मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रात गयी, बात गयी?

गिरिजा ·

गिरिजा यांनी शीर्षकामध्ये कौलाचा विषय देताना त्यात दुवाही दिला होता त्यामुळे तांत्रिक बिघाड झाला. सबब, आम्ही शीर्षकातला तो दुवा काढून टाकून येथे देत आहोत. मिपाकरांनी आता हा दुवा वाचावा व मत द्यावे ही विनंती... जनरल डायर. हे वाचा व मत द्या! (निवडीसोबतच मत जरूर लिहा..) --गिरिजा.

प्रभाकर पेठकर Sun, 06/01/2008 - 14:27
सहमत किंवा असहमत असे कुठलेच मत देता येत नाही. परिस्थिती 'इतकी' पुढे गेली असेल असे कधी वाटले नव्हते त्यामुळे त्यावर कधी विचारच केला नाही आणि म्हणूनच झटकन मत बनविता येत नाहिए. 'आर्थिक गरज' एका कडून, 'शारीरिक गरज' दूसर्‍याकडून आणि 'भावनिक गरज' तिसर्‍याकडून ह्यातूनच तर एकतर्फी प्रेमाची, हिंसेची प्रकरणे घडत नसावीत न? असाही विचार मनात येतो. भावना इतक्या अस्थिर असतील तर लग्ना नंतर सहजीवन किती काळ टिकेल? कारण, विवाहोत्तर काळातही जोडीदाराशी सौम्य मतभेद, मध्यम मतभेद आणि तिव्र मतभेद हे होतच राहणार अशा वेळी कुठली विचारसरणी त्यातून दोघांनाही तारुन नेणार? हे कळत नाही. की जरा मतभेद झाले की घे घटस्फोट आणि कर दूसर्‍याशी लग्न किंवा नाही करायचे लग्न, तसेच करीयर जोपासत राहायचे, जेंव्हा जेंव्हा शारीरिक गरज भासेल तेंव्हा तेंव्हा भेटेलच कोणीतरी. 'आर्थिक' गरज कदाचीत भासणार नाही. भावनिक गरज तर कोणीही शमवू शकतो. (खरंच?) म्हातारपण येईल. (विचारात आपण कितीही 'पुढारलो' तरी वय थांबवू शकत नाही. म्हातारपण हे येणारच.) कंबरदुखी, सांधेदुखी, रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर (आजकाल फार कॉमन होत चाललाय), अंधत्व असे अनेक आजार्/व्याधी जेंव्हा शरीरात घर करू लागतील तेंव्हा मायेचे कोण असेल बरोबर? आज तरूण वयामुळे (स्त्री-पुरूष दोघांनाही) 'आर्थिक गरज' एका कडून, 'शारीरिक गरज' दूसर्‍याकडून आणि 'भावनिक गरज' तिसर्‍याकडून भागविण्यासाठी साथीदार, सहानुभूतीदार, 'गरजू' भेटतीलही पण म्हातारपणी कोणी भेटेल? सर्वात मोठा प्रश्न संततीचे काय? की संतती नकोच. आधीच सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम वर्गात 'कुटुंबनियोजना'च्या जाणीवेतून संतती नियमनाद्वारे सुशिक्षित समाज आकुंचन पावत आहे आणि अशिक्षित, अंधश्रद्ध आणि आर्थिकदृष्ट्या अक्षम वर्ग कुटुंबनियोजनाचे महत्त्व न कळून किंवा दुर्लक्ष्य केल्यामुळे २ पेक्षा जास्त मुलांना जन्मास घालत आहे. ह्या सर्वाचा परीणाम अशिक्षित, अक्षम वर्ग वाढून सुशिक्षित समाज 'अल्पसंख्यांक' होत जाईल. राजकारण्यांचे अधिक फावेल. आजच्या काळातही राजकारणी निर्लज्यपणे सांगतात 'आम्हाला तुमची मते नाही मिळाली तरी चालेल झोपडपट्टीतून आम्हाला एकगठ्ठा मते मिळतात.' नविन सुशिक्षित पिढीने संततीच नको असे म्हंटले तर आजची सामाजिक परिस्थिती अजूनही चिघळत जाईल. संतती निर्मिली पण आई-वडीलांचे पटले नाही (कारण दोघांनाही मतस्वातंत्र्य असणार आहे. लग्नसंस्थेकडे बघण्याचा पारंपारीक [म्हणून चुकीचा] दृष्टीकोन बदललेला असेल) दोघेही विभक्त होऊन दोन दिशांना गेले. आता त्या लहानग्यांनी काय करायचे? त्यांच्या आर्थिक, भावनिक गरजा कोण पुरवणार? त्यांच्यावर कोण आणि कुठले संस्कार करणार? सगळाच अंधार. अशी काहीतरी भयानक वाटचाल चालू आहेसे त्या लेखावरून वाटले. कदाचित माझी मते पार टोकाची असतील. मला वाटते तसे काही होणारही नाही. पण ऐहिकतेलाच आदर्श मानणारी पिढी मात्र जन्मास येईल (किंवा कदाचित आलीही असेल) आणि ते समाजाच्या एकसंघीपणास घातक असेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

राजे Sun, 06/01/2008 - 14:33
तुमच्या मताची १००% सहमत. त्यासाठीच तो लेख मी दोनदा वाचला व मनामध्ये प्रचंड गुंतागुंती झाली.. त्याला शब्दबध कसे करावे ह्याचा विचार करत होतो व तुम्ही प्रतिसाद दिला. काहीतरी भयानक वाटचाल चालू आहेसे त्या लेखावरून वाटले. कदाचित माझी मते पार टोकाची असतील. मला वाटते तसे काही होणारही नाही. पण ऐहिकतेलाच आदर्श मानणारी पिढी मात्र जन्मास येईल (किंवा कदाचित आलीही असेल) आणि ते समाजाच्या एकसंघीपणास घातक असेल. अवांतर : येथे हरयाणा मध्ये काही वडीलधारी माणंस असे काहीतरी वाचले/ टीव्हीवर पाहीले की लगेच म्हणतात... जेव्हा १४ वर्षाची मुलगी आजी आजी बनेल तेव्हा ह्या जगाचा अंत झालेला असे... ! वाटचाल त्या दिशेनेच चालू आहे.... राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

मराठी_माणूस Mon, 06/02/2008 - 11:38
वाचुन आधि विश्वास बसत नव्हता , असे कसे असु शकेल असे वाटत होते. आणि परस्थिति आपल्या हातात नाहि हे जाणवुन असाह्य वाटु लगले.

गिरिजा यांनी शीर्षकामध्ये कौलाचा विषय देताना त्यात दुवाही दिला होता त्यामुळे तांत्रिक बिघाड झाला. सबब, आम्ही शीर्षकातला तो दुवा काढून टाकून येथे देत आहोत. मिपाकरांनी आता हा दुवा वाचावा व मत द्यावे ही विनंती... जनरल डायर. हे वाचा व मत द्या! (निवडीसोबतच मत जरूर लिहा..) --गिरिजा.

प्रभाकर पेठकर Sun, 06/01/2008 - 14:27
सहमत किंवा असहमत असे कुठलेच मत देता येत नाही. परिस्थिती 'इतकी' पुढे गेली असेल असे कधी वाटले नव्हते त्यामुळे त्यावर कधी विचारच केला नाही आणि म्हणूनच झटकन मत बनविता येत नाहिए. 'आर्थिक गरज' एका कडून, 'शारीरिक गरज' दूसर्‍याकडून आणि 'भावनिक गरज' तिसर्‍याकडून ह्यातूनच तर एकतर्फी प्रेमाची, हिंसेची प्रकरणे घडत नसावीत न? असाही विचार मनात येतो. भावना इतक्या अस्थिर असतील तर लग्ना नंतर सहजीवन किती काळ टिकेल? कारण, विवाहोत्तर काळातही जोडीदाराशी सौम्य मतभेद, मध्यम मतभेद आणि तिव्र मतभेद हे होतच राहणार अशा वेळी कुठली विचारसरणी त्यातून दोघांनाही तारुन नेणार? हे कळत नाही. की जरा मतभेद झाले की घे घटस्फोट आणि कर दूसर्‍याशी लग्न किंवा नाही करायचे लग्न, तसेच करीयर जोपासत राहायचे, जेंव्हा जेंव्हा शारीरिक गरज भासेल तेंव्हा तेंव्हा भेटेलच कोणीतरी. 'आर्थिक' गरज कदाचीत भासणार नाही. भावनिक गरज तर कोणीही शमवू शकतो. (खरंच?) म्हातारपण येईल. (विचारात आपण कितीही 'पुढारलो' तरी वय थांबवू शकत नाही. म्हातारपण हे येणारच.) कंबरदुखी, सांधेदुखी, रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर (आजकाल फार कॉमन होत चाललाय), अंधत्व असे अनेक आजार्/व्याधी जेंव्हा शरीरात घर करू लागतील तेंव्हा मायेचे कोण असेल बरोबर? आज तरूण वयामुळे (स्त्री-पुरूष दोघांनाही) 'आर्थिक गरज' एका कडून, 'शारीरिक गरज' दूसर्‍याकडून आणि 'भावनिक गरज' तिसर्‍याकडून भागविण्यासाठी साथीदार, सहानुभूतीदार, 'गरजू' भेटतीलही पण म्हातारपणी कोणी भेटेल? सर्वात मोठा प्रश्न संततीचे काय? की संतती नकोच. आधीच सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम वर्गात 'कुटुंबनियोजना'च्या जाणीवेतून संतती नियमनाद्वारे सुशिक्षित समाज आकुंचन पावत आहे आणि अशिक्षित, अंधश्रद्ध आणि आर्थिकदृष्ट्या अक्षम वर्ग कुटुंबनियोजनाचे महत्त्व न कळून किंवा दुर्लक्ष्य केल्यामुळे २ पेक्षा जास्त मुलांना जन्मास घालत आहे. ह्या सर्वाचा परीणाम अशिक्षित, अक्षम वर्ग वाढून सुशिक्षित समाज 'अल्पसंख्यांक' होत जाईल. राजकारण्यांचे अधिक फावेल. आजच्या काळातही राजकारणी निर्लज्यपणे सांगतात 'आम्हाला तुमची मते नाही मिळाली तरी चालेल झोपडपट्टीतून आम्हाला एकगठ्ठा मते मिळतात.' नविन सुशिक्षित पिढीने संततीच नको असे म्हंटले तर आजची सामाजिक परिस्थिती अजूनही चिघळत जाईल. संतती निर्मिली पण आई-वडीलांचे पटले नाही (कारण दोघांनाही मतस्वातंत्र्य असणार आहे. लग्नसंस्थेकडे बघण्याचा पारंपारीक [म्हणून चुकीचा] दृष्टीकोन बदललेला असेल) दोघेही विभक्त होऊन दोन दिशांना गेले. आता त्या लहानग्यांनी काय करायचे? त्यांच्या आर्थिक, भावनिक गरजा कोण पुरवणार? त्यांच्यावर कोण आणि कुठले संस्कार करणार? सगळाच अंधार. अशी काहीतरी भयानक वाटचाल चालू आहेसे त्या लेखावरून वाटले. कदाचित माझी मते पार टोकाची असतील. मला वाटते तसे काही होणारही नाही. पण ऐहिकतेलाच आदर्श मानणारी पिढी मात्र जन्मास येईल (किंवा कदाचित आलीही असेल) आणि ते समाजाच्या एकसंघीपणास घातक असेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

राजे Sun, 06/01/2008 - 14:33
तुमच्या मताची १००% सहमत. त्यासाठीच तो लेख मी दोनदा वाचला व मनामध्ये प्रचंड गुंतागुंती झाली.. त्याला शब्दबध कसे करावे ह्याचा विचार करत होतो व तुम्ही प्रतिसाद दिला. काहीतरी भयानक वाटचाल चालू आहेसे त्या लेखावरून वाटले. कदाचित माझी मते पार टोकाची असतील. मला वाटते तसे काही होणारही नाही. पण ऐहिकतेलाच आदर्श मानणारी पिढी मात्र जन्मास येईल (किंवा कदाचित आलीही असेल) आणि ते समाजाच्या एकसंघीपणास घातक असेल. अवांतर : येथे हरयाणा मध्ये काही वडीलधारी माणंस असे काहीतरी वाचले/ टीव्हीवर पाहीले की लगेच म्हणतात... जेव्हा १४ वर्षाची मुलगी आजी आजी बनेल तेव्हा ह्या जगाचा अंत झालेला असे... ! वाटचाल त्या दिशेनेच चालू आहे.... राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

मराठी_माणूस Mon, 06/02/2008 - 11:38
वाचुन आधि विश्वास बसत नव्हता , असे कसे असु शकेल असे वाटत होते. आणि परस्थिति आपल्या हातात नाहि हे जाणवुन असाह्य वाटु लगले.

प्रवासातील माणुसकीचे दर्शन

शितल ·

विसोबा खेचर Sun, 06/01/2008 - 08:20
सभ्य चारित्र्याच्या त्या भल्या माणसाला आपलाही सलाम..! शितल, साध्या सोप्या शब्दातलं अनुभवकथन आवडलं. अजूनही येऊ देत... तात्या.

फटू Sun, 06/01/2008 - 09:14
अशी माणसं हल्ली खुप कमी भेटतात... (भल्या माणसांनी वेळोवेळी मदत केल्यामुळे आयुष्यात काही मिळवलेला) सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

प्रभाकर पेठकर Sun, 06/01/2008 - 09:51
एक पुरुष म्हणून तुमच्या भितीशी मी कदाचित १०० टक्के समरस होणार नाही. निसर्गानेच हे दोन्ही स्वभावविशेष असे बनविले आहेत की 'जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे' ही उक्ती सार्थ ठरावी. तरीपण एक अबला नारीच्या भूमिकेत शिरण्याचा प्रयत्न केला तर खरोखर फार मोठी जोखिम तुम्ही उचललीत असे वाटते. नंतर कितीही वाटले तरी आपला निर्णय बदलता येत नाही ही त्यातील अगतिकता जास्तच त्रासदायक. तुमच्या नशीबाने ड्रायव्हर चांगला भेटला आणि प्रवास निभावला. प्रवासाच्या शेवटी त्या भल्या गृहस्थाला तुम्ही 'धन्यवाद' दिले असतेत तर त्या ड्रायव्हरला आणि आम्हा वाचकांनाही खूप बरे वाटले असते. असो. अवांतरः बायकांच्या पर्स मध्ये विश्व सामावलेले असते. कोल्हापुरी अस्सल तिखटाची एखादी पुडी, दुर्धर प्रसंगी स्वसंरक्षणार्थ, ठेवायला काही हरकत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण Sun, 06/01/2008 - 15:24
पेठकर काकांशी सहमत..... आणि बायकांच्या पर्स मध्ये विश्व सामावलेले असते. कोल्हापुरी अस्सल तिखटाची एखादी पुडी, दुर्धर प्रसंगी स्वसंरक्षणार्थ, ठेवायला काही हरकत नाही. हा तर अतिशय योग्य सल्ला आहे.....

In reply to by प्रभाकर पेठकर

शितल Sun, 06/01/2008 - 16:09
प्रवासाच्या शेवटी त्या भल्या गृहस्थाला तुम्ही 'धन्यवाद' दिले असतेत तर त्या ड्रायव्हरला आणि आम्हा वाचकांनाही खूप बरे वाटले असते. हो ते ही मी बोलले पण फक्त थॅक्स एवढेच, (ते मात्र लिहायचे राहुन गेले) कारण तो माणुस एक ही शब्द बोलत नव्हता त्यामुळे मला ऑकवर्ड फिल होत होते. कोल्हापुरी अस्सल तिखटाची एखादी पुडी, दुर्धर प्रसंगी स्वसंरक्षणार्थ, ठेवायला काही हरकत नाही हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण जळ्ली आम्ही त्या पर्स मध्ये १०० दा हात घालतो आणि आमचीच बोटे त्या तिकटात जाऊन आमचेच डोले लाल व्हायचे. (ह्.घ्या.)

In reply to by शितल

प्रभाकर पेठकर Sun, 06/01/2008 - 20:51
हो ते ही मी बोलले पण फक्त थॅक्स एवढेच, (ते मात्र लिहायचे राहुन गेले) वाचून बरे वाटले. धन्यवाद. आमचीच बोटे त्या तिकटात जाऊन आमचेच डोले लाल व्हायचे. हलकेच घेऊ नका. मी सल्ला गांभिर्याने दिला आहे. पर्सच्या एका खणात (अनंत खण असतात) फक्त तिखटाची पुडी ठेवायची. म्हणजे त्याला चुकूनही आपला हात लागू नये आणि ऐनवेळी शेकडो अनावश्याक वस्तूंमधून तिखट शोधण्यात वेळ ही जाऊ नये. कसे?

राजे Sun, 06/01/2008 - 12:04
:) अशी सभ्य माणसं ह्या भुतलावर आहेत म्हणून विश्वास नावाची चीज तगधरुन आहे ! सलाम ! अवांतर : पेठेकर काकांचा सल्ला मोलाचा आहे... मी नेहमी आपल्या गाडी मध्ये.. एक चाकू, सुई-दोरा व मस्त पैकी बेसबॉल ची बॅट संगतीला ठेवतोच ;) काय माहीत कधी वापरायची गरज पडलीच तर ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

मन Sun, 06/01/2008 - 13:35
"माणुस" सापडतो तो असा. छान लेख. एक छोटिशी गोष्ट खटकलीए पण व्य नि केलाय त्यासाठी. (आदमियों के बीच "इन्सान" मिलता है, वो ऐसे.) आपलाच, मनोबा

इनोबा म्हणे Sun, 06/01/2008 - 16:18
खरं आहे! पेठकर काकांचा सल्ला मोलाचा आहे... हेच म्हणतो.. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

यशोधरा Mon, 06/02/2008 - 08:37
शीतल, छान लिहिले आहेस, साधे आणि प्रामाणिक. तेह्वा तू किती घाबरली असशील ना?

ऋचा Mon, 06/02/2008 - 10:43
खुप छान लिहिले आहेस. पेठकर काकांचा सल्ला अगदी योग्य वाटतो.

सुधीर कांदळकर Mon, 06/02/2008 - 19:49
खरेच गांभीर्याने घ्यावा. 'डा व्हिन्सी कोड'मध्ये एक मुलगी मिरपुडीचे सॅचेट वापरते. ते जास्त सोयिस्कर आहे. सगळीकडे मिळते. त्याला हात लागला तरी हरकत नाही. अनुभव छान लिहिला आहे. सुधीर कांदळकर.

चतुरंग Mon, 06/02/2008 - 20:29
वाचलेल्या, ऐकलेल्या अनुभवांचा आपल्या मनावरचा पगडा किती दृढ असतो आणि त्यातूनच बघताना आपल्याला येणारा अनुभव त्याच पठडीतून जाणारा असेल की काय ह्या आशंकेने मन कातरुन जाते त्याचे वर्णन एकदम नैसर्गिक आहे. मिरची पुडी शिवाय स्वसंरक्षणार्थ स्त्रिया अनेक साधने वापरतात. त्याचीही येथे दिलेली माहिती मनोरंजक ठरावी. :) चतुरंग

विदेश Mon, 06/02/2008 - 22:02
छान लिहिला आहे प्रवासानुभव. पण माझे नशिब खुप चा॑गले होते आणि आहे, त्या भल्या माणसाने गाडीतील चालु असलेला रोम्यान्टि॑क गाणी मी गाडीत एकटी असल्याने ब॑द केली . नशीब चांगले,माणूस भला भेटला!

शितल Mon, 06/02/2008 - 22:46
सर्व वाचका॑चे आभार आणि प्रतिसादा बद्दल धन्यवाद ! पेठकार काका आणि चतुर॑गजी या॑नी स्वतःच्या स॑रक्षणासाठी प्रवासात बाळगायचे साहित्य आहे त्याची माहिती दिल्या बद्दल त्या॑चे ही आभार.

वरदा Mon, 06/02/2008 - 23:33
मीही असले उद्योग केलेत बरेच वेळा आणि देवाच्या दयेने चांगली माणसं भेटलेयत....घरुन भयंकर शिव्या खाल्ल्यायत....माझं नशिब बलवत्तर आहे याची खात्री पटलेय.... तुझे पुढचे अनुभव लिही मग माझेहि सांगेन....आता पळायला हवय....

स्वाती दिनेश Tue, 06/03/2008 - 12:29
शीतल अनुभव कथन आवडलं, पण काळजी घे.पेठकर आणि चतुरंगनी दिलेल्या टिप्स ध्यानात ठेव. भला माणूस होता तो,नशिब ! स्वाती

प्राजु Tue, 06/03/2008 - 12:45
अनुभव छान सांगितला आहेस. खरंच त्या सद् गृहस्थाला सलाम. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ईश्वरी गुरुवार, 06/05/2008 - 03:57
>>अनुभव छान सांगितला आहेस. खरंच त्या सद् गृहस्थाला सलाम. -- माझेही हेच मत. पण अशी एकटी जाऊ नकोस परत कधी. पुढचेही अनुभव टाक ना लवकर. ईश्वरी

शुचि गुरुवार, 06/24/2010 - 19:22
अंगावर काटा आला. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

अर्धवट गुरुवार, 06/24/2010 - 19:34
बाय जपुन र्‍हावाव.. पण छान लीवलय.. (उरलेल्या दोन अनुभवांच्या प्रतीक्षेतला) अर्धवट

पाषाणभेद गुरुवार, 06/24/2010 - 19:53
बर्‍याचदा प्रवासातली माणसे चांगलीच वागतात. एखाद्या माणसामुळे माणसाच्या नावाला काळीमा लागतो. वरील प्रसंगाच्या लिखाणात अन प्रतिक्रीयांत असे जाणवले नाही. The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही

विसोबा खेचर Sun, 06/01/2008 - 08:20
सभ्य चारित्र्याच्या त्या भल्या माणसाला आपलाही सलाम..! शितल, साध्या सोप्या शब्दातलं अनुभवकथन आवडलं. अजूनही येऊ देत... तात्या.

फटू Sun, 06/01/2008 - 09:14
अशी माणसं हल्ली खुप कमी भेटतात... (भल्या माणसांनी वेळोवेळी मदत केल्यामुळे आयुष्यात काही मिळवलेला) सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

प्रभाकर पेठकर Sun, 06/01/2008 - 09:51
एक पुरुष म्हणून तुमच्या भितीशी मी कदाचित १०० टक्के समरस होणार नाही. निसर्गानेच हे दोन्ही स्वभावविशेष असे बनविले आहेत की 'जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे' ही उक्ती सार्थ ठरावी. तरीपण एक अबला नारीच्या भूमिकेत शिरण्याचा प्रयत्न केला तर खरोखर फार मोठी जोखिम तुम्ही उचललीत असे वाटते. नंतर कितीही वाटले तरी आपला निर्णय बदलता येत नाही ही त्यातील अगतिकता जास्तच त्रासदायक. तुमच्या नशीबाने ड्रायव्हर चांगला भेटला आणि प्रवास निभावला. प्रवासाच्या शेवटी त्या भल्या गृहस्थाला तुम्ही 'धन्यवाद' दिले असतेत तर त्या ड्रायव्हरला आणि आम्हा वाचकांनाही खूप बरे वाटले असते. असो. अवांतरः बायकांच्या पर्स मध्ये विश्व सामावलेले असते. कोल्हापुरी अस्सल तिखटाची एखादी पुडी, दुर्धर प्रसंगी स्वसंरक्षणार्थ, ठेवायला काही हरकत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण Sun, 06/01/2008 - 15:24
पेठकर काकांशी सहमत..... आणि बायकांच्या पर्स मध्ये विश्व सामावलेले असते. कोल्हापुरी अस्सल तिखटाची एखादी पुडी, दुर्धर प्रसंगी स्वसंरक्षणार्थ, ठेवायला काही हरकत नाही. हा तर अतिशय योग्य सल्ला आहे.....

In reply to by प्रभाकर पेठकर

शितल Sun, 06/01/2008 - 16:09
प्रवासाच्या शेवटी त्या भल्या गृहस्थाला तुम्ही 'धन्यवाद' दिले असतेत तर त्या ड्रायव्हरला आणि आम्हा वाचकांनाही खूप बरे वाटले असते. हो ते ही मी बोलले पण फक्त थॅक्स एवढेच, (ते मात्र लिहायचे राहुन गेले) कारण तो माणुस एक ही शब्द बोलत नव्हता त्यामुळे मला ऑकवर्ड फिल होत होते. कोल्हापुरी अस्सल तिखटाची एखादी पुडी, दुर्धर प्रसंगी स्वसंरक्षणार्थ, ठेवायला काही हरकत नाही हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण जळ्ली आम्ही त्या पर्स मध्ये १०० दा हात घालतो आणि आमचीच बोटे त्या तिकटात जाऊन आमचेच डोले लाल व्हायचे. (ह्.घ्या.)

In reply to by शितल

प्रभाकर पेठकर Sun, 06/01/2008 - 20:51
हो ते ही मी बोलले पण फक्त थॅक्स एवढेच, (ते मात्र लिहायचे राहुन गेले) वाचून बरे वाटले. धन्यवाद. आमचीच बोटे त्या तिकटात जाऊन आमचेच डोले लाल व्हायचे. हलकेच घेऊ नका. मी सल्ला गांभिर्याने दिला आहे. पर्सच्या एका खणात (अनंत खण असतात) फक्त तिखटाची पुडी ठेवायची. म्हणजे त्याला चुकूनही आपला हात लागू नये आणि ऐनवेळी शेकडो अनावश्याक वस्तूंमधून तिखट शोधण्यात वेळ ही जाऊ नये. कसे?

राजे Sun, 06/01/2008 - 12:04
:) अशी सभ्य माणसं ह्या भुतलावर आहेत म्हणून विश्वास नावाची चीज तगधरुन आहे ! सलाम ! अवांतर : पेठेकर काकांचा सल्ला मोलाचा आहे... मी नेहमी आपल्या गाडी मध्ये.. एक चाकू, सुई-दोरा व मस्त पैकी बेसबॉल ची बॅट संगतीला ठेवतोच ;) काय माहीत कधी वापरायची गरज पडलीच तर ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

मन Sun, 06/01/2008 - 13:35
"माणुस" सापडतो तो असा. छान लेख. एक छोटिशी गोष्ट खटकलीए पण व्य नि केलाय त्यासाठी. (आदमियों के बीच "इन्सान" मिलता है, वो ऐसे.) आपलाच, मनोबा

इनोबा म्हणे Sun, 06/01/2008 - 16:18
खरं आहे! पेठकर काकांचा सल्ला मोलाचा आहे... हेच म्हणतो.. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

यशोधरा Mon, 06/02/2008 - 08:37
शीतल, छान लिहिले आहेस, साधे आणि प्रामाणिक. तेह्वा तू किती घाबरली असशील ना?

ऋचा Mon, 06/02/2008 - 10:43
खुप छान लिहिले आहेस. पेठकर काकांचा सल्ला अगदी योग्य वाटतो.

सुधीर कांदळकर Mon, 06/02/2008 - 19:49
खरेच गांभीर्याने घ्यावा. 'डा व्हिन्सी कोड'मध्ये एक मुलगी मिरपुडीचे सॅचेट वापरते. ते जास्त सोयिस्कर आहे. सगळीकडे मिळते. त्याला हात लागला तरी हरकत नाही. अनुभव छान लिहिला आहे. सुधीर कांदळकर.

चतुरंग Mon, 06/02/2008 - 20:29
वाचलेल्या, ऐकलेल्या अनुभवांचा आपल्या मनावरचा पगडा किती दृढ असतो आणि त्यातूनच बघताना आपल्याला येणारा अनुभव त्याच पठडीतून जाणारा असेल की काय ह्या आशंकेने मन कातरुन जाते त्याचे वर्णन एकदम नैसर्गिक आहे. मिरची पुडी शिवाय स्वसंरक्षणार्थ स्त्रिया अनेक साधने वापरतात. त्याचीही येथे दिलेली माहिती मनोरंजक ठरावी. :) चतुरंग

विदेश Mon, 06/02/2008 - 22:02
छान लिहिला आहे प्रवासानुभव. पण माझे नशिब खुप चा॑गले होते आणि आहे, त्या भल्या माणसाने गाडीतील चालु असलेला रोम्यान्टि॑क गाणी मी गाडीत एकटी असल्याने ब॑द केली . नशीब चांगले,माणूस भला भेटला!

शितल Mon, 06/02/2008 - 22:46
सर्व वाचका॑चे आभार आणि प्रतिसादा बद्दल धन्यवाद ! पेठकार काका आणि चतुर॑गजी या॑नी स्वतःच्या स॑रक्षणासाठी प्रवासात बाळगायचे साहित्य आहे त्याची माहिती दिल्या बद्दल त्या॑चे ही आभार.

वरदा Mon, 06/02/2008 - 23:33
मीही असले उद्योग केलेत बरेच वेळा आणि देवाच्या दयेने चांगली माणसं भेटलेयत....घरुन भयंकर शिव्या खाल्ल्यायत....माझं नशिब बलवत्तर आहे याची खात्री पटलेय.... तुझे पुढचे अनुभव लिही मग माझेहि सांगेन....आता पळायला हवय....

स्वाती दिनेश Tue, 06/03/2008 - 12:29
शीतल अनुभव कथन आवडलं, पण काळजी घे.पेठकर आणि चतुरंगनी दिलेल्या टिप्स ध्यानात ठेव. भला माणूस होता तो,नशिब ! स्वाती

प्राजु Tue, 06/03/2008 - 12:45
अनुभव छान सांगितला आहेस. खरंच त्या सद् गृहस्थाला सलाम. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ईश्वरी गुरुवार, 06/05/2008 - 03:57
>>अनुभव छान सांगितला आहेस. खरंच त्या सद् गृहस्थाला सलाम. -- माझेही हेच मत. पण अशी एकटी जाऊ नकोस परत कधी. पुढचेही अनुभव टाक ना लवकर. ईश्वरी

शुचि गुरुवार, 06/24/2010 - 19:22
अंगावर काटा आला. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

अर्धवट गुरुवार, 06/24/2010 - 19:34
बाय जपुन र्‍हावाव.. पण छान लीवलय.. (उरलेल्या दोन अनुभवांच्या प्रतीक्षेतला) अर्धवट

पाषाणभेद गुरुवार, 06/24/2010 - 19:53
बर्‍याचदा प्रवासातली माणसे चांगलीच वागतात. एखाद्या माणसामुळे माणसाच्या नावाला काळीमा लागतो. वरील प्रसंगाच्या लिखाणात अन प्रतिक्रीयांत असे जाणवले नाही. The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रवासातील खुप चा॑गले अनुभव माझ्या पाठीशी आहेत त्यातील दोन तीन सा॑गते. कोर्टात नविनच नोकरीला लागुन अगदी २ ते ३ महिनेच झाले होते, स्वतःच्या गावापासुन दुर गावी नोकरीला असल्याने दुसर्‍या आणि चौथ्या शनिवार, रविवारी मी कोल्हापुरला म्हणजे स्वतःच्या गावी याचचे .

होकार

शा॑तेच कारट ·

शितल Sun, 06/01/2008 - 02:06
सहज, सोप्या भावना मा॑डुन छान काव्य रचना बनली आहे. अजुन येऊ द्या वाचायला आवडेल.

फटू Sun, 06/01/2008 - 02:19
आवडलं आपल्याला... तुझ॑ ते रोज रोज फोन करण॑, विषय नसता॑नाही बोलत राहण॑!! भेट्शील का मला म्हणून विचारण॑, मी नाही म्हटल्यावर उगाचच रागावण॑!! कया बात हैं... चालु द्या... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

शितल Sun, 06/01/2008 - 02:06
सहज, सोप्या भावना मा॑डुन छान काव्य रचना बनली आहे. अजुन येऊ द्या वाचायला आवडेल.

फटू Sun, 06/01/2008 - 02:19
आवडलं आपल्याला... तुझ॑ ते रोज रोज फोन करण॑, विषय नसता॑नाही बोलत राहण॑!! भेट्शील का मला म्हणून विचारण॑, मी नाही म्हटल्यावर उगाचच रागावण॑!! कया बात हैं... चालु द्या... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
माहित आहे मला, आवडते मी तुला! तुझ्या मनीचे भाव कळतात मला!! आठवते ती मला, पहिली भेट आपली! एकमेका॑ना जाणण्याची धडपडच नुसती!! तुझ॑ ते रोज रोज फोन करण॑, विषय नसता॑नाही बोलत राहण॑!! भेट्शील का मला म्हणून विचारण॑, मी नाही म्हटल्यावर उगाचच रागावण॑!! आणि एकदा ते घडलच्! माझी होशील का विचारलसच्!! अचानक्, मी गो॑धळून गेले! मनी होकार असून, नाही म्हणून गेले!! हळूहळू काळ बदलत गेला! आपल्यातला दुरावा वाढतच् गेला!! रोजचे फोन ब॑द झाले! भेटायचे कारणच् नाही उरले!! तू नसता॑ना तुझी आठवण आली! तुझी प्रीत आता कळाली!! तुच सा॑ग, तुच सा॑ग, आता कसे सा॑गु तुला! आवडतोस तु मला, आवडतोस तु मला!!

"जीवन-मरण"

शा॑तेच कारट ·

शितल Sun, 06/01/2008 - 03:44
दोनच व्यक्यात सर्व अर्थ सामावला आहे. पण खुप त्रोटक वाटत आहे.

शितल Sun, 06/01/2008 - 03:44
दोनच व्यक्यात सर्व अर्थ सामावला आहे. पण खुप त्रोटक वाटत आहे.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
'जीवन-मरण' दोन भाऊ.. एक आयुष्याची सुरवात....एका शेवटाकडे. एक आयुष्याचा अ॑त.........पुन्हा नव्या सुरवातीकडे..

थोडंसं तूही समजून घे...

फटू ·

विसोबा खेचर Sat, 05/31/2008 - 23:39
--- तात्या. अवांतर - गावडेसाहेबांच्या भावनेला सलाम, परंतु रामभाऊ, कर्ण, इत्यादींच्या यादीत बसल्यामुळे भाईकाकांच्या भाषेत नाकाखाली उगीच दोन पारंब्या लोंबायला लागल्या आहेत असं वाटलं! :) आपला, (अभ्यंकरांच्या ४२ पिढ्या ज्यांच्या पायाशी वाहाव्यात त्या थोरल्या आबासहेबांचा निस्सीम भक्त!) तात्या अभ्यंकर.

In reply to by मयुरयेलपले

विसोबा खेचर Sun, 06/01/2008 - 10:47
वाचायला मस्तच पण काय कळलि नाहि.... बाबारे, चार संस्थळं हिंडल्याशिवाय समज येत नाही बरं! खूप टक्केटोमणे, बोलणी खावी लागतात बरं! :) आपला, (काटेरी मुकुट घातलेला!) तात्या. :)

राजे Sun, 06/01/2008 - 12:25
जबरा !!!!! काव्य प्रतिभा काय चीज असते ते वाचल्यावर कळाले !!!!!! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

विसोबा खेचर Sat, 05/31/2008 - 23:39
--- तात्या. अवांतर - गावडेसाहेबांच्या भावनेला सलाम, परंतु रामभाऊ, कर्ण, इत्यादींच्या यादीत बसल्यामुळे भाईकाकांच्या भाषेत नाकाखाली उगीच दोन पारंब्या लोंबायला लागल्या आहेत असं वाटलं! :) आपला, (अभ्यंकरांच्या ४२ पिढ्या ज्यांच्या पायाशी वाहाव्यात त्या थोरल्या आबासहेबांचा निस्सीम भक्त!) तात्या अभ्यंकर.

In reply to by मयुरयेलपले

विसोबा खेचर Sun, 06/01/2008 - 10:47
वाचायला मस्तच पण काय कळलि नाहि.... बाबारे, चार संस्थळं हिंडल्याशिवाय समज येत नाही बरं! खूप टक्केटोमणे, बोलणी खावी लागतात बरं! :) आपला, (काटेरी मुकुट घातलेला!) तात्या. :)

राजे Sun, 06/01/2008 - 12:25
जबरा !!!!! काव्य प्रतिभा काय चीज असते ते वाचल्यावर कळाले !!!!!! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
सौमित्रा, कितीक युगे येतील अन् कितीक युगे जातील, काळाच्या प्रवाहात आदर्शवादाचे मानदंड बदलत राहतील परन्तू मर्यादा पुरुषोत्तम म्हणूनच मला दुनिया ओळखेल ...तरीही सीतेला एकटीला वनात सोडांवं लागणारच आहे थोडंसं तूही समजून घे, सल वेदनेचा माझ्या उमजून घे नुकताच श्वास मी घेतला होता या स्वार्थी मतलबी दुनियेमध्ये कळण्याआधीच काही, आईने सोडले मला वाहत्या पाण्यामध्ये कसाही अन् कुणीही असो मी, ही दुनिया दानशूर म्हणते मला ...तरीही नाही येता येणार मला आता पांडव भावांच्या बाजूला थोडंसं तूही समजून घे, सल वेदनेचा माझ्या जरासा उमजून घे असंख्य धडका मारल्या असतील बाळा या अवाढव्य सह्याद्रीला कित्येक वेळा नमवल

गुज्जर आंदोलन

हेरंब ·

मुक्तसुनीत Sat, 05/31/2008 - 20:44
काही साधारण दिल्लीवासीयांशी माझी मैत्री आहे. हे आंदोलन गेल्या वर्षीच छेडले गेले त्यावेळी त्यांच्यापैकी एक व्यक्ति मला म्हणाली होती ..." बॉस ! अगर ये गुज्जर लोग किसी बात पे उतर आये तो भैय्या ! सबकी खटीया खडी होगी !" मी म्हण्टलं , "क्यूं भई ! ऐसा क्या है ! सभी लोगोंका तो अपना अपना गुट होता है. ये सब कास्ट पोलिटीक्स तो चलेगा !" तेव्हा ती व्यक्ती छद्मीपणे हसली, इतकेच. आता त्याचा अर्थ थोडा समजतोय. जे होते आहे त्याला मध्ययुगीन टोळीचा दहशतवाद इतकेच म्हणता येईल. एखाद्या जमातीविरुद्ध सरसकट विधान करणे अयोग्यच , पण इथे हे मान्य करायला पाहिजे , की ऍज अ होल, गुज्जर समाज अत्यंत प्रतिगामी , हिंसक अशी त्याची प्रतिमा जी आहे त्याच्याशी सुसंगत अशा गोष्टी घडत आहेत. उत्तरेकडील नागरिक जीव मुठीत घेऊन बसले आहेत. या समस्येचा इतर प्रदेशाशी संबंध प्रत्यक्षपणे नाही ; पण सार्‍या देशाचे लक्ष इथे लागलेले आहे, साक्षात राजधानीच्या मुसक्या इथे आवळल्या गेल्या आहेत.

राजे Sun, 06/01/2008 - 12:16
गुज्जर समाज !!!! लढाऊ... दणकट.... व सर्वात मोठी गोष्ट एकजूट समाज आहे हा गुज्जर.. सध्या जे आंदोलन चालू आहे .... ते आंदोलन पुर्वी पासूनच चालू आहे... कधी कॉग्रेस ने अश्वासन देऊन सत्ता मिळवली राजस्थान ची तर कधी बिजेपीने ! त्यामुळे हे आंदोलन चालू झाले व हिंसक वळण लागले... एका समाजाची सारखी सारखी फसवणूक केली तर कसे महाग पडू शकते ह्याचे सर्वात उत्तम उदाहरण आहे हे गुज्जर आंदोलन !!!! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

अमोल केळकर Mon, 06/02/2008 - 13:42
हे विषयाला धरुन नाही. ( ह. घ्या) ---------------------- आजच फौरवर्ड आलेला एक मार्मिक विनोद भारतातील आरक्षण वर नवीन परिक्षा पध्दत - भारत १. जनरल कॅटेगिरी- सर्व प्रश्नांची उत्तरे लिहा. २. ओ.बि. सी. - कुठल्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा. ३.एस्.सी- प्रश्न फक्त वाचा. ४.एस्.टी- आपण आलात आभरी आहे आणी ५. गुज्जर : आपण इतरांना परिक्षाकेंद्रावर येऊ दिलेत त्याबद्दल आभारी आहे.

चतुरंग Mon, 06/02/2008 - 15:31
आणि जागतिकिकरणाच्या रेट्यात अधिकच धारदार आणि असुरक्षित झालेल्या संपूर्ण समाजाचे हे प्रतिसाद आहेत. महागाईच्या भडक्याला, नोकरी नसण्याला, योग्य शिक्षण न परवडण्याला सत्तेच्या वर्तुळात प्रवेश करुन मलमपट्ट्या करणारे राजकारणी ह्याला प्रामुख्याने जबाबदार आहेत. राखीव जागांचे कुरण करुन सत्तेच्या शिड्या चढणारे नंतर सोयिस्करपणे आपला गट विसरुन त्याची खरी प्रगती बघत नाहीत आणि वेगवेगळी गाजरे दाखवून त्यांना झुलवत ठेवतात. कारण 'राखीव जागा' कायम असणे हेच त्यांच्यासाठी सत्तेत राहण्याचे कारण बनते - कारण संपले तर सत्ताही संपली! विधायक कार्याच्या मार्गाने सत्तेत राहता येते. चांगले काम करता येते हा विश्वास कमी होत आहे. राखीव जागांच्या मतांच्या राजकारणाचे हे भोगावे लागणारे परिणाम आहेत. सर्व प्रकारच्या असमतेवर 'राखीव जागा' हाच एकमेव अक्सीर इलाज आहे हे समीकरण जोपर्यंत भारतीय राजकारणातून नाहिसे होत नाही तोपर्यंत ही बातमी दरवेळी वेगवेगळ्या समाजाचे नाव पुढे करुन अशीच येत रहाणार. चतुरंग

रम्या Wed, 06/04/2008 - 16:11
सर्व प्रकारच्या असमतेवर 'राखीव जागा' हाच एकमेव अक्सीर इलाज आहे हे समीकरण जोपर्यंत भारतीय राजकारणातून नाहिसे होत नाही तोपर्यंत ही बातमी दरवेळी वेगवेगळ्या समाजाचे नाव पुढे करुन अशीच येत रहाणार. अगदी सहमत.

मुक्तसुनीत Sat, 05/31/2008 - 20:44
काही साधारण दिल्लीवासीयांशी माझी मैत्री आहे. हे आंदोलन गेल्या वर्षीच छेडले गेले त्यावेळी त्यांच्यापैकी एक व्यक्ति मला म्हणाली होती ..." बॉस ! अगर ये गुज्जर लोग किसी बात पे उतर आये तो भैय्या ! सबकी खटीया खडी होगी !" मी म्हण्टलं , "क्यूं भई ! ऐसा क्या है ! सभी लोगोंका तो अपना अपना गुट होता है. ये सब कास्ट पोलिटीक्स तो चलेगा !" तेव्हा ती व्यक्ती छद्मीपणे हसली, इतकेच. आता त्याचा अर्थ थोडा समजतोय. जे होते आहे त्याला मध्ययुगीन टोळीचा दहशतवाद इतकेच म्हणता येईल. एखाद्या जमातीविरुद्ध सरसकट विधान करणे अयोग्यच , पण इथे हे मान्य करायला पाहिजे , की ऍज अ होल, गुज्जर समाज अत्यंत प्रतिगामी , हिंसक अशी त्याची प्रतिमा जी आहे त्याच्याशी सुसंगत अशा गोष्टी घडत आहेत. उत्तरेकडील नागरिक जीव मुठीत घेऊन बसले आहेत. या समस्येचा इतर प्रदेशाशी संबंध प्रत्यक्षपणे नाही ; पण सार्‍या देशाचे लक्ष इथे लागलेले आहे, साक्षात राजधानीच्या मुसक्या इथे आवळल्या गेल्या आहेत.

राजे Sun, 06/01/2008 - 12:16
गुज्जर समाज !!!! लढाऊ... दणकट.... व सर्वात मोठी गोष्ट एकजूट समाज आहे हा गुज्जर.. सध्या जे आंदोलन चालू आहे .... ते आंदोलन पुर्वी पासूनच चालू आहे... कधी कॉग्रेस ने अश्वासन देऊन सत्ता मिळवली राजस्थान ची तर कधी बिजेपीने ! त्यामुळे हे आंदोलन चालू झाले व हिंसक वळण लागले... एका समाजाची सारखी सारखी फसवणूक केली तर कसे महाग पडू शकते ह्याचे सर्वात उत्तम उदाहरण आहे हे गुज्जर आंदोलन !!!! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

अमोल केळकर Mon, 06/02/2008 - 13:42
हे विषयाला धरुन नाही. ( ह. घ्या) ---------------------- आजच फौरवर्ड आलेला एक मार्मिक विनोद भारतातील आरक्षण वर नवीन परिक्षा पध्दत - भारत १. जनरल कॅटेगिरी- सर्व प्रश्नांची उत्तरे लिहा. २. ओ.बि. सी. - कुठल्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा. ३.एस्.सी- प्रश्न फक्त वाचा. ४.एस्.टी- आपण आलात आभरी आहे आणी ५. गुज्जर : आपण इतरांना परिक्षाकेंद्रावर येऊ दिलेत त्याबद्दल आभारी आहे.

चतुरंग Mon, 06/02/2008 - 15:31
आणि जागतिकिकरणाच्या रेट्यात अधिकच धारदार आणि असुरक्षित झालेल्या संपूर्ण समाजाचे हे प्रतिसाद आहेत. महागाईच्या भडक्याला, नोकरी नसण्याला, योग्य शिक्षण न परवडण्याला सत्तेच्या वर्तुळात प्रवेश करुन मलमपट्ट्या करणारे राजकारणी ह्याला प्रामुख्याने जबाबदार आहेत. राखीव जागांचे कुरण करुन सत्तेच्या शिड्या चढणारे नंतर सोयिस्करपणे आपला गट विसरुन त्याची खरी प्रगती बघत नाहीत आणि वेगवेगळी गाजरे दाखवून त्यांना झुलवत ठेवतात. कारण 'राखीव जागा' कायम असणे हेच त्यांच्यासाठी सत्तेत राहण्याचे कारण बनते - कारण संपले तर सत्ताही संपली! विधायक कार्याच्या मार्गाने सत्तेत राहता येते. चांगले काम करता येते हा विश्वास कमी होत आहे. राखीव जागांच्या मतांच्या राजकारणाचे हे भोगावे लागणारे परिणाम आहेत. सर्व प्रकारच्या असमतेवर 'राखीव जागा' हाच एकमेव अक्सीर इलाज आहे हे समीकरण जोपर्यंत भारतीय राजकारणातून नाहिसे होत नाही तोपर्यंत ही बातमी दरवेळी वेगवेगळ्या समाजाचे नाव पुढे करुन अशीच येत रहाणार. चतुरंग

रम्या Wed, 06/04/2008 - 16:11
सर्व प्रकारच्या असमतेवर 'राखीव जागा' हाच एकमेव अक्सीर इलाज आहे हे समीकरण जोपर्यंत भारतीय राजकारणातून नाहिसे होत नाही तोपर्यंत ही बातमी दरवेळी वेगवेगळ्या समाजाचे नाव पुढे करुन अशीच येत रहाणार. अगदी सहमत.
आपण सर्व गेले ९-१० दिवस या आंदोलनाबद्दल वाचतो आहोत. एक समाज सगळ्या देशाला वेठीवर धरुन आहे, कोणी कांही करु शकत नाही. आज आठ दिवस दिल्ली -मुंबई रस्ता व रेल्वे विस्कळीत झाली आहे. अनेक लोक उत्तरेकडे अडकले आहेत. लोकांच्या हालांना पारावार राहिला नाही. मतांसाठी सर्व लाचार पक्ष मूग गिळून बसले आहेत. या आणि अशा प्रकारच्या हिंसक आंदोलनाचा नुसता निषेध करुन चालणार नाही. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणार्‍या प्रत्येक व्यक्तिला सरकारने 'अतिरेकी' मानून त्यानुसार कारवाई केली पाहिजे.

आर्यांचे मुळस्थान कोणते? : डॉ. आंबेडकर

पंकज ·

चिन्या१९८५ Sat, 05/31/2008 - 22:28
आर्य बाहेरचे होते ही थिअरी बर्‍यापैकी चुकिची आहे. खालील लिंक्स पहा- http://video.google.com/videoplay?docid=7678538942425297587 लेख- http://www.archaeologyonline.net/artifacts/scientific-verif-vedas.html

मन Sun, 06/01/2008 - 01:00
माझ्या वाचण्यात जी काय माहिती आली त्यानुसार मलाही तेच पटतं("बाहेरुन" वगैरे कुणी काही आक्रमण केलेलं नाही.) याबाबतीत पुढले भाग वाचायला आवडतील, काही नवीन मुद्दे, नवीन गोष्टी , नवीन दृष्टिकोन असल्यास तेही जाणुन घ्यायला आवडेल. येउ द्यात मग ते ही लवकर. आपलाच, मनोबा

विकास Sun, 06/01/2008 - 08:24
लेख माहीतीपूर्ण आहे. फक्त तो आंबेडकरांनी लिहीला आहे का तुम्ही ते नीटसे स्प्ष्ट झाले नाही. कारण लेख चालू झाल्यावर पण, "यासंदर्भात आंबेडकरांनी 'वंश' आणि 'लोक' यांच्यात भेद करून आर्यवंशासंदर्भात वंश म्हणजे काय? याचा अभ्यास केला"" असे वाक्य आहे, म्हणून हा प्रश्न. धन्यवाद

राजे Sun, 06/01/2008 - 12:07
आर्य आकाशातून पडले अथवा जमीनीतून आले... येथेच राहत होते.. अथवा बाहेरुन आले.... हे माहित झाल्यावर काय फरक पडणार आहे हे कोणी समजावून सांगेल का मला ? स्वगत : हे माहीत नाही आहे ते माहीती करुन घेणे कधी कधी त्रासदायक ठरते... तर कधी वरदान ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

पंकज Sun, 06/01/2008 - 14:15
"यासंदर्भात आंबेडकरांनी 'वंश' आणि 'लोक' यांच्यात भेद करून आर्यवंशासंदर्भात वंश म्हणजे काय? याचा अभ्यास केला" मुळ लेख आंबेडकरांनीच लिहिला आहे. मात्र तो बराच मोठा आहे. प्रत्येक मुद्याचे स्पष्टिकरन करताना मुळ लेखात वैदिक वांङ्मयात तसेच जागतीक इतिहासातील बरेच संदर्भ दिलेले आहेत, ते संदर्भ टाळताना अनावधानाने वरील वाक्य आलेले आहे. मात्र वरील वाक्याची काहिही गरज नव्हती. ते वाक्य माझ्या चुकीने आलेले आहे.

आम्हाघरीधन Mon, 06/30/2008 - 14:53
आर्यांचे मुळस्थान कोणते? याबद्दल बरेच वाद आहेत. एका चर्चेमध्ये नुकताच त्याचा उल्लेख झाला. जगातील अनेक विचारवंतांनी त्याबद्दल मते मांडली आहेत. भारतातील एक विचारवंत डॉ. भि. रा. आंबेडकर यांनी आर्यांच्या मुळस्थानाबद्दल १९४६ साली मते मांडली. आंबेडकरांनी आर्यवंशाबद्दल व आर्यांच्या मुळस्थानाबद्दल प्रचलीत असलेल्या सिध्दांताचा या लेखामध्ये अभ्यास केलेला आहे. ते पुढिलप्रमाणे.. आर्य वंशाबद्दल बरेच मतभेद आहेत परंतू काहि अंगाबद्दल पुर्ण एकमत आहे ते येणेप्रमाणे: - १. ज्यांनी वैदिक वांङमय तयार केले ते लोक आर्य वंशाचे होते. २. हे लोक मुळचे भारताबाहेरचे. त्यांनी भारतावर स्वारी केली. ३. मुळ रहिवाशी दास व दस्यू या नावाने ओळखले जात. त्यांचा वंश व आर्यांचा वंश यात फरक होता. ४. आर्यांचा रंग गोरा होता. दास व दस्यू यांचा रंग काळा होता ५. आर्यांनी दास व दस्यू यांना जिंकून अंकित केले. आर्यवंश या नावाच एक वंश अस्तित्वात होता, या पायावर सिध्दांताची उभारणी केलेली आहे, या मुद्दाचा प्रथम विचार करणे जरूर आहे. हा आर्यवंश म्हणजे काय? यासंदर्भात आंबेडकरांनी 'वंश' आणि 'लोक' यांच्यात भेद करून आर्यवंशासंदर्भात वंश म्हणजे काय? याचा अभ्यास केला. मित्रा पन्कज वरिल वाक्ये सत्य प्रमाणच आहेत. आर्य भारताबाहेरुनच आलेले आहेत हे वरिल वाक्यान्वरुनच सिद्ध आहे. असो, आता ते स्वतः भारतीय आहेत असे मानायला हरकत नसावी किमान पक्षी त्यान्नी तसे मानावे.

अभिरत भिरभि-या Mon, 06/30/2008 - 15:15
आर्यांचा रंग गोरा होता. दास व दस्यू यांचा रंग काळा होता असो, आता ते स्वतः भारतीय आहेत असे मानायला हरकत नसावी किमान पक्षी त्यान्नी तसे मानावे. म्हणजे कोण आतापर्यंत स्वत:ला परके समजत होते ? आणि आर्य म्हणजे उच्चवर्णिय (मुख्यत्वे ब्राह्मण) म्हणाल तर रंगाने काळे पण जातीने ब्राह्मण असे लोक महाराष्ट्रात वा दक्षिण भारतात खूप दिसतात याउलट निम्नवर्णिय ( खालच्या जातीचे) असूनही रंगाने गोरे असलेल्याची उदाहरणेही आहेत.

चिन्या१९८५ Sat, 05/31/2008 - 22:28
आर्य बाहेरचे होते ही थिअरी बर्‍यापैकी चुकिची आहे. खालील लिंक्स पहा- http://video.google.com/videoplay?docid=7678538942425297587 लेख- http://www.archaeologyonline.net/artifacts/scientific-verif-vedas.html

मन Sun, 06/01/2008 - 01:00
माझ्या वाचण्यात जी काय माहिती आली त्यानुसार मलाही तेच पटतं("बाहेरुन" वगैरे कुणी काही आक्रमण केलेलं नाही.) याबाबतीत पुढले भाग वाचायला आवडतील, काही नवीन मुद्दे, नवीन गोष्टी , नवीन दृष्टिकोन असल्यास तेही जाणुन घ्यायला आवडेल. येउ द्यात मग ते ही लवकर. आपलाच, मनोबा

विकास Sun, 06/01/2008 - 08:24
लेख माहीतीपूर्ण आहे. फक्त तो आंबेडकरांनी लिहीला आहे का तुम्ही ते नीटसे स्प्ष्ट झाले नाही. कारण लेख चालू झाल्यावर पण, "यासंदर्भात आंबेडकरांनी 'वंश' आणि 'लोक' यांच्यात भेद करून आर्यवंशासंदर्भात वंश म्हणजे काय? याचा अभ्यास केला"" असे वाक्य आहे, म्हणून हा प्रश्न. धन्यवाद

राजे Sun, 06/01/2008 - 12:07
आर्य आकाशातून पडले अथवा जमीनीतून आले... येथेच राहत होते.. अथवा बाहेरुन आले.... हे माहित झाल्यावर काय फरक पडणार आहे हे कोणी समजावून सांगेल का मला ? स्वगत : हे माहीत नाही आहे ते माहीती करुन घेणे कधी कधी त्रासदायक ठरते... तर कधी वरदान ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

पंकज Sun, 06/01/2008 - 14:15
"यासंदर्भात आंबेडकरांनी 'वंश' आणि 'लोक' यांच्यात भेद करून आर्यवंशासंदर्भात वंश म्हणजे काय? याचा अभ्यास केला" मुळ लेख आंबेडकरांनीच लिहिला आहे. मात्र तो बराच मोठा आहे. प्रत्येक मुद्याचे स्पष्टिकरन करताना मुळ लेखात वैदिक वांङ्मयात तसेच जागतीक इतिहासातील बरेच संदर्भ दिलेले आहेत, ते संदर्भ टाळताना अनावधानाने वरील वाक्य आलेले आहे. मात्र वरील वाक्याची काहिही गरज नव्हती. ते वाक्य माझ्या चुकीने आलेले आहे.

आम्हाघरीधन Mon, 06/30/2008 - 14:53
आर्यांचे मुळस्थान कोणते? याबद्दल बरेच वाद आहेत. एका चर्चेमध्ये नुकताच त्याचा उल्लेख झाला. जगातील अनेक विचारवंतांनी त्याबद्दल मते मांडली आहेत. भारतातील एक विचारवंत डॉ. भि. रा. आंबेडकर यांनी आर्यांच्या मुळस्थानाबद्दल १९४६ साली मते मांडली. आंबेडकरांनी आर्यवंशाबद्दल व आर्यांच्या मुळस्थानाबद्दल प्रचलीत असलेल्या सिध्दांताचा या लेखामध्ये अभ्यास केलेला आहे. ते पुढिलप्रमाणे.. आर्य वंशाबद्दल बरेच मतभेद आहेत परंतू काहि अंगाबद्दल पुर्ण एकमत आहे ते येणेप्रमाणे: - १. ज्यांनी वैदिक वांङमय तयार केले ते लोक आर्य वंशाचे होते. २. हे लोक मुळचे भारताबाहेरचे. त्यांनी भारतावर स्वारी केली. ३. मुळ रहिवाशी दास व दस्यू या नावाने ओळखले जात. त्यांचा वंश व आर्यांचा वंश यात फरक होता. ४. आर्यांचा रंग गोरा होता. दास व दस्यू यांचा रंग काळा होता ५. आर्यांनी दास व दस्यू यांना जिंकून अंकित केले. आर्यवंश या नावाच एक वंश अस्तित्वात होता, या पायावर सिध्दांताची उभारणी केलेली आहे, या मुद्दाचा प्रथम विचार करणे जरूर आहे. हा आर्यवंश म्हणजे काय? यासंदर्भात आंबेडकरांनी 'वंश' आणि 'लोक' यांच्यात भेद करून आर्यवंशासंदर्भात वंश म्हणजे काय? याचा अभ्यास केला. मित्रा पन्कज वरिल वाक्ये सत्य प्रमाणच आहेत. आर्य भारताबाहेरुनच आलेले आहेत हे वरिल वाक्यान्वरुनच सिद्ध आहे. असो, आता ते स्वतः भारतीय आहेत असे मानायला हरकत नसावी किमान पक्षी त्यान्नी तसे मानावे.

अभिरत भिरभि-या Mon, 06/30/2008 - 15:15
आर्यांचा रंग गोरा होता. दास व दस्यू यांचा रंग काळा होता असो, आता ते स्वतः भारतीय आहेत असे मानायला हरकत नसावी किमान पक्षी त्यान्नी तसे मानावे. म्हणजे कोण आतापर्यंत स्वत:ला परके समजत होते ? आणि आर्य म्हणजे उच्चवर्णिय (मुख्यत्वे ब्राह्मण) म्हणाल तर रंगाने काळे पण जातीने ब्राह्मण असे लोक महाराष्ट्रात वा दक्षिण भारतात खूप दिसतात याउलट निम्नवर्णिय ( खालच्या जातीचे) असूनही रंगाने गोरे असलेल्याची उदाहरणेही आहेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

प्रियेच्या भेटी

पुष्कराज ·

मन Sat, 05/31/2008 - 20:19
मस्तच! आवडलं बुवा आपल्याला. आपलाच, मनोबा

फटू Sun, 06/01/2008 - 00:19
दूर किनारी पहाट उभी खेळूदे चांद्ण निवांत नभी आपण तर अगदी पंखा झालो आहोत तुमचा... अजुन येवुद्यात... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

मन Sat, 05/31/2008 - 20:19
मस्तच! आवडलं बुवा आपल्याला. आपलाच, मनोबा

फटू Sun, 06/01/2008 - 00:19
दूर किनारी पहाट उभी खेळूदे चांद्ण निवांत नभी आपण तर अगदी पंखा झालो आहोत तुमचा... अजुन येवुद्यात... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
प्रियेच्या भेटी चांद्ण्या उन्हात प्रेमाचे घरटे काटेरी वनात कट्यांनासुद्धा गुलाबाची सय वेडाची ओढ वेडच वय तारका हाती जागल्या राती वारयाचा आलाप भैरवी गाती दूर किनारी पहाट उभी खेळूदे चांद्ण निवांत नभी

सोडुनी गेलास जिथे....

शा॑तेच कारट ·

चेतन Sat, 05/31/2008 - 17:16
मस्त जमलयं पुढिल लेखनास शुभेच्छा अजुन उभाच चेतन

फटू Sat, 05/31/2008 - 20:44
सोडुनी गेलास जिथे..मी तिथेच आहे अजुनी! परतीचा मार्ग न दिसे तुला.. हे कळत नसे मज अजुनी!! खुप छान लिहीलं आहे... पुढ्च्या काव्याची वाट पाह्तोय... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

मन Sun, 06/01/2008 - 01:55
मस्त कविता. त्यातही तु सोडुनी गेलास जिथे ..मी तिथेच उभी का अजुनी?? हे सर्वात मस्त. आपलाच, मनोबा

चेतन Sat, 05/31/2008 - 17:16
मस्त जमलयं पुढिल लेखनास शुभेच्छा अजुन उभाच चेतन

फटू Sat, 05/31/2008 - 20:44
सोडुनी गेलास जिथे..मी तिथेच आहे अजुनी! परतीचा मार्ग न दिसे तुला.. हे कळत नसे मज अजुनी!! खुप छान लिहीलं आहे... पुढ्च्या काव्याची वाट पाह्तोय... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

मन Sun, 06/01/2008 - 01:55
मस्त कविता. त्यातही तु सोडुनी गेलास जिथे ..मी तिथेच उभी का अजुनी?? हे सर्वात मस्त. आपलाच, मनोबा
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
सोडुनी गेलास जिथे..मी तिथेच आहे अजुनी! परतीचा मार्ग न दिसे तुला.. हे कळत नसे मज अजुनी!! मी वेडी पाहते तुला.. जागे असुनी स्वप्नी! शब्दहि ना पोह्चे तिथे..तु जवळ उभा दिसुनी!! जाणते व्यथा मी तुझी रे..मज जाणुन घे तुही! एकच प्रश्न उरी जाहला..एकच प्रश्न उरी जाहला... तु सोडुनी गेलास जिथे ..मी तिथेच उभी का अजुनी??

पकलो आता, फार झाला

चेतन ·

अरुण मनोहर Sun, 06/01/2008 - 13:51
>>> तर्कहीन सारे, नुसताच तवंग तर्रीविन सारे नुसताच तवंग सारे लागले पिळू आपण गिळू जरी मळमळू :SS ---खवय्या.

In reply to by अरुण मनोहर

चेतन Mon, 06/02/2008 - 13:50
तर्रीविन हा शब्द पण मस्त आहे असो बहुतेक मी पिळ्ण्याचाबाबतित नविनच दिसतोयं (इथे बरेचजण पोहोचलेले दिसतायत) अपचनी चेतन

अरुण मनोहर Sun, 06/01/2008 - 13:51
>>> तर्कहीन सारे, नुसताच तवंग तर्रीविन सारे नुसताच तवंग सारे लागले पिळू आपण गिळू जरी मळमळू :SS ---खवय्या.

In reply to by अरुण मनोहर

चेतन Mon, 06/02/2008 - 13:50
तर्रीविन हा शब्द पण मस्त आहे असो बहुतेक मी पिळ्ण्याचाबाबतित नविनच दिसतोयं (इथे बरेचजण पोहोचलेले दिसतायत) अपचनी चेतन
लेखनविषय:
तीन दिवस फक्त वादविवाद पाहुन पकलो (हा आमचा खास शब्द बर का!) कोठुन आला ते विचारु नका #:S मिपावर एक सुंदर काव्य दिसलं आणि मोह आवरला नाही :O सुधीर मोघे लिहितात... नभ निळे, रात निळी, कान्हाही निळा झुलतो बाई रास-झुला! (हो जे front pageवर आहे ना तेच) तर माझा एक प्रयत्न पकलो आता, फार झाला हा बी पिळे,तो बी पिळे, तुम्हीबी पिळा टिकेची वेणू, शिव्यांच्या टिपर्‍या वाढतात वाद, तापताच काया कोणाच्या नावावरी, कोणालाही पिळा अर्थहीन भासे, वादाचा रंग तर्कहीन सारे, नुसताच तवंग चोहीकडे धगं दिसे, तरीहि बावळा गुंतलास कोठे, कसं कळेना तू प्रेमाची प्रार्थना,