्ही म्हणताय त्या प्रकारचा कुठलाच "इझम" म्या अल्पमतीच्या डोक्यात मावत नाही, स्वतंत्र विचार करु लागल्यावर. याप्रकारे कुठल्याच एका विचारसरणीच्या आहारी जाणं पटत नाही.(भाजप चा कार्य कर्ता होणं तर मुळीच नाही.) शिवाय भाजप चं अमुक चांगलं, प्सुडोसेक्युलॅरीस्ट(म्हंजे ते ४-५ दशक सरकार चालवणारे भामटे) चं अमुक वाइट किंवा याउलट म्हंजे भाजप चं अमुक वाइट, त्या पुर्वीच्या लोकांचं तमुक चांगलं अशा प्रकारच्या चर्चेचा उबग आलाय्.कारण दोन्ही बाजु आम जनतेला कसं ओरबाडुन खातात ते सगळ्यांनाच माहितिये. त्यातल्या कुणाला तरी एकाला डोक्यावर घेउन त्याचं तत्वज्ञान ओरडत फिरणं म्हणजे जाणीव पुर्वक डोळ्यावर कातडं ओढुन घेण्यासारखं आहे. मला त्यांच्या विरोधात काही बोलायचं नाहीये.(ते चावुन चोथा झालयं.) आणि त्यांच्या बाजुनही नाही.(तेही अर्थातच चोथा झालेलं.) मला "अमुक एका पक्षाचा कार्यकर्ता"(किंवा नेता!) व्हायला नाही आवडणार. त्यामुळं मी या विषयावर अधिक प्रतिसाद देणार नाही. वरती आंबोळी म्हणल्याप्रमाण ह्या अशा विषयांवर चर्चाच व्हायला नकोत. आणी मुख्य म्हणजे कुणी त्या टाकल्या तरी त्यावर मी प्रतिसाद देउन मी चुक केली असच वाटतय. ह्याहुन अधिक मी अधिक सांगण्यास असमर्थ. आपलाच, मनोबा

चिन्या१९८५ Sun, 06/01/2008 - 21:14
धन्यवाद राजे!!!!!! मनोबा,तुम्ही निरुत्तर झालेला आहात त्यामुळे येथुन पळ काढता आहात. मुळात चर्चा धर्मेंद्र यांच्या मुद्द्यावरुन ,राजकारणावर तुम्ही घसरवली.तिथेही चालेनासे झाल्यावर आता सुरच बदललात.

मयुरयेलपले Sun, 06/01/2008 - 21:43
अन्य धर्मीय लोक हिंदु मुलींना फूस लावून त्यांच्याशी विवाह करतात. त्यामुळे हिंदुंची लोकसंख्या कमी होत आहे. हे एक षडयंत्र आसुण, ते जनिवपुर्वक मुस्लिम व अन्य धर्मातील लोक करीत आहेत. हे विधान जाहिररित्या करुन त्यांनि काय मिळवल??? फक्त अन्य धर्मीयांचा रोश आणि नविन वादाला तोंड ... त्यामुळे आता हिंदु मुलांनी देखील मुस्लिम, ख्रिश्चन धर्मातील आणि इटली, आमेरिका, यूरोप या राष्ट्रातिल मुलिंसमावेत विवाह करून "हिंदु तितुका मेळवावा" हे तंत्र आत्मसात करावे; तरच हिंदुंची संख्या वाढेल, असे आवाहन यांनी केले... जर आपण एखद्या वादाच निराकरन करु शकत नाहि... तर असे आवाहन करण्याचा त्याना हक्क नाहि... आज पर्यंत आपण सर्व धर्म समभाव असे म्हणत आलो आणि आज हे काय??? वाद झाल्यास ते सोडवणार आहेत का?? कोणि आज पर्यन्त आसा केल नाहि... आग लावणे आणि पोळ्या भाजणे हेच त्यांच काम... आपला मयुर

चिन्या१९८५ Sun, 06/01/2008 - 23:32
मयुर, हे फुस लावुन धर्मांतर घडवणे खरे आहे.त्याचे कारणही मी लिहिले आहे. जर एक अमुस्लिम धर्मांतरीत करुन मुस्लिम बनवला तर त्याचे धर्मांतर ज्याच्यामुळे झाले त्या मुस्लिमाला अल्लाकडुन स्पेशल फेव्हर मिळतो. म्हणुनच हे कारस्थान आहे यात वाद नाही. माझ्या वरील पोस्ट्स वाचा.मग ख्रिश्चनांनी केलेले कारस्थानही कळुन येइल. आपण सर्वधर्मसमभाव करत आलो. पण त्यांनी (मुस्लिम्,ख्रिश्चनांनी) तो कधीच केला नाही. त्यांच्यासाठी त्यांचा धर्मच खरा धर्म आहे व इतर धर्म सैतानाकडुन आलेले आहेत. याला काही अपवाद असतीलही. यातुन काही वाद झाल्यास काय हा तुमचा प्रश्नच चुकीचा आहे. अहो, यात वाद होण्यासारखे काहीच नाही. आणि तरीही तो मुस्लिमांनी अथवा ख्रिश्चनांनी घडवुन आणल्यास जबाबदारी त्यांचीच असेल.

मयुरयेलपले Mon, 06/02/2008 - 00:18
फुस लावुन धर्मांतर घडवणे खरे आहे.त्याचे कारणही मी लिहिले आहे. जर एक अमुस्लिम धर्मांतरीत करुन मुस्लिम बनवला तर त्याचे धर्मांतर ज्याच्यामुळे झाले त्या मुस्लिमाला अल्लाकडुन स्पेशल फेव्हर मिळतो. हास्यास्पद... याला मुसलमनांचि अंधश्रध्दा म्हणता येइल नेते ति दुर करु श कत नाहित का ?? आणि आता १०% मुस्लिम सुद्धा यावर विश्वास ठेवत नाहित...(भारतातिल तरि..) यातुन काही वाद झाल्यास काय हा तुमचा प्रश्नच चुकीचा आहे. अहो, यात वाद होण्यासारखे काहीच नाही. आणि तरीही तो मुस्लिमांनी अथवा ख्रिश्चनांनी घडवुन आणल्यास जबाबदारी त्यांचीच असेल. भारतात वाद होण्या साठि कारण नाहि इच्छा लागते... विधानसभा विधानपरिशदेत हे चि त्र.. तर रस्त्याव र काय?? आज पर्यंत आसलि विधाने या धर्माच्या नेत्यांकडुन जाहिरपणे केल्याचे ऐकिवात नाहि. (तुम्हि एकले का?).... मग जबाबदारी त्यांचीच कशि?? धार्मिक भावना कोणाच्या दुखावल्या गेल्या?? तुम्हि शिळि पोळि गरम करून का खाताय... झाल ते गंगेला मिळाल.. आज हिंदु धर्म वाढवण्यासाठि हा एकच पर्याय आहे का?? नाहिना मग त्याचा उल्लेख का नहि केला महाराजांनि ?? आपला मयुर

चिन्या१९८५ Mon, 06/02/2008 - 00:47
हास्यास्पद... याला मुसलमनांचि अंधश्रध्दा म्हणता येइल नेते ति दुर करु श कत नाहित का ?? आणि आता १०% मुस्लिम सुद्धा यावर विश्वास ठेवत नाहित...(भारतातिल तरि..) अहो मुस्लिमांमधे अंधश्रध्दा नसते हो. अंधश्रध्दा भारतात फक्त हिंदु धर्माशी संबंधित शब्द आहे. 'कुराणामधे लिहिलय ना मग ते खरच' अशीच परिस्थिती आहे. तिथे अंधश्रध्दा वगैरेचा संबंधच नाही. अहो वंदे मातरम म्हटले तर तो मनुष्य मुस्लिम राहत नाही अशी ज्यांची श्रध्दा आहे त्यांच्याबद्दल काय बोलणार्???आणि आपले उपराष्ट्रपती मोठ्या दिमाखात सांगतात 'मी वंदे मातरम म्हणनार नाही कारण ते म्हटल्याने मुस्लिम रहात नाही'. अशा वेळि अंधश्रध्दानिर्मुलनवाले वगैरे गप्प बसतात. १०%ची टक्केवारी तुम्ही कुठुन काढली???परिस्थिती नेमकी उलटी आहे. फक्त १०% लोक याला अंधश्रध्दा म्हणतील्.बाकी म्हणतील 'हे कुराणात लिहिले आहे ना मग ते सत्य आहे'. आज पर्यंत आसलि विधाने या धर्माच्या नेत्यांकडुन जाहिरपणे केल्याचे ऐकिवात नाहि. (तुम्हि एकले का?).... मग जबाबदारी त्यांचीच कशि?? धार्मिक भावना कोणाच्या दुखावल्या गेल्या?? नेत्यांकडुन काय धरुन बसला आहात्??भारतात अशी पुस्तके आहेत जी हिंदु धर्माबद्दल द्वेशभावना पसरवतात,जी ख्रिश्चनांनी छापली आहेत. ती भारतातच छापली जातात. ती वाचुन आमच्या भावना दुखावल्या म्हणुन आम्ही हिंदुंनी दंगली केल्या तर चालेल का तुम्हाला??? हिंदु धर्म वाढवण्याचे इतरही पर्याय आहेत ,ज्याबद्दलही हे आचार्य धर्मेंद्र बोलत असतात.

मयुरयेलपले Mon, 06/02/2008 - 11:50
अहो मुस्लिमांमधे अंधश्रध्दा नसते हो. अंधश्रध्दा भारतात फक्त हिंदु धर्माशी संबंधित शब्द आहे. 'कुराणामधे लिहिलय ना मग ते खरच' अशीच परिस्थिती आहे. तिथे अंधश्रध्दा वगैरेचा संबंधच नाही. आता हि माहिति कुठुण?? नेत्यांकडुन काय धरुन बसला आहात्??भारतात अशी पुस्तके आहेत जी हिंदु धर्माबद्दल द्वेशभावना पसरवतात,जी ख्रिश्चनांनी छापली आहेत. ती भारतातच छापली जातात. ती वाचुन आमच्या भावना दुखावल्या म्हणुन आम्ही हिंदुंनी दंगली केल्या तर चालेल का तुम्हाला??? हिंदु धर्म वाढवण्याचे इतरही पर्याय आहेत ,ज्याबद्दलही हे आचार्य धर्मेंद्र बोलत असतात. आज किती लोक मनापासुन अशि पुस्तकं वाचतात?? एक स्पष्टिकरण मला हा वाद हिंदु आणि इतर धर्म असा रंगवायचा नाहि... आपण हि तसे करु नये (विनंति)... अशि विधाने जाहिररित्या महाराजांनि करने चुक ... आपल्याला हिंदु धर्माचा आदर आहे म्हणुन ... आपण दुसर्याचा अनादर करू नये.. आपण भारतिय हा एकच धर्म... आपला मयुर

In reply to by मयुरयेलपले

आता हि माहिति कुठुण?? आजुबाजूला पहा डोळे उघडे ठेऊण म्हणजे कळेल. हिंदूधर्माबद्दल अन्यधर्मियानी छापलेली पुस्तके बघा. कळेल. एक स्पष्टिकरण मला हा वाद हिंदु आणि इतर धर्म असा रंगवायचा नाहि... आपण हि तसे करु नये (विनंति)... अशि विधाने जाहिररित्या महाराजांनि करने चुक ... आपल्याला हिंदु धर्माचा आदर आहे म्हणुन ... आपण दुसर्याचा अनादर करू नये.. आपण भारतिय हा एकच धर्म... अशी विधाने जामा मशिदीच्या इमामाने केली तर त्याबद्दल का नाही बोंबाबोंब करत कोणी. आपण भारतीय हा धर्म सर्वानी समभावानी पाळला पाहीजे. फक्त हिंदूंनी नव्हे. पुण्याचे पेशवे

चिन्या१९८५ Mon, 06/02/2008 - 20:35
धन्यवाद ,गटणे. मयुर, दाखवा मला मुस्लिमांमधे अंधश्रध्दा असते असे म्हणनारा कोणीही नेता, समाजसेवक. समान नागरी कायद्याची मागणी झाली होती तेंव्हा एक महीला म्हणाली की ३ वेळा तलाक बोलण्याची प्रथा चुकिची आहे. तर दुसरी एक महीला म्हणाली की जर कुराणमधे ती गोष्ट लिहिलिय तर ती चुकिची नाहीये. सरकारनेही हीच भुमिका घेतलिय आत्तापर्यंत. अजुन एक उदाहरण- २-३ महीन्यापुर्वी हाय कोर्टाने एक निकाल दिला होता त्यात म्हटले होते की 'मुस्लिमांनी विवाह नोंदणी करणे आवश्यक आहे' त्यावेळी सर्व मुस्लिम संघटनांनी विरोध केला. त्यांनी अशी भुमिका घेतली की 'लग्न ही आमची खासगी गोष्ट आहे. आम्हाला ती कोर्टाबरोबर शेअर करायची नाही. शरिअत हा आमच्यासाठी सर्वात महत्वाचा लॉ आहे. भारत देशाच संविधान त्यानंतर येत. शरीअतच्या आड जर भारतीय संविधान येत असेल तर आम्ही शरीअतच स्विकारणार आम्ही भारतीय संविधान स्विकारु शकत नाही.'. आता मला सांगा शरीअतमधे कुठे या सर्व गोष्टी अंधश्रध्दा आहेत असे लिहिले असेल का??? आज किती लोक मनापासुन अशि पुस्तकं वाचतात?? अशी पुस्तक तुमच्याआमच्यापर्यंत येत नाहीत्.ती जातात अर्धशिक्षित गरीबांकडे,आदीवास्यांकडे. आणि ही पुस्तके मोफत वाटली जातात. ही पुस्तके वाटणार्‍यांच मोठ जाळ आहे. हजारो पुस्तके वाटली जात असतात हे निरनिराळ्या आवृत्यांमधील प्रतींमुळे कळते. आपल्याला हिंदु धर्माचा आदर आहे म्हणुन ... आपण दुसर्याचा अनादर करू नये.. आपण भारतिय हा एकच धर्म... आम्हालाही दुसर्‍या धर्माचा अनादर करायचा नाहीये.पण आमच्या सतत कुरघोड्या करायच्या आणि आम्ही गप्प रहायच हे किती दिवस चालणार्???आपण भारतीय हा एकच धर्म हे आम्हीच मानतो ते कधीच मानत नाही. नाहीतर वरती जे उदाहरण दिले आहे लग्न नोंदणी संबंधी ते झालेच नसते. मला नाही धर्मेंद्र यांच्या वक्तव्यात कुठेही दुसर्‍या धर्माचा अनादर आहे.

In reply to by चिन्या१९८५

रम्या गुरुवार, 06/05/2008 - 14:35
..शंभर टक्के सहमत. आपलं मवाळ धोरणच सगळ्या अडचणींच्या मुळाशी आहे. इतिहास काळापासूनच हिंदूंचं मवाळ धोरण हिंदूस्थानाला धर्मशाळा बनण्यासाठी कारणीभूत ठरले आहे. कुणीही यावे आणि खुशाल टपली मारून जावे. आपण सर्व भारतिय आहोत हा मवाळ आणि तथाकथित विशाल दृष्टीकोन गेला उडत. आपल्या धर्माचं रक्षण करणं हेच महत्वाचं. (हिंदुत्ववादी) रम्या.

मयुरयेलपले Tue, 06/03/2008 - 21:09
धन्यवाद... चिन्या१९८५ इतक्या दिवस चाललेल्या चर्चेत एक जाणवल आता आम्हाला मवाळ धोरण सोडायला हंव... आपल्या सारख्या अभ्यासु लोकांकडुन फार शिकायला मिळाल... आपला मयुर

चिन्या१९८५ Wed, 06/04/2008 - 22:00
बरोबर आहे पेशवे. मयुर्,हिंदु-मुस्लिम भांडणाला एकच उपाय आहे .तो म्हणजे हिंदुंची एकजुट. ती एकदा झाली की मग दंगली वगैरे थांबतील. कारण मग हिंदुंवर अन्याय होणारच नाही.

शितल Fri, 05/30/2008 - 02:20
मला वाटते हि॑दु धर्म हा ज्याला हवा आणि त्याला त्या धर्मा बद्दल आदर असल्या॑न्यानीच स्विकारावा, मला वाटते, हि॑दु स्त्री जरी पर जातीय पुरूषाशी लग्न केले तरी तीच्या मनात आपण हि॑दु आहोत ही भावना मरे पर्य॑त असतेच मारून मुटकुन काही करता येत नाही तर हि॑दु धर्म आणि इतर धर्मात काहीच अ॑तर उरणार नाही. (कोणाच्याही भावना दुखावण्याचा इथे माझा इरादा नाही.)

विकास Fri, 05/30/2008 - 03:20
...त्यामुले आता हिंदु मुलांनी देखील मुस्लिम, ख्रिश्चन धर्मातील आणि इटली, आमेरिका, यूरोप या राष्ट्रातिल मुलिंसमावेत विवाह करून...... युरोप हे राष्ट्र नाही... :-) बाकी दुवा दिला नसल्याने बातमी मुळातून वाचण्यासाठी म्हणून सकाळच्या संकेतस्थळावर गेलो तर ती बातमी दिसली नाही पण खालील मथळा पाहीला: आवडत नसल्याने बायकोने नवऱ्याला जाळले मग मी दोन मथळे (आपल्या आणि मी वाचलेल्याबातम्यांचे) मथळे/मतितार्थ एकत्र वाचले: हिंदु मुलांनी मुस्लिम, ख्रिश्चन धर्मातील आणि इटली, आमेरिका, यूरोप या राष्ट्रातिल मुलिंसमावेत विवाह करावेत आवडत नसल्याने बायकोने नवऱ्याला जाळले आणि एकदम भय वाटले :SS - जर हिंदू बायको असे करत असेल तर... हिंदू मेळवण्यापेक्षा स्वतःला वाचवण्यासाठी तरी आत्ताच्या पिढीने याचा जरूर विचार करावा असे महाराजांनी सांगावे असे वाटले. फक्त राष्ट्र आणि खंड यातील फरक लक्षात ठेवून शोध चालू ठेवा म्हणजे झाले. ;)

In reply to by विकास

भडकमकर मास्तर Sun, 06/01/2008 - 03:17
मग मी दोन मथळे (आपल्या आणि मी वाचलेल्याबातम्यांचे) मथळे/मतितार्थ एकत्र वाचले: हिंदु मुलांनी मुस्लिम, ख्रिश्चन धर्मातील आणि इटली, आमेरिका, यूरोप या राष्ट्रातिल मुलिंसमावेत विवाह करावेत आवडत नसल्याने बायकोने नवऱ्याला जाळले :)) :)) :)) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

अरुण मनोहर Fri, 05/30/2008 - 09:39
तीन गोष्टींचा खुलासा मूळ लेखकाला किंवा सो कौल्ड "धर्मेन्द्र महाराजा"कडून अपेक्षीत आहे. म्हणजे मामला समजायला मदत होईल. १) धर्मेन्द्र महाराज फिलमी आहेत का? २) >>>हिंदु मुलांनी मुस्लिम, ख्रिश्चन धर्मातील...........मुलिंसमावेत विवाह करावेत लग्नानंतर मुलींचा धर्म हिंदू करणे सक्तीचे आहे की नाही किंवा विपर्यासाने मुलानेच लग्नानंतर धर्म बदलला तर कसे? ह्याविषयी काही प्रकाश पडेल का? ३) >>>आपल्या प्रितिक्रिया नोदवा... ह्यामधे फक्त प्रितिक्रिया चीच अपेक्षा आहे अथवा इतर क्रीया पण चालतील? >>>> आप कहना क्या चाहते है?

िव्कास०१५४ >>>आपल्या प्रितिक्रिया नोदवा... ह्यामधे फक्त प्रितिक्रिया चीच अपेक्षा आहे अथवा इतर क्रीया पण चालतील? >>>> आप कहना क्या चाहते है? :W

आंबोळी Fri, 05/30/2008 - 15:43
गेले काही दिवस मिसळपाववर कथा,लेख,कविता असल्या कश्याचाही संबंध नसलेले , फालतू व जातीय विद्वेश पसरवणारे टॉपिक येत आहेत. नविन आलेल्या सभासदाना ऑरकुट वरील मुक्तपीठ आणि तत्सम कमुनिट्या आणि मिसळपाव यामधील फरक कळालेला नसावा. त्यामुळे मिसळपावचे ऑरकुटीकरण होत चाललय असे वाटते. तात्या वेळीच लक्ष घालून व असल्या टॉपिकच्या नावे कंदील लाउन नितांत सुंदर मिसळपावचे विद्रुपीकरण थांबवा ही विनंती.

In reply to by आंबोळी

विसोबा खेचर Sun, 06/01/2008 - 00:28
आंबोळी, तुझ्या प्रामाणिक भावनांबद्दल खरंच आभारी आहे, परंतु एकदम एखाद्या गोष्टीला कंदील लावून चालत नाही. काही गोष्टींचं निरिक्षण करावं लागतं! आपला, (सरपंचाच्या काटेरी खुर्चीवर बसलेला) तात्या. असो, तरीही तुझा तो कंदील मात्र तेवढा पाठवून दे बाबा एकदा कधितरी! असावा जवळ, कधीही उपयोगी पडेल! :) आपला, (भुताटकीचा कंदील प्रेमी) तात्या समंध. :)

वैभव Fri, 05/30/2008 - 16:51
तात्या आम्बोळी चा कन्दिल मागवुन घ्या.... आणी आचार्य धर्मेन्द्र महाराजाच्या दारात ...............

राजे Fri, 05/30/2008 - 16:55
फालतू !!!!! ~X( राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

मयुरयेलपले Fri, 05/30/2008 - 18:18
प्रतिक्रिया पाहिल्या ... आसले भोन्दु बाबा काहिहि विधाने देतात आणि, सकाळ सारख्या पेपर मधे बातमि छापलि जाते या बद्दल आच्छर्य.. एवढच बातमि २८ मे च्या सकाळ पेपर मधिल आहे.. (माफि असावि) युरोप हे राष्ट्र नाही... मुळ बातमि तशिच उतरविलि आहे... त्यात राष्ट्र असा उल्लेख आहे .. >>>आपल्या प्रितिक्रिया नोदवा... ह्यामधे फक्त प्रितिक्रिया चीच अपेक्षा आहे अथवा इतर क्रीया पण चालतील? >>>> आप कहना क्या चाहते है? मला प्रतिक्रिया म्हणायच होत.. मराठि स्पेलिन्ग मिशटेक(माफि असावि) गेले काही दिवस मिसळपाववर कथा,लेख,कविता असल्या कश्याचाही संबंध नसलेले , फालतू व जातीय विद्वेश पसरवणारे टॉपिक येत आहेत. कथा,लेख,कविता ... या शिवाय काहिहि लिहु शकत नाहि का??? फालतू असु शकतो...... माफ करा या मागे जातीय विद्वेश पसरवने हा हेतु नव्हता... तरिहि आपले मन दुखावले आसल्यस जाहिर माफि.. मिसळपावचे ऑरकुटीकरण होत चाललय आसे न होवु देन्याचि आम्हि नविन सभासद १००% खात्रि देतो... आपला मयुर

In reply to by मयुरयेलपले

राजे Sat, 05/31/2008 - 11:59
"फालतू " हा शब्द तुम्हाला अथवा तुमच्या लेखाला उद्देशुन नाही आहे तो आहे "त्या" महाराजाला "बुवाला" लेकाचा काही ही सांगतो व सकाळ त्याला प्रसिध्दी देतो.... म्हणून तो महाराज व तो सकाळ "माझ्या नजरेने फालतू आहेत" राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

चिन्या१९८५ Sat, 05/31/2008 - 22:20
धर्मेंद्र महाराजांनी म्हटलेले फार चुकिचे आहे असे वाटत नाही.त्यांनी सक्तीच्या धर्मांतराबद्द्ल कुठे म्हटलेय्???हिंदु धर्माबद्दल परदेशात व भारतातही अनेक चुकिच्या गोष्टी पसरवल्या जातात. ख्रिश्चन मिशिनरीज यात आघाडीवर आहेत. हिंदु धर्म सैतानाकडुन आलेला आहे वगैरे. ज्या वेळी हिंदु मुले परदेशी स्त्रीयांशी लग्न करतील तेंव्हा त्या लोकांनाही आपल्या धर्माची खरी शिकवण कळायला लागेल. त्यांना होणारी मुलेही हिंदु धर्माबद्दल जाणु लागतील्.पारसी लोकांचा धर्माचा अंत जवळ यायला लागला आहे कारण त्यांनी फक्त पारसींशीच विवाह करायचा असा अलिखित नियम केलेला आहे. पारसी लोकांमधे याबद्दल खुप मंथन चालु आहे की मरणार्‍यांची संख्या जास्त आणि जन्माला येणर्‍यांची संख्या खुप कमी आहे. हिंदु धर्माला सध्या तशी परिस्थिती नाही पण येत्या काही शतकांमधे तशी परिस्थिती येउ शकते. शिवाय हिंदु मुलींनी मुस्लिमांशी लग्न केल्यास चालते पण इतर धर्मियांनी हिंदु मुलांशी लग्न केल्यास तुम्हा लोकांना का चालत नाही??धर्मेंद्र महाराज हे विश्व हिंदु परिषदेचे पदाधिकारी आहेत त्यामुळे लगेच 'भोंदु बाबा' वगैरे म्हणु नये. युरोप हा देश नाही वगैरे लिहिलेय्.सकाळ अशा अनेक चुका करतो. आजच्या सकाळमधे 'औरंगाबाद येथील निशांत तोतला याने एप्रिल २००८ मध्ये झालेल्या आयआयटी-जेईई परीक्षेत देशातून सेंकड रॅंक (दुसरा क्रमांक) मिळविली आह' अशी बातमी आहे.

In reply to by चिन्या१९८५

मन Sun, 06/01/2008 - 00:12
त्यांनी सक्तीच्या धर्मांतराबद्द्ल कुठे म्हटलेय्??? आम्ही कुठं सक्तिच्या धर्मातराचं बोलुन र्‍हाय्लेत असं म्हटलय? आमचं म्हणण आहे की मुळातच जी गोष्ट त्यांनी सांगितलीये, ती न पटण्यासारखी आहे. हिंदु धर्माबद्दल परदेशात व भारतातही अनेक चुकिच्या गोष्टी पसरवल्या जातात. ख्रिश्चन मिशिनरीज यात आघाडीवर आहेत. हिंदु धर्म सैतानाकडुन आलेला आहे वगैरे. ज्या वेळी हिंदु मुले परदेशी स्त्रीयांशी लग्न करतील तेंव्हा त्या लोकांनाही आपल्या धर्माची खरी शिकवण कळायला लागेल. त्यांना होणारी मुलेही हिंदु धर्माबद्दल जाणु लागतील्. स्वामी विवेकानंदांनी हेच केलं होतं काय? योगी अरविंदांनी हेच केलं का? योगी महेश ह्यांनी हेच केलं का? नै, या सगळ्यांमुळेच परदेशात हिंदु धर्माचं नाव बर्‍यापैकी बरयं ,म्हणुन म्हटलं. (येक शंका, च्यामारी त्या तुमच्या धर्मेंद्र म्हाराजानं स्वतः केलय का हो लग्न?(केलं असेल तर हिंदु की मुस्लिम?)) पारसी लोकांचा धर्माचा अंत जवळ यायला लागला आहे कारण त्यांनी फक्त पारसींशीच विवाह करायचा असा अलिखित नियम केलेला आहे. पारसी लोकांमधे याबद्दल खुप मंथन चालु आहे की मरणार्‍यांची संख्या जास्त आणि जन्माला येणर्‍यांची संख्या खुप कमी आहे. बास की राव आता. तुमीच बोल्ले ह्ये.तुमी जो काय तथाकथित धर्माचा अंत वगैरे म्हणताय, तो कशानं होतोय? लोकसंख्या कमी होण्यानं.ती कमी का होतेय? जननदर(जनन म्हंजी जन्म) कमी र्‍हायल्यानं. सम्जा केलं जरी काही लोकांनी मुस्लिम अन् ख्रिश्चन मुलिंशी लग्न, तर त्या खुप खुप जास्त अपत्य देत बसणारेत का? म्हणजे मी काय म्हणतोय ते कळलं का? समस्या, लोकसंख्या वाढ न होणे आसेल, तर त्याचं मूळ आहे, कमी मुलं पैदा होण्यात. मग बायको आणि नवरा कुठल्या का धर्माचे असेनात.(त्यांचे धर्म बदलल्यानं असा कुठला फरक पडेल?) आंतर जातीय विवाह संकेत स्थळ शिवाय हिंदु मुलींनी मुस्लिमांशी लग्न केल्यास चालते पण इतर धर्मियांनी हिंदु मुलांशी लग्न केल्यास तुम्हा लोकांना का चालत नाही?? कोण म्हणलं चालत नाही आमाला? मी इतकच म्हणतोय, की आपल्याला सुयोग्य अशी एखादी स्त्री पाहुन तिच्यासोबत जन्म काढायचा, की कुणाला तरी धडा शिकवण्यासाठी ,कमी दाखवण्यासाठी(पक्षी:- मुस्लिमांना कमी दाखवायला) एखाद्या परधर्मियाशी लग्न करायचं, आणि मग सुडाचा आनंद मिळवायचा. व्वा! लग्नाचा वापर सुडाचं साधन म्हणुन करायचा? विकृत टाळकं आहे त्या म्हाराजाचं. ह्यासुडा""सुडा"पोटी झालेल्या विवाहातुन कुणीतरी सुखी राहील का राव? अहो ओळखा आता तरी. नव्वदीच्या दशकात ह्या रांडेच्यांनी कुठले पोरकट प्रश्न राष्ट्रिय समस्या म्हणुन उभे केले, पुढे सत्ता आल्यावर आधिच्या ४० वर्षात पुर्विच्या राज्यकर्त्यांनी केलं नसेल तितकं वाट्टोळं केलं काय, आणि भेकडपणाचं प्रदर्शन करुन ऐन वेळेस देशाची जाहीर नाचक्की केली काय सगळच अगम्य. हे लोक विरोधक होते, तेव्हा मी ही ह्यांचा बर्‍यापैकी समर्थक होतो.पण सुदैवानं ह्यांना सत्ता मिळाली,आणि आमचा भ्रमाचा भोपळा फुटला.बरच झालं ते. अहो,कुणीही कुठल्याही धर्मातील जोडीदाराशी विवाह करायला ना करणारा मी कोण? जुळले दोघांचे सूर, तर जात्-धर्म वगैरे बंधनं कशी येतील? पण त्याऐवजी त्याच्या म्हणण्यात आहे तो "धडा शिकवण्याचा, बदला घेण्याचा" सूर. "त्यांच्या" लोकसंख्या वाढिचं इतकं भय असेल , तर हातात सत्ता असताना समान नागरी कायदा का नाही पुढं रेटलात? खंबीर पणानं सरकार चालवुन, संघटन करुन का नाही चीन सारखी "घरटी एक्/दोन मूल" अशी योजना राबवता आली? याचं कारणच मुळी हे आहे की हे आहेतच घोटाळ्याचे. ह्यांना आपल्यासारख्या आम जनतेला पेटवुन, भडकवुन "तिथं" पोचायचय. मग आपल्याला "फसवुन" तिचा गैरवापर करायचाय. बस्स. इतकच. हिंदु धर्म संरक्शण वगैरे सब झूट. ह्यांना ते करायच नाहिये. धर्मेंद्र महाराज हे विश्व हिंदु परिषदेचे पदाधिकारी आहेत त्यामुळे लगेच 'भोंदु बाबा' वगैरे म्हणु नये. कबुल. भोंदु म्हटलेलो नाही. म्हणणार नाही. समजा त्या बाबाला एक पुत्र आहे आणि एक पुत्री. पुत्री म्हणाली की मला ख्रिश्चन्/मुस्लिम मुलगा आवडलाय, त्याच्याशी लग्न करते. तो करु देइल? माझ्या अंदाजानुसार तरी नाही करु देणार. तेच जर त्याचा मुलगा बोलला की माझी आयुष्याची साथिदार ख्रिश्चन्/मुस्लिम असणार आहे, तर तो आनंदानं राजी होइल. म्हणजे काय, तो करतोय सेक्शुअल डिस्क्रिमिनशन्.लिंगावर आधारीत भेद्-भाव. म्हणजे,मुलाला आपला साथिदार निवडण्याचा पुर्ण अधिकार्.पण मुलिला नाही! थुत् त्या भेद्-भावावर. भेदभावालाही आमचा विरोध आहेच. अवांतरः- www.pratibimb.info हे आपण पाहिलत का? हे आंतर जातिय विवाहासाठी मॅट्रिमोनीअल प्रकारचं संकेतस्थळ आहे. असच आंतर धर्मिय विवाहासाठी काही असेल, तर मी खुशाल त्यावरही स्वतःची नोंदणी करेन. आपलाच, मनोबा

In reply to by मन

फटू Sun, 06/01/2008 - 08:22
तुमचे सगळे मुद्दे एकदम रास्त आहेत... लग्नाचा वापर सुडाचं साधन म्हणुन करायला प्रव्रुत्त करणारा तो म्हाराज विक्रुत मनोव्रुत्तीचाच असला पाहिजे... बाकी तेव्हढं कुठल्याही जाती आणि धर्माच्या मुलीशी लग्न करण्याचं आपल्याला तरी नाही जमणार बाबा... आपल्याला पोरगी मराठीच हवी... (भले मग त्यामुळे आमच्या धर्माचं काही नुकसान झालं तरी चालेल... :D ) पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

चिन्या१९८५ Sun, 06/01/2008 - 14:06
मन्,तुमच्या लेखनात मुद्दे कमी आणि भाजप द्वेशच जास्त भरला आहे.तुम्ही दोन इश्यु इथे सुरु केले आहेत्.एक म्हणजे भाजप आणि दुसर म्हणजे मुळ विषय .दोन्हींची उत्तरे देतो. १)मुळ विषय-विवेकानंद्,अरविंद यांच्या बोलण्यावर तुम्ही का जाताय्??त्यांच्याबद्दल मी कुठे लिहिलय्???हिंदु धर्माबद्दल परदेशात चांगले बोलले जाते,लिहिले जाते हे तुमचे अज्ञान आहे. मी स्वतः ख्रिश्चन मिशिनरीजनी हिंदु धर्माबद्दल द्वेशभावनेने तद्दम चुकिची माहिती देणारी पुस्तके वाचली आहेत. १-२ पुस्तके तर माझ्याजवळ मी सांभाळुन ठेवली आहेत. अनेक परदेशी मिशिनरीज हिंदु धर्माबद्दल चुकीची माहीती पसरवत असतात. हिंदु धर्माबद्दल जर परदेशात चांगले बोलले जात असेल तर त्याबद्दल विवेकानंद ,अरविंद्,श्री श्री रवी शंकर व इतर अनेक हिंदु धर्मगुरु व त्यांच्या शिष्यांचे आभार मानायला पाहीजे. पण ख्रिश्चन मिशिनरीज त्यांचे हिंदु धर्माला मलीन करण्याचे काम करत असतात. अर्थातच सर्व मिशिनरी संस्था तशा नाहीत्.पण ज्या तसे करतात त्यांचीही संख्या कमी नाही. पारसीचा मुद्दा- अहो फक्त जननाने काही होत नसत्.शिवाय मी स्वत: तिथे लिहिलय की हा प्रश्न आत्ता इतका मोठा नसला तरी येणार्‍या शतकात मोठा बनणार आहे. ख्रिश्चन मिशिनरीजनी भारतात त्यांची मुळे भारतात घट्ट रोवली आहेत. ते लोक हिंदुंना ख्रिश्चन बनवणे अतिशय मोठ्या प्रमाणात बनवत आहेत. गरीबीचा फायदा घेउन ,अशिक्षिततेचा फायदा घेउन ते हिंदुंचे धर्मांतर करतात. 'मिशिनरीज ऑफ इंडीया' हे अरुण शौरी यांचे पुस्तक वाचा. केरळात ख्रिश्चन धर्म प्रचंड आहे.तमीळ लोकांबरोबर मी गेले ५ वर्ष रहातोय. त्यांच्यामधेही ख्रिश्चन मिशिनरीजनी केलेल्या खोट्या प्रचाराचा मोठा प्रभाव आहे. नॉर्थ-इस्ट ख्रिश्चनमय झालाय. माझ्या मणिपुरच्या एका मित्राने सांगितले की त्यांच्याकडे एका मिशिनरीने एक मोठी इमारत बांधली व लोकांना सांगितले की ख्रिश्चन बना आणि या इमारतीची मालकी तुमची. घर्,फ्लॅट्स देउन ,उपचार देउन मोठ्या प्रमाणात धर्मांतर घडवुन आणाले गेले ,हे सगळे बेकायदेशिर असुनही. कारण प्सुडोसेक्युलर्सना अल्पसंख्यांकांनी काहीही केले तरी चालते. तर अशा पध्दतीने हिंदुंची संख्या रोडावतेय. नुसते जनन वाढवुन उपयोग नाही. या लोकांना थांबवणे अथवा अन्य धर्मियांनाही आपल्या धर्मात प्रवेश करु देणे आवश्यक आहे. यासाठी धर्मेंद्र यांनी एक उपाय सुचवला आहे.ज्यात फारशी चुक आहे असे मला वाटत नाही. **की कुणाला तरी धडा शिकवण्यासाठी ,कमी दाखवण्यासाठी(पक्षी:- मुस्लिमांना कमी दाखवायला) एखाद्या परधर्मियाशी लग्न करायचं, आणि मग सुडाचा आनंद मिळवायचा.** हे तुमच डोक आहे. धर्मेंद्र यांनी तसे म्हटले नाहीये.सुडासाठी लग्न करायला कोणीही सांगितल नाहीये. तुम्हाला परधर्मिय मुलीशी लग्न करायचे असल्यास तुम्ही करा असे लिहिलेय. आपल्या समाजात असे कोणी केल्यास लगेच त्याला विरोध होतो.आता सतिश नाही काय म्हणत की आपल्याच जातीच्या,धर्माच्या मुलीशी लग्न करणार ते!!बरीच जोडपी प्रेम असुनही फक्त जात्,धर्म बघुन एकमेकांशी लग्न करीत नाहीत. धर्मेंद्र यांचे म्हणने आहे की लग्न करा. झालाच तर हिंदु धर्माला याचा फायदाच होईल. २) आता भाजप-नव्वदीच्या दशकात कोणाते पोरके प्रश्न राष्ट्रिय म्हणुन उपस्थित केले???राममंदीर्????हा पोरकट प्रश्न आहे???हिंदुंच्या देवाचे एक मंदीर होते.ते पाडुन एका धर्मांदाने मशिद बांधली. त्याच्या जागी पुन्हा मंदीर आताच्या काळात बांधावे ही मागणी करणे पोरकट आहे???मुसलमान जर हिंदुंना बांधव मानतात तर त्यांनी स्वतःच सद्भावनेनी ती जागा हिंदुंना का नाही दिली??रस्ते बांधणी,सरकारचे निरनिराळे प्रकल्प इत्यादींसाठी कितीतरी मशिदी,मंदीरे मुळ जागेवरून हटवली जातात. मग हिंदुंनी २-३ महत्वाच्या मंदीरांची मागणी केली तर ती मुस्लिमांनी मान्य का नाही केली??आणि हे जर पोरकट आहे तर कुठल्यातरी हॉलंडमधे अल्लाचे एक कार्टुन छापले जाते.त्यासाठी जगातील सर्व मुस्लिम तीव्र आंदोलने करतात. याला तुम्ही काय म्हणाल??? कितीतरी आंतरराष्ट्रिय दबाव असुन वाजपेयींनी पोखरणची चाचणी घेतली. याला तुमच्यात भेकडपणा म्हणत असावेत.चीनची ती एक मुलाची संकल्पना बर्‍यापैकी अमानुषपणे अमलात आणली गेली. लोकशाहीच्या राष्ट्रात तशी योजना आणन्यात काही अर्थ आहे का??? भेदभावाला तुमचा विरोध असेल तर सेक्युलॅरीस्ट करत असलेल्या भेदभावालाही विरोध करा.हुसेनला अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्या म्हणनारे अल्लाच्या कार्टुन्सना कडाडुन विरोध करतात्,इमामाने कार्टुनविरोधी घेतलेल्या भुमिकेचे समर्थन करतात.तस्लिमा नसरीनलाही त्रास देतात्,सलमान रश्दीच्या पुस्तकावर बंदी आणतात्.का???नसरीन्,रश्दी यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही काय्??हा भेदभाव तुम्हाला चलतो कारण हुसेनने हिंदुंवर हल्ले केलेले असतात व रश्दीने मुस्लिमांवर.

In reply to by चिन्या१९८५

राजे Sun, 06/01/2008 - 14:11
टाळ्या !!!! =D> =D> =D> मुद्दे पटले असे म्हणू शकत नाही पण तुमची लिहण्याची कळकळ व विषय माहीतीचा आवाका पाहून आनंद झाला.. अजून ह्या विषयी लिहावे ही विनंती. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by चिन्या१९८५

मन Sun, 06/01/2008 - 15:16
मन्,तुमच्या लेखनात मुद्दे कमी आणि भाजप द्वेशच जास्त भरला आहे.तुम्ही दोन इश्यु इथे सुरु केले आहेत्.एक म्हणजे भाजप आणि दुसर म्हणजे मुळ विषय . मी एकुणच राअजकारण्यांवरुन विश्वास उडुन गेलेला तरुण आहे. राजकारणी पक्षात भाजपाही येतो, त्याला मी काय करु. मी काही, भारताबाहेर जन्मलेल्या व्यक्तिला पंत्-प्रधान करा सं म्हणत नाहिये. त्या व्यक्तिच्या भाटांनाही (शक्य असल्यास) मी जोडेच हाणतो. मी आहे जन्-सामान्यांचं मन. कुणा एकाच पक्षस कडुन किंवा त्याच्या विरोधात आम्ही नसतो. १)मुळ विषय-विवेकानंद्,अरविंद यांच्या बोलण्यावर तुम्ही का जाताय्??त्यांच्याबद्दल मी कुठे लिहिलय्???हिंदु धर्माबद्दल परदेशात चांगले बोलले जाते,लिहिले जाते हे तुमचे अज्ञान आहे. मी स्वतः ख्रिश्चन मिशिनरीजनी हिंदु धर्माबद्दल द्वेशभावनेने तद्दम चुकिची माहिती देणारी पुस्तके वाचली आहेत. १-२ पुस्तके तर माझ्याजवळ मी सांभाळुन ठेवली आहेत. अनेक परदेशी मिशिनरीज हिंदु धर्माबद्दल चुकीची माहीती पसरवत असतात. हिंदु धर्माबद्दल जर परदेशात चांगले बोलले जात असेल तर त्याबद्दल विवेकानंद ,अरविंद्,श्री श्री रवी शंकर व इतर अनेक हिंदु धर्मगुरु व त्यांच्या शिष्यांचे आभार मानायला पाहीजे. पण ख्रिश्चन मिशिनरीज त्यांचे हिंदु धर्माला मलीन करण्याचे काम करत असतात. अर्थातच सर्व मिशिनरी संस्था तशा नाहीत्.पण ज्या तसे करतात त्यांचीही संख्या कमी नाही. नुसते विवेकानंदांचे आभार मानुन कसं चालेल? करा ना त्यांच्या सारखं काय तरी.(नै, धर्म रक्षणाची फार कळकळ हाय म्हनुन मनायलो.) पारसीचा मुद्दा- अहो फक्त जननाने काही होत नसत्. मग कशानं होतं बुवा? अहो, १९२१ साली २० कोटी असलेली लोकसंख्या आज १२० कोटिंच्या घरात गेली ती जननामुळ्च की! असं काय करता राव. शिवाय मी स्वत: तिथे लिहिलय की हा प्रश्न आत्ता इतका मोठा नसला तरी येणार्‍या शतकात मोठा बनणार आहे. ख्रिश्चन मिशिनरीजनी भारतात त्यांची मुळे भारतात घट्ट रोवली आहेत. ते लोक हिंदुंना ख्रिश्चन बनवणे अतिशय मोठ्या प्रमाणात बनवत आहेत. गरीबीचा फायदा घेउन ,अशिक्षिततेचा फायदा घेउन ते हिंदुंचे धर्मांतर करतात. 'मिशिनरीज ऑफ इंडीया' हे अरुण शौरी यांचे पुस्तक वाचा. केरळात ख्रिश्चन धर्म प्रचंड आहे.तमीळ लोकांबरोबर मी गेले ५ वर्ष रहातोय. त्यांच्यामधेही ख्रिश्चन मिशिनरीजनी केलेल्या खोट्या प्रचाराचा मोठा प्रभाव आहे. नॉर्थ-इस्ट ख्रिश्चनमय झालाय. माझ्या मणिपुरच्या एका मित्राने सांगितले की त्यांच्याकडे एका मिशिनरीने एक मोठी इमारत बांधली व लोकांना सांगितले की ख्रिश्चन बना आणि या इमारतीची मालकी तुमची. घर्,फ्लॅट्स देउन ,उपचार देउन मोठ्या प्रमाणात धर्मांतर घडवुन आणाले गेले ,हे सगळे बेकायदेशिर असुनही. कारण प्सुडोसेक्युलर्सना अल्पसंख्यांकांनी काहीही केले तरी चालते. तर अशा पध्दतीने हिंदुंची संख्या रोडावतेय. पुन्हा तेच. असं होत असावं. ठीक आहे. पण एक हिंदु गरीब उपाशी मरतोय,, त्याला कुणीच""हिंदु " म्हणुन खायला देत नाहिये. पण त्याच ऐअवजी एक जण म्हणतो की गळ्यात क्रॉस अडकवुन फीर. तुला देइन खायला. आणि तो क्रॉस अडाकवुन घेतो.आणि मग आम्ही हिंदु बोंब मारणार ह्यानं धर्मांतर केलं म्हणून. म्हणजे, त्याला खायला आम्ही देणार नाही. इतर कुणी दिलं तर आमम्हाला पोटशुळ उठणार. काय चुकलं त्याचं?अहो, तुम्ही द्या ना त्याला भाकरी, कशाला जाइल तो दुसर्‍याकडं मग? नुसते जनन वाढवुन उपयोग नाही. या लोकांना थांबवणे अथवा अन्य धर्मियांनाही आपल्या धर्मात प्रवेश करु देणे आवश्यक आहे. यासाठी धर्मेंद्र यांनी एक उपाय सुचवला आहे.ज्यात फारशी चुक आहे असे मला वाटत नाही. एक सांगा, एखाद्या हिंदु मुलीला आवडला ख्रिश्चन पोरगा, तर तुम्ही लग्न करु देताय का तिला त्याच्याशी ? हा सरळ सरळ लिंग्-भेद आहे. सुडासाठी लग्न करायला कोणीही सांगितल नाहीये. तुम्हाला परधर्मिय मुलीशी लग्न करायचे असल्यास तुम्ही करा असे लिहिलेय. त्ये तर आता बी करुच की. आवडली पोरगी तर जरुर करु. धर्म्-वंश-जात काय बी न पाहता करु. (भाषा पाहिनच बहुतेक, संवाद साधण्यासाठी एक तरी कॉमन भाषा यायला हवी.) आपल्या समाजात असे कोणी केल्यास लगेच त्याला विरोध होतो.आता सतिश नाही काय म्हणत की आपल्याच जातीच्या,धर्माच्या मुलीशी लग्न करणार ते!!बरीच जोडपी प्रेम असुनही फक्त जात्,धर्म बघुन एकमेकांशी लग्न करीत नाहीत. धर्मेंद्र यांचे म्हणने आहे की लग्न करा. झालाच तर हिंदु धर्माला याचा फायदाच होईल. हिंदु मुलीनं मुस्लिम मुलाशी लग्न केलं तर तुमच्या तथाकथित हिंदु धर्माचा फायदा होइल का? ते आधी सांगा. मूळ शंकेला बगल नका देउ राव. २) आता भाजप-नव्वदीच्या दशकात कोणाते पोरके प्रश्न राष्ट्रिय म्हणुन उपस्थित केले???राममंदीर्????हा पोरकट प्रश्न आहे???हिंदुंच्या देवाचे एक मंदीर होते.ते पाडुन एका धर्मांदाने मशिद बांधली. त्याच्या जागी पुन्हा मंदीर आताच्या काळात बांधावे ही मागणी करणे पोरकट आहे??? च्यामारी, इथं बेरोजगारी वाढलिये, पाण्याची अनुपलब्धी वाढलिये. जमीन नापिक व्हायलिये. हेच नाही, इतरही अनेक भयानक, थेट माझ्या जीवन्-मरणाशी संबंधित प्रश्न मला सतावताहेत. उद्या खायला मिळेल की नाही, ते कळत नाहिये. आणी तुम्ही म्ह्णताय, त्या अयोध्येत १० बाय १५ च्या जागेत घुमट उभारायचा का शिखर यावरुन मी हातात लाठ्या काठ्या घ्यायच्या? च्यामारी, काय का असेना तिथं. सम्जा तुमी बांधलं तिथं मंदिर पण कर्जापायी त्याच दिवशी माह्या भावानं दिला जीव, तर मी खुश होउ की नाराज? अहो, जनतेचे प्रश्न काय, तुमी करताय काय, बघा के राव. तो प्रश्न तुमी प्रायोरिटी वन वर घेताच कसे?तुमची पुर्ण राजकिय शक्ती तुम्ही मिर्जीव इमारत बांधण्यात खर्च करताय, पण एक अमुल्य जीव तुम्ही वाचवत नाही, त्याच राजकिय इच्छाशक्तिचा वापर करुन. मुसलमान जर हिंदुंना बांधव मानतात तर त्यांनी स्वतःच सद्भावनेनी ती जागा हिंदुंना का नाही दिली??रस्ते बांधणी,सरकारचे निरनिराळे प्रकल्प इत्यादींसाठी कितीतरी मशिदी,मंदीरे मुळ जागेवरून हटवली जातात. मग हिंदुंनी २-३ महत्वाच्या मंदीरांची मागणी केली तर ती मुस्लिमांनी मान्य का नाही केली??आणि हे जर पोरकट आहे तर कुठल्यातरी हॉलंडमधे अल्लाचे एक कार्टुन छापले जाते.त्यासाठी जगातील सर्व मुस्लिम तीव्र आंदोलने करतात. याला तुम्ही काय म्हणाल??? विषयांतर भयाने उत्तर देण्याचं टाळतोय. सवडीनं व्य नि करुयात. कितीतरी आंतरराष्ट्रिय दबाव असुन वाजपेयींनी पोखरणची चाचणी घेतली. ती काही त्यांनी स्वतःच्या हातानं बाँब फेकला(गावठी बाँब सारखा) आणि घेतली चाचणी इतकं सोप्प नाहिये.त्यासाठी मगील कित्येक दशकं अथ्क प्रयत्न सुरु होते वैज्ञानिकांचे. त्यांच्या मेहनतीतुन तो तयार झाला. ह्यांना तो बाँब फोडुन दाखिवला, पण म्हणून सगळच श्रेय ह्ये कसे काय लाटुन घेउ शकतात? याला तुमच्यात भेकडपणा म्हणत असावेत. कंदाहार विमान प्रकरणात नाचक्की, कारगिलच्या वेळेस दुर्बल राजकिय शक्तीचं दर्श्न करुन अनावश्यक पणे अनेक सैनिकांची बहुमोल अशी आयुष्य बेचिराख झाली.(कारगिलम्ध्ये मनुष्य हानी प्रचंड प्रमाणात वाचवता येउ शकत होती, गरज होती ती फक्त खंबीर पणाची. असं बहुतांश सैनिक अधिकार्‍यांचं म्हण्णं आहे, जे वतः तिथं लढलेत.) सैनिक मरत होते, हे रांडेचे त्याच्या टालुचं लोणी ,हो श्ब्दशः प्रेताच्या टाळुचं लोणी खात व्हते. ( शवपेटी घोटाळा,तेहलका प्रकरण किती किती म्हणुन नावं घेउ.) भेदभावाला तुमचा विरोध असेल तर सेक्युलॅरीस्ट करत असलेल्या भेदभावालाही विरोध करा. मी कुठल्याच भेदभावाला पाठिंबा देत नाहिये. "मॅडम"चा प्रतिनिधी तर अजिबातच नाहिये. तरी झालच विषयांतर. आधी त्या माझ्या शंकेचं उत्तर द्या जमलं तर. हुसेनला अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्या म्हणनारे अल्लाच्या कार्टुन्सना कडाडुन विरोध करतात्,इमामाने कार्टुनविरोधी घेतलेल्या भुमिकेचे समर्थन करतात.तस्लिमा नसरीनलाही त्रास देतात्,सलमान रश्दीच्या पुस्तकावर बंदी आणतात्.का???नसरीन्,रश्दी यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही काय्??हा भेदभाव तुम्हाला चलतो कारण हुसेनने हिंदुंवर हल्ले केलेले असतात व रश्दीने मुस्लिमांवर. विषयांतर होइल. असो. ह्याविषयावरचा माझा शेवटचा प्रतिसाद . कारण भाजप, त्याची सरकारमधील कामगिरी, राममंदीर,एम एफ हुसेन ह्यातल्या प्रत्येक मुद्द्यावर स्वतंत्र चर्चा टाकली तर ठीक.सगळं इथच बसवायचा प्रयत्न केल्यान अनावश्यक विस्तार होतोय आणी चर्चा भरकटती आहे असं वाटतं. मूळ चर्चेत माझे मुद्दे (चर्चेशी सुसंगत) दोनच:- एकः- धर्माचा प्रभाव विवेकानंदांच्या मार्गानं वाढवता येणार नाही का? दोनः- सम्जा त्या आचार्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहेत वगैरे.... दोन्हीची उत्तर मिळाली तर बरं होइल. आपलाच, मनोबा

मदनबाण Sun, 06/01/2008 - 14:38
ख्रिश्चन मिशिनरीजनी भारतात त्यांची मुळे भारतात घट्ट रोवली आहेत. ते लोक हिंदुंना ख्रिश्चन बनवणे अतिशय मोठ्या प्रमाणात बनवत आहेत. गरीबीचा फायदा घेउन ,अशिक्षिततेचा फायदा घेउन ते हिंदुंचे धर्मांतर करतात. 'मिशिनरीज ऑफ इंडीया' हे अरुण शौरी यांचे पुस्तक वाचा. केरळात ख्रिश्चन धर्म प्रचंड आहे.तमीळ लोकांबरोबर मी गेले ५ वर्ष रहातोय. त्यांच्यामधेही ख्रिश्चन मिशिनरीजनी केलेल्या खोट्या प्रचाराचा मोठा प्रभाव आहे. नॉर्थ-इस्ट ख्रिश्चनमय झालाय. माझ्या मणिपुरच्या एका मित्राने सांगितले की त्यांच्याकडे एका मिशिनरीने एक मोठी इमारत बांधली व लोकांना सांगितले की ख्रिश्चन बना आणि या इमारतीची मालकी तुमची. घर्,फ्लॅट्स देउन ,उपचार देउन मोठ्या प्रमाणात धर्मांतर घडवुन आणाले गेले ,हे सगळे बेकायदेशिर असुनही. हा धोका मात्र फार वाढत चाललेला आहे,,,आणि हे सर्व फार मोठ्या प्रमाण चालले आहे,,,गरीब,भोळ्या हिंदू जनतेला मोठया प्रमाणात धर्मांतरीत केले जात आहेत.. प्रत्येक वाहिन्यांवर सकाळी हेच लोक जोरजोरात आपले भाषण देतात्...(झी मराठी वर पण !!!!!).. मोठ्या प्रमाणात या कार्यासाठी विदेशी फंड पुरवला जात आहे !!!!! ही बाटवा बाटवी रोखली गेलीच पाहिजे..... नाही तर गळ्यात क्रॉस घालणार्‍यांची संख्या वाढायला वेळ लागणार नाही !!!!! हॉलंडमधे अल्लाचे एक कार्टुन छापले जाते.त्यासाठी जगातील सर्व मुस्लिम तीव्र आंदोलने करतात. याला तुम्ही काय म्हणाल??? कट्टरपणा जो हिंदूंकडे आहे ????? हुसेनला अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्या म्हणनारे अल्लाच्या कार्टुन्सना कडाडुन विरोध करतात्,इमामाने कार्टुनविरोधी घेतलेल्या भुमिकेचे समर्थन करतात. ह्या गोष्टीच समर्थन करणार्‍यांच्या आया,बहीणींना या यवनांनी उचलुन नेले तरी ते त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यच म्हणतील काय ?????..... सर्व एकजात षंढ आहेत..... सीता माईचे नग्न चित्र काढणारा हा तथाकथीत चित्रकार अल्लाचे असे चित्र काढण्यास धजावेल काय ? कुठे जातात मग राम नाम घेणारे????? तुम्ही नक्की हिंदूच ना ? आणि हा हिंदूस्थानच ना ??????????? अशा चित्रकाराची तर जाहीर धिंड काढावयास हवी,,,,, गर्व से बोलो हम हिंदू है अशा नुसत्या घोषणा देऊन आता चालायचे नाही...... (रामभक्त) मदनबाण>>>>>

चिन्या१९८५ Sun, 06/01/2008 - 16:20
**नुसते विवेकानंदांचे आभार मानुन कसं चालेल? करा ना त्यांच्या सारखं काय त** त्यांच्याइतक जमल नाही तरी माझ्यापरीने मी प्रयत्न करीन. **अहो, १९२१ साली २० कोटी असलेली लोकसंख्या आज १२० कोटिंच्या घरात गेली ती जननामुळ्च ** समजा १० जोडपी आहेत त्यांना प्रत्येकी एक मुल झाले. याप्रमाणे १० हिंदु जन्मले. आता समजा या १० पैकी ६ जणांनी धर्म बदलला.तर हिंदु जन्मले ४ आणि ख्रिश्चन जन्मले ६.झाले ना हिंदु कमी. समजा यानंतर ६ अहिंदुनी हिंदु धर्मात प्रवेश केला. त्यांना मुल झाले की हिनंदुन्ची संख्या परत १० होते. सोपी गोष्ट आहे पण तुम्हाला समजत नाही. पारश्यांचे प्रजनन कमी का झाले????कारण जेंव्हा देशात लोकसंख्या वाढत होती त्यावेळी पारशी फक्त १-२ मुलांना जन्म देत होता.आता इतरांची संख्या वाढली पण पारशांची त्याप्रमाणात नाही वाढली. त्यांनी जर फक्त पारशीशीच विवाह करावा असा अलिखित नियम सोडुन इतर धर्मियांशी विवाह केला असता तर त्यांच्या धर्मियांचे प्रजनन वाढले असते ना!!! **पण एक हिंदु गरीब उपाशी मरतोय,, त्याला कुणीच""हिंदु " म्हणुन खायला देत नाहिये. पण त्याच ऐअवजी एक जण म्हणतो की गळ्यात क्रॉस अडकवुन फीर. तुला देइन खायला.** अहो पण हे बेकायदेशीर आहे!!!!!!!आम्ही हिंदु गरीब आहोत म्हणुन आमच्यावर परदेशातील ख्रिश्चनांनी पैशाच्या जोरावर राज्य करण्यासारखेच आहे हे. फ्क्त पैशावर धर्मांतर करणे सुप्रिम कोर्टाने बेकायदेशीर ठरवले आहे.आता समजा उद्या अमेरीका म्हणाली की तुमच्या भुकेल्यांना आम्ही खायला देतो पण त्याबदल्यात तुमच्या सैन्याचा ताबा आमच्याकडे द्या तर ते चालेल का तुम्हाला???पैशाच्या जोरावर काहीही चालते का??? **एखाद्या हिंदु मुलीला आवडला ख्रिश्चन पोरगा, तर तुम्ही लग्न करु देताय का तिला त्याच्याश** माझी वैयक्तीक रीत्या त्याला काही हरकत नाही.पण जनरली हे दिसुन येते की जर हिंदु मुलीने मुस्लिम मुलाशी लग्न केले तर मुस्लिम तिला धर्मांतर करायला लावतो.सक्तीचे धर्मांतर तिथे होते पण तुम्ही प्सुडोसेक्युलॅरीस्ट तिथे मुग गिळुन बसता.मुस्लिम हे करतो कारण एक हिंदु मुलगी धर्मांतर करुन मुस्लिम बनवली तर ते त्याच्यासाठी खुप पुण्याच काम असत आणि ते केल्यासाठी अल्लाकडुन त्याला 'विशेष वागणुक्(फेव्हर)' मिळतो. **त्ये तर आता बी करुच की. आवडली पोरगी तर जरुर करु. धर्म्-वंश-जात काय बी न पाहता क** तुम्ही कराल हो पण अनेक लोक घरचे, समाज याला घाबरुन करत नाहीत. **च्यामारी, इथं बेरोजगारी वाढलिये, पाण्याची अनुपलब्धी वाढलिये.जमीन नापिक व्हायलिये.** मग याला भाजपनी कुठे विरोध केलाय. बघा गुजरातची डेव्हलपमेंट.या पाण्याच्या,बेरोजगारीच्या,शेतीच्या,विकासाच्या,विजेच्या समस्या कशा व्यवस्थित सॉल्व होत आहेत.महागाईविरोधात भाजपने राष्ट्रव्यापी आंदोलन केल होत त्याला तुम्ही प्रतिसाद दिला का???जेंव्हा भाजप असे मुद्दे घेते तेंव्हा तुम्ही दुर्लक्ष करता. रामजन्मभुमिचे मुद्दे घेतले की लगेच आरडाओरडा करता. **त्यासाठी मगील कित्येक दशकं अथ्क प्रयत्न सुरु होते वैज्ञानिकां** हास्यास्पद विधान आहे हे. अहो नरसिंह रावांच्या काळातच ती चाचणी होणार होती. जागतीक दबावाला बळी पडुन राव यांनी ती रोखली. शास्त्रज्ञांची इतक्या दशकांची मेहनत वाजपेयींना आंतरराष्ट्रिय दबावापेक्षा जास्त महत्वाची वाटली.त्याचे सगळे श्रेय भाजपने घेतलेच नाही पण चाचणी घडवण्यासाठी जी राजकीय इच्छाशक्ती लागते ती त्यांनी दाखवली.कंदाहारमधे ३-४ अतिरेक्यांपेक्षा १६० भारतीयांचा जीव मलातरी जास्त महत्वाचा वाटतो. अफगाणिस्तानात कमांडो कारवाई करणे शक्य नव्हते कारण अफगाणिस्तानच्या लष्कराने विमानाला वेढा दिला होता व भारताला लष्करी कारवाई करु दिली जाणार नाही हेही स्पष्ट सांगितले होते.कारगिलमधे सैनिकहानी रोखण्याचे काम लष्कराचे होते. त्यांना कारवाई करण्याची पुर्ण सुट देण्यात आली होती.तेहेलका प्रकरणात भाजपपेक्षा लष्करी खरेदीची सिस्टीमच चुकिची हे दिसुन आले.पण ही सिस्टीम भाजपने मोडुन काढली नाही व शवपेटी प्रकरण दुर्दैवी होते पण तरीही भाजपने चांगले शासन दिले होते. **एकः- धर्माचा प्रभाव विवेकानंदांच्या मार्गानं वाढवता येणार नाही क** त्याला कोणी विरोध केलाय्???धर्मेंद्रांनीही त्याला विरोध केलेला नाहीये.त्यांनी त्या मार्गाबरोबर अजुनही एक मार्ग फक्त सुचवलाय. राजे ,तुम्ही टाळ्या मला दिल्यात का अजुन कोणाला??आणि त्या खर्‍या दिल्यात का उपहासानी??? मदनबाण, तुमची विषण्णता समजु शकतो

In reply to by चिन्या१९८५

राजे Sun, 06/01/2008 - 16:26
भाऊ, आम्ही टाळ्या तुमच्या लेखनाला दिल्या होत्या. व पुन्हा टाळ्या ! जे लेखन आवडले व पटले त्याबद्दल होत्या त्या टाळ्या व ह्या देखील ! उपहासाने मी टाळ्या वाजवत नाही... सरळ मुद्दाच हाती घेतो ;) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

मन Sun, 06/01/2008 - 20:42
सक्तीचे धर्मांतर तिथे होते पण तुम्ही प्सुडोसेक्युलॅरीस्ट तिथे मुग गिळुन बसता. हा जो सूर आहे चर्चेचा तो एका विशिष्ट फिलॉसोफीचा आहे,एक खास "इझम" आहे. आपण केवळ त्यांचे विचार पुनुरुक्त करताय. तुम्ही म्हणताय त्या प्रकारचा कुठलाच "इझम" म्या अल्पमतीच्या डोक्यात मावत नाही, स्वतंत्र विचार करु लागल्यावर. याप्रकारे कुठल्याच एका विचारसरणीच्या आहारी जाणं पटत नाही.(भाजप चा कार्य कर्ता होणं तर मुळीच नाही.) शिवाय भाजप चं अमुक चांगलं, प्सुडोसेक्युलॅरीस्ट(म्हंजे ते ४-५ दशक सरकार चालवणारे भामटे) चं अमुक वाइट किंवा याउलट म्हंजे भाजप चं अमुक वाइट, त्या पुर्वीच्या लोकांचं तमुक चांगलं अशा प्रकारच्या चर्चेचा उबग आलाय्.कारण दोन्ही बाजु आम जनतेला कसं ओरबाडुन खातात ते सगळ्यांनाच माहितिये. त्यातल्या कुणाला तरी एकाला डोक्यावर घेउन त्याचं तत्वज्ञान ओरडत फिरणं म्हणजे जाणीव पुर्वक डोळ्यावर कातडं ओढुन घेण्यासारखं आहे. मला त्यांच्या विरोधात काही बोलायचं नाहीये.(ते चावुन चोथा झालयं.) आणि त्यांच्या बाजुनही नाही.(तेही अर्थातच चोथा झालेलं.) मला "अमुक एका पक्षाचा कार्यकर्ता"(किंवा नेता!) व्हायला नाही आवडणार. त्यामुळं मी या विषयावर अधिक प्रतिसाद देणार नाही. वरती आंबोळी म्हणल्याप्रमाण ह्या अशा विषयांवर चर्चाच व्हायला नकोत. आणी मुख्य म्हणजे कुणी त्या टाकल्या तरी त्यावर मी प्रतिसाद देउन मी चुक केली असच वाटतय. ह्याहुन अधिक मी अधिक सांगण्यास असमर्थ. आपलाच, मनोबा

चिन्या१९८५ Sun, 06/01/2008 - 21:14
धन्यवाद राजे!!!!!! मनोबा,तुम्ही निरुत्तर झालेला आहात त्यामुळे येथुन पळ काढता आहात. मुळात चर्चा धर्मेंद्र यांच्या मुद्द्यावरुन ,राजकारणावर तुम्ही घसरवली.तिथेही चालेनासे झाल्यावर आता सुरच बदललात.

मयुरयेलपले Sun, 06/01/2008 - 21:43
अन्य धर्मीय लोक हिंदु मुलींना फूस लावून त्यांच्याशी विवाह करतात. त्यामुळे हिंदुंची लोकसंख्या कमी होत आहे. हे एक षडयंत्र आसुण, ते जनिवपुर्वक मुस्लिम व अन्य धर्मातील लोक करीत आहेत. हे विधान जाहिररित्या करुन त्यांनि काय मिळवल??? फक्त अन्य धर्मीयांचा रोश आणि नविन वादाला तोंड ... त्यामुळे आता हिंदु मुलांनी देखील मुस्लिम, ख्रिश्चन धर्मातील आणि इटली, आमेरिका, यूरोप या राष्ट्रातिल मुलिंसमावेत विवाह करून "हिंदु तितुका मेळवावा" हे तंत्र आत्मसात करावे; तरच हिंदुंची संख्या वाढेल, असे आवाहन यांनी केले... जर आपण एखद्या वादाच निराकरन करु शकत नाहि... तर असे आवाहन करण्याचा त्याना हक्क नाहि... आज पर्यंत आपण सर्व धर्म समभाव असे म्हणत आलो आणि आज हे काय??? वाद झाल्यास ते सोडवणार आहेत का?? कोणि आज पर्यन्त आसा केल नाहि... आग लावणे आणि पोळ्या भाजणे हेच त्यांच काम... आपला मयुर

चिन्या१९८५ Sun, 06/01/2008 - 23:32
मयुर, हे फुस लावुन धर्मांतर घडवणे खरे आहे.त्याचे कारणही मी लिहिले आहे. जर एक अमुस्लिम धर्मांतरीत करुन मुस्लिम बनवला तर त्याचे धर्मांतर ज्याच्यामुळे झाले त्या मुस्लिमाला अल्लाकडुन स्पेशल फेव्हर मिळतो. म्हणुनच हे कारस्थान आहे यात वाद नाही. माझ्या वरील पोस्ट्स वाचा.मग ख्रिश्चनांनी केलेले कारस्थानही कळुन येइल. आपण सर्वधर्मसमभाव करत आलो. पण त्यांनी (मुस्लिम्,ख्रिश्चनांनी) तो कधीच केला नाही. त्यांच्यासाठी त्यांचा धर्मच खरा धर्म आहे व इतर धर्म सैतानाकडुन आलेले आहेत. याला काही अपवाद असतीलही. यातुन काही वाद झाल्यास काय हा तुमचा प्रश्नच चुकीचा आहे. अहो, यात वाद होण्यासारखे काहीच नाही. आणि तरीही तो मुस्लिमांनी अथवा ख्रिश्चनांनी घडवुन आणल्यास जबाबदारी त्यांचीच असेल.

मयुरयेलपले Mon, 06/02/2008 - 00:18
फुस लावुन धर्मांतर घडवणे खरे आहे.त्याचे कारणही मी लिहिले आहे. जर एक अमुस्लिम धर्मांतरीत करुन मुस्लिम बनवला तर त्याचे धर्मांतर ज्याच्यामुळे झाले त्या मुस्लिमाला अल्लाकडुन स्पेशल फेव्हर मिळतो. हास्यास्पद... याला मुसलमनांचि अंधश्रध्दा म्हणता येइल नेते ति दुर करु श कत नाहित का ?? आणि आता १०% मुस्लिम सुद्धा यावर विश्वास ठेवत नाहित...(भारतातिल तरि..) यातुन काही वाद झाल्यास काय हा तुमचा प्रश्नच चुकीचा आहे. अहो, यात वाद होण्यासारखे काहीच नाही. आणि तरीही तो मुस्लिमांनी अथवा ख्रिश्चनांनी घडवुन आणल्यास जबाबदारी त्यांचीच असेल. भारतात वाद होण्या साठि कारण नाहि इच्छा लागते... विधानसभा विधानपरिशदेत हे चि त्र.. तर रस्त्याव र काय?? आज पर्यंत आसलि विधाने या धर्माच्या नेत्यांकडुन जाहिरपणे केल्याचे ऐकिवात नाहि. (तुम्हि एकले का?).... मग जबाबदारी त्यांचीच कशि?? धार्मिक भावना कोणाच्या दुखावल्या गेल्या?? तुम्हि शिळि पोळि गरम करून का खाताय... झाल ते गंगेला मिळाल.. आज हिंदु धर्म वाढवण्यासाठि हा एकच पर्याय आहे का?? नाहिना मग त्याचा उल्लेख का नहि केला महाराजांनि ?? आपला मयुर

चिन्या१९८५ Mon, 06/02/2008 - 00:47
हास्यास्पद... याला मुसलमनांचि अंधश्रध्दा म्हणता येइल नेते ति दुर करु श कत नाहित का ?? आणि आता १०% मुस्लिम सुद्धा यावर विश्वास ठेवत नाहित...(भारतातिल तरि..) अहो मुस्लिमांमधे अंधश्रध्दा नसते हो. अंधश्रध्दा भारतात फक्त हिंदु धर्माशी संबंधित शब्द आहे. 'कुराणामधे लिहिलय ना मग ते खरच' अशीच परिस्थिती आहे. तिथे अंधश्रध्दा वगैरेचा संबंधच नाही. अहो वंदे मातरम म्हटले तर तो मनुष्य मुस्लिम राहत नाही अशी ज्यांची श्रध्दा आहे त्यांच्याबद्दल काय बोलणार्???आणि आपले उपराष्ट्रपती मोठ्या दिमाखात सांगतात 'मी वंदे मातरम म्हणनार नाही कारण ते म्हटल्याने मुस्लिम रहात नाही'. अशा वेळि अंधश्रध्दानिर्मुलनवाले वगैरे गप्प बसतात. १०%ची टक्केवारी तुम्ही कुठुन काढली???परिस्थिती नेमकी उलटी आहे. फक्त १०% लोक याला अंधश्रध्दा म्हणतील्.बाकी म्हणतील 'हे कुराणात लिहिले आहे ना मग ते सत्य आहे'. आज पर्यंत आसलि विधाने या धर्माच्या नेत्यांकडुन जाहिरपणे केल्याचे ऐकिवात नाहि. (तुम्हि एकले का?).... मग जबाबदारी त्यांचीच कशि?? धार्मिक भावना कोणाच्या दुखावल्या गेल्या?? नेत्यांकडुन काय धरुन बसला आहात्??भारतात अशी पुस्तके आहेत जी हिंदु धर्माबद्दल द्वेशभावना पसरवतात,जी ख्रिश्चनांनी छापली आहेत. ती भारतातच छापली जातात. ती वाचुन आमच्या भावना दुखावल्या म्हणुन आम्ही हिंदुंनी दंगली केल्या तर चालेल का तुम्हाला??? हिंदु धर्म वाढवण्याचे इतरही पर्याय आहेत ,ज्याबद्दलही हे आचार्य धर्मेंद्र बोलत असतात.

मयुरयेलपले Mon, 06/02/2008 - 11:50
अहो मुस्लिमांमधे अंधश्रध्दा नसते हो. अंधश्रध्दा भारतात फक्त हिंदु धर्माशी संबंधित शब्द आहे. 'कुराणामधे लिहिलय ना मग ते खरच' अशीच परिस्थिती आहे. तिथे अंधश्रध्दा वगैरेचा संबंधच नाही. आता हि माहिति कुठुण?? नेत्यांकडुन काय धरुन बसला आहात्??भारतात अशी पुस्तके आहेत जी हिंदु धर्माबद्दल द्वेशभावना पसरवतात,जी ख्रिश्चनांनी छापली आहेत. ती भारतातच छापली जातात. ती वाचुन आमच्या भावना दुखावल्या म्हणुन आम्ही हिंदुंनी दंगली केल्या तर चालेल का तुम्हाला??? हिंदु धर्म वाढवण्याचे इतरही पर्याय आहेत ,ज्याबद्दलही हे आचार्य धर्मेंद्र बोलत असतात. आज किती लोक मनापासुन अशि पुस्तकं वाचतात?? एक स्पष्टिकरण मला हा वाद हिंदु आणि इतर धर्म असा रंगवायचा नाहि... आपण हि तसे करु नये (विनंति)... अशि विधाने जाहिररित्या महाराजांनि करने चुक ... आपल्याला हिंदु धर्माचा आदर आहे म्हणुन ... आपण दुसर्याचा अनादर करू नये.. आपण भारतिय हा एकच धर्म... आपला मयुर

In reply to by मयुरयेलपले

आता हि माहिति कुठुण?? आजुबाजूला पहा डोळे उघडे ठेऊण म्हणजे कळेल. हिंदूधर्माबद्दल अन्यधर्मियानी छापलेली पुस्तके बघा. कळेल. एक स्पष्टिकरण मला हा वाद हिंदु आणि इतर धर्म असा रंगवायचा नाहि... आपण हि तसे करु नये (विनंति)... अशि विधाने जाहिररित्या महाराजांनि करने चुक ... आपल्याला हिंदु धर्माचा आदर आहे म्हणुन ... आपण दुसर्याचा अनादर करू नये.. आपण भारतिय हा एकच धर्म... अशी विधाने जामा मशिदीच्या इमामाने केली तर त्याबद्दल का नाही बोंबाबोंब करत कोणी. आपण भारतीय हा धर्म सर्वानी समभावानी पाळला पाहीजे. फक्त हिंदूंनी नव्हे. पुण्याचे पेशवे

चिन्या१९८५ Mon, 06/02/2008 - 20:35
धन्यवाद ,गटणे. मयुर, दाखवा मला मुस्लिमांमधे अंधश्रध्दा असते असे म्हणनारा कोणीही नेता, समाजसेवक. समान नागरी कायद्याची मागणी झाली होती तेंव्हा एक महीला म्हणाली की ३ वेळा तलाक बोलण्याची प्रथा चुकिची आहे. तर दुसरी एक महीला म्हणाली की जर कुराणमधे ती गोष्ट लिहिलिय तर ती चुकिची नाहीये. सरकारनेही हीच भुमिका घेतलिय आत्तापर्यंत. अजुन एक उदाहरण- २-३ महीन्यापुर्वी हाय कोर्टाने एक निकाल दिला होता त्यात म्हटले होते की 'मुस्लिमांनी विवाह नोंदणी करणे आवश्यक आहे' त्यावेळी सर्व मुस्लिम संघटनांनी विरोध केला. त्यांनी अशी भुमिका घेतली की 'लग्न ही आमची खासगी गोष्ट आहे. आम्हाला ती कोर्टाबरोबर शेअर करायची नाही. शरिअत हा आमच्यासाठी सर्वात महत्वाचा लॉ आहे. भारत देशाच संविधान त्यानंतर येत. शरीअतच्या आड जर भारतीय संविधान येत असेल तर आम्ही शरीअतच स्विकारणार आम्ही भारतीय संविधान स्विकारु शकत नाही.'. आता मला सांगा शरीअतमधे कुठे या सर्व गोष्टी अंधश्रध्दा आहेत असे लिहिले असेल का??? आज किती लोक मनापासुन अशि पुस्तकं वाचतात?? अशी पुस्तक तुमच्याआमच्यापर्यंत येत नाहीत्.ती जातात अर्धशिक्षित गरीबांकडे,आदीवास्यांकडे. आणि ही पुस्तके मोफत वाटली जातात. ही पुस्तके वाटणार्‍यांच मोठ जाळ आहे. हजारो पुस्तके वाटली जात असतात हे निरनिराळ्या आवृत्यांमधील प्रतींमुळे कळते. आपल्याला हिंदु धर्माचा आदर आहे म्हणुन ... आपण दुसर्याचा अनादर करू नये.. आपण भारतिय हा एकच धर्म... आम्हालाही दुसर्‍या धर्माचा अनादर करायचा नाहीये.पण आमच्या सतत कुरघोड्या करायच्या आणि आम्ही गप्प रहायच हे किती दिवस चालणार्???आपण भारतीय हा एकच धर्म हे आम्हीच मानतो ते कधीच मानत नाही. नाहीतर वरती जे उदाहरण दिले आहे लग्न नोंदणी संबंधी ते झालेच नसते. मला नाही धर्मेंद्र यांच्या वक्तव्यात कुठेही दुसर्‍या धर्माचा अनादर आहे.

In reply to by चिन्या१९८५

रम्या गुरुवार, 06/05/2008 - 14:35
..शंभर टक्के सहमत. आपलं मवाळ धोरणच सगळ्या अडचणींच्या मुळाशी आहे. इतिहास काळापासूनच हिंदूंचं मवाळ धोरण हिंदूस्थानाला धर्मशाळा बनण्यासाठी कारणीभूत ठरले आहे. कुणीही यावे आणि खुशाल टपली मारून जावे. आपण सर्व भारतिय आहोत हा मवाळ आणि तथाकथित विशाल दृष्टीकोन गेला उडत. आपल्या धर्माचं रक्षण करणं हेच महत्वाचं. (हिंदुत्ववादी) रम्या.

मयुरयेलपले Tue, 06/03/2008 - 21:09
धन्यवाद... चिन्या१९८५ इतक्या दिवस चाललेल्या चर्चेत एक जाणवल आता आम्हाला मवाळ धोरण सोडायला हंव... आपल्या सारख्या अभ्यासु लोकांकडुन फार शिकायला मिळाल... आपला मयुर

चिन्या१९८५ Wed, 06/04/2008 - 22:00
बरोबर आहे पेशवे. मयुर्,हिंदु-मुस्लिम भांडणाला एकच उपाय आहे .तो म्हणजे हिंदुंची एकजुट. ती एकदा झाली की मग दंगली वगैरे थांबतील. कारण मग हिंदुंवर अन्याय होणारच नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
सकाळ गुरुवार २९ मे २००८ पान ३
हिंदु मुलांनी मुस्लिम, ख्रिश्चन मुलिंशी विवाह करावा- आचार्य धर्मेन्द्र महाराज...
अन्य धर्मीय लोक हिंदु मुलींना फूस लावून त्यांच्याशी विवाह करतात. त्यामुले हिंदुंची लोकसंख्या कमी होत आहे. हे एक षडयंत्र आसुण, ते जनिवपुर्वक मुस्लिम व अन्य धर्मातील लोक करीत आहेत.

आसपास

सन्जोप राव ·

In reply to by आजानुकर्ण

बेसनलाडू Fri, 05/30/2008 - 01:52
(सहमत)बेसनलाडू पूर्वस्मृतींचे काढुनि गहिवर, मी , माझे अन मला म्हणावे बघता बघता कट्टे सगळे गुत्ते होऊन बसले करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले पाठ खाजवुनी एकमेकाची तळवे सुजुनी बसले भाषेचे जणु मढे सजवुनी लावा त्याला उटणे या ओळी विशेष भिडल्या. (हलकट!)बेसनलाडू

कोलबेर गुरुवार, 05/29/2008 - 23:16
रावसाहेब भावना पोहचल्या. तुमच्यातल्या प्रतिभेला तर आम्ही मानतोच त्याची वेगळी दखल घ्यायची गरज नाही. बर्‍यापैकी सहमतपण आहे. पण इथुन आमचं मन उडून मनोगतावर बसणे मात्र अशक्य आहे ही वस्तुस्थीती आहे. तुम्हाला हे कसंकाय जमतं ते कळत नाही. असो..

In reply to by कोलबेर

धनंजय गुरुवार, 05/29/2008 - 23:34
छानच आहे. वेगवेगळ्या संकेतस्थळांमधले हेवेदावे मी लक्षपूर्वक अभ्यासलेले नाहीत. पण १००-२०० लोकसंख्येच्या या विश्वात कधी भाऊबंदकी आणि कधी उष्ट्रखरभाव दिसून आलेत, तर फार आश्चर्य वाटू नये. आमच्या कुटुंबातही हे होतेच.

विसोबा खेचर Fri, 05/30/2008 - 00:00
वा! कविता छान आहे! तात्या. अवांतर - पट्टे मालकांचे ग़ळ्यात बांधूनी श्वान काही बेचैन झाले कुणी न विचारी स्वामींच्या दारी, हिंडती इतस्तत: बिचारे! आले होते नव्या घरी, सहन न झाला मिसळझणझणाट परि परतुनी गेले मन उडुनी, पुन्हा जुन्या मालकापाशी शुद्धिचिकित्सकाचा सात्विक पाव तो, नकोसा आता वाटे मारामार प्रतिसादांच्या हड्डीची, शब्दकोड्यांची मौज न वाटे! आले पुन्हा परतुनी ते, मिसळ खावया नव्याने काय भरवसा द्यावा यांचा, असावे सोडिले पुन्हा मालकाने! :) रावसाहेबांचे काव्य वाचून आम्हालाही वरील दोन ओळी सुचल्या त्या इथे द्याव्यश्या वाटल्या. स्वतंत्रपणे कविता लिहून मिपावर टाकण्याइतपत मोठे कवी आम्ही नाही. दोनच ओळी सुचल्या म्हणून त्या इथे दिल्या! :) असो, चांगल्या काव्याबद्दल रावसाहेबांचं पुन्हा एकदा अभिनंदन..! आपला, (किंचित कवी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर Fri, 05/30/2008 - 03:48
मारामार प्रतिसादांच्या हड्डीची,
तात्या, हे नक्की कुणाला उद्देशुन? ४०-५० प्रतिसाद काढणे हातचा मळ आहे...अमक्या अमक्या संस्थळावर ४-५ प्रतिसाद आले आमच्या इकडे मात्र ४० प्रतिसाद आले.. कौल लावुन पहा किती प्रतिसादांनी आम्हाला वा!वा! म्हंटले..प्रतिसादांच राजकारण शिकवीन तुला कधीतरी... असली विधाने रावसाहेबांनी केलेली तरी पहाण्यात नाही. म्हणजे ह्या ओळींचा रोख आणखी कुणावर आहे.. कुणावर बरे?? (प्रश्नांकित) कोलबेर

In reply to by विसोबा खेचर

सन्जोप राव Fri, 05/30/2008 - 06:42
ओळी चांगल्या आणि अर्थपूर्ण आहेत. वृत्तात वगैरे बसत नाहीत, पण 'अर्थ महत्वाचा, भाषा दुय्यम' या वटहुकुमानुसारच चालले आहे. अधिक प्रयत्न करत रहा, कधीतरी जमेल. अवांतरः 'इनो' चा खप अचानक वाढला अशी बातमी आहे. सन्जोप राव

मुक्तसुनीत Fri, 05/30/2008 - 02:19
प्रस्तुत कवितेमधल्या काव्यगुणाची वगैरे चर्चा फजूल आहे हे वेगळे सांगायला नकोच. आपल्या संस्थळावर केलेले हे एक विधान आहे. कवितेचा विषय जिव्हाळ्याचा आहे त्यामुळे प्रतिक्रिया दिल्याशिवाय रहावत नाही. महत्वाच्या विषयावर बोलावेसे वाटले तर आपल्या भीड , भिती या गोष्टींवर मात करून बोलणे केव्हाही श्रेयस्कर ; या भूमिकेतून लिहीत आहे. कवितेमधे निश्चित वक्रोक्ती आहे आणि लेट्स् फेस इट् , ती वर्मावर प्रहार करणारी आहे. कुणाही मिपाकराला वाचताना वेदना होतील त्या मलाही झाल्याच. शेवटी आपल्याला प्रिय वाटणार्‍या गोष्टीवरची टीका कुणाला सहन होणार आहे ? पण मला हेही जाणवले की, संजोपरावांना जर या आपल्या संस्थळाबद्दल कळकळ वाटत नसती तर त्यांनी ही कविता इथे टाकली असती काय ? ज्या गोष्टी चुकीच्या दिशेने चालल्या आहेत असे एखाद्याला वाटते तेव्हा त्यांच्याबद्दल बोलणे तेव्हाच होते जेव्हा ती गोष्ट सुधारावी असे वाटते ! संजोपरावांनी अंगिकारलेल्या मार्गाबद्दल त्यांची मानगूट एकवेळ धरता येईल ; पण त्यांच्या हेतूंबद्दल शंका घेणे चुकीचे होईल. कवितेमधे काही गंभीर वाटतील अशा गोष्टी निर्देशित केल्या गेल्या आहेत. आणीबाणीच्या वातावरणामधे त्यांच्याबद्दल चर्चा करणे अशक्य आहे; पण त्यांचा विचार व्हावा असे, एक हितचिंतक म्हणून कळकळीने सांगावेसे वाटते.

In reply to by कोलबेर

आजानुकर्ण Fri, 05/30/2008 - 13:20
कोलबेरशेठ आणि मुक्तसुनीत यांच्याशी सहमत आपला, (सहमत) आजानुकर्ण

In reply to by मुक्तसुनीत

फटू Fri, 05/30/2008 - 07:08
राव साहेबांना मिपा बद्दल आपुलकी नसती तर त्यानी ही कविता मिपा वर टाकलीच नसती.... बाकी कविता खूपच छान आहे.... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

In reply to by मुक्तसुनीत

विसोबा खेचर Fri, 05/30/2008 - 07:09
ज्या गोष्टी चुकीच्या दिशेने चालल्या आहेत असे एखाद्याला वाटते तेव्हा त्यांच्याबद्दल बोलणे तेव्हाच होते जेव्हा ती गोष्ट सुधारावी असे वाटते ! कवितेमधे काही गंभीर वाटतील अशा गोष्टी निर्देशित केल्या गेल्या आहेत. आणीबाणीच्या वातावरणामधे त्यांच्याबद्दल चर्चा करणे अशक्य आहे; पण त्यांचा विचार व्हावा असे, एक हितचिंतक म्हणून कळकळीने सांगावेसे वाटते. आणिबाणीच्या वातावरणात चर्चा करणे अशक्य असले तरी आम्हाला व्य नि पाठवून कळवणे तर आपल्याला शक्य आहे ना? (नाही, म्हणजे मिपाची इतकी काळजी असेल तर!) मुक्तराव, काय बरं मारे असं गंभीर चाललं आहे मिपावर ते आम्हाला तरी कळू द्या! :) आम्ही आमचे पोटापाण्याचे उद्योगधंदे सांभाळून आमच्याकडून जितक्या चांगल्या रितीने मिपा चालवता येईल तितक्या चांगल्या रितीने ते चालवत आहोतच. यापेक्षा अधिक काही करणं आम्हाला शक्य नाही. पुढे मर्जी नियतीची! मिपाचं जे काय व्हायचं असेल ते होईल! मिपाच्या यशापयाशाचं खापर माथी मिरवायला हा तात्या समर्थ आहे! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अरुण मनोहर Fri, 05/30/2008 - 07:42
तात्यांना आमचा पूर्ण पाठींबा. मिसळपाव चटकदार बनवण्यात तात्यांचा "संजीव कपूर"चा हाथभार आहे. ज्यांना दहीभात भेंड्याची भाजी नेहमी खायला आवडते आणि मिरचीचे खाणे पचत नाही, त्यांनी दुसर्‍्या हटेलात जावे की. आम्ही पण सटी सामाशी सात्वीक खायला जातोच. ---> खवय्या.

In reply to by मुक्तसुनीत

पिवळा डांबिस Fri, 05/30/2008 - 08:33
महत्वाच्या विषयावर बोलावेसे वाटले तर आपल्या भीड , भिती या गोष्टींवर मात करून बोलणे केव्हाही श्रेयस्कर मुक्तसुनीतजी, आजवर या वादापासून आम्ही अलिप्त राहिलो होतो. पण आता तुम्हीच आवाहन केलंय म्हणून स्पष्टच बोलतो..... आम्हाला नमोगत आणि मिपा यावरच्या वादात काहीही इन्टरेस्ट नाही. आय जस्ट डोन्ट गिव्ह अ डॅम!! आम्ही मिपाचे आहोत आणि इथून हाकलल्यापर्यंत मिपाचे राहू.... जर या आपल्या संस्थळाबद्दल कळकळ वाटत नसती तर त्यांनी ही कविता इथे टाकली असती काय ?...हेतूंबद्दल शंका घेणे चुकीचे होईल. आर यू किडिंग मी? तुम्ही आम्हाला काय मूर्ख समजता की आंधळे? प्रस्तुत लेखकाचा "ईनो" बद्द्लचा प्रतिसाद वाचा. तो विधायक आहे असे वाटते तुम्हांला? हा अपवाद आहे असे तुम्ही म्हणाल. पण आम्ही अजुनही "वारा सरणे..हिमवादळे" वगैरे विसरलेलो नाही. या आय्.डी. धारकाची मिपावरची जर "वाटचाल" पाहिली तर नुसता सभासद म्हणून वावरणे ही भूमिका दिसत नाही. त्यात काहीतरी व्हेस्टेड इंटरेस्ट वा पर्सनल अजेंडा असल्यासारखा स्पष्ट दिसतो... मी या आयडी धारकाची मिपावरची सर्व वाटचाल मुद्दाम अभ्यासली. सगळे मिपाकर प्रत्येक धाग्यावर प्रतिक्रिया देत नाहीत याचा अर्थ ते सगळे धागे वाचत नाहीत असे नव्हे!.... ते मरू दे, पण मला एक गोष्ट कळत नाही की प्रस्तुत आयडी धारक सगळीकडे मतांच्या पिंका टाकीत जातात. आमची त्याविषयी काहीच तक्रार नाही कारण मिपावर प्रत्येकाला पिंक टाकण्याचा अधिकार आहे हे आम्ही मानतो. पण आम्हांला असे आढळले आहे की त्यांनी पिंक टाकली रे टाकली की तुम्ही सारवासारवीचे तस्त घेऊन धावता की त्यांची पिंक किती विधायक आहे हे सांगण्यासाठी! हा काय चमत्कार आहे? इथेच नाही तर तुम्ही अन्यत्र ही तसे केले आहे. आम्हाला हे गौडबंगाल उलगडत नाही. हे एकाच माणसाचे दोन आय डी आहेत काय? नसतील तर तुमचे काय लागेबांधे आहेत हो ते एकदा स्वच्छ सांगून टाका म्हणजे "त्यांच्या" प्रतिक्रियेनंतर ती विधायक कशी आहे ते समजावणार्‍या "तुमच्या" प्रतिक्रियेची आम्ही प्रतिक्षा करू..... आमची प्रस्तुत मूळ लेखकांविषयी काही तक्रार नाही. कारण एकदा व्हेस्टेड इन्टरेस्ट आहेत हे कळल्यानंतर वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. पण तुमच्या मतांना आम्ही किंमत देतो (त्यांच्या नाही!), तेंव्हा तुम्हीच आम्हाला सांगा आम्ही वर जे म्हटले त्यात काही चूक आहे काय? असा हा प्रतिसाद दिल्याबद्द्ल सरपंच बहुतेक आमचे सभासदत्व रद्द करतील. पण पर्वा नाही, जिथे मनातले स्पष्ट पणे बोलता येत नाही तिथे राहूनतरी काय उपयोग? आपलाच सस्नेही, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

सरपंच Fri, 05/30/2008 - 08:43
आम्ही मिपाचे आहोत आणि इथून हाकलल्यापर्यंत मिपाचे राहू.... अरे डांबिसा, तुला कोण हाकलेल लेका? तू तर सगळ्या मिपावल्यांचा फेमस डांबिसकाका! :) शिवाय तू नांवाप्रमाणे पक्का डांबिसही आहेस आणि मिपाला तर डांबिस मंडळींची नेहमीच आवश्यकता आहे! :) या आय्.डी. धारकाची मिपावरची जर "वाटचाल" पाहिली तर नुसता सभासद म्हणून वावरणे ही भूमिका दिसत नाही. त्यात काहीतरी व्हेस्टेड इंटरेस्ट वा पर्सनल अजेंडा असल्यासारखा स्पष्ट दिसतो... अगदी योग्य मुद्दा मांडला आहेस रे डांबिसा! असो, काही मंडळींना 'तात्या' आणि 'मिसळपाव' हे प्रकरण काही म्हण्जे काही केल्या पचतच नाही त्याला काय इलाज? आणि अपचन अगदी अनावर झालं की इथे येऊन मनसोक्त हागून जायच! दुसरं काय? :) पण आम्हांला असे आढळले आहे की त्यांनी पिंक टाकली रे टाकली की तुम्ही सारवासारवीचे तस्त घेऊन धावता की त्यांची पिंक किती विधायक आहे हे सांगण्यासाठी! हा काय चमत्कार आहे? इथेच नाही तर तुम्ही अन्यत्र ही तसे केले आहे. आम्हाला हे गौडबंगाल उलगडत नाही. हम्म! या बाबतीत मुक्तरावांचा खुलासा वाचायला आवडेल! आमचा मुक्तराव तसा भला माणूस, परंतु काही वेळेला उगीच काही लोकांपुढे दडपून जातो! :) आम्हाला हे गौडबंगाल उलगडत नाही. हे एकाच माणसाचे दोन आय डी आहेत काय? नाही रे डांबिसा, या बाबतीत मात्र आम्ही मुक्तराव हा कंप्लीट वेगळा माणूस आहे असा निर्वाळा देऊ इच्छितो. कारण आम्ही त्याच्याशी फोनवर एकदा बोललो आहोत. आमची प्रस्तुत मूळ लेखकांविषयी काही तक्रार नाही. कारण एकदा व्हेस्टेड इन्टरेस्ट आहेत हे कळल्यानंतर वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. अगदी खरं! आम्हीही यापुढे हेच करायचं ठरवलं आहे, पूर्वीही अनेकदा तसं ठरवलं होतं! पण जळ्ळा आमचा स्वभावही पक्का भिकारचोट अन् भांडायची खुमखुमी असलेला, त्यामुळे गप्प बसवत नाही. परंतु यापुढे अनुल्लेखाने मारायची मनोगती कला हा तात्याही साध्य करेल, त्याला ते फारसं जड नाही! :) असा हा प्रतिसाद दिल्याबद्द्ल सरपंच बहुतेक आमचे सभासदत्व रद्द करतील. पण पर्वा नाही, जिथे मनातले स्पष्ट पणे बोलता येत नाही तिथे राहूनतरी काय उपयोग? अरे बाबा डांबिसा, कोण तुझं सभासदत्व रद्द करायला निघाला आहे? मिपाबद्दल खरी कळकळ कुणाला आहे आणि पोटदुखी कुणाला आहे हे समजण्याइतकी आम्हीही थोडीफार जिंदगी बघितली आहे! तेव्हा रहा इथेच निवांत! मिपा तुझंच आहे! :) तात्या.

In reply to by पिवळा डांबिस

मुक्तसुनीत Fri, 05/30/2008 - 18:27
पण आम्हांला असे आढळले आहे की त्यांनी पिंक टाकली रे टाकली की तुम्ही सारवासारवीचे तस्त घेऊन धावता की त्यांची पिंक किती विधायक आहे हे सांगण्यासाठी! हा काय चमत्कार आहे? इथेच नाही तर तुम्ही अन्यत्र ही तसे केले आहे. आम्हाला हे गौडबंगाल उलगडत नाही. हे एकाच माणसाचे दोन आय डी आहेत काय? नसतील तर तुमचे काय लागेबांधे आहेत हो ते एकदा स्वच्छ सांगून टाका म्हणजे "त्यांच्या" प्रतिक्रियेनंतर ती विधायक कशी आहे ते समजावणार्‍या "तुमच्या" प्रतिक्रियेची आम्ही प्रतिक्षा करू..... पिवळा डांबिस यांचे लिखाण एरवी आवडते असे मी कित्येक वेळा लिहीले आहे. यावेळी त्यानी आपल्या ललितगुणाचा वापर चुकीच्या ठिकाणी केला आहे. "पिंकांच्या मागे तस्त घेऊन फिरणे" ही उपमा पेजोरेटीव्ह आहे (मराठी शब्द माहीत नाही. ) , ती केवळ निंदाव्यंजक नसून सरळसरळ हीन दर्जाचा अपमान करणारी आहे. मी त्यांचा - या विधानापुरता - धि:कार करतो. त्यानी आपल्या विवेकाला स्मरून अशी भाषा असणारी विधाने मागे घ्यावीत.

In reply to by मुक्तसुनीत

पिवळा डांबिस Sat, 05/31/2008 - 20:30
श्री. मुक्तसुनीतजी, सर्वप्रथम हा वेगळ्या व्यक्तीचा आयडी असल्याचे निश्चित झाल्याने आनंद व्यक्त करतो. यावेळी त्यानी आपल्या ललितगुणाचा वापर चुकीच्या ठिकाणी केला आहे. "पिंकांच्या मागे तस्त घेऊन फिरणे" ही उपमा पेजोरेटीव्ह आहे (मराठी शब्द माहीत नाही. ) , ती केवळ निंदाव्यंजक नसून सरळसरळ हीन दर्जाचा अपमान करणारी आहे. मी त्यांचा - या विधानापुरता - धि:कार करतो. आता कळलं उपरोधिक, वक्रोक्तिपूर्ण टीका झाली की कसं वाटतं ते? आम्ही तर आमच्या उपमेत एकही असभ्य वा बीभत्स शब्द वापरलेला नाही. तरीही तुम्हाला ती झोंबली. आणि सहाजिकच आहे, ज्याला टोचतं त्यालाच वेदना होतात. अशा वेळी त्याला जर कुणी वक्रोक्तीकडे दुर्लक्ष कर आणि त्या वेदनेत काही विधायक शोध असे सांगितले तर वेदना वाढतात. पिवळा डांबिस यांचे लिखाण एरवी आवडते असे मी कित्येक वेळा लिहीले आहे. आभारी आहे. आम्हालाही तुमचे लिखाण एरवी आवडते. काव्यासारखा कठीण साहित्यप्रकार तुम्ही उत्तम रीतीने हाताळता. आमच्या सारखं गद्य लिहीणं त्यामानाने सोपं! आम्ही केलेली टीका याच अपेक्षाभंगापोटी होती की अरे एरवी हा माणूस इतकं चांगलं लिहितो तर मग याच मुद्द्यावर पुनःपुनः असं का लिहितो? पहिल्यांदा वाचलं तेंव्हा आम्ही दुर्लक्ष केलं पण पुनरावृत्ती झाल्याने लिहावं लागलं. त्यानी आपल्या विवेकाला स्मरून अशी भाषा असणारी विधाने मागे घ्यावीत. आम्ही वर्णन केलेलं बिहेव्हिअर असत्य असतं तर आम्ही आमचं विधान जरूर (आनंदाने) मागे घेतलं असतं. किंबहुना दुर्दैवाने असं बिहेव्हिअर एकापेक्षा जास्त वेळा झालेलं आहे याची खात्री करून घेऊनच आम्ही ते इथे मांडलं होतं. तेंव्हा आम्ही असत्य विधान केलेलं नसल्याने ते मागे घेऊ शकत नाही. हां, आम्ही आमच्या विवेकाला स्मरून आणि यापूर्वीच्या तुमच्या लिखाणाचा चाहता म्हणून तुम्हाला झालेल्या यातनांबद्द्ल खेद जरूर व्यक्त करतो. सद्यपरिस्थितीत हा वाद मागे पडून आपण सर्व मिपाकर पुढे चालायला लागलो तर बरं. बाकी तुमची मर्जी. आपला, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

कोलबेर Sat, 05/31/2008 - 09:22
चला भिडेवर मात करायचीच आहे तर सगळेच करूया. साचलेल्या पाण्याला वाट करुन दिलेली केव्हाही बरी! डांबीस काका, वयाने,अनुभवाने, ज्ञानाने तुम्ही खूप मोठे असलात तरी संजोप राव आणि तात्या अभ्यंकर ह्या प्रकरणासाठी तुम्ही (निदान 'पिवळा डांबिस' हा आयडी) खूपच नवखे आहात. ज्या संजोप रावांची इथली वाटचाल काढून तुम्ही अभ्यासलीत त्यामध्ये तुम्हाला 'पिंजरा' हे परिक्षण दिसले नाही?? मी संजोप राव आणि तात्या अभ्यंकर ह्यापै़की कुणालाही प्रत्यक्षात भेटलो नाही पण संजोप रावांनी हे परिक्षण केवळ तात्यांच्या आग्रहास्तव खास मिसळपाववर लिहिले आहे हे मला माझ्या इथल्या अभ्यासातुनच (?) कळले! तुम्हाला कळले नाही?? तुम्ही ह्या आयडीचा अभ्यास वगैरे केलात तरी ही गोष्ट कशी काय बुवा तुमच्य नजरेतुन सुटली? रावसाहेबांची लेखन प्रतिभा बघता त्यांना अनेकदा बर्‍याच गोष्टींवर लिहण्याचा बर्‍याच जणांनी आग्रह करताना पाहिले आहे पण (माझ्या अभ्यासा नुसार!) रावसाहेबांनी खास डिमांडवर लिहीलेला हा एकमेव लेख आहे. तोही तात्यांच्या आग्राहावर आणि मिसळपाववर? संजोप रावांच्या प्रत्येक भुमिकेशी मी सहमत नाही. पण तसेच आपल्या लेखावर वा! वा! चे कीती प्रतिसाद आले ह्यावर (हुरळून जाऊन?) परखड मत देणार्‍यांना 'आंधळे' म्हणून हिणवणार्‍या तुमच्याशीही सहमत नाही. पण तरीही संजोपराव किंवा पिवळा डांबीस ह्या आयडीतून काहीही लिहिले गेले की इथे आल्या आल्या पहिल्यांदा ते वाचतो! ह्यात काहीही चमत्कार नसुन दोन्ही आयडींमधून येणारी लेखन प्रतिभा आहे. असो..मनापासून वाटले ते लिहीले! सरपंच हा प्रतिसाद किंवा माझा आयडी उडवतील का? असली निरर्थक काळजी मी तरी करणार नाही. तुमच्या पर्यंत प्रामाणिक भावना पोहोचाव्यात इतकीच काळजी!! डिस्क्लेमर : ह्या प्रतिसादातुन मी रावसाबांची बाजू घेत आहे असे वाटून कोलबेर हा त्यांचाच आयडी आहे असल्या निष्कर्षापर्यंत पोहोचणार्‍यांनी सरपंच/ज.डायर ह्यांच्या कडून आमचा आमचा आयपी ऍड्रेस चेक करुन घ्यावा.

In reply to by कोलबेर

पिवळा डांबिस Sat, 05/31/2008 - 10:33
डांबीस काका, वयाने,अनुभवाने, ज्ञानाने तुम्ही खूप मोठे असलात तरी संजोप राव आणि तात्या अभ्यंकर ह्या प्रकरणासाठी तुम्ही (निदान 'पिवळा डांबिस' हा आयडी) खूपच नवखे आहात. पूर्णपणे मान्य! पण त्याबरोबरच त्या वादाची माहिती घेण्यात आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही हेही आम्ही स्पष्ट केले आहे. आमची प्रतिक्रिया ही श्री. संजोप रावांनी मिपावर (आणि मिपावरच फक्त) लिहिलेल्या प्रतिक्रीयांसंबंधीच आहे. आम्ही तसेही स्पष्ट केले आहे. तुम्हाला 'पिंजरा' हे परिक्षण दिसले नाही?? जरूर दिसले. आम्हाला तरी तीस वर्षांपूर्वी लागून गेलेल्या सिनेमाच्या परीक्षणाचे प्रयोजन कळले नाही. जसे काही आजवर पिंजरावर परीक्षण कुणी लिहिलेलेच नाही. किंवा श्री. संजोपरावांनी काही नवीन लिहिले आहे. आम्हांला तुमचे वय माहीत नाही पण पिंजरा जेंव्हा (नव्याने) लागला लेंव्हा आम्ही वर्तमानपत्र वाचण्याच्या वयाचे होतो. तेंव्हा ट्र्स्ट मी, आम्ही अशी बरीच परीक्षणे वाचली आहेत... संजोप रावांनी हे परिक्षण केवळ तात्यांच्या आग्रहास्तव खास मिसळपाववर लिहिले आहे हे मला माझ्या इथल्या अभ्यासातुनच (?) कळले! तुम्हाला कळले नाही?? समजा ते जरी त्यांनी तात्याच्या अगदी खास आग्रहावरून लिहिले असेल तरी त्यामुळे त्यांना इतरत्र प्रतिक्रियेच्या ऑफेनसिव्ह पिंका टाकायचा अधिकार कसा प्राप्त होतो? आम्ही "ईनो' आणि "वारा सरणे- हिमवादळॅ" या प्रतिक्रियांविषयी बोलत आहोत. या प्रतिक्रिया विधायक आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? कोलबेरसाहेब, मिपाविषयी आमच्या मनात एक श्रद्धा आहे. तात्याने हा प्रवाहाच्या विरूद्ध पोहत, स्वतःच्या खिशाला खार लावून, जो उपक्रम (उपक्रम साईट नव्हे) चालवला आहे तो यशस्वी व्हावा अशी आमची इच्छा आहे. श्री संजोप रावांविषयी आमचं वैयक्तिक काहीच भांडण नाही. त्यांनी चांगल्या हेतूने इथे दर्जेदार लिखाण प्रसिद्ध करावं अशीच आमची इच्छा आहे. तात्यानेही त्यांचे अनेकदा जाहीर स्वागत केल्याचे आम्ही वाचले आहे, तुम्हीही वाचले असेल. ज्यांना मिपा आवडत नाही (मला मान्य आहे की असेही लोक असू शकतील!) त्यांना मिपावर लिहिलंच माहिजे अशी काही सक्ती असल्याचं आमच्यातरी वाचनात नाही. असे असतांनाही जर कोणी मिपावर या साईटला अवमानकारक काही लिहिलं तर आम्ही त्यांचं स्वागत हारतुर्‍यांनी करावं अशी तुमची अपेक्षा आहे का? मग तो (तुमच्या दृष्टीने) कितीही मोठा माणूस असो... कोलबेर हा त्यांचाच आयडी आहे असल्या निष्कर्षापर्यंत पोहोचणार्‍यांनी सरपंच/ज.डायर ह्यांच्या कडून आमचा आमचा आयपी ऍड्रेस चेक करुन घ्यावा. आम्हाला "कोलबेर' हा त्यांवाच आयडी आहे असे मुळीच वाटत नाही कारण याच आयडीने पॅटंटेड व्हर्सेस जेनेरीक ड्रग्जवर आमच्याशी अतिशय मौलिक चर्चा केलेली आहे. रावांना ते जमले असते असे वाटत नाही. कोलबेर, तुमच्या मताविषयी आम्हाला आदरच आहे. पण तसेच आपल्या लेखावर वा! वा! चे कीती प्रतिसाद आले ह्यावर (हुरळून जाऊन?) परखड मत देणार्‍यांना 'आंधळे' म्हणून हिणवणार्‍या तुमच्याशीही सहमत नाही. आपल्या याही मताचा आम्ही आदर करतो. आम्ही स्वतःला ललित लेखक मुळीच समजत नाही. जी काय चार-दोन अक्षरे आम्ही जुळवली ती तात्याच्या आग्रहाखातर इथे प्रसिद्ध केली. आम्ही फक्त ही एक "फॅक्ट" नजरेला आणली होती की ज्यांना गावितमास्तर आवडलेला नाही त्या लोकांपेक्षा ज्यांना तो आवडलेला आहे त्यांची संख्या अनेकपटींनी अधिक आहे. तुम्ही ही फॅक्ट आजही नाकारू शकता काय? गंमत अशी आहे की तुम्ही काही लोकांच्या मताला इतरांपेक्षा जास्त महत्व देऊ इच्छिता. ऍज इफ सम आर मोअर इक्वल! मला ते मान्य नाही. मिपावर फक्त काही जणांनाच इतरांपेक्षा साहित्यातील जास्त कळतं आणि इतरांना नाही यावर आमचा विश्वास नाही. असो. मला वाटतं या विषयावर मी खूप लिहिलं. माझी भूमिका मला वाटतं मी पुरेशी स्पष्ट केली आहे. तेंव्हा माझ्या दृष्टीने हा विषय इथेच संपला. तुम्हाला जर पटत नसेल तर आमची मतं आमच्याजवळ आणि तुमची तुमच्याजवळ! लेटस ऍग्री टू डिसऍग्री! आपला, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

कोलबेर Sat, 05/31/2008 - 10:52
आम्हाला तरी तीस वर्षांपूर्वी लागून गेलेल्या सिनेमाच्या परीक्षणाचे प्रयोजन कळले नाही. जसे काही आजवर पिंजरावर परीक्षण कुणी लिहिलेलेच नाही. किंवा श्री. संजोपरावांनी काही नवीन लिहिले आहे. आम्हांला तुमचे वय माहीत नाही पण पिंजरा जेंव्हा (नव्याने) लागला लेंव्हा आम्ही वर्तमानपत्र वाचण्याच्या वयाचे होतो. तेंव्हा ट्र्स्ट मी, आम्ही अशी बरीच परीक्षणे वाचली आहेत...
त्या परिक्षणाचा दर्जा काय होता किंवा ते कुणाला किती आवडले हा मुद्दाच नाही आहे. (मागे ह्यावर तुमच्याच एका प्रतिसादाला मी सहमती देणारा प्रतिसाद देखिल दिला होता) मूख्य मुद्दा आहे की हे परिक्षण त्यांनी तात्यांच्या आग्रहावरुन लिहिले होते. (निदान तात्यांनी तसा आग्रह केलेला तरी पाहण्यात आहे!) ह्यातुन इतकेच अंडरलाईन करायचे आहे की इथले संजोपारावांचे लेखन हे निव्वळ तात्यांचा आणि पर्यायाने मिसळपावचा राग राग करण्यासाठी नाही.
समजा ते जरी त्यांनी तात्याच्या अगदी खास आग्रहावरून लिहिले असेल तरी त्यामुळे त्यांना इतरत्र प्रतिक्रियेच्या ऑफेनसिव्ह पिंका टाकायचा अधिकार कसा प्राप्त होतो?
एक्झॅक्टली...जसेकी प्रसंगी त्यांनी थोडी कठोर टीका केली म्हणून त्यांना मिसळपावचे व्हिलन ठरवण्याचा अधिकार प्राप्त होत नाही तसा!! हाच तर मुद्दा मला 'पिंजर्‍या'तुन अधोरेखित करायचा होता.
आम्ही फक्त ही एक "फॅक्ट" नजरेला आणली होती की ज्यांना गावितमास्तर आवडलेला नाही त्या लोकांपेक्षा ज्यांना तो आवडलेला आहे त्यांची संख्या अनेकपटींनी अधिक आहे. तुम्ही ही फॅक्ट आजही नाकारू शकता काय?
ती फॅक्ट आम्हीच काय लिहिता वाचता येणारा कुणीही नाकरू शकत नाही..पण म्हणून एखाद्याने थोडा निराळा सूर लावला तर तो देखिल आंधळा ठरत नाही इतकेच. पब्लिकने डोक्यावर घेउन नाचणे हा गुणवत्तेचा एकमेव निकष नाही हे तुम्हाला सांगण्याइतकी माझी पात्रता नाही.
तुम्हाला जर पटत नसेल तर आमची मतं आमच्याजवळ आणि तुमची तुमच्याजवळ! लेटस ऍग्री टू डिसऍग्री!
'ऍग्री टू डिसऍग्री' हा तर कोणत्याही सार्वजनिक संकेतस्थळाचा आत्मा आहे असे मी मानतो. वरील प्रतिसादात काही प्रश्नार्थक वाक्ये आल्याने हा लहान तोंडी मोठा घास!

In reply to by कोलबेर

विजुभाऊ Sat, 05/31/2008 - 12:38
कोणी काय बोलावे काय लिहावे हे ज्याचे त्याने ठरवावे. पण मुद्दाम म्हणुन एखादा असभ्य अश्लील खरे तर हिडीस शब्द माथी मारत असेल तर त्याला विरोधही करायचा नाही? एखाद्या लिखाणावर / प्रतिक्रियेवर विरोधी प्रतिक्रिया आली की सभत्येच्या सगळ्या मर्यादा सोडुन हिडीस काव्य पंक्ती लिहीणे याला बुद्धीवैभव म्हणायचे की विकृती ? जसेकी प्रसंगी त्यांनी थोडी कठोर टीका केली म्हणून त्यांना मिसळपावचे व्हिलन ठरवण्याचा अधिकार प्राप्त होत नाही तसा!! टीका करावी .....पण आयमाय **न टाकावी / मासीक पाळी असले शब्द टीकेपेक्षा लेखकाच्या हरपलेल्या मनस्थितीचे वास्तव दाखवते. या असल्या शेवाळी शेंबुडलेल्या बाष्कळपणाला जर कोणी थोडी कठोर टीका म्हणत असेल तर तुमचे स्वतःला जी एं चे पाईक समजणारे तथाकथीत हीरो आणि त्यांचे वकील काय पात्रतेचे आहेत हे वेगळे सांगायला नकोच. असो...... असले हीरो डोक्यावर नाचवणारे स्वयंभू समिक्षक आणि स्वयंभू इतिहासकार यांची त्या संस्थळावर विचारपूस करणारे भरपूर आहेत. त्यांचे हीरो त्याना लखलाभ. चांगल्याला चांगले म्हणणे आणि वाईटाला वाईट म्हणणे हे मिपाच्या सदस्यांचे रोखठोक वागणे कायम असेच राहील

In reply to by विजुभाऊ

असले हीरो डोक्यावर नाचवणारे स्वयंभू समिक्षक आणि स्वयंभू इतिहासकार यांची त्या संस्थळावर विचारपूस करणारे भरपूर आहेत.
कोणाचीही कारणाशिवाय विचारपूस करण्याचा मिपाचा मनोदय नाही आणि सदस्यांचाही नसावा. एखाद्या लेखाला प्रतिसाद दिले जातात ते त्या लेखापुरते मर्यादित आहेत का एवढेच पहावे. उगीच सर्वत्र विनाकारण लोकांना त्रास देण्याचे कारण नाही. मिपावरील वातावरण विनाकारण विचारपूस करणारे न राहता खेळीमेळीचे रहावे.
चांगल्याला चांगले म्हणणे आणि वाईटाला वाईट म्हणणे हे मिपाच्या सदस्यांचे रोखठोक वागणे कायम असेच राहील
चांगल्याला चांगले म्हणताना आणि वाईटाला वाईट म्हणताना एखाद्याची पाठ धरून तो विषय संपल्यावरही सतत त्रास देत राहणार्‍या सदस्यांना मिपाबद्दल प्रेम नाही असे आम्ही धरून चालतो. मिपावर अनेक व्यक्ती येतात त्यापैकी प्रत्येकाची मते आपल्याला पटायला हवीत असे नाही. ज्यांची मते आपल्याला पटत नाहीत त्यांना सतत त्रास देण्याचा उद्योग मिपाला पसंत नाही. मिपाच्या ज्या सदस्येला तुम्ही विनाकारण प्रत्येक चर्चेत ओढत असता तिने याबाबत तक्रार केली आहे. तरी, यावेळेस फक्त समज देण्यात येत आहे पुढील वेळेस तेढ वाढवणारे असे प्रतिसाद सरळ उडवून दिले जातील याची खात्री बाळगावी. जनरल डायर

In reply to by आणिबाणीचा शासनकर्ता

कोलबेर Sat, 05/31/2008 - 20:36
धन्यवाद डायर साहेब. मुक्तरावांनी म्हंटल्या प्रमाणे सार्वजनिक संकेतस्थळावर वावरण्यासाठी काही विवेक लागतो जो विजुभाऊ ह्या आयडीतुन लिहणार्‍या माणसाला नाही हे आजकाल काही प्रतिसादांमधून दिसू आले आहे. वरील प्रतिसादामध्ये तर त्याची हद्द झाली आहे. ह्यावर त्याच पातळीवर जाऊर कुणीतरी प्रत्युत्तर देण्याआधी हा प्रतिसाद उडवुन टाकावा ही विनंती. मिसळपावला खरा धोका असे विवेक सोडून लेखन करणार्‍यांचा आहे.

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर Sat, 05/31/2008 - 12:52
समजा ते जरी त्यांनी तात्याच्या अगदी खास आग्रहावरून लिहिले असेल तरी त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहेच आणि त्यांच्या त्या लेखाला मनापसून दादही दिली आहे. तरी त्यामुळे त्यांना इतरत्र प्रतिक्रियेच्या ऑफेनसिव्ह पिंका टाकायचा अधिकार कसा प्राप्त होतो? अगदी खरं! दर वेळेला आपण कुणीतरी फार शहाणे आहोत आणि बाकीचे चुत्ये आहेत असंच समजूनच ते नेहमी लिहीत असतात. जरा कधी कुठे मनमोकळं लेखन नाही की कुणाशी मनमोकळा संवाद नाही! तो नसला तर नसू दे, त्या बाबत काहीच सक्ति नाही. असतो एखाद्याचा स्वभाव जात्याच भिकारचोट आणि संकुचित मनोवृत्तीचा! परंतु याचा अर्थ सतत तिरकस लेखन, तात्याला किंवा मिपाला सतत झोडू पाहणारे प्रतिसाद असा होत नाही/नसावा! कोलबेरसाहेब, मिपाविषयी आमच्या मनात एक श्रद्धा आहे. तात्याने हा प्रवाहाच्या विरूद्ध पोहत, स्वतःच्या खिशाला खार लावून, जो उपक्रम (उपक्रम साईट नव्हे) चालवला आहे तो यशस्वी व्हावा अशी आमची इच्छा आहे. जाऊ दे रे डांबिसा, तू कशाला कुणाला माझी बाजू घेऊन समजावतो आहेस? शेवटी मॅच्युरिटी काऊंट्स! प्रत्येक वयाची एक समज असते त्यानुसारच कोलबेरने प्रतिसाद दिला आहे! ज्यांना मिपा आवडत नाही (मला मान्य आहे की असेही लोक असू शकतील!) त्यांना मिपावर लिहिलंच माहिजे अशी काही सक्ती असल्याचं आमच्यातरी वाचनात नाही. मुळीच सक्ति नाही. परंतु गंमत म्हणजे ज्यांना मिपा आवडत नाही तेच इथे येऊन अगदी हौशीहौशीने मिपाच्या विरोधात सतत काहीतरी लिहीत असतात याची गंमत वाटते! अस्तित्वाच्या लढाईकरता केवळ विरोध करत राहणे हाच मार्ग काही वेळेला उरतो! संजोपचंही तेच झालं! तात्याच्या आणि मिपाच्या विरोधात लिहिल्यामुळेच आपण अधिक प्रकाशात येऊ असंच त्याला नेहमी वाटत राहीलं आणि तेच तो बर्‍याचदा करत राहिला! याचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे त्याची ही कविता! मिपावरच येऊन मिपालाच जोडे मारणारी ही कविता मिपावर टाकायचं वास्तविक काय कारण होतं बरं? अगदी नेमकं कारण? 'बघा! मी कसे जोडे मारले आहेत, 'बघा मी किती मोठा कवी आहे!' हाच आतला आवाज या कवितेतनं ऐकू येतो ना? अरे आहेस ना मोठा कवी? मग कविता लिहिण्याकरता जगातले सगळे विषय संपले? तात्याला आणि मिपाला जोडे मारणे, यातूनच फक्त कवीत्व सिद्ध होतं का? कुणाला तरी सतत जोडे मारून, सतत काहीतरी तिरकस आणि स्वत:ला फार शहाणे समजून लिहिल्यामुळेच साहित्यिक अभिव्यक्ति करता येते का? 'वर्तूळ' नावाचा अप्रतिम लेख लिहिणारा हाच संजोप का? असा कधितरी प्रश्न पडतो आणि वाईट वाटतं! की आता स्वत:च्या त्या प्रतिभेवर विश्वास उरला नसल्यामुळे फक्त विरोध करत राहणे, गरळ ओकत राहणे हेच काही मार्ग अस्तित्व टिकवण्याकरता शिल्लक राहिले आहेत? वाईट वाटतं खूप! आणि तसं नसेल तर उत्तम साहित्यिक अभिव्यक्ति करणारे लेख इतरत्र आणि जोडे हाणण्याकरता मात्र मिपा असा काही हिडन अजेंडा आहे? मला तर तोच दिसतो आहे! (अर्थात, पिंजराचं परिक्षण हा त्याला एकमेव अपवाद आहे हे मीही मान्य करतो! अगदी खुल्या दिलाने!) असो.. झाली इतकी चर्चा पुरे झाली रे डांबिसा! आपलं मिपा कसं आहे, काय आहे हे येणारा काळच ठरवील. आणि ज्यांना मिपाला फक्त शिव्या द्यायच्या आहेत त्यांना त्या अगदी मनसोक्त देऊ देत असंच शेवटी म्हणावंसं वाटतं! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

पिवळा डांबिस Sat, 05/31/2008 - 20:35
असो.. झाली इतकी चर्चा पुरे झाली रे डांबिसा! आपलं मिपा कसं आहे, काय आहे हे येणारा काळच ठरवील. पूर्ण सहमत आहे. या विषयावर आता आमचाही, 'सीताकांतस्मरण जयजयराम!!" :)

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर Sat, 05/31/2008 - 21:16
कोलबेरसाहेब, मिपाविषयी आमच्या मनात एक श्रद्धा आहे. तात्याने हा प्रवाहाच्या विरूद्ध पोहत, स्वतःच्या खिशाला खार लावून, जो उपक्रम (उपक्रम साईट नव्हे) चालवला आहे तो यशस्वी व्हावा अशी आमची इच्छा आहे.
तात्या मनोगतावरील उणीवा काढल्यावर अगदी असेच प्रतिसाद बघायला मिळायचे! .. "कुणीतरी आपल्या खिशातील द्रव्य खर्च करुन कार्यबाहुल्यातुन वेळ काढून हे संस्थळ चालावते आहे".. असे शब्द असायचे इतकेच ;) इथेही तेच बघुन गंमत वाटली. असो..सैतानाशी लढताना स्वतः सैतान न बनण्याची काळजी घेणे फार अवघड असते अश्या आशयाचे एक इंग्रजी वचन आहे. सैतानाच्याजागी प्रशासक हा शब्द टाकला की हेच वचन मराठीतही चपखल बसेल. :)
शेवटी मॅच्युरिटी काऊंट्स! प्रत्येक वयाची एक समज असते त्यानुसारच कोलबेरने प्रतिसाद दिला आहे!
मान्य! पण तुम्ही तुमच्या वयाच्या समजेनुसार कधी लिहीणार? 'तुमचीच लाल' म्हणणार्‍यांच्या जयजयकारात तटस्थ नजरा गमावुन बसू नका इतकेच वाटते. वरती अजानुकर्णाचा प्रतिसाद उडावुन लावलात पण विजुभाऊंचा मात्र तसाच ठेवलात...सैतानाशी लढताना स्वतः सैतान न बनण्याची काळजी घेणे फार अवघड असते!!

सहज Fri, 05/30/2008 - 07:13
व्यक्ति तितक्या प्रकृती. प्रत्येक व्यक्तीत गुण दोष असतात. अवगुण दाखवले तरी गुण देखील निश्चीत आहेत व त्या गुणांच्या आधारे अवगुणांकडे दुर्लक्ष करता येते. अत्यंत गर्विष्ठ, व स्वताला सर्वज्ञान झाले आहे असा स्वभाव असला तरी त्या गुरु शिष्याला समावुन [गरज नसताना] घेतोच ना आम्ही मिपाकर. तात्याला मनोगतावर वावर भावला नाही म्हणून हिमतीवर मिसळपाव काढले. एक "जान" असलेले नवे संकेतस्थळ उभे राहीले. आता हे सत्य जितक्या लवकर पचवाल तितक्या लवकर तुमचे "इनो" व्यसन सुटेल. शुभेच्छा! लवकर बरे व्हा!!

नाना फडणवीस Fri, 05/30/2008 - 08:16
स्वतःच्या उच्च काव्यात्मक प्रतिभेचा वापर, दुसर्‍याच्या अंगणात जाऊन थुंकण्यासाठी करणे हे गैर नव्हे काय? एखाद्या गोष्टीबद्दल मनात चांगल्या भावना असतील तर त्या व्यक्त करण्याची अनेक चांगली माध्यमे आहेत. मिपाला "सुधरवण्याचा" विडा जर कोणी उचललाच असेल तर त्यासाठी याहून चांगले पर्याय निश्चित उपलब्ध आहेत. आणि ते स्वतःला फार शहाणे समजणार्‍या या संजोपरावाला माहित नाहीत असे कुणी समजू नये. पण जर आपला उद्देशच मिपावर वाईट गोष्टी घडाव्यात असा असेल तरच हे लेखन संभवते. त्यामुळे काव्याला दाद देणार्‍या मंडळींना आमचे हे सांगणे की या कवितेमागील जळफळाट त्यांनी ध्यानात घ्यावा. मिसळपाव स्थापन झाल्यापासून अनेकांना कंड सुटली आहे, आग आग होते आहे. त्यांच्या मूळव्याधीच्या त्या वेदनांवर असले काव्यात्मक "कैलास जीवन" बोटावर घेऊन तेथे चोळत बसणे, याशिवाय ते काही करू शकत नाहीत. त्यामुळे असल्या जळफळाटातून निर्माण झालेल्या मूळव्याधी काव्यांना प्रतिभेचे निकष लावून गौरवण्यासारखे त्यात नाही. नाना फडणवीस

फटू Fri, 05/30/2008 - 08:54
हा वाद इतका गहन आहे ??? वरचे सगळे प्रतिसाद वाचल्यानन्तर का कोण जाणे पण मनोगतावर एक चक्कर मारावीशी वाटली... आणि काय आश्चर्य... किती तरी लेख, कविता अशा आढ्ळल्या ज्या मिपावर सुद्धा प्रकाशित झाल्या आहेत... आम्हीही पुर्वी मनोगतावर लिहायचो... पण पुर्वी म्हणजे आम्हाला मिपा बद्दल काहीच माहीती नव्हते तेव्हा... आम्हाला नाही आठवत आम्ही मिपाचे सदस्य झाल्यानन्तर मनोगतावर कधी लिहिलं आहे... असो. सच्च्या मिपाकराना एव्हधच सांगावंसं वाटतं... मिपाची सर दुस~या कुठल्याच संकेतस्थळाला नाही हे तर जगजाहीर आहे... मग कशाला वाद घालत बसता... जावू द्या ना... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

काल कविता वाचल्यावर आम्हाला ती क्रांतीब्रींतीच्या ढाच्याची कविता वाटली. पण पहिल्या झटक्यात कविता कळत नाही, म्हणुन दुस-यांदा कविता वाचायला गेलो तर तिथे ढाक-बहीरीचा गड उतरता, उतरता लाडक्या शिष्याची प्रतिक्रिया आलीच होती. अशा अर्जंट प्रतिक्रियावर तर आमचे विशेष लक्ष असते. त्यात काही विशेष नाही. हल्ली काही समिकरणे लक्षात येऊ नये इतके आम्ही खूळे नक्कीच नाही. प्रतिभावंताने काव्याचा उपयोग कसा करावा हे कोणीही कोणाला सांगू नये. पण इतकी निराशा येण्याचे कारण आम्हाला काही समजले नाही. या पुर्वीची आपली कविता वाचण्यासाठी आम्हीही आपल्या लेखन अनुमतीच्या धोरणाच्या संस्थळावर कविता वाचून गेलो.कविताही आवडलीही होती. आपले तेथील सदस्यांवर असलेले वजन पाहता, आपल्या लेखनावर ( कसेही असले तरी ) फुले उधळणा-यांची संख्या कमी नाही. तेव्हा इथे काही उत्तम कविता आपण टाकू शकला असता. पण आपल्याला तसे करायचेच नसल्यामुळे तो प्रश्नही उरत नाही, असे वाटते. अर्थात आपण या संस्थळावर काय लिहावे हा आपला प्रश्न . काय लिहिले, कसे लिहिले, त्याच्या आस्वादाबरोबर त्याचा उद्देश आणि योग्य समाचार घेण्याची ताकद आमच्यात नसली तरी, ती ताकद एकाच माणसात आहे, त्यांच्या पाठीशी आम्ही सतत असतो, आहोतच. तेव्हा एका दर्जेदार लेखकाने अशा भानगडीत पडावे याचे मात्र वाईट वाटत आहे, इतकेच सांगावे वाटते.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाण Fri, 05/30/2008 - 10:48
आम्हाला नमोगत आणि मिपा यावरच्या वादात काहीही इन्टरेस्ट नाही. आय जस्ट डोन्ट गिव्ह अ डॅम!! डांबिस भाय एकदम बरोबर.....माझ ही अगदी हेच म्हणण आहे..... प्रस्तुत लेखकाचा "ईनो" बद्द्लचा प्रतिसाद वाचा. तो विधायक आहे असे वाटते तुम्हांला? हा अपवाद आहे असे तुम्ही म्हणाल. पण आम्ही अजुनही "वारा सरणे..हिमवादळे" वगैरे विसरलेलो नाही. आमच्या ही ते लक्षात आहे बरोबर !!!!! या आय्.डी. धारकाची मिपावरची जर "वाटचाल" पाहिली तर नुसता सभासद म्हणून वावरणे ही भूमिका दिसत नाही. मलाही आधी हाच संशय होता आणि आता मात्र खात्री पटली..... मिपाला "सुधरवण्याचा" विडा जर कोणी उचललाच असेल तर त्यासाठी याहून चांगले पर्याय निश्चित उपलब्ध आहेत. आणि ते स्वतःला फार शहाणे समजणार्‍या या संजोपरावाला माहित नाहीत असे कुणी समजू नये. पण जर आपला उद्देशच मिपावर वाईट गोष्टी घडाव्यात असा असेल तरच हे लेखन संभवते. त्यांचे हे लेखन मिपा चे वातावरण बिघडवु पाहते आहे...हे मात्र खर त्यामुळे काव्याला दाद देणार्‍या मंडळींना आमचे हे सांगणे की या कवितेमागील जळफळाट त्यांनी ध्यानात घ्यावा. मिसळपाव स्थापन झाल्यापासून अनेकांना कंड सुटली आहे, आग आग होते आहे. नाना अगदी योग्य बोललात पहा..... तात्या अशा लोकांचा योग्य वेळीच समाचार घेतला पाहिजे !!!!! कृपया मिपा करांनी अशा लेखना बद्दल जागरुक राहुन त्यात कोणत्याही पद्दतीने भाग न घ्यावा ही नम्र विनंती.... (मिपा प्रेमी) मदनबाण.....

विजुभाऊ Fri, 05/30/2008 - 11:46
लेखकाच्या प्रतिभेबद्दल कुशंका नाही पण आपण जेथे वावरतो तेथेच थुंकणे असभ्य पणाच आहे. 'माणसाने शेंबूड व्हावे, मासिक पाळी व्हावे, ज्यानेत्याने आपापली आयमाय **न टाकावी किंवा "वारा सरणे..हिमवादळे" वगैरे ही भाषा कोणत्या सभ्य पणात बसते विचार ते लिहाणाराने करायचा आहे. नागव्याने नाचणे लहान मुलाना चांगले दिसते. मोठे त्याची नक्कल करायला गेले की ते हिडीस /बिभत्स दिसते. कधी अधुन मधुन येवुन मिपावर असला बिभत्सपणा करणे किंवा "वारा सरणे..हिमवादळे" असले हिडीस बरळणे ,काहीही कारण काढुन वादंग निर्माण करणे यातच लेखकाला इंटरेस्ट असावा असेच वाटते. बटबटीत आणि हिडीस लिहिणे स्वतःच्या लेखनावर कोणी काही वेगळी प्रतिक्रिया दिली की त्याला कंपूगिरीकरत गलीच्छ गरळ भाषेत ठोकुन काढणे हाच ज्यांचा उद्देश असेल तर त्याना अनुल्लेखाने मारणेच योग्य ठरेल. डुकराशी कुस्ती करायची तर आपण घाण होतोच पण त्याही पेक्षा जास्त वाईटम्हणेजे डुकराला तेच आवडते. हेच खरे. आमचे जालावरचे लेखन मिपा पासुन सुरु झाले.आम्हाला नमोगत आणि मिपा यावरच्या वादात काहीही इन्टरेस्ट नाही. संजोपरावांनी अंगिकारलेल्या मार्गाबद्दल त्यांची मानगूट एकवेळ धरता येईल ; पण त्यांच्या हेतूंबद्दल शंका घेणे चुकीचे होईल त्यांचे नक्की हेतु काय आहेत ते उघड आहेत. त्याबद्दल आमच्या मनात शंका नाही बाकी मुक्तसुनीतरावांचे त्यांच्याशी काय गुळपीठ आहे ते अनाकलनीय आहे. जर ते दोन वेगळे इसम असतील तर बहुधा मिपावर एकमेकांचे परमनन्ट पाठराखीण म्हणुन वागत असतील. नवराबायकोतही हे नाते इतके "दो जिस्म एक जान" असे नसते. कलीयुगातला हा एक चमत्कारच मानायला हवा. 'इनो' चा खप अचानक वाढला अशी बातमी आहे. हे इनो ची गरज असणारालाच कळु शकते ज्याचे जळते त्यालाच कळते तसे...ज्याला जळजळते त्यालाच असे काही कळते हेच खरे.

छोटा डॉन Fri, 05/30/2008 - 12:12
मान्यवर लेखकाच्या आत्तापर्यंतच्या लेखांचे व साहित्याचे आम्ही काही काळापुर्वी पंखे होतो पण सद्य परिस्थीती अशी बदलली आहे की मलाच कळेना की "असे का ?" असो त्यांना जर त्यातच मोठेपणा वाटत असेल तर तो लखलाभ होवो !!! बाकी आधी चाललेल्या "सुदलेखनाच्या चर्चांमध्ये" आम्ही काडीमात्र रस घेतला नाही कारण मुळात उद्देशच अर्थशुन्य आहे. शेवटी चर्चा ज्या मार्गाने गेल्या त्या वाचुन काही जणांनी आपला "अहंभाव" गोंजारण्याचे हौस फेडली हाच निष्कर्श निघतो कारण अजुन दुसरे काही निष्पन्न झालेच नाही .... पण त्यानंतर अजिबत अपेक्षा नसताना ह्या अर्थाची कविता आली मग मात्र प्रतिसाद देणे गरजेचे बनले ... कमीत कमी मला तरी ह्या कवितेचा उद्देश [ फार फार तर सौम्य भाषेत अर्थ म्हणू ] हा मुक्तसुनीत ने म्हटल्याप्रमाणे "कवितेमधे निश्चित वक्रोक्ती आहे आणि लेट्स् फेस इट् , ती वर्मावर प्रहार करणारी आहे. कुणाही मिपाकराला वाचताना वेदना होतील त्या मलाही झाल्याच. शेवटी आपल्याला प्रिय वाटणार्‍या गोष्टीवरची टीका कुणाला सहन होणार आहे ?". म्हणून उत्तर द्यायचा खटाटोप ...
पान वेगळे मांडुनि बसता प्यादे घोडे हसले करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले
लै भारी, हीच अपेक्षा होती. बरं बाबा, सुदे आम्ही प्यादी , घोडी, मर्कट का आणखी काही पण "दैवताचे तर्कट झाल्याचा महान निष्कर्श कसा निघाला ?". जरा कुणी समजावुन सांगेल का ? जर आता हे निष्पन्न झालेच आहे तर आपल्या मते "तर्कट" असलेल्या ह्या संस्थवर अशा अर्थपुर्ण चर्चा करणे ह्याला काय अर्थ ? हां आता जर आपला "अहंपणा" गोंजारायचा असेल तर मग त्याला पर्याय नाही ...
पाठ खाजवुनी एकमेकाची तळवे सुजुनी बसले करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले
वा वा , पण ही सवय कुठली हे काहींच्या लक्षात आलेच नाही दिसतय. असो, झोपलेल्याला उठवणे शक्य आहे पण ज्याने सोंग घेतले आहे त्याबाबतील आम्हीच काय कोणीही हतबल होऊ शकतो ... बाकी ते "प्रतिसादाचे राजकारण" आम्हाला नवे नाही. पण एक मुद्दा मला सांगावा वाटतो की असे राजकारण व प्रशासकीय अनुमतीची ह्या गोष्टीला मिपावर स्थान नाही. उलट अशा काही अनावश्यक लेखांमुळे व त्यावरील तेवढ्याच अनावश्यक प्रतिसादामुळे इथले वातावरण बिघडत आहे हे लोकाम्च्या का लक्षात येत नाही ? यामुळे मिपावर मनमोकळेपणाने लिहणरे व प्रतिसाद देणारे यांची गोची होत आहे याचे तरी भान ठेवायला हवे. ही मंडळी [ आता जर नावे लिहली तर आमच्यावर "कंपुबाजीचा" आरोप करायला मोकळे ] आता ह्यामुळे वैतागली आहेत हे योग्य वेळी समजणे आवश्यक आहे. मिपा हे एक जिवंत संस्थळ आहे आणि बहुतेक सर्व सभासद दिलदार पणे लिहतात व त्याला प्रतिसाद पण तसेच पडतात, कोणी स्वता काहीही न लिहायचे व्रत अंगे बाणून लोकांच्या "फालतू सुदलेखनाच्या चुकां" चा किस पाडत नाही ही आमच्यासाठी अभिमनाची गोष्ट आहे. बाकी ते "इनो" च्या खपाचे आम्ही बघू पण मागणी लक्षात घेता त्याचा काळाबाजार होणार नाही ह्याची काळजी "खप वाढला"असे ज्यांच्या लक्षात आले त्यांनी घ्यावी.
पण जर आपला उद्देशच मिपावर वाईट गोष्टी घडाव्यात असा असेल तरच हे लेखन संभवते. त्यामुळे काव्याला दाद देणार्‍या मंडळींना आमचे हे सांगणे की या कवितेमागील जळफळाट त्यांनी ध्यानात घ्यावा. मिसळपाव स्थापन झाल्यापासून अनेकांना कंड सुटली आहे, आग आग होते आहे. त्यांच्या मूळव्याधीच्या त्या वेदनांवर असले काव्यात्मक "कैलास जीवन" बोटावर घेऊन तेथे चोळत बसणे, याशिवाय ते काही करू शकत नाहीत. त्यामुळे असल्या जळफळाटातून निर्माण झालेल्या मूळव्याधी काव्यांना प्रतिभेचे निकष लावून गौरवण्यासारखे त्यात नाही.
बाकी या बाबतीत "नानांशी" सहमत ... बाकी बिरुटेसरांनी म्हटल्यप्रमाणे "संस्थळावर काय लिहावे हा आपला प्रश्न . काय लिहिले, कसे लिहिले, त्याच्या आस्वादाबरोबर त्याचा उद्देश आणि योग्य समाचार घेण्याची ताकद आमच्यात नसली तरी, ती ताकद एकाच माणसात आहे, त्यांच्या पाठीशी आम्ही सतत असतो, आहोतच. तेव्हा एका दर्जेदार लेखकाने अशा भानगडीत पडावे याचे मात्र वाईट वाटत आहे, इतकेच सांगावे वाटते" असो. गेट वेल सून !!! संजोपरावांच्या लिखाणाचा पंखा पण कट्टर मिपाकर - छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

मन Fri, 05/30/2008 - 13:19
१००००% सहमत. आणखी काहि बोलण्यासारखं नाहिये आमच्याकडे. फक्त एक प्रश्नः- (तुमचं नमोगत आवडतं ना तुम्हाला, जा ना मग तिकडे आणी बसा खुशाल. पण इथं येउन , जे चाललयं चांगलं त्यात कशाला मोडता घालताय?) आपलाच, मनोबा

विसोबा खेचर Fri, 05/30/2008 - 13:26
मनोगती संजूबाबाच्या कवितेची दखल आमच्या मिपापरिवाराने अगदी यथास्थितपणे घेतली याचे बरे वाटले! :) वा!, सुंदर!, अप्रतिम कविता! असे म्हणून आनंदित झालेले मिपाच्या अस्तन्यातले छुपे मनोगती कोण हेही या निमित्ताने पुन्हा एकदा कळले याचा आनंद वाटला! :) असो, सर्व मनोगतींचं आमच्या मिपा परिवारात खुल्या दिलानं स्वागत! :) आपला, (मिपाकर!) तात्या.

छोटा डॉन Fri, 05/30/2008 - 13:40
मुळ मुद्दा असा आहे की "कोण कुठले आहे, कोणाची पाठ खाजवून कोणाचे तळवे सुजले, प्रतिसादाचे राजकारण, सभ्य / असभ्य पातळीचा तौलानीक अभ्यास " यासारख्या व इतर अशाच गोष्टींमध्ये आम्हाला काडीइतका इंटरेस्ट नाही व आम्हाला तो असण्याची अपेक्षा सुद्धा नाही. आम्ही आपले आपल्या आनंदात , नशेत [ मग त्याला कुणी गुत्ता का म्हणेना ] मिपावर वावरत असतो व हे स्थळ "जिवंत" राखण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही कधी "दुसरीकडे" कुणाच्याही वाटेला गेलो नाही मग असे असताना ती गोष्ट "इथे" व्हावी याची अपेक्षा आम्ही का करावी ? जर ती घडत असेल तर गप्प का बसावे ? सच्च्या मिपाकराना एव्हधच सांगावंसं वाटतं... मिपाची सर दुसर्‍या कुठल्याच संकेतस्थळाला नाही हे तर जगजाहीर आहे... आपण आपली आनंदाने मीठ-भाकरी खात असतो व जो अतिथी येतो त्याला ताटातली अर्धी भाकरी काढून देतो पण जर समोरुन "आपल्याच अन्नात माती कालवायचा प्रकार घडत" असेल तर गप्प राहू नका.... बाकी इतर कुठल्या अनावश्यक वादात आम्हाला काडीमात्र रस नाही... कट्टर मिपाकर छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

विसोबा खेचर Fri, 05/30/2008 - 14:03
आपण आपली आनंदाने मीठ-भाकरी खात असतो व जो अतिथी येतो त्याला ताटातली अर्धी भाकरी काढून देतो पण जर समोरुन "आपल्याच अन्नात माती कालवायचा प्रकार घडत" असेल तर गप्प राहू नका.... है शाब्बास रे छोट्या डॉना! अगदी योग्य बोललास... :) काही बलाढ्य संस्थळांच्या पित्त्यांना मिपामुळे सतत इतकं का अस्वस्थ का वाटत असतं हेच काही कळत नाही बुवा! :) अवांतर - इनोचा खप अचानक वाढला की कमी झाला याबद्दल आम्हाला काहीच बातमी नाही. कारण आम्हाला ते कधी घ्यायचीच वेळ येत नाही! इनोची ज्यांना वारंवार गरज लागते ती मंडळी बहुदा इनोच्या स्टॉक डिलरच्या किंवा एजंटांच्या भोवती घुटमळून खपासंबंधी बातम्या काढत असावेत म्हणजे वेळीच ष्टॉक करून ठेवायला बरं! मिपाडिटी (म्हण्जे मिपाची ऍसिडिटी बर्र का मंडळी!) झाल्यावर उगाच धावाधाव नको! :) असो..आमच्याकरता आम्ही हा विषय आता संपवत आहोत. बाकी चालू द्या... तात्या.

मनस्वी Fri, 05/30/2008 - 14:14
हे म्हणजे चांगल्या नांदणार्‍या घरात पाहुणचार घेण्यापेक्षा कुरापती काढून काड्या लावण्याचे काम झाले! असो. आम्हाला त्याने काडीमात्र फरक पडत नाही. कारण आम्ही इथे तत्त्वज्ञान वाचायला अन् पाजळायला कधी येतच नाही मुळी! आपण किती प्रकांडपंडित आहोत हे सिद्ध करण्याची किंवा भासवण्याची गरज पण वाटत नाही. आम्ही ४ टाळकी (आता १००० +) येतो, विचारांचे आदानप्रदान करतो आणि आमच्या घरात मनसोक्त बागडतो. ऑलरेडी रस काढलेल्या ऊसाच्या चोथ्याचा रस काढण्यात अगदी इतका म्हणजे इतका इंटरेस्ट असेल.. अहो तर खुशाल काढा की.. इथे कोणी तुम्हाला काहीही म्हणणार नाही! पण तो रस इथे कुणाला पाजायचा आग्रह धरु नका बाबा.. आम्हाला नाही आवडत! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

प्रियाली Fri, 05/30/2008 - 14:56
निरिक्षण : १. आता मधुबाला, ओ पी नय्यर, मदन मोहन किंवा कोणत्यातरी एखाद्या जुन्या चित्रपट कलाकारावर वाचल्यावर टिपे गाळली नाहीत तरी हळहळ वाटण्याजोगा पण सुंदर लेख येणार किंवा सिंहासनचे परिक्षण! मग इथले पिडा, सहज, बिरूटे, तात्या वगैरी जुनी (वयाने) मंडळी त्या हळहळीत विरघळणार. २. पिरंगुट आधीच झाल्याने आता कलंगुटच्या बंगल्यात मिपा संमेलन भरणार. त्यात डॉन, मन, मदनबाण, तात्या* इ. नवी (वयाने आणि अनुभवाने) मंडळी बाटली-जेवणात विरघळणार. ३. मिपाच्या पहिल्या वाढदिवशी इथल्या सर्व मंडळींना गुदगुल्या करेल असा एक लेख येणार आणि मग हे वरचे प्रतिसाद आम्ही दिले होते हो! पण त्यावेळी गोष्ट वेगळी होती. इतक्या प्रचंड प्रतिभेला आम्ही काहीबाही बोललो हा आमचा करंटेपणा या हळहळ कम गुदगुल्यांत मनस्वी आदी सगळया मंडळींची अस्वस्थता जन्माला येऊन नष्ट होणार. सारांशः मग काय होणार, काही नाही, पुढचा पिच्चर रिलीज होईपर्यंत जय आणि विरू दोस्तीच्या आणाभाका घेणार. एकमेकांच्या मनात "चंचीप्रवेश" करणार आणि पुढचा चित्रपट रिलीज झाला की...पुढच्या चित्रपटाचे नाव असेल - ये रे माझ्या मागल्या! ४. आमच्यासारखे काही अशा चर्चांत पूर्वी भाग घेतलेले आणि फारसा संबंध नसलेले आमच्यासारखे हक्का-बक्का राहणार. सांभाळ हो प्राजु अनुमान : मिपा असो की मनोगत, माणूस सर्वत्र सारखाच असतो. एखाद्याला आपला समुदाय (कल्ट) बनवण्यासाठी वेगवेगळ्या गिमिक्सची गरज लागते. सदर लेखकाची इश्टाईल आता आम्हाला माहित आहे. या रोजच्या नाटकांना, संधी आणि ताटातूट, स्त्रियांची मासिक पाळी आणि मराठी साहित्य आणि वरील कविता वगैरे विषयांना सरावलेली आपली (प्रशिक्षित) प्रियाली. * तसं मला वयाने मोठं कोण लहान कोण ते माहित नाही पण तात्या नं. ४ सोडून सर्वत्र असणार.

In reply to by प्रियाली

सहज Fri, 05/30/2008 - 15:05
तात्या व संजोपराव दोघांनी मिळुन आम्हा सगळ्यांना वेड्यात [म्हणजे अजुन काय वेगळे नका विचारु] काढायला केलेला हा बनाव तर नव्हे. तात्या, रावसाहेब उत्तर द्या. तुम्ही एकत्र चियर्स करत असता हे कळले म्हणुन विचारतोय. नाही एकमेकांच्या उरावर बसुन नंतर गळाभेटी करणारे पोहोचलेले राजकारणी लई पाहीलेत. :-) (माहीतगार) आजानुकर्णा काय म्हणतोस? :-)

In reply to by सहज

विसोबा खेचर Fri, 05/30/2008 - 16:39
तात्या व संजोपराव दोघांनी मिळुन आम्हा सगळ्यांना वेड्यात [म्हणजे अजुन काय वेगळे नका विचारु] काढायला केलेला हा बनाव तर नव्हे. अरे नाही रे बाबा! आम्ही कुठलाही बनाव केलेला नाही! हां, यापूर्वी मी स्वत:हून अनेकदा झालं गेलं विसरून जाऊन संजोपशी दोस्तीचा हात पुढे केलेला आहे परंतु त्याची तात्याविषयीची आणि मिपाविषयीची जळजळ थांबतच नाही आणि तो पुन्हा पुन्हा काहीतरी गरळ ओकून ठेवतो! असो, प्रियालीनेही योग्यच लिहिले आहे. कारणं यापूर्वी अनेकदा असं झालेलं आहे. परंतु आता यापुढे नाही! प्रियाली म्हणते तसं लिहिलाच जरी अगदी त्यांनी एखादा सुंदर लेख, तर एक वाचक म्हणून केवळ एखाददोन शब्दात बरावाईट अभिप्राय द्यायचं काम करीन परंतु याच्या गळ्यात गळे घालायला यापुढे कधीही जाणार नाही! आत्तापर्यंत गेलो ही चूकच झाली आणि तीच प्रियालीने दाखवून दिली आहे. अगदी पूर्वी मनोगतावर असल्यापासूनच हा माणूस माझ्यावर पेश्शल खार खाऊन आहे. का ते माहीत नाही! असो.. नो डाऊट, हा माणूस केव्हा केव्हा खूप छान लिहितो परंतु हा माणूस मानसिकदृष्ट्या आजारी आहे हीच गोष्ट खरी आहे. त्याला तात्याचा आणि पर्यायाने मिसळपावाचा फोबियाच आहे. त्याला या आजारातून लवकर आराम पडावा हीच प्रार्थना! हा माणूस माझ्या मनातनं उतरला, अगदी कायमचा! असो, झाल्याप्रकाराबद्दल 'वाईट वाटतं!' इतकंच म्हणेन...! तात्या.

In reply to by प्रियाली

मनस्वी Fri, 05/30/2008 - 16:19
प्रियालीताई परखड, विश्लेषणपूर्ण अन् स्पष्ट मत मांडल्याबद्दल धन्यवाद. थेट नावे घेउन त्या-त्या व्यक्तींना त्या-त्या कॅटॅगरीत बसविण्याआधी अजून थोडा अभ्यास करायला हवा होतास. मनस्वी "इतक्या प्रचंड प्रतिभेला आम्ही काहीबाही बोललो हा आमचा करंटेपणा या हळहळ कम गुदगुल्या."

In reply to by मनस्वी

प्रियाली Fri, 05/30/2008 - 17:07
थेट नावे घेउन त्या-त्या व्यक्तींना त्या-त्या कॅटॅगरीत बसविण्याआधी अजून थोडा अभ्यास करायला हवा होतास.
त्या मूळ प्रतिसादात एक वाक्य घाईत अर्धवट राहिलं ते असं - तात्या नं ४ सोडून कोणत्याही कॅटेगरीत बसू शकतात, कॅटेगरी हा शब्द माझा नाही. बाकीच्यांची नावे सहज आणि केवळ उदाहरणादाखल घेतली आहेत. ती म्हणजे तिच माणसे त्या त्या कॅटेगरीत बसतील असे नाही तरी ज्यांनी त्यांनी आपापल्या कॅटेगर्‍या निवडाव्यात किंवा आपण त्यात नाही असे समजून घ्यावे. असो.

अमोल केळकर Fri, 05/30/2008 - 14:59
३. मिपाच्या पहिल्या वाढदिवशी ____ केंव्हा असतोहो? मिपाचा वाढदिवस. जरा आमच्या सारख्या नवीन सभासदास माहिती मिळाली तर बरं होईल. आपला ( अनेक गोष्टी नवीन समजलेला) केळकर

In reply to by प्रियाली

मन Fri, 05/30/2008 - 15:56
छान! म्हणजे मग गंपती बाप्पा त्या दिवशी काही येड्यांना सुबुद्धी देतील अशी आशा करायला हरकत नाही. (आणि त्यांना भरपुर "इनो"चा प्रसादही खिरापत म्हणुन द्यावा असा आमचा विचार आहे. फारच लक्ष असतं ह्या लोकांचं इनो च्या रेट वर.) आपलाच, मनोबा

विजुभाऊ Fri, 05/30/2008 - 15:19
या रोजच्या नाटकांना, संधी आणि ताटातूट, स्त्रियांची मासिक पाळी आणि मराठी साहित्य वगैरे विषयांना सरावलेली वा ........बरे वाटले वाचुन...........हे वर नमूद केलेले असले शब्द या लेखकाचा हातखंडा. ते लेखकराव कोठे लिहीत असतात ते सर्वानाच ठाऊक आहे........हिडीस ,गलिच्छ लिहिले की त्यामुळे लेखन क्रान्ती होते हा आमचा अपसमज नाही. "पिंजरा" चित्रपटाचे तीस वर्षानन्तर परिक्षण लिहिणारे कोण हे सर्वानाच माहीत आहे. इथले काही लोक एकत्र येतात. गप्पागोष्टी करतात. त्यांची मैत्री होते. मिपा ला कल्ट म्हणत असतील तर त्या कल्टचे आम्ही अनुयायी आहोत हे आनन्दाने सांगु. मनमोकळे लिहिणे हे गिमिक मानले जात असेल तर मनमोकळेपणा हा मिपाचा प्राण आहे. एखाद्या प्रतिसादचा राग आला म्हणुन मिपा वर लेखनच करणार नाही म्हणुन शपथा घेणारे कोण आहेत हेही लोकाना माहीत आहेत. आम्ही मिपा कर जसे आहोत तसे आम्ही एकमेकांमुळे घडलेले आहोत. कोण्या ईतर संस्थळाच्या मेम्बरांमुळे नाही या असल्या प्रतिसादांमुळे मिपावर हल्ली वादळे येत नाहीत. की मिपाकरांत झोडाझोडी होत नाही. एकमेकाना आदराने प्रेमाने बोलावतो . उगाच इतराना कमअसल्ल म्हणुन हिणवत नाही. हाच काय तो मिपाकरांचा दोष. आम्ही सारे अस्सल मिपाकर आहोत. मिपावरचे आमचे लिखाण येतच रहाणार. आपपल्या मकदुराप्रमाणे प्रतिसाद देत रहाणार. वयाने लहानमोठे कसेका असू.......एकमेकांची विचारपूस करणार :::::::::एक अस्सल मिपाकर विजुभाऊ

राजे Fri, 05/30/2008 - 15:39
राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

नाना फडणवीस Fri, 05/30/2008 - 16:04
अहो राजे, त्यांना फुले नकोत, कैलास जीवन द्या. त्याची गरज आहे. फुले का तिथे लावता येतील? नाना फडणवीस

चित्रा Fri, 05/30/2008 - 18:36
"कविता" म्हणून चांगलीच आहे. पण आत्ता लिहीण्याचे प्रयोजन कळले नाही. मिपा जसे रोज असते तसेच खेळकरपणाने चाललेले आहे. काही विशेष कविता करण्यासारखे घडले आहे असे वाटले नाही. "दुज्या सुरांचे, हाणा त्याला, कोण मध्ये हे घुसले" हे मिपावर विशेष झाले आहे असे वाटत नाही, उलट इतरत्र झालेले पाहिले आहे. बाकी हे नेहमीचेच. चालू द्या. असल्या विषयांवरचा माझा हा शेवटचा प्रतिसाद.

धमाल मुलगा Sun, 06/01/2008 - 21:08
तसं काव्यातलं आपल्याला फार काही कळत नाहीच, पण छान वाटतेय ही कविता :) अर्थात सन्जोपरावांच्या सिध्दहस्त लेखणीतून उतरलेली कोणतीही साहित्यकृती नक्कीच सरस असते असे आमचे निरिक्षण आहे, त्यामुळे तिच्या दर्जाविषयी प्रश्नच उद्भवत नाही...उच्चच असणार ! पण पुन्हा वाचली आणि आशयगर्भ उमगला. राग्....राग नाही आला...वाईट वाटलं ! सन्जोपराव उत्तम लेखक आहेतच, वादच नाही. आम्हाला साहित्यातला सा देखील लावता येत नाही, आणि सन्जोपराव म्हणजे साहित्यचंद्रच जणू आमच्यासाठी! तरीही लहान तोंडी मोठा घास घेऊन विचारतो, माफ करा, पण........... का...का असे करावेसे वाटले ? का सन्जोपराव? अहो, तुमच्या लेखांवर इथं मिपावर देखील उड्या पडतात...लोक आवडीने वाचतात. हां आता आमच्यासारख्या तद्दन टवाळांसारख्या 'मासेस' ला सोडलं एकवेळ तरी 'क्लास' वाले कित्येक वाचक आहेतच ना मिपावर? अहो, मग त्यांच्यावर असा अन्याय का? त्यांनादेखील ही दुषणे लागू पडतातच की! मिपाचे सदस्य ह्या नात्याने. बाकी, आपलं कोणतं लेखन कुठे प्रकाशीत करावं हा नक्कीच ज्याचा-त्यचा प्रश्न आहे. पण इतरत्र उत्तमोत्तम साहित्य सादर करुन मिपावर मात्र एखाद्याच्या अंगणात येऊन त्यालाच शिव्या देण्यासारखा हा प्रकार वाटतो मला (व्यक्तिगत मत!) एक आदर आहे तुमच्याबद्द्ल आम्हा सर्वांच्या मनात! हे असं अति-अतिसर्वसामान्यासारखं वागून का त्याला धक्का लावताय शेठ? मान्य आहे, प्रत्येक माणूस आपल्या भाव-भावनांच्या कल्लोळात बुडालेला असतो, कधी त्या भावनांचा जोर वाढल्यावर भावनेच्या आहारी जाऊन माणूस असं काहीबाही करतो. शेवटी माणूस हा माणूस असतो, देव नव्हे! आम्हीही एकमेकांना शिव्या देतोच की! सगळेच करतात असे. पण कोणि फक्त शिव्या देण्यापुरता नक्कीच इथं येत नाही हो. एकंदरीत मिपाच्या खेळकर कौटुंबिक वातावरणात विष कालवल्यासारखं वाटतंय हे असं वागणं :(
पाठ खाजवुनी एकमेकाची तळवे सुजुनी बसले
असेल बुवा तसेही. कोणी एव्हढा विचार केलाय? मिपा हे घर आणि मिपाचे गावकरी हे कुटुंब असं एकदा स्विकारल्यावर आपल्या घरातल्या एखाद्यावर कोणी राळ उडवली तर त्याच्या बाजुने बोललं तर हे असं असाव? आश्चर्य आहे बॉ ! मग इतरत्र जे चालतं ते काय असतं? 'तू माझ्या साडीला छान म्हणालास तरच मी तुझ्या शर्टाला नावाजेन' अशी परिस्थिती निदान मिपावर तरी नक्कीच नाहीये ना हो रावसाहेब?
दुज्या सुरांचे, हाणा त्याला, कोण मध्ये हे घुसले
हे कुठे घडत नाही ? थोड्याफार प्रमाणात ते सगळीकडेच घडतं ना? मग? निदान मिपावर चाळणी तरी नसते...आपल्याला हवं तेच निवडून सर्वत्र 'गुडी गुडी फील' आणण्यासाठी!
बघता बघता कट्टे सगळे गुत्ते होऊन बसले
साहेब....ही फक्त सुरुवात आहे..कट्टे भरण्याची...आगे आगे देखो होता है क्या.... आम्ही बालिश आहोत...मूढही आहो...आम्ही आपल्या परीने कट्टे भरवले...एक कट्टा तर भर दुपारी वाडेश्वरला झाला..खुद्द पुण्यात. प्राजुताई साक्षीला आहेच. तो बरा नाही दिसला..आणि त्यालाही कोणा गुत्ते म्हणणार्‍याची उपस्थिती नाही दिसली बुवा? आणी गुत्त्यावर असतात ती भांडणे, शिवीगाळ, आणि बिभत्सपणा... पुण्यातल्या पहिल्या कट्ट्यावर ॐकारच्या गज़ला, चित्तरशेठच्या गज़ला, डॉ.प्रसाद दाढ्यांच्या आवाजातली सदाबहार गाणी ह्यांचा विसर पडला की काळ्या चष्म्यामुळे दिसलंच नाही? मिपाचा छापिल अंक काढण्याबद्द्ल झालेली चर्चाही आपल्यास माहित नसेलसं नाही वाटत मला! ह्या गोष्टी गुत्त्यांवर होत नसतात सरकार!!!!!! असो! कमीजास्त बोललो असेन तर मिपाचं शेंडेफळ समजुन माफ करा! तुम्हीही मिपाकर आहातच की :) मग घरातल्या लहानांना सांभाळून घेणं मोठ्यांनाच जमतं नै ? पायरी सोडून बोललो असेन तर चुक पोटात घाला...पण अश्याप्रकारचे हिडीस प्रकार करुन इथलं वातावरण कृपया बिघडवू न्का! आपला कृपाभिलाषी - ध मा ल.

In reply to by आजानुकर्ण

बेसनलाडू Fri, 05/30/2008 - 01:52
(सहमत)बेसनलाडू पूर्वस्मृतींचे काढुनि गहिवर, मी , माझे अन मला म्हणावे बघता बघता कट्टे सगळे गुत्ते होऊन बसले करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले पाठ खाजवुनी एकमेकाची तळवे सुजुनी बसले भाषेचे जणु मढे सजवुनी लावा त्याला उटणे या ओळी विशेष भिडल्या. (हलकट!)बेसनलाडू

कोलबेर गुरुवार, 05/29/2008 - 23:16
रावसाहेब भावना पोहचल्या. तुमच्यातल्या प्रतिभेला तर आम्ही मानतोच त्याची वेगळी दखल घ्यायची गरज नाही. बर्‍यापैकी सहमतपण आहे. पण इथुन आमचं मन उडून मनोगतावर बसणे मात्र अशक्य आहे ही वस्तुस्थीती आहे. तुम्हाला हे कसंकाय जमतं ते कळत नाही. असो..

In reply to by कोलबेर

धनंजय गुरुवार, 05/29/2008 - 23:34
छानच आहे. वेगवेगळ्या संकेतस्थळांमधले हेवेदावे मी लक्षपूर्वक अभ्यासलेले नाहीत. पण १००-२०० लोकसंख्येच्या या विश्वात कधी भाऊबंदकी आणि कधी उष्ट्रखरभाव दिसून आलेत, तर फार आश्चर्य वाटू नये. आमच्या कुटुंबातही हे होतेच.

विसोबा खेचर Fri, 05/30/2008 - 00:00
वा! कविता छान आहे! तात्या. अवांतर - पट्टे मालकांचे ग़ळ्यात बांधूनी श्वान काही बेचैन झाले कुणी न विचारी स्वामींच्या दारी, हिंडती इतस्तत: बिचारे! आले होते नव्या घरी, सहन न झाला मिसळझणझणाट परि परतुनी गेले मन उडुनी, पुन्हा जुन्या मालकापाशी शुद्धिचिकित्सकाचा सात्विक पाव तो, नकोसा आता वाटे मारामार प्रतिसादांच्या हड्डीची, शब्दकोड्यांची मौज न वाटे! आले पुन्हा परतुनी ते, मिसळ खावया नव्याने काय भरवसा द्यावा यांचा, असावे सोडिले पुन्हा मालकाने! :) रावसाहेबांचे काव्य वाचून आम्हालाही वरील दोन ओळी सुचल्या त्या इथे द्याव्यश्या वाटल्या. स्वतंत्रपणे कविता लिहून मिपावर टाकण्याइतपत मोठे कवी आम्ही नाही. दोनच ओळी सुचल्या म्हणून त्या इथे दिल्या! :) असो, चांगल्या काव्याबद्दल रावसाहेबांचं पुन्हा एकदा अभिनंदन..! आपला, (किंचित कवी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर Fri, 05/30/2008 - 03:48
मारामार प्रतिसादांच्या हड्डीची,
तात्या, हे नक्की कुणाला उद्देशुन? ४०-५० प्रतिसाद काढणे हातचा मळ आहे...अमक्या अमक्या संस्थळावर ४-५ प्रतिसाद आले आमच्या इकडे मात्र ४० प्रतिसाद आले.. कौल लावुन पहा किती प्रतिसादांनी आम्हाला वा!वा! म्हंटले..प्रतिसादांच राजकारण शिकवीन तुला कधीतरी... असली विधाने रावसाहेबांनी केलेली तरी पहाण्यात नाही. म्हणजे ह्या ओळींचा रोख आणखी कुणावर आहे.. कुणावर बरे?? (प्रश्नांकित) कोलबेर

In reply to by विसोबा खेचर

सन्जोप राव Fri, 05/30/2008 - 06:42
ओळी चांगल्या आणि अर्थपूर्ण आहेत. वृत्तात वगैरे बसत नाहीत, पण 'अर्थ महत्वाचा, भाषा दुय्यम' या वटहुकुमानुसारच चालले आहे. अधिक प्रयत्न करत रहा, कधीतरी जमेल. अवांतरः 'इनो' चा खप अचानक वाढला अशी बातमी आहे. सन्जोप राव

मुक्तसुनीत Fri, 05/30/2008 - 02:19
प्रस्तुत कवितेमधल्या काव्यगुणाची वगैरे चर्चा फजूल आहे हे वेगळे सांगायला नकोच. आपल्या संस्थळावर केलेले हे एक विधान आहे. कवितेचा विषय जिव्हाळ्याचा आहे त्यामुळे प्रतिक्रिया दिल्याशिवाय रहावत नाही. महत्वाच्या विषयावर बोलावेसे वाटले तर आपल्या भीड , भिती या गोष्टींवर मात करून बोलणे केव्हाही श्रेयस्कर ; या भूमिकेतून लिहीत आहे. कवितेमधे निश्चित वक्रोक्ती आहे आणि लेट्स् फेस इट् , ती वर्मावर प्रहार करणारी आहे. कुणाही मिपाकराला वाचताना वेदना होतील त्या मलाही झाल्याच. शेवटी आपल्याला प्रिय वाटणार्‍या गोष्टीवरची टीका कुणाला सहन होणार आहे ? पण मला हेही जाणवले की, संजोपरावांना जर या आपल्या संस्थळाबद्दल कळकळ वाटत नसती तर त्यांनी ही कविता इथे टाकली असती काय ? ज्या गोष्टी चुकीच्या दिशेने चालल्या आहेत असे एखाद्याला वाटते तेव्हा त्यांच्याबद्दल बोलणे तेव्हाच होते जेव्हा ती गोष्ट सुधारावी असे वाटते ! संजोपरावांनी अंगिकारलेल्या मार्गाबद्दल त्यांची मानगूट एकवेळ धरता येईल ; पण त्यांच्या हेतूंबद्दल शंका घेणे चुकीचे होईल. कवितेमधे काही गंभीर वाटतील अशा गोष्टी निर्देशित केल्या गेल्या आहेत. आणीबाणीच्या वातावरणामधे त्यांच्याबद्दल चर्चा करणे अशक्य आहे; पण त्यांचा विचार व्हावा असे, एक हितचिंतक म्हणून कळकळीने सांगावेसे वाटते.

In reply to by कोलबेर

आजानुकर्ण Fri, 05/30/2008 - 13:20
कोलबेरशेठ आणि मुक्तसुनीत यांच्याशी सहमत आपला, (सहमत) आजानुकर्ण

In reply to by मुक्तसुनीत

फटू Fri, 05/30/2008 - 07:08
राव साहेबांना मिपा बद्दल आपुलकी नसती तर त्यानी ही कविता मिपा वर टाकलीच नसती.... बाकी कविता खूपच छान आहे.... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

In reply to by मुक्तसुनीत

विसोबा खेचर Fri, 05/30/2008 - 07:09
ज्या गोष्टी चुकीच्या दिशेने चालल्या आहेत असे एखाद्याला वाटते तेव्हा त्यांच्याबद्दल बोलणे तेव्हाच होते जेव्हा ती गोष्ट सुधारावी असे वाटते ! कवितेमधे काही गंभीर वाटतील अशा गोष्टी निर्देशित केल्या गेल्या आहेत. आणीबाणीच्या वातावरणामधे त्यांच्याबद्दल चर्चा करणे अशक्य आहे; पण त्यांचा विचार व्हावा असे, एक हितचिंतक म्हणून कळकळीने सांगावेसे वाटते. आणिबाणीच्या वातावरणात चर्चा करणे अशक्य असले तरी आम्हाला व्य नि पाठवून कळवणे तर आपल्याला शक्य आहे ना? (नाही, म्हणजे मिपाची इतकी काळजी असेल तर!) मुक्तराव, काय बरं मारे असं गंभीर चाललं आहे मिपावर ते आम्हाला तरी कळू द्या! :) आम्ही आमचे पोटापाण्याचे उद्योगधंदे सांभाळून आमच्याकडून जितक्या चांगल्या रितीने मिपा चालवता येईल तितक्या चांगल्या रितीने ते चालवत आहोतच. यापेक्षा अधिक काही करणं आम्हाला शक्य नाही. पुढे मर्जी नियतीची! मिपाचं जे काय व्हायचं असेल ते होईल! मिपाच्या यशापयाशाचं खापर माथी मिरवायला हा तात्या समर्थ आहे! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अरुण मनोहर Fri, 05/30/2008 - 07:42
तात्यांना आमचा पूर्ण पाठींबा. मिसळपाव चटकदार बनवण्यात तात्यांचा "संजीव कपूर"चा हाथभार आहे. ज्यांना दहीभात भेंड्याची भाजी नेहमी खायला आवडते आणि मिरचीचे खाणे पचत नाही, त्यांनी दुसर्‍्या हटेलात जावे की. आम्ही पण सटी सामाशी सात्वीक खायला जातोच. ---> खवय्या.

In reply to by मुक्तसुनीत

पिवळा डांबिस Fri, 05/30/2008 - 08:33
महत्वाच्या विषयावर बोलावेसे वाटले तर आपल्या भीड , भिती या गोष्टींवर मात करून बोलणे केव्हाही श्रेयस्कर मुक्तसुनीतजी, आजवर या वादापासून आम्ही अलिप्त राहिलो होतो. पण आता तुम्हीच आवाहन केलंय म्हणून स्पष्टच बोलतो..... आम्हाला नमोगत आणि मिपा यावरच्या वादात काहीही इन्टरेस्ट नाही. आय जस्ट डोन्ट गिव्ह अ डॅम!! आम्ही मिपाचे आहोत आणि इथून हाकलल्यापर्यंत मिपाचे राहू.... जर या आपल्या संस्थळाबद्दल कळकळ वाटत नसती तर त्यांनी ही कविता इथे टाकली असती काय ?...हेतूंबद्दल शंका घेणे चुकीचे होईल. आर यू किडिंग मी? तुम्ही आम्हाला काय मूर्ख समजता की आंधळे? प्रस्तुत लेखकाचा "ईनो" बद्द्लचा प्रतिसाद वाचा. तो विधायक आहे असे वाटते तुम्हांला? हा अपवाद आहे असे तुम्ही म्हणाल. पण आम्ही अजुनही "वारा सरणे..हिमवादळे" वगैरे विसरलेलो नाही. या आय्.डी. धारकाची मिपावरची जर "वाटचाल" पाहिली तर नुसता सभासद म्हणून वावरणे ही भूमिका दिसत नाही. त्यात काहीतरी व्हेस्टेड इंटरेस्ट वा पर्सनल अजेंडा असल्यासारखा स्पष्ट दिसतो... मी या आयडी धारकाची मिपावरची सर्व वाटचाल मुद्दाम अभ्यासली. सगळे मिपाकर प्रत्येक धाग्यावर प्रतिक्रिया देत नाहीत याचा अर्थ ते सगळे धागे वाचत नाहीत असे नव्हे!.... ते मरू दे, पण मला एक गोष्ट कळत नाही की प्रस्तुत आयडी धारक सगळीकडे मतांच्या पिंका टाकीत जातात. आमची त्याविषयी काहीच तक्रार नाही कारण मिपावर प्रत्येकाला पिंक टाकण्याचा अधिकार आहे हे आम्ही मानतो. पण आम्हांला असे आढळले आहे की त्यांनी पिंक टाकली रे टाकली की तुम्ही सारवासारवीचे तस्त घेऊन धावता की त्यांची पिंक किती विधायक आहे हे सांगण्यासाठी! हा काय चमत्कार आहे? इथेच नाही तर तुम्ही अन्यत्र ही तसे केले आहे. आम्हाला हे गौडबंगाल उलगडत नाही. हे एकाच माणसाचे दोन आय डी आहेत काय? नसतील तर तुमचे काय लागेबांधे आहेत हो ते एकदा स्वच्छ सांगून टाका म्हणजे "त्यांच्या" प्रतिक्रियेनंतर ती विधायक कशी आहे ते समजावणार्‍या "तुमच्या" प्रतिक्रियेची आम्ही प्रतिक्षा करू..... आमची प्रस्तुत मूळ लेखकांविषयी काही तक्रार नाही. कारण एकदा व्हेस्टेड इन्टरेस्ट आहेत हे कळल्यानंतर वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. पण तुमच्या मतांना आम्ही किंमत देतो (त्यांच्या नाही!), तेंव्हा तुम्हीच आम्हाला सांगा आम्ही वर जे म्हटले त्यात काही चूक आहे काय? असा हा प्रतिसाद दिल्याबद्द्ल सरपंच बहुतेक आमचे सभासदत्व रद्द करतील. पण पर्वा नाही, जिथे मनातले स्पष्ट पणे बोलता येत नाही तिथे राहूनतरी काय उपयोग? आपलाच सस्नेही, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

सरपंच Fri, 05/30/2008 - 08:43
आम्ही मिपाचे आहोत आणि इथून हाकलल्यापर्यंत मिपाचे राहू.... अरे डांबिसा, तुला कोण हाकलेल लेका? तू तर सगळ्या मिपावल्यांचा फेमस डांबिसकाका! :) शिवाय तू नांवाप्रमाणे पक्का डांबिसही आहेस आणि मिपाला तर डांबिस मंडळींची नेहमीच आवश्यकता आहे! :) या आय्.डी. धारकाची मिपावरची जर "वाटचाल" पाहिली तर नुसता सभासद म्हणून वावरणे ही भूमिका दिसत नाही. त्यात काहीतरी व्हेस्टेड इंटरेस्ट वा पर्सनल अजेंडा असल्यासारखा स्पष्ट दिसतो... अगदी योग्य मुद्दा मांडला आहेस रे डांबिसा! असो, काही मंडळींना 'तात्या' आणि 'मिसळपाव' हे प्रकरण काही म्हण्जे काही केल्या पचतच नाही त्याला काय इलाज? आणि अपचन अगदी अनावर झालं की इथे येऊन मनसोक्त हागून जायच! दुसरं काय? :) पण आम्हांला असे आढळले आहे की त्यांनी पिंक टाकली रे टाकली की तुम्ही सारवासारवीचे तस्त घेऊन धावता की त्यांची पिंक किती विधायक आहे हे सांगण्यासाठी! हा काय चमत्कार आहे? इथेच नाही तर तुम्ही अन्यत्र ही तसे केले आहे. आम्हाला हे गौडबंगाल उलगडत नाही. हम्म! या बाबतीत मुक्तरावांचा खुलासा वाचायला आवडेल! आमचा मुक्तराव तसा भला माणूस, परंतु काही वेळेला उगीच काही लोकांपुढे दडपून जातो! :) आम्हाला हे गौडबंगाल उलगडत नाही. हे एकाच माणसाचे दोन आय डी आहेत काय? नाही रे डांबिसा, या बाबतीत मात्र आम्ही मुक्तराव हा कंप्लीट वेगळा माणूस आहे असा निर्वाळा देऊ इच्छितो. कारण आम्ही त्याच्याशी फोनवर एकदा बोललो आहोत. आमची प्रस्तुत मूळ लेखकांविषयी काही तक्रार नाही. कारण एकदा व्हेस्टेड इन्टरेस्ट आहेत हे कळल्यानंतर वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. अगदी खरं! आम्हीही यापुढे हेच करायचं ठरवलं आहे, पूर्वीही अनेकदा तसं ठरवलं होतं! पण जळ्ळा आमचा स्वभावही पक्का भिकारचोट अन् भांडायची खुमखुमी असलेला, त्यामुळे गप्प बसवत नाही. परंतु यापुढे अनुल्लेखाने मारायची मनोगती कला हा तात्याही साध्य करेल, त्याला ते फारसं जड नाही! :) असा हा प्रतिसाद दिल्याबद्द्ल सरपंच बहुतेक आमचे सभासदत्व रद्द करतील. पण पर्वा नाही, जिथे मनातले स्पष्ट पणे बोलता येत नाही तिथे राहूनतरी काय उपयोग? अरे बाबा डांबिसा, कोण तुझं सभासदत्व रद्द करायला निघाला आहे? मिपाबद्दल खरी कळकळ कुणाला आहे आणि पोटदुखी कुणाला आहे हे समजण्याइतकी आम्हीही थोडीफार जिंदगी बघितली आहे! तेव्हा रहा इथेच निवांत! मिपा तुझंच आहे! :) तात्या.

In reply to by पिवळा डांबिस

मुक्तसुनीत Fri, 05/30/2008 - 18:27
पण आम्हांला असे आढळले आहे की त्यांनी पिंक टाकली रे टाकली की तुम्ही सारवासारवीचे तस्त घेऊन धावता की त्यांची पिंक किती विधायक आहे हे सांगण्यासाठी! हा काय चमत्कार आहे? इथेच नाही तर तुम्ही अन्यत्र ही तसे केले आहे. आम्हाला हे गौडबंगाल उलगडत नाही. हे एकाच माणसाचे दोन आय डी आहेत काय? नसतील तर तुमचे काय लागेबांधे आहेत हो ते एकदा स्वच्छ सांगून टाका म्हणजे "त्यांच्या" प्रतिक्रियेनंतर ती विधायक कशी आहे ते समजावणार्‍या "तुमच्या" प्रतिक्रियेची आम्ही प्रतिक्षा करू..... पिवळा डांबिस यांचे लिखाण एरवी आवडते असे मी कित्येक वेळा लिहीले आहे. यावेळी त्यानी आपल्या ललितगुणाचा वापर चुकीच्या ठिकाणी केला आहे. "पिंकांच्या मागे तस्त घेऊन फिरणे" ही उपमा पेजोरेटीव्ह आहे (मराठी शब्द माहीत नाही. ) , ती केवळ निंदाव्यंजक नसून सरळसरळ हीन दर्जाचा अपमान करणारी आहे. मी त्यांचा - या विधानापुरता - धि:कार करतो. त्यानी आपल्या विवेकाला स्मरून अशी भाषा असणारी विधाने मागे घ्यावीत.

In reply to by मुक्तसुनीत

पिवळा डांबिस Sat, 05/31/2008 - 20:30
श्री. मुक्तसुनीतजी, सर्वप्रथम हा वेगळ्या व्यक्तीचा आयडी असल्याचे निश्चित झाल्याने आनंद व्यक्त करतो. यावेळी त्यानी आपल्या ललितगुणाचा वापर चुकीच्या ठिकाणी केला आहे. "पिंकांच्या मागे तस्त घेऊन फिरणे" ही उपमा पेजोरेटीव्ह आहे (मराठी शब्द माहीत नाही. ) , ती केवळ निंदाव्यंजक नसून सरळसरळ हीन दर्जाचा अपमान करणारी आहे. मी त्यांचा - या विधानापुरता - धि:कार करतो. आता कळलं उपरोधिक, वक्रोक्तिपूर्ण टीका झाली की कसं वाटतं ते? आम्ही तर आमच्या उपमेत एकही असभ्य वा बीभत्स शब्द वापरलेला नाही. तरीही तुम्हाला ती झोंबली. आणि सहाजिकच आहे, ज्याला टोचतं त्यालाच वेदना होतात. अशा वेळी त्याला जर कुणी वक्रोक्तीकडे दुर्लक्ष कर आणि त्या वेदनेत काही विधायक शोध असे सांगितले तर वेदना वाढतात. पिवळा डांबिस यांचे लिखाण एरवी आवडते असे मी कित्येक वेळा लिहीले आहे. आभारी आहे. आम्हालाही तुमचे लिखाण एरवी आवडते. काव्यासारखा कठीण साहित्यप्रकार तुम्ही उत्तम रीतीने हाताळता. आमच्या सारखं गद्य लिहीणं त्यामानाने सोपं! आम्ही केलेली टीका याच अपेक्षाभंगापोटी होती की अरे एरवी हा माणूस इतकं चांगलं लिहितो तर मग याच मुद्द्यावर पुनःपुनः असं का लिहितो? पहिल्यांदा वाचलं तेंव्हा आम्ही दुर्लक्ष केलं पण पुनरावृत्ती झाल्याने लिहावं लागलं. त्यानी आपल्या विवेकाला स्मरून अशी भाषा असणारी विधाने मागे घ्यावीत. आम्ही वर्णन केलेलं बिहेव्हिअर असत्य असतं तर आम्ही आमचं विधान जरूर (आनंदाने) मागे घेतलं असतं. किंबहुना दुर्दैवाने असं बिहेव्हिअर एकापेक्षा जास्त वेळा झालेलं आहे याची खात्री करून घेऊनच आम्ही ते इथे मांडलं होतं. तेंव्हा आम्ही असत्य विधान केलेलं नसल्याने ते मागे घेऊ शकत नाही. हां, आम्ही आमच्या विवेकाला स्मरून आणि यापूर्वीच्या तुमच्या लिखाणाचा चाहता म्हणून तुम्हाला झालेल्या यातनांबद्द्ल खेद जरूर व्यक्त करतो. सद्यपरिस्थितीत हा वाद मागे पडून आपण सर्व मिपाकर पुढे चालायला लागलो तर बरं. बाकी तुमची मर्जी. आपला, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

कोलबेर Sat, 05/31/2008 - 09:22
चला भिडेवर मात करायचीच आहे तर सगळेच करूया. साचलेल्या पाण्याला वाट करुन दिलेली केव्हाही बरी! डांबीस काका, वयाने,अनुभवाने, ज्ञानाने तुम्ही खूप मोठे असलात तरी संजोप राव आणि तात्या अभ्यंकर ह्या प्रकरणासाठी तुम्ही (निदान 'पिवळा डांबिस' हा आयडी) खूपच नवखे आहात. ज्या संजोप रावांची इथली वाटचाल काढून तुम्ही अभ्यासलीत त्यामध्ये तुम्हाला 'पिंजरा' हे परिक्षण दिसले नाही?? मी संजोप राव आणि तात्या अभ्यंकर ह्यापै़की कुणालाही प्रत्यक्षात भेटलो नाही पण संजोप रावांनी हे परिक्षण केवळ तात्यांच्या आग्रहास्तव खास मिसळपाववर लिहिले आहे हे मला माझ्या इथल्या अभ्यासातुनच (?) कळले! तुम्हाला कळले नाही?? तुम्ही ह्या आयडीचा अभ्यास वगैरे केलात तरी ही गोष्ट कशी काय बुवा तुमच्य नजरेतुन सुटली? रावसाहेबांची लेखन प्रतिभा बघता त्यांना अनेकदा बर्‍याच गोष्टींवर लिहण्याचा बर्‍याच जणांनी आग्रह करताना पाहिले आहे पण (माझ्या अभ्यासा नुसार!) रावसाहेबांनी खास डिमांडवर लिहीलेला हा एकमेव लेख आहे. तोही तात्यांच्या आग्राहावर आणि मिसळपाववर? संजोप रावांच्या प्रत्येक भुमिकेशी मी सहमत नाही. पण तसेच आपल्या लेखावर वा! वा! चे कीती प्रतिसाद आले ह्यावर (हुरळून जाऊन?) परखड मत देणार्‍यांना 'आंधळे' म्हणून हिणवणार्‍या तुमच्याशीही सहमत नाही. पण तरीही संजोपराव किंवा पिवळा डांबीस ह्या आयडीतून काहीही लिहिले गेले की इथे आल्या आल्या पहिल्यांदा ते वाचतो! ह्यात काहीही चमत्कार नसुन दोन्ही आयडींमधून येणारी लेखन प्रतिभा आहे. असो..मनापासून वाटले ते लिहीले! सरपंच हा प्रतिसाद किंवा माझा आयडी उडवतील का? असली निरर्थक काळजी मी तरी करणार नाही. तुमच्या पर्यंत प्रामाणिक भावना पोहोचाव्यात इतकीच काळजी!! डिस्क्लेमर : ह्या प्रतिसादातुन मी रावसाबांची बाजू घेत आहे असे वाटून कोलबेर हा त्यांचाच आयडी आहे असल्या निष्कर्षापर्यंत पोहोचणार्‍यांनी सरपंच/ज.डायर ह्यांच्या कडून आमचा आमचा आयपी ऍड्रेस चेक करुन घ्यावा.

In reply to by कोलबेर

पिवळा डांबिस Sat, 05/31/2008 - 10:33
डांबीस काका, वयाने,अनुभवाने, ज्ञानाने तुम्ही खूप मोठे असलात तरी संजोप राव आणि तात्या अभ्यंकर ह्या प्रकरणासाठी तुम्ही (निदान 'पिवळा डांबिस' हा आयडी) खूपच नवखे आहात. पूर्णपणे मान्य! पण त्याबरोबरच त्या वादाची माहिती घेण्यात आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही हेही आम्ही स्पष्ट केले आहे. आमची प्रतिक्रिया ही श्री. संजोप रावांनी मिपावर (आणि मिपावरच फक्त) लिहिलेल्या प्रतिक्रीयांसंबंधीच आहे. आम्ही तसेही स्पष्ट केले आहे. तुम्हाला 'पिंजरा' हे परिक्षण दिसले नाही?? जरूर दिसले. आम्हाला तरी तीस वर्षांपूर्वी लागून गेलेल्या सिनेमाच्या परीक्षणाचे प्रयोजन कळले नाही. जसे काही आजवर पिंजरावर परीक्षण कुणी लिहिलेलेच नाही. किंवा श्री. संजोपरावांनी काही नवीन लिहिले आहे. आम्हांला तुमचे वय माहीत नाही पण पिंजरा जेंव्हा (नव्याने) लागला लेंव्हा आम्ही वर्तमानपत्र वाचण्याच्या वयाचे होतो. तेंव्हा ट्र्स्ट मी, आम्ही अशी बरीच परीक्षणे वाचली आहेत... संजोप रावांनी हे परिक्षण केवळ तात्यांच्या आग्रहास्तव खास मिसळपाववर लिहिले आहे हे मला माझ्या इथल्या अभ्यासातुनच (?) कळले! तुम्हाला कळले नाही?? समजा ते जरी त्यांनी तात्याच्या अगदी खास आग्रहावरून लिहिले असेल तरी त्यामुळे त्यांना इतरत्र प्रतिक्रियेच्या ऑफेनसिव्ह पिंका टाकायचा अधिकार कसा प्राप्त होतो? आम्ही "ईनो' आणि "वारा सरणे- हिमवादळॅ" या प्रतिक्रियांविषयी बोलत आहोत. या प्रतिक्रिया विधायक आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? कोलबेरसाहेब, मिपाविषयी आमच्या मनात एक श्रद्धा आहे. तात्याने हा प्रवाहाच्या विरूद्ध पोहत, स्वतःच्या खिशाला खार लावून, जो उपक्रम (उपक्रम साईट नव्हे) चालवला आहे तो यशस्वी व्हावा अशी आमची इच्छा आहे. श्री संजोप रावांविषयी आमचं वैयक्तिक काहीच भांडण नाही. त्यांनी चांगल्या हेतूने इथे दर्जेदार लिखाण प्रसिद्ध करावं अशीच आमची इच्छा आहे. तात्यानेही त्यांचे अनेकदा जाहीर स्वागत केल्याचे आम्ही वाचले आहे, तुम्हीही वाचले असेल. ज्यांना मिपा आवडत नाही (मला मान्य आहे की असेही लोक असू शकतील!) त्यांना मिपावर लिहिलंच माहिजे अशी काही सक्ती असल्याचं आमच्यातरी वाचनात नाही. असे असतांनाही जर कोणी मिपावर या साईटला अवमानकारक काही लिहिलं तर आम्ही त्यांचं स्वागत हारतुर्‍यांनी करावं अशी तुमची अपेक्षा आहे का? मग तो (तुमच्या दृष्टीने) कितीही मोठा माणूस असो... कोलबेर हा त्यांचाच आयडी आहे असल्या निष्कर्षापर्यंत पोहोचणार्‍यांनी सरपंच/ज.डायर ह्यांच्या कडून आमचा आमचा आयपी ऍड्रेस चेक करुन घ्यावा. आम्हाला "कोलबेर' हा त्यांवाच आयडी आहे असे मुळीच वाटत नाही कारण याच आयडीने पॅटंटेड व्हर्सेस जेनेरीक ड्रग्जवर आमच्याशी अतिशय मौलिक चर्चा केलेली आहे. रावांना ते जमले असते असे वाटत नाही. कोलबेर, तुमच्या मताविषयी आम्हाला आदरच आहे. पण तसेच आपल्या लेखावर वा! वा! चे कीती प्रतिसाद आले ह्यावर (हुरळून जाऊन?) परखड मत देणार्‍यांना 'आंधळे' म्हणून हिणवणार्‍या तुमच्याशीही सहमत नाही. आपल्या याही मताचा आम्ही आदर करतो. आम्ही स्वतःला ललित लेखक मुळीच समजत नाही. जी काय चार-दोन अक्षरे आम्ही जुळवली ती तात्याच्या आग्रहाखातर इथे प्रसिद्ध केली. आम्ही फक्त ही एक "फॅक्ट" नजरेला आणली होती की ज्यांना गावितमास्तर आवडलेला नाही त्या लोकांपेक्षा ज्यांना तो आवडलेला आहे त्यांची संख्या अनेकपटींनी अधिक आहे. तुम्ही ही फॅक्ट आजही नाकारू शकता काय? गंमत अशी आहे की तुम्ही काही लोकांच्या मताला इतरांपेक्षा जास्त महत्व देऊ इच्छिता. ऍज इफ सम आर मोअर इक्वल! मला ते मान्य नाही. मिपावर फक्त काही जणांनाच इतरांपेक्षा साहित्यातील जास्त कळतं आणि इतरांना नाही यावर आमचा विश्वास नाही. असो. मला वाटतं या विषयावर मी खूप लिहिलं. माझी भूमिका मला वाटतं मी पुरेशी स्पष्ट केली आहे. तेंव्हा माझ्या दृष्टीने हा विषय इथेच संपला. तुम्हाला जर पटत नसेल तर आमची मतं आमच्याजवळ आणि तुमची तुमच्याजवळ! लेटस ऍग्री टू डिसऍग्री! आपला, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

कोलबेर Sat, 05/31/2008 - 10:52
आम्हाला तरी तीस वर्षांपूर्वी लागून गेलेल्या सिनेमाच्या परीक्षणाचे प्रयोजन कळले नाही. जसे काही आजवर पिंजरावर परीक्षण कुणी लिहिलेलेच नाही. किंवा श्री. संजोपरावांनी काही नवीन लिहिले आहे. आम्हांला तुमचे वय माहीत नाही पण पिंजरा जेंव्हा (नव्याने) लागला लेंव्हा आम्ही वर्तमानपत्र वाचण्याच्या वयाचे होतो. तेंव्हा ट्र्स्ट मी, आम्ही अशी बरीच परीक्षणे वाचली आहेत...
त्या परिक्षणाचा दर्जा काय होता किंवा ते कुणाला किती आवडले हा मुद्दाच नाही आहे. (मागे ह्यावर तुमच्याच एका प्रतिसादाला मी सहमती देणारा प्रतिसाद देखिल दिला होता) मूख्य मुद्दा आहे की हे परिक्षण त्यांनी तात्यांच्या आग्रहावरुन लिहिले होते. (निदान तात्यांनी तसा आग्रह केलेला तरी पाहण्यात आहे!) ह्यातुन इतकेच अंडरलाईन करायचे आहे की इथले संजोपारावांचे लेखन हे निव्वळ तात्यांचा आणि पर्यायाने मिसळपावचा राग राग करण्यासाठी नाही.
समजा ते जरी त्यांनी तात्याच्या अगदी खास आग्रहावरून लिहिले असेल तरी त्यामुळे त्यांना इतरत्र प्रतिक्रियेच्या ऑफेनसिव्ह पिंका टाकायचा अधिकार कसा प्राप्त होतो?
एक्झॅक्टली...जसेकी प्रसंगी त्यांनी थोडी कठोर टीका केली म्हणून त्यांना मिसळपावचे व्हिलन ठरवण्याचा अधिकार प्राप्त होत नाही तसा!! हाच तर मुद्दा मला 'पिंजर्‍या'तुन अधोरेखित करायचा होता.
आम्ही फक्त ही एक "फॅक्ट" नजरेला आणली होती की ज्यांना गावितमास्तर आवडलेला नाही त्या लोकांपेक्षा ज्यांना तो आवडलेला आहे त्यांची संख्या अनेकपटींनी अधिक आहे. तुम्ही ही फॅक्ट आजही नाकारू शकता काय?
ती फॅक्ट आम्हीच काय लिहिता वाचता येणारा कुणीही नाकरू शकत नाही..पण म्हणून एखाद्याने थोडा निराळा सूर लावला तर तो देखिल आंधळा ठरत नाही इतकेच. पब्लिकने डोक्यावर घेउन नाचणे हा गुणवत्तेचा एकमेव निकष नाही हे तुम्हाला सांगण्याइतकी माझी पात्रता नाही.
तुम्हाला जर पटत नसेल तर आमची मतं आमच्याजवळ आणि तुमची तुमच्याजवळ! लेटस ऍग्री टू डिसऍग्री!
'ऍग्री टू डिसऍग्री' हा तर कोणत्याही सार्वजनिक संकेतस्थळाचा आत्मा आहे असे मी मानतो. वरील प्रतिसादात काही प्रश्नार्थक वाक्ये आल्याने हा लहान तोंडी मोठा घास!

In reply to by कोलबेर

विजुभाऊ Sat, 05/31/2008 - 12:38
कोणी काय बोलावे काय लिहावे हे ज्याचे त्याने ठरवावे. पण मुद्दाम म्हणुन एखादा असभ्य अश्लील खरे तर हिडीस शब्द माथी मारत असेल तर त्याला विरोधही करायचा नाही? एखाद्या लिखाणावर / प्रतिक्रियेवर विरोधी प्रतिक्रिया आली की सभत्येच्या सगळ्या मर्यादा सोडुन हिडीस काव्य पंक्ती लिहीणे याला बुद्धीवैभव म्हणायचे की विकृती ? जसेकी प्रसंगी त्यांनी थोडी कठोर टीका केली म्हणून त्यांना मिसळपावचे व्हिलन ठरवण्याचा अधिकार प्राप्त होत नाही तसा!! टीका करावी .....पण आयमाय **न टाकावी / मासीक पाळी असले शब्द टीकेपेक्षा लेखकाच्या हरपलेल्या मनस्थितीचे वास्तव दाखवते. या असल्या शेवाळी शेंबुडलेल्या बाष्कळपणाला जर कोणी थोडी कठोर टीका म्हणत असेल तर तुमचे स्वतःला जी एं चे पाईक समजणारे तथाकथीत हीरो आणि त्यांचे वकील काय पात्रतेचे आहेत हे वेगळे सांगायला नकोच. असो...... असले हीरो डोक्यावर नाचवणारे स्वयंभू समिक्षक आणि स्वयंभू इतिहासकार यांची त्या संस्थळावर विचारपूस करणारे भरपूर आहेत. त्यांचे हीरो त्याना लखलाभ. चांगल्याला चांगले म्हणणे आणि वाईटाला वाईट म्हणणे हे मिपाच्या सदस्यांचे रोखठोक वागणे कायम असेच राहील

In reply to by विजुभाऊ

असले हीरो डोक्यावर नाचवणारे स्वयंभू समिक्षक आणि स्वयंभू इतिहासकार यांची त्या संस्थळावर विचारपूस करणारे भरपूर आहेत.
कोणाचीही कारणाशिवाय विचारपूस करण्याचा मिपाचा मनोदय नाही आणि सदस्यांचाही नसावा. एखाद्या लेखाला प्रतिसाद दिले जातात ते त्या लेखापुरते मर्यादित आहेत का एवढेच पहावे. उगीच सर्वत्र विनाकारण लोकांना त्रास देण्याचे कारण नाही. मिपावरील वातावरण विनाकारण विचारपूस करणारे न राहता खेळीमेळीचे रहावे.
चांगल्याला चांगले म्हणणे आणि वाईटाला वाईट म्हणणे हे मिपाच्या सदस्यांचे रोखठोक वागणे कायम असेच राहील
चांगल्याला चांगले म्हणताना आणि वाईटाला वाईट म्हणताना एखाद्याची पाठ धरून तो विषय संपल्यावरही सतत त्रास देत राहणार्‍या सदस्यांना मिपाबद्दल प्रेम नाही असे आम्ही धरून चालतो. मिपावर अनेक व्यक्ती येतात त्यापैकी प्रत्येकाची मते आपल्याला पटायला हवीत असे नाही. ज्यांची मते आपल्याला पटत नाहीत त्यांना सतत त्रास देण्याचा उद्योग मिपाला पसंत नाही. मिपाच्या ज्या सदस्येला तुम्ही विनाकारण प्रत्येक चर्चेत ओढत असता तिने याबाबत तक्रार केली आहे. तरी, यावेळेस फक्त समज देण्यात येत आहे पुढील वेळेस तेढ वाढवणारे असे प्रतिसाद सरळ उडवून दिले जातील याची खात्री बाळगावी. जनरल डायर

In reply to by आणिबाणीचा शासनकर्ता

कोलबेर Sat, 05/31/2008 - 20:36
धन्यवाद डायर साहेब. मुक्तरावांनी म्हंटल्या प्रमाणे सार्वजनिक संकेतस्थळावर वावरण्यासाठी काही विवेक लागतो जो विजुभाऊ ह्या आयडीतुन लिहणार्‍या माणसाला नाही हे आजकाल काही प्रतिसादांमधून दिसू आले आहे. वरील प्रतिसादामध्ये तर त्याची हद्द झाली आहे. ह्यावर त्याच पातळीवर जाऊर कुणीतरी प्रत्युत्तर देण्याआधी हा प्रतिसाद उडवुन टाकावा ही विनंती. मिसळपावला खरा धोका असे विवेक सोडून लेखन करणार्‍यांचा आहे.

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर Sat, 05/31/2008 - 12:52
समजा ते जरी त्यांनी तात्याच्या अगदी खास आग्रहावरून लिहिले असेल तरी त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहेच आणि त्यांच्या त्या लेखाला मनापसून दादही दिली आहे. तरी त्यामुळे त्यांना इतरत्र प्रतिक्रियेच्या ऑफेनसिव्ह पिंका टाकायचा अधिकार कसा प्राप्त होतो? अगदी खरं! दर वेळेला आपण कुणीतरी फार शहाणे आहोत आणि बाकीचे चुत्ये आहेत असंच समजूनच ते नेहमी लिहीत असतात. जरा कधी कुठे मनमोकळं लेखन नाही की कुणाशी मनमोकळा संवाद नाही! तो नसला तर नसू दे, त्या बाबत काहीच सक्ति नाही. असतो एखाद्याचा स्वभाव जात्याच भिकारचोट आणि संकुचित मनोवृत्तीचा! परंतु याचा अर्थ सतत तिरकस लेखन, तात्याला किंवा मिपाला सतत झोडू पाहणारे प्रतिसाद असा होत नाही/नसावा! कोलबेरसाहेब, मिपाविषयी आमच्या मनात एक श्रद्धा आहे. तात्याने हा प्रवाहाच्या विरूद्ध पोहत, स्वतःच्या खिशाला खार लावून, जो उपक्रम (उपक्रम साईट नव्हे) चालवला आहे तो यशस्वी व्हावा अशी आमची इच्छा आहे. जाऊ दे रे डांबिसा, तू कशाला कुणाला माझी बाजू घेऊन समजावतो आहेस? शेवटी मॅच्युरिटी काऊंट्स! प्रत्येक वयाची एक समज असते त्यानुसारच कोलबेरने प्रतिसाद दिला आहे! ज्यांना मिपा आवडत नाही (मला मान्य आहे की असेही लोक असू शकतील!) त्यांना मिपावर लिहिलंच माहिजे अशी काही सक्ती असल्याचं आमच्यातरी वाचनात नाही. मुळीच सक्ति नाही. परंतु गंमत म्हणजे ज्यांना मिपा आवडत नाही तेच इथे येऊन अगदी हौशीहौशीने मिपाच्या विरोधात सतत काहीतरी लिहीत असतात याची गंमत वाटते! अस्तित्वाच्या लढाईकरता केवळ विरोध करत राहणे हाच मार्ग काही वेळेला उरतो! संजोपचंही तेच झालं! तात्याच्या आणि मिपाच्या विरोधात लिहिल्यामुळेच आपण अधिक प्रकाशात येऊ असंच त्याला नेहमी वाटत राहीलं आणि तेच तो बर्‍याचदा करत राहिला! याचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे त्याची ही कविता! मिपावरच येऊन मिपालाच जोडे मारणारी ही कविता मिपावर टाकायचं वास्तविक काय कारण होतं बरं? अगदी नेमकं कारण? 'बघा! मी कसे जोडे मारले आहेत, 'बघा मी किती मोठा कवी आहे!' हाच आतला आवाज या कवितेतनं ऐकू येतो ना? अरे आहेस ना मोठा कवी? मग कविता लिहिण्याकरता जगातले सगळे विषय संपले? तात्याला आणि मिपाला जोडे मारणे, यातूनच फक्त कवीत्व सिद्ध होतं का? कुणाला तरी सतत जोडे मारून, सतत काहीतरी तिरकस आणि स्वत:ला फार शहाणे समजून लिहिल्यामुळेच साहित्यिक अभिव्यक्ति करता येते का? 'वर्तूळ' नावाचा अप्रतिम लेख लिहिणारा हाच संजोप का? असा कधितरी प्रश्न पडतो आणि वाईट वाटतं! की आता स्वत:च्या त्या प्रतिभेवर विश्वास उरला नसल्यामुळे फक्त विरोध करत राहणे, गरळ ओकत राहणे हेच काही मार्ग अस्तित्व टिकवण्याकरता शिल्लक राहिले आहेत? वाईट वाटतं खूप! आणि तसं नसेल तर उत्तम साहित्यिक अभिव्यक्ति करणारे लेख इतरत्र आणि जोडे हाणण्याकरता मात्र मिपा असा काही हिडन अजेंडा आहे? मला तर तोच दिसतो आहे! (अर्थात, पिंजराचं परिक्षण हा त्याला एकमेव अपवाद आहे हे मीही मान्य करतो! अगदी खुल्या दिलाने!) असो.. झाली इतकी चर्चा पुरे झाली रे डांबिसा! आपलं मिपा कसं आहे, काय आहे हे येणारा काळच ठरवील. आणि ज्यांना मिपाला फक्त शिव्या द्यायच्या आहेत त्यांना त्या अगदी मनसोक्त देऊ देत असंच शेवटी म्हणावंसं वाटतं! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

पिवळा डांबिस Sat, 05/31/2008 - 20:35
असो.. झाली इतकी चर्चा पुरे झाली रे डांबिसा! आपलं मिपा कसं आहे, काय आहे हे येणारा काळच ठरवील. पूर्ण सहमत आहे. या विषयावर आता आमचाही, 'सीताकांतस्मरण जयजयराम!!" :)

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर Sat, 05/31/2008 - 21:16
कोलबेरसाहेब, मिपाविषयी आमच्या मनात एक श्रद्धा आहे. तात्याने हा प्रवाहाच्या विरूद्ध पोहत, स्वतःच्या खिशाला खार लावून, जो उपक्रम (उपक्रम साईट नव्हे) चालवला आहे तो यशस्वी व्हावा अशी आमची इच्छा आहे.
तात्या मनोगतावरील उणीवा काढल्यावर अगदी असेच प्रतिसाद बघायला मिळायचे! .. "कुणीतरी आपल्या खिशातील द्रव्य खर्च करुन कार्यबाहुल्यातुन वेळ काढून हे संस्थळ चालावते आहे".. असे शब्द असायचे इतकेच ;) इथेही तेच बघुन गंमत वाटली. असो..सैतानाशी लढताना स्वतः सैतान न बनण्याची काळजी घेणे फार अवघड असते अश्या आशयाचे एक इंग्रजी वचन आहे. सैतानाच्याजागी प्रशासक हा शब्द टाकला की हेच वचन मराठीतही चपखल बसेल. :)
शेवटी मॅच्युरिटी काऊंट्स! प्रत्येक वयाची एक समज असते त्यानुसारच कोलबेरने प्रतिसाद दिला आहे!
मान्य! पण तुम्ही तुमच्या वयाच्या समजेनुसार कधी लिहीणार? 'तुमचीच लाल' म्हणणार्‍यांच्या जयजयकारात तटस्थ नजरा गमावुन बसू नका इतकेच वाटते. वरती अजानुकर्णाचा प्रतिसाद उडावुन लावलात पण विजुभाऊंचा मात्र तसाच ठेवलात...सैतानाशी लढताना स्वतः सैतान न बनण्याची काळजी घेणे फार अवघड असते!!

सहज Fri, 05/30/2008 - 07:13
व्यक्ति तितक्या प्रकृती. प्रत्येक व्यक्तीत गुण दोष असतात. अवगुण दाखवले तरी गुण देखील निश्चीत आहेत व त्या गुणांच्या आधारे अवगुणांकडे दुर्लक्ष करता येते. अत्यंत गर्विष्ठ, व स्वताला सर्वज्ञान झाले आहे असा स्वभाव असला तरी त्या गुरु शिष्याला समावुन [गरज नसताना] घेतोच ना आम्ही मिपाकर. तात्याला मनोगतावर वावर भावला नाही म्हणून हिमतीवर मिसळपाव काढले. एक "जान" असलेले नवे संकेतस्थळ उभे राहीले. आता हे सत्य जितक्या लवकर पचवाल तितक्या लवकर तुमचे "इनो" व्यसन सुटेल. शुभेच्छा! लवकर बरे व्हा!!

नाना फडणवीस Fri, 05/30/2008 - 08:16
स्वतःच्या उच्च काव्यात्मक प्रतिभेचा वापर, दुसर्‍याच्या अंगणात जाऊन थुंकण्यासाठी करणे हे गैर नव्हे काय? एखाद्या गोष्टीबद्दल मनात चांगल्या भावना असतील तर त्या व्यक्त करण्याची अनेक चांगली माध्यमे आहेत. मिपाला "सुधरवण्याचा" विडा जर कोणी उचललाच असेल तर त्यासाठी याहून चांगले पर्याय निश्चित उपलब्ध आहेत. आणि ते स्वतःला फार शहाणे समजणार्‍या या संजोपरावाला माहित नाहीत असे कुणी समजू नये. पण जर आपला उद्देशच मिपावर वाईट गोष्टी घडाव्यात असा असेल तरच हे लेखन संभवते. त्यामुळे काव्याला दाद देणार्‍या मंडळींना आमचे हे सांगणे की या कवितेमागील जळफळाट त्यांनी ध्यानात घ्यावा. मिसळपाव स्थापन झाल्यापासून अनेकांना कंड सुटली आहे, आग आग होते आहे. त्यांच्या मूळव्याधीच्या त्या वेदनांवर असले काव्यात्मक "कैलास जीवन" बोटावर घेऊन तेथे चोळत बसणे, याशिवाय ते काही करू शकत नाहीत. त्यामुळे असल्या जळफळाटातून निर्माण झालेल्या मूळव्याधी काव्यांना प्रतिभेचे निकष लावून गौरवण्यासारखे त्यात नाही. नाना फडणवीस

फटू Fri, 05/30/2008 - 08:54
हा वाद इतका गहन आहे ??? वरचे सगळे प्रतिसाद वाचल्यानन्तर का कोण जाणे पण मनोगतावर एक चक्कर मारावीशी वाटली... आणि काय आश्चर्य... किती तरी लेख, कविता अशा आढ्ळल्या ज्या मिपावर सुद्धा प्रकाशित झाल्या आहेत... आम्हीही पुर्वी मनोगतावर लिहायचो... पण पुर्वी म्हणजे आम्हाला मिपा बद्दल काहीच माहीती नव्हते तेव्हा... आम्हाला नाही आठवत आम्ही मिपाचे सदस्य झाल्यानन्तर मनोगतावर कधी लिहिलं आहे... असो. सच्च्या मिपाकराना एव्हधच सांगावंसं वाटतं... मिपाची सर दुस~या कुठल्याच संकेतस्थळाला नाही हे तर जगजाहीर आहे... मग कशाला वाद घालत बसता... जावू द्या ना... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

काल कविता वाचल्यावर आम्हाला ती क्रांतीब्रींतीच्या ढाच्याची कविता वाटली. पण पहिल्या झटक्यात कविता कळत नाही, म्हणुन दुस-यांदा कविता वाचायला गेलो तर तिथे ढाक-बहीरीचा गड उतरता, उतरता लाडक्या शिष्याची प्रतिक्रिया आलीच होती. अशा अर्जंट प्रतिक्रियावर तर आमचे विशेष लक्ष असते. त्यात काही विशेष नाही. हल्ली काही समिकरणे लक्षात येऊ नये इतके आम्ही खूळे नक्कीच नाही. प्रतिभावंताने काव्याचा उपयोग कसा करावा हे कोणीही कोणाला सांगू नये. पण इतकी निराशा येण्याचे कारण आम्हाला काही समजले नाही. या पुर्वीची आपली कविता वाचण्यासाठी आम्हीही आपल्या लेखन अनुमतीच्या धोरणाच्या संस्थळावर कविता वाचून गेलो.कविताही आवडलीही होती. आपले तेथील सदस्यांवर असलेले वजन पाहता, आपल्या लेखनावर ( कसेही असले तरी ) फुले उधळणा-यांची संख्या कमी नाही. तेव्हा इथे काही उत्तम कविता आपण टाकू शकला असता. पण आपल्याला तसे करायचेच नसल्यामुळे तो प्रश्नही उरत नाही, असे वाटते. अर्थात आपण या संस्थळावर काय लिहावे हा आपला प्रश्न . काय लिहिले, कसे लिहिले, त्याच्या आस्वादाबरोबर त्याचा उद्देश आणि योग्य समाचार घेण्याची ताकद आमच्यात नसली तरी, ती ताकद एकाच माणसात आहे, त्यांच्या पाठीशी आम्ही सतत असतो, आहोतच. तेव्हा एका दर्जेदार लेखकाने अशा भानगडीत पडावे याचे मात्र वाईट वाटत आहे, इतकेच सांगावे वाटते.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाण Fri, 05/30/2008 - 10:48
आम्हाला नमोगत आणि मिपा यावरच्या वादात काहीही इन्टरेस्ट नाही. आय जस्ट डोन्ट गिव्ह अ डॅम!! डांबिस भाय एकदम बरोबर.....माझ ही अगदी हेच म्हणण आहे..... प्रस्तुत लेखकाचा "ईनो" बद्द्लचा प्रतिसाद वाचा. तो विधायक आहे असे वाटते तुम्हांला? हा अपवाद आहे असे तुम्ही म्हणाल. पण आम्ही अजुनही "वारा सरणे..हिमवादळे" वगैरे विसरलेलो नाही. आमच्या ही ते लक्षात आहे बरोबर !!!!! या आय्.डी. धारकाची मिपावरची जर "वाटचाल" पाहिली तर नुसता सभासद म्हणून वावरणे ही भूमिका दिसत नाही. मलाही आधी हाच संशय होता आणि आता मात्र खात्री पटली..... मिपाला "सुधरवण्याचा" विडा जर कोणी उचललाच असेल तर त्यासाठी याहून चांगले पर्याय निश्चित उपलब्ध आहेत. आणि ते स्वतःला फार शहाणे समजणार्‍या या संजोपरावाला माहित नाहीत असे कुणी समजू नये. पण जर आपला उद्देशच मिपावर वाईट गोष्टी घडाव्यात असा असेल तरच हे लेखन संभवते. त्यांचे हे लेखन मिपा चे वातावरण बिघडवु पाहते आहे...हे मात्र खर त्यामुळे काव्याला दाद देणार्‍या मंडळींना आमचे हे सांगणे की या कवितेमागील जळफळाट त्यांनी ध्यानात घ्यावा. मिसळपाव स्थापन झाल्यापासून अनेकांना कंड सुटली आहे, आग आग होते आहे. नाना अगदी योग्य बोललात पहा..... तात्या अशा लोकांचा योग्य वेळीच समाचार घेतला पाहिजे !!!!! कृपया मिपा करांनी अशा लेखना बद्दल जागरुक राहुन त्यात कोणत्याही पद्दतीने भाग न घ्यावा ही नम्र विनंती.... (मिपा प्रेमी) मदनबाण.....

विजुभाऊ Fri, 05/30/2008 - 11:46
लेखकाच्या प्रतिभेबद्दल कुशंका नाही पण आपण जेथे वावरतो तेथेच थुंकणे असभ्य पणाच आहे. 'माणसाने शेंबूड व्हावे, मासिक पाळी व्हावे, ज्यानेत्याने आपापली आयमाय **न टाकावी किंवा "वारा सरणे..हिमवादळे" वगैरे ही भाषा कोणत्या सभ्य पणात बसते विचार ते लिहाणाराने करायचा आहे. नागव्याने नाचणे लहान मुलाना चांगले दिसते. मोठे त्याची नक्कल करायला गेले की ते हिडीस /बिभत्स दिसते. कधी अधुन मधुन येवुन मिपावर असला बिभत्सपणा करणे किंवा "वारा सरणे..हिमवादळे" असले हिडीस बरळणे ,काहीही कारण काढुन वादंग निर्माण करणे यातच लेखकाला इंटरेस्ट असावा असेच वाटते. बटबटीत आणि हिडीस लिहिणे स्वतःच्या लेखनावर कोणी काही वेगळी प्रतिक्रिया दिली की त्याला कंपूगिरीकरत गलीच्छ गरळ भाषेत ठोकुन काढणे हाच ज्यांचा उद्देश असेल तर त्याना अनुल्लेखाने मारणेच योग्य ठरेल. डुकराशी कुस्ती करायची तर आपण घाण होतोच पण त्याही पेक्षा जास्त वाईटम्हणेजे डुकराला तेच आवडते. हेच खरे. आमचे जालावरचे लेखन मिपा पासुन सुरु झाले.आम्हाला नमोगत आणि मिपा यावरच्या वादात काहीही इन्टरेस्ट नाही. संजोपरावांनी अंगिकारलेल्या मार्गाबद्दल त्यांची मानगूट एकवेळ धरता येईल ; पण त्यांच्या हेतूंबद्दल शंका घेणे चुकीचे होईल त्यांचे नक्की हेतु काय आहेत ते उघड आहेत. त्याबद्दल आमच्या मनात शंका नाही बाकी मुक्तसुनीतरावांचे त्यांच्याशी काय गुळपीठ आहे ते अनाकलनीय आहे. जर ते दोन वेगळे इसम असतील तर बहुधा मिपावर एकमेकांचे परमनन्ट पाठराखीण म्हणुन वागत असतील. नवराबायकोतही हे नाते इतके "दो जिस्म एक जान" असे नसते. कलीयुगातला हा एक चमत्कारच मानायला हवा. 'इनो' चा खप अचानक वाढला अशी बातमी आहे. हे इनो ची गरज असणारालाच कळु शकते ज्याचे जळते त्यालाच कळते तसे...ज्याला जळजळते त्यालाच असे काही कळते हेच खरे.

छोटा डॉन Fri, 05/30/2008 - 12:12
मान्यवर लेखकाच्या आत्तापर्यंतच्या लेखांचे व साहित्याचे आम्ही काही काळापुर्वी पंखे होतो पण सद्य परिस्थीती अशी बदलली आहे की मलाच कळेना की "असे का ?" असो त्यांना जर त्यातच मोठेपणा वाटत असेल तर तो लखलाभ होवो !!! बाकी आधी चाललेल्या "सुदलेखनाच्या चर्चांमध्ये" आम्ही काडीमात्र रस घेतला नाही कारण मुळात उद्देशच अर्थशुन्य आहे. शेवटी चर्चा ज्या मार्गाने गेल्या त्या वाचुन काही जणांनी आपला "अहंभाव" गोंजारण्याचे हौस फेडली हाच निष्कर्श निघतो कारण अजुन दुसरे काही निष्पन्न झालेच नाही .... पण त्यानंतर अजिबत अपेक्षा नसताना ह्या अर्थाची कविता आली मग मात्र प्रतिसाद देणे गरजेचे बनले ... कमीत कमी मला तरी ह्या कवितेचा उद्देश [ फार फार तर सौम्य भाषेत अर्थ म्हणू ] हा मुक्तसुनीत ने म्हटल्याप्रमाणे "कवितेमधे निश्चित वक्रोक्ती आहे आणि लेट्स् फेस इट् , ती वर्मावर प्रहार करणारी आहे. कुणाही मिपाकराला वाचताना वेदना होतील त्या मलाही झाल्याच. शेवटी आपल्याला प्रिय वाटणार्‍या गोष्टीवरची टीका कुणाला सहन होणार आहे ?". म्हणून उत्तर द्यायचा खटाटोप ...
पान वेगळे मांडुनि बसता प्यादे घोडे हसले करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले
लै भारी, हीच अपेक्षा होती. बरं बाबा, सुदे आम्ही प्यादी , घोडी, मर्कट का आणखी काही पण "दैवताचे तर्कट झाल्याचा महान निष्कर्श कसा निघाला ?". जरा कुणी समजावुन सांगेल का ? जर आता हे निष्पन्न झालेच आहे तर आपल्या मते "तर्कट" असलेल्या ह्या संस्थवर अशा अर्थपुर्ण चर्चा करणे ह्याला काय अर्थ ? हां आता जर आपला "अहंपणा" गोंजारायचा असेल तर मग त्याला पर्याय नाही ...
पाठ खाजवुनी एकमेकाची तळवे सुजुनी बसले करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले
वा वा , पण ही सवय कुठली हे काहींच्या लक्षात आलेच नाही दिसतय. असो, झोपलेल्याला उठवणे शक्य आहे पण ज्याने सोंग घेतले आहे त्याबाबतील आम्हीच काय कोणीही हतबल होऊ शकतो ... बाकी ते "प्रतिसादाचे राजकारण" आम्हाला नवे नाही. पण एक मुद्दा मला सांगावा वाटतो की असे राजकारण व प्रशासकीय अनुमतीची ह्या गोष्टीला मिपावर स्थान नाही. उलट अशा काही अनावश्यक लेखांमुळे व त्यावरील तेवढ्याच अनावश्यक प्रतिसादामुळे इथले वातावरण बिघडत आहे हे लोकाम्च्या का लक्षात येत नाही ? यामुळे मिपावर मनमोकळेपणाने लिहणरे व प्रतिसाद देणारे यांची गोची होत आहे याचे तरी भान ठेवायला हवे. ही मंडळी [ आता जर नावे लिहली तर आमच्यावर "कंपुबाजीचा" आरोप करायला मोकळे ] आता ह्यामुळे वैतागली आहेत हे योग्य वेळी समजणे आवश्यक आहे. मिपा हे एक जिवंत संस्थळ आहे आणि बहुतेक सर्व सभासद दिलदार पणे लिहतात व त्याला प्रतिसाद पण तसेच पडतात, कोणी स्वता काहीही न लिहायचे व्रत अंगे बाणून लोकांच्या "फालतू सुदलेखनाच्या चुकां" चा किस पाडत नाही ही आमच्यासाठी अभिमनाची गोष्ट आहे. बाकी ते "इनो" च्या खपाचे आम्ही बघू पण मागणी लक्षात घेता त्याचा काळाबाजार होणार नाही ह्याची काळजी "खप वाढला"असे ज्यांच्या लक्षात आले त्यांनी घ्यावी.
पण जर आपला उद्देशच मिपावर वाईट गोष्टी घडाव्यात असा असेल तरच हे लेखन संभवते. त्यामुळे काव्याला दाद देणार्‍या मंडळींना आमचे हे सांगणे की या कवितेमागील जळफळाट त्यांनी ध्यानात घ्यावा. मिसळपाव स्थापन झाल्यापासून अनेकांना कंड सुटली आहे, आग आग होते आहे. त्यांच्या मूळव्याधीच्या त्या वेदनांवर असले काव्यात्मक "कैलास जीवन" बोटावर घेऊन तेथे चोळत बसणे, याशिवाय ते काही करू शकत नाहीत. त्यामुळे असल्या जळफळाटातून निर्माण झालेल्या मूळव्याधी काव्यांना प्रतिभेचे निकष लावून गौरवण्यासारखे त्यात नाही.
बाकी या बाबतीत "नानांशी" सहमत ... बाकी बिरुटेसरांनी म्हटल्यप्रमाणे "संस्थळावर काय लिहावे हा आपला प्रश्न . काय लिहिले, कसे लिहिले, त्याच्या आस्वादाबरोबर त्याचा उद्देश आणि योग्य समाचार घेण्याची ताकद आमच्यात नसली तरी, ती ताकद एकाच माणसात आहे, त्यांच्या पाठीशी आम्ही सतत असतो, आहोतच. तेव्हा एका दर्जेदार लेखकाने अशा भानगडीत पडावे याचे मात्र वाईट वाटत आहे, इतकेच सांगावे वाटते" असो. गेट वेल सून !!! संजोपरावांच्या लिखाणाचा पंखा पण कट्टर मिपाकर - छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

मन Fri, 05/30/2008 - 13:19
१००००% सहमत. आणखी काहि बोलण्यासारखं नाहिये आमच्याकडे. फक्त एक प्रश्नः- (तुमचं नमोगत आवडतं ना तुम्हाला, जा ना मग तिकडे आणी बसा खुशाल. पण इथं येउन , जे चाललयं चांगलं त्यात कशाला मोडता घालताय?) आपलाच, मनोबा

विसोबा खेचर Fri, 05/30/2008 - 13:26
मनोगती संजूबाबाच्या कवितेची दखल आमच्या मिपापरिवाराने अगदी यथास्थितपणे घेतली याचे बरे वाटले! :) वा!, सुंदर!, अप्रतिम कविता! असे म्हणून आनंदित झालेले मिपाच्या अस्तन्यातले छुपे मनोगती कोण हेही या निमित्ताने पुन्हा एकदा कळले याचा आनंद वाटला! :) असो, सर्व मनोगतींचं आमच्या मिपा परिवारात खुल्या दिलानं स्वागत! :) आपला, (मिपाकर!) तात्या.

छोटा डॉन Fri, 05/30/2008 - 13:40
मुळ मुद्दा असा आहे की "कोण कुठले आहे, कोणाची पाठ खाजवून कोणाचे तळवे सुजले, प्रतिसादाचे राजकारण, सभ्य / असभ्य पातळीचा तौलानीक अभ्यास " यासारख्या व इतर अशाच गोष्टींमध्ये आम्हाला काडीइतका इंटरेस्ट नाही व आम्हाला तो असण्याची अपेक्षा सुद्धा नाही. आम्ही आपले आपल्या आनंदात , नशेत [ मग त्याला कुणी गुत्ता का म्हणेना ] मिपावर वावरत असतो व हे स्थळ "जिवंत" राखण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही कधी "दुसरीकडे" कुणाच्याही वाटेला गेलो नाही मग असे असताना ती गोष्ट "इथे" व्हावी याची अपेक्षा आम्ही का करावी ? जर ती घडत असेल तर गप्प का बसावे ? सच्च्या मिपाकराना एव्हधच सांगावंसं वाटतं... मिपाची सर दुसर्‍या कुठल्याच संकेतस्थळाला नाही हे तर जगजाहीर आहे... आपण आपली आनंदाने मीठ-भाकरी खात असतो व जो अतिथी येतो त्याला ताटातली अर्धी भाकरी काढून देतो पण जर समोरुन "आपल्याच अन्नात माती कालवायचा प्रकार घडत" असेल तर गप्प राहू नका.... बाकी इतर कुठल्या अनावश्यक वादात आम्हाला काडीमात्र रस नाही... कट्टर मिपाकर छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

विसोबा खेचर Fri, 05/30/2008 - 14:03
आपण आपली आनंदाने मीठ-भाकरी खात असतो व जो अतिथी येतो त्याला ताटातली अर्धी भाकरी काढून देतो पण जर समोरुन "आपल्याच अन्नात माती कालवायचा प्रकार घडत" असेल तर गप्प राहू नका.... है शाब्बास रे छोट्या डॉना! अगदी योग्य बोललास... :) काही बलाढ्य संस्थळांच्या पित्त्यांना मिपामुळे सतत इतकं का अस्वस्थ का वाटत असतं हेच काही कळत नाही बुवा! :) अवांतर - इनोचा खप अचानक वाढला की कमी झाला याबद्दल आम्हाला काहीच बातमी नाही. कारण आम्हाला ते कधी घ्यायचीच वेळ येत नाही! इनोची ज्यांना वारंवार गरज लागते ती मंडळी बहुदा इनोच्या स्टॉक डिलरच्या किंवा एजंटांच्या भोवती घुटमळून खपासंबंधी बातम्या काढत असावेत म्हणजे वेळीच ष्टॉक करून ठेवायला बरं! मिपाडिटी (म्हण्जे मिपाची ऍसिडिटी बर्र का मंडळी!) झाल्यावर उगाच धावाधाव नको! :) असो..आमच्याकरता आम्ही हा विषय आता संपवत आहोत. बाकी चालू द्या... तात्या.

मनस्वी Fri, 05/30/2008 - 14:14
हे म्हणजे चांगल्या नांदणार्‍या घरात पाहुणचार घेण्यापेक्षा कुरापती काढून काड्या लावण्याचे काम झाले! असो. आम्हाला त्याने काडीमात्र फरक पडत नाही. कारण आम्ही इथे तत्त्वज्ञान वाचायला अन् पाजळायला कधी येतच नाही मुळी! आपण किती प्रकांडपंडित आहोत हे सिद्ध करण्याची किंवा भासवण्याची गरज पण वाटत नाही. आम्ही ४ टाळकी (आता १००० +) येतो, विचारांचे आदानप्रदान करतो आणि आमच्या घरात मनसोक्त बागडतो. ऑलरेडी रस काढलेल्या ऊसाच्या चोथ्याचा रस काढण्यात अगदी इतका म्हणजे इतका इंटरेस्ट असेल.. अहो तर खुशाल काढा की.. इथे कोणी तुम्हाला काहीही म्हणणार नाही! पण तो रस इथे कुणाला पाजायचा आग्रह धरु नका बाबा.. आम्हाला नाही आवडत! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

प्रियाली Fri, 05/30/2008 - 14:56
निरिक्षण : १. आता मधुबाला, ओ पी नय्यर, मदन मोहन किंवा कोणत्यातरी एखाद्या जुन्या चित्रपट कलाकारावर वाचल्यावर टिपे गाळली नाहीत तरी हळहळ वाटण्याजोगा पण सुंदर लेख येणार किंवा सिंहासनचे परिक्षण! मग इथले पिडा, सहज, बिरूटे, तात्या वगैरी जुनी (वयाने) मंडळी त्या हळहळीत विरघळणार. २. पिरंगुट आधीच झाल्याने आता कलंगुटच्या बंगल्यात मिपा संमेलन भरणार. त्यात डॉन, मन, मदनबाण, तात्या* इ. नवी (वयाने आणि अनुभवाने) मंडळी बाटली-जेवणात विरघळणार. ३. मिपाच्या पहिल्या वाढदिवशी इथल्या सर्व मंडळींना गुदगुल्या करेल असा एक लेख येणार आणि मग हे वरचे प्रतिसाद आम्ही दिले होते हो! पण त्यावेळी गोष्ट वेगळी होती. इतक्या प्रचंड प्रतिभेला आम्ही काहीबाही बोललो हा आमचा करंटेपणा या हळहळ कम गुदगुल्यांत मनस्वी आदी सगळया मंडळींची अस्वस्थता जन्माला येऊन नष्ट होणार. सारांशः मग काय होणार, काही नाही, पुढचा पिच्चर रिलीज होईपर्यंत जय आणि विरू दोस्तीच्या आणाभाका घेणार. एकमेकांच्या मनात "चंचीप्रवेश" करणार आणि पुढचा चित्रपट रिलीज झाला की...पुढच्या चित्रपटाचे नाव असेल - ये रे माझ्या मागल्या! ४. आमच्यासारखे काही अशा चर्चांत पूर्वी भाग घेतलेले आणि फारसा संबंध नसलेले आमच्यासारखे हक्का-बक्का राहणार. सांभाळ हो प्राजु अनुमान : मिपा असो की मनोगत, माणूस सर्वत्र सारखाच असतो. एखाद्याला आपला समुदाय (कल्ट) बनवण्यासाठी वेगवेगळ्या गिमिक्सची गरज लागते. सदर लेखकाची इश्टाईल आता आम्हाला माहित आहे. या रोजच्या नाटकांना, संधी आणि ताटातूट, स्त्रियांची मासिक पाळी आणि मराठी साहित्य आणि वरील कविता वगैरे विषयांना सरावलेली आपली (प्रशिक्षित) प्रियाली. * तसं मला वयाने मोठं कोण लहान कोण ते माहित नाही पण तात्या नं. ४ सोडून सर्वत्र असणार.

In reply to by प्रियाली

सहज Fri, 05/30/2008 - 15:05
तात्या व संजोपराव दोघांनी मिळुन आम्हा सगळ्यांना वेड्यात [म्हणजे अजुन काय वेगळे नका विचारु] काढायला केलेला हा बनाव तर नव्हे. तात्या, रावसाहेब उत्तर द्या. तुम्ही एकत्र चियर्स करत असता हे कळले म्हणुन विचारतोय. नाही एकमेकांच्या उरावर बसुन नंतर गळाभेटी करणारे पोहोचलेले राजकारणी लई पाहीलेत. :-) (माहीतगार) आजानुकर्णा काय म्हणतोस? :-)

In reply to by सहज

विसोबा खेचर Fri, 05/30/2008 - 16:39
तात्या व संजोपराव दोघांनी मिळुन आम्हा सगळ्यांना वेड्यात [म्हणजे अजुन काय वेगळे नका विचारु] काढायला केलेला हा बनाव तर नव्हे. अरे नाही रे बाबा! आम्ही कुठलाही बनाव केलेला नाही! हां, यापूर्वी मी स्वत:हून अनेकदा झालं गेलं विसरून जाऊन संजोपशी दोस्तीचा हात पुढे केलेला आहे परंतु त्याची तात्याविषयीची आणि मिपाविषयीची जळजळ थांबतच नाही आणि तो पुन्हा पुन्हा काहीतरी गरळ ओकून ठेवतो! असो, प्रियालीनेही योग्यच लिहिले आहे. कारणं यापूर्वी अनेकदा असं झालेलं आहे. परंतु आता यापुढे नाही! प्रियाली म्हणते तसं लिहिलाच जरी अगदी त्यांनी एखादा सुंदर लेख, तर एक वाचक म्हणून केवळ एखाददोन शब्दात बरावाईट अभिप्राय द्यायचं काम करीन परंतु याच्या गळ्यात गळे घालायला यापुढे कधीही जाणार नाही! आत्तापर्यंत गेलो ही चूकच झाली आणि तीच प्रियालीने दाखवून दिली आहे. अगदी पूर्वी मनोगतावर असल्यापासूनच हा माणूस माझ्यावर पेश्शल खार खाऊन आहे. का ते माहीत नाही! असो.. नो डाऊट, हा माणूस केव्हा केव्हा खूप छान लिहितो परंतु हा माणूस मानसिकदृष्ट्या आजारी आहे हीच गोष्ट खरी आहे. त्याला तात्याचा आणि पर्यायाने मिसळपावाचा फोबियाच आहे. त्याला या आजारातून लवकर आराम पडावा हीच प्रार्थना! हा माणूस माझ्या मनातनं उतरला, अगदी कायमचा! असो, झाल्याप्रकाराबद्दल 'वाईट वाटतं!' इतकंच म्हणेन...! तात्या.

In reply to by प्रियाली

मनस्वी Fri, 05/30/2008 - 16:19
प्रियालीताई परखड, विश्लेषणपूर्ण अन् स्पष्ट मत मांडल्याबद्दल धन्यवाद. थेट नावे घेउन त्या-त्या व्यक्तींना त्या-त्या कॅटॅगरीत बसविण्याआधी अजून थोडा अभ्यास करायला हवा होतास. मनस्वी "इतक्या प्रचंड प्रतिभेला आम्ही काहीबाही बोललो हा आमचा करंटेपणा या हळहळ कम गुदगुल्या."

In reply to by मनस्वी

प्रियाली Fri, 05/30/2008 - 17:07
थेट नावे घेउन त्या-त्या व्यक्तींना त्या-त्या कॅटॅगरीत बसविण्याआधी अजून थोडा अभ्यास करायला हवा होतास.
त्या मूळ प्रतिसादात एक वाक्य घाईत अर्धवट राहिलं ते असं - तात्या नं ४ सोडून कोणत्याही कॅटेगरीत बसू शकतात, कॅटेगरी हा शब्द माझा नाही. बाकीच्यांची नावे सहज आणि केवळ उदाहरणादाखल घेतली आहेत. ती म्हणजे तिच माणसे त्या त्या कॅटेगरीत बसतील असे नाही तरी ज्यांनी त्यांनी आपापल्या कॅटेगर्‍या निवडाव्यात किंवा आपण त्यात नाही असे समजून घ्यावे. असो.

अमोल केळकर Fri, 05/30/2008 - 14:59
३. मिपाच्या पहिल्या वाढदिवशी ____ केंव्हा असतोहो? मिपाचा वाढदिवस. जरा आमच्या सारख्या नवीन सभासदास माहिती मिळाली तर बरं होईल. आपला ( अनेक गोष्टी नवीन समजलेला) केळकर

In reply to by प्रियाली

मन Fri, 05/30/2008 - 15:56
छान! म्हणजे मग गंपती बाप्पा त्या दिवशी काही येड्यांना सुबुद्धी देतील अशी आशा करायला हरकत नाही. (आणि त्यांना भरपुर "इनो"चा प्रसादही खिरापत म्हणुन द्यावा असा आमचा विचार आहे. फारच लक्ष असतं ह्या लोकांचं इनो च्या रेट वर.) आपलाच, मनोबा

विजुभाऊ Fri, 05/30/2008 - 15:19
या रोजच्या नाटकांना, संधी आणि ताटातूट, स्त्रियांची मासिक पाळी आणि मराठी साहित्य वगैरे विषयांना सरावलेली वा ........बरे वाटले वाचुन...........हे वर नमूद केलेले असले शब्द या लेखकाचा हातखंडा. ते लेखकराव कोठे लिहीत असतात ते सर्वानाच ठाऊक आहे........हिडीस ,गलिच्छ लिहिले की त्यामुळे लेखन क्रान्ती होते हा आमचा अपसमज नाही. "पिंजरा" चित्रपटाचे तीस वर्षानन्तर परिक्षण लिहिणारे कोण हे सर्वानाच माहीत आहे. इथले काही लोक एकत्र येतात. गप्पागोष्टी करतात. त्यांची मैत्री होते. मिपा ला कल्ट म्हणत असतील तर त्या कल्टचे आम्ही अनुयायी आहोत हे आनन्दाने सांगु. मनमोकळे लिहिणे हे गिमिक मानले जात असेल तर मनमोकळेपणा हा मिपाचा प्राण आहे. एखाद्या प्रतिसादचा राग आला म्हणुन मिपा वर लेखनच करणार नाही म्हणुन शपथा घेणारे कोण आहेत हेही लोकाना माहीत आहेत. आम्ही मिपा कर जसे आहोत तसे आम्ही एकमेकांमुळे घडलेले आहोत. कोण्या ईतर संस्थळाच्या मेम्बरांमुळे नाही या असल्या प्रतिसादांमुळे मिपावर हल्ली वादळे येत नाहीत. की मिपाकरांत झोडाझोडी होत नाही. एकमेकाना आदराने प्रेमाने बोलावतो . उगाच इतराना कमअसल्ल म्हणुन हिणवत नाही. हाच काय तो मिपाकरांचा दोष. आम्ही सारे अस्सल मिपाकर आहोत. मिपावरचे आमचे लिखाण येतच रहाणार. आपपल्या मकदुराप्रमाणे प्रतिसाद देत रहाणार. वयाने लहानमोठे कसेका असू.......एकमेकांची विचारपूस करणार :::::::::एक अस्सल मिपाकर विजुभाऊ

राजे Fri, 05/30/2008 - 15:39
राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

नाना फडणवीस Fri, 05/30/2008 - 16:04
अहो राजे, त्यांना फुले नकोत, कैलास जीवन द्या. त्याची गरज आहे. फुले का तिथे लावता येतील? नाना फडणवीस

चित्रा Fri, 05/30/2008 - 18:36
"कविता" म्हणून चांगलीच आहे. पण आत्ता लिहीण्याचे प्रयोजन कळले नाही. मिपा जसे रोज असते तसेच खेळकरपणाने चाललेले आहे. काही विशेष कविता करण्यासारखे घडले आहे असे वाटले नाही. "दुज्या सुरांचे, हाणा त्याला, कोण मध्ये हे घुसले" हे मिपावर विशेष झाले आहे असे वाटत नाही, उलट इतरत्र झालेले पाहिले आहे. बाकी हे नेहमीचेच. चालू द्या. असल्या विषयांवरचा माझा हा शेवटचा प्रतिसाद.

धमाल मुलगा Sun, 06/01/2008 - 21:08
तसं काव्यातलं आपल्याला फार काही कळत नाहीच, पण छान वाटतेय ही कविता :) अर्थात सन्जोपरावांच्या सिध्दहस्त लेखणीतून उतरलेली कोणतीही साहित्यकृती नक्कीच सरस असते असे आमचे निरिक्षण आहे, त्यामुळे तिच्या दर्जाविषयी प्रश्नच उद्भवत नाही...उच्चच असणार ! पण पुन्हा वाचली आणि आशयगर्भ उमगला. राग्....राग नाही आला...वाईट वाटलं ! सन्जोपराव उत्तम लेखक आहेतच, वादच नाही. आम्हाला साहित्यातला सा देखील लावता येत नाही, आणि सन्जोपराव म्हणजे साहित्यचंद्रच जणू आमच्यासाठी! तरीही लहान तोंडी मोठा घास घेऊन विचारतो, माफ करा, पण........... का...का असे करावेसे वाटले ? का सन्जोपराव? अहो, तुमच्या लेखांवर इथं मिपावर देखील उड्या पडतात...लोक आवडीने वाचतात. हां आता आमच्यासारख्या तद्दन टवाळांसारख्या 'मासेस' ला सोडलं एकवेळ तरी 'क्लास' वाले कित्येक वाचक आहेतच ना मिपावर? अहो, मग त्यांच्यावर असा अन्याय का? त्यांनादेखील ही दुषणे लागू पडतातच की! मिपाचे सदस्य ह्या नात्याने. बाकी, आपलं कोणतं लेखन कुठे प्रकाशीत करावं हा नक्कीच ज्याचा-त्यचा प्रश्न आहे. पण इतरत्र उत्तमोत्तम साहित्य सादर करुन मिपावर मात्र एखाद्याच्या अंगणात येऊन त्यालाच शिव्या देण्यासारखा हा प्रकार वाटतो मला (व्यक्तिगत मत!) एक आदर आहे तुमच्याबद्द्ल आम्हा सर्वांच्या मनात! हे असं अति-अतिसर्वसामान्यासारखं वागून का त्याला धक्का लावताय शेठ? मान्य आहे, प्रत्येक माणूस आपल्या भाव-भावनांच्या कल्लोळात बुडालेला असतो, कधी त्या भावनांचा जोर वाढल्यावर भावनेच्या आहारी जाऊन माणूस असं काहीबाही करतो. शेवटी माणूस हा माणूस असतो, देव नव्हे! आम्हीही एकमेकांना शिव्या देतोच की! सगळेच करतात असे. पण कोणि फक्त शिव्या देण्यापुरता नक्कीच इथं येत नाही हो. एकंदरीत मिपाच्या खेळकर कौटुंबिक वातावरणात विष कालवल्यासारखं वाटतंय हे असं वागणं :(
पाठ खाजवुनी एकमेकाची तळवे सुजुनी बसले
असेल बुवा तसेही. कोणी एव्हढा विचार केलाय? मिपा हे घर आणि मिपाचे गावकरी हे कुटुंब असं एकदा स्विकारल्यावर आपल्या घरातल्या एखाद्यावर कोणी राळ उडवली तर त्याच्या बाजुने बोललं तर हे असं असाव? आश्चर्य आहे बॉ ! मग इतरत्र जे चालतं ते काय असतं? 'तू माझ्या साडीला छान म्हणालास तरच मी तुझ्या शर्टाला नावाजेन' अशी परिस्थिती निदान मिपावर तरी नक्कीच नाहीये ना हो रावसाहेब?
दुज्या सुरांचे, हाणा त्याला, कोण मध्ये हे घुसले
हे कुठे घडत नाही ? थोड्याफार प्रमाणात ते सगळीकडेच घडतं ना? मग? निदान मिपावर चाळणी तरी नसते...आपल्याला हवं तेच निवडून सर्वत्र 'गुडी गुडी फील' आणण्यासाठी!
बघता बघता कट्टे सगळे गुत्ते होऊन बसले
साहेब....ही फक्त सुरुवात आहे..कट्टे भरण्याची...आगे आगे देखो होता है क्या.... आम्ही बालिश आहोत...मूढही आहो...आम्ही आपल्या परीने कट्टे भरवले...एक कट्टा तर भर दुपारी वाडेश्वरला झाला..खुद्द पुण्यात. प्राजुताई साक्षीला आहेच. तो बरा नाही दिसला..आणि त्यालाही कोणा गुत्ते म्हणणार्‍याची उपस्थिती नाही दिसली बुवा? आणी गुत्त्यावर असतात ती भांडणे, शिवीगाळ, आणि बिभत्सपणा... पुण्यातल्या पहिल्या कट्ट्यावर ॐकारच्या गज़ला, चित्तरशेठच्या गज़ला, डॉ.प्रसाद दाढ्यांच्या आवाजातली सदाबहार गाणी ह्यांचा विसर पडला की काळ्या चष्म्यामुळे दिसलंच नाही? मिपाचा छापिल अंक काढण्याबद्द्ल झालेली चर्चाही आपल्यास माहित नसेलसं नाही वाटत मला! ह्या गोष्टी गुत्त्यांवर होत नसतात सरकार!!!!!! असो! कमीजास्त बोललो असेन तर मिपाचं शेंडेफळ समजुन माफ करा! तुम्हीही मिपाकर आहातच की :) मग घरातल्या लहानांना सांभाळून घेणं मोठ्यांनाच जमतं नै ? पायरी सोडून बोललो असेन तर चुक पोटात घाला...पण अश्याप्रकारचे हिडीस प्रकार करुन इथलं वातावरण कृपया बिघडवू न्का! आपला कृपाभिलाषी - ध मा ल.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
उघडा खिडक्या, तोडा बेड्या, गर्जुनि शिणले काही अबोल सत्ता क्रांतीलाही तेंव्हा बधली नाही पान वेगळे मांडुनि बसता प्यादे घोडे हसले करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले गंजकुर्‍हाडी बोलु लागल्या बाह्या सरसावोनी शुष्कपुष्पही मधेच फुलले सुकता सुकता सुकुनी पाठ खाजवुनी एकमेकाची तळवे सुजुनी बसले करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले जरा चांदोबा, पुल जरासे, ऐसी सजली स्वप्ने भाषेचे जणु मढे सजवुनी लावा त्याला उटणे अक्षरशत्रू बनुनी जेंव्हा काव्यगुरु नाचले करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले गुलाल फेका, भले बहाद्दर, जिंकलास तू गड्या जुळले अपुले सूर, पिपाण्या ताशे अन चौघड्या दुज्या सुरांचे, हाणा त्याला, को

जगाच्या शिखरावर ५५ वर्षांपूर्वी!

चतुरंग ·

वरदा गुरुवार, 05/29/2008 - 22:17
मस्त माहिती.. माझ्याकडूनही तेनझिंग व हिलरीच्या स्मृतीला अभिवादन!!

विसोबा खेचर Fri, 05/30/2008 - 00:10
सुंदर लेख रे रंगा! तेनझिंग आणि हिलरी ह्यांनी पादाक्रांत केलेल्या ह्या पर्वताची चढाई करण्याची मनीषा आपल्यातले काही जण कदाचीत बाळगून असतील तर त्यांना शुभेच्छा आणि तेनझिंग व हिलरीच्या स्मृतीला अभिवादन!! हेच म्हणतो...! आपला, (गिर्यारोहक) तात्या.

मन Fri, 05/30/2008 - 00:28
असेच म्हणतो. आपलाच, मनोबा

In reply to by मन

मदनबाण Fri, 05/30/2008 - 10:06
हेच म्हणतो..... (हिमालय जवळुन पाहण्याची ईच्छा)ठेवुन असलेला..... मदनबाण.....

भाग्यश्री Fri, 05/30/2008 - 01:49
छान लिहीलेय.. मधे एकदा हिलरीचे आत्मचरीत्र वाचले होते तेव्हा त्या चढाईबद्दल, नंतरच्या वादाबद्दल खूप छान लिहीले आहे हिलरीने.. माणूस म्हणून पण चांगला होता.. हिमालयात शेर्पांच्या मुलांसाठी त्याने शाळा देखील काढली नंतर.. पुस्तकात अजुन बरेच होते, पण एव्हरेस्टची चढाई हा कळस आहे त्या पुस्तकातला.. मी मराठी अनुवाद वाचला होता, नाव अजिबातच आठवत नाहीय आता.. पण मिळालं तर जरूर वाचावे असे पुस्तक आहे.. http://bhagyashreee.blogspot.com/

सुमीत Fri, 05/30/2008 - 10:44
माहिती आवडली, शेवटी एकदा हा सगळा आचरटपणा असह्य होऊन तेन्झिंग म्हणाला "हिलरी आधी पोचला आणि शिखरावर पोचणारा दुसरा माणूस हा जर अपमान असेल तर तो आयुष्यभरासाठी मी सोसेन!" मोठ्या माणसांची हिच ओळख असते. डेविड शार्प ची नेमकी माहिती नव्हती पण वाचून दु:ख झाले. सामान्य आयुष्यातली लोकल ट्रेन पकडताना एखादा माणूस फलाटा वर पडतो आणि लोक त्याला चिरडून लोकल मध्ये चढतात, तसेच त्या दिवशी इतर गिर्यारोहक वागले आणि लेखक लिहितो त्या प्रमाणेच त्या एव्हरेस्ट ची मान लाजेने खाली गेली असेल.

ध्रुव Fri, 05/30/2008 - 10:52
माहितीपूर्ण व छान लेख. एवरेस्ट म्हणले की छातीत गोळा येतो. त्या दोन लोकांना व त्यांच्या त्या अविस्मरणीय चढाईला माझा प्रणाम. -- ध्रुव

शितल Fri, 05/30/2008 - 18:39
तेनझिंग आणि हिलरी ह्यांनी पादाक्रांत केलेल्या ह्या पर्वताची चढाई करण्याची मनीषा आपल्यातले काही जण कदाचीत बाळगून असतील तर त्यांना शुभेच्छा आणि तेनझिंग व हिलरीच्या स्मृतीला अभिवादन!! मस्त माहितीवर्धक लेख.

वरदा गुरुवार, 05/29/2008 - 22:17
मस्त माहिती.. माझ्याकडूनही तेनझिंग व हिलरीच्या स्मृतीला अभिवादन!!

विसोबा खेचर Fri, 05/30/2008 - 00:10
सुंदर लेख रे रंगा! तेनझिंग आणि हिलरी ह्यांनी पादाक्रांत केलेल्या ह्या पर्वताची चढाई करण्याची मनीषा आपल्यातले काही जण कदाचीत बाळगून असतील तर त्यांना शुभेच्छा आणि तेनझिंग व हिलरीच्या स्मृतीला अभिवादन!! हेच म्हणतो...! आपला, (गिर्यारोहक) तात्या.

मन Fri, 05/30/2008 - 00:28
असेच म्हणतो. आपलाच, मनोबा

In reply to by मन

मदनबाण Fri, 05/30/2008 - 10:06
हेच म्हणतो..... (हिमालय जवळुन पाहण्याची ईच्छा)ठेवुन असलेला..... मदनबाण.....

भाग्यश्री Fri, 05/30/2008 - 01:49
छान लिहीलेय.. मधे एकदा हिलरीचे आत्मचरीत्र वाचले होते तेव्हा त्या चढाईबद्दल, नंतरच्या वादाबद्दल खूप छान लिहीले आहे हिलरीने.. माणूस म्हणून पण चांगला होता.. हिमालयात शेर्पांच्या मुलांसाठी त्याने शाळा देखील काढली नंतर.. पुस्तकात अजुन बरेच होते, पण एव्हरेस्टची चढाई हा कळस आहे त्या पुस्तकातला.. मी मराठी अनुवाद वाचला होता, नाव अजिबातच आठवत नाहीय आता.. पण मिळालं तर जरूर वाचावे असे पुस्तक आहे.. http://bhagyashreee.blogspot.com/

सुमीत Fri, 05/30/2008 - 10:44
माहिती आवडली, शेवटी एकदा हा सगळा आचरटपणा असह्य होऊन तेन्झिंग म्हणाला "हिलरी आधी पोचला आणि शिखरावर पोचणारा दुसरा माणूस हा जर अपमान असेल तर तो आयुष्यभरासाठी मी सोसेन!" मोठ्या माणसांची हिच ओळख असते. डेविड शार्प ची नेमकी माहिती नव्हती पण वाचून दु:ख झाले. सामान्य आयुष्यातली लोकल ट्रेन पकडताना एखादा माणूस फलाटा वर पडतो आणि लोक त्याला चिरडून लोकल मध्ये चढतात, तसेच त्या दिवशी इतर गिर्यारोहक वागले आणि लेखक लिहितो त्या प्रमाणेच त्या एव्हरेस्ट ची मान लाजेने खाली गेली असेल.

ध्रुव Fri, 05/30/2008 - 10:52
माहितीपूर्ण व छान लेख. एवरेस्ट म्हणले की छातीत गोळा येतो. त्या दोन लोकांना व त्यांच्या त्या अविस्मरणीय चढाईला माझा प्रणाम. -- ध्रुव

शितल Fri, 05/30/2008 - 18:39
तेनझिंग आणि हिलरी ह्यांनी पादाक्रांत केलेल्या ह्या पर्वताची चढाई करण्याची मनीषा आपल्यातले काही जण कदाचीत बाळगून असतील तर त्यांना शुभेच्छा आणि तेनझिंग व हिलरीच्या स्मृतीला अभिवादन!! मस्त माहितीवर्धक लेख.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आपल्या जीवघेण्या चढणीवर मरणाची दमछाक करणार्‍या, कोरडी ठकठकीत हवा असलेल्या, ढगातून डोके वर काढणार्‍या त्या ८८५० मीटर उंचीच्या शिखरावर सकाळी ११.३० वाजता पाय ठेवला आणि नेपाळी शेर्पा तेनझिंग नोर्गे न्यूझीलंडवासी सर एडमंड हिलरी हे जगातले पहिले एवरेस्ट विजेते ठरले, तोच हा दिवस २९ मे! आज त्या घटनेला ५५ वर्षे होऊन गेली. २९ मे १९५३ नंतर आजपावेतो ६३ देशातल्या १२०० पेक्षा जस्त गिर्यारोहकांनी हे अव्हान समर्थपणे पेलले आहे. काहींनी आपला जीव गमावला आहे.

संडे स्पेशल (दाल फ्राय, जिरा राईस)

स्वाती राजेश ·

वरदा गुरुवार, 05/29/2008 - 20:37
मी सरळ शिजलेला भात करुन फोडणीवर परतायचे जिर्‍याच्या...झाला जिरा राईस्..आता हे करुन पाहीन्..झाकण ठेवत नाही म्हणून इतकं जास्त पाणी लागतं का? मुगाच्या डाळीऐवजी तूर डाळ वापरुन सेम क्रुती केली तर चालेल का?

स्वाती राजेश गुरुवार, 05/29/2008 - 21:48
तूरडाळ वापरली तर चवीत थोडा फरक पडतोच... भात शिजवल्यावर फोडणीच्या अगोदर भाताला १ च.तेल व मीठ लावून मग फोडणी द्यावी... झाकण ठेवत नाही म्हणून इतकं जास्त पाणी लागतं का? हो, आणि भात फडफडीत व्हायला पाहिजे, शीत अन शीत वेगळे व्हायला हवे...

वरदा गुरुवार, 05/29/2008 - 22:13
मग भात करताना मीठ घालायचं ना कि सगळं नंतरच लावायचं? पुर्ण शिजवलेला भात चाळणीत काढून २ तास निथळायचा ना? म्हणजे पेज काढून टाकायची ना? तूरडाळ वापरली तर चवीत थोडा फरक पडतोच... मग तो फरक चांगला की वाईट? आपण रेस्टॉरंट मधे खातो ती तूरडाळ असते ना? वैतागू नको गं माझ्या प्रश्नांना.....

In reply to by वरदा

स्वाती राजेश Fri, 05/30/2008 - 00:10
मग भात करताना मीठ घालायचं ना कि सगळं नंतरच लावायचं? हो, नंतरच लावायचं. पुर्ण शिजवलेला भात चाळणीत काढून २ तास निथळायचा ना? म्हणजे पेज काढून टाकायची ना? हो.... मग तो फरक चांगला की वाईट? ही ज्याची त्याची आवड, पण मी नेहमी मूग डाळच वापरते.... पण दाल तडका करायचा असेल तर मसुरडाळ वापरते, पण त्यात कधी कधी पालक टाकते मग होते पालक-दालतडका.

In reply to by वरदा

विसोबा खेचर Fri, 05/30/2008 - 11:04
वैतागू नको गं माझ्या प्रश्नांना..... हम्म! वरदा, प्रश्न कितीही विचार पण पाकृ मात्र चवदार करून नवर्‍याला चांगलं खायला घाल म्हण्जे झालं! मला नेहमीच आमच्या जावयांची काळजी वाटते हो! :) असो..! स्वगत - आमची वरदा तशी स्वैपाकात जेमतेमच आहे! बिचार्‍या आमच्या जावयांना दोन टाईमच खाणं नीट मिळत असेल ना? :W

In reply to by विसोबा खेचर

वरदा Fri, 05/30/2008 - 22:41
तुम्ही या हो एकदा इथे जेवायला, मला स्वत:ची स्तुती करवत नाही सारखी सारखी ;)

यशोधरा गुरुवार, 05/29/2008 - 22:32
>> आपण रेस्टॉरंट मधे खातो ती तूरडाळ असते ना? माझाही हाच प्रश्न

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/29/2008 - 22:39
आपण रेस्टॉरंट मधे खातो ती तूरडाळ असते ना? वेगवेगळ्या उपहारगृहात वेगवेगळ्या डाळी वापरतात. मला आवडलेल्या पाककृतींमध्ये 'दाल फ्राय' साठी मसूर दाल आणि 'दाल तडका' साठी तूरडाळ वापरली आहे. मी तशाच डाळी पसंद करतो.

वरदा गुरुवार, 05/29/2008 - 22:57
मसूर दाल चा ऑप्शन पण छान आहे..... सगळ्या डाळींचे या पद्धतीने करुन पाहाते... ब्राऊन राईसचा भात करताना जरा आणखी जास्त पाणी घालावं लागेल बहुदा... :?

शितल Fri, 05/30/2008 - 00:17
माझी तर ही ऑर्डर हॉटेलातील नेहमीचीच, त्यामुळे माझा ग्रुप मध्ये तर मला खुप चिडवतात. पण मला ही डीश खुप आवडे, आणि घरी देखिल माझा आठवड्यातुन एकदा हा मेनु असतोच. पण मी उदीड डाळ आणि तुरडाळ एकत्र करून मग डाळी तुझ्या प्रमाणे कृती करते आणि मसाला फक्त एम्.टी.आर्.चा असतो.

मनस्वी Fri, 05/30/2008 - 10:45
स्वातीताई.. जिरा राईस अन् दाल तडका मस्तच! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

विसोबा खेचर Fri, 05/30/2008 - 11:05
स्वातीताई, गं बाई मिपाच्या अन्नपूर्णे, तुझा दालफ्राय आणि जिराराईस नेहमीप्रमाणेच झकास! तेवढं फोटू मात्र पाठवायचा बघा हो. आम्हाला तुमच्या पाकृंचे फोटू पाहण्याचीही खूप तमन्ना आहे! :) तात्या.

मी जिर्‍याची फोडणी करुन त्यात, तांदूळ परतते अनि मग शिजवते.. होतो चांगला, पण एकदम फडफडित व मोकळा नाही होत.. भात वेगळा शिजवल्याने तसा होत असेल का? करुन पहिले पाहिजे..एखाद्या "शाकाहारी रविवारी".... :D

चित्रा Sat, 05/31/2008 - 06:06
माझी आवडती पाकॄ. फक्त माझी पद्धत जरा सोपी आहे! म्हणजे कमीत कमी कष्टांची. मी दाल - फ्राय तुरीची डाळ, जिर्‍याची फोडणी, आल्याचे तुकडे, मिरच्या आणि कोथिंबीर घालून करते. डाळ जरा दाटसर ठेवते. पण कांदा, अनारदाणे, कसूरी मेथी घालून छानच होत असेल डाळ.

In reply to by चित्रा

वरदा Sat, 05/31/2008 - 07:30
मीही हेच करते...वरुन थोडं बटर आणि कोथंबिर घालून सजवतेही वाढण्यापुर्वी.....आणि भातही शिजवून मोकळा करुन घेते आणि तुप, जिरं, मिरचीची फोडणी करुन त्यात परतते...झालं दाल फ्राय आणि जीरा राईस्......

आवडाबाई Sun, 06/01/2008 - 10:06
माझ्या आवडीचा पदार्थ !! माझेही काही प्रश्न - २-३ डाळींचे मिश्रण करतात ते फक्त दाल तडका मध्ये का? आणि दाल तडका मध्ये डाळ घोटून घ्यायची आणि वरून तडका मारायचा फक्त, बरोबर?

In reply to by आवडाबाई

प्रभाकर पेठकर Sun, 06/01/2008 - 10:25
-३ डाळींचे मिश्रण करतात ते फक्त दाल तडका मध्ये का? २-३ डाळींचे मिश्रण सुद्धा चांगले लागते आणि नुसती तुरडाळ वापरली तरी छान लागते.

स्वाती दिनेश Mon, 06/02/2008 - 13:31
स्वाती पाकृ मस्तच आहे. मी मसूरीची डाळ प्रेफर करते दालफ्रायला.कसूरी मेथी नाही घातली कधी आणि आमचूर घालते.आता अनारदाना घालून पाहिन.आल्याचे आणि मिरचीचे बारीक तुकडे मात्र घालते हं भरपूर. आणि एक शंका- भात मोकळा हवा तर ७ वाट्या पाणी जास्त नाही होत? माझा शॉर्टकट- १ वाटी भाताला पावणे दोन वाट्या पाणी घेते. त्यात चमचाभर मीठ आणि चमचाभर साजूक तूप घालते आणि मायक्रोवेव ला हाय पॉवरवर झाकण न ठेवता आधी ८ मि. ठेवते,मग उघडते, थोडी वाफ जाऊ देते आणि परत ७ मि. ठेवते.भात झाला की ताटात काढून पसरते म्हणजे वाफ जाते आणि अगदी मोकळा भात होतो.शीत न शीत वेगळे होते. पुलाव,फ्राइड राईस इ.साठीही मी असाच करते भात. स्वाती

In reply to by प्रभाकर पेठकर

स्वाती दिनेश Mon, 06/02/2008 - 16:36
दोन्ही एकदम नाही हो, मी चिमूटभर आमचूर घालते.त्याऐवजी अनारदाना घालून पाहिन असे म्हणायचे होते मला. पण आमचूर आणि अनारदाना दोन्हीपैकी काहीच न घालता करावे असे म्हणायचे आहे का? (गोंधळलेली)स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

प्रभाकर पेठकर Mon, 06/02/2008 - 16:38
पण आमचूर आणि अनारदाना दोन्हीपैकी काहीच न घालता करावे असे म्हणायचे आहे का? छे: छे: असे नाही. दोन्ही एकावेळी वापरू नका एवढेच.

वरदा गुरुवार, 05/29/2008 - 20:37
मी सरळ शिजलेला भात करुन फोडणीवर परतायचे जिर्‍याच्या...झाला जिरा राईस्..आता हे करुन पाहीन्..झाकण ठेवत नाही म्हणून इतकं जास्त पाणी लागतं का? मुगाच्या डाळीऐवजी तूर डाळ वापरुन सेम क्रुती केली तर चालेल का?

स्वाती राजेश गुरुवार, 05/29/2008 - 21:48
तूरडाळ वापरली तर चवीत थोडा फरक पडतोच... भात शिजवल्यावर फोडणीच्या अगोदर भाताला १ च.तेल व मीठ लावून मग फोडणी द्यावी... झाकण ठेवत नाही म्हणून इतकं जास्त पाणी लागतं का? हो, आणि भात फडफडीत व्हायला पाहिजे, शीत अन शीत वेगळे व्हायला हवे...

वरदा गुरुवार, 05/29/2008 - 22:13
मग भात करताना मीठ घालायचं ना कि सगळं नंतरच लावायचं? पुर्ण शिजवलेला भात चाळणीत काढून २ तास निथळायचा ना? म्हणजे पेज काढून टाकायची ना? तूरडाळ वापरली तर चवीत थोडा फरक पडतोच... मग तो फरक चांगला की वाईट? आपण रेस्टॉरंट मधे खातो ती तूरडाळ असते ना? वैतागू नको गं माझ्या प्रश्नांना.....

In reply to by वरदा

स्वाती राजेश Fri, 05/30/2008 - 00:10
मग भात करताना मीठ घालायचं ना कि सगळं नंतरच लावायचं? हो, नंतरच लावायचं. पुर्ण शिजवलेला भात चाळणीत काढून २ तास निथळायचा ना? म्हणजे पेज काढून टाकायची ना? हो.... मग तो फरक चांगला की वाईट? ही ज्याची त्याची आवड, पण मी नेहमी मूग डाळच वापरते.... पण दाल तडका करायचा असेल तर मसुरडाळ वापरते, पण त्यात कधी कधी पालक टाकते मग होते पालक-दालतडका.

In reply to by वरदा

विसोबा खेचर Fri, 05/30/2008 - 11:04
वैतागू नको गं माझ्या प्रश्नांना..... हम्म! वरदा, प्रश्न कितीही विचार पण पाकृ मात्र चवदार करून नवर्‍याला चांगलं खायला घाल म्हण्जे झालं! मला नेहमीच आमच्या जावयांची काळजी वाटते हो! :) असो..! स्वगत - आमची वरदा तशी स्वैपाकात जेमतेमच आहे! बिचार्‍या आमच्या जावयांना दोन टाईमच खाणं नीट मिळत असेल ना? :W

In reply to by विसोबा खेचर

वरदा Fri, 05/30/2008 - 22:41
तुम्ही या हो एकदा इथे जेवायला, मला स्वत:ची स्तुती करवत नाही सारखी सारखी ;)

यशोधरा गुरुवार, 05/29/2008 - 22:32
>> आपण रेस्टॉरंट मधे खातो ती तूरडाळ असते ना? माझाही हाच प्रश्न

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/29/2008 - 22:39
आपण रेस्टॉरंट मधे खातो ती तूरडाळ असते ना? वेगवेगळ्या उपहारगृहात वेगवेगळ्या डाळी वापरतात. मला आवडलेल्या पाककृतींमध्ये 'दाल फ्राय' साठी मसूर दाल आणि 'दाल तडका' साठी तूरडाळ वापरली आहे. मी तशाच डाळी पसंद करतो.

वरदा गुरुवार, 05/29/2008 - 22:57
मसूर दाल चा ऑप्शन पण छान आहे..... सगळ्या डाळींचे या पद्धतीने करुन पाहाते... ब्राऊन राईसचा भात करताना जरा आणखी जास्त पाणी घालावं लागेल बहुदा... :?

शितल Fri, 05/30/2008 - 00:17
माझी तर ही ऑर्डर हॉटेलातील नेहमीचीच, त्यामुळे माझा ग्रुप मध्ये तर मला खुप चिडवतात. पण मला ही डीश खुप आवडे, आणि घरी देखिल माझा आठवड्यातुन एकदा हा मेनु असतोच. पण मी उदीड डाळ आणि तुरडाळ एकत्र करून मग डाळी तुझ्या प्रमाणे कृती करते आणि मसाला फक्त एम्.टी.आर्.चा असतो.

मनस्वी Fri, 05/30/2008 - 10:45
स्वातीताई.. जिरा राईस अन् दाल तडका मस्तच! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

विसोबा खेचर Fri, 05/30/2008 - 11:05
स्वातीताई, गं बाई मिपाच्या अन्नपूर्णे, तुझा दालफ्राय आणि जिराराईस नेहमीप्रमाणेच झकास! तेवढं फोटू मात्र पाठवायचा बघा हो. आम्हाला तुमच्या पाकृंचे फोटू पाहण्याचीही खूप तमन्ना आहे! :) तात्या.

मी जिर्‍याची फोडणी करुन त्यात, तांदूळ परतते अनि मग शिजवते.. होतो चांगला, पण एकदम फडफडित व मोकळा नाही होत.. भात वेगळा शिजवल्याने तसा होत असेल का? करुन पहिले पाहिजे..एखाद्या "शाकाहारी रविवारी".... :D

चित्रा Sat, 05/31/2008 - 06:06
माझी आवडती पाकॄ. फक्त माझी पद्धत जरा सोपी आहे! म्हणजे कमीत कमी कष्टांची. मी दाल - फ्राय तुरीची डाळ, जिर्‍याची फोडणी, आल्याचे तुकडे, मिरच्या आणि कोथिंबीर घालून करते. डाळ जरा दाटसर ठेवते. पण कांदा, अनारदाणे, कसूरी मेथी घालून छानच होत असेल डाळ.

In reply to by चित्रा

वरदा Sat, 05/31/2008 - 07:30
मीही हेच करते...वरुन थोडं बटर आणि कोथंबिर घालून सजवतेही वाढण्यापुर्वी.....आणि भातही शिजवून मोकळा करुन घेते आणि तुप, जिरं, मिरचीची फोडणी करुन त्यात परतते...झालं दाल फ्राय आणि जीरा राईस्......

आवडाबाई Sun, 06/01/2008 - 10:06
माझ्या आवडीचा पदार्थ !! माझेही काही प्रश्न - २-३ डाळींचे मिश्रण करतात ते फक्त दाल तडका मध्ये का? आणि दाल तडका मध्ये डाळ घोटून घ्यायची आणि वरून तडका मारायचा फक्त, बरोबर?

In reply to by आवडाबाई

प्रभाकर पेठकर Sun, 06/01/2008 - 10:25
-३ डाळींचे मिश्रण करतात ते फक्त दाल तडका मध्ये का? २-३ डाळींचे मिश्रण सुद्धा चांगले लागते आणि नुसती तुरडाळ वापरली तरी छान लागते.

स्वाती दिनेश Mon, 06/02/2008 - 13:31
स्वाती पाकृ मस्तच आहे. मी मसूरीची डाळ प्रेफर करते दालफ्रायला.कसूरी मेथी नाही घातली कधी आणि आमचूर घालते.आता अनारदाना घालून पाहिन.आल्याचे आणि मिरचीचे बारीक तुकडे मात्र घालते हं भरपूर. आणि एक शंका- भात मोकळा हवा तर ७ वाट्या पाणी जास्त नाही होत? माझा शॉर्टकट- १ वाटी भाताला पावणे दोन वाट्या पाणी घेते. त्यात चमचाभर मीठ आणि चमचाभर साजूक तूप घालते आणि मायक्रोवेव ला हाय पॉवरवर झाकण न ठेवता आधी ८ मि. ठेवते,मग उघडते, थोडी वाफ जाऊ देते आणि परत ७ मि. ठेवते.भात झाला की ताटात काढून पसरते म्हणजे वाफ जाते आणि अगदी मोकळा भात होतो.शीत न शीत वेगळे होते. पुलाव,फ्राइड राईस इ.साठीही मी असाच करते भात. स्वाती

In reply to by प्रभाकर पेठकर

स्वाती दिनेश Mon, 06/02/2008 - 16:36
दोन्ही एकदम नाही हो, मी चिमूटभर आमचूर घालते.त्याऐवजी अनारदाना घालून पाहिन असे म्हणायचे होते मला. पण आमचूर आणि अनारदाना दोन्हीपैकी काहीच न घालता करावे असे म्हणायचे आहे का? (गोंधळलेली)स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

प्रभाकर पेठकर Mon, 06/02/2008 - 16:38
पण आमचूर आणि अनारदाना दोन्हीपैकी काहीच न घालता करावे असे म्हणायचे आहे का? छे: छे: असे नाही. दोन्ही एकावेळी वापरू नका एवढेच.
दाल फ्रायः साहित्यः पाव कप मुग डाळ पाऊण कप पाणी १ चिमूट हळद वरील एकत्र करून मऊ शिजवून घोटणे. ३ टे.स्पून तेल १ च.जिरे २-३ सुक्या मिरच्या १/२ च.आलं पेस्ट १ च.लसूण पेस्ट १/४ कप बारीक चिरलेला कांदा १/४ कप बारीक चिरलेला टोमॅटो १/२ टे.स्पून कसुरीमेथी १ चिमूट हळद २ टे.स्पून कोथिंबीर १/८ च.अनारदाणा मसाला(पावडर) १ च.बटर मीठ १.३ टे.स्पून तेलावर, जिरे परतणे.

अण्णा

यशोधरा ·

मन गुरुवार, 05/29/2008 - 19:17
एका मनमोकळ्या, दिलदार व्यक्तिशी म्हंजे तुमच्या अण्णांशी ओळख झाली ह्यातुन. र या मित्राच्या अगदी गळ्यात गळा घालून आजी, आई, बाबा, काका, आत्या, मावशी, इतर भावंड आणि बाकीच सगळ जग माझ्यावर कित्ती कित्ती अन्याय करतय हे सांगायला एकदम बर वाटायच. आणि मुख्य म्हणजे त्यांना ते पटायचही. न पटण्यासारख होतच काय म्हणा? ह्यातली निरागसता आणि कसलाही आव न आणता, अगदी नकळत, भलेपणाचे संस्कार दिले. फ़ार साधी, सरळ अशी शिकवण होती त्यांची. साध्या साध्या गोष्टी सांगत. कोणाचे मिंधे राहू नका, खोट बोलू नका, कधी खर मत मांडताना, आणि स्पष्ट बोलतानाही समोरच्याला होता होईतो दुखवू नका.... साधीच, पण आजवरच्या आयुष्यात सतत उपयोगी पडलेली शिकवण. आनी ह्यातला साधेपणा,पण मनाल भिडणारा आशय आवडला. आपलाच, मनोबा

वरदा गुरुवार, 05/29/2008 - 19:29
दुर्दैवाने मला आजोबा कधी पहायलाच नाही मिळाले माझे दोन्ही आजोबा खूप लवकर गेले...तुझ्या आठवणी पाहून वाटलं असेच असते का ते? किती मनमोकळं लिहिलयस्...खरच नशिबवान आहेस की असे आजोबा तुझ्याबरोबर आहेत नेहेमी... अतिशय सुरेख, ओघवता लेख!

शितल गुरुवार, 05/29/2008 - 19:35
मस्त लिहिले आहेस ग॑, मला मात्र आजोबा हे दोन्ही कडचे नव्हते त्यामुळे मी लहानपणी थोडी नाराज होत असे जेव्हा माझ्या मैत्रीणी॑॑चे आजोबा त्या॑चे लाड करत तेव्हा मलाही वाटे आपल्याला ही आजोबा हवे होते. आज परत तु ती जाणीव करून दिलीस. पण तु नशिबवान आहेस.

यशोधरा गुरुवार, 05/29/2008 - 22:14
मन, लेख आवडल्याचं सांगितल्याबद्दल धन्यवाद. हो, आमचे अण्णा, लाखात एक असे देवमाणूस होते अगदी. वरदा, नातवंड आणि आजी - आजोबा यांच्यातलं नातं काही वेगळंच असतं हे खरच आहे गं... सगळेच आजी आजोबा त्यांच्या त्यांच्या नातवंडांना प्रिय असतातच, पण माझं नशिब की मला खरच खूप ग्रेट आजी आजोबा - दोन्ही बाजूंकडून मिळाले, वेगळ्याच पिळाची माणसं होती गं ती... त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं बघ, जे कुठल्याच पुस्तकात, शाळेत, कॉलेजात मिळणार नाही!! तीच आमची दौलत! भरपूर पुरुनही उरतेच आहे. :) शीतल, धन्यवाद. खरच म्हणतेस तू, मी नशिबवान आहे अशी वडिलधारी माणसं माझ्या आजूबाजूला होती...

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/29/2008 - 23:53
वडीलांचे वडील हयात नव्हते पण आईचे वडील बरीच वर्षे 'आजोबा' म्हणून लाभले. प्रेमळ आणि संतापी असे विचित्र मिश्रण होते त्यांच्या स्वभावात. संवादप्रचुर आणि गोष्टीवेल्हाळ त्यामुळे मला आवडायचे. त्यांच्या म्हातारपणी, संध्या़काळच्या वेळी मित्रांमध्ये खेळावयास न जाता, त्यांचा हात धरून त्यांना फिरायला न्यायला मला आवडायचे. मी त्यांचा लाडका नातू होतो. असो. तुमच्या अजोबांच्या व्यक्तिचित्रणामुळे माझे बालपण आणि माझे आजोबा आठवले ह्यातच तुमच्या लेखाचे यश आहे. अभिनंदन.

मदनबाण Fri, 05/30/2008 - 08:40
मलाही आजी अजोबांच प्रेम तस कमीच मिळाल.... त्यांच्या प्रेमाची छाया ही बहुमोलच असते..... मदनबाण.....

चित्रा Fri, 05/30/2008 - 09:04
मनापासून लिहीलेले आवडले. त्या हृदयीचे या हृदयी केव्हाच घातले आहे - " हे खासच.

पिवळा डांबिस Fri, 05/30/2008 - 09:32
यशोधराजी, एकदम मस्त लेख! आमचे आजोबाहि असेच प्रेमळ होते... गंमत अशी की आमचे वडील एकदम रागीट व कडक! पण जेंव्हा त्यांना नातू झाला (माझा मुलगा) तेंव्हा त्याचाशी ते अगदी जमिनीवर लोळण घेऊन वगैरे खेळायचे! आणि तो त्यांच्या पोटावर बसायचा!! मी त्यांना विचारलं सुद्धा, "बाबा, तुम्ही एव्हढे कडक होतात तुमच्या तरूणपणी, आता कसं हो हे सगळं चालतं तुम्हाला?" त्यावर त्यांनी माझ्याकडे रोखून बघितलं आणि म्हणाले, "ते तू आजोबा झालास ना की तुला कळेल!" आजोबा होण्याची वाट पहात दिवस ढकलत असलेला, पिवळा डांबिसकाका

अरुण मनोहर Fri, 05/30/2008 - 09:48
यशोधरा तू खूप बोलके व्यक्तीचित्र उभे केले आहे. अण्णांनी तुझ्या वाङमयीन जाणीवांना खतपाणी दिले. अण्णांसारखा माळी तुला लाभला. तू फार भाग्यवान आहेस. आणखी वाचायला आवडेल.

राजे Fri, 05/30/2008 - 11:50
यशोधरा तू खूप बोलके व्यक्तीचित्र उभे केले आहे. अण्णांनी तुझ्या वाङमयीन जाणीवांना खतपाणी दिले. अण्णांसारखा माळी तुला लाभला. तू फार भाग्यवान आहेस. आणखी वाचायला आवडेल. हेच म्हणतो ! १००५ सहमत, छान लेखन ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

ईश्वरी Fri, 05/30/2008 - 12:27
छान झालाय लेख. भाग्यवान आहेस असे आजोबा तुला लाभले. >> यावरच अण्णांच उत्तर मात्र मला अजून ही आठवत. ते म्हणाले होते, आत्ता तिला काही समजाव अशी अपेक्षाच नाही आमची, पण नकळत घडलेल हेच वाचन तिच्या जाणीवा प्रगल्भ करेल, तिला एक नजर देईल. कळत नकळत तिच शिक्षण होतय, त्याच्या आड येण्याच पाप मी कस करेन? हे तर खासच. आवडलं. ईश्वरी

भडकमकर मास्तर Fri, 05/30/2008 - 15:00
मनापासून लिहिलेला लेख आवडला... माझ्या पुस्तकवेड्या आजोबांची आठवण झाली... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

आनंदयात्री Fri, 05/30/2008 - 16:29
अगदी प्रत्येकाला आपापले आजोबा आठवावेत असे लेखन .. ऑस्सम ... शेक्सपिअरची आठवण तर सही .. त्यांच्या जाणिवा किती प्रगल्भ होत्या हे दाखवणारी .. आपल्या मिपाला एक उत्तम ललित लेखिका मिळाली :) .. असेच उत्तमोत्तम लेखन येउ दे :)

यशोधरा Fri, 05/30/2008 - 20:24
>> दूधापेक्षा 'साय' अधिक महत्त्वाची. मुद्दलापेक्षा 'व्याज' जास्त प्रिय पेठकरकाका, माझी आज्जी असच म्हणायची :) तात्या, धनंजय, सहज, मदनबाण, आन्या, चित्रा, अरुण मनोहर, राजे, ईश्वरी, आनंदयात्री आणि मास्तर तुम्हां सार्‍यांचे लेखाला दिलेल्या अभिप्रायांबद्दल खूप खूप आभार. अण्णा तुम्हां सर्वांना आवडले, ह्यातच मला खूप समाधान आहे. थँक यू सगळ्यांना :)

चतुरंग Sat, 05/31/2008 - 03:01
हृद्य ओळख दिलीस तुझ्या अण्णाची! योगायोग म्हणजे माझ्याही आजोबांना (बाबांच्या वडिलांना) आम्ही आण्णाच म्हणत असू. ते मला बराच काळ लाभले. माझी काही मोठी चूक झाली की आई-बाबा रागवायचे क्वचित मारही मिळायचा. त्यावेळी आण्णांच्या पाठीमागे लपायला मिळाले म्हणजे हायसे वाटे. ते त्यांच्या खास कोकणातल्या बोलीत आई-बाबांना म्हणत "अगों, शिक्षा गों कसली करता पोरांना? अजून लहान आहे तो. सोडून देस बघू त्याला, जरा सबुरीनं घे!" मी बारावीत असताना ते गेले. त्यावेळी मनात झालेली पोकळी पुढे बरीच वर्षे तशीच होती, अजूनही कधीतरी हळव्या क्षणी जाणवते. मी आता माझ्या मुलाला रागवायला लागलो की माझे बाबा मला दटावतात त्यावेळी त्यांच्या डोळ्यात मला आण्णाच दिसतात! (स्वगत - हे असं पहिल्या पिढीचं नातं दुसर्‍या पिढीशी घट्ट होण्यासाठी दरवेळी तिसर्‍या पिढीला कवेत घेऊनच का जातं? :? ) चतुरंग

मन गुरुवार, 05/29/2008 - 19:17
एका मनमोकळ्या, दिलदार व्यक्तिशी म्हंजे तुमच्या अण्णांशी ओळख झाली ह्यातुन. र या मित्राच्या अगदी गळ्यात गळा घालून आजी, आई, बाबा, काका, आत्या, मावशी, इतर भावंड आणि बाकीच सगळ जग माझ्यावर कित्ती कित्ती अन्याय करतय हे सांगायला एकदम बर वाटायच. आणि मुख्य म्हणजे त्यांना ते पटायचही. न पटण्यासारख होतच काय म्हणा? ह्यातली निरागसता आणि कसलाही आव न आणता, अगदी नकळत, भलेपणाचे संस्कार दिले. फ़ार साधी, सरळ अशी शिकवण होती त्यांची. साध्या साध्या गोष्टी सांगत. कोणाचे मिंधे राहू नका, खोट बोलू नका, कधी खर मत मांडताना, आणि स्पष्ट बोलतानाही समोरच्याला होता होईतो दुखवू नका.... साधीच, पण आजवरच्या आयुष्यात सतत उपयोगी पडलेली शिकवण. आनी ह्यातला साधेपणा,पण मनाल भिडणारा आशय आवडला. आपलाच, मनोबा

वरदा गुरुवार, 05/29/2008 - 19:29
दुर्दैवाने मला आजोबा कधी पहायलाच नाही मिळाले माझे दोन्ही आजोबा खूप लवकर गेले...तुझ्या आठवणी पाहून वाटलं असेच असते का ते? किती मनमोकळं लिहिलयस्...खरच नशिबवान आहेस की असे आजोबा तुझ्याबरोबर आहेत नेहेमी... अतिशय सुरेख, ओघवता लेख!

शितल गुरुवार, 05/29/2008 - 19:35
मस्त लिहिले आहेस ग॑, मला मात्र आजोबा हे दोन्ही कडचे नव्हते त्यामुळे मी लहानपणी थोडी नाराज होत असे जेव्हा माझ्या मैत्रीणी॑॑चे आजोबा त्या॑चे लाड करत तेव्हा मलाही वाटे आपल्याला ही आजोबा हवे होते. आज परत तु ती जाणीव करून दिलीस. पण तु नशिबवान आहेस.

यशोधरा गुरुवार, 05/29/2008 - 22:14
मन, लेख आवडल्याचं सांगितल्याबद्दल धन्यवाद. हो, आमचे अण्णा, लाखात एक असे देवमाणूस होते अगदी. वरदा, नातवंड आणि आजी - आजोबा यांच्यातलं नातं काही वेगळंच असतं हे खरच आहे गं... सगळेच आजी आजोबा त्यांच्या त्यांच्या नातवंडांना प्रिय असतातच, पण माझं नशिब की मला खरच खूप ग्रेट आजी आजोबा - दोन्ही बाजूंकडून मिळाले, वेगळ्याच पिळाची माणसं होती गं ती... त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं बघ, जे कुठल्याच पुस्तकात, शाळेत, कॉलेजात मिळणार नाही!! तीच आमची दौलत! भरपूर पुरुनही उरतेच आहे. :) शीतल, धन्यवाद. खरच म्हणतेस तू, मी नशिबवान आहे अशी वडिलधारी माणसं माझ्या आजूबाजूला होती...

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/29/2008 - 23:53
वडीलांचे वडील हयात नव्हते पण आईचे वडील बरीच वर्षे 'आजोबा' म्हणून लाभले. प्रेमळ आणि संतापी असे विचित्र मिश्रण होते त्यांच्या स्वभावात. संवादप्रचुर आणि गोष्टीवेल्हाळ त्यामुळे मला आवडायचे. त्यांच्या म्हातारपणी, संध्या़काळच्या वेळी मित्रांमध्ये खेळावयास न जाता, त्यांचा हात धरून त्यांना फिरायला न्यायला मला आवडायचे. मी त्यांचा लाडका नातू होतो. असो. तुमच्या अजोबांच्या व्यक्तिचित्रणामुळे माझे बालपण आणि माझे आजोबा आठवले ह्यातच तुमच्या लेखाचे यश आहे. अभिनंदन.

मदनबाण Fri, 05/30/2008 - 08:40
मलाही आजी अजोबांच प्रेम तस कमीच मिळाल.... त्यांच्या प्रेमाची छाया ही बहुमोलच असते..... मदनबाण.....

चित्रा Fri, 05/30/2008 - 09:04
मनापासून लिहीलेले आवडले. त्या हृदयीचे या हृदयी केव्हाच घातले आहे - " हे खासच.

पिवळा डांबिस Fri, 05/30/2008 - 09:32
यशोधराजी, एकदम मस्त लेख! आमचे आजोबाहि असेच प्रेमळ होते... गंमत अशी की आमचे वडील एकदम रागीट व कडक! पण जेंव्हा त्यांना नातू झाला (माझा मुलगा) तेंव्हा त्याचाशी ते अगदी जमिनीवर लोळण घेऊन वगैरे खेळायचे! आणि तो त्यांच्या पोटावर बसायचा!! मी त्यांना विचारलं सुद्धा, "बाबा, तुम्ही एव्हढे कडक होतात तुमच्या तरूणपणी, आता कसं हो हे सगळं चालतं तुम्हाला?" त्यावर त्यांनी माझ्याकडे रोखून बघितलं आणि म्हणाले, "ते तू आजोबा झालास ना की तुला कळेल!" आजोबा होण्याची वाट पहात दिवस ढकलत असलेला, पिवळा डांबिसकाका

अरुण मनोहर Fri, 05/30/2008 - 09:48
यशोधरा तू खूप बोलके व्यक्तीचित्र उभे केले आहे. अण्णांनी तुझ्या वाङमयीन जाणीवांना खतपाणी दिले. अण्णांसारखा माळी तुला लाभला. तू फार भाग्यवान आहेस. आणखी वाचायला आवडेल.

राजे Fri, 05/30/2008 - 11:50
यशोधरा तू खूप बोलके व्यक्तीचित्र उभे केले आहे. अण्णांनी तुझ्या वाङमयीन जाणीवांना खतपाणी दिले. अण्णांसारखा माळी तुला लाभला. तू फार भाग्यवान आहेस. आणखी वाचायला आवडेल. हेच म्हणतो ! १००५ सहमत, छान लेखन ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

ईश्वरी Fri, 05/30/2008 - 12:27
छान झालाय लेख. भाग्यवान आहेस असे आजोबा तुला लाभले. >> यावरच अण्णांच उत्तर मात्र मला अजून ही आठवत. ते म्हणाले होते, आत्ता तिला काही समजाव अशी अपेक्षाच नाही आमची, पण नकळत घडलेल हेच वाचन तिच्या जाणीवा प्रगल्भ करेल, तिला एक नजर देईल. कळत नकळत तिच शिक्षण होतय, त्याच्या आड येण्याच पाप मी कस करेन? हे तर खासच. आवडलं. ईश्वरी

भडकमकर मास्तर Fri, 05/30/2008 - 15:00
मनापासून लिहिलेला लेख आवडला... माझ्या पुस्तकवेड्या आजोबांची आठवण झाली... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

आनंदयात्री Fri, 05/30/2008 - 16:29
अगदी प्रत्येकाला आपापले आजोबा आठवावेत असे लेखन .. ऑस्सम ... शेक्सपिअरची आठवण तर सही .. त्यांच्या जाणिवा किती प्रगल्भ होत्या हे दाखवणारी .. आपल्या मिपाला एक उत्तम ललित लेखिका मिळाली :) .. असेच उत्तमोत्तम लेखन येउ दे :)

यशोधरा Fri, 05/30/2008 - 20:24
>> दूधापेक्षा 'साय' अधिक महत्त्वाची. मुद्दलापेक्षा 'व्याज' जास्त प्रिय पेठकरकाका, माझी आज्जी असच म्हणायची :) तात्या, धनंजय, सहज, मदनबाण, आन्या, चित्रा, अरुण मनोहर, राजे, ईश्वरी, आनंदयात्री आणि मास्तर तुम्हां सार्‍यांचे लेखाला दिलेल्या अभिप्रायांबद्दल खूप खूप आभार. अण्णा तुम्हां सर्वांना आवडले, ह्यातच मला खूप समाधान आहे. थँक यू सगळ्यांना :)

चतुरंग Sat, 05/31/2008 - 03:01
हृद्य ओळख दिलीस तुझ्या अण्णाची! योगायोग म्हणजे माझ्याही आजोबांना (बाबांच्या वडिलांना) आम्ही आण्णाच म्हणत असू. ते मला बराच काळ लाभले. माझी काही मोठी चूक झाली की आई-बाबा रागवायचे क्वचित मारही मिळायचा. त्यावेळी आण्णांच्या पाठीमागे लपायला मिळाले म्हणजे हायसे वाटे. ते त्यांच्या खास कोकणातल्या बोलीत आई-बाबांना म्हणत "अगों, शिक्षा गों कसली करता पोरांना? अजून लहान आहे तो. सोडून देस बघू त्याला, जरा सबुरीनं घे!" मी बारावीत असताना ते गेले. त्यावेळी मनात झालेली पोकळी पुढे बरीच वर्षे तशीच होती, अजूनही कधीतरी हळव्या क्षणी जाणवते. मी आता माझ्या मुलाला रागवायला लागलो की माझे बाबा मला दटावतात त्यावेळी त्यांच्या डोळ्यात मला आण्णाच दिसतात! (स्वगत - हे असं पहिल्या पिढीचं नातं दुसर्‍या पिढीशी घट्ट होण्यासाठी दरवेळी तिसर्‍या पिढीला कवेत घेऊनच का जातं? :? ) चतुरंग
लेखनविषय:
लेखनप्रकार

वटहुकूम...

आणिबाणीचा शासनकर्ता ·

नि३ गुरुवार, 05/29/2008 - 18:39
जो वटहुकूम मेरे आका(जनरल डायर) ---नितिन. (पैसाच सर्व काही नसते . हे वाक्य म्हनण्यासाठी आधी तुमच्याकडे भक्कम पैसा असावा लागतो.)

ऋषिकेश गुरुवार, 05/29/2008 - 18:40
वरील भाषाशास्त्र, भाषाशुद्धी इत्यादी मुद्द्यांचे निमित्त काढून काही सभासद ह्या संकेतस्थळावर मुद्दाम वादंग माजवू पाहात आहेत असे लक्षात आल्यामुळे हा वटहुकूम अनिश्चित काळाकरता जारी करण्यात आलेला आहे.
सकारण वटहुकुम वाचून आनंद झाला :) पालन होईल! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

मन गुरुवार, 05/29/2008 - 19:11
सुटलो एकदाचा त्या भाषिक हाणामारितुन. धन्यु श्री डायर आपलाच, मनोबा

विकास गुरुवार, 05/29/2008 - 19:50
बाकी मिसळपाव सारख्या मराठी संकेतस्थळाला "जनरल डायर" सारखा परभाषिक सेनानी का लागतो? :)) असा चर्चा विषय चालू शकेल का? (ह.घ्या.)

प्रियाली गुरुवार, 05/29/2008 - 20:42
भाषाशास्त्र, भाषाशुद्धी, भाषेचा विकास, भाषेचे व्याकरण, शुद्धलेखन व त्याचे नियम, संस्कृतचा मराठी भाषेवर कसा प्रभाव आहे, इत्यादी विषयांवर मिसळपाव डॉट कॉम ह्या संकेतस्थळावर आजपासून लेख व प्रतिसादाच्या रुपात काहीही लिहिण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
सोडवलंत बॉ एकदाचं या संस्कृताची टिमकी वाजवणार्‍या सोकॉल्ड संस्कृतज्ज्ञांपासून. ;)

In reply to by प्रियाली

विकास गुरुवार, 05/29/2008 - 20:52
सोडवलंत बॉ एकदाचं या संस्कृताची टिमकी वाजवणार्‍या सोकॉल्ड संस्कृतज्ज्ञांपासून आणि त्यांच्या विरोधकांपासून पण :-)

धोंडोपंत गुरुवार, 05/29/2008 - 20:40
वटहुकूमाचे मनापासून स्वागत. भाषा समृद्ध आणि संपन्न व्हावी अशी आमची इच्छा आहे. ती नियमांच्या कोळीष्टकातून बाहेर पडल्याशिवाय शक्य नाही. उर्दूचा विकास झाला कारण तिने अनेक गोष्टी स्वतःमध्ये सामावून घेतल्या. आम्ही आमच्याच धोतराच्या निर्‍या कुरवाळत बसलो म्हणून आमची भाषा संकुचित राहिली. असो. वटहुकूमाचे पुन्हा एकदा स्वागत. आमच्याकडून पालन होईल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आपला, (शिस्तबद्ध) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/29/2008 - 21:05
वटहुकूमाचे जड अंतकरणाने स्वागत आहे. मराठी भाषेच्या आईचा दर्जा एखाद्या पुंगट भाषेकडे जात असेल तर आपलं कंट्रोल जातं राव :) म्हणुनच आम्हाला तिचे कुळ शोधायचा मोक्कार नाद लागलाय. जाऊ द्या, या निमित्ताने काही दिवस पुस्तके उचकावी, वाचावी लागणार नाही याचा आनंद आहे. आम्हालाही इतर भाषेबद्दल आदरच आहे, आपल्या धोरणात ती भाषा, अन् तिचं ते कौतुक बसत नाही, इतकचे आम्हाला म्हणायचे आहे. ;)

आजानुकर्ण गुरुवार, 05/29/2008 - 21:10
वटहुकूम (हा देखील साला म्लेंच्छ शब्द!) आमच्याकडून पाळला जाईल याची आम्ही खात्री देत आहोत. आपला, (सदस्य) आजानुकर्ण

नि३ गुरुवार, 05/29/2008 - 18:39
जो वटहुकूम मेरे आका(जनरल डायर) ---नितिन. (पैसाच सर्व काही नसते . हे वाक्य म्हनण्यासाठी आधी तुमच्याकडे भक्कम पैसा असावा लागतो.)

ऋषिकेश गुरुवार, 05/29/2008 - 18:40
वरील भाषाशास्त्र, भाषाशुद्धी इत्यादी मुद्द्यांचे निमित्त काढून काही सभासद ह्या संकेतस्थळावर मुद्दाम वादंग माजवू पाहात आहेत असे लक्षात आल्यामुळे हा वटहुकूम अनिश्चित काळाकरता जारी करण्यात आलेला आहे.
सकारण वटहुकुम वाचून आनंद झाला :) पालन होईल! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

मन गुरुवार, 05/29/2008 - 19:11
सुटलो एकदाचा त्या भाषिक हाणामारितुन. धन्यु श्री डायर आपलाच, मनोबा

विकास गुरुवार, 05/29/2008 - 19:50
बाकी मिसळपाव सारख्या मराठी संकेतस्थळाला "जनरल डायर" सारखा परभाषिक सेनानी का लागतो? :)) असा चर्चा विषय चालू शकेल का? (ह.घ्या.)

प्रियाली गुरुवार, 05/29/2008 - 20:42
भाषाशास्त्र, भाषाशुद्धी, भाषेचा विकास, भाषेचे व्याकरण, शुद्धलेखन व त्याचे नियम, संस्कृतचा मराठी भाषेवर कसा प्रभाव आहे, इत्यादी विषयांवर मिसळपाव डॉट कॉम ह्या संकेतस्थळावर आजपासून लेख व प्रतिसादाच्या रुपात काहीही लिहिण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
सोडवलंत बॉ एकदाचं या संस्कृताची टिमकी वाजवणार्‍या सोकॉल्ड संस्कृतज्ज्ञांपासून. ;)

In reply to by प्रियाली

विकास गुरुवार, 05/29/2008 - 20:52
सोडवलंत बॉ एकदाचं या संस्कृताची टिमकी वाजवणार्‍या सोकॉल्ड संस्कृतज्ज्ञांपासून आणि त्यांच्या विरोधकांपासून पण :-)

धोंडोपंत गुरुवार, 05/29/2008 - 20:40
वटहुकूमाचे मनापासून स्वागत. भाषा समृद्ध आणि संपन्न व्हावी अशी आमची इच्छा आहे. ती नियमांच्या कोळीष्टकातून बाहेर पडल्याशिवाय शक्य नाही. उर्दूचा विकास झाला कारण तिने अनेक गोष्टी स्वतःमध्ये सामावून घेतल्या. आम्ही आमच्याच धोतराच्या निर्‍या कुरवाळत बसलो म्हणून आमची भाषा संकुचित राहिली. असो. वटहुकूमाचे पुन्हा एकदा स्वागत. आमच्याकडून पालन होईल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आपला, (शिस्तबद्ध) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/29/2008 - 21:05
वटहुकूमाचे जड अंतकरणाने स्वागत आहे. मराठी भाषेच्या आईचा दर्जा एखाद्या पुंगट भाषेकडे जात असेल तर आपलं कंट्रोल जातं राव :) म्हणुनच आम्हाला तिचे कुळ शोधायचा मोक्कार नाद लागलाय. जाऊ द्या, या निमित्ताने काही दिवस पुस्तके उचकावी, वाचावी लागणार नाही याचा आनंद आहे. आम्हालाही इतर भाषेबद्दल आदरच आहे, आपल्या धोरणात ती भाषा, अन् तिचं ते कौतुक बसत नाही, इतकचे आम्हाला म्हणायचे आहे. ;)

आजानुकर्ण गुरुवार, 05/29/2008 - 21:10
वटहुकूम (हा देखील साला म्लेंच्छ शब्द!) आमच्याकडून पाळला जाईल याची आम्ही खात्री देत आहोत. आपला, (सदस्य) आजानुकर्ण
लेखनविषय:
मिसळपाव डॉट कॉमच्या सर्व सन्माननीय सभासदांना सप्रेम नमस्कार वि वि, भाषाशास्त्र, भाषाशुद्धी, भाषेचा विकास, भाषेचे व्याकरण, शुद्धलेखन व त्याचे नियम, संस्कृतचा मराठी भाषेवर कसा प्रभाव आहे, इत्यादी विषयांवर मिसळपाव डॉट कॉम ह्या संकेतस्थळावर आजपासून लेख व प्रतिसादाच्या रुपात काहीही लिहिण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. मिसळपाव डॉट कॉमला सर्व भाषंबद्दल अत्यंत आदरच आहे परंतु प्रत्येक संकेतस्थळाची काही घोरणे असतात व त्यानुसारच वरील वटहुकूम आम्ही जारी करत आहोत.

गाजरहलवा

स्वाती दिनेश ·

राजे गुरुवार, 05/29/2008 - 17:16
त्या भाषा शुध्दीच्या गोपालकाला फेक्षा तुमचा हा हलवा मला गोड लागला ! धन्यवाद ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

अन्जलि गुरुवार, 05/29/2008 - 17:47
गाजरे चेचुन हलवा ह प्रकार जरा नविन वाटतो. नेहमि किसुन केला जातो म्हनुन

वरदा गुरुवार, 05/29/2008 - 17:55
पण पाणी काढून टाकलं की त्यातले व्हीटॅमिन्स जाणार ना..त्यापेक्षा पाणी एका बाऊल मधे काढून ठेवलं आणि चेचून झाल्यावर परत टाकलं तर चालेल का? बाकी तुला १०% का १% म्हणायचय दूध? कारण इथे फॅट फ्री, १%, २% आणि मग सरळ होल मिल्क मिळतं

In reply to by वरदा

स्वाती दिनेश गुरुवार, 05/29/2008 - 18:34
आमच्या इथे ४%,७.५%,१०% असे 'कोन्डेन्स्ड मिल्श' चे खोके साधारण ३०० मिलीचे मिळतात.त्यातले सगळयात जास्त फॅटवाले दूध मी घेते,म्हणजे आटवणे वगैरे करायला लागत नाही.तुमच्याकडे जर जास्त फॅटचे दूध मिळत नसेल तर होल मिल्क घे आनि थोडे आटव म्हणजे नंतर वेळ कमी लागतो. ते पाणी फेकून न देता व्हेज स्टॉक सारखे सूपात इ. वापरता येईल पण परत हलव्यात टाकले तर पाणचट होईल आणि परत जास्त आटवत बसावे लागेल.:) स्वाती

वरदा गुरुवार, 05/29/2008 - 18:41
म्हणजे सगळ्यात घट्टं दूध वापरायचय ना...मला हाफ ऍन्ड हाफ मिळतं ना ते घालेन... ह्म्म्म पाण्याचा तसा प्रोब्लेम होईल खरा...थोडच असेल पाणी पिऊन टाकेन पटकन्.. ही हि ही... तुला बदामाचा हलवा कसा करायचा माहीतेय का मला प्रमाण सांग ना.....

In reply to by वरदा

चकली गुरुवार, 05/29/2008 - 22:12
हाफ ऍन्ड हाफ नको वापरू, होल मिल्क वापर. छान होतो. आम्ही रविवारी केला होता. मी यावेळी शेंग दाणे घातले प्रयोग म्हणून. (पातळ काप करून, झक्क लागले) चकली http://chakali.blogspot.com

विजुभाऊ गुरुवार, 05/29/2008 - 18:47
मी पुण्यात पाहीलेला गाजर हलवा/ दूधी हलवा रेसीपी: एक मोठे लांब गाजर घ्यावे. स्वच्छ धुवुन घ्यावे. ते दोरीने दारात किंवा खूंटीला टांगावे व येता जाता टप्पल मारुन हलवावे. आमच्या एका सदाशिव पेठी बांधवाने ही आयडीया वापरुन >"चार आण्यात गाजर हलवा" अशी पाटी लिहुन मंडळासाठी काही हजार रुपये जमवले अशी एक वदंता आहे. :) (लोक रांगेत उभे होते व रांगेचे बाहेर पडणारे टोक दुसर्‍या गल्लीत बाहेर निघेल याची त्यानी खबरदारी घेतली होती.)

In reply to by विजुभाऊ

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/29/2008 - 22:07
>"चार आण्यात गाजर हलवा" विजुभाऊ, 'चार आण्यात पोटभर गाजर हलवा'. अशी ती ट्रिक आहे. 'पोटभर' शब्दात जास्तीत जास्त (हावरट) गिर्‍हाईकांना आकर्षित करण्याची ताकद आहे.

वरदा गुरुवार, 05/29/2008 - 19:01
ये हुई ना बात! मलाही बाबा मी खूप लहान असताना दुधी आणि गाजर धरुन हलवायला लावायचे तेवढाच टाईमपास आणि आईला कामाला वेळ मिळावा आणि माझी लुडबुड बंद व्हावी म्हणून् त्याची आठवण झाली...

यशोधरा गुरुवार, 05/29/2008 - 22:00
आहा!! गाजरहलवा!!! बसले बरका स्वातीताई मी विमानात इथे!! :) गाजरहलवा घेऊनच या आता तुम्ही तिकडच्या विमानतळावर मला भेटायला :)

In reply to by प्रभाकर पेठकर

वरदा गुरुवार, 05/29/2008 - 22:19
ते बॉलिवूडच्या समस्त डायरेक्टर्स ना जाऊन विचारावं लागेल.....

In reply to by वरदा

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/29/2008 - 22:34
हा: हा: हा:...! 'माझी फिल्ल्मबाजी'त शिरीष कणेकर म्हणतात ४० वर्षाचा घोडा नायक म्हणतो, 'माँ मैने फर्स्टक्लास मे बी.ए. पास किया है।' आणि त्या घोड्याला त्याची आई म्हणते,' आ बेटे! मैने तेरे लिए गाजर का हलवा बनाया है।' आम्ही इतक्या परीक्षा दिल्या आणि प्रथम प्रयत्नातच पास होऊनही दाखविले पण आईने कधी साधे अळूचे फदफदेही केले नाही. असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

वरदा गुरुवार, 05/29/2008 - 23:01
काका अगदी परवाच बोल्लो आम्ही हे....मी आईला सांगितलं मैने मास्टर्स कंप्लीट किया है तर म्हणाली तू इथे ये मग 'गाजर का हलवा' करते...आणि तिलाही अगदी ह्याच डायलॉगची आठवण झाली.......

In reply to by प्रभाकर पेठकर

चतुरंग गुरुवार, 05/29/2008 - 23:20
माझे पिताश्री मला म्हणालेले आठवतात "आ बेटे, मैंने तुम्हारा 'हलवा' बनाने की सोची है!!" :) B) :P चतुरंग

चतुरंग गुरुवार, 05/29/2008 - 23:28
आम्ही होल मिल्क (पूर्ण फॅट) वापरतो. दूध उकळून थोडे आटत आले की मग त्यात खिसून घेतलेली गाजरे घातली तर चटकन होतो असा अनुभव. बदामाचे काप हवेतच त्याशिवाय मजा नाही! हवेतर बेदाणेही घालू शकता. =P~ चतुरंग

सहज Fri, 05/30/2008 - 08:03
गरम गाजर हलवा व जोडीला एक स्कुप व्हॅनीला आईसक्रीम. ये दिल मांगे मोअर!

मनस्वी Fri, 05/30/2008 - 09:58
स्वातीताई.. मजा आगया! गाजर हलव्याची वेगळी पद्धत माहित झाली. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

विसोबा खेचर Fri, 05/30/2008 - 10:04
तुझ्या जर्मनीत सध्या थंडी आहे की काय? इथे भारतात सध्या मरणाचा उन्हाळा सुरू आहे त्यामुळे गाजरहलव्यास योग्य अशी गाजरं मिळत नाहीत! आम्ही शक्यतोवर डिसेंबर जानेवारीतच हा हलवा करतो. तो तू इथे भर मे महिन्यत देऊन आमची अंमळ पंचाईतच केली आहेस! :) असो, पाकृ मात्र नेहमीप्रमाणे झकास! तुझा, (शाळूसोबती) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

स्वाती दिनेश Mon, 06/02/2008 - 14:14
तात्या,आमच्याइथे एप्रिल ते सप्टे. श्रावणच असतो .. "क्षणात येते सरसर शिरवे,क्षणात फिरुनि उन पडे.. "अशी हवा असते. गाजरे मिळतात वर्षभर,त्यामुळे कधीही करते.आपल्याकडे मात्र डिसे.जाने मध्ये जी गाजरं मिळतात त्याचा हलवा मस्तच होतो हे बाकी खरंच.. स्वाती

ईश्वरी Fri, 05/30/2008 - 12:59
>>आयडिया छान आहे. गाजर किसायची कटकट नाही. मस्त!! करून पाहायला पाहिजे या प्रकारे.... हेच म्हणते मी पण. ईश्वरी

शितल Fri, 05/30/2008 - 18:25
गाजरे उकडुन घेंण्याची कल्पना छान आहे, आता लवकरच गाजरचा हलवा. तुला खव्याच्या पोळ्या येत असतील तर मला पाककृती सा॑गशील का ? मला त्या खुपच आवडतात.

वरदा Fri, 05/30/2008 - 18:50
मी गेल्या वेळी तुला जोरात सांगितलं होतं ना मी देते म्हणून दिली नाही आणि काही नाही सॉरी गं शितल्....सध्या ऑफिसमधे जरा जास्त काम आहे पण स्वाती टाकेलच रेसिपी.....

In reply to by वरदा

प्रभाकर पेठकर Fri, 05/30/2008 - 20:53
तुला खव्याच्या पोळ्या येत असतील तर मला पाककृती सा॑गशील का ? मला त्या खुपच आवडतात. मी गेल्या वेळी तुला जोरात सांगितलं होतं ना मी देते म्हणून दिली नाही आणि काही नाही सॉरी गं शितल्....सध्या ऑफिसमधे जरा जास्त काम आहे पण स्वाती टाकेलच रेसिपी..... ही खरडवही आहे की पोष्टऑफिस?

In reply to by प्रभाकर पेठकर

वरदा Fri, 05/30/2008 - 22:29
तो वरचा मेसेज शितल ने माझ्यासाठी नाही स्वाती साठी टाकला होता....मीच मधेच उत्तर दिलं... चलता है ना कधी कधी?

चित्रा Sat, 05/31/2008 - 06:18
स्वाती, गाजरहलवा मस्त. ह्या अशा पदार्थांची छायाचित्रे मिपावर देणे सुरू झाल्यापासून रोजच्या रोज उठून आपण अनेक दिवसात नक्की कोणता पदार्थ केलेला नाही अशा विचारांनी अपराधी वाटायला लागले आहे. अवांतर - गोश्त बिर्यानी पण मस्त!

राजे गुरुवार, 05/29/2008 - 17:16
त्या भाषा शुध्दीच्या गोपालकाला फेक्षा तुमचा हा हलवा मला गोड लागला ! धन्यवाद ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

अन्जलि गुरुवार, 05/29/2008 - 17:47
गाजरे चेचुन हलवा ह प्रकार जरा नविन वाटतो. नेहमि किसुन केला जातो म्हनुन

वरदा गुरुवार, 05/29/2008 - 17:55
पण पाणी काढून टाकलं की त्यातले व्हीटॅमिन्स जाणार ना..त्यापेक्षा पाणी एका बाऊल मधे काढून ठेवलं आणि चेचून झाल्यावर परत टाकलं तर चालेल का? बाकी तुला १०% का १% म्हणायचय दूध? कारण इथे फॅट फ्री, १%, २% आणि मग सरळ होल मिल्क मिळतं

In reply to by वरदा

स्वाती दिनेश गुरुवार, 05/29/2008 - 18:34
आमच्या इथे ४%,७.५%,१०% असे 'कोन्डेन्स्ड मिल्श' चे खोके साधारण ३०० मिलीचे मिळतात.त्यातले सगळयात जास्त फॅटवाले दूध मी घेते,म्हणजे आटवणे वगैरे करायला लागत नाही.तुमच्याकडे जर जास्त फॅटचे दूध मिळत नसेल तर होल मिल्क घे आनि थोडे आटव म्हणजे नंतर वेळ कमी लागतो. ते पाणी फेकून न देता व्हेज स्टॉक सारखे सूपात इ. वापरता येईल पण परत हलव्यात टाकले तर पाणचट होईल आणि परत जास्त आटवत बसावे लागेल.:) स्वाती

वरदा गुरुवार, 05/29/2008 - 18:41
म्हणजे सगळ्यात घट्टं दूध वापरायचय ना...मला हाफ ऍन्ड हाफ मिळतं ना ते घालेन... ह्म्म्म पाण्याचा तसा प्रोब्लेम होईल खरा...थोडच असेल पाणी पिऊन टाकेन पटकन्.. ही हि ही... तुला बदामाचा हलवा कसा करायचा माहीतेय का मला प्रमाण सांग ना.....

In reply to by वरदा

चकली गुरुवार, 05/29/2008 - 22:12
हाफ ऍन्ड हाफ नको वापरू, होल मिल्क वापर. छान होतो. आम्ही रविवारी केला होता. मी यावेळी शेंग दाणे घातले प्रयोग म्हणून. (पातळ काप करून, झक्क लागले) चकली http://chakali.blogspot.com

विजुभाऊ गुरुवार, 05/29/2008 - 18:47
मी पुण्यात पाहीलेला गाजर हलवा/ दूधी हलवा रेसीपी: एक मोठे लांब गाजर घ्यावे. स्वच्छ धुवुन घ्यावे. ते दोरीने दारात किंवा खूंटीला टांगावे व येता जाता टप्पल मारुन हलवावे. आमच्या एका सदाशिव पेठी बांधवाने ही आयडीया वापरुन >"चार आण्यात गाजर हलवा" अशी पाटी लिहुन मंडळासाठी काही हजार रुपये जमवले अशी एक वदंता आहे. :) (लोक रांगेत उभे होते व रांगेचे बाहेर पडणारे टोक दुसर्‍या गल्लीत बाहेर निघेल याची त्यानी खबरदारी घेतली होती.)

In reply to by विजुभाऊ

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/29/2008 - 22:07
>"चार आण्यात गाजर हलवा" विजुभाऊ, 'चार आण्यात पोटभर गाजर हलवा'. अशी ती ट्रिक आहे. 'पोटभर' शब्दात जास्तीत जास्त (हावरट) गिर्‍हाईकांना आकर्षित करण्याची ताकद आहे.

वरदा गुरुवार, 05/29/2008 - 19:01
ये हुई ना बात! मलाही बाबा मी खूप लहान असताना दुधी आणि गाजर धरुन हलवायला लावायचे तेवढाच टाईमपास आणि आईला कामाला वेळ मिळावा आणि माझी लुडबुड बंद व्हावी म्हणून् त्याची आठवण झाली...

यशोधरा गुरुवार, 05/29/2008 - 22:00
आहा!! गाजरहलवा!!! बसले बरका स्वातीताई मी विमानात इथे!! :) गाजरहलवा घेऊनच या आता तुम्ही तिकडच्या विमानतळावर मला भेटायला :)

In reply to by प्रभाकर पेठकर

वरदा गुरुवार, 05/29/2008 - 22:19
ते बॉलिवूडच्या समस्त डायरेक्टर्स ना जाऊन विचारावं लागेल.....

In reply to by वरदा

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/29/2008 - 22:34
हा: हा: हा:...! 'माझी फिल्ल्मबाजी'त शिरीष कणेकर म्हणतात ४० वर्षाचा घोडा नायक म्हणतो, 'माँ मैने फर्स्टक्लास मे बी.ए. पास किया है।' आणि त्या घोड्याला त्याची आई म्हणते,' आ बेटे! मैने तेरे लिए गाजर का हलवा बनाया है।' आम्ही इतक्या परीक्षा दिल्या आणि प्रथम प्रयत्नातच पास होऊनही दाखविले पण आईने कधी साधे अळूचे फदफदेही केले नाही. असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

वरदा गुरुवार, 05/29/2008 - 23:01
काका अगदी परवाच बोल्लो आम्ही हे....मी आईला सांगितलं मैने मास्टर्स कंप्लीट किया है तर म्हणाली तू इथे ये मग 'गाजर का हलवा' करते...आणि तिलाही अगदी ह्याच डायलॉगची आठवण झाली.......

In reply to by प्रभाकर पेठकर

चतुरंग गुरुवार, 05/29/2008 - 23:20
माझे पिताश्री मला म्हणालेले आठवतात "आ बेटे, मैंने तुम्हारा 'हलवा' बनाने की सोची है!!" :) B) :P चतुरंग

चतुरंग गुरुवार, 05/29/2008 - 23:28
आम्ही होल मिल्क (पूर्ण फॅट) वापरतो. दूध उकळून थोडे आटत आले की मग त्यात खिसून घेतलेली गाजरे घातली तर चटकन होतो असा अनुभव. बदामाचे काप हवेतच त्याशिवाय मजा नाही! हवेतर बेदाणेही घालू शकता. =P~ चतुरंग

सहज Fri, 05/30/2008 - 08:03
गरम गाजर हलवा व जोडीला एक स्कुप व्हॅनीला आईसक्रीम. ये दिल मांगे मोअर!

मनस्वी Fri, 05/30/2008 - 09:58
स्वातीताई.. मजा आगया! गाजर हलव्याची वेगळी पद्धत माहित झाली. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

विसोबा खेचर Fri, 05/30/2008 - 10:04
तुझ्या जर्मनीत सध्या थंडी आहे की काय? इथे भारतात सध्या मरणाचा उन्हाळा सुरू आहे त्यामुळे गाजरहलव्यास योग्य अशी गाजरं मिळत नाहीत! आम्ही शक्यतोवर डिसेंबर जानेवारीतच हा हलवा करतो. तो तू इथे भर मे महिन्यत देऊन आमची अंमळ पंचाईतच केली आहेस! :) असो, पाकृ मात्र नेहमीप्रमाणे झकास! तुझा, (शाळूसोबती) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

स्वाती दिनेश Mon, 06/02/2008 - 14:14
तात्या,आमच्याइथे एप्रिल ते सप्टे. श्रावणच असतो .. "क्षणात येते सरसर शिरवे,क्षणात फिरुनि उन पडे.. "अशी हवा असते. गाजरे मिळतात वर्षभर,त्यामुळे कधीही करते.आपल्याकडे मात्र डिसे.जाने मध्ये जी गाजरं मिळतात त्याचा हलवा मस्तच होतो हे बाकी खरंच.. स्वाती

ईश्वरी Fri, 05/30/2008 - 12:59
>>आयडिया छान आहे. गाजर किसायची कटकट नाही. मस्त!! करून पाहायला पाहिजे या प्रकारे.... हेच म्हणते मी पण. ईश्वरी

शितल Fri, 05/30/2008 - 18:25
गाजरे उकडुन घेंण्याची कल्पना छान आहे, आता लवकरच गाजरचा हलवा. तुला खव्याच्या पोळ्या येत असतील तर मला पाककृती सा॑गशील का ? मला त्या खुपच आवडतात.

वरदा Fri, 05/30/2008 - 18:50
मी गेल्या वेळी तुला जोरात सांगितलं होतं ना मी देते म्हणून दिली नाही आणि काही नाही सॉरी गं शितल्....सध्या ऑफिसमधे जरा जास्त काम आहे पण स्वाती टाकेलच रेसिपी.....

In reply to by वरदा

प्रभाकर पेठकर Fri, 05/30/2008 - 20:53
तुला खव्याच्या पोळ्या येत असतील तर मला पाककृती सा॑गशील का ? मला त्या खुपच आवडतात. मी गेल्या वेळी तुला जोरात सांगितलं होतं ना मी देते म्हणून दिली नाही आणि काही नाही सॉरी गं शितल्....सध्या ऑफिसमधे जरा जास्त काम आहे पण स्वाती टाकेलच रेसिपी..... ही खरडवही आहे की पोष्टऑफिस?

In reply to by प्रभाकर पेठकर

वरदा Fri, 05/30/2008 - 22:29
तो वरचा मेसेज शितल ने माझ्यासाठी नाही स्वाती साठी टाकला होता....मीच मधेच उत्तर दिलं... चलता है ना कधी कधी?

चित्रा Sat, 05/31/2008 - 06:18
स्वाती, गाजरहलवा मस्त. ह्या अशा पदार्थांची छायाचित्रे मिपावर देणे सुरू झाल्यापासून रोजच्या रोज उठून आपण अनेक दिवसात नक्की कोणता पदार्थ केलेला नाही अशा विचारांनी अपराधी वाटायला लागले आहे. अवांतर - गोश्त बिर्यानी पण मस्त!
साहित्य-७ते८ गाजरे,१/२ ते ३/४ वाटी साखर, १०%फॅटवाले दूध १/२ते ३/४ खोका किवा आटीव दूध १ ते १.५कप ,१चहाचा चमचा साजूक तूप, वेलचीपूड,बदाम,पिस्ते इ.चे तुकडे कृती-साले काढूनएका गाजराचे ३ ते ४ तुकडे करा,ती उकडून घ्या.

स्वप्नपरी

पुष्कराज ·

चेतन गुरुवार, 05/29/2008 - 19:54
घालीत साद फुलवित रात स्वप्नात सखी ती येते लाजून जरा हासून जरा देहात मिसळुनी जाते हे मस्तचं स्वप्नपरी ती, धुंद कळी ती ती माझी रातराणी ती मुग्ध बासरी,मंद हासरी प्रिया सखी फुलराणी हे कसे वाटते (उगिच आपली लुडबुड)

फटू Fri, 05/30/2008 - 07:01
घालीत साद फुलवित रात स्वप्नात सखी ती येते लाजून जरा हासून जरा देहात मिसळुनी जाते मस्त आहे... चालू द्या... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

प्राजु Fri, 05/30/2008 - 12:31
अतिशय तरल काव्य.. ती स्वप्नपरी ती ती धुंद कळी ती ती रातराणी ती माझी ती मुग्ध बासरी मंद हासरी प्रिया सखी फुलराणी श्वासात गंध ओठात चंद्र मग रात धुंद ही होते प्रणयास रंग रेशमी संग मग कळी फुलुनि येते ती स्वप्नपरी ती --- या ओळी तर अत्युच्च.... अभिनंदन. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अजिंक्य Fri, 05/30/2008 - 19:03
मस्त कविता! आधी वाटलं होतं की, मुक्त छंदातली असल्यामुळे फारशी रुचणार नाही. पण - वाचून तर बघूया - अशा उद्देशाने वाचायला घेतली, आणि जाणवलं की हे काही वेगळंच रसायन आहे. जुळवीत सूर नादात चूर स्वप्नात रोज ती येते ती स्वप्नपरी ती --- सुरेख!!

चेतन गुरुवार, 05/29/2008 - 19:54
घालीत साद फुलवित रात स्वप्नात सखी ती येते लाजून जरा हासून जरा देहात मिसळुनी जाते हे मस्तचं स्वप्नपरी ती, धुंद कळी ती ती माझी रातराणी ती मुग्ध बासरी,मंद हासरी प्रिया सखी फुलराणी हे कसे वाटते (उगिच आपली लुडबुड)

फटू Fri, 05/30/2008 - 07:01
घालीत साद फुलवित रात स्वप्नात सखी ती येते लाजून जरा हासून जरा देहात मिसळुनी जाते मस्त आहे... चालू द्या... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

प्राजु Fri, 05/30/2008 - 12:31
अतिशय तरल काव्य.. ती स्वप्नपरी ती ती धुंद कळी ती ती रातराणी ती माझी ती मुग्ध बासरी मंद हासरी प्रिया सखी फुलराणी श्वासात गंध ओठात चंद्र मग रात धुंद ही होते प्रणयास रंग रेशमी संग मग कळी फुलुनि येते ती स्वप्नपरी ती --- या ओळी तर अत्युच्च.... अभिनंदन. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अजिंक्य Fri, 05/30/2008 - 19:03
मस्त कविता! आधी वाटलं होतं की, मुक्त छंदातली असल्यामुळे फारशी रुचणार नाही. पण - वाचून तर बघूया - अशा उद्देशाने वाचायला घेतली, आणि जाणवलं की हे काही वेगळंच रसायन आहे. जुळवीत सूर नादात चूर स्वप्नात रोज ती येते ती स्वप्नपरी ती --- सुरेख!!
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
घालीत साद फुलवित रात स्वप्नात सखी ती येते लाजून जरा हासून जरा देहात मिसळुनी जाते ती स्वप्नपरी ती ती धुंद कळी ती ती रातराणी ती माझी ती मुग्ध बासरी मंद हासरी प्रिया सखी फुलराणी श्वासात गंध ओठात चंद्र मग रात धुंद ही होते प्रणयास रंग रेशमी संग मग कळी फुलुनि येते ती स्वप्नपरी ती --- जागती रात धुंदीत गात कसली पहाट मग होते जुळवीत सूर नादात चूर स्वप्नात रोज ती येते ती स्वप्नपरी ती ---

गुलाबाचे काटे

पुष्कराज ·

चेतन गुरुवार, 05/29/2008 - 19:33
तुझे माझे गुलाबाचे जुळ्लेच नाही नाते गुलाबाच्या गंधाहून काट्याचीच ओढ वाटे सुंदर लिहलयं पु. ले. शु. काटाप्रेमी चेतन

चेतन गुरुवार, 05/29/2008 - 19:33
तुझे माझे गुलाबाचे जुळ्लेच नाही नाते गुलाबाच्या गंधाहून काट्याचीच ओढ वाटे सुंदर लिहलयं पु. ले. शु. काटाप्रेमी चेतन
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
तुझे माझे गुलाबाचे जुळ्लेच नाही नाते गुलाबाच्या गंधाहून काट्याचीच ओढ वाटे मैत्री मध्ये आपुल्या या भांडणच होती फार रुसुनिया कित्येकदा शब्दांचीच मारामार गुलाबाचे फुल देता काटे तुला बोचतात शब्द तुझे प्रेममय रातदिन टोचतात शब्दाविना फुलाविना तुझे माझे आहे नाते म्हणुनच गुलाबाच्या काट्यांचीही ओढ वाटे

भासा सूद्धी

विजुभाऊ ·

चेतन गुरुवार, 05/29/2008 - 15:14
आनन्दे वोरडोनी अक्कल पाजळु... दुसर्‍याते असूद्ध म्हणोनी त्याते बहुत घोळु हे मस्तं :W बोला संथ विजुभाऊ महाराजांचा विजय असो (हं.घ्या.) साधाभोळु चेतन :T

अन्जलि गुरुवार, 05/29/2008 - 15:20
विजुभाउ अहो काय मस्त लिहिलेत अगदि बरोबर वर्नन केले आहे. सद्या मिपावर हेच चालले आहे.

राजे गुरुवार, 05/29/2008 - 15:32
ऐसी मनोगते रोजच खेळु......... कपाळा हात लावोन बसे विजुभाऊ साधाभोळु... जबरा !!!!!!!!!!!!!! क्या बात है | =)) =D> राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

आनंदयात्री गुरुवार, 05/29/2008 - 15:51
खालील प्रश्नांची उत्तरे द्या (किंवा नका देउ कसेही ;) ) १. तुम्हाला फ्रिजमधली गारेगार बिअर अन डुक्कर रिक्षाचा प्रवास आवडतो का ? २. आज तुम्हाला क्रेडिट कार्ड वालीचा फोन आला होता का ? (हा प्रश्न तुम्ही कोणत्या अर्थाने वाचला?) ३. तुम्ही विडी का ओढता ? कळकळ, सामाजिक जाणिव की देशप्रेम ...

In reply to by आनंदयात्री

मनस्वी गुरुवार, 05/29/2008 - 16:10
मस्तच की अगदी! १. तुम्हाला फ्रिजमधली गारेगार बिअर अन डुक्कर रिक्षाचा प्रवास आवडतो का ? -- फ्रिज नाही आणि डुक्कर रिक्षेने प्रवास केलेला नाही, त्यामुळे आवडते / नाही आवडत सांगु शकणार नाही. २. आज तुम्हाला क्रेडिट कार्ड वालीचा फोन आला होता का ? (हा प्रश्न तुम्ही कोणत्या अर्थाने वाचला?) -- फोनच नाहीये. ३. तुम्ही विडी का ओढता ? कळकळ, सामाजिक जाणिव की देशप्रेम ... -- विरंगुळा, व्यवहारचातुर्य, सामाजिक बांधिलकी, दूरदृष्टी, समाज प्रबोधन, मेंदूचे जडत्व .. अजुन काय शब्दबंबाळ शब्द असतील ते.. लोका येई पोटाते गोळु आम्हाला नका छळु मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती." 'तारिफ' हा शब्द मूळ फारसी भाषेतून आला आहे काय?

In reply to by मनस्वी

आनंदयात्री गुरुवार, 05/29/2008 - 16:19
>>लोका येई पोटाते गोळु >>आम्हाला नका छळु नका छळु - नका छळु लोका येई पोटाते गोळु आम्हाला नका छळु भासासुद्दीचा खेळु अन संस्कृतचे गळु नका छळु - नका छळु || धृ || >>दूरदृष्टी, समाज प्रबोधन, मेंदूचे जडत्व .. अजुन काय शब्दबंबाळ शब्द असतील ते.. अर्रारारा =)) .. बेक्कार =)) =)) -------------------------- 'भाषाशुद्धी' हा शब्द संस्कृतप्रचुर वाटतो .. आम्ही वापरणार नाही यात पण आम्हाला सर्वसामान्य लोकांच्या मुस्काटदाबीचा छुपा प्रयत्न दिसतो ... निषेध - निषेध - निषेध !

मन गुरुवार, 05/29/2008 - 16:02
इजु भौ.... मानलं बॉस तुला... =)) =)) =)) =D> आपलाच, मनोबा

मन गुरुवार, 05/29/2008 - 16:03
इजु भौ.... मानलं बॉस तुला... =)) =)) =)) =D> आपलाच, (बावळु आणि सावळु)मनोबा

ऋचा गुरुवार, 05/29/2008 - 16:27
१. तुम्हाला फ्रिजमधली गारेगार बिअर अन डुक्कर रिक्षाचा प्रवास आवडतो का ? -- बिअर पित नाही डुक्कर रीक्षात कमी माणस असतील तर बरा वाटतो प्रवास २. आज तुम्हाला क्रेडिट कार्ड वालीचा फोन आला होता का ? (हा प्रश्न तुम्ही कोणत्या अर्थाने वाचला?) --?????????????

In reply to by ऋचा

विजुभाऊ गुरुवार, 05/29/2008 - 18:52
आज तुम्हाला क्रेडिट कार्ड वालीचा फोन आला होता का ? (हा प्रश्न तुम्ही कोणत्या अर्थाने वाचला?) क्रेडीट कार्ड वालीचा नाही पण क्रेडीटकार्ड सुग्रीवाचा फोन आला होता ( हा प्रश्न आम्ही या अर्थाने वाचला)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/29/2008 - 17:28
आपल्या प्रतिभेला अडवूच नका. कधी बखर, कधी स्वप्नप्रवास, आणि आज विजूभौचे भाषाशुद्धीचे धवळे !!! आनंदाचे दुष्काळु, गळ्यात गळु, अक्कल पाजळु, बहुत घोळु, हिरवाळु, बरळु, पोटाते गोळु, मराठीचे भासा वळु , आणि साधाभोळू या शब्दांनी ह. ह. पु. वा. झाली. :) अवांतर : महानुभाव साहित्याचे भाषावैभवच॑ वेगळे आहे. श्री चक्रधरांच्या परिभ्रमनाचा आवाका फार मोठा होता ते स्वतः गुजराती असूनही ते उत्तम 'म-हाटी ' बोलत असत, असे म्हणतात.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजानुकर्ण गुरुवार, 05/29/2008 - 17:31
हहपुवा विजुभौ. =)) आपला, (हसरा) आजानुकर्ण महानुभाव साहित्यातील 'संस्कृत भाषा ही मराठीची आई नसून सासू आहे' हे सिद्ध करणारी काही निवडक मराठी वाक्ये देण्याचा विचार आहे ;) आपला, (मानभावी) आजानुकर्ण

मदनबाण गुरुवार, 05/29/2008 - 18:19
व्वा,,,विजुभाऊ व्वा......!!!!!! ***** ह्या शुद्दीचा खेळु मिपा वर चालु हे आंबोळु काढ बर आता कंदिलु..... होईल बर गेमु लिहणार्‍याचा नक्कीच.. मदन विनवी संत तात्यासी, आवरावे आता अशा लेखकांसी योग्य कलम लावुनी !!!!! कृ.स.ह.घ्या....ही वि.. (मिपा प्रेमी) मदनबाण.....

ऋषिकेश गुरुवार, 05/29/2008 - 18:21
.................विजुभाऊ साधाभोळु.. !! लई फर्मास राव!!! मानलं तुमाला -('मिसळ'लेला) ऋषिकेश

शितल गुरुवार, 05/29/2008 - 18:25
वीजुभाऊ तुमची "ळु" युक्त रचना आवडली खतरा लिहिली आहे.

आंबोळी गुरुवार, 05/29/2008 - 19:33
नका संस्कृतासि कुरवाळु बरे अमुचे अरबी-फारसीचे गळु मिसळपाववर उडवुन देउ गोंधळु बरळती नमोगती वळु (लाविती कंदीलु)आंबोळु

वरदा गुरुवार, 05/29/2008 - 20:07
मस्त आहे हे एकदम्....विजुभाऊ लगे रहो..... मदनबाण सह्ही बरं का! आंबोळी दादा करेक्ट बोल्लात एकदम....

यशोधरा गुरुवार, 05/29/2008 - 21:51
जबरी!!! हापिसमधे वाचलं आधी आणि भसकन् हसले!! पुढच्या वेळी डिस्क्लेमर देत जा... लिखाणाच्या सुरुवातीला द्या मात्र!! =))

In reply to by यशोधरा

मन Fri, 05/30/2008 - 00:47
नाय तर काय, स्वतः शीच खो खो करुन हसत सुटलोय. आपलाच, मनोबा

विजुभाऊ Fri, 05/30/2008 - 11:35
डिस्क्लेमर ...हे लिखाण जरा गांभिर्याने घ्यावे......तुम्हाला हे लिखाण वाचताना जर कोणा ईनो घेणार्‍याची / इतिहास लिहाणारांची आठवण झाली तर तो निव्वळ योगायोग समजु नये. कारण ...
ये जालमंडळु ऐसे मळमळु असती येकेक ईये संस्थळु वाढवुनी दंगा मग पाय काढता हळुहळु..... जोड्याने हाणता सोयरे रडती ते मुळुमुळु
दुसर्‍या एका खंडात याचे स्पष्टीकरण महाराज देतात की जे हत्ते काळाचे ठायी...............पुढचे काही दिसत नाही तरीही आपण सांभळोनी घ्यावे. मिपा ओसरी हल्ल्कल्लोळी करुनी रहावे.
शब्दाते शब्द जोडोनी त्याते काव्य म्हणीतले शिणुमांच्या जहीराती , सोबत शिव्याही घेवोनी रचीले काव्य मनोगताने ठेविले मिपावरी जळजळीसाठी......
मिपा भ. प. विजुभाऊ सातारकर बुवा

धमाल मुलगा Tue, 06/03/2008 - 12:42
आयळु....हे..आपलं..आयला, हे विजुभाऊ काय प्रकरण तरी काय आहे नक्की? कुठुन कुठेपर्यंत धाव आहे ह्यांच्या डोक्याची?
आपल्या प्रतिभेला अडवूच नका. कधी बखर, कधी स्वप्नप्रवास, आणि आज विजूभौचे भाषाशुद्धीचे धवळे !!!
बिरुटेसरांशी १००००% सहमत :)
अवांतर : महानुभाव साहित्याचे भाषावैभवच॑ वेगळे आहे. श्री चक्रधरांच्या परिभ्रमनाचा आवाका फार मोठा होता ते स्वतः गुजराती असूनही ते उत्तम 'म-हाटी ' बोलत असत, असे म्हणतात.
च्यामारी, ख्ररं की काय सर? हम्म्म्...विजुभाऊ, काय मग, काय विचार आहे? मिपानुभव पंथ काढताय काय ;) ऐसे शेवाळु हिरवाळु आम्ही बरळु लोका येई पोटाते गोळु =)) =)) =)) आम्ही इये मराठीचे भासा वळु ऐसी मनोगते रोजच खेळु......... अग्गग्गग्गग्ग...... बेक्कार ! एकदम ठाण्ण्ण्ण्ण्ण्ण................. कपाळा हात लावोन बसे विजुभाऊ साधाभोळु... ही:हॉ:हॉ:.... लय भारी !!!! मदनदा आणि कंदिळु, लयच भारी रे :) ज ह ब ह र्‍या !!!!! - (गंडलेला) ध मा ळु !

विजुभाऊ Wed, 06/04/2008 - 10:09
जिंदादील प्रतिसाद दिलेल्या सर्वांना धन्यवाद पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

चेतन गुरुवार, 05/29/2008 - 15:14
आनन्दे वोरडोनी अक्कल पाजळु... दुसर्‍याते असूद्ध म्हणोनी त्याते बहुत घोळु हे मस्तं :W बोला संथ विजुभाऊ महाराजांचा विजय असो (हं.घ्या.) साधाभोळु चेतन :T

अन्जलि गुरुवार, 05/29/2008 - 15:20
विजुभाउ अहो काय मस्त लिहिलेत अगदि बरोबर वर्नन केले आहे. सद्या मिपावर हेच चालले आहे.

राजे गुरुवार, 05/29/2008 - 15:32
ऐसी मनोगते रोजच खेळु......... कपाळा हात लावोन बसे विजुभाऊ साधाभोळु... जबरा !!!!!!!!!!!!!! क्या बात है | =)) =D> राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

आनंदयात्री गुरुवार, 05/29/2008 - 15:51
खालील प्रश्नांची उत्तरे द्या (किंवा नका देउ कसेही ;) ) १. तुम्हाला फ्रिजमधली गारेगार बिअर अन डुक्कर रिक्षाचा प्रवास आवडतो का ? २. आज तुम्हाला क्रेडिट कार्ड वालीचा फोन आला होता का ? (हा प्रश्न तुम्ही कोणत्या अर्थाने वाचला?) ३. तुम्ही विडी का ओढता ? कळकळ, सामाजिक जाणिव की देशप्रेम ...

In reply to by आनंदयात्री

मनस्वी गुरुवार, 05/29/2008 - 16:10
मस्तच की अगदी! १. तुम्हाला फ्रिजमधली गारेगार बिअर अन डुक्कर रिक्षाचा प्रवास आवडतो का ? -- फ्रिज नाही आणि डुक्कर रिक्षेने प्रवास केलेला नाही, त्यामुळे आवडते / नाही आवडत सांगु शकणार नाही. २. आज तुम्हाला क्रेडिट कार्ड वालीचा फोन आला होता का ? (हा प्रश्न तुम्ही कोणत्या अर्थाने वाचला?) -- फोनच नाहीये. ३. तुम्ही विडी का ओढता ? कळकळ, सामाजिक जाणिव की देशप्रेम ... -- विरंगुळा, व्यवहारचातुर्य, सामाजिक बांधिलकी, दूरदृष्टी, समाज प्रबोधन, मेंदूचे जडत्व .. अजुन काय शब्दबंबाळ शब्द असतील ते.. लोका येई पोटाते गोळु आम्हाला नका छळु मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती." 'तारिफ' हा शब्द मूळ फारसी भाषेतून आला आहे काय?

In reply to by मनस्वी

आनंदयात्री गुरुवार, 05/29/2008 - 16:19
>>लोका येई पोटाते गोळु >>आम्हाला नका छळु नका छळु - नका छळु लोका येई पोटाते गोळु आम्हाला नका छळु भासासुद्दीचा खेळु अन संस्कृतचे गळु नका छळु - नका छळु || धृ || >>दूरदृष्टी, समाज प्रबोधन, मेंदूचे जडत्व .. अजुन काय शब्दबंबाळ शब्द असतील ते.. अर्रारारा =)) .. बेक्कार =)) =)) -------------------------- 'भाषाशुद्धी' हा शब्द संस्कृतप्रचुर वाटतो .. आम्ही वापरणार नाही यात पण आम्हाला सर्वसामान्य लोकांच्या मुस्काटदाबीचा छुपा प्रयत्न दिसतो ... निषेध - निषेध - निषेध !

मन गुरुवार, 05/29/2008 - 16:02
इजु भौ.... मानलं बॉस तुला... =)) =)) =)) =D> आपलाच, मनोबा

मन गुरुवार, 05/29/2008 - 16:03
इजु भौ.... मानलं बॉस तुला... =)) =)) =)) =D> आपलाच, (बावळु आणि सावळु)मनोबा

ऋचा गुरुवार, 05/29/2008 - 16:27
१. तुम्हाला फ्रिजमधली गारेगार बिअर अन डुक्कर रिक्षाचा प्रवास आवडतो का ? -- बिअर पित नाही डुक्कर रीक्षात कमी माणस असतील तर बरा वाटतो प्रवास २. आज तुम्हाला क्रेडिट कार्ड वालीचा फोन आला होता का ? (हा प्रश्न तुम्ही कोणत्या अर्थाने वाचला?) --?????????????

In reply to by ऋचा

विजुभाऊ गुरुवार, 05/29/2008 - 18:52
आज तुम्हाला क्रेडिट कार्ड वालीचा फोन आला होता का ? (हा प्रश्न तुम्ही कोणत्या अर्थाने वाचला?) क्रेडीट कार्ड वालीचा नाही पण क्रेडीटकार्ड सुग्रीवाचा फोन आला होता ( हा प्रश्न आम्ही या अर्थाने वाचला)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/29/2008 - 17:28
आपल्या प्रतिभेला अडवूच नका. कधी बखर, कधी स्वप्नप्रवास, आणि आज विजूभौचे भाषाशुद्धीचे धवळे !!! आनंदाचे दुष्काळु, गळ्यात गळु, अक्कल पाजळु, बहुत घोळु, हिरवाळु, बरळु, पोटाते गोळु, मराठीचे भासा वळु , आणि साधाभोळू या शब्दांनी ह. ह. पु. वा. झाली. :) अवांतर : महानुभाव साहित्याचे भाषावैभवच॑ वेगळे आहे. श्री चक्रधरांच्या परिभ्रमनाचा आवाका फार मोठा होता ते स्वतः गुजराती असूनही ते उत्तम 'म-हाटी ' बोलत असत, असे म्हणतात.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजानुकर्ण गुरुवार, 05/29/2008 - 17:31
हहपुवा विजुभौ. =)) आपला, (हसरा) आजानुकर्ण महानुभाव साहित्यातील 'संस्कृत भाषा ही मराठीची आई नसून सासू आहे' हे सिद्ध करणारी काही निवडक मराठी वाक्ये देण्याचा विचार आहे ;) आपला, (मानभावी) आजानुकर्ण

मदनबाण गुरुवार, 05/29/2008 - 18:19
व्वा,,,विजुभाऊ व्वा......!!!!!! ***** ह्या शुद्दीचा खेळु मिपा वर चालु हे आंबोळु काढ बर आता कंदिलु..... होईल बर गेमु लिहणार्‍याचा नक्कीच.. मदन विनवी संत तात्यासी, आवरावे आता अशा लेखकांसी योग्य कलम लावुनी !!!!! कृ.स.ह.घ्या....ही वि.. (मिपा प्रेमी) मदनबाण.....

ऋषिकेश गुरुवार, 05/29/2008 - 18:21
.................विजुभाऊ साधाभोळु.. !! लई फर्मास राव!!! मानलं तुमाला -('मिसळ'लेला) ऋषिकेश

शितल गुरुवार, 05/29/2008 - 18:25
वीजुभाऊ तुमची "ळु" युक्त रचना आवडली खतरा लिहिली आहे.

आंबोळी गुरुवार, 05/29/2008 - 19:33
नका संस्कृतासि कुरवाळु बरे अमुचे अरबी-फारसीचे गळु मिसळपाववर उडवुन देउ गोंधळु बरळती नमोगती वळु (लाविती कंदीलु)आंबोळु

वरदा गुरुवार, 05/29/2008 - 20:07
मस्त आहे हे एकदम्....विजुभाऊ लगे रहो..... मदनबाण सह्ही बरं का! आंबोळी दादा करेक्ट बोल्लात एकदम....

यशोधरा गुरुवार, 05/29/2008 - 21:51
जबरी!!! हापिसमधे वाचलं आधी आणि भसकन् हसले!! पुढच्या वेळी डिस्क्लेमर देत जा... लिखाणाच्या सुरुवातीला द्या मात्र!! =))

In reply to by यशोधरा

मन Fri, 05/30/2008 - 00:47
नाय तर काय, स्वतः शीच खो खो करुन हसत सुटलोय. आपलाच, मनोबा

विजुभाऊ Fri, 05/30/2008 - 11:35
डिस्क्लेमर ...हे लिखाण जरा गांभिर्याने घ्यावे......तुम्हाला हे लिखाण वाचताना जर कोणा ईनो घेणार्‍याची / इतिहास लिहाणारांची आठवण झाली तर तो निव्वळ योगायोग समजु नये. कारण ...
ये जालमंडळु ऐसे मळमळु असती येकेक ईये संस्थळु वाढवुनी दंगा मग पाय काढता हळुहळु..... जोड्याने हाणता सोयरे रडती ते मुळुमुळु
दुसर्‍या एका खंडात याचे स्पष्टीकरण महाराज देतात की जे हत्ते काळाचे ठायी...............पुढचे काही दिसत नाही तरीही आपण सांभळोनी घ्यावे. मिपा ओसरी हल्ल्कल्लोळी करुनी रहावे.
शब्दाते शब्द जोडोनी त्याते काव्य म्हणीतले शिणुमांच्या जहीराती , सोबत शिव्याही घेवोनी रचीले काव्य मनोगताने ठेविले मिपावरी जळजळीसाठी......
मिपा भ. प. विजुभाऊ सातारकर बुवा

धमाल मुलगा Tue, 06/03/2008 - 12:42
आयळु....हे..आपलं..आयला, हे विजुभाऊ काय प्रकरण तरी काय आहे नक्की? कुठुन कुठेपर्यंत धाव आहे ह्यांच्या डोक्याची?
आपल्या प्रतिभेला अडवूच नका. कधी बखर, कधी स्वप्नप्रवास, आणि आज विजूभौचे भाषाशुद्धीचे धवळे !!!
बिरुटेसरांशी १००००% सहमत :)
अवांतर : महानुभाव साहित्याचे भाषावैभवच॑ वेगळे आहे. श्री चक्रधरांच्या परिभ्रमनाचा आवाका फार मोठा होता ते स्वतः गुजराती असूनही ते उत्तम 'म-हाटी ' बोलत असत, असे म्हणतात.
च्यामारी, ख्ररं की काय सर? हम्म्म्...विजुभाऊ, काय मग, काय विचार आहे? मिपानुभव पंथ काढताय काय ;) ऐसे शेवाळु हिरवाळु आम्ही बरळु लोका येई पोटाते गोळु =)) =)) =)) आम्ही इये मराठीचे भासा वळु ऐसी मनोगते रोजच खेळु......... अग्गग्गग्गग्ग...... बेक्कार ! एकदम ठाण्ण्ण्ण्ण्ण्ण................. कपाळा हात लावोन बसे विजुभाऊ साधाभोळु... ही:हॉ:हॉ:.... लय भारी !!!! मदनदा आणि कंदिळु, लयच भारी रे :) ज ह ब ह र्‍या !!!!! - (गंडलेला) ध मा ळु !

विजुभाऊ Wed, 06/04/2008 - 10:09
जिंदादील प्रतिसाद दिलेल्या सर्वांना धन्यवाद पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
भासा सुद्धी चे हे कैसे कैसे चाळे चालले आहेत सध्या संस्थालावर ? लळीतांचा सुकाळु तेथ आनंदाचा दुष्काळु.... घालोन येकमेकांच्या गळ्यात गळु .... आनन्दे वोरडोनी अक्कल पाजळु... दुसर्‍याते असूद्ध म्हणोनी त्याते बहुत घोळु ऐसे शेवाळु हिरवाळु आम्ही बरळु लोका येई पोटाते गोळु आम्ही इये मराठीचे भासा वळु ऐसी मनोगते रोजच खेळु......... कपाळा हात लावोन बसे विजुभाऊ साधाभोळु...