मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गाजरहलवा

स्वाती दिनेश ·

राजे 29/05/2008 - 17:16
त्या भाषा शुध्दीच्या गोपालकाला फेक्षा तुमचा हा हलवा मला गोड लागला ! धन्यवाद ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

अन्जलि 29/05/2008 - 17:47
गाजरे चेचुन हलवा ह प्रकार जरा नविन वाटतो. नेहमि किसुन केला जातो म्हनुन

वरदा 29/05/2008 - 17:55
पण पाणी काढून टाकलं की त्यातले व्हीटॅमिन्स जाणार ना..त्यापेक्षा पाणी एका बाऊल मधे काढून ठेवलं आणि चेचून झाल्यावर परत टाकलं तर चालेल का? बाकी तुला १०% का १% म्हणायचय दूध? कारण इथे फॅट फ्री, १%, २% आणि मग सरळ होल मिल्क मिळतं

In reply to by वरदा

आमच्या इथे ४%,७.५%,१०% असे 'कोन्डेन्स्ड मिल्श' चे खोके साधारण ३०० मिलीचे मिळतात.त्यातले सगळयात जास्त फॅटवाले दूध मी घेते,म्हणजे आटवणे वगैरे करायला लागत नाही.तुमच्याकडे जर जास्त फॅटचे दूध मिळत नसेल तर होल मिल्क घे आनि थोडे आटव म्हणजे नंतर वेळ कमी लागतो. ते पाणी फेकून न देता व्हेज स्टॉक सारखे सूपात इ. वापरता येईल पण परत हलव्यात टाकले तर पाणचट होईल आणि परत जास्त आटवत बसावे लागेल.:) स्वाती

वरदा 29/05/2008 - 18:41
म्हणजे सगळ्यात घट्टं दूध वापरायचय ना...मला हाफ ऍन्ड हाफ मिळतं ना ते घालेन... ह्म्म्म पाण्याचा तसा प्रोब्लेम होईल खरा...थोडच असेल पाणी पिऊन टाकेन पटकन्.. ही हि ही... तुला बदामाचा हलवा कसा करायचा माहीतेय का मला प्रमाण सांग ना.....

In reply to by वरदा

चकली 29/05/2008 - 22:12
हाफ ऍन्ड हाफ नको वापरू, होल मिल्क वापर. छान होतो. आम्ही रविवारी केला होता. मी यावेळी शेंग दाणे घातले प्रयोग म्हणून. (पातळ काप करून, झक्क लागले) चकली http://chakali.blogspot.com

विजुभाऊ 29/05/2008 - 18:47
मी पुण्यात पाहीलेला गाजर हलवा/ दूधी हलवा रेसीपी: एक मोठे लांब गाजर घ्यावे. स्वच्छ धुवुन घ्यावे. ते दोरीने दारात किंवा खूंटीला टांगावे व येता जाता टप्पल मारुन हलवावे. आमच्या एका सदाशिव पेठी बांधवाने ही आयडीया वापरुन >"चार आण्यात गाजर हलवा" अशी पाटी लिहुन मंडळासाठी काही हजार रुपये जमवले अशी एक वदंता आहे. :) (लोक रांगेत उभे होते व रांगेचे बाहेर पडणारे टोक दुसर्‍या गल्लीत बाहेर निघेल याची त्यानी खबरदारी घेतली होती.)

In reply to by विजुभाऊ

>"चार आण्यात गाजर हलवा" विजुभाऊ, 'चार आण्यात पोटभर गाजर हलवा'. अशी ती ट्रिक आहे. 'पोटभर' शब्दात जास्तीत जास्त (हावरट) गिर्‍हाईकांना आकर्षित करण्याची ताकद आहे.

वरदा 29/05/2008 - 19:01
ये हुई ना बात! मलाही बाबा मी खूप लहान असताना दुधी आणि गाजर धरुन हलवायला लावायचे तेवढाच टाईमपास आणि आईला कामाला वेळ मिळावा आणि माझी लुडबुड बंद व्हावी म्हणून् त्याची आठवण झाली...

यशोधरा 29/05/2008 - 22:00
आहा!! गाजरहलवा!!! बसले बरका स्वातीताई मी विमानात इथे!! :) गाजरहलवा घेऊनच या आता तुम्ही तिकडच्या विमानतळावर मला भेटायला :)

In reply to by प्रभाकर पेठकर

वरदा 29/05/2008 - 22:19
ते बॉलिवूडच्या समस्त डायरेक्टर्स ना जाऊन विचारावं लागेल.....

In reply to by वरदा

हा: हा: हा:...! 'माझी फिल्ल्मबाजी'त शिरीष कणेकर म्हणतात ४० वर्षाचा घोडा नायक म्हणतो, 'माँ मैने फर्स्टक्लास मे बी.ए. पास किया है।' आणि त्या घोड्याला त्याची आई म्हणते,' आ बेटे! मैने तेरे लिए गाजर का हलवा बनाया है।' आम्ही इतक्या परीक्षा दिल्या आणि प्रथम प्रयत्नातच पास होऊनही दाखविले पण आईने कधी साधे अळूचे फदफदेही केले नाही. असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

वरदा 29/05/2008 - 23:01
काका अगदी परवाच बोल्लो आम्ही हे....मी आईला सांगितलं मैने मास्टर्स कंप्लीट किया है तर म्हणाली तू इथे ये मग 'गाजर का हलवा' करते...आणि तिलाही अगदी ह्याच डायलॉगची आठवण झाली.......

In reply to by प्रभाकर पेठकर

चतुरंग 29/05/2008 - 23:20
माझे पिताश्री मला म्हणालेले आठवतात "आ बेटे, मैंने तुम्हारा 'हलवा' बनाने की सोची है!!" :) B) :P चतुरंग

चतुरंग 29/05/2008 - 23:28
आम्ही होल मिल्क (पूर्ण फॅट) वापरतो. दूध उकळून थोडे आटत आले की मग त्यात खिसून घेतलेली गाजरे घातली तर चटकन होतो असा अनुभव. बदामाचे काप हवेतच त्याशिवाय मजा नाही! हवेतर बेदाणेही घालू शकता. =P~ चतुरंग

सहज 30/05/2008 - 08:03
गरम गाजर हलवा व जोडीला एक स्कुप व्हॅनीला आईसक्रीम. ये दिल मांगे मोअर!

मनस्वी 30/05/2008 - 09:58
स्वातीताई.. मजा आगया! गाजर हलव्याची वेगळी पद्धत माहित झाली. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

विसोबा खेचर 30/05/2008 - 10:04
तुझ्या जर्मनीत सध्या थंडी आहे की काय? इथे भारतात सध्या मरणाचा उन्हाळा सुरू आहे त्यामुळे गाजरहलव्यास योग्य अशी गाजरं मिळत नाहीत! आम्ही शक्यतोवर डिसेंबर जानेवारीतच हा हलवा करतो. तो तू इथे भर मे महिन्यत देऊन आमची अंमळ पंचाईतच केली आहेस! :) असो, पाकृ मात्र नेहमीप्रमाणे झकास! तुझा, (शाळूसोबती) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तात्या,आमच्याइथे एप्रिल ते सप्टे. श्रावणच असतो .. "क्षणात येते सरसर शिरवे,क्षणात फिरुनि उन पडे.. "अशी हवा असते. गाजरे मिळतात वर्षभर,त्यामुळे कधीही करते.आपल्याकडे मात्र डिसे.जाने मध्ये जी गाजरं मिळतात त्याचा हलवा मस्तच होतो हे बाकी खरंच.. स्वाती

ईश्वरी 30/05/2008 - 12:59
>>आयडिया छान आहे. गाजर किसायची कटकट नाही. मस्त!! करून पाहायला पाहिजे या प्रकारे.... हेच म्हणते मी पण. ईश्वरी

शितल 30/05/2008 - 18:25
गाजरे उकडुन घेंण्याची कल्पना छान आहे, आता लवकरच गाजरचा हलवा. तुला खव्याच्या पोळ्या येत असतील तर मला पाककृती सा॑गशील का ? मला त्या खुपच आवडतात.

वरदा 30/05/2008 - 18:50
मी गेल्या वेळी तुला जोरात सांगितलं होतं ना मी देते म्हणून दिली नाही आणि काही नाही सॉरी गं शितल्....सध्या ऑफिसमधे जरा जास्त काम आहे पण स्वाती टाकेलच रेसिपी.....

In reply to by वरदा

तुला खव्याच्या पोळ्या येत असतील तर मला पाककृती सा॑गशील का ? मला त्या खुपच आवडतात. मी गेल्या वेळी तुला जोरात सांगितलं होतं ना मी देते म्हणून दिली नाही आणि काही नाही सॉरी गं शितल्....सध्या ऑफिसमधे जरा जास्त काम आहे पण स्वाती टाकेलच रेसिपी..... ही खरडवही आहे की पोष्टऑफिस?

In reply to by प्रभाकर पेठकर

वरदा 30/05/2008 - 22:29
तो वरचा मेसेज शितल ने माझ्यासाठी नाही स्वाती साठी टाकला होता....मीच मधेच उत्तर दिलं... चलता है ना कधी कधी?

चित्रा 31/05/2008 - 06:18
स्वाती, गाजरहलवा मस्त. ह्या अशा पदार्थांची छायाचित्रे मिपावर देणे सुरू झाल्यापासून रोजच्या रोज उठून आपण अनेक दिवसात नक्की कोणता पदार्थ केलेला नाही अशा विचारांनी अपराधी वाटायला लागले आहे. अवांतर - गोश्त बिर्यानी पण मस्त!

राजे 29/05/2008 - 17:16
त्या भाषा शुध्दीच्या गोपालकाला फेक्षा तुमचा हा हलवा मला गोड लागला ! धन्यवाद ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

अन्जलि 29/05/2008 - 17:47
गाजरे चेचुन हलवा ह प्रकार जरा नविन वाटतो. नेहमि किसुन केला जातो म्हनुन

वरदा 29/05/2008 - 17:55
पण पाणी काढून टाकलं की त्यातले व्हीटॅमिन्स जाणार ना..त्यापेक्षा पाणी एका बाऊल मधे काढून ठेवलं आणि चेचून झाल्यावर परत टाकलं तर चालेल का? बाकी तुला १०% का १% म्हणायचय दूध? कारण इथे फॅट फ्री, १%, २% आणि मग सरळ होल मिल्क मिळतं

In reply to by वरदा

आमच्या इथे ४%,७.५%,१०% असे 'कोन्डेन्स्ड मिल्श' चे खोके साधारण ३०० मिलीचे मिळतात.त्यातले सगळयात जास्त फॅटवाले दूध मी घेते,म्हणजे आटवणे वगैरे करायला लागत नाही.तुमच्याकडे जर जास्त फॅटचे दूध मिळत नसेल तर होल मिल्क घे आनि थोडे आटव म्हणजे नंतर वेळ कमी लागतो. ते पाणी फेकून न देता व्हेज स्टॉक सारखे सूपात इ. वापरता येईल पण परत हलव्यात टाकले तर पाणचट होईल आणि परत जास्त आटवत बसावे लागेल.:) स्वाती

वरदा 29/05/2008 - 18:41
म्हणजे सगळ्यात घट्टं दूध वापरायचय ना...मला हाफ ऍन्ड हाफ मिळतं ना ते घालेन... ह्म्म्म पाण्याचा तसा प्रोब्लेम होईल खरा...थोडच असेल पाणी पिऊन टाकेन पटकन्.. ही हि ही... तुला बदामाचा हलवा कसा करायचा माहीतेय का मला प्रमाण सांग ना.....

In reply to by वरदा

चकली 29/05/2008 - 22:12
हाफ ऍन्ड हाफ नको वापरू, होल मिल्क वापर. छान होतो. आम्ही रविवारी केला होता. मी यावेळी शेंग दाणे घातले प्रयोग म्हणून. (पातळ काप करून, झक्क लागले) चकली http://chakali.blogspot.com

विजुभाऊ 29/05/2008 - 18:47
मी पुण्यात पाहीलेला गाजर हलवा/ दूधी हलवा रेसीपी: एक मोठे लांब गाजर घ्यावे. स्वच्छ धुवुन घ्यावे. ते दोरीने दारात किंवा खूंटीला टांगावे व येता जाता टप्पल मारुन हलवावे. आमच्या एका सदाशिव पेठी बांधवाने ही आयडीया वापरुन >"चार आण्यात गाजर हलवा" अशी पाटी लिहुन मंडळासाठी काही हजार रुपये जमवले अशी एक वदंता आहे. :) (लोक रांगेत उभे होते व रांगेचे बाहेर पडणारे टोक दुसर्‍या गल्लीत बाहेर निघेल याची त्यानी खबरदारी घेतली होती.)

In reply to by विजुभाऊ

>"चार आण्यात गाजर हलवा" विजुभाऊ, 'चार आण्यात पोटभर गाजर हलवा'. अशी ती ट्रिक आहे. 'पोटभर' शब्दात जास्तीत जास्त (हावरट) गिर्‍हाईकांना आकर्षित करण्याची ताकद आहे.

वरदा 29/05/2008 - 19:01
ये हुई ना बात! मलाही बाबा मी खूप लहान असताना दुधी आणि गाजर धरुन हलवायला लावायचे तेवढाच टाईमपास आणि आईला कामाला वेळ मिळावा आणि माझी लुडबुड बंद व्हावी म्हणून् त्याची आठवण झाली...

यशोधरा 29/05/2008 - 22:00
आहा!! गाजरहलवा!!! बसले बरका स्वातीताई मी विमानात इथे!! :) गाजरहलवा घेऊनच या आता तुम्ही तिकडच्या विमानतळावर मला भेटायला :)

In reply to by प्रभाकर पेठकर

वरदा 29/05/2008 - 22:19
ते बॉलिवूडच्या समस्त डायरेक्टर्स ना जाऊन विचारावं लागेल.....

In reply to by वरदा

हा: हा: हा:...! 'माझी फिल्ल्मबाजी'त शिरीष कणेकर म्हणतात ४० वर्षाचा घोडा नायक म्हणतो, 'माँ मैने फर्स्टक्लास मे बी.ए. पास किया है।' आणि त्या घोड्याला त्याची आई म्हणते,' आ बेटे! मैने तेरे लिए गाजर का हलवा बनाया है।' आम्ही इतक्या परीक्षा दिल्या आणि प्रथम प्रयत्नातच पास होऊनही दाखविले पण आईने कधी साधे अळूचे फदफदेही केले नाही. असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

वरदा 29/05/2008 - 23:01
काका अगदी परवाच बोल्लो आम्ही हे....मी आईला सांगितलं मैने मास्टर्स कंप्लीट किया है तर म्हणाली तू इथे ये मग 'गाजर का हलवा' करते...आणि तिलाही अगदी ह्याच डायलॉगची आठवण झाली.......

In reply to by प्रभाकर पेठकर

चतुरंग 29/05/2008 - 23:20
माझे पिताश्री मला म्हणालेले आठवतात "आ बेटे, मैंने तुम्हारा 'हलवा' बनाने की सोची है!!" :) B) :P चतुरंग

चतुरंग 29/05/2008 - 23:28
आम्ही होल मिल्क (पूर्ण फॅट) वापरतो. दूध उकळून थोडे आटत आले की मग त्यात खिसून घेतलेली गाजरे घातली तर चटकन होतो असा अनुभव. बदामाचे काप हवेतच त्याशिवाय मजा नाही! हवेतर बेदाणेही घालू शकता. =P~ चतुरंग

सहज 30/05/2008 - 08:03
गरम गाजर हलवा व जोडीला एक स्कुप व्हॅनीला आईसक्रीम. ये दिल मांगे मोअर!

मनस्वी 30/05/2008 - 09:58
स्वातीताई.. मजा आगया! गाजर हलव्याची वेगळी पद्धत माहित झाली. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

विसोबा खेचर 30/05/2008 - 10:04
तुझ्या जर्मनीत सध्या थंडी आहे की काय? इथे भारतात सध्या मरणाचा उन्हाळा सुरू आहे त्यामुळे गाजरहलव्यास योग्य अशी गाजरं मिळत नाहीत! आम्ही शक्यतोवर डिसेंबर जानेवारीतच हा हलवा करतो. तो तू इथे भर मे महिन्यत देऊन आमची अंमळ पंचाईतच केली आहेस! :) असो, पाकृ मात्र नेहमीप्रमाणे झकास! तुझा, (शाळूसोबती) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तात्या,आमच्याइथे एप्रिल ते सप्टे. श्रावणच असतो .. "क्षणात येते सरसर शिरवे,क्षणात फिरुनि उन पडे.. "अशी हवा असते. गाजरे मिळतात वर्षभर,त्यामुळे कधीही करते.आपल्याकडे मात्र डिसे.जाने मध्ये जी गाजरं मिळतात त्याचा हलवा मस्तच होतो हे बाकी खरंच.. स्वाती

ईश्वरी 30/05/2008 - 12:59
>>आयडिया छान आहे. गाजर किसायची कटकट नाही. मस्त!! करून पाहायला पाहिजे या प्रकारे.... हेच म्हणते मी पण. ईश्वरी

शितल 30/05/2008 - 18:25
गाजरे उकडुन घेंण्याची कल्पना छान आहे, आता लवकरच गाजरचा हलवा. तुला खव्याच्या पोळ्या येत असतील तर मला पाककृती सा॑गशील का ? मला त्या खुपच आवडतात.

वरदा 30/05/2008 - 18:50
मी गेल्या वेळी तुला जोरात सांगितलं होतं ना मी देते म्हणून दिली नाही आणि काही नाही सॉरी गं शितल्....सध्या ऑफिसमधे जरा जास्त काम आहे पण स्वाती टाकेलच रेसिपी.....

In reply to by वरदा

तुला खव्याच्या पोळ्या येत असतील तर मला पाककृती सा॑गशील का ? मला त्या खुपच आवडतात. मी गेल्या वेळी तुला जोरात सांगितलं होतं ना मी देते म्हणून दिली नाही आणि काही नाही सॉरी गं शितल्....सध्या ऑफिसमधे जरा जास्त काम आहे पण स्वाती टाकेलच रेसिपी..... ही खरडवही आहे की पोष्टऑफिस?

In reply to by प्रभाकर पेठकर

वरदा 30/05/2008 - 22:29
तो वरचा मेसेज शितल ने माझ्यासाठी नाही स्वाती साठी टाकला होता....मीच मधेच उत्तर दिलं... चलता है ना कधी कधी?

चित्रा 31/05/2008 - 06:18
स्वाती, गाजरहलवा मस्त. ह्या अशा पदार्थांची छायाचित्रे मिपावर देणे सुरू झाल्यापासून रोजच्या रोज उठून आपण अनेक दिवसात नक्की कोणता पदार्थ केलेला नाही अशा विचारांनी अपराधी वाटायला लागले आहे. अवांतर - गोश्त बिर्यानी पण मस्त!
साहित्य-७ते८ गाजरे,१/२ ते ३/४ वाटी साखर, १०%फॅटवाले दूध १/२ते ३/४ खोका किवा आटीव दूध १ ते १.५कप ,१चहाचा चमचा साजूक तूप, वेलचीपूड,बदाम,पिस्ते इ.चे तुकडे कृती-साले काढूनएका गाजराचे ३ ते ४ तुकडे करा,ती उकडून घ्या.

स्वप्नपरी

पुष्कराज ·

चेतन 29/05/2008 - 19:54
घालीत साद फुलवित रात स्वप्नात सखी ती येते लाजून जरा हासून जरा देहात मिसळुनी जाते हे मस्तचं स्वप्नपरी ती, धुंद कळी ती ती माझी रातराणी ती मुग्ध बासरी,मंद हासरी प्रिया सखी फुलराणी हे कसे वाटते (उगिच आपली लुडबुड)

फटू 30/05/2008 - 07:01
घालीत साद फुलवित रात स्वप्नात सखी ती येते लाजून जरा हासून जरा देहात मिसळुनी जाते मस्त आहे... चालू द्या... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

प्राजु 30/05/2008 - 12:31
अतिशय तरल काव्य.. ती स्वप्नपरी ती ती धुंद कळी ती ती रातराणी ती माझी ती मुग्ध बासरी मंद हासरी प्रिया सखी फुलराणी श्वासात गंध ओठात चंद्र मग रात धुंद ही होते प्रणयास रंग रेशमी संग मग कळी फुलुनि येते ती स्वप्नपरी ती --- या ओळी तर अत्युच्च.... अभिनंदन. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अजिंक्य 30/05/2008 - 19:03
मस्त कविता! आधी वाटलं होतं की, मुक्त छंदातली असल्यामुळे फारशी रुचणार नाही. पण - वाचून तर बघूया - अशा उद्देशाने वाचायला घेतली, आणि जाणवलं की हे काही वेगळंच रसायन आहे. जुळवीत सूर नादात चूर स्वप्नात रोज ती येते ती स्वप्नपरी ती --- सुरेख!!

चेतन 29/05/2008 - 19:54
घालीत साद फुलवित रात स्वप्नात सखी ती येते लाजून जरा हासून जरा देहात मिसळुनी जाते हे मस्तचं स्वप्नपरी ती, धुंद कळी ती ती माझी रातराणी ती मुग्ध बासरी,मंद हासरी प्रिया सखी फुलराणी हे कसे वाटते (उगिच आपली लुडबुड)

फटू 30/05/2008 - 07:01
घालीत साद फुलवित रात स्वप्नात सखी ती येते लाजून जरा हासून जरा देहात मिसळुनी जाते मस्त आहे... चालू द्या... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

प्राजु 30/05/2008 - 12:31
अतिशय तरल काव्य.. ती स्वप्नपरी ती ती धुंद कळी ती ती रातराणी ती माझी ती मुग्ध बासरी मंद हासरी प्रिया सखी फुलराणी श्वासात गंध ओठात चंद्र मग रात धुंद ही होते प्रणयास रंग रेशमी संग मग कळी फुलुनि येते ती स्वप्नपरी ती --- या ओळी तर अत्युच्च.... अभिनंदन. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अजिंक्य 30/05/2008 - 19:03
मस्त कविता! आधी वाटलं होतं की, मुक्त छंदातली असल्यामुळे फारशी रुचणार नाही. पण - वाचून तर बघूया - अशा उद्देशाने वाचायला घेतली, आणि जाणवलं की हे काही वेगळंच रसायन आहे. जुळवीत सूर नादात चूर स्वप्नात रोज ती येते ती स्वप्नपरी ती --- सुरेख!!
घालीत साद फुलवित रात स्वप्नात सखी ती येते लाजून जरा हासून जरा देहात मिसळुनी जाते ती स्वप्नपरी ती ती धुंद कळी ती ती रातराणी ती माझी ती मुग्ध बासरी मंद हासरी प्रिया सखी फुलराणी श्वासात गंध ओठात चंद्र मग रात धुंद ही होते प्रणयास रंग रेशमी संग मग कळी फुलुनि येते ती स्वप्नपरी ती --- जागती रात धुंदीत गात कसली पहाट मग होते जुळवीत सूर नादात चूर स्वप्नात रोज ती येते ती स्वप्नपरी ती ---

गुलाबाचे काटे

पुष्कराज ·

चेतन 29/05/2008 - 19:33
तुझे माझे गुलाबाचे जुळ्लेच नाही नाते गुलाबाच्या गंधाहून काट्याचीच ओढ वाटे सुंदर लिहलयं पु. ले. शु. काटाप्रेमी चेतन

चेतन 29/05/2008 - 19:33
तुझे माझे गुलाबाचे जुळ्लेच नाही नाते गुलाबाच्या गंधाहून काट्याचीच ओढ वाटे सुंदर लिहलयं पु. ले. शु. काटाप्रेमी चेतन
तुझे माझे गुलाबाचे जुळ्लेच नाही नाते गुलाबाच्या गंधाहून काट्याचीच ओढ वाटे मैत्री मध्ये आपुल्या या भांडणच होती फार रुसुनिया कित्येकदा शब्दांचीच मारामार गुलाबाचे फुल देता काटे तुला बोचतात शब्द तुझे प्रेममय रातदिन टोचतात शब्दाविना फुलाविना तुझे माझे आहे नाते म्हणुनच गुलाबाच्या काट्यांचीही ओढ वाटे

भासा सूद्धी

विजुभाऊ ·

चेतन 29/05/2008 - 15:14
आनन्दे वोरडोनी अक्कल पाजळु... दुसर्‍याते असूद्ध म्हणोनी त्याते बहुत घोळु हे मस्तं :W बोला संथ विजुभाऊ महाराजांचा विजय असो (हं.घ्या.) साधाभोळु चेतन :T

अन्जलि 29/05/2008 - 15:20
विजुभाउ अहो काय मस्त लिहिलेत अगदि बरोबर वर्नन केले आहे. सद्या मिपावर हेच चालले आहे.

राजे 29/05/2008 - 15:32
ऐसी मनोगते रोजच खेळु......... कपाळा हात लावोन बसे विजुभाऊ साधाभोळु... जबरा !!!!!!!!!!!!!! क्या बात है | =)) =D> राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

आनंदयात्री 29/05/2008 - 15:51
खालील प्रश्नांची उत्तरे द्या (किंवा नका देउ कसेही ;) ) १. तुम्हाला फ्रिजमधली गारेगार बिअर अन डुक्कर रिक्षाचा प्रवास आवडतो का ? २. आज तुम्हाला क्रेडिट कार्ड वालीचा फोन आला होता का ? (हा प्रश्न तुम्ही कोणत्या अर्थाने वाचला?) ३. तुम्ही विडी का ओढता ? कळकळ, सामाजिक जाणिव की देशप्रेम ...

In reply to by आनंदयात्री

मनस्वी 29/05/2008 - 16:10
मस्तच की अगदी! १. तुम्हाला फ्रिजमधली गारेगार बिअर अन डुक्कर रिक्षाचा प्रवास आवडतो का ? -- फ्रिज नाही आणि डुक्कर रिक्षेने प्रवास केलेला नाही, त्यामुळे आवडते / नाही आवडत सांगु शकणार नाही. २. आज तुम्हाला क्रेडिट कार्ड वालीचा फोन आला होता का ? (हा प्रश्न तुम्ही कोणत्या अर्थाने वाचला?) -- फोनच नाहीये. ३. तुम्ही विडी का ओढता ? कळकळ, सामाजिक जाणिव की देशप्रेम ... -- विरंगुळा, व्यवहारचातुर्य, सामाजिक बांधिलकी, दूरदृष्टी, समाज प्रबोधन, मेंदूचे जडत्व .. अजुन काय शब्दबंबाळ शब्द असतील ते.. लोका येई पोटाते गोळु आम्हाला नका छळु मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती." 'तारिफ' हा शब्द मूळ फारसी भाषेतून आला आहे काय?

In reply to by मनस्वी

आनंदयात्री 29/05/2008 - 16:19
>>लोका येई पोटाते गोळु >>आम्हाला नका छळु नका छळु - नका छळु लोका येई पोटाते गोळु आम्हाला नका छळु भासासुद्दीचा खेळु अन संस्कृतचे गळु नका छळु - नका छळु || धृ || >>दूरदृष्टी, समाज प्रबोधन, मेंदूचे जडत्व .. अजुन काय शब्दबंबाळ शब्द असतील ते.. अर्रारारा =)) .. बेक्कार =)) =)) -------------------------- 'भाषाशुद्धी' हा शब्द संस्कृतप्रचुर वाटतो .. आम्ही वापरणार नाही यात पण आम्हाला सर्वसामान्य लोकांच्या मुस्काटदाबीचा छुपा प्रयत्न दिसतो ... निषेध - निषेध - निषेध !

मन 29/05/2008 - 16:02
इजु भौ.... मानलं बॉस तुला... =)) =)) =)) =D> आपलाच, मनोबा

मन 29/05/2008 - 16:03
इजु भौ.... मानलं बॉस तुला... =)) =)) =)) =D> आपलाच, (बावळु आणि सावळु)मनोबा

ऋचा 29/05/2008 - 16:27
१. तुम्हाला फ्रिजमधली गारेगार बिअर अन डुक्कर रिक्षाचा प्रवास आवडतो का ? -- बिअर पित नाही डुक्कर रीक्षात कमी माणस असतील तर बरा वाटतो प्रवास २. आज तुम्हाला क्रेडिट कार्ड वालीचा फोन आला होता का ? (हा प्रश्न तुम्ही कोणत्या अर्थाने वाचला?) --?????????????

In reply to by ऋचा

विजुभाऊ 29/05/2008 - 18:52
आज तुम्हाला क्रेडिट कार्ड वालीचा फोन आला होता का ? (हा प्रश्न तुम्ही कोणत्या अर्थाने वाचला?) क्रेडीट कार्ड वालीचा नाही पण क्रेडीटकार्ड सुग्रीवाचा फोन आला होता ( हा प्रश्न आम्ही या अर्थाने वाचला)

आपल्या प्रतिभेला अडवूच नका. कधी बखर, कधी स्वप्नप्रवास, आणि आज विजूभौचे भाषाशुद्धीचे धवळे !!! आनंदाचे दुष्काळु, गळ्यात गळु, अक्कल पाजळु, बहुत घोळु, हिरवाळु, बरळु, पोटाते गोळु, मराठीचे भासा वळु , आणि साधाभोळू या शब्दांनी ह. ह. पु. वा. झाली. :) अवांतर : महानुभाव साहित्याचे भाषावैभवच॑ वेगळे आहे. श्री चक्रधरांच्या परिभ्रमनाचा आवाका फार मोठा होता ते स्वतः गुजराती असूनही ते उत्तम 'म-हाटी ' बोलत असत, असे म्हणतात.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजानुकर्ण 29/05/2008 - 17:31
हहपुवा विजुभौ. =)) आपला, (हसरा) आजानुकर्ण महानुभाव साहित्यातील 'संस्कृत भाषा ही मराठीची आई नसून सासू आहे' हे सिद्ध करणारी काही निवडक मराठी वाक्ये देण्याचा विचार आहे ;) आपला, (मानभावी) आजानुकर्ण

मदनबाण 29/05/2008 - 18:19
व्वा,,,विजुभाऊ व्वा......!!!!!! ***** ह्या शुद्दीचा खेळु मिपा वर चालु हे आंबोळु काढ बर आता कंदिलु..... होईल बर गेमु लिहणार्‍याचा नक्कीच.. मदन विनवी संत तात्यासी, आवरावे आता अशा लेखकांसी योग्य कलम लावुनी !!!!! कृ.स.ह.घ्या....ही वि.. (मिपा प्रेमी) मदनबाण.....

ऋषिकेश 29/05/2008 - 18:21
.................विजुभाऊ साधाभोळु.. !! लई फर्मास राव!!! मानलं तुमाला -('मिसळ'लेला) ऋषिकेश

शितल 29/05/2008 - 18:25
वीजुभाऊ तुमची "ळु" युक्त रचना आवडली खतरा लिहिली आहे.

वरदा 29/05/2008 - 20:07
मस्त आहे हे एकदम्....विजुभाऊ लगे रहो..... मदनबाण सह्ही बरं का! आंबोळी दादा करेक्ट बोल्लात एकदम....

यशोधरा 29/05/2008 - 21:51
जबरी!!! हापिसमधे वाचलं आधी आणि भसकन् हसले!! पुढच्या वेळी डिस्क्लेमर देत जा... लिखाणाच्या सुरुवातीला द्या मात्र!! =))

In reply to by यशोधरा

मन 30/05/2008 - 00:47
नाय तर काय, स्वतः शीच खो खो करुन हसत सुटलोय. आपलाच, मनोबा

विजुभाऊ 30/05/2008 - 11:35
डिस्क्लेमर ...हे लिखाण जरा गांभिर्याने घ्यावे......तुम्हाला हे लिखाण वाचताना जर कोणा ईनो घेणार्‍याची / इतिहास लिहाणारांची आठवण झाली तर तो निव्वळ योगायोग समजु नये. कारण ...
ये जालमंडळु ऐसे मळमळु असती येकेक ईये संस्थळु वाढवुनी दंगा मग पाय काढता हळुहळु..... जोड्याने हाणता सोयरे रडती ते मुळुमुळु
दुसर्‍या एका खंडात याचे स्पष्टीकरण महाराज देतात की जे हत्ते काळाचे ठायी...............पुढचे काही दिसत नाही तरीही आपण सांभळोनी घ्यावे. मिपा ओसरी हल्ल्कल्लोळी करुनी रहावे.
शब्दाते शब्द जोडोनी त्याते काव्य म्हणीतले शिणुमांच्या जहीराती , सोबत शिव्याही घेवोनी रचीले काव्य मनोगताने ठेविले मिपावरी जळजळीसाठी......
मिपा भ. प. विजुभाऊ सातारकर बुवा

धमाल मुलगा 03/06/2008 - 12:42
आयळु....हे..आपलं..आयला, हे विजुभाऊ काय प्रकरण तरी काय आहे नक्की? कुठुन कुठेपर्यंत धाव आहे ह्यांच्या डोक्याची?
आपल्या प्रतिभेला अडवूच नका. कधी बखर, कधी स्वप्नप्रवास, आणि आज विजूभौचे भाषाशुद्धीचे धवळे !!!
बिरुटेसरांशी १००००% सहमत :)
अवांतर : महानुभाव साहित्याचे भाषावैभवच॑ वेगळे आहे. श्री चक्रधरांच्या परिभ्रमनाचा आवाका फार मोठा होता ते स्वतः गुजराती असूनही ते उत्तम 'म-हाटी ' बोलत असत, असे म्हणतात.
च्यामारी, ख्ररं की काय सर? हम्म्म्...विजुभाऊ, काय मग, काय विचार आहे? मिपानुभव पंथ काढताय काय ;) ऐसे शेवाळु हिरवाळु आम्ही बरळु लोका येई पोटाते गोळु =)) =)) =)) आम्ही इये मराठीचे भासा वळु ऐसी मनोगते रोजच खेळु......... अग्गग्गग्गग्ग...... बेक्कार ! एकदम ठाण्ण्ण्ण्ण्ण्ण................. कपाळा हात लावोन बसे विजुभाऊ साधाभोळु... ही:हॉ:हॉ:.... लय भारी !!!! मदनदा आणि कंदिळु, लयच भारी रे :) ज ह ब ह र्‍या !!!!! - (गंडलेला) ध मा ळु !

विजुभाऊ 04/06/2008 - 10:09
जिंदादील प्रतिसाद दिलेल्या सर्वांना धन्यवाद पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

चेतन 29/05/2008 - 15:14
आनन्दे वोरडोनी अक्कल पाजळु... दुसर्‍याते असूद्ध म्हणोनी त्याते बहुत घोळु हे मस्तं :W बोला संथ विजुभाऊ महाराजांचा विजय असो (हं.घ्या.) साधाभोळु चेतन :T

अन्जलि 29/05/2008 - 15:20
विजुभाउ अहो काय मस्त लिहिलेत अगदि बरोबर वर्नन केले आहे. सद्या मिपावर हेच चालले आहे.

राजे 29/05/2008 - 15:32
ऐसी मनोगते रोजच खेळु......... कपाळा हात लावोन बसे विजुभाऊ साधाभोळु... जबरा !!!!!!!!!!!!!! क्या बात है | =)) =D> राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

आनंदयात्री 29/05/2008 - 15:51
खालील प्रश्नांची उत्तरे द्या (किंवा नका देउ कसेही ;) ) १. तुम्हाला फ्रिजमधली गारेगार बिअर अन डुक्कर रिक्षाचा प्रवास आवडतो का ? २. आज तुम्हाला क्रेडिट कार्ड वालीचा फोन आला होता का ? (हा प्रश्न तुम्ही कोणत्या अर्थाने वाचला?) ३. तुम्ही विडी का ओढता ? कळकळ, सामाजिक जाणिव की देशप्रेम ...

In reply to by आनंदयात्री

मनस्वी 29/05/2008 - 16:10
मस्तच की अगदी! १. तुम्हाला फ्रिजमधली गारेगार बिअर अन डुक्कर रिक्षाचा प्रवास आवडतो का ? -- फ्रिज नाही आणि डुक्कर रिक्षेने प्रवास केलेला नाही, त्यामुळे आवडते / नाही आवडत सांगु शकणार नाही. २. आज तुम्हाला क्रेडिट कार्ड वालीचा फोन आला होता का ? (हा प्रश्न तुम्ही कोणत्या अर्थाने वाचला?) -- फोनच नाहीये. ३. तुम्ही विडी का ओढता ? कळकळ, सामाजिक जाणिव की देशप्रेम ... -- विरंगुळा, व्यवहारचातुर्य, सामाजिक बांधिलकी, दूरदृष्टी, समाज प्रबोधन, मेंदूचे जडत्व .. अजुन काय शब्दबंबाळ शब्द असतील ते.. लोका येई पोटाते गोळु आम्हाला नका छळु मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती." 'तारिफ' हा शब्द मूळ फारसी भाषेतून आला आहे काय?

In reply to by मनस्वी

आनंदयात्री 29/05/2008 - 16:19
>>लोका येई पोटाते गोळु >>आम्हाला नका छळु नका छळु - नका छळु लोका येई पोटाते गोळु आम्हाला नका छळु भासासुद्दीचा खेळु अन संस्कृतचे गळु नका छळु - नका छळु || धृ || >>दूरदृष्टी, समाज प्रबोधन, मेंदूचे जडत्व .. अजुन काय शब्दबंबाळ शब्द असतील ते.. अर्रारारा =)) .. बेक्कार =)) =)) -------------------------- 'भाषाशुद्धी' हा शब्द संस्कृतप्रचुर वाटतो .. आम्ही वापरणार नाही यात पण आम्हाला सर्वसामान्य लोकांच्या मुस्काटदाबीचा छुपा प्रयत्न दिसतो ... निषेध - निषेध - निषेध !

मन 29/05/2008 - 16:02
इजु भौ.... मानलं बॉस तुला... =)) =)) =)) =D> आपलाच, मनोबा

मन 29/05/2008 - 16:03
इजु भौ.... मानलं बॉस तुला... =)) =)) =)) =D> आपलाच, (बावळु आणि सावळु)मनोबा

ऋचा 29/05/2008 - 16:27
१. तुम्हाला फ्रिजमधली गारेगार बिअर अन डुक्कर रिक्षाचा प्रवास आवडतो का ? -- बिअर पित नाही डुक्कर रीक्षात कमी माणस असतील तर बरा वाटतो प्रवास २. आज तुम्हाला क्रेडिट कार्ड वालीचा फोन आला होता का ? (हा प्रश्न तुम्ही कोणत्या अर्थाने वाचला?) --?????????????

In reply to by ऋचा

विजुभाऊ 29/05/2008 - 18:52
आज तुम्हाला क्रेडिट कार्ड वालीचा फोन आला होता का ? (हा प्रश्न तुम्ही कोणत्या अर्थाने वाचला?) क्रेडीट कार्ड वालीचा नाही पण क्रेडीटकार्ड सुग्रीवाचा फोन आला होता ( हा प्रश्न आम्ही या अर्थाने वाचला)

आपल्या प्रतिभेला अडवूच नका. कधी बखर, कधी स्वप्नप्रवास, आणि आज विजूभौचे भाषाशुद्धीचे धवळे !!! आनंदाचे दुष्काळु, गळ्यात गळु, अक्कल पाजळु, बहुत घोळु, हिरवाळु, बरळु, पोटाते गोळु, मराठीचे भासा वळु , आणि साधाभोळू या शब्दांनी ह. ह. पु. वा. झाली. :) अवांतर : महानुभाव साहित्याचे भाषावैभवच॑ वेगळे आहे. श्री चक्रधरांच्या परिभ्रमनाचा आवाका फार मोठा होता ते स्वतः गुजराती असूनही ते उत्तम 'म-हाटी ' बोलत असत, असे म्हणतात.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजानुकर्ण 29/05/2008 - 17:31
हहपुवा विजुभौ. =)) आपला, (हसरा) आजानुकर्ण महानुभाव साहित्यातील 'संस्कृत भाषा ही मराठीची आई नसून सासू आहे' हे सिद्ध करणारी काही निवडक मराठी वाक्ये देण्याचा विचार आहे ;) आपला, (मानभावी) आजानुकर्ण

मदनबाण 29/05/2008 - 18:19
व्वा,,,विजुभाऊ व्वा......!!!!!! ***** ह्या शुद्दीचा खेळु मिपा वर चालु हे आंबोळु काढ बर आता कंदिलु..... होईल बर गेमु लिहणार्‍याचा नक्कीच.. मदन विनवी संत तात्यासी, आवरावे आता अशा लेखकांसी योग्य कलम लावुनी !!!!! कृ.स.ह.घ्या....ही वि.. (मिपा प्रेमी) मदनबाण.....

ऋषिकेश 29/05/2008 - 18:21
.................विजुभाऊ साधाभोळु.. !! लई फर्मास राव!!! मानलं तुमाला -('मिसळ'लेला) ऋषिकेश

शितल 29/05/2008 - 18:25
वीजुभाऊ तुमची "ळु" युक्त रचना आवडली खतरा लिहिली आहे.

वरदा 29/05/2008 - 20:07
मस्त आहे हे एकदम्....विजुभाऊ लगे रहो..... मदनबाण सह्ही बरं का! आंबोळी दादा करेक्ट बोल्लात एकदम....

यशोधरा 29/05/2008 - 21:51
जबरी!!! हापिसमधे वाचलं आधी आणि भसकन् हसले!! पुढच्या वेळी डिस्क्लेमर देत जा... लिखाणाच्या सुरुवातीला द्या मात्र!! =))

In reply to by यशोधरा

मन 30/05/2008 - 00:47
नाय तर काय, स्वतः शीच खो खो करुन हसत सुटलोय. आपलाच, मनोबा

विजुभाऊ 30/05/2008 - 11:35
डिस्क्लेमर ...हे लिखाण जरा गांभिर्याने घ्यावे......तुम्हाला हे लिखाण वाचताना जर कोणा ईनो घेणार्‍याची / इतिहास लिहाणारांची आठवण झाली तर तो निव्वळ योगायोग समजु नये. कारण ...
ये जालमंडळु ऐसे मळमळु असती येकेक ईये संस्थळु वाढवुनी दंगा मग पाय काढता हळुहळु..... जोड्याने हाणता सोयरे रडती ते मुळुमुळु
दुसर्‍या एका खंडात याचे स्पष्टीकरण महाराज देतात की जे हत्ते काळाचे ठायी...............पुढचे काही दिसत नाही तरीही आपण सांभळोनी घ्यावे. मिपा ओसरी हल्ल्कल्लोळी करुनी रहावे.
शब्दाते शब्द जोडोनी त्याते काव्य म्हणीतले शिणुमांच्या जहीराती , सोबत शिव्याही घेवोनी रचीले काव्य मनोगताने ठेविले मिपावरी जळजळीसाठी......
मिपा भ. प. विजुभाऊ सातारकर बुवा

धमाल मुलगा 03/06/2008 - 12:42
आयळु....हे..आपलं..आयला, हे विजुभाऊ काय प्रकरण तरी काय आहे नक्की? कुठुन कुठेपर्यंत धाव आहे ह्यांच्या डोक्याची?
आपल्या प्रतिभेला अडवूच नका. कधी बखर, कधी स्वप्नप्रवास, आणि आज विजूभौचे भाषाशुद्धीचे धवळे !!!
बिरुटेसरांशी १००००% सहमत :)
अवांतर : महानुभाव साहित्याचे भाषावैभवच॑ वेगळे आहे. श्री चक्रधरांच्या परिभ्रमनाचा आवाका फार मोठा होता ते स्वतः गुजराती असूनही ते उत्तम 'म-हाटी ' बोलत असत, असे म्हणतात.
च्यामारी, ख्ररं की काय सर? हम्म्म्...विजुभाऊ, काय मग, काय विचार आहे? मिपानुभव पंथ काढताय काय ;) ऐसे शेवाळु हिरवाळु आम्ही बरळु लोका येई पोटाते गोळु =)) =)) =)) आम्ही इये मराठीचे भासा वळु ऐसी मनोगते रोजच खेळु......... अग्गग्गग्गग्ग...... बेक्कार ! एकदम ठाण्ण्ण्ण्ण्ण्ण................. कपाळा हात लावोन बसे विजुभाऊ साधाभोळु... ही:हॉ:हॉ:.... लय भारी !!!! मदनदा आणि कंदिळु, लयच भारी रे :) ज ह ब ह र्‍या !!!!! - (गंडलेला) ध मा ळु !

विजुभाऊ 04/06/2008 - 10:09
जिंदादील प्रतिसाद दिलेल्या सर्वांना धन्यवाद पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
भासा सुद्धी चे हे कैसे कैसे चाळे चालले आहेत सध्या संस्थालावर ? लळीतांचा सुकाळु तेथ आनंदाचा दुष्काळु.... घालोन येकमेकांच्या गळ्यात गळु .... आनन्दे वोरडोनी अक्कल पाजळु... दुसर्‍याते असूद्ध म्हणोनी त्याते बहुत घोळु ऐसे शेवाळु हिरवाळु आम्ही बरळु लोका येई पोटाते गोळु आम्ही इये मराठीचे भासा वळु ऐसी मनोगते रोजच खेळु......... कपाळा हात लावोन बसे विजुभाऊ साधाभोळु...

ये दिल मांगे मोअर! बघुया कोण जिंकतंय! :)

विसोबा खेचर ·

In reply to by विसोबा खेचर

आंबोळी 29/05/2008 - 17:49
तात्या, येथेही एकच पर्याय निवडण्याची सोय का ठेवली? त्यामुळे अडचण येत आहे. आम्हाला वर दिलेल्यातली ३-४ पेये आवडतात.

मदनबाण 29/05/2008 - 09:14
तात्यानु वरील सर्वच पेय मला फार आवडतात..(सॉफ्ट ड्रिन्कस् सोडुन) पण मला फार आवडलेले सरबत हे पेरुचे....जबरद्स्त चव.... (माठातले वाळायुक्त गार पाणी प्यायलेला) मदनबाण.....

ऋचा 29/05/2008 - 10:00
कोक, पेप्सी इत्यादी सॉफ्ट ड्रिंक्स सोडून बाकी सर्व पर्याय.

मनस्वी 29/05/2008 - 10:08
पण मला लिंबू सरबत आणि पन्हे पण तितकेच आवडते. नीरा, शहाळं आणि आवळा सरबत आरोग्यदायी म्हणून चांगले आहेत. सॉफ्ट ड्रिंक्समध्ये म्हणाल तर मला हल्ली आलेले मिल्कमेड पल्पी ऑरेंज आवडते. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by मनस्वी

छोटा डॉन 29/05/2008 - 10:19
>>सॉफ्ट ड्रिंक्समध्ये म्हणाल तर मला हल्ली आलेले मिल्कमेड पल्पी ऑरेंज आवडते. खरचं, अल्टिमेट आहे "पल्पी ऑरेंज "!!! अवांतर : इतर पेयात मला "तुळशीचा सात्विक चहा" आवडतो ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

कोकणातल्या किनारपट्टीतल्या गावातील (दिवे-आगर, केळशी, गुहागर वगैरे) शहाळ्याच्या पाण्याशी कसलीच तुलना होऊ शकत नाही..

विसोबा खेचर 29/05/2008 - 10:28
सध्या नीरा आपल्या निकटतम प्रतिद्वंदीयोंसे आगे है! :) आमचं घरगुती, माठाच्या पाण्याचं लिंबू सरबत सालं मागे पडलं! :( तात्या.

लिंबू सरबत,पन्हे,लस्सी,ताक.. ही सर्व मंडळी फार आवडतात.ह्यांच्यात डावेउजवे नाही करता येणार..:) कोक,पेप्सी इ. ना पसंती नाही. स्वाती

अजिंक्य 29/05/2008 - 13:16
तशी बरीच पेये आवडतात.....(अर्थात - पेप्सी वगैरे कोणतंही शीतपेय अजिबात नाही!) पण आमची पसंती मात्र एकच.... लिंबू सरबत!!

आजानुकर्ण 29/05/2008 - 13:18
नीरा हीच निराळी. बाकी सगळे सारखेच! मात्र आमचा आवडता उसाचा रस यात नाही याचा खेद वाटतो. आपला, (रसिक) आजानुकर्ण

कुंदन 29/05/2008 - 13:52
...लिंबाचे सरबत होस्टेलला असताना करायचो. माठ नव्हता , सरबत करून बाटलीत भरून त्या बाटलीला ओले कापड गुंडाळून खिडकीच्या बाहेर ठेवायचे. १५-२० मिनिटांत मस्त गारेगार सरबत तयार.....

अन्जलि 29/05/2008 - 14:52
त्यचि तुलना कशाशिच होवु शकनार नाहि. भुक तहान दोन्हि भागते. परत जास्त खर्चिक पन नाहि.

ऋषिकेश 29/05/2008 - 17:43
एकाची निवड करायची तर कैरीचं पन्हं :) बाकी उसाचा रस आणि माठातील वाळा घातलेलं थंडगार पाणी नसल्याने चुकल्यासारखं वाटलं -('मिसळ'लेला) ऋषिकेश

वरदा 29/05/2008 - 17:52
मलाही लिंबू सरबत,पन्हे,लस्सी,ताक, नारळपाणी सगळच आवडतं मी आजपर्यंत फक्त एकदा टेस्ट करायला सोडा पिऊन पाहिलाय नंतर कधीच नाही प्यायला...आवडतच नाही मला अजिबात....

आपल्याला १ नंबर आवडते........ तसं म्हणाल तर सर्व पर्याय आवडतात..... इतर मध्ये थंडगार चिल्ड हेनिकेन! (१२ कॅन फ्रीजमध्ये ठेवणारा) टिंग्या ;)

लिखाळ 29/05/2008 - 18:25
लिंबू सरबत झिंदाबाद !! (वर तीन पैकी दोन शब्द फार्सी-अरबी दिसताहेत :) ) --लिखाळ.

In reply to by ध्रुव

विसोबा खेचर 29/05/2008 - 18:43
खरं आहे! साला नीरा सतत आघाडीवर राहील असं वाटलं नव्हतं! :) आमच्या लिंबू सरबताचं डिपोझिटच जप्त होईल की काय अशी आता भिती वाटू लागली आहे! :) ताई, माई, अक्का, विचार करा पक्का, अन् लिंबूसरबतावरच मारा शिक्का! :) आपला, (लिंबूसरबत पक्षाचा प्रचारक) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

जिंकुन जिंकुन जिंकणार कोण? नीरा शिवाय आहेच कोण! आपला, (नीरा पक्षाचा प्रचारक) टिंग्या :)

In reply to by ब्रिटिश टिंग्या

ध्रुव 29/05/2008 - 19:03
लक्षात ठेवा, मिपाचा हिरा, आपली नीरा :) -- (नीराप्रेमी)ध्रुव

ऍडीजोशी 29/05/2008 - 20:02
आमचं कोकम सरबत मस्त टक्कर देऊन राहिलंय भाऊ. कोकम सरबत जिंकलं तर पुढच्या सात्विक ओसरी ला (झालीच तर / जेव्हा होइल तेव्हा) सगळ्यांना माझ्या तर्फे फुकट कोकम सरबत पाजण्यात येइल :) आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

विसोबा खेचर 30/05/2008 - 07:20
नीरा मागे पडून कोकम पुढे?! देवगडाचा विजय असो...! :) आपला, (कोकणी) तात्या देवगडकर.

In reply to by विसोबा खेचर

ऍडीजोशी 30/05/2008 - 11:03
वा वा वा वा तात्यानूं. कोकम सरबत पुढे येतंलसं बगून कचकन टोपी बदलून देवगडकर झालात की वो :) आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

ईश्वरी 30/05/2008 - 12:16
पेप्सी सोडले तर सर्वच पेये आवडतात. इतर मधे ताक , लस्सी , मोसंबी ज्यूस आणि सोलकढी ...जेवणाबरोबर तर आवडतेच पण इतरवेळी सुध्दा बर्फाचा खडा टाकून सरबतासारखी एक पेय म्हणून आवडते. ईश्वरी

ऍडीजोशी 30/05/2008 - 15:08
रात्रीची जास्त झाल्यावर सकाळी लिंबू सरबत औषध म्हणून घेतो तितकंच. पण आमचं कोकम सरबत अप्रतीमच असतं. उगाच नाही अम्रुत कोकम म्हणत त्याला :) हा पोल जिंकणार कोण... कोकम सरबत आणखी कोण... :) आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

शितल 30/05/2008 - 18:45
मला ही असेच वाटते की कोकम सरबत बाजी मारेल.

अनिकेत 30/05/2008 - 19:58
जरा विचार केला तर लक्षात येईल की इतर सगळी पेयांना नैसर्गिक लेबल लावले तरी ती processed पेये आहेत.

माठाच्या गार पाण्यात केलेलं घरगुती लिंबू सरबत.... आवडतं पण कोणीतरी छाऽऽऽन पैकी करून दिले पाहिजे. कोकण पेश्शल कोकम सरबत! हेही आवडतं. पण बाहेर उन मी म्हणत असावे. लिंबू सरबत उन्हे नसली तरी आवडते. शक्तिवर्धक गोड, थंडगार नीरा सकाळच्या वेळी जास्त मजा येते. रॉ मँगो ज्युस! म्हणजे आपलं ते कैरीचं पन्हं हो! :) सिझनल. वर्षभर नाही मिळत. मिळते तेंव्हा जाम आवडते. पित्तशामक आवळा सरबत... अजून चव घेतली नाही. पण बहुतेक आवडणार नाही. (उगीच आवळाआवळी आवडत नाही). आम्ही ठाकर ठाकर - करवंदाचं सरबत :) अजून चव घेतली नाही. आवडेलसे वाटत नाही. देवाची करणी अन् नारळात पाणी! ऑल टाईम ग्रेट. कोक, पेप्सी इत्यादी सॉफ्ट ड्रिन्कस् कोक, पेप्सी फक्त 'रम' बरोबर. एरवी अजिबात नाही. इतर..(इतरवाल्यांनी प्रतिसादामध्ये कृपया आपल्या आवडीच्या पेयाचाउल्लेख करावा!) ह्याची एक मोठी यादी पूर्वीच दिली आहे. ती वाचावी. सारखं-सारखं काय आम्हाला दारू खूप आवडतेचा जप करायचा?

!!!!!!!!!!! !!!!!!!!!!!! !!!!!!!!!!!!! !!!!!!!!!!! !!!!!!!!!!! !!!!!!!!!!!!! जेव्हा येइल मरगळ , जेव्हा येइल मर गत , जेव्हा-जेव्हा येते.............. तेव्हाच गोड लागतो आमचा सरबत लि॑बू सरबत!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

खादाड_बोका 19/08/2008 - 18:35
नागपुरच्या उन्हांत थंडगार ऊसाचा रस केव्हाही आवडतो. शिवाय जेवल्या नंतर थंडगार छांछची मजाच निराळी... =P~ =P~ मला तर स्वप्नातही भुक लागते....

मुशाफिर 19/08/2008 - 22:14
वरिलपैकी सॉफ्ट ड्रिन्कस् आणि नीरा ह्या व्यतिरिक्त सर्व काही आवडत. अजून काहि गोष्टीही आवडतात, धण्याच पाणी आणि गुलाबाचे सरबात (सबजा घातलेल).

हर्षद आनंदी 20/08/2008 - 06:47
माठाच्या गार पाण्यात केलेलं घरगुती लिंबू सरबत.... आवडतं पण आईने केलेले. कोकण पेश्शल कोकम सरबत! हेही आवडतं. पण बर्फ न टाकता....माझी जी मस्तच करते शक्तिवर्धक गोड, थंडगार नीरा कधी पण ओके रॉ मँगो ज्युस! म्हणजे आपलं ते कैरीचं पन्हं हो! वर्षभर आवडते व मिळते. पित्तशामक आवळा सरबत... चव घेतली. आवडली. आळेफट्यावर छान मिळते. आम्ही ठाकर ठाकर - करवंदाचं सरबत मस्तच असते. देवाची करणी अन् नारळात पाणी! ऑल टाईम ग्रेट. कोक, पेप्सी इत्यादी सॉफ्ट ड्रिन्कस् कोक, पेप्सी फक्त 'रम' बरोबर. एरवी अजिबात नाही. इतर.. दारू कुठलाही ब्रॅड

मनीषा 20/08/2008 - 07:09
नेहमीच ... कोकम्/नारळपाणि सुद्धा आवडत.. नीरा/ पेप्सी कोक अजिबात आवडत नाही..

अनिता 20/08/2008 - 07:39
लि॑बू सरबत! कडक उन्हात, थ॑ड वार्‍यात, कापशी बर्फात, लि॑बू सरबत! आईच्या हातच, कोपर्‍यावरच्या भैय्याच्या लाल फड्क्यातील काळ्या माठातील लि॑बू सरबत!!

In reply to by विसोबा खेचर

आंबोळी 29/05/2008 - 17:49
तात्या, येथेही एकच पर्याय निवडण्याची सोय का ठेवली? त्यामुळे अडचण येत आहे. आम्हाला वर दिलेल्यातली ३-४ पेये आवडतात.

मदनबाण 29/05/2008 - 09:14
तात्यानु वरील सर्वच पेय मला फार आवडतात..(सॉफ्ट ड्रिन्कस् सोडुन) पण मला फार आवडलेले सरबत हे पेरुचे....जबरद्स्त चव.... (माठातले वाळायुक्त गार पाणी प्यायलेला) मदनबाण.....

ऋचा 29/05/2008 - 10:00
कोक, पेप्सी इत्यादी सॉफ्ट ड्रिंक्स सोडून बाकी सर्व पर्याय.

मनस्वी 29/05/2008 - 10:08
पण मला लिंबू सरबत आणि पन्हे पण तितकेच आवडते. नीरा, शहाळं आणि आवळा सरबत आरोग्यदायी म्हणून चांगले आहेत. सॉफ्ट ड्रिंक्समध्ये म्हणाल तर मला हल्ली आलेले मिल्कमेड पल्पी ऑरेंज आवडते. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by मनस्वी

छोटा डॉन 29/05/2008 - 10:19
>>सॉफ्ट ड्रिंक्समध्ये म्हणाल तर मला हल्ली आलेले मिल्कमेड पल्पी ऑरेंज आवडते. खरचं, अल्टिमेट आहे "पल्पी ऑरेंज "!!! अवांतर : इतर पेयात मला "तुळशीचा सात्विक चहा" आवडतो ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

कोकणातल्या किनारपट्टीतल्या गावातील (दिवे-आगर, केळशी, गुहागर वगैरे) शहाळ्याच्या पाण्याशी कसलीच तुलना होऊ शकत नाही..

विसोबा खेचर 29/05/2008 - 10:28
सध्या नीरा आपल्या निकटतम प्रतिद्वंदीयोंसे आगे है! :) आमचं घरगुती, माठाच्या पाण्याचं लिंबू सरबत सालं मागे पडलं! :( तात्या.

लिंबू सरबत,पन्हे,लस्सी,ताक.. ही सर्व मंडळी फार आवडतात.ह्यांच्यात डावेउजवे नाही करता येणार..:) कोक,पेप्सी इ. ना पसंती नाही. स्वाती

अजिंक्य 29/05/2008 - 13:16
तशी बरीच पेये आवडतात.....(अर्थात - पेप्सी वगैरे कोणतंही शीतपेय अजिबात नाही!) पण आमची पसंती मात्र एकच.... लिंबू सरबत!!

आजानुकर्ण 29/05/2008 - 13:18
नीरा हीच निराळी. बाकी सगळे सारखेच! मात्र आमचा आवडता उसाचा रस यात नाही याचा खेद वाटतो. आपला, (रसिक) आजानुकर्ण

कुंदन 29/05/2008 - 13:52
...लिंबाचे सरबत होस्टेलला असताना करायचो. माठ नव्हता , सरबत करून बाटलीत भरून त्या बाटलीला ओले कापड गुंडाळून खिडकीच्या बाहेर ठेवायचे. १५-२० मिनिटांत मस्त गारेगार सरबत तयार.....

अन्जलि 29/05/2008 - 14:52
त्यचि तुलना कशाशिच होवु शकनार नाहि. भुक तहान दोन्हि भागते. परत जास्त खर्चिक पन नाहि.

ऋषिकेश 29/05/2008 - 17:43
एकाची निवड करायची तर कैरीचं पन्हं :) बाकी उसाचा रस आणि माठातील वाळा घातलेलं थंडगार पाणी नसल्याने चुकल्यासारखं वाटलं -('मिसळ'लेला) ऋषिकेश

वरदा 29/05/2008 - 17:52
मलाही लिंबू सरबत,पन्हे,लस्सी,ताक, नारळपाणी सगळच आवडतं मी आजपर्यंत फक्त एकदा टेस्ट करायला सोडा पिऊन पाहिलाय नंतर कधीच नाही प्यायला...आवडतच नाही मला अजिबात....

आपल्याला १ नंबर आवडते........ तसं म्हणाल तर सर्व पर्याय आवडतात..... इतर मध्ये थंडगार चिल्ड हेनिकेन! (१२ कॅन फ्रीजमध्ये ठेवणारा) टिंग्या ;)

लिखाळ 29/05/2008 - 18:25
लिंबू सरबत झिंदाबाद !! (वर तीन पैकी दोन शब्द फार्सी-अरबी दिसताहेत :) ) --लिखाळ.

In reply to by ध्रुव

विसोबा खेचर 29/05/2008 - 18:43
खरं आहे! साला नीरा सतत आघाडीवर राहील असं वाटलं नव्हतं! :) आमच्या लिंबू सरबताचं डिपोझिटच जप्त होईल की काय अशी आता भिती वाटू लागली आहे! :) ताई, माई, अक्का, विचार करा पक्का, अन् लिंबूसरबतावरच मारा शिक्का! :) आपला, (लिंबूसरबत पक्षाचा प्रचारक) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

जिंकुन जिंकुन जिंकणार कोण? नीरा शिवाय आहेच कोण! आपला, (नीरा पक्षाचा प्रचारक) टिंग्या :)

In reply to by ब्रिटिश टिंग्या

ध्रुव 29/05/2008 - 19:03
लक्षात ठेवा, मिपाचा हिरा, आपली नीरा :) -- (नीराप्रेमी)ध्रुव

ऍडीजोशी 29/05/2008 - 20:02
आमचं कोकम सरबत मस्त टक्कर देऊन राहिलंय भाऊ. कोकम सरबत जिंकलं तर पुढच्या सात्विक ओसरी ला (झालीच तर / जेव्हा होइल तेव्हा) सगळ्यांना माझ्या तर्फे फुकट कोकम सरबत पाजण्यात येइल :) आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

विसोबा खेचर 30/05/2008 - 07:20
नीरा मागे पडून कोकम पुढे?! देवगडाचा विजय असो...! :) आपला, (कोकणी) तात्या देवगडकर.

In reply to by विसोबा खेचर

ऍडीजोशी 30/05/2008 - 11:03
वा वा वा वा तात्यानूं. कोकम सरबत पुढे येतंलसं बगून कचकन टोपी बदलून देवगडकर झालात की वो :) आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

ईश्वरी 30/05/2008 - 12:16
पेप्सी सोडले तर सर्वच पेये आवडतात. इतर मधे ताक , लस्सी , मोसंबी ज्यूस आणि सोलकढी ...जेवणाबरोबर तर आवडतेच पण इतरवेळी सुध्दा बर्फाचा खडा टाकून सरबतासारखी एक पेय म्हणून आवडते. ईश्वरी

ऍडीजोशी 30/05/2008 - 15:08
रात्रीची जास्त झाल्यावर सकाळी लिंबू सरबत औषध म्हणून घेतो तितकंच. पण आमचं कोकम सरबत अप्रतीमच असतं. उगाच नाही अम्रुत कोकम म्हणत त्याला :) हा पोल जिंकणार कोण... कोकम सरबत आणखी कोण... :) आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

शितल 30/05/2008 - 18:45
मला ही असेच वाटते की कोकम सरबत बाजी मारेल.

अनिकेत 30/05/2008 - 19:58
जरा विचार केला तर लक्षात येईल की इतर सगळी पेयांना नैसर्गिक लेबल लावले तरी ती processed पेये आहेत.

माठाच्या गार पाण्यात केलेलं घरगुती लिंबू सरबत.... आवडतं पण कोणीतरी छाऽऽऽन पैकी करून दिले पाहिजे. कोकण पेश्शल कोकम सरबत! हेही आवडतं. पण बाहेर उन मी म्हणत असावे. लिंबू सरबत उन्हे नसली तरी आवडते. शक्तिवर्धक गोड, थंडगार नीरा सकाळच्या वेळी जास्त मजा येते. रॉ मँगो ज्युस! म्हणजे आपलं ते कैरीचं पन्हं हो! :) सिझनल. वर्षभर नाही मिळत. मिळते तेंव्हा जाम आवडते. पित्तशामक आवळा सरबत... अजून चव घेतली नाही. पण बहुतेक आवडणार नाही. (उगीच आवळाआवळी आवडत नाही). आम्ही ठाकर ठाकर - करवंदाचं सरबत :) अजून चव घेतली नाही. आवडेलसे वाटत नाही. देवाची करणी अन् नारळात पाणी! ऑल टाईम ग्रेट. कोक, पेप्सी इत्यादी सॉफ्ट ड्रिन्कस् कोक, पेप्सी फक्त 'रम' बरोबर. एरवी अजिबात नाही. इतर..(इतरवाल्यांनी प्रतिसादामध्ये कृपया आपल्या आवडीच्या पेयाचाउल्लेख करावा!) ह्याची एक मोठी यादी पूर्वीच दिली आहे. ती वाचावी. सारखं-सारखं काय आम्हाला दारू खूप आवडतेचा जप करायचा?

!!!!!!!!!!! !!!!!!!!!!!! !!!!!!!!!!!!! !!!!!!!!!!! !!!!!!!!!!! !!!!!!!!!!!!! जेव्हा येइल मरगळ , जेव्हा येइल मर गत , जेव्हा-जेव्हा येते.............. तेव्हाच गोड लागतो आमचा सरबत लि॑बू सरबत!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

खादाड_बोका 19/08/2008 - 18:35
नागपुरच्या उन्हांत थंडगार ऊसाचा रस केव्हाही आवडतो. शिवाय जेवल्या नंतर थंडगार छांछची मजाच निराळी... =P~ =P~ मला तर स्वप्नातही भुक लागते....

मुशाफिर 19/08/2008 - 22:14
वरिलपैकी सॉफ्ट ड्रिन्कस् आणि नीरा ह्या व्यतिरिक्त सर्व काही आवडत. अजून काहि गोष्टीही आवडतात, धण्याच पाणी आणि गुलाबाचे सरबात (सबजा घातलेल).

हर्षद आनंदी 20/08/2008 - 06:47
माठाच्या गार पाण्यात केलेलं घरगुती लिंबू सरबत.... आवडतं पण आईने केलेले. कोकण पेश्शल कोकम सरबत! हेही आवडतं. पण बर्फ न टाकता....माझी जी मस्तच करते शक्तिवर्धक गोड, थंडगार नीरा कधी पण ओके रॉ मँगो ज्युस! म्हणजे आपलं ते कैरीचं पन्हं हो! वर्षभर आवडते व मिळते. पित्तशामक आवळा सरबत... चव घेतली. आवडली. आळेफट्यावर छान मिळते. आम्ही ठाकर ठाकर - करवंदाचं सरबत मस्तच असते. देवाची करणी अन् नारळात पाणी! ऑल टाईम ग्रेट. कोक, पेप्सी इत्यादी सॉफ्ट ड्रिन्कस् कोक, पेप्सी फक्त 'रम' बरोबर. एरवी अजिबात नाही. इतर.. दारू कुठलाही ब्रॅड

मनीषा 20/08/2008 - 07:09
नेहमीच ... कोकम्/नारळपाणि सुद्धा आवडत.. नीरा/ पेप्सी कोक अजिबात आवडत नाही..

अनिता 20/08/2008 - 07:39
लि॑बू सरबत! कडक उन्हात, थ॑ड वार्‍यात, कापशी बर्फात, लि॑बू सरबत! आईच्या हातच, कोपर्‍यावरच्या भैय्याच्या लाल फड्क्यातील काळ्या माठातील लि॑बू सरबत!!

बाकी शून्य ...कादंबरी परीक्षण

भडकमकर मास्तर ·

कोलबेर 29/05/2008 - 02:34
पुस्तक परिक्षण आवडलं! तटस्थ नजरेतुन पुस्तकाची छान ओळख करुन दिली आहे. कादंबरीला 'बाकी शून्य' हे नाव तरी अगदी समर्पक दिलेले दिसतय.

अन्जलि 29/05/2008 - 12:26
माझेहि हेच मत झाले होते पुस्तक वाचल्यावर. खुप छान आहे असे ऐकले म्हनुन वाचले पन खरेच शुन्य निघाले.

विदुषक 29/05/2008 - 14:29
फार जास्त पाने लिहुन शेवटी 'बाकी शून्य' !!!! असे स्वरुप आहे कदम्बरी चे कोसला ची आठवण करुन देण्याचा केविलवणा प्रयत्न असे माझे मत आहे मजेदार विदुषक

भोचक 29/05/2008 - 14:58
सहमत. माझाही हाच अनुभव. वाचूनही पदरात पडते, ते बाकी शून्यच. असेच अनंत सामंतांच्या अविरत नावाच्या जाडजूड कादंबरीनंतरी वाटले होते.

देवदत्त 16/09/2008 - 22:59
नुकतेच हे पुस्तक वाचायला घेतले. सुरूवातीची काही पाने वाचताना वाटले की सलगता नाही. वेगवेगळे प्रसंग एकत्र लिहिलेत बस्स. नंतर बहुधा त्याची सवय झाली म्हणून वाचू शकलो. अजूनही अर्धेच पुस्तक वाचले आहे. #:S त्यातल्या त्यात ह्याआधीच "दुनियादारी" वाचले होते, त्याचा प्रभाव अजूनही आहेच. त्यामुळेही बहुधा हे पुस्तक विस्कळीत वाटतेय. पुढे वाचू की नाही विचार करतोय. :?

आपला आभि 18/09/2008 - 17:00
मला ही कादंबरी खूप आवडली......... छोटा डॉन आणि माझे याबाबत बरेच विचारमंथन झाले आहे... मला फारसे साहित्यिक भाषेत लिहता येत नाही... पण जय सरदेसाई ने खूप दिवस अस्वस्थ केलं होतं..... अनेकवेळा वाचून शेवटी माझी प्रत डॉनने जर्मनी ला पळवली. :& परत मिळेल अशी आशा आहे.............. :/

In reply to by आनंदयात्री

छोटा डॉन 18/09/2008 - 17:14
ती प्रत माझीच आहे, काय म्हणणे आहे ? पावती दाखवु का ? झालच तर त्या दुकानदाराची पण साक्ष आपण काढु शकतो ... बाकी " बाकी शुन्य" म्हटल्यावर लगेच आमच्यावर टिका करायची संधी काय तुम्ही सोडु नका ... बाकी सविस्तर तुमच्या "खरडवहीत" ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

छोटा डॉन 18/09/2008 - 17:27
आजकाल जमाना खराब आला आहे ... आंतरजालीय साहित्य प्रकाशित व्हायच्या आतच त्याची चोरी होती . हे आमचे वाक्य कुणीतरी " जीम ची पावती दाखवु का ? " म्हणुन खपवले ... काय म्हणातेस आदिती, बरोबर ना ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

हे आमचे वाक्य कुणीतरी " जीम ची पावती दाखवु का ? " म्हणुन खपवले ... अगदी, अगदी! तुझ्या डोक्यातूनच चोरी झाली असणार! काय करणार कलियुग आहे ना! मला तुझ्याबद्दल अंमळ (कोरडी) सहानुभूती वाटत्ये रे! त्यातून ते अत्री लोक जीवालाही नाडतात!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आनंदयात्री 18/09/2008 - 17:28
जिकडे तिकडे पावत्या दाखवत फिरणारी एक भुरटी तोंडाळ जमातच आंतरजालावर अस्तित्वात आहे. काही आद्य पावतीजातीचे लोक कट्ट्यांना सुद्धा पावत्या घेउन येतात !! - (पावत्या फाडणारा) आंद्या मल्ल

In reply to by आनंदयात्री

जिकडे तिकडे पावत्या दाखवत फिरणारी एक भुरटी तोंडाळ जमातच आंतरजालावर अस्तित्वात आहे. काही आद्य पावतीजातीचे लोक कट्ट्यांना सुद्धा पावत्या घेउन येतात !! मॉनिटर नसला की काही लोकं फार बोलतात बाबा इतरांना!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अती अवांतर गप्पा मारण्यासाठी, खरडफळ्याची ,खरडवहीची, व्य. निरोपाची चांगली सुविधा दिल्याबद्दल मिपाच्या चालकांचे मनापासून आभार !!! ;) (ह. घ्या) -दिलीप बिरुटे (खडूस मास्तर )

छोटा डॉन 18/09/2008 - 17:12
मुळात आपण तुलना का करत आहात ? सरळ आहे की पुस्तक आवडले का नाही, ह्याच्या तुलनेत भिकार** आहे , त्याचा तुलनेने बरे आहे ह्याला अर्थ नाही ... असो. पुस्तक अर्धेच वाचले आहे तर पुर्ण वाचा ... आणि मग मत बनवा, मग ते " भंगार पुस्तक" असे झाले तर कदाचित मान्य करु ... पण एवढीही टाकाऊ कादंबरी नाही ...
... मला फारसे साहित्यिक भाषेत लिहता येत नाही... पण जय सरदेसाई ने खूप दिवस अस्वस्थ केलं होतं..... अनेकवेळा वाचून शेवटी माझी प्रत डॉनने जर्मनी ला पळवली. :& परत मिळेल अशी आशा आहे..............
बस का अभि मालक, कशाला खेचता राव आमची ... कादंबरी जर्मनीला आणली ही बाब खरी आहे. त्यामचा उद्देश असा आहे की कादंबरीची समिक्षा करणारा "एक फक्कड लेख " लिहावा ... लवकरच वेळ मिळेल अशी आशा आहे, तेव्हा टाकुच सविस्तर ... ता . क : " आपली " कादंबरी परत मिळेल कदाचित ... बाकी सर्व कर्ता करविता परमेश्वर आहे ... अवांतर ( काही खास लोकांसाठी ) : "लेख कधी टाकणार" असे सारखे प्रश्न विचारुन मझे जिने हराम नका करु. वेळ मिळाला की टाकतो ... सध्या जर्मन सरकारशी " युरोपमधल्या आर्थीक मंदीचा तुलनात्मक अभ्यास " ह्या महत्वाच्या विषयावर चर्चा चालु आहे. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

देवदत्त 19/09/2008 - 00:25
मुळात आपण तुलना का करत आहात ? नाही. तुलना करत नाही आहे. आधीच मी त्या पुस्तकाबद्दल प्रतिक्रिया लिहिली. जे सुरूवातीला वाटले ते लिहिले. बाकी पुस्तक वाचेन जमेल तसे.

आपला आभि 18/09/2008 - 17:15
इतका विश्वासघात? थांब जर्मनीच्या प्रेसिडेंटला फोन लावतो ....आणि जर्मनीत दारू , सिगरेट आणि 'इतर' गोष्टींवर बन्दी आणतो..........

बाकी शुन्यचे परिक्षण आवडले. अवांतर : 'एबारो बारो, सत्यजित राय यांच्या कथेंचे विलास गितेंनी अनुवाद केलेले मस्त पुस्तक.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

म्हटले, एकदम बाकी शून्यला इतके प्रतिसाद?? ... मग कळलं खरडफळा झालाय होय? मग ठीकंय ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मुक्तसुनीत 18/09/2008 - 18:38
ही कादंबरी वाचल्याला काही महिने उलटले. कसे कुणास ठाऊक , पण मास्तरांच्या या धाग्यावर लिहायला जमलेच नव्हते... ज्या पुस्तकाचा (कुठल्याही गोष्टीचा ?) "बिल्ड्-अप" अमुक-अमुक-पार्ट्-टू असा होतो , त्या गोष्टीबाबतच्या अपेक्षाभंगाला मनाची तयारी करून ठेवणेच इष्ट ; अशी आपली माझी खूणगाठ. त्यामुळे एकूणच अपेक्षा मी खाली आणलेल्या होत्या. पुस्तकाच्या एकंदर रूपरेषेबाबत मास्तरानी लिहिले आहेच. स्वतःचा शोध म्हणा, स्वत:ची कैफियत म्हणा , अशा स्वरूपाची पुस्तके मराठीत खूप काळापासून चालत आली आहेत. "कोसला" हे पुस्तक आत्मचरित्रात्मक नसले तरी अर्थातच प्रथमपुरुषी आहे. "कोसला" मधे कार्‍या लोकांचे , कॉलेजजीवनाचे , हॉस्टेल वास्तव्याचे चित्रण आहे. तर "बाकी शून्य" मधे एकंदरच पौगंडावस्थेवाटे , उमेदवारीच्या दिवसांपर्यंत केलेला प्रवास चितारलेला आहे. तर मग "बाकी शून्य" चा माझ्या दृष्टीने जमाखर्च नेमका काय ? काही लैंगिक अनुभव यात धाडसीपणे मांडले आहेत. पौगंडावस्थेच्याही आधी कथानायकाला जवळच्या नातेसंबंधामधील मुलींशी संबंध येतो. अगदी संभोग नाही , तरी ज्याचे वर्णन "लैंगिक" असे करता येईल असेच. अशा स्वरूपाच्या धक्कादायक - कारण चाकोरीपेक्षा वेगळ्या - प्रसंगांची रेलचेल यात आहे. कथानायक आपल्या शालेय आणि व्यावसायिक शिक्षणाचा प्रवास, आपल्या नोकरी मधे आलेले सुरवातीचे अनुभव वर्णितो. या सार्‍यामधे कथानायक आपली संवेदनशीलता - अगदी बालपणापासूनच - इतरांपेक्षा जास्त तीव्र आहे , आपले लुक्स (कादंबरी अंती चक्क लेखकाचा फोटू !!) आणि आपली ही संवेदनशीलता यामुळे मुली आपल्याकडे वेगवेगळ्या परिस्थितीमधे आकर्षित होतात असे ठायीठायी सांगितलेले आहे. आणि या सार्‍यातून धावणारा "सबझूट्"वादाचा एक धागा. कादंबरीचा प्याटर्न ( ज्याचा पन्नासेक पानानंतर मला कंटाळा येऊ लागला) हा असा आहे. माझे आक्षेप : आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल , स्वतःबद्दल , स्वतःला आलेल्या अनुभवांबद्दल लिहीता येणे ही एक सुरवात आहे - इतिकर्तव्यता नव्हे. जे अनुभव आले , यातून तुमचा "वर्ल्ड्-व्ह्यू " काय बनतो ? त्याचा इथे मागमूस नाही. उदाहरणार्थ , कोसला मधे धाकट्या बहिणीचा मृत्यू, त्यानंतरचे अजिंठ्यातील बुद्धाच्या शिल्पाबद्दलचा भाग , कोसलातील महान डायरी यातून आपल्याला जाणवते , की आयुष्याच्या बहुस्तरीय स्वरूपाची , गुंतागुंतीच्या विणीची जाणीव लेखकाला प्रखरतेने जाणवते. "बाकी शून्य" मधे असे एकदाही दिसत नाही की , गुंतागुंतीच्या क्षणी, एखादा धारदार निर्णय नायकाला घ्यावा लागला आहे. त्यातली चलबिचल , नैतिक प्रश्नांची घालमेल यातले काहीच नाही. आयुष्य येऊन आदळते तसे वर्णिले आहे ; आणि कदाचित चारचौघांपेक्षा किंचित वेगळे आहे ; पण लेखकाला निव्वळ ते दिसले . त्याने पाहिले काहीच नाही. त्यामुळे ही झाली आहे एक जंत्री - प्रसंगांची, घटनांची. एकूण अस्तित्त्वविषयक प्रश्नांचा , आपल्या सामाजिक बाबीचा त्याच्याशी असणारा संबंध याबाबतील हाताशी लागेल असे काही नाहीच.

In reply to by मुक्तसुनीत

आनंदयात्री 18/09/2008 - 18:44
सुरेख प्रतिसाद !! >>सार्‍यामधे कथानायक आपली संवेदनशीलता - अगदी बालपणापासूनच - इतरांपेक्षा जास्त तीव्र आहे , आपले लुक्स (कादंबरी अंती चक्क लेखकाचा फोटू !!) आणि आपली ही संवेदनशीलता यामुळे मुली आपल्याकडे वेगवेगळ्या परिस्थितीमधे आकर्षित होतात असे अगदी अगदी ... अन फोटु टाकणे तर अत्यंत हास्यास्पद ! स्वत:च स्वतःला लिव्हिंग लिजेंड बनवायचा प्रचंड फसलेला प्रयत्न !

In reply to by मुक्तसुनीत

कादंबरी वाचल्यानंतर माझा माझ्याशीच प्रचंड गोंधळ उडाला होता. हे जे काही आहे, ते धक्कादायक आहे म्हणून केवळ आपण नाकारतो आहोत काय, हा त्यातला मुख्य प्रश्न होता. पण तुमच्या परीक्षणाने माझ्या गोंधळावर नेमके बोट ठेवले आहे. जसे अंगावर आदळते, तसे लिहिणे ही केवळ सुरुवात आहे, इतिकर्तव्यता नव्हे. इतक्या नेमक्या शब्दांत 'बाकी शून्य'चा फुगा फोडल्याबद्दल आभारी आहे. :)

In reply to by मुक्तसुनीत

त्यामुळे ही झाली आहे एक जंत्री - प्रसंगांची, घटनांची. एकूण अस्तित्त्वविषयक प्रश्नांचा , आपल्या सामाजिक बाबीचा त्याच्याशी असणारा संबंध याबाबतील हाताशी लागेल असे काही नाहीच. अगदी करेक्ट... विशेषतः शेवटी शेवटी स्वतःच्या अधःपतनात कौतुक करून घेण्यासारखं काय आहे? ( मी खूप हुशार आहे, मी आय ए एस होऊ शकतो पण होऊन तरी काय उपयोग आहे? कशालाच अर्थ नाही =सगळं शून्य आहे,म्हणून मी नशा, बाई वगैरे नाद करतो आणि वाया जातो, वेडा होतो ) अवांतर : काही पेशंट दाताच्या डॉक्टरला म्हणतात, " हा दात नाहीतरी कधीतरी पडणारच आहे, मग काढून टाका...." ..असलं काहीतरी लॉजिक वाटलं... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by मुक्तसुनीत

धनंजय 19/09/2008 - 01:42
सहसा कादंबरीचे नैतिक मूल्य माझ्या मूल्यांपेक्षा वेगळे आहे, हा त्यातला दोष मी मानत नाही. मास्तरांचे परीक्षण त्या अंगाने जात होते, असे मला वाटले, पण ते तसे नाही, म्हणून आवडले. सबझूठवादाच्या समर्थनात कादंबरी लिहू नये असे नाही, पण तो मानव्य अनुभव म्हणून वाचकाला पटवता आला पाहिजे. स्वतःबद्दल खूप मुलींना लैंगिक आकर्षण वाटते असा वृथाभिमान असलेल्या तरुणाच्या दृष्टिकोनातून कादंबरी जर समर्थपणे लिहिली असेल तर मी जरूर वाचणार. पण दोन्ही समीक्षणांवरून असे दिसते की लेखक मानवी मनाचा अनपेक्षित पैलू (मग तो माझ्या दृष्टीने हीन का असेना) दाखवण्याचे काम समर्थपणे करत नाही - उलट कंटाळा आणतो. सारांश : हे पुस्तक मी विकत घेणार नाही, पण कोणा मित्राने विकत घेतले असेल तर फुकटात १५-२० मिनिटे चाळायचा विचार करतो आहे.

In reply to by धनंजय

पण दोन्ही समीक्षणांवरून असे दिसते की लेखक मानवी मनाचा अनपेक्षित पैलू (मग तो माझ्या दृष्टीने हीन का असेना) दाखवण्याचे काम समर्थपणे करत नाही - उलट कंटाळा आणतो. मला शब्द सापडत नव्हते मास्तर आणि मुक्तसुनीत यांची परिक्षणं वाचून! पण धनंजय, तुम्ही माझं काम केलंत! सारांश : हे पुस्तक मी विकत घेणार नाही, पण कोणा मित्राने विकत घेतले असेल तर फुकटात १५-२० मिनिटे चाळायचा विचार करतो आहे. :-D

अभिज्ञ 18/09/2008 - 19:03
मु़क्तसुनीतजी व मास्तर या दोघांचेहि परिक्षण आवडले व त्यांच्या मतांशी १००% सहमत. विशेषतः मुक्तसुनीत जी ह्यांनी केलेले विमोचन आवडले. मला ह्या कादंबरितील पहिली काहि पाने प्रचंड ओंगळवाणि वाटली. मुसु म्हणतात त्याप्रमाणे पौगंडाअवस्थेतील काहि वर्णने अतिशय बकवास वाटली होती. मी त्यापुढेचे वाचायला गेलो नाहि. अभिज्ञ.

विसोबा खेचर 18/09/2008 - 22:44
आंद्या, छोटा डॉन आणि अदिती, कृपया प्रत्येकच ठिकाणी अवांतर गप्पा मारून येथील मोकळ्या वातावरणाचा गैरफायदा घेऊ नये अशी हात जोडून कळकळीची विनंती...! त्यामुळे मूळ धाग्याचे गांभिर्य/महत्व निघून जाते! कृपया विनंतीचा जमल्यास विचार व्हावा अशी कळकळीची विनंती.. तात्या.

कोलबेर 29/05/2008 - 02:34
पुस्तक परिक्षण आवडलं! तटस्थ नजरेतुन पुस्तकाची छान ओळख करुन दिली आहे. कादंबरीला 'बाकी शून्य' हे नाव तरी अगदी समर्पक दिलेले दिसतय.

अन्जलि 29/05/2008 - 12:26
माझेहि हेच मत झाले होते पुस्तक वाचल्यावर. खुप छान आहे असे ऐकले म्हनुन वाचले पन खरेच शुन्य निघाले.

विदुषक 29/05/2008 - 14:29
फार जास्त पाने लिहुन शेवटी 'बाकी शून्य' !!!! असे स्वरुप आहे कदम्बरी चे कोसला ची आठवण करुन देण्याचा केविलवणा प्रयत्न असे माझे मत आहे मजेदार विदुषक

भोचक 29/05/2008 - 14:58
सहमत. माझाही हाच अनुभव. वाचूनही पदरात पडते, ते बाकी शून्यच. असेच अनंत सामंतांच्या अविरत नावाच्या जाडजूड कादंबरीनंतरी वाटले होते.

देवदत्त 16/09/2008 - 22:59
नुकतेच हे पुस्तक वाचायला घेतले. सुरूवातीची काही पाने वाचताना वाटले की सलगता नाही. वेगवेगळे प्रसंग एकत्र लिहिलेत बस्स. नंतर बहुधा त्याची सवय झाली म्हणून वाचू शकलो. अजूनही अर्धेच पुस्तक वाचले आहे. #:S त्यातल्या त्यात ह्याआधीच "दुनियादारी" वाचले होते, त्याचा प्रभाव अजूनही आहेच. त्यामुळेही बहुधा हे पुस्तक विस्कळीत वाटतेय. पुढे वाचू की नाही विचार करतोय. :?

आपला आभि 18/09/2008 - 17:00
मला ही कादंबरी खूप आवडली......... छोटा डॉन आणि माझे याबाबत बरेच विचारमंथन झाले आहे... मला फारसे साहित्यिक भाषेत लिहता येत नाही... पण जय सरदेसाई ने खूप दिवस अस्वस्थ केलं होतं..... अनेकवेळा वाचून शेवटी माझी प्रत डॉनने जर्मनी ला पळवली. :& परत मिळेल अशी आशा आहे.............. :/

In reply to by आनंदयात्री

छोटा डॉन 18/09/2008 - 17:14
ती प्रत माझीच आहे, काय म्हणणे आहे ? पावती दाखवु का ? झालच तर त्या दुकानदाराची पण साक्ष आपण काढु शकतो ... बाकी " बाकी शुन्य" म्हटल्यावर लगेच आमच्यावर टिका करायची संधी काय तुम्ही सोडु नका ... बाकी सविस्तर तुमच्या "खरडवहीत" ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

छोटा डॉन 18/09/2008 - 17:27
आजकाल जमाना खराब आला आहे ... आंतरजालीय साहित्य प्रकाशित व्हायच्या आतच त्याची चोरी होती . हे आमचे वाक्य कुणीतरी " जीम ची पावती दाखवु का ? " म्हणुन खपवले ... काय म्हणातेस आदिती, बरोबर ना ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

हे आमचे वाक्य कुणीतरी " जीम ची पावती दाखवु का ? " म्हणुन खपवले ... अगदी, अगदी! तुझ्या डोक्यातूनच चोरी झाली असणार! काय करणार कलियुग आहे ना! मला तुझ्याबद्दल अंमळ (कोरडी) सहानुभूती वाटत्ये रे! त्यातून ते अत्री लोक जीवालाही नाडतात!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आनंदयात्री 18/09/2008 - 17:28
जिकडे तिकडे पावत्या दाखवत फिरणारी एक भुरटी तोंडाळ जमातच आंतरजालावर अस्तित्वात आहे. काही आद्य पावतीजातीचे लोक कट्ट्यांना सुद्धा पावत्या घेउन येतात !! - (पावत्या फाडणारा) आंद्या मल्ल

In reply to by आनंदयात्री

जिकडे तिकडे पावत्या दाखवत फिरणारी एक भुरटी तोंडाळ जमातच आंतरजालावर अस्तित्वात आहे. काही आद्य पावतीजातीचे लोक कट्ट्यांना सुद्धा पावत्या घेउन येतात !! मॉनिटर नसला की काही लोकं फार बोलतात बाबा इतरांना!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अती अवांतर गप्पा मारण्यासाठी, खरडफळ्याची ,खरडवहीची, व्य. निरोपाची चांगली सुविधा दिल्याबद्दल मिपाच्या चालकांचे मनापासून आभार !!! ;) (ह. घ्या) -दिलीप बिरुटे (खडूस मास्तर )

छोटा डॉन 18/09/2008 - 17:12
मुळात आपण तुलना का करत आहात ? सरळ आहे की पुस्तक आवडले का नाही, ह्याच्या तुलनेत भिकार** आहे , त्याचा तुलनेने बरे आहे ह्याला अर्थ नाही ... असो. पुस्तक अर्धेच वाचले आहे तर पुर्ण वाचा ... आणि मग मत बनवा, मग ते " भंगार पुस्तक" असे झाले तर कदाचित मान्य करु ... पण एवढीही टाकाऊ कादंबरी नाही ...
... मला फारसे साहित्यिक भाषेत लिहता येत नाही... पण जय सरदेसाई ने खूप दिवस अस्वस्थ केलं होतं..... अनेकवेळा वाचून शेवटी माझी प्रत डॉनने जर्मनी ला पळवली. :& परत मिळेल अशी आशा आहे..............
बस का अभि मालक, कशाला खेचता राव आमची ... कादंबरी जर्मनीला आणली ही बाब खरी आहे. त्यामचा उद्देश असा आहे की कादंबरीची समिक्षा करणारा "एक फक्कड लेख " लिहावा ... लवकरच वेळ मिळेल अशी आशा आहे, तेव्हा टाकुच सविस्तर ... ता . क : " आपली " कादंबरी परत मिळेल कदाचित ... बाकी सर्व कर्ता करविता परमेश्वर आहे ... अवांतर ( काही खास लोकांसाठी ) : "लेख कधी टाकणार" असे सारखे प्रश्न विचारुन मझे जिने हराम नका करु. वेळ मिळाला की टाकतो ... सध्या जर्मन सरकारशी " युरोपमधल्या आर्थीक मंदीचा तुलनात्मक अभ्यास " ह्या महत्वाच्या विषयावर चर्चा चालु आहे. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

देवदत्त 19/09/2008 - 00:25
मुळात आपण तुलना का करत आहात ? नाही. तुलना करत नाही आहे. आधीच मी त्या पुस्तकाबद्दल प्रतिक्रिया लिहिली. जे सुरूवातीला वाटले ते लिहिले. बाकी पुस्तक वाचेन जमेल तसे.

आपला आभि 18/09/2008 - 17:15
इतका विश्वासघात? थांब जर्मनीच्या प्रेसिडेंटला फोन लावतो ....आणि जर्मनीत दारू , सिगरेट आणि 'इतर' गोष्टींवर बन्दी आणतो..........

बाकी शुन्यचे परिक्षण आवडले. अवांतर : 'एबारो बारो, सत्यजित राय यांच्या कथेंचे विलास गितेंनी अनुवाद केलेले मस्त पुस्तक.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

म्हटले, एकदम बाकी शून्यला इतके प्रतिसाद?? ... मग कळलं खरडफळा झालाय होय? मग ठीकंय ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मुक्तसुनीत 18/09/2008 - 18:38
ही कादंबरी वाचल्याला काही महिने उलटले. कसे कुणास ठाऊक , पण मास्तरांच्या या धाग्यावर लिहायला जमलेच नव्हते... ज्या पुस्तकाचा (कुठल्याही गोष्टीचा ?) "बिल्ड्-अप" अमुक-अमुक-पार्ट्-टू असा होतो , त्या गोष्टीबाबतच्या अपेक्षाभंगाला मनाची तयारी करून ठेवणेच इष्ट ; अशी आपली माझी खूणगाठ. त्यामुळे एकूणच अपेक्षा मी खाली आणलेल्या होत्या. पुस्तकाच्या एकंदर रूपरेषेबाबत मास्तरानी लिहिले आहेच. स्वतःचा शोध म्हणा, स्वत:ची कैफियत म्हणा , अशा स्वरूपाची पुस्तके मराठीत खूप काळापासून चालत आली आहेत. "कोसला" हे पुस्तक आत्मचरित्रात्मक नसले तरी अर्थातच प्रथमपुरुषी आहे. "कोसला" मधे कार्‍या लोकांचे , कॉलेजजीवनाचे , हॉस्टेल वास्तव्याचे चित्रण आहे. तर "बाकी शून्य" मधे एकंदरच पौगंडावस्थेवाटे , उमेदवारीच्या दिवसांपर्यंत केलेला प्रवास चितारलेला आहे. तर मग "बाकी शून्य" चा माझ्या दृष्टीने जमाखर्च नेमका काय ? काही लैंगिक अनुभव यात धाडसीपणे मांडले आहेत. पौगंडावस्थेच्याही आधी कथानायकाला जवळच्या नातेसंबंधामधील मुलींशी संबंध येतो. अगदी संभोग नाही , तरी ज्याचे वर्णन "लैंगिक" असे करता येईल असेच. अशा स्वरूपाच्या धक्कादायक - कारण चाकोरीपेक्षा वेगळ्या - प्रसंगांची रेलचेल यात आहे. कथानायक आपल्या शालेय आणि व्यावसायिक शिक्षणाचा प्रवास, आपल्या नोकरी मधे आलेले सुरवातीचे अनुभव वर्णितो. या सार्‍यामधे कथानायक आपली संवेदनशीलता - अगदी बालपणापासूनच - इतरांपेक्षा जास्त तीव्र आहे , आपले लुक्स (कादंबरी अंती चक्क लेखकाचा फोटू !!) आणि आपली ही संवेदनशीलता यामुळे मुली आपल्याकडे वेगवेगळ्या परिस्थितीमधे आकर्षित होतात असे ठायीठायी सांगितलेले आहे. आणि या सार्‍यातून धावणारा "सबझूट्"वादाचा एक धागा. कादंबरीचा प्याटर्न ( ज्याचा पन्नासेक पानानंतर मला कंटाळा येऊ लागला) हा असा आहे. माझे आक्षेप : आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल , स्वतःबद्दल , स्वतःला आलेल्या अनुभवांबद्दल लिहीता येणे ही एक सुरवात आहे - इतिकर्तव्यता नव्हे. जे अनुभव आले , यातून तुमचा "वर्ल्ड्-व्ह्यू " काय बनतो ? त्याचा इथे मागमूस नाही. उदाहरणार्थ , कोसला मधे धाकट्या बहिणीचा मृत्यू, त्यानंतरचे अजिंठ्यातील बुद्धाच्या शिल्पाबद्दलचा भाग , कोसलातील महान डायरी यातून आपल्याला जाणवते , की आयुष्याच्या बहुस्तरीय स्वरूपाची , गुंतागुंतीच्या विणीची जाणीव लेखकाला प्रखरतेने जाणवते. "बाकी शून्य" मधे असे एकदाही दिसत नाही की , गुंतागुंतीच्या क्षणी, एखादा धारदार निर्णय नायकाला घ्यावा लागला आहे. त्यातली चलबिचल , नैतिक प्रश्नांची घालमेल यातले काहीच नाही. आयुष्य येऊन आदळते तसे वर्णिले आहे ; आणि कदाचित चारचौघांपेक्षा किंचित वेगळे आहे ; पण लेखकाला निव्वळ ते दिसले . त्याने पाहिले काहीच नाही. त्यामुळे ही झाली आहे एक जंत्री - प्रसंगांची, घटनांची. एकूण अस्तित्त्वविषयक प्रश्नांचा , आपल्या सामाजिक बाबीचा त्याच्याशी असणारा संबंध याबाबतील हाताशी लागेल असे काही नाहीच.

In reply to by मुक्तसुनीत

आनंदयात्री 18/09/2008 - 18:44
सुरेख प्रतिसाद !! >>सार्‍यामधे कथानायक आपली संवेदनशीलता - अगदी बालपणापासूनच - इतरांपेक्षा जास्त तीव्र आहे , आपले लुक्स (कादंबरी अंती चक्क लेखकाचा फोटू !!) आणि आपली ही संवेदनशीलता यामुळे मुली आपल्याकडे वेगवेगळ्या परिस्थितीमधे आकर्षित होतात असे अगदी अगदी ... अन फोटु टाकणे तर अत्यंत हास्यास्पद ! स्वत:च स्वतःला लिव्हिंग लिजेंड बनवायचा प्रचंड फसलेला प्रयत्न !

In reply to by मुक्तसुनीत

कादंबरी वाचल्यानंतर माझा माझ्याशीच प्रचंड गोंधळ उडाला होता. हे जे काही आहे, ते धक्कादायक आहे म्हणून केवळ आपण नाकारतो आहोत काय, हा त्यातला मुख्य प्रश्न होता. पण तुमच्या परीक्षणाने माझ्या गोंधळावर नेमके बोट ठेवले आहे. जसे अंगावर आदळते, तसे लिहिणे ही केवळ सुरुवात आहे, इतिकर्तव्यता नव्हे. इतक्या नेमक्या शब्दांत 'बाकी शून्य'चा फुगा फोडल्याबद्दल आभारी आहे. :)

In reply to by मुक्तसुनीत

त्यामुळे ही झाली आहे एक जंत्री - प्रसंगांची, घटनांची. एकूण अस्तित्त्वविषयक प्रश्नांचा , आपल्या सामाजिक बाबीचा त्याच्याशी असणारा संबंध याबाबतील हाताशी लागेल असे काही नाहीच. अगदी करेक्ट... विशेषतः शेवटी शेवटी स्वतःच्या अधःपतनात कौतुक करून घेण्यासारखं काय आहे? ( मी खूप हुशार आहे, मी आय ए एस होऊ शकतो पण होऊन तरी काय उपयोग आहे? कशालाच अर्थ नाही =सगळं शून्य आहे,म्हणून मी नशा, बाई वगैरे नाद करतो आणि वाया जातो, वेडा होतो ) अवांतर : काही पेशंट दाताच्या डॉक्टरला म्हणतात, " हा दात नाहीतरी कधीतरी पडणारच आहे, मग काढून टाका...." ..असलं काहीतरी लॉजिक वाटलं... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by मुक्तसुनीत

धनंजय 19/09/2008 - 01:42
सहसा कादंबरीचे नैतिक मूल्य माझ्या मूल्यांपेक्षा वेगळे आहे, हा त्यातला दोष मी मानत नाही. मास्तरांचे परीक्षण त्या अंगाने जात होते, असे मला वाटले, पण ते तसे नाही, म्हणून आवडले. सबझूठवादाच्या समर्थनात कादंबरी लिहू नये असे नाही, पण तो मानव्य अनुभव म्हणून वाचकाला पटवता आला पाहिजे. स्वतःबद्दल खूप मुलींना लैंगिक आकर्षण वाटते असा वृथाभिमान असलेल्या तरुणाच्या दृष्टिकोनातून कादंबरी जर समर्थपणे लिहिली असेल तर मी जरूर वाचणार. पण दोन्ही समीक्षणांवरून असे दिसते की लेखक मानवी मनाचा अनपेक्षित पैलू (मग तो माझ्या दृष्टीने हीन का असेना) दाखवण्याचे काम समर्थपणे करत नाही - उलट कंटाळा आणतो. सारांश : हे पुस्तक मी विकत घेणार नाही, पण कोणा मित्राने विकत घेतले असेल तर फुकटात १५-२० मिनिटे चाळायचा विचार करतो आहे.

In reply to by धनंजय

पण दोन्ही समीक्षणांवरून असे दिसते की लेखक मानवी मनाचा अनपेक्षित पैलू (मग तो माझ्या दृष्टीने हीन का असेना) दाखवण्याचे काम समर्थपणे करत नाही - उलट कंटाळा आणतो. मला शब्द सापडत नव्हते मास्तर आणि मुक्तसुनीत यांची परिक्षणं वाचून! पण धनंजय, तुम्ही माझं काम केलंत! सारांश : हे पुस्तक मी विकत घेणार नाही, पण कोणा मित्राने विकत घेतले असेल तर फुकटात १५-२० मिनिटे चाळायचा विचार करतो आहे. :-D

अभिज्ञ 18/09/2008 - 19:03
मु़क्तसुनीतजी व मास्तर या दोघांचेहि परिक्षण आवडले व त्यांच्या मतांशी १००% सहमत. विशेषतः मुक्तसुनीत जी ह्यांनी केलेले विमोचन आवडले. मला ह्या कादंबरितील पहिली काहि पाने प्रचंड ओंगळवाणि वाटली. मुसु म्हणतात त्याप्रमाणे पौगंडाअवस्थेतील काहि वर्णने अतिशय बकवास वाटली होती. मी त्यापुढेचे वाचायला गेलो नाहि. अभिज्ञ.

विसोबा खेचर 18/09/2008 - 22:44
आंद्या, छोटा डॉन आणि अदिती, कृपया प्रत्येकच ठिकाणी अवांतर गप्पा मारून येथील मोकळ्या वातावरणाचा गैरफायदा घेऊ नये अशी हात जोडून कळकळीची विनंती...! त्यामुळे मूळ धाग्याचे गांभिर्य/महत्व निघून जाते! कृपया विनंतीचा जमल्यास विचार व्हावा अशी कळकळीची विनंती.. तात्या.
जय सरदेसाई नावाच्या सांगलीतल्या एका हुशार , संवेदनशील माणसाची शाळेपासून ( १९७० ते १९८६) इंजिनियर होईपर्यंत...मग पुढे आयुष्यातील एक से एक वळणांची ही एक बरीचशी इण्ट्रेष्टिंग गोष्ट...( लेखक कमलेश वालावलकर ,राजहंस प्रकाशन ,पृष्ठे ४२५, किंमत १७० रु.) जयची शाळा, मित्र, अभ्यासातली हुशारी, दहावी बोर्डात येणे, खच्चून अभ्यास, बी ई करताना नाटकाचा नाद लागणे, लेखनाचा छंद, सिनेमात जायचा निश्चय, डीग्री घेतल्यानंतर मराठी सिनेमात असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम,पुण्यामध्ये फिल्म बनवणे शिकायसाठी आगमन, पार्टटाईम पत्रकारिता, दिल्लीची बिनधास्त पत्रकार मैत्रीण, नाशिकमधल्या एका कंपनीत मार्केटिंगचा जॉब, प

भाषाशुद्धी, जडजंबाल लेखन, मराठी भाषेचे मूळ

आजानुकर्ण ·

विकास 28/05/2008 - 22:28
मराठीतली भाषाशुद्धीकरणाची चळवळ या शतकाच्या चौथ्या दशकात सुरू झाली. आपल्याला गेल्या शतकाच्या असे म्हणायचे आहे का? (हे भाषाशुद्धीसाठी सुचवले नाही बरकां! :-) )

In reply to by विकास

आजानुकर्ण 28/05/2008 - 22:30
मपलं न्हाई ह्ये. ( म्ह. इदं न मम. ;) ) पुस्तकप्रकाशन/लेखन १९९० व्या दशकात. त्यामुळे तुमची दुरुस्ती बरोबर. (स्पष्टीकरणोत्सुक!) आजानुकर्ण

मन 28/05/2008 - 22:38
ह्या लेखाचा. सही. पण एक नाही समजलं.भौगोलिक सलगता पाहिल्यास, तामिळ प्रांत कुठे महाराष्ट्राला लागुन आहे? मुख्यतः त्या काळात तरी, संस्कृती आणि भाषा ह्यांचं आदान-प्रदान व्हायचं ते सलग भु-भागातुन. त्ये "कानडाउ विट्टलु..." वगैरे ऐकुन होतो. म्हणजे मराठी-कन्नड नातं वगैरे.पण थेट तमिळ म्हंजे कमाल आहे बुवा. त्या काळात इतका संपर्क तरी कुठं होता एकमेकांशी? बरं मग संस्कृत्-मराठी-हिंदी ह्यांची एक्मेकांच्या अत्यंत जवळ जाणारी देवनागरी लिपी तरी कशी शिल्लक राहिली? मराठी लिहिताना त्या तामिळ लिपीचा वापर का होत नाही? (जर मराठी-तमिळ भाषा संबंध इतका दृढ असेल तर त्याच लिपीत मराठी लिहिणं जास्त नैसर्गिक्/सोयीचं राहील. नाही का?) (स्वगतः- तरिच म्हटलं, त्या चर्चेतुन हिरिरिनं बोलताना अचानक आ'कर्ण राव गायब कुठं झाले? ह्यांनी तर सरळ नवा लेखच टाकला की राव) आपलाच, मनोबा

चतुरंग 28/05/2008 - 23:27
ह्यातली जवळजवळ सगळीच मला नवीन होती. मराठी आणि तमिळ ह्या इतक्या मिळून मिसळून असतील असे माहीत नव्हते. ;) धन्यवाद आ.कर्णा! चतुरंग

अभिज्ञ 28/05/2008 - 23:51
आजानुकर्ण साहेब, मनोबांनी म्हंटल्याप्रमाणे ह्या लेखाचा आवाका खरोखर खुप मोठा आहे. त्यावर काहि लिहावे एवढी आमची पात्रताही नाही.तरीहि काही मुलभुत प्रश्न मनात आले, त्याचे निराकरण आपण केल्यास उत्तम होइल. खैरे ह्यांनी मराठी-तमिळ संबंधांचा बराच अभ्यास केलेला दिसतोय.परंतु त्यांनी मांडलेले विचार हे एकांगी वाटतात.अहो गेल्या हजारो वर्षात तमिळ भाषेत काहीच फ़रक पडला नाही काय? मराठी भाषेचेच पहा ना. ज्ञानेश्वरीच्या काळातील मराठी व आत्ताची मराठी ह्यात केवढा फ़रक जाणवतो. खुद्द तमिळ भाषेत बरेच संस्क्रृत शब्द आढळ्तात.तमिळ भाषेचा मराठी भाषेवर जर एवढा प्रभाव पडला असेल, तर तो संस्कृत भाषेवर कसा काय पडलेला दिसत नाही?किंवा तसे काही असेल तर तेही स्पष्ट केलेत तर बरे. अहो तमिळच कशाला, मराठी व बंगाली भाषेत सुध्दा तोंडात बोटे घालावीत (कोणीहि कोणाच्या) अशी साम्य स्थळे आहेत. उदा.सकाळ,वाटी,भातवाढी,डाव,पाडा,.......... पण माझ्या माहीति प्रमाणे हेच शब्द इतर भाषांत जसेच्या तसे वापरले जात नाहीत.(काहि प्रमाणात ओडिया,व आसामी भाषेत) किंबहुना,समस्त कोंकण पट्टय़ात बोलल्या जाणा-या भाषेत आणि मराठीत तसेच बंगालीत कमालीचे साम्य आढळते. ते हि कसे काय? असे बरेच प्रश्न आहेत.त्यामूळॆ काहि शब्दात साम्य आढळले म्हणुन तेच मराठी भाषेचे मुळ मानणे पटत नाही. थोडे सविस्तर लिहिल्यास उत्तम. अभिज्ञ

In reply to by अभिज्ञ

आजानुकर्ण 29/05/2008 - 07:39
भाषेचा मराठी भाषेवर जर एवढा प्रभाव पडला असेल, तर तो संस्कृत भाषेवर कसा काय पडलेला दिसत नाही?किंवा तसे काही असेल तर तेही स्पष्ट केलेत तर बरे.
बहुधा संस्कृत भाषा ही इतकी यमनियमांनी बांधलेली आहे की तिला श्वास घेण्यापुरतीही जागा मिळाली नाही आणि शुद्धाशुद्धतेच्या कल्पनांपायी ती गुदमरून मृतप्राय झाली असे काही लोक म्हणतात ते खरे असावे! याउलट ज्या भाषांनी काळाप्रमाणे स्वतःचे रूप बदलले त्याच टिकून राहिल्या. आपला, (पिंडावरचा कावळा) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 29/05/2008 - 08:09
याउलट ज्या भाषांनी काळाप्रमाणे स्वतःचे रूप बदलले त्याच टिकून राहिल्या. सहमत आहे... ;) तात्या.

विसोबा खेचर 28/05/2008 - 23:54
क्रुपया हे वाचावे! हे लेखन इथून उडवले जाण्याची शक्यता आहे, हे जाणूनच पुढील प्रतिसाद द्यावेत! भाषा, भाषा शुद्धी, व्याकरण, शुद्धलेखन, संस्कृत भाषेची सो कॉल्ड महती या विषयावर चर्चा करावयास माझे मित्र शशांक जोशी यांचे उपक्रम हे संस्थळ फार छान आहे! मिसळपाववर वरील विषय सहसा एन्करेज केले जात नाहीत याची नोंद घ्यावी..! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आजानुकर्ण 29/05/2008 - 07:24
हाती घ्याल ते तडीस न्या असे आमचे गुरूदेव म्हणतात. एवढ्या लेखापुरतं माफ करा. पुढे व्याकरणविषयक चर्चा तिकडे होईल याची काळजी घेऊ. आपला, (अवलंबनपर्णोद्गमसूत्रोत्सुक!) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 29/05/2008 - 08:09
एवढ्या लेखापुरतं माफ करा. पुढे व्याकरणविषयक चर्चा तिकडे होईल याची काळजी घेऊ. ठीक आहे! मिपावरील एक्स पंचायत समिती सदस्य हा आपला रुतबा ध्यानात घेऊन आम्ही तूर्तास काहीच बोलत नाही. चालू द्यात चर्चा..! परंतु या पुढे कृपया कुणीही भाषा, भाषेचा विकास, भाषेचं यांव, भाषेचं त्यांव, शुद्धलेखन, व्याकरण या विषयांवरील चर्चा मिपावर करून मिपाचं वातावरण घाण करू नये अशी सर्वांना हात जोडून, नम्र व कळकळीची विनंती! मिपा जसं आहे तसंच राहू द्या! त्याला विद्वान संकेतस्थळांच्या रांगेत नेऊन बसवायचा प्रयत्न करू नका एवढीच विनंती! :) तात्या.

वरील उतार्‍याच्या संदर्भात एक लेख जालावर सापडला आहे. जो खैरे साहेबांच्या दाव्याच्या विरोधी आहे. http://groups.google.com/group/alt.language.hindi/browse_thread/thread/cfc7d78c964dd86b कदाचित वरील तामिळ शब्द महाराष्ट्री प्राकृतामधून दक्षिणेत गेले असण्याचा संभव आहे. कारण महाराष्ट्री पा़कृताबद्द्ल ख्रिस्तपूर्व ५व्या शतकापासून उल्लेख आढळतात. अधिक माहीती इथे वाचता येईल http://en.wikipedia.org/wiki/Maharashtri पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 29/05/2008 - 07:36
पुणेकर पेशवेसाहेब, खैरे साहेबांनी मराठी ही फक्त तमिळकडून आली असा कुठेही दावा केलेला नाही. मात्र शुद्धिकरणचळवळे लोक मराठीचा संबंध फक्त संस्कॄताशी जोडू इच्छितात आणि इतर भाषा अस्पृश्य असल्याप्रमाणे त्यांचा विटाळ मानला जातो. खैरे साहेबांच्या लेखात शास्त्रीय प्रयोग केल्यानंतर मराठी व तमिळचा संबंध कसा आहे हे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच संस्कृतानेही मराठीला शब्द दिले आहेत हे मान्य केले आहे. मात्र मराठीचा संबंध फक्त संस्कृताशी आहे अशीएकांगी भूमिका मांडणार्‍यांनी पुन्हा (शक्य असल्यास) विचार करावा यासाठीच तो प्रतिसाद. मराठी ही फक्त तमिळ किंवा फॉर दॅट मॅटर संस्कृताशीच संबंधित आहे व इतर (फारसी, अरबी, इंग्रजी, कन्नड) भाषांचा तिला विटाळ होतो असे मानू नये! अवांतरः जय महाराज या लेखकाचा 'आवाका' गुगल ग्रुप्सवर वावरणार्‍या अनेकांना माहिती आहे. केवळ भावनिक उद्दीपन करून इतरांच्या नावाखाली भूमिका मांडणे असा त्यांचा खाक्या केवळ ह्याच समुदायावर नसून. या व अशा इतर समुदायांवरही लोकप्रिय आहे. सरस्वती नदीबाबतचा पुरावा आणि भाषा यांचा संबंध सुब्रम्हण्यम यांनी तिथे स्पष्ट केलेला नाही. त्याविषयावर अधिक माहिती वाचायला आवडेल. मात्र त्यांनी दिलेले रामायणाचे पुरावे हास्यास्पद आहेत. हे लेखही वाचा यापेक्षा अधिक काय सांगू शकतो? दुवा १ दुवा २ दुवा ३ आपला, (गारदी) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विकास 29/05/2008 - 09:10
सरस्वती नदीबाबतचा पुरावा आणि भाषा यांचा संबंध सुब्रम्हण्यम यांनी तिथे स्पष्ट केलेला नाही. त्याविषयावर अधिक माहिती वाचायला आवडेल. http://www.gisdevelopment.net/application/archaeology/site/archs0001.htm http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/2073159.stm आणि हा विकीचा http://en.wikipedia.org/wiki/Sarasvati_River

In reply to by विकास

आजानुकर्ण 29/05/2008 - 09:15
सरस्वती नदीचा पुरावा नको. ही नदी आणि भाषा यांचा संबंध जो सुब्रम्हण्यम यांना अपेक्षित आहे त्याबाबतचा पुरावा.

In reply to by आजानुकर्ण

चेतन 29/05/2008 - 10:19
हा लेख बराचसा एकतर्फी वाटला. संस्कृतावरं टिका करायची म्हणुन कहिहि... तसेच संस्कृतानेही मराठीला शब्द दिले आहेत हे मान्य केले आहे.... (माझ्या माहितिप्रमाणे बरेच. किंबहुना इतर तुम्ही उल्लेख केलेल्या भाषांपेक्षा कितितरी पटींनी जास्त.) असो अधिक माहितिसाठी कदचीत हा दुवा उपयोगी पडेल http://en.wikipedia.org/wiki/Languages_of_India#Classical_languages_of_India अजुन एक प्रश्न म.टा.मध्ये दिलेले जे शब्द आहेत त्यापैकी बहुतेक बरेच शब्द नेहमीच वापरले जातात. जर एकदा नीट पहावे http://www.misalpav.com/node/1897 चुकभुल द्यावी घ्यावी (हे कुठल्या भाषेतुन आले बां? कायं करायचयं B) सुसंस्कृत चेतन

In reply to by चेतन

आजानुकर्ण 29/05/2008 - 10:32
माझ्या माहितिप्रमाणे बरेच. किंबहुना इतर तुम्ही उल्लेख केलेल्या भाषांपेक्षा कितितरी पटींनी जास्त.)
तुम्हाला खैरे यांच्या तुलनेत बरीच माहिती दिसते (किती तरी पटींनी जास्त) . तेव्हा संस्कृताने मराठीला किती शब्द दिले आहेत हे सांगू शकाल का? व इतर भाषांपेक्षा नक्की किती पटीने जास्त ते देखील सांगा. एक हिंट देतो. तेलुगू-कन्नडमधून ज्ञानेश्वरांनी हजारो शब्द घेतले. (संस्कृतामधून घेण्याऐवजी) ते किती ते मोजता येतीलच. असे का बॉ? आपला, (तौलनिक) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

चेतन 29/05/2008 - 10:58
एक हिंट देतो. तेलुगू-कन्नडमधून ज्ञानेश्वरांनी हजारो शब्द घेतले. (संस्कृतामधून घेण्याऐवजी) ते किती ते मोजता येतीलच. असे का बॉ? तेलुगू-कन्नड या भाषांबद्दल आपण थोडं आधिक वाचावं आणी मगचं हे विचारावं http://en.wikipedia.org/wiki/Telugu_language माझ्यामते तुम्हाला ह्या दुव्याची देखिल गरज आहे http://en.wikipedia.org/wiki/Sanskrit अवांतरः तेव्हा संस्कृताने मराठीला किती शब्द दिले आहेत हे सांगू शकाल का? व इतर भाषांपेक्षा नक्की किती पटीने जास्त ते देखील सांगा. १५३४३६७ संस्कृत ५३४९ तमिळ २३८९ कन्नड १२३४ तेलगु हा अकबरासारखा प्रश्न झाला राजधानीत कावळे किती? ह. घ्या. स्वगतः भाषा हा शब्द कोठुन आला बरं?

In reply to by अमोल केळकर

चेतन 29/05/2008 - 12:24
जरा हा दुवा पहावा http://en.wikipedia.org/wiki/Marathi_language#cite_note-bhasha-9 येथे एक वाक्य आहे Marathi has taken words from and given words to Sanskrit, Kannada, Hindi, Urdu, Arabic, Persian, and Portuguese. At least 50% of the words in Marathi are either taken or derived from Sansrit. हे आणखिन काही Literature in all Dravidian languages owes a great deal to Sanskrit, the magic wand whose touch raised each of the languages from a level of patois to that of a literary idiom". (Sastri 1955, p309) सर्वज्ञानी गूगल आणी en.wikipedia.org च्या सहाय्याने अज्ञानी चेतनमार्फत ज्ञानीलोकांकरिता अवांतरः ज्ञानेश्वर, अम्रुतानुभव हे शब्द कोठुन आले बरं? अतिअवांतरः महाराष्ट्र हा शब्द कोठुन आला बरं...? मी मराठीचं पण संस्कृत थोडफार कळणारा चेतन

In reply to by चेतन

आजानुकर्ण 29/05/2008 - 13:05
संस्कृतचे योगदान कोणीही नाकारलेले नाही! मात्र फक्त संस्कृत हा अडाणीपणा बाजूला ठेवावा इतकेच म्हणणे आहे. भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठीला संस्कृतची झेरॉक्स कॉपी करायची असेल तर करा. मग मराठीही संस्कृताप्रमाणेच चोपड्यांमध्ये बंद राहील. सुदैवाने आमच्यासारखी सामान्य जनता अशा प्रयत्नांची खिल्ली उडवेल यात शंका नाही. सोबत हे देखील वाचा. आपला, (स्पष्टवक्ता) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

चेतन 29/05/2008 - 14:32
मात्र फक्त संस्कृत हा अडाणीपणा बाजूला ठेवावा इतकेच म्हणणे आहे सहमत मात्र या गोंडस नावाखाली कोणी संस्कृतला खाली दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला मात्र नक्की विरोध आहे. भाषाशुद्धीकरण आणि जडजंबाल लेखन : मंगेश विट्ठल राजाध्यक्ष यांचे निवडक उतारे या लेखात मलातरी हा प्रकार थोडासा जाणवला. आपण दिलेला दुवा वाचनिय आहे पण इथे तुलना कोठेहि नाहि आणी ती होउ नये असे मला वाटते संस्कृतचे योगदान कोणीही नाकारलेले नाही हे म्हणुनसुद्धा लेखात तरी सुर नाकरण्याचाच दिसतोयं असो तुम्हि हे नाकारत नाही ह्यातच समाधान. मी तरी मराठीप्रमाणे संस्कृतलाही आपलीच मानतो त्यामुळे कदाचित माझा सुर कडवटही असेल. कडवट चेतन

In reply to by चेतन

कोलबेर 29/05/2008 - 20:59
चेतनरावांनी आकडेवारी देऊन संस्कृतातुन किती शब्द आले आणि इतर भाषांमधून किती ह्याची तौलनिक माहिती देऊन अजानुकर्ण ह्यांच्या मुद्द्याचे खंडन केले आहे. श्री.अजानुकर्ण ह्यांनी त्याची कसलीही नोंद न घेता संस्कृत विरोधाचा सुर लावला आहे तो एकांगी वाटतो.
मात्र फक्त संस्कृत हा अडाणीपणा बाजूला ठेवावा इतकेच म्हणणे आहे सहमत मात्र या गोंडस नावाखाली कोणी संस्कृतला खाली दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला मात्र नक्की विरोध आहे.
ह्या चेतनरावांच्या भुमिकेशी आम्ही देखिल सहमत आहोत. आंधळी भक्ती आणि विरोधासाठी विरोध हे दोन्हीही अयोग्य!

In reply to by कोलबेर

विकास 29/05/2008 - 22:30
कोलबेर ने योग्य आणि थोडक्यात मांडले असल्याने "+१" व्यतिरीक्त अजून काही नाही!

In reply to by विकास

आजानुकर्ण 30/05/2008 - 07:32
कोलबेरशेठ आणि तुम्ही दोघांनीही मी दिलेला दुवा न वाचताच ही प्रतिक्रिया दिली आहे हे खेदाने म्हणावे लागत आहे. आपला, (सखेद) आजानुकर्ण

In reply to by कोलबेर

आजानुकर्ण 30/05/2008 - 07:29
अहो संस्कृतविरोधाचा आणि एकांगी सूर कोणी लावला आहे येथे? चेतनरावांनी दिलेल्या आकडेवारीतील ह.घ्या. हे वाचले का? समजा चेतनरावांनी गंभीरपणे ती आकडेवारी दिली आहे असे मानू. मग मी दिलेल्या दुव्यावर दाते कर्वे यांच्या कोशानुसार मराठीतील एकूण शब्द 1,12,189 आहेत हे स्पष्ट लिहिले आहे. मग चेतनरावांनी दीड लाखाहून जास्त शब्द संस्कृतातून आलेत याचा पुरावा देणे आवश्यक नाही का? मी विरोधासाठी विरोध करत असल्याचा एकही पुरावा द्यावा मी सपशेल माफी मागण्यास तयार आहे! आपला, (सहसदस्य) आजानुकर्ण अवांतरः श्री. जनरलपंत डायर यांच्या वटहुकूमाची अंमलबजावणी करण्यास आम्ही बांधील आहोत. मात्र आमचे मित्र कोलबेर शेठ यांच्या प्रतिसादात 'आजानुकर्ण' या आमच्या नावाचा वैयक्तिक उल्लेख झाल्याने प्रतिसाद देत आहोत याची जनरलपंतांनी नोंद घ्यावी ही विनंती. आपला, (स्पष्ट) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 30/05/2008 - 07:37
आता सर्वांनी हा विषय इथेच थांबवावा! काही चर्चा करायची असेल तर ती खरडवहीतून किंवा व्य नि तून करावी. अन्यथा हा संपूर्ण थ्रेडच अप्रकाशित करण्यात येईल.. तात्या.

मराठी भाषाशुद्धीची चळवळ, भाषाशुद्धीचा आग्रह, आणि मराठी तामिळीचे भाषिक नातेसंबध एका माहितीपूर्ण लेखनात वाचायला मिळाले, आणि ते आवडले. अवांतर : मिसळपाव मराठी संकेतस्थळावर सर्व लेखन संवाद हे मराठी भाषेतून होत असतांना भाषिक लेखांना संस्थळाच्या मालकाचा विरोध होतो, ही गोष्ट मराठी भाषाप्रेमी म्हणुन दुखः देणारी वाटते. ;)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 29/05/2008 - 09:46
मराठी भाषाशुद्धीची चळवळ, भाषाशुद्धीचा आग्रह, हा हा हा! हे शब्द वाचूनच करमणूक झाली! :) नथ नाकानं साजिरवानी, गला भरून सोन्याचे मनी कोलीवार्‍याची मी गं रानी रात पुनवेला नाचून करतंय मौजा! काय हो बिरुटेशेठ, तुमच्या भाषाशुद्धीच्या चळवळीत, आग्रहात वरील ओळी बसतात का? की त्याही अशुद्ध? :) काय रे बाला, हिर्‍याच्या कुडाचे तुज्या कुल्ल्यावर पोकल बांबूचे फटके मारू का दोन? रांडच्या, हिकू का तुला?! :) काय हो बिरुटेशेठ, तुमच्या भाषाशुद्धीच्या चळवळीत, आग्रहात वरील ओळी बसतात का? की त्याही अशुद्ध? :) मराठी भाषा ही अठरापगड जातीजमातीत बोलली जात असताना आपण चार सोकॉल्ड पांढरपेशी व स्वत:ला सुशिक्षित म्हणवणारी लोकं भाषाशुद्धीच्या चळवळीच्या अन् आग्रहाच्या कुठल्या अंधःकारात वावरतोय, कुठल्या भ्रमात वावरतोय देव जाणे! :) आपला, (आग्र्या-कोळ्यात लहानाचा मोठा झालेला) दर्याचा राजा -तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर 29/05/2008 - 09:59
तात्या शाळेत असताना तुमचा व्याकरणाचा मास्तर लैच मारकुटा होता का हो? नाही.. भाषाशास्त्र ह्याविषयी कुणीही काहीही बोलले की त्यामधुन 'शुदद्धलेखनाची सक्ती लादली जाते आहे' ह्या एकमेव निष्कर्षावर तुम्ही कायम येताना पाहुन मनात आलेली ही शंका वाढत जाते.

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर 29/05/2008 - 10:09
हम्म! कोलबेरा, प्रत्यक्षात भेटू तेव्हा या विषयावर तुझ्याशी बोलीन सवडीने! अगदी नक्की...! :) तूर्तास, गोमू संगतीनं माज्या तू येशील काय आरं संगतीनं तुज्या मी येनार नाय ह्या ओळी भाषेच्या आणि भाषाशास्त्राच्या दृष्टीनं चूक की अचूक, ह्या विचारात मी अडकलो आहे आणि बाप खपल्यासारखा चेहेरा करून त्यावर गहन विचार करतो आहे! तेव्हा, प्लीज डोन्ट डिष्टर्ब मी! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आपण चार सोकॉल्ड पांढरपेशी व स्वत:ला सुशिक्षित म्हणवणारी लोकं भाषाशुद्धीच्या चळवळीच्या अन् आग्रहाच्या कुठल्या अंधःकारात वावरतोय, कुठल्या भ्रमात वावरतोय देव जाणे सोकॊल्ड, भाषा शुद्धीचे आग्रही, शुद्धलेखनाचे पुरस्कर्ते, बोजड भाषेचे महागुरु, संस्कृतप्रेमी, फुगीर सुशिक्षित, म्हणजे आम्ही की काय ? च्यायला आमची प्रतिमा इतकी कशी उंचावली !!! ;) आपल्याप्रमाणेच, अठरापगड जातीजमातीची बोलल्या जाणारी बोली ही आमची जीव का प्राण आहे, आम्ही त्यावर नुसते प्रेम करत नाही तर, रहाटगाड्यात ती भाषा लिहितो, बोलतो आणि जगतोही !!! :) -दिलीप बिरुटे (बोली भाषा लेखनात वापरणारा )

विजुभाऊ 29/05/2008 - 13:14
संस्कृत सारखी शब्द बंबाळ भाषा सामान्य लोकाना समजत नव्हती म्हणुन ज्ञानेश्वरानी भगवद्गीता जनसामान्यांच्या बोली भाषेत आणली त्या बोली भाषेला आपण पुन्हा शब्दबंबाळ करण्यासाठी संस्कृतचा आधार घेत आहोत. यातच काय ते समजावे. सामान्यांच्या या भाषेला पुन्हा एकदा उच्चेतरांची भाषा बनवण्याचा घाट कशासाठी घालत आहोत? हा पुन्हा द्रावीडी प्राणायामाचा हट्ट कशासाठी.

In reply to by विजुभाऊ

चेतन 29/05/2008 - 15:03
संस्कृत सारखी शब्द बंबाळ भाषा सामान्य लोकाना समजत नव्हती म्हणुन ज्ञानेश्वरानी भगवद्गीता जनसामान्यांच्या बोली भाषेत आणली त्या बोली भाषेला आपण पुन्हा शब्दबंबाळ करण्यासाठी संस्कृतचा आधार घेत आहोत. आता ज्ञानेश्वरीतली बोली भाषा ही कळत नाही म्हणुन आपण त्याचाही अनुवाद करुन वर बोलीला शब्दबंबाळ म्हणणार का? (आपल्याच शब्दात उच्चेतरांची भाषा वगैरे वगैरे ठरवणार का?) संस्कृतला खाली दाखवण्याचा हा अट्टाहास कशापायी? कडवट चेतन अवांतरः अनेक उत्तम साहित्याचे मराठित अनुवाद झाले आहेत म्हणुन मुळ भाषेला नावे ठेवावी का? संथ विजुभाउंच्या प्रवचनांनी शब्दबंबाळ सामान्य चेतन (ह. घ्या.)

In reply to by चेतन

विजुभाऊ 29/05/2008 - 15:19
संथ विजुभाउंच्या प्रवचनांनी शब्दबंबाळ सामान्य चेतन
चेतन भौ म्या संथ न्हाय पन ज्ञानेश्वरी लिव्हुन बी काही शतके उलटली. ती बोली बी आता मागं र्‍हायली. म्या कुटं संस्क्रुतला खाली दाकावतोय. ती तशीबी आम्च्या डुईवरुनच जातीय. फकस्त मृत भाषेच्या कुबड्या किती काळ वापरणार आपण. जिवंत भाषा जिवंत नदी सारखी असते. ती वाहती रहायला तिला छोट्या नद्या/ ओढे/ प्रसंगी नालेही मिळतात. कल्पना करा उद्या गंगा किंवा कृष्ण नदीच्या सर्व उपनद्या शुद्धीच्या नावाखाली अडवल्या तर त्यांचे स्वरूप कसे असेल. उगमाजवळ असेल तेवढेच राहील. उरल समुद्राबाबतीत असे झाले आणि आता उरल समुद्र आटुन त्याचे आस्तित्व एक मोठे डबके म्हणुन राहीले आहे

limbutimbu 29/05/2008 - 15:06
सन्स्कृत राहुदे बाजुला, ज्ञानेश्वरी तरी नीट समजते का आपल्याला? (आणि मुळात कितीक जण वाचतात्/वाचणारेत?) इकडे पुढच्या पिढ्या इन्ग्रजी माध्यमातून शिकवुन "देशी इन्ग्रज" तयार करण्याचे कारखाने सुरू असताना स्वातन्त्रवीरान्नी भाषा शुद्धीबाबत जे केल ते योग्य की अयोग्य हा वाद आता हवाचे कशाला? कोण बोलणार लिहिणार वाचणार तुमची ती दरिद्री दळभद्री मराठी जिच्यात म्हणे ज्ञानाचे काहीही कण नाहीत म्हणुन तर इन्ग्रजी माध्यमातून लहानग्यान्ना शिक्षाण देतात ना हल्ली? अन जन्तेच्या पुढल्या पिढ्या जर मराठी शिकणारच नसतील तर हवित कशाला म्हणतो मी ही थेर? त्यापेक्षा एमटीव्ही बघा, ऐश करा! :D (जे खानदानी(?), उच्चवर्णीय(?), मराठीप्रेमी असतील ते टिकवतीलच मराठी, ती ही शुद्ध स्वरुपात! नाहीतर शेवटी "पुणे" आहेच!:D ) आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

प्रियाली 29/05/2008 - 15:20
अजानुचा लेख चांगला आहे, बरीच नवी माहिती मिळाली. मराठी भाषा ही जशी फक्त संस्कृतापासून बनली नाही तशी ती फक्त तमिळपासूनही बनलेली नाही. (तसे अजानुने लिहिल्याचा दावाही नाही) संस्कृती आणि भाषा यांच्यात कालानुसार होत जाणारी सरमिसळ जुनी आहे. उद्वेग तेव्हा येतो जेव्हा संस्कृत आम्हाला आवडते (हे म्हणणार्‍या लोकांना संस्कृतात चार वाक्ये लिहिता येतात का देवजाणे! उगीच इथून तिथून पाठ केलेले श्लोक देणे म्हणजे आपल्याला संस्कृत येते अशी काहीजणांची समजूत असावी) म्हणून आम्ही संस्कृतातले शब्द प्रतिशब्द म्हणून घेणार हा पोरकटपणा वाटतो. संस्कृतातून येणारे शब्द हे सुटसुटीत असतील, योग्य अर्थ देत असतील आणि इतरांना समजायला सोपे होत असतील तर लोक त्यांना उचलून धरतीलच नाहीतर असे बरेच विद्वान जालावरही उपलब्ध आहेत की ते संस्कृतप्रचुर मराठीत लिहितात आणि लोक त्यांचे लेख पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतात. संस्कृतात सर्व काही आहे हा आणखी एक पोरकट ग्रह लोकांनी काहीही माहित नसताना करून ठेवलेला असतो. जी भाषा एका विशिष्ट गटाच्या बाहेर पडलीच नाही, जिच्यात काळानुसार फारसा (पाणिनीनंतर संस्कृतावर सोपस्कार करणार्‍या लोकांची यादी वाचायला आवडेल) बदल झाला नाही तिच्यात आधुनिक शास्त्रात लागणारे सर्व शब्द आहेत आणि म्हणून इतर भाषांतून येणारे शब्द गाळून बोजड शब्द निर्मिती करावी हा आणखी एक ग्रह. असाच एक ग्रह की संस्कृतात सर्व उच्चार आहेत. संस्कृत बोलल्याने वाणी शुद्ध होते. यावर अनेक स्थळांवर झालेल्या चर्चांमध्ये हा दावा किती फोल आहे यावर चर्चा झाली आहेच. मराठी लोकांचे हिंदी आणि इंग्रजी बोलणे कसे मजेशीर असते यावर अनेक चित्रपटांत प्रसंग दाखवले आहेत तरी आमची वाणी संस्कृतामुळे शुद्ध असा आणखी एक हास्यास्पद दावा. मराठीत संस्कृतातील बरेचसे शब्द रूळल्याने बरेचदा अभियांत्रिकी (अभिवादन, अभिमान, अभिनंदन हे शब्द मराठीत आधीच आहेत) आणि यंत्र हा शब्दही मराठीत रूळलेला आहे तेव्हा अभियांत्रिकी हा शब्द मराठी प्रतिशब्द नसून संस्कृत प्रतिशब्द ठरतो आणि "म्हणजे काय आहेत का तुमच्याकडे पर्याय संस्कृताशिवाय?" असे पोरकट प्रश्न विचारले जातात. बरं, हे संस्कृतचा आग्रह धरणारे कोण तर पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक, त्यांना इतर भाषांची ऍलर्जी का तेच कळत नाही. गेल्या एका प्रतिसादात मग सुचवा पाली आणि फार्सी शब्द असा प्रश्न विचारण्यात आला पण या भाषा तरी प्रचलीत आहेत का आणि नसल्यास जी भाषा प्रचलीत आहे तिची आठवण का नाही आली? कारण ते उत्तर पोरासोराला आले असते की अभियांत्रिकी= इंजिनिअरींग पण भाषा पोरासोरांना येऊ नये हीच या मंडळींची इच्छा असते का काय कोणास ठाऊक. हजर, हरकत, परागंदा, बुजुर्ग, बाबा, बायको, खुर्ची, पेन, पेन्सिल, दप्तर हे आणि असे अनेक शब्द सोडून का द्यावेत तर कोणीतरी उठून भाषाशुद्धीचं खूळ निर्माण करतो. रूळलेल्या शब्दांची भाषाशुद्धी आणि भाषेत येणार्‍या नव्या शब्दाला प्रतिशब्द शोधणे यातला फरक काही श्रेष्ठींना जाणवला नाही याचे सखेद आश्चर्य वाटते. असो.

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 29/05/2008 - 15:53
असे बरेच विद्वान जालावरही उपलब्ध आहेत की ते संस्कृतप्रचुर मराठीत लिहितात आणि लोक त्यांचे लेख पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतात. हा हा हा! :) तिच्यात आधुनिक शास्त्रात लागणारे सर्व शब्द आहेत आणि म्हणून इतर भाषांतून येणारे शब्द गाळून बोजड शब्द निर्मिती करावी हा आणखी एक ग्रह. बरं, हे संस्कृतचा आग्रह धरणारे कोण तर पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक, त्यांना इतर भाषांची ऍलर्जी का तेच कळत नाही. अगदी १०० टक्के सहमत आहे.. ! :) आपला, (प्रियालीचा मित्र) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आंबोळी 29/05/2008 - 17:16
संस्कृतचा आग्रह धरणारे जे कोण पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक आहेत त्यापैकी कुणीही हजर, हरकत, परागंदा, बुजुर्ग, बाबा, बायको, खुर्ची, पेन, पेन्सिल, दप्तर हे आणि असे अनेक शब्द सोडून द्या आणि संस्कृतोत्भवच शब्द घ्या असा आग्रह धरल्याचे मिसळपाववरील तिनही चर्चेत दिसला नाही. (असल्यास ते मुर्ख आहेत असे माझे वैयक्तीक मत आहे.). जर दुसर्‍याकुठल्या संस्थळावर असा अग्रह त्यानी धरला असेल तर ती धुणी मिसळपाववर का धुतली जात आहेत? संस्कृतातून येणारे शब्द हे सुटसुटीत असतील, योग्य अर्थ देत असतील आणि इतरांना समजायला सोपे होत असतील तर लोक त्यांना उचलून धरतीलच नाहीतर असे बरेच विद्वान जालावरही उपलब्ध आहेत की ते संस्कृतप्रचुर मराठीत लिहितात आणि लोक त्यांचे लेख पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतात. हे कस बरोब्बर बोललात प्रियालीताई.... अहो एकदा भाषा वाहत्या नदीसारखी म्हटली की जड धोंडे अपोआपच तळाला जाणार. चांगले आसेल ते तुकारामाच्या गाथेप्रमाणे आपोआप वरती येइल त्यासाठी मुद्दामहून कष्ट घ्यायची सुध्धा गरज पडणार नाही. त्यामुळे ज्याना कोणाला असले जड शब्द वापरायचेत त्याना वापरुदे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे बाकीचे पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतील. अवांतर : मराठी लोकांचे हिंदी आणि इंग्रजी बोलणे कसे मजेशीर असते यावर अनेक चित्रपटांत प्रसंग दाखवले आहेत तरी आमची वाणी संस्कृतामुळे शुद्ध असा आणखी एक हास्यास्पद दावा. कुठल्या चित्रपटात त्या मराठी माणसाची वाणी संस्कृतमुळे शुध्ध होती तरी त्याचे हिंदी आणि इंग्रजी बोलणे मजेशीर होते असे दाखवले आहे. असली उदाहरणे देउन संस्कृतमुळे मराठी लोकांचे हिंदी-इंग्रजी बोलणे मजेशीर होते असे म्हणायचे आहे का तुम्हाला? यातून फारसी-अरबी नकोच असे म्हणणार्‍यांप्रमाणे तुमचाही सुर आता संस्कृत नकोच असा होउ लागलाय असे दिसते.

In reply to by आंबोळी

प्रियाली 29/05/2008 - 17:48
दिनांक (तारीख) मूल्य (किंमत) उपस्थित (हजर) वेतन (पगार) निर्बंध (कायदा) झरणी(फाउंटनपेन) मी केवळ काही वेगळी उदाहरणे दिली, मूळ उदाहरणे मटात आणि मिपावर आली आहेतच. माझ्या उदाहरणात वरील उदाहरणेही टाका कारण मी दिलेली उदाहरणे आणि वरील उदाहरणे ही मराठीतील प्रचलीत शब्द आहेत. तेव्हा ज्यांना मूर्ख म्हणालात :SS त्यांचे प्रेमी धावत येतीलच असे मानू. =)) (खरे म्हणजे नाही येणार कारण त्यांना आपला फोलपणा कळला आहे तेव्हा ते सध्या इकडची वाक्ये तिकडच्यांच्या नावावर खपवायच्या मागे आहेत.) आणि हो! मूळ लेख मटावरचा ना मग ती धुणी चालतात का भौ तुम्हाला की इथे तुमच्या मर्जीची धुणी धुवावी लागतात?
यातून फारसी-अरबी नकोच असे म्हणणार्‍यांप्रमाणे तुमचाही सुर आता संस्कृत नकोच असा होउ लागलाय असे दिसते.
अजिबात नाही. हास्यास्पद दावे जसे की संस्कृताची भरणा केल्याने आमची वाणी शुद्ध होते असे दावे करणार्‍यांवर ती टिप्पणी आहे, अर्थात ते तुम्हाला मानवेल असे वाटत नाही. उलट जेव्हा आपली नाणी खोटी ठरू लागतात तेव्हा मग इतरांवर संस्कृत द्वेष्टे असल्याचे, भट-बामनांना बोलणी लावल्याचे दावे केले जातात.

In reply to by प्रियाली

चेतन 29/05/2008 - 16:58
गेल्या एका प्रतिसादात मग सुचवा पाली आणि फार्सी शब्द असा प्रश्न विचारण्यात आला पण या भाषा तरी प्रचलीत आहेत का आणि नसल्यास जी भाषा प्रचलीत आहे तिची आठवण का नाही आली? हे म्हणजे राज ठाकरेंने.... ही दोन ओळींची बातमी सबसे तेजमध्ये दाखवण्यासारखं आहे सगळं खर सांगयचचं नाही बरं, हे संस्कृतचा आग्रह धरणारे कोण तर पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक, त्यांना इतर भाषांची ऍलर्जी का तेच कळत नाही. हाच प्रश्न तुम्हाला... संस्कृतची ऍलर्जी का? गेल्या एका प्रतिसादात मग सुचवा पाली आणि फार्सी शब्द असा प्रश्न विचारण्यात आला पण या भाषा तरी प्रचलीत आहेत का आणि नसल्यास जी भाषा प्रचलीत आहे तिची आठवण का नाही आली? संस्कृतला आपण प्रचलीत म्हणताय का? म्या कुटं संस्क्रुतला खाली दाकावतोय. ती तशीबी आम्च्या डुईवरुनच जातीय. फकस्त मृत भाषेच्या कुबड्या किती काळ वापरणार आपण त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे. ती खरी मराठी नाहीच. हे मात्र खरे... असो चुकभुल दयावीघ्यावी सावरकर आणि संस्कृतप्रेमी मराठी चेतन

In reply to by चेतन

प्रियाली 29/05/2008 - 17:11
हे म्हणजे राज ठाकरेंने.... ही दोन ओळींची बातमी सबसे तेजमध्ये दाखवण्यासारखं आहे सगळं खर सांगयचचं नाही
हे म्हणजे ओढलेली झापडे काढायची नाहीत हे आहे. एक तर आपण माझा प्रतिसाद वाचलेला नाही आणि वर असहमतीचा प्रतिसाद तयार ठेवून मोकळे. मला संस्कृतची अजिबात ऍलर्जी नाही..पण फक्त संस्कृतची नक्कीच आहे. संस्कृताचा मराठीवर प्रभाव कोणी नाकारत नाही.
संस्कृतला आपण प्रचलीत म्हणताय का?
हाहाहाहा!!!! नाही याला मी हास्यास्पद विधान म्हणते, माझा प्रतिसाद नीट वाचला असता तर कळले असते. हल्ली सुसंस्कृतांची भाषा इंग्रजी. संस्कृताचा काही संबंध नाही. म्हणूनच अभियांत्रिकीला = इंजिनिअरींग म्हटले.
त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की
भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे
. ती खरी मराठी नाहीच.
हे वाक्य माझे नाही. मी असे काही सांगणारे भाष्यही केलेले नाही. संस्कृतही ब्राह्मणांनी आपल्यापुरती मर्यादीत ठेवली होती असे काहीसे म्हटले आहे. तेव्हा हे वाक्य माझ्या उपप्रतिसादात घालून लिहिण्याचे प्रयोजन कळले नाही असे नाही, असला काहीतरी चावटपणा आपण कराल ही खात्रीही होतीच, तेव्हा चालू दे!

In reply to by प्रियाली

चेतन 29/05/2008 - 18:07
हे म्हणजे ओढलेली झापडे काढायची नाहीत हे आहे. एक तर आपण माझा प्रतिसाद वाचलेला नाही आणि वर असहमतीचा प्रतिसाद तयार ठेवून मोकळे हे म्हणजे ओढलेली झापडे काढायची नाहीत हे आहे १००%खरं फक्त कोणाबाबतं...... (क्षमस्व) म्हणूनच अभियांत्रिकीला = इंजिनिअरींग म्हटले मला वाटतं इंजिनिअरींगला अभियांत्रिकी हा प्रतिशब्द दिला होता.... त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे ती खरी मराठी नाहीच. हे वाक्य माझे नाही. हे मलाही माहीते तेव्हा हे वाक्य माझ्या उपप्रतिसादात घालून लिहिण्याचे प्रयोजन कळले नाही असे नाही, असला काहीतरी चावटपणा आपण कराल ही खात्रीही होतीच, तेव्हा चालू दे! तुमचे वाक्य नसले तरी भाव तोच होता (मी चुकीचं समजलो काय?) असो राग नसावा... क्षमोत्सुक चेतन (दुसरा शब्द आठवला नाही)

In reply to by प्रियाली

चेतन 29/05/2008 - 18:32
हा "अभिज्ञ " यांचा शेवटचा प्रतिसाद फारसी,:- पुर्झा-आलम्-गिरी मागधी:- आब्बीयात्तिणी (अभियांत्रिकी चा अप्-भ्रंश, जसे "आर्य "चे "आयरियाणं" किंवा "साधु"चे "साहु/शाहु" बनते तसेच. ) पाली:- सिप्पस्तथ्य स्वाहिली:- हुलुलो-ले-एंजि-रत्ते-पासो हे शब्द दिल्या बद्दल श्री मनोबा व प्रा.डॉ.दिलीप बिरुटे याना धन्यवाद. हे शब्द "कर्णाला" (कानाला) अवघड वाटतायत की अभियांत्रिकी अवघड वाटतोय? =)) धन्यवाद क्षमाशील प्रियाली ताई हे थोडेसे कुठुन तरी forward आलेले लढत मूर्ख कोठेही 'खुट्ट' काही | संताप यास येई | आंदोलनास जाई | तो लढत मूर्ख | पिळत मूर्ख तोंडी भिजे न तीळ | मारे अफाट पीळ | ऐकून 'दातखीळ' | तो पिळत मूर्ख| मूर्ख चावट (विशेषण चिकटवलेला) चेतन

In reply to by चेतन

प्रियाली 30/05/2008 - 03:46
आपल्याला कारण नसताना मूर्ख म्हटल्याबद्दल क्षमस्व! परंतु, मी न लिहिलेले शब्द दुसर्‍यांच्या प्रतिसादातून उचलून मला चिकटवण्याचा प्रकार पसंत नाही.
तुमचे वाक्य नसले तरी भाव तोच होता (मी चुकीचं समजलो काय?)
याला मी हो असे उत्तर देईन परंतु तुम्हाला पटावा असा अट्टहास नाही.

In reply to by प्रियाली

विकास 29/05/2008 - 20:32
मला संस्कृतची अजिबात ऍलर्जी नाही..पण फक्त संस्कृतची नक्कीच आहे. हे मी सतत वाचतोय तुमच्याकडून अजानूकर्णाकडून म्हणून हा प्रश्नः कृपया "फक्त संस्कृत" वापरा असे नक्की या चर्चांमधे कोण म्हणाले? संदर्भ मिळाले तर बरे वाटेल. वास्तवीक चर्चा सावरकरांच्या १२५ व्या जयंती निमित्त चालली होती. त्यात त्यांनी तयार केलेले प्रतिशब्द लिहीले. त्या माझ्या लिहीण्यात मी काही संस्क्रूतचा उल्लेख देखील केला नव्हता. (त्यांच्या हिंदूत्व आणि क्रांतिकार्याबद्दल बरेच बोलले जाते त्यामानाने भाषाशुद्धीबद्दल कमी बोलले जाते. म.टा. मधील या बातमीत सावरकरांनी निर्माण केलेल्या काही वापरातील मराठी शब्दांची यादी आहे ती स्वातंत्र्यवीरांना नम्र अभिवादन करत येथे देत आहे) त्यांनी संस्कृत लिहीले त्यांना तसे वाटले, त्यांना सुचले आणि तुम्हि वापरत असा अथवा नसा पण एक झरणीचा अपवाद सोडल्यास दिनांक, मूल्य, उपस्थित, वेतन, निर्बंध, हे शब्द आजही वापरात आहेत आणि मला नाही वाटत ते कोणी संस्कॄतच्या अभिमानाने वापरतात. पण मूळ विषय बाजूला जाऊन "मराठीचे अतोनात नुकसान झाले असे म्हणले गेले.." पुढे जेंव्हा "संस्कृत मधले शब्द असले तर काय बिघडले" असे काही जण म्हणायला लागले. तेंव्हा, त्यात नको इतका ओंकार नी म्हणल्याप्रमाणे हा विषय चघळायला सुरवात झाली आणि जणू काही हे सर्वजण फाक्त संस्कृतचेच शब्द वापरा असे म्हणतात अशी हवा केली गेली. त्यात परत "बहूजन समाज" वगैरे शब्द आणायचे. त्यातून नकळत जातीय चष्मे तयार होतात आणि ते चालू शकतात... असो. माझ्या पुरते बोलाल तर मी काही फक्त संस्कॄत असा कधी आग्रह धरलेला नाही पण त्याचा अथवा इतर भाषेतून मराठीत रूळलेल्या शब्दांना पण विरोध केलेला नाही. माझा विरोध असेलच तर कुठल्याही पद्धतीने जातीचे चष्मे वापरण्याला आहे. आपल्या देशाचा त्यामुळे आत्तापर्यंत झालेला विचका आपण पाहून त्यावरून या काळात पण काही शिकणार नसलो तर आपल्याला भारत म्हणून आणि जगात कुठेही असलात तरी भारतीय म्हणून काही भविष्य नाही. मुकी बिचारी कुणीही हाका अशी मेंढरेच आपण बनणार कधी राजकीय दास्याने तर कधी वैचारीक....म्हणून अस्ल्या चष्म्यांचा मला तिरस्कार येतो. नळाच्या पाण्यावर भांडल्यासारख्या या चर्चा चालू आहेत असे वाटायला लागले आहे. हे सांगण्याचे कारण इतकेच की हा सर्व गहजब (कुठल्या भाषेतला शब्द?) मी चालू केलेल्या लेखातून चालू झाला. माझ्या पुरता हा विषय मी बंद करतो.

In reply to by प्रियाली

विकास 29/05/2008 - 20:51
प्रश्न विचारून विषय बंद करताय यातच सगळं आलं. ह्यात पण आपण उत्तर दिले नाहीत यात पण सगळ आले का? :-( मी वाद घालण्यासाठी विषय बंद केला आहे. उत्तर मिळाले तर त्याला उत्तर देईन. अजून ही उत्तराची वाट बघत आहे.

In reply to by चेतन

विसोबा खेचर 29/05/2008 - 17:31
संस्कृतची ऍलर्जी का? कारण ती किचकट, कठीण व अत्यंत दुर्बोध भाषा आहे. शिवाय ती भाषा येणारे बहुतेक लोक आणि त्या भाषेचे पुरस्कर्ते स्वत:ला लैइ शाणे समजतात व सगळीकडी शाणपट्टी करत असतात. किंबहुना, ह्याच भिकारचोट लोकांमुळे मला तरी संस्कृत भाषेची ऍलर्जी आहे! :)

In reply to by विसोबा खेचर

प्रियाली 29/05/2008 - 17:37
त्या भाषेचे पुरस्कर्ते स्वत:ला लैइ शाणे समजतात व सगळीकडी शाणपट्टी करत असतात
मराठी संकेतस्थळाचे सरपंच या नात्याने त्यांचे काहीतरी करताय काय? त्यांचा चावटपणा पाहून किव येऊ लागली आहे. :))

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 29/05/2008 - 18:13
मराठी संकेतस्थळाचे सरपंच या नात्याने त्यांचे काहीतरी करताय काय? त्यांचा चावटपणा पाहून किव येऊ लागली आहे. अजून मिपावर आणिबाणी सुरू आहे त्यामुळे ह्या संदर्भात लवकरच एक वटहुकूम जारी केला जाईल! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

ऋषिकेश 29/05/2008 - 18:17
हे ऐकुन आता कसं मोकळं मोकळं वाटतय :) वाट पाहतोय तात्या! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by विसोबा खेचर

मन 29/05/2008 - 18:04
.... शिवाय ती भाषा येणारे बहुतेक लोक आणि त्या भाषेचे पुरस्कर्ते स्वत:ला लैइ शाणे समजतात व सगळीकडी शाणपट्टी करत असतात. किंबहुना, ह्याच भिकारचोट लोकांमुळे मला तरी संस्कृत भाषेची ऍलर्जी आहे! १००% सहमत. अहो ते लोक (समोरच्याला संस्कृत फारसे समजत नाही ह्याची खात्री झाली की )तसले उच्चार ऐकवुन समोरच्याला घाबरवुन टाकतात. आपलेच, असल्या विद्वानांना टरकलेले जन सामान्यांचे मन.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर 29/05/2008 - 21:07
किंबहुना, ह्याच भिकारचोट लोकांमुळे मला तरी संस्कृत भाषेची ऍलर्जी आहे!
ह्यातुन तुम्हाला त्या *** लोकांची ऍलर्जी पाहिजे संस्कृतची कशाला? संस्कृतच्या ऍलर्जीसाठी ती किचकट, कठीण व अत्यंत दुर्बोध भाषा आहे इतके पुरेसे आहे. शाणपट्टी करणार्‍या लोकांची लोकांची जगात ददात नाही पण म्हणून कशाकशाची ऍलर्जी लावून घेणार?

In reply to by प्रियाली

अट्टाहास, आग्रह आणि संस्कृतप्रेम..........सुरेख प्रतिसाद !!! (पाणिनीनंतर संस्कृतावर सोपस्कार करणार्‍या लोकांची यादी वाचायला आवडेल) खल्लास !!! :)

विजुभाऊ 29/05/2008 - 15:31
बायको सोडुन द्यायची? ते किमान या जन्मी तरी शक्य नाही. तिच्या बरोबर सात जन्माची नातीचरामी अशी शपथ घेतली आहे (बहुतेक हा तिच्या बरोबरचा सातवा जन्म असावा ( ह घ्या :) ) )

In reply to by विजुभाऊ

बहुतेक हा तिच्या बरोबरचा सातवा जन्म असावा ( ह घ्या ) काय वाट्टेल ते काय विजुभाऊ? गेला जन्म सातवा होता. हा बोनस जन्म आहे. (सात जन्म बायकोशी नीट वागल्या बद्दल.)

मुक्तसुनीत 29/05/2008 - 15:53
एक चांगला गोषवारा दिल्याबद्दल अजानुकर्णाचे अनेक आभार. एक सामान्य मराठी भाषिक , वाचक नि नागरिक म्हणून मला असे दिसते की, कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत लागू होणारे "अति सर्वत्र वर्जयेत्" हे सूत्र भाषेच्या बाबतीतही लागू पडतेच. भाषाशुद्धीकरणाच्या नावाखाली बोजड संस्कृत शब्द माथी मारणे हे जसे चुकीचे , तसेच ऊर्दु, फारसी, इंग्रजी, या पैकी कुठल्याही भाषेची शिरजोरी/प्राबल्य होऊ देणेही चुकीचेच. शेवटी भाषेच्या शुद्धीचा प्रश्न दुय्यम ठरतो. महत्त्वाचा प्रश्न हा की लोकशाही व्यवस्थेमधला जो महत्त्वाचा घटक - सामान्य जनता - त्यांना डोळ्यासमोर ठेवून भाषेची धोरणे अमलात यायला हवीत. गावाकडचा शेतकरी , इतर व्यावसायिक या लोकांना सरकारी कागदपत्रे भरायची असतील , शरी असो की ग्रामीण , अक्षरओळख असणार्‍या कुणाला सरकारी व्यवस्थेशी संपर्क साधायचा असेल तर सर्वप्रथम ते कामकाज मराठीमधे व्हायला हवे. नंतर महत्त्वाचे म्हणजे ती भाषा त्याना समजेल अशी सुलभ असायला हवी. बस्स. मग त्यात ऊर्दु, फारसी, इंग्रजी, संस्कृत या भाषेतले शब्द येवोत - न येवोत. एकदा लोकहिताबद्दलचे उद्दिष्ट स्पष्ट असेल तर धोरणे तशी अमलात येतील. नाहीतर मनॉपली, हितसंबंध जपण्याकरता , विशिष्ट गटाने चालवलेला अजेंडा भाषेच्या बाबतीत कार्यान्वित होत रहातो हे आताचे सत्य आहेच.

In reply to by मुक्तसुनीत

ती भाषा त्याना समजेल अशी सुलभ असायला हवी. ....एकदा लोकहिताबद्दलचे उद्दिष्ट स्पष्ट असेल तर धोरणे तशी अमलात येतील. नाहीतर मनॉपली, हितसंबंध जपण्याकरता , विशिष्ट गटाने चालवलेला अजेंडा भाषेच्या बाबतीत कार्यान्वित होत रहातो हे आताचे सत्य आहेच. .... आता हे वाक्य किती खेडूतांना समजेल? म्हणजे शासकिय वेगळी आणि अशासकिय वेगळी अशा दोन मराठी भाषा प्रत्येकाला आल्या पाहिजेत. शाळे पासूनच सर्वांना 'खेडवळ' भाषा शिकवावी. त्यात पुन्हा, कोकणातील खेडं वेगळं, विदर्भातील खेडं वेगळं आणि देशावरील खेडं वेगळं. कोळ्या-आगर्‍यांची मराठी वेगळी, बाल्यांची मराठी वेगळी, वसईच्या ख्रिश्चनांची मराठी वेगळी. शाळेपासून ह्या सर्व मराठी भाषा प्रत्येकाने शिकल्या पाहीजेत. त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे. ती खरी मराठी नाहीच.

In reply to by प्रभाकर पेठकर

limbutimbu 29/05/2008 - 16:31
ह ह पु वा झाली प्रभाकरपन्त! अचूक निशाणा! >>>>> त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे ग्यानबाची खरी मेख तिथच हे प्रभाकरपन्त! भाषा (शुद्ध वा अशुद्ध) हे केवळ निमित्त! आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

In reply to by प्रभाकर पेठकर

विकेड बनी 29/05/2008 - 16:36
त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे. ती खरी मराठी नाहीच.
जळतंय पण वळत नाही!!! =))

In reply to by प्रभाकर पेठकर

मुक्तसुनीत 29/05/2008 - 18:09
आता हे वाक्य किती खेडूतांना समजेल? मिसळपाववर लिहीलेले प्रत्येक वाक्य महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातल्या प्रत्येक खेडुताला समजावे असा तुमचा इशारा दिसतोय. इतके म्हणून तुम्ही "शासकीय" चुकलो , "शासकिय" असा शब्द वापरलातच. असो .

In reply to by मुक्तसुनीत

अक्षरओळख असणार्‍या कुणाला सरकारी व्यवस्थेशी संपर्क साधायचा असेल तर सर्वप्रथम ते कामकाज मराठीमधे व्हायला हवे. नंतर महत्त्वाचे म्हणजे ती भाषा त्याना समजेल अशी सुलभ असायला हवी. ह्या तुमच्याच मागणीनुसार सरकारी (शासकिय की शासकीय?) आणि मिपावरील भाषा वेगवेगळी असावी असे सूचित केले आहे. मला व्यक्तिशः मराठी भाषेत आजपर्यंत रुळलेल्या इतरभाषांतील शब्दांबद्दलही तिव्र आक्षेप नाही आणि संस्कृतातून आलेल्या शब्दाबद्दलही आक्षेप नाही. माझ्याकडून जमेल तेंव्हा जमेल तितके (मला समजणारे)शुद्ध मी लिहीतो/बोलतो. कधी 'मूड' नसला तर इतर भाषिक शब्दही वापरतो. पण तो माझा भाषिक स्वभाव नाही. हे म्हणजे रोज घरी 'सात्विक' जेवण जेवल्यावर कधी कधी कंटाळा येऊन बाहेर हॉटेलातील 'तामसी' जेवणही जेवतो. पण रोजच्या जीवनात 'सात्विक'तेचा आग्रह धरतो, पुरस्कार करतो. ही सर्व चर्चा मला तरी रुचली नाही. मुद्यांना मुद्यांनी उत्तरे देण्यापेक्षा चर्चा वैयक्तिक पातळीवर भरकटली. संबंधितांनी तशी भरकटवू दिली ह्याचे दु:ख आहे. इतके म्हणून तुम्ही "शासकीय" चुकलो , "शासकिय" असा शब्द वापरलातच. असो . माझे मराठी १००% शुद्ध आहे असा मी दावा कधीच केलेला नाही. मिपावर 'शुद्धते'चा बाऊ केला जात नाही, शुद्धीचिकित्सक मला सापडला नाही, त्यामुळे र्‍हस्व-दीर्घच्या चुका जशा माझ्या होतात तशा इतरांच्याही होतातच. पण त्यालाही मी आक्षेप घेतलेला नाही. ह्म्म! कोणी मुद्दामहून चुकीचे मराठी लिहून वाचकांच्या वेळेचा अपव्यय करीत असेल तर त्याला जरूर आक्षेप घेतला आहे. मिपावर शुद्धिचिकित्सक सुरू केला तर तो मी आनंदाने आवर्जून वापरेन. माझे लेखन र्‍हर्स्व-दीर्ध चुकांविरहीत असेल तर मला स्वतःलाच वाचायला आवडेल. स्वान्तसुखाय म्हणतात तसे. मुद्दाम जड-जड संस्कृत शब्द जोडून मराठीला पर्यायी शब्द बनविणारे एक गंमत म्हणून असे शब्द बनवित असतात. सर्वांनी ते वापरावेच असा आग्रह नसतो. जे संस्कृतोद्भव मराठी शब्द आहेत ते समजायला, वापरायला कठीण असतील तर कोणी कितीही जंग जंग पछाडले तरीही ते शब्द वापरात येणार नाहीत. 'शासकीय' भाषेत कॉरिडरला 'छन्न विभाग' असा शब्द आहे. 'लिफ्ट' ला 'उद्वाहक' असा शब्द आहे. कोण वापरतो? पण 'वेतन' हा समजायला, वापरायला सोपा शब्द असेल तर तो फक्त संस्कृतोद्भव शब्द आहे (अस मी वरील चर्चेतून अर्थ काढला आहे) म्हणून वापरायचा नाही का? माझ्या माहिती नुसार, 'पगार' हा शब्द 'आश्रीताला खर्चासाठी दिलेली रक्कम' अशा अर्थी आहे. आपण नोकर्‍या करून वेतन मिळवितो त्याला 'पगार' म्हणून स्वतःला आश्रीत घोषित करायचे का? आपण आश्रीत असतो का? त्या पेक्षा 'वेतन' शब्दात सन्मानही आहे. असो. भाषा विषयावर माझा अभ्यास तरी बराच उथळ आहे. त्यांमुळे भाषा शास्त्रातले मोठमोठ्या संशोधकांचे दाखले मी देऊ शकत नाही. ह्याहून जास्त वाद मी घालू शकणार नाही, माझी इच्छाही नाही. लाथाळ्यांपेक्षा चांगले विचार, चांगले साहित्य वाचायला मिळावे म्हणून मी मिपावर येतो. असेच चालणार असेल तर मिपा उघडून बसण्यापेक्षा दुसरे कांही महत्त्वाचे काम करणे मी पसंद करीन. धन्यवाद.

ऋषिकेश 29/05/2008 - 17:38
त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे. ती खरी मराठी नाहीच
:P हा हा हा हा :))) =)) -('मिसळ'लेला भट बामन) ऋषिकेश

विकास 28/05/2008 - 22:28
मराठीतली भाषाशुद्धीकरणाची चळवळ या शतकाच्या चौथ्या दशकात सुरू झाली. आपल्याला गेल्या शतकाच्या असे म्हणायचे आहे का? (हे भाषाशुद्धीसाठी सुचवले नाही बरकां! :-) )

In reply to by विकास

आजानुकर्ण 28/05/2008 - 22:30
मपलं न्हाई ह्ये. ( म्ह. इदं न मम. ;) ) पुस्तकप्रकाशन/लेखन १९९० व्या दशकात. त्यामुळे तुमची दुरुस्ती बरोबर. (स्पष्टीकरणोत्सुक!) आजानुकर्ण

मन 28/05/2008 - 22:38
ह्या लेखाचा. सही. पण एक नाही समजलं.भौगोलिक सलगता पाहिल्यास, तामिळ प्रांत कुठे महाराष्ट्राला लागुन आहे? मुख्यतः त्या काळात तरी, संस्कृती आणि भाषा ह्यांचं आदान-प्रदान व्हायचं ते सलग भु-भागातुन. त्ये "कानडाउ विट्टलु..." वगैरे ऐकुन होतो. म्हणजे मराठी-कन्नड नातं वगैरे.पण थेट तमिळ म्हंजे कमाल आहे बुवा. त्या काळात इतका संपर्क तरी कुठं होता एकमेकांशी? बरं मग संस्कृत्-मराठी-हिंदी ह्यांची एक्मेकांच्या अत्यंत जवळ जाणारी देवनागरी लिपी तरी कशी शिल्लक राहिली? मराठी लिहिताना त्या तामिळ लिपीचा वापर का होत नाही? (जर मराठी-तमिळ भाषा संबंध इतका दृढ असेल तर त्याच लिपीत मराठी लिहिणं जास्त नैसर्गिक्/सोयीचं राहील. नाही का?) (स्वगतः- तरिच म्हटलं, त्या चर्चेतुन हिरिरिनं बोलताना अचानक आ'कर्ण राव गायब कुठं झाले? ह्यांनी तर सरळ नवा लेखच टाकला की राव) आपलाच, मनोबा

चतुरंग 28/05/2008 - 23:27
ह्यातली जवळजवळ सगळीच मला नवीन होती. मराठी आणि तमिळ ह्या इतक्या मिळून मिसळून असतील असे माहीत नव्हते. ;) धन्यवाद आ.कर्णा! चतुरंग

अभिज्ञ 28/05/2008 - 23:51
आजानुकर्ण साहेब, मनोबांनी म्हंटल्याप्रमाणे ह्या लेखाचा आवाका खरोखर खुप मोठा आहे. त्यावर काहि लिहावे एवढी आमची पात्रताही नाही.तरीहि काही मुलभुत प्रश्न मनात आले, त्याचे निराकरण आपण केल्यास उत्तम होइल. खैरे ह्यांनी मराठी-तमिळ संबंधांचा बराच अभ्यास केलेला दिसतोय.परंतु त्यांनी मांडलेले विचार हे एकांगी वाटतात.अहो गेल्या हजारो वर्षात तमिळ भाषेत काहीच फ़रक पडला नाही काय? मराठी भाषेचेच पहा ना. ज्ञानेश्वरीच्या काळातील मराठी व आत्ताची मराठी ह्यात केवढा फ़रक जाणवतो. खुद्द तमिळ भाषेत बरेच संस्क्रृत शब्द आढळ्तात.तमिळ भाषेचा मराठी भाषेवर जर एवढा प्रभाव पडला असेल, तर तो संस्कृत भाषेवर कसा काय पडलेला दिसत नाही?किंवा तसे काही असेल तर तेही स्पष्ट केलेत तर बरे. अहो तमिळच कशाला, मराठी व बंगाली भाषेत सुध्दा तोंडात बोटे घालावीत (कोणीहि कोणाच्या) अशी साम्य स्थळे आहेत. उदा.सकाळ,वाटी,भातवाढी,डाव,पाडा,.......... पण माझ्या माहीति प्रमाणे हेच शब्द इतर भाषांत जसेच्या तसे वापरले जात नाहीत.(काहि प्रमाणात ओडिया,व आसामी भाषेत) किंबहुना,समस्त कोंकण पट्टय़ात बोलल्या जाणा-या भाषेत आणि मराठीत तसेच बंगालीत कमालीचे साम्य आढळते. ते हि कसे काय? असे बरेच प्रश्न आहेत.त्यामूळॆ काहि शब्दात साम्य आढळले म्हणुन तेच मराठी भाषेचे मुळ मानणे पटत नाही. थोडे सविस्तर लिहिल्यास उत्तम. अभिज्ञ

In reply to by अभिज्ञ

आजानुकर्ण 29/05/2008 - 07:39
भाषेचा मराठी भाषेवर जर एवढा प्रभाव पडला असेल, तर तो संस्कृत भाषेवर कसा काय पडलेला दिसत नाही?किंवा तसे काही असेल तर तेही स्पष्ट केलेत तर बरे.
बहुधा संस्कृत भाषा ही इतकी यमनियमांनी बांधलेली आहे की तिला श्वास घेण्यापुरतीही जागा मिळाली नाही आणि शुद्धाशुद्धतेच्या कल्पनांपायी ती गुदमरून मृतप्राय झाली असे काही लोक म्हणतात ते खरे असावे! याउलट ज्या भाषांनी काळाप्रमाणे स्वतःचे रूप बदलले त्याच टिकून राहिल्या. आपला, (पिंडावरचा कावळा) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 29/05/2008 - 08:09
याउलट ज्या भाषांनी काळाप्रमाणे स्वतःचे रूप बदलले त्याच टिकून राहिल्या. सहमत आहे... ;) तात्या.

विसोबा खेचर 28/05/2008 - 23:54
क्रुपया हे वाचावे! हे लेखन इथून उडवले जाण्याची शक्यता आहे, हे जाणूनच पुढील प्रतिसाद द्यावेत! भाषा, भाषा शुद्धी, व्याकरण, शुद्धलेखन, संस्कृत भाषेची सो कॉल्ड महती या विषयावर चर्चा करावयास माझे मित्र शशांक जोशी यांचे उपक्रम हे संस्थळ फार छान आहे! मिसळपाववर वरील विषय सहसा एन्करेज केले जात नाहीत याची नोंद घ्यावी..! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आजानुकर्ण 29/05/2008 - 07:24
हाती घ्याल ते तडीस न्या असे आमचे गुरूदेव म्हणतात. एवढ्या लेखापुरतं माफ करा. पुढे व्याकरणविषयक चर्चा तिकडे होईल याची काळजी घेऊ. आपला, (अवलंबनपर्णोद्गमसूत्रोत्सुक!) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 29/05/2008 - 08:09
एवढ्या लेखापुरतं माफ करा. पुढे व्याकरणविषयक चर्चा तिकडे होईल याची काळजी घेऊ. ठीक आहे! मिपावरील एक्स पंचायत समिती सदस्य हा आपला रुतबा ध्यानात घेऊन आम्ही तूर्तास काहीच बोलत नाही. चालू द्यात चर्चा..! परंतु या पुढे कृपया कुणीही भाषा, भाषेचा विकास, भाषेचं यांव, भाषेचं त्यांव, शुद्धलेखन, व्याकरण या विषयांवरील चर्चा मिपावर करून मिपाचं वातावरण घाण करू नये अशी सर्वांना हात जोडून, नम्र व कळकळीची विनंती! मिपा जसं आहे तसंच राहू द्या! त्याला विद्वान संकेतस्थळांच्या रांगेत नेऊन बसवायचा प्रयत्न करू नका एवढीच विनंती! :) तात्या.

वरील उतार्‍याच्या संदर्भात एक लेख जालावर सापडला आहे. जो खैरे साहेबांच्या दाव्याच्या विरोधी आहे. http://groups.google.com/group/alt.language.hindi/browse_thread/thread/cfc7d78c964dd86b कदाचित वरील तामिळ शब्द महाराष्ट्री प्राकृतामधून दक्षिणेत गेले असण्याचा संभव आहे. कारण महाराष्ट्री पा़कृताबद्द्ल ख्रिस्तपूर्व ५व्या शतकापासून उल्लेख आढळतात. अधिक माहीती इथे वाचता येईल http://en.wikipedia.org/wiki/Maharashtri पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 29/05/2008 - 07:36
पुणेकर पेशवेसाहेब, खैरे साहेबांनी मराठी ही फक्त तमिळकडून आली असा कुठेही दावा केलेला नाही. मात्र शुद्धिकरणचळवळे लोक मराठीचा संबंध फक्त संस्कॄताशी जोडू इच्छितात आणि इतर भाषा अस्पृश्य असल्याप्रमाणे त्यांचा विटाळ मानला जातो. खैरे साहेबांच्या लेखात शास्त्रीय प्रयोग केल्यानंतर मराठी व तमिळचा संबंध कसा आहे हे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच संस्कृतानेही मराठीला शब्द दिले आहेत हे मान्य केले आहे. मात्र मराठीचा संबंध फक्त संस्कृताशी आहे अशीएकांगी भूमिका मांडणार्‍यांनी पुन्हा (शक्य असल्यास) विचार करावा यासाठीच तो प्रतिसाद. मराठी ही फक्त तमिळ किंवा फॉर दॅट मॅटर संस्कृताशीच संबंधित आहे व इतर (फारसी, अरबी, इंग्रजी, कन्नड) भाषांचा तिला विटाळ होतो असे मानू नये! अवांतरः जय महाराज या लेखकाचा 'आवाका' गुगल ग्रुप्सवर वावरणार्‍या अनेकांना माहिती आहे. केवळ भावनिक उद्दीपन करून इतरांच्या नावाखाली भूमिका मांडणे असा त्यांचा खाक्या केवळ ह्याच समुदायावर नसून. या व अशा इतर समुदायांवरही लोकप्रिय आहे. सरस्वती नदीबाबतचा पुरावा आणि भाषा यांचा संबंध सुब्रम्हण्यम यांनी तिथे स्पष्ट केलेला नाही. त्याविषयावर अधिक माहिती वाचायला आवडेल. मात्र त्यांनी दिलेले रामायणाचे पुरावे हास्यास्पद आहेत. हे लेखही वाचा यापेक्षा अधिक काय सांगू शकतो? दुवा १ दुवा २ दुवा ३ आपला, (गारदी) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विकास 29/05/2008 - 09:10
सरस्वती नदीबाबतचा पुरावा आणि भाषा यांचा संबंध सुब्रम्हण्यम यांनी तिथे स्पष्ट केलेला नाही. त्याविषयावर अधिक माहिती वाचायला आवडेल. http://www.gisdevelopment.net/application/archaeology/site/archs0001.htm http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/2073159.stm आणि हा विकीचा http://en.wikipedia.org/wiki/Sarasvati_River

In reply to by विकास

आजानुकर्ण 29/05/2008 - 09:15
सरस्वती नदीचा पुरावा नको. ही नदी आणि भाषा यांचा संबंध जो सुब्रम्हण्यम यांना अपेक्षित आहे त्याबाबतचा पुरावा.

In reply to by आजानुकर्ण

चेतन 29/05/2008 - 10:19
हा लेख बराचसा एकतर्फी वाटला. संस्कृतावरं टिका करायची म्हणुन कहिहि... तसेच संस्कृतानेही मराठीला शब्द दिले आहेत हे मान्य केले आहे.... (माझ्या माहितिप्रमाणे बरेच. किंबहुना इतर तुम्ही उल्लेख केलेल्या भाषांपेक्षा कितितरी पटींनी जास्त.) असो अधिक माहितिसाठी कदचीत हा दुवा उपयोगी पडेल http://en.wikipedia.org/wiki/Languages_of_India#Classical_languages_of_India अजुन एक प्रश्न म.टा.मध्ये दिलेले जे शब्द आहेत त्यापैकी बहुतेक बरेच शब्द नेहमीच वापरले जातात. जर एकदा नीट पहावे http://www.misalpav.com/node/1897 चुकभुल द्यावी घ्यावी (हे कुठल्या भाषेतुन आले बां? कायं करायचयं B) सुसंस्कृत चेतन

In reply to by चेतन

आजानुकर्ण 29/05/2008 - 10:32
माझ्या माहितिप्रमाणे बरेच. किंबहुना इतर तुम्ही उल्लेख केलेल्या भाषांपेक्षा कितितरी पटींनी जास्त.)
तुम्हाला खैरे यांच्या तुलनेत बरीच माहिती दिसते (किती तरी पटींनी जास्त) . तेव्हा संस्कृताने मराठीला किती शब्द दिले आहेत हे सांगू शकाल का? व इतर भाषांपेक्षा नक्की किती पटीने जास्त ते देखील सांगा. एक हिंट देतो. तेलुगू-कन्नडमधून ज्ञानेश्वरांनी हजारो शब्द घेतले. (संस्कृतामधून घेण्याऐवजी) ते किती ते मोजता येतीलच. असे का बॉ? आपला, (तौलनिक) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

चेतन 29/05/2008 - 10:58
एक हिंट देतो. तेलुगू-कन्नडमधून ज्ञानेश्वरांनी हजारो शब्द घेतले. (संस्कृतामधून घेण्याऐवजी) ते किती ते मोजता येतीलच. असे का बॉ? तेलुगू-कन्नड या भाषांबद्दल आपण थोडं आधिक वाचावं आणी मगचं हे विचारावं http://en.wikipedia.org/wiki/Telugu_language माझ्यामते तुम्हाला ह्या दुव्याची देखिल गरज आहे http://en.wikipedia.org/wiki/Sanskrit अवांतरः तेव्हा संस्कृताने मराठीला किती शब्द दिले आहेत हे सांगू शकाल का? व इतर भाषांपेक्षा नक्की किती पटीने जास्त ते देखील सांगा. १५३४३६७ संस्कृत ५३४९ तमिळ २३८९ कन्नड १२३४ तेलगु हा अकबरासारखा प्रश्न झाला राजधानीत कावळे किती? ह. घ्या. स्वगतः भाषा हा शब्द कोठुन आला बरं?

In reply to by अमोल केळकर

चेतन 29/05/2008 - 12:24
जरा हा दुवा पहावा http://en.wikipedia.org/wiki/Marathi_language#cite_note-bhasha-9 येथे एक वाक्य आहे Marathi has taken words from and given words to Sanskrit, Kannada, Hindi, Urdu, Arabic, Persian, and Portuguese. At least 50% of the words in Marathi are either taken or derived from Sansrit. हे आणखिन काही Literature in all Dravidian languages owes a great deal to Sanskrit, the magic wand whose touch raised each of the languages from a level of patois to that of a literary idiom". (Sastri 1955, p309) सर्वज्ञानी गूगल आणी en.wikipedia.org च्या सहाय्याने अज्ञानी चेतनमार्फत ज्ञानीलोकांकरिता अवांतरः ज्ञानेश्वर, अम्रुतानुभव हे शब्द कोठुन आले बरं? अतिअवांतरः महाराष्ट्र हा शब्द कोठुन आला बरं...? मी मराठीचं पण संस्कृत थोडफार कळणारा चेतन

In reply to by चेतन

आजानुकर्ण 29/05/2008 - 13:05
संस्कृतचे योगदान कोणीही नाकारलेले नाही! मात्र फक्त संस्कृत हा अडाणीपणा बाजूला ठेवावा इतकेच म्हणणे आहे. भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठीला संस्कृतची झेरॉक्स कॉपी करायची असेल तर करा. मग मराठीही संस्कृताप्रमाणेच चोपड्यांमध्ये बंद राहील. सुदैवाने आमच्यासारखी सामान्य जनता अशा प्रयत्नांची खिल्ली उडवेल यात शंका नाही. सोबत हे देखील वाचा. आपला, (स्पष्टवक्ता) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

चेतन 29/05/2008 - 14:32
मात्र फक्त संस्कृत हा अडाणीपणा बाजूला ठेवावा इतकेच म्हणणे आहे सहमत मात्र या गोंडस नावाखाली कोणी संस्कृतला खाली दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला मात्र नक्की विरोध आहे. भाषाशुद्धीकरण आणि जडजंबाल लेखन : मंगेश विट्ठल राजाध्यक्ष यांचे निवडक उतारे या लेखात मलातरी हा प्रकार थोडासा जाणवला. आपण दिलेला दुवा वाचनिय आहे पण इथे तुलना कोठेहि नाहि आणी ती होउ नये असे मला वाटते संस्कृतचे योगदान कोणीही नाकारलेले नाही हे म्हणुनसुद्धा लेखात तरी सुर नाकरण्याचाच दिसतोयं असो तुम्हि हे नाकारत नाही ह्यातच समाधान. मी तरी मराठीप्रमाणे संस्कृतलाही आपलीच मानतो त्यामुळे कदाचित माझा सुर कडवटही असेल. कडवट चेतन

In reply to by चेतन

कोलबेर 29/05/2008 - 20:59
चेतनरावांनी आकडेवारी देऊन संस्कृतातुन किती शब्द आले आणि इतर भाषांमधून किती ह्याची तौलनिक माहिती देऊन अजानुकर्ण ह्यांच्या मुद्द्याचे खंडन केले आहे. श्री.अजानुकर्ण ह्यांनी त्याची कसलीही नोंद न घेता संस्कृत विरोधाचा सुर लावला आहे तो एकांगी वाटतो.
मात्र फक्त संस्कृत हा अडाणीपणा बाजूला ठेवावा इतकेच म्हणणे आहे सहमत मात्र या गोंडस नावाखाली कोणी संस्कृतला खाली दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला मात्र नक्की विरोध आहे.
ह्या चेतनरावांच्या भुमिकेशी आम्ही देखिल सहमत आहोत. आंधळी भक्ती आणि विरोधासाठी विरोध हे दोन्हीही अयोग्य!

In reply to by कोलबेर

विकास 29/05/2008 - 22:30
कोलबेर ने योग्य आणि थोडक्यात मांडले असल्याने "+१" व्यतिरीक्त अजून काही नाही!

In reply to by विकास

आजानुकर्ण 30/05/2008 - 07:32
कोलबेरशेठ आणि तुम्ही दोघांनीही मी दिलेला दुवा न वाचताच ही प्रतिक्रिया दिली आहे हे खेदाने म्हणावे लागत आहे. आपला, (सखेद) आजानुकर्ण

In reply to by कोलबेर

आजानुकर्ण 30/05/2008 - 07:29
अहो संस्कृतविरोधाचा आणि एकांगी सूर कोणी लावला आहे येथे? चेतनरावांनी दिलेल्या आकडेवारीतील ह.घ्या. हे वाचले का? समजा चेतनरावांनी गंभीरपणे ती आकडेवारी दिली आहे असे मानू. मग मी दिलेल्या दुव्यावर दाते कर्वे यांच्या कोशानुसार मराठीतील एकूण शब्द 1,12,189 आहेत हे स्पष्ट लिहिले आहे. मग चेतनरावांनी दीड लाखाहून जास्त शब्द संस्कृतातून आलेत याचा पुरावा देणे आवश्यक नाही का? मी विरोधासाठी विरोध करत असल्याचा एकही पुरावा द्यावा मी सपशेल माफी मागण्यास तयार आहे! आपला, (सहसदस्य) आजानुकर्ण अवांतरः श्री. जनरलपंत डायर यांच्या वटहुकूमाची अंमलबजावणी करण्यास आम्ही बांधील आहोत. मात्र आमचे मित्र कोलबेर शेठ यांच्या प्रतिसादात 'आजानुकर्ण' या आमच्या नावाचा वैयक्तिक उल्लेख झाल्याने प्रतिसाद देत आहोत याची जनरलपंतांनी नोंद घ्यावी ही विनंती. आपला, (स्पष्ट) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 30/05/2008 - 07:37
आता सर्वांनी हा विषय इथेच थांबवावा! काही चर्चा करायची असेल तर ती खरडवहीतून किंवा व्य नि तून करावी. अन्यथा हा संपूर्ण थ्रेडच अप्रकाशित करण्यात येईल.. तात्या.

मराठी भाषाशुद्धीची चळवळ, भाषाशुद्धीचा आग्रह, आणि मराठी तामिळीचे भाषिक नातेसंबध एका माहितीपूर्ण लेखनात वाचायला मिळाले, आणि ते आवडले. अवांतर : मिसळपाव मराठी संकेतस्थळावर सर्व लेखन संवाद हे मराठी भाषेतून होत असतांना भाषिक लेखांना संस्थळाच्या मालकाचा विरोध होतो, ही गोष्ट मराठी भाषाप्रेमी म्हणुन दुखः देणारी वाटते. ;)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 29/05/2008 - 09:46
मराठी भाषाशुद्धीची चळवळ, भाषाशुद्धीचा आग्रह, हा हा हा! हे शब्द वाचूनच करमणूक झाली! :) नथ नाकानं साजिरवानी, गला भरून सोन्याचे मनी कोलीवार्‍याची मी गं रानी रात पुनवेला नाचून करतंय मौजा! काय हो बिरुटेशेठ, तुमच्या भाषाशुद्धीच्या चळवळीत, आग्रहात वरील ओळी बसतात का? की त्याही अशुद्ध? :) काय रे बाला, हिर्‍याच्या कुडाचे तुज्या कुल्ल्यावर पोकल बांबूचे फटके मारू का दोन? रांडच्या, हिकू का तुला?! :) काय हो बिरुटेशेठ, तुमच्या भाषाशुद्धीच्या चळवळीत, आग्रहात वरील ओळी बसतात का? की त्याही अशुद्ध? :) मराठी भाषा ही अठरापगड जातीजमातीत बोलली जात असताना आपण चार सोकॉल्ड पांढरपेशी व स्वत:ला सुशिक्षित म्हणवणारी लोकं भाषाशुद्धीच्या चळवळीच्या अन् आग्रहाच्या कुठल्या अंधःकारात वावरतोय, कुठल्या भ्रमात वावरतोय देव जाणे! :) आपला, (आग्र्या-कोळ्यात लहानाचा मोठा झालेला) दर्याचा राजा -तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर 29/05/2008 - 09:59
तात्या शाळेत असताना तुमचा व्याकरणाचा मास्तर लैच मारकुटा होता का हो? नाही.. भाषाशास्त्र ह्याविषयी कुणीही काहीही बोलले की त्यामधुन 'शुदद्धलेखनाची सक्ती लादली जाते आहे' ह्या एकमेव निष्कर्षावर तुम्ही कायम येताना पाहुन मनात आलेली ही शंका वाढत जाते.

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर 29/05/2008 - 10:09
हम्म! कोलबेरा, प्रत्यक्षात भेटू तेव्हा या विषयावर तुझ्याशी बोलीन सवडीने! अगदी नक्की...! :) तूर्तास, गोमू संगतीनं माज्या तू येशील काय आरं संगतीनं तुज्या मी येनार नाय ह्या ओळी भाषेच्या आणि भाषाशास्त्राच्या दृष्टीनं चूक की अचूक, ह्या विचारात मी अडकलो आहे आणि बाप खपल्यासारखा चेहेरा करून त्यावर गहन विचार करतो आहे! तेव्हा, प्लीज डोन्ट डिष्टर्ब मी! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आपण चार सोकॉल्ड पांढरपेशी व स्वत:ला सुशिक्षित म्हणवणारी लोकं भाषाशुद्धीच्या चळवळीच्या अन् आग्रहाच्या कुठल्या अंधःकारात वावरतोय, कुठल्या भ्रमात वावरतोय देव जाणे सोकॊल्ड, भाषा शुद्धीचे आग्रही, शुद्धलेखनाचे पुरस्कर्ते, बोजड भाषेचे महागुरु, संस्कृतप्रेमी, फुगीर सुशिक्षित, म्हणजे आम्ही की काय ? च्यायला आमची प्रतिमा इतकी कशी उंचावली !!! ;) आपल्याप्रमाणेच, अठरापगड जातीजमातीची बोलल्या जाणारी बोली ही आमची जीव का प्राण आहे, आम्ही त्यावर नुसते प्रेम करत नाही तर, रहाटगाड्यात ती भाषा लिहितो, बोलतो आणि जगतोही !!! :) -दिलीप बिरुटे (बोली भाषा लेखनात वापरणारा )

विजुभाऊ 29/05/2008 - 13:14
संस्कृत सारखी शब्द बंबाळ भाषा सामान्य लोकाना समजत नव्हती म्हणुन ज्ञानेश्वरानी भगवद्गीता जनसामान्यांच्या बोली भाषेत आणली त्या बोली भाषेला आपण पुन्हा शब्दबंबाळ करण्यासाठी संस्कृतचा आधार घेत आहोत. यातच काय ते समजावे. सामान्यांच्या या भाषेला पुन्हा एकदा उच्चेतरांची भाषा बनवण्याचा घाट कशासाठी घालत आहोत? हा पुन्हा द्रावीडी प्राणायामाचा हट्ट कशासाठी.

In reply to by विजुभाऊ

चेतन 29/05/2008 - 15:03
संस्कृत सारखी शब्द बंबाळ भाषा सामान्य लोकाना समजत नव्हती म्हणुन ज्ञानेश्वरानी भगवद्गीता जनसामान्यांच्या बोली भाषेत आणली त्या बोली भाषेला आपण पुन्हा शब्दबंबाळ करण्यासाठी संस्कृतचा आधार घेत आहोत. आता ज्ञानेश्वरीतली बोली भाषा ही कळत नाही म्हणुन आपण त्याचाही अनुवाद करुन वर बोलीला शब्दबंबाळ म्हणणार का? (आपल्याच शब्दात उच्चेतरांची भाषा वगैरे वगैरे ठरवणार का?) संस्कृतला खाली दाखवण्याचा हा अट्टाहास कशापायी? कडवट चेतन अवांतरः अनेक उत्तम साहित्याचे मराठित अनुवाद झाले आहेत म्हणुन मुळ भाषेला नावे ठेवावी का? संथ विजुभाउंच्या प्रवचनांनी शब्दबंबाळ सामान्य चेतन (ह. घ्या.)

In reply to by चेतन

विजुभाऊ 29/05/2008 - 15:19
संथ विजुभाउंच्या प्रवचनांनी शब्दबंबाळ सामान्य चेतन
चेतन भौ म्या संथ न्हाय पन ज्ञानेश्वरी लिव्हुन बी काही शतके उलटली. ती बोली बी आता मागं र्‍हायली. म्या कुटं संस्क्रुतला खाली दाकावतोय. ती तशीबी आम्च्या डुईवरुनच जातीय. फकस्त मृत भाषेच्या कुबड्या किती काळ वापरणार आपण. जिवंत भाषा जिवंत नदी सारखी असते. ती वाहती रहायला तिला छोट्या नद्या/ ओढे/ प्रसंगी नालेही मिळतात. कल्पना करा उद्या गंगा किंवा कृष्ण नदीच्या सर्व उपनद्या शुद्धीच्या नावाखाली अडवल्या तर त्यांचे स्वरूप कसे असेल. उगमाजवळ असेल तेवढेच राहील. उरल समुद्राबाबतीत असे झाले आणि आता उरल समुद्र आटुन त्याचे आस्तित्व एक मोठे डबके म्हणुन राहीले आहे

limbutimbu 29/05/2008 - 15:06
सन्स्कृत राहुदे बाजुला, ज्ञानेश्वरी तरी नीट समजते का आपल्याला? (आणि मुळात कितीक जण वाचतात्/वाचणारेत?) इकडे पुढच्या पिढ्या इन्ग्रजी माध्यमातून शिकवुन "देशी इन्ग्रज" तयार करण्याचे कारखाने सुरू असताना स्वातन्त्रवीरान्नी भाषा शुद्धीबाबत जे केल ते योग्य की अयोग्य हा वाद आता हवाचे कशाला? कोण बोलणार लिहिणार वाचणार तुमची ती दरिद्री दळभद्री मराठी जिच्यात म्हणे ज्ञानाचे काहीही कण नाहीत म्हणुन तर इन्ग्रजी माध्यमातून लहानग्यान्ना शिक्षाण देतात ना हल्ली? अन जन्तेच्या पुढल्या पिढ्या जर मराठी शिकणारच नसतील तर हवित कशाला म्हणतो मी ही थेर? त्यापेक्षा एमटीव्ही बघा, ऐश करा! :D (जे खानदानी(?), उच्चवर्णीय(?), मराठीप्रेमी असतील ते टिकवतीलच मराठी, ती ही शुद्ध स्वरुपात! नाहीतर शेवटी "पुणे" आहेच!:D ) आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

प्रियाली 29/05/2008 - 15:20
अजानुचा लेख चांगला आहे, बरीच नवी माहिती मिळाली. मराठी भाषा ही जशी फक्त संस्कृतापासून बनली नाही तशी ती फक्त तमिळपासूनही बनलेली नाही. (तसे अजानुने लिहिल्याचा दावाही नाही) संस्कृती आणि भाषा यांच्यात कालानुसार होत जाणारी सरमिसळ जुनी आहे. उद्वेग तेव्हा येतो जेव्हा संस्कृत आम्हाला आवडते (हे म्हणणार्‍या लोकांना संस्कृतात चार वाक्ये लिहिता येतात का देवजाणे! उगीच इथून तिथून पाठ केलेले श्लोक देणे म्हणजे आपल्याला संस्कृत येते अशी काहीजणांची समजूत असावी) म्हणून आम्ही संस्कृतातले शब्द प्रतिशब्द म्हणून घेणार हा पोरकटपणा वाटतो. संस्कृतातून येणारे शब्द हे सुटसुटीत असतील, योग्य अर्थ देत असतील आणि इतरांना समजायला सोपे होत असतील तर लोक त्यांना उचलून धरतीलच नाहीतर असे बरेच विद्वान जालावरही उपलब्ध आहेत की ते संस्कृतप्रचुर मराठीत लिहितात आणि लोक त्यांचे लेख पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतात. संस्कृतात सर्व काही आहे हा आणखी एक पोरकट ग्रह लोकांनी काहीही माहित नसताना करून ठेवलेला असतो. जी भाषा एका विशिष्ट गटाच्या बाहेर पडलीच नाही, जिच्यात काळानुसार फारसा (पाणिनीनंतर संस्कृतावर सोपस्कार करणार्‍या लोकांची यादी वाचायला आवडेल) बदल झाला नाही तिच्यात आधुनिक शास्त्रात लागणारे सर्व शब्द आहेत आणि म्हणून इतर भाषांतून येणारे शब्द गाळून बोजड शब्द निर्मिती करावी हा आणखी एक ग्रह. असाच एक ग्रह की संस्कृतात सर्व उच्चार आहेत. संस्कृत बोलल्याने वाणी शुद्ध होते. यावर अनेक स्थळांवर झालेल्या चर्चांमध्ये हा दावा किती फोल आहे यावर चर्चा झाली आहेच. मराठी लोकांचे हिंदी आणि इंग्रजी बोलणे कसे मजेशीर असते यावर अनेक चित्रपटांत प्रसंग दाखवले आहेत तरी आमची वाणी संस्कृतामुळे शुद्ध असा आणखी एक हास्यास्पद दावा. मराठीत संस्कृतातील बरेचसे शब्द रूळल्याने बरेचदा अभियांत्रिकी (अभिवादन, अभिमान, अभिनंदन हे शब्द मराठीत आधीच आहेत) आणि यंत्र हा शब्दही मराठीत रूळलेला आहे तेव्हा अभियांत्रिकी हा शब्द मराठी प्रतिशब्द नसून संस्कृत प्रतिशब्द ठरतो आणि "म्हणजे काय आहेत का तुमच्याकडे पर्याय संस्कृताशिवाय?" असे पोरकट प्रश्न विचारले जातात. बरं, हे संस्कृतचा आग्रह धरणारे कोण तर पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक, त्यांना इतर भाषांची ऍलर्जी का तेच कळत नाही. गेल्या एका प्रतिसादात मग सुचवा पाली आणि फार्सी शब्द असा प्रश्न विचारण्यात आला पण या भाषा तरी प्रचलीत आहेत का आणि नसल्यास जी भाषा प्रचलीत आहे तिची आठवण का नाही आली? कारण ते उत्तर पोरासोराला आले असते की अभियांत्रिकी= इंजिनिअरींग पण भाषा पोरासोरांना येऊ नये हीच या मंडळींची इच्छा असते का काय कोणास ठाऊक. हजर, हरकत, परागंदा, बुजुर्ग, बाबा, बायको, खुर्ची, पेन, पेन्सिल, दप्तर हे आणि असे अनेक शब्द सोडून का द्यावेत तर कोणीतरी उठून भाषाशुद्धीचं खूळ निर्माण करतो. रूळलेल्या शब्दांची भाषाशुद्धी आणि भाषेत येणार्‍या नव्या शब्दाला प्रतिशब्द शोधणे यातला फरक काही श्रेष्ठींना जाणवला नाही याचे सखेद आश्चर्य वाटते. असो.

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 29/05/2008 - 15:53
असे बरेच विद्वान जालावरही उपलब्ध आहेत की ते संस्कृतप्रचुर मराठीत लिहितात आणि लोक त्यांचे लेख पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतात. हा हा हा! :) तिच्यात आधुनिक शास्त्रात लागणारे सर्व शब्द आहेत आणि म्हणून इतर भाषांतून येणारे शब्द गाळून बोजड शब्द निर्मिती करावी हा आणखी एक ग्रह. बरं, हे संस्कृतचा आग्रह धरणारे कोण तर पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक, त्यांना इतर भाषांची ऍलर्जी का तेच कळत नाही. अगदी १०० टक्के सहमत आहे.. ! :) आपला, (प्रियालीचा मित्र) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आंबोळी 29/05/2008 - 17:16
संस्कृतचा आग्रह धरणारे जे कोण पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक आहेत त्यापैकी कुणीही हजर, हरकत, परागंदा, बुजुर्ग, बाबा, बायको, खुर्ची, पेन, पेन्सिल, दप्तर हे आणि असे अनेक शब्द सोडून द्या आणि संस्कृतोत्भवच शब्द घ्या असा आग्रह धरल्याचे मिसळपाववरील तिनही चर्चेत दिसला नाही. (असल्यास ते मुर्ख आहेत असे माझे वैयक्तीक मत आहे.). जर दुसर्‍याकुठल्या संस्थळावर असा अग्रह त्यानी धरला असेल तर ती धुणी मिसळपाववर का धुतली जात आहेत? संस्कृतातून येणारे शब्द हे सुटसुटीत असतील, योग्य अर्थ देत असतील आणि इतरांना समजायला सोपे होत असतील तर लोक त्यांना उचलून धरतीलच नाहीतर असे बरेच विद्वान जालावरही उपलब्ध आहेत की ते संस्कृतप्रचुर मराठीत लिहितात आणि लोक त्यांचे लेख पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतात. हे कस बरोब्बर बोललात प्रियालीताई.... अहो एकदा भाषा वाहत्या नदीसारखी म्हटली की जड धोंडे अपोआपच तळाला जाणार. चांगले आसेल ते तुकारामाच्या गाथेप्रमाणे आपोआप वरती येइल त्यासाठी मुद्दामहून कष्ट घ्यायची सुध्धा गरज पडणार नाही. त्यामुळे ज्याना कोणाला असले जड शब्द वापरायचेत त्याना वापरुदे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे बाकीचे पहिल्या परिच्छेदानंतर बंद करून चालू पडतील. अवांतर : मराठी लोकांचे हिंदी आणि इंग्रजी बोलणे कसे मजेशीर असते यावर अनेक चित्रपटांत प्रसंग दाखवले आहेत तरी आमची वाणी संस्कृतामुळे शुद्ध असा आणखी एक हास्यास्पद दावा. कुठल्या चित्रपटात त्या मराठी माणसाची वाणी संस्कृतमुळे शुध्ध होती तरी त्याचे हिंदी आणि इंग्रजी बोलणे मजेशीर होते असे दाखवले आहे. असली उदाहरणे देउन संस्कृतमुळे मराठी लोकांचे हिंदी-इंग्रजी बोलणे मजेशीर होते असे म्हणायचे आहे का तुम्हाला? यातून फारसी-अरबी नकोच असे म्हणणार्‍यांप्रमाणे तुमचाही सुर आता संस्कृत नकोच असा होउ लागलाय असे दिसते.

In reply to by आंबोळी

प्रियाली 29/05/2008 - 17:48
दिनांक (तारीख) मूल्य (किंमत) उपस्थित (हजर) वेतन (पगार) निर्बंध (कायदा) झरणी(फाउंटनपेन) मी केवळ काही वेगळी उदाहरणे दिली, मूळ उदाहरणे मटात आणि मिपावर आली आहेतच. माझ्या उदाहरणात वरील उदाहरणेही टाका कारण मी दिलेली उदाहरणे आणि वरील उदाहरणे ही मराठीतील प्रचलीत शब्द आहेत. तेव्हा ज्यांना मूर्ख म्हणालात :SS त्यांचे प्रेमी धावत येतीलच असे मानू. =)) (खरे म्हणजे नाही येणार कारण त्यांना आपला फोलपणा कळला आहे तेव्हा ते सध्या इकडची वाक्ये तिकडच्यांच्या नावावर खपवायच्या मागे आहेत.) आणि हो! मूळ लेख मटावरचा ना मग ती धुणी चालतात का भौ तुम्हाला की इथे तुमच्या मर्जीची धुणी धुवावी लागतात?
यातून फारसी-अरबी नकोच असे म्हणणार्‍यांप्रमाणे तुमचाही सुर आता संस्कृत नकोच असा होउ लागलाय असे दिसते.
अजिबात नाही. हास्यास्पद दावे जसे की संस्कृताची भरणा केल्याने आमची वाणी शुद्ध होते असे दावे करणार्‍यांवर ती टिप्पणी आहे, अर्थात ते तुम्हाला मानवेल असे वाटत नाही. उलट जेव्हा आपली नाणी खोटी ठरू लागतात तेव्हा मग इतरांवर संस्कृत द्वेष्टे असल्याचे, भट-बामनांना बोलणी लावल्याचे दावे केले जातात.

In reply to by प्रियाली

चेतन 29/05/2008 - 16:58
गेल्या एका प्रतिसादात मग सुचवा पाली आणि फार्सी शब्द असा प्रश्न विचारण्यात आला पण या भाषा तरी प्रचलीत आहेत का आणि नसल्यास जी भाषा प्रचलीत आहे तिची आठवण का नाही आली? हे म्हणजे राज ठाकरेंने.... ही दोन ओळींची बातमी सबसे तेजमध्ये दाखवण्यासारखं आहे सगळं खर सांगयचचं नाही बरं, हे संस्कृतचा आग्रह धरणारे कोण तर पांढरपेशे स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे चार लोक, त्यांना इतर भाषांची ऍलर्जी का तेच कळत नाही. हाच प्रश्न तुम्हाला... संस्कृतची ऍलर्जी का? गेल्या एका प्रतिसादात मग सुचवा पाली आणि फार्सी शब्द असा प्रश्न विचारण्यात आला पण या भाषा तरी प्रचलीत आहेत का आणि नसल्यास जी भाषा प्रचलीत आहे तिची आठवण का नाही आली? संस्कृतला आपण प्रचलीत म्हणताय का? म्या कुटं संस्क्रुतला खाली दाकावतोय. ती तशीबी आम्च्या डुईवरुनच जातीय. फकस्त मृत भाषेच्या कुबड्या किती काळ वापरणार आपण त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे. ती खरी मराठी नाहीच. हे मात्र खरे... असो चुकभुल दयावीघ्यावी सावरकर आणि संस्कृतप्रेमी मराठी चेतन

In reply to by चेतन

प्रियाली 29/05/2008 - 17:11
हे म्हणजे राज ठाकरेंने.... ही दोन ओळींची बातमी सबसे तेजमध्ये दाखवण्यासारखं आहे सगळं खर सांगयचचं नाही
हे म्हणजे ओढलेली झापडे काढायची नाहीत हे आहे. एक तर आपण माझा प्रतिसाद वाचलेला नाही आणि वर असहमतीचा प्रतिसाद तयार ठेवून मोकळे. मला संस्कृतची अजिबात ऍलर्जी नाही..पण फक्त संस्कृतची नक्कीच आहे. संस्कृताचा मराठीवर प्रभाव कोणी नाकारत नाही.
संस्कृतला आपण प्रचलीत म्हणताय का?
हाहाहाहा!!!! नाही याला मी हास्यास्पद विधान म्हणते, माझा प्रतिसाद नीट वाचला असता तर कळले असते. हल्ली सुसंस्कृतांची भाषा इंग्रजी. संस्कृताचा काही संबंध नाही. म्हणूनच अभियांत्रिकीला = इंजिनिअरींग म्हटले.
त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की
भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे
. ती खरी मराठी नाहीच.
हे वाक्य माझे नाही. मी असे काही सांगणारे भाष्यही केलेले नाही. संस्कृतही ब्राह्मणांनी आपल्यापुरती मर्यादीत ठेवली होती असे काहीसे म्हटले आहे. तेव्हा हे वाक्य माझ्या उपप्रतिसादात घालून लिहिण्याचे प्रयोजन कळले नाही असे नाही, असला काहीतरी चावटपणा आपण कराल ही खात्रीही होतीच, तेव्हा चालू दे!

In reply to by प्रियाली

चेतन 29/05/2008 - 18:07
हे म्हणजे ओढलेली झापडे काढायची नाहीत हे आहे. एक तर आपण माझा प्रतिसाद वाचलेला नाही आणि वर असहमतीचा प्रतिसाद तयार ठेवून मोकळे हे म्हणजे ओढलेली झापडे काढायची नाहीत हे आहे १००%खरं फक्त कोणाबाबतं...... (क्षमस्व) म्हणूनच अभियांत्रिकीला = इंजिनिअरींग म्हटले मला वाटतं इंजिनिअरींगला अभियांत्रिकी हा प्रतिशब्द दिला होता.... त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे ती खरी मराठी नाहीच. हे वाक्य माझे नाही. हे मलाही माहीते तेव्हा हे वाक्य माझ्या उपप्रतिसादात घालून लिहिण्याचे प्रयोजन कळले नाही असे नाही, असला काहीतरी चावटपणा आपण कराल ही खात्रीही होतीच, तेव्हा चालू दे! तुमचे वाक्य नसले तरी भाव तोच होता (मी चुकीचं समजलो काय?) असो राग नसावा... क्षमोत्सुक चेतन (दुसरा शब्द आठवला नाही)

In reply to by प्रियाली

चेतन 29/05/2008 - 18:32
हा "अभिज्ञ " यांचा शेवटचा प्रतिसाद फारसी,:- पुर्झा-आलम्-गिरी मागधी:- आब्बीयात्तिणी (अभियांत्रिकी चा अप्-भ्रंश, जसे "आर्य "चे "आयरियाणं" किंवा "साधु"चे "साहु/शाहु" बनते तसेच. ) पाली:- सिप्पस्तथ्य स्वाहिली:- हुलुलो-ले-एंजि-रत्ते-पासो हे शब्द दिल्या बद्दल श्री मनोबा व प्रा.डॉ.दिलीप बिरुटे याना धन्यवाद. हे शब्द "कर्णाला" (कानाला) अवघड वाटतायत की अभियांत्रिकी अवघड वाटतोय? =)) धन्यवाद क्षमाशील प्रियाली ताई हे थोडेसे कुठुन तरी forward आलेले लढत मूर्ख कोठेही 'खुट्ट' काही | संताप यास येई | आंदोलनास जाई | तो लढत मूर्ख | पिळत मूर्ख तोंडी भिजे न तीळ | मारे अफाट पीळ | ऐकून 'दातखीळ' | तो पिळत मूर्ख| मूर्ख चावट (विशेषण चिकटवलेला) चेतन

In reply to by चेतन

प्रियाली 30/05/2008 - 03:46
आपल्याला कारण नसताना मूर्ख म्हटल्याबद्दल क्षमस्व! परंतु, मी न लिहिलेले शब्द दुसर्‍यांच्या प्रतिसादातून उचलून मला चिकटवण्याचा प्रकार पसंत नाही.
तुमचे वाक्य नसले तरी भाव तोच होता (मी चुकीचं समजलो काय?)
याला मी हो असे उत्तर देईन परंतु तुम्हाला पटावा असा अट्टहास नाही.

In reply to by प्रियाली

विकास 29/05/2008 - 20:32
मला संस्कृतची अजिबात ऍलर्जी नाही..पण फक्त संस्कृतची नक्कीच आहे. हे मी सतत वाचतोय तुमच्याकडून अजानूकर्णाकडून म्हणून हा प्रश्नः कृपया "फक्त संस्कृत" वापरा असे नक्की या चर्चांमधे कोण म्हणाले? संदर्भ मिळाले तर बरे वाटेल. वास्तवीक चर्चा सावरकरांच्या १२५ व्या जयंती निमित्त चालली होती. त्यात त्यांनी तयार केलेले प्रतिशब्द लिहीले. त्या माझ्या लिहीण्यात मी काही संस्क्रूतचा उल्लेख देखील केला नव्हता. (त्यांच्या हिंदूत्व आणि क्रांतिकार्याबद्दल बरेच बोलले जाते त्यामानाने भाषाशुद्धीबद्दल कमी बोलले जाते. म.टा. मधील या बातमीत सावरकरांनी निर्माण केलेल्या काही वापरातील मराठी शब्दांची यादी आहे ती स्वातंत्र्यवीरांना नम्र अभिवादन करत येथे देत आहे) त्यांनी संस्कृत लिहीले त्यांना तसे वाटले, त्यांना सुचले आणि तुम्हि वापरत असा अथवा नसा पण एक झरणीचा अपवाद सोडल्यास दिनांक, मूल्य, उपस्थित, वेतन, निर्बंध, हे शब्द आजही वापरात आहेत आणि मला नाही वाटत ते कोणी संस्कॄतच्या अभिमानाने वापरतात. पण मूळ विषय बाजूला जाऊन "मराठीचे अतोनात नुकसान झाले असे म्हणले गेले.." पुढे जेंव्हा "संस्कृत मधले शब्द असले तर काय बिघडले" असे काही जण म्हणायला लागले. तेंव्हा, त्यात नको इतका ओंकार नी म्हणल्याप्रमाणे हा विषय चघळायला सुरवात झाली आणि जणू काही हे सर्वजण फाक्त संस्कृतचेच शब्द वापरा असे म्हणतात अशी हवा केली गेली. त्यात परत "बहूजन समाज" वगैरे शब्द आणायचे. त्यातून नकळत जातीय चष्मे तयार होतात आणि ते चालू शकतात... असो. माझ्या पुरते बोलाल तर मी काही फक्त संस्कॄत असा कधी आग्रह धरलेला नाही पण त्याचा अथवा इतर भाषेतून मराठीत रूळलेल्या शब्दांना पण विरोध केलेला नाही. माझा विरोध असेलच तर कुठल्याही पद्धतीने जातीचे चष्मे वापरण्याला आहे. आपल्या देशाचा त्यामुळे आत्तापर्यंत झालेला विचका आपण पाहून त्यावरून या काळात पण काही शिकणार नसलो तर आपल्याला भारत म्हणून आणि जगात कुठेही असलात तरी भारतीय म्हणून काही भविष्य नाही. मुकी बिचारी कुणीही हाका अशी मेंढरेच आपण बनणार कधी राजकीय दास्याने तर कधी वैचारीक....म्हणून अस्ल्या चष्म्यांचा मला तिरस्कार येतो. नळाच्या पाण्यावर भांडल्यासारख्या या चर्चा चालू आहेत असे वाटायला लागले आहे. हे सांगण्याचे कारण इतकेच की हा सर्व गहजब (कुठल्या भाषेतला शब्द?) मी चालू केलेल्या लेखातून चालू झाला. माझ्या पुरता हा विषय मी बंद करतो.

In reply to by प्रियाली

विकास 29/05/2008 - 20:51
प्रश्न विचारून विषय बंद करताय यातच सगळं आलं. ह्यात पण आपण उत्तर दिले नाहीत यात पण सगळ आले का? :-( मी वाद घालण्यासाठी विषय बंद केला आहे. उत्तर मिळाले तर त्याला उत्तर देईन. अजून ही उत्तराची वाट बघत आहे.

In reply to by चेतन

विसोबा खेचर 29/05/2008 - 17:31
संस्कृतची ऍलर्जी का? कारण ती किचकट, कठीण व अत्यंत दुर्बोध भाषा आहे. शिवाय ती भाषा येणारे बहुतेक लोक आणि त्या भाषेचे पुरस्कर्ते स्वत:ला लैइ शाणे समजतात व सगळीकडी शाणपट्टी करत असतात. किंबहुना, ह्याच भिकारचोट लोकांमुळे मला तरी संस्कृत भाषेची ऍलर्जी आहे! :)

In reply to by विसोबा खेचर

प्रियाली 29/05/2008 - 17:37
त्या भाषेचे पुरस्कर्ते स्वत:ला लैइ शाणे समजतात व सगळीकडी शाणपट्टी करत असतात
मराठी संकेतस्थळाचे सरपंच या नात्याने त्यांचे काहीतरी करताय काय? त्यांचा चावटपणा पाहून किव येऊ लागली आहे. :))

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 29/05/2008 - 18:13
मराठी संकेतस्थळाचे सरपंच या नात्याने त्यांचे काहीतरी करताय काय? त्यांचा चावटपणा पाहून किव येऊ लागली आहे. अजून मिपावर आणिबाणी सुरू आहे त्यामुळे ह्या संदर्भात लवकरच एक वटहुकूम जारी केला जाईल! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

ऋषिकेश 29/05/2008 - 18:17
हे ऐकुन आता कसं मोकळं मोकळं वाटतय :) वाट पाहतोय तात्या! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by विसोबा खेचर

मन 29/05/2008 - 18:04
.... शिवाय ती भाषा येणारे बहुतेक लोक आणि त्या भाषेचे पुरस्कर्ते स्वत:ला लैइ शाणे समजतात व सगळीकडी शाणपट्टी करत असतात. किंबहुना, ह्याच भिकारचोट लोकांमुळे मला तरी संस्कृत भाषेची ऍलर्जी आहे! १००% सहमत. अहो ते लोक (समोरच्याला संस्कृत फारसे समजत नाही ह्याची खात्री झाली की )तसले उच्चार ऐकवुन समोरच्याला घाबरवुन टाकतात. आपलेच, असल्या विद्वानांना टरकलेले जन सामान्यांचे मन.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर 29/05/2008 - 21:07
किंबहुना, ह्याच भिकारचोट लोकांमुळे मला तरी संस्कृत भाषेची ऍलर्जी आहे!
ह्यातुन तुम्हाला त्या *** लोकांची ऍलर्जी पाहिजे संस्कृतची कशाला? संस्कृतच्या ऍलर्जीसाठी ती किचकट, कठीण व अत्यंत दुर्बोध भाषा आहे इतके पुरेसे आहे. शाणपट्टी करणार्‍या लोकांची लोकांची जगात ददात नाही पण म्हणून कशाकशाची ऍलर्जी लावून घेणार?

In reply to by प्रियाली

अट्टाहास, आग्रह आणि संस्कृतप्रेम..........सुरेख प्रतिसाद !!! (पाणिनीनंतर संस्कृतावर सोपस्कार करणार्‍या लोकांची यादी वाचायला आवडेल) खल्लास !!! :)

विजुभाऊ 29/05/2008 - 15:31
बायको सोडुन द्यायची? ते किमान या जन्मी तरी शक्य नाही. तिच्या बरोबर सात जन्माची नातीचरामी अशी शपथ घेतली आहे (बहुतेक हा तिच्या बरोबरचा सातवा जन्म असावा ( ह घ्या :) ) )

In reply to by विजुभाऊ

बहुतेक हा तिच्या बरोबरचा सातवा जन्म असावा ( ह घ्या ) काय वाट्टेल ते काय विजुभाऊ? गेला जन्म सातवा होता. हा बोनस जन्म आहे. (सात जन्म बायकोशी नीट वागल्या बद्दल.)

मुक्तसुनीत 29/05/2008 - 15:53
एक चांगला गोषवारा दिल्याबद्दल अजानुकर्णाचे अनेक आभार. एक सामान्य मराठी भाषिक , वाचक नि नागरिक म्हणून मला असे दिसते की, कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत लागू होणारे "अति सर्वत्र वर्जयेत्" हे सूत्र भाषेच्या बाबतीतही लागू पडतेच. भाषाशुद्धीकरणाच्या नावाखाली बोजड संस्कृत शब्द माथी मारणे हे जसे चुकीचे , तसेच ऊर्दु, फारसी, इंग्रजी, या पैकी कुठल्याही भाषेची शिरजोरी/प्राबल्य होऊ देणेही चुकीचेच. शेवटी भाषेच्या शुद्धीचा प्रश्न दुय्यम ठरतो. महत्त्वाचा प्रश्न हा की लोकशाही व्यवस्थेमधला जो महत्त्वाचा घटक - सामान्य जनता - त्यांना डोळ्यासमोर ठेवून भाषेची धोरणे अमलात यायला हवीत. गावाकडचा शेतकरी , इतर व्यावसायिक या लोकांना सरकारी कागदपत्रे भरायची असतील , शरी असो की ग्रामीण , अक्षरओळख असणार्‍या कुणाला सरकारी व्यवस्थेशी संपर्क साधायचा असेल तर सर्वप्रथम ते कामकाज मराठीमधे व्हायला हवे. नंतर महत्त्वाचे म्हणजे ती भाषा त्याना समजेल अशी सुलभ असायला हवी. बस्स. मग त्यात ऊर्दु, फारसी, इंग्रजी, संस्कृत या भाषेतले शब्द येवोत - न येवोत. एकदा लोकहिताबद्दलचे उद्दिष्ट स्पष्ट असेल तर धोरणे तशी अमलात येतील. नाहीतर मनॉपली, हितसंबंध जपण्याकरता , विशिष्ट गटाने चालवलेला अजेंडा भाषेच्या बाबतीत कार्यान्वित होत रहातो हे आताचे सत्य आहेच.

In reply to by मुक्तसुनीत

ती भाषा त्याना समजेल अशी सुलभ असायला हवी. ....एकदा लोकहिताबद्दलचे उद्दिष्ट स्पष्ट असेल तर धोरणे तशी अमलात येतील. नाहीतर मनॉपली, हितसंबंध जपण्याकरता , विशिष्ट गटाने चालवलेला अजेंडा भाषेच्या बाबतीत कार्यान्वित होत रहातो हे आताचे सत्य आहेच. .... आता हे वाक्य किती खेडूतांना समजेल? म्हणजे शासकिय वेगळी आणि अशासकिय वेगळी अशा दोन मराठी भाषा प्रत्येकाला आल्या पाहिजेत. शाळे पासूनच सर्वांना 'खेडवळ' भाषा शिकवावी. त्यात पुन्हा, कोकणातील खेडं वेगळं, विदर्भातील खेडं वेगळं आणि देशावरील खेडं वेगळं. कोळ्या-आगर्‍यांची मराठी वेगळी, बाल्यांची मराठी वेगळी, वसईच्या ख्रिश्चनांची मराठी वेगळी. शाळेपासून ह्या सर्व मराठी भाषा प्रत्येकाने शिकल्या पाहीजेत. त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे. ती खरी मराठी नाहीच.

In reply to by प्रभाकर पेठकर

limbutimbu 29/05/2008 - 16:31
ह ह पु वा झाली प्रभाकरपन्त! अचूक निशाणा! >>>>> त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे ग्यानबाची खरी मेख तिथच हे प्रभाकरपन्त! भाषा (शुद्ध वा अशुद्ध) हे केवळ निमित्त! आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

In reply to by प्रभाकर पेठकर

विकेड बनी 29/05/2008 - 16:36
त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे. ती खरी मराठी नाहीच.
जळतंय पण वळत नाही!!! =))

In reply to by प्रभाकर पेठकर

मुक्तसुनीत 29/05/2008 - 18:09
आता हे वाक्य किती खेडूतांना समजेल? मिसळपाववर लिहीलेले प्रत्येक वाक्य महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातल्या प्रत्येक खेडुताला समजावे असा तुमचा इशारा दिसतोय. इतके म्हणून तुम्ही "शासकीय" चुकलो , "शासकिय" असा शब्द वापरलातच. असो .

In reply to by मुक्तसुनीत

अक्षरओळख असणार्‍या कुणाला सरकारी व्यवस्थेशी संपर्क साधायचा असेल तर सर्वप्रथम ते कामकाज मराठीमधे व्हायला हवे. नंतर महत्त्वाचे म्हणजे ती भाषा त्याना समजेल अशी सुलभ असायला हवी. ह्या तुमच्याच मागणीनुसार सरकारी (शासकिय की शासकीय?) आणि मिपावरील भाषा वेगवेगळी असावी असे सूचित केले आहे. मला व्यक्तिशः मराठी भाषेत आजपर्यंत रुळलेल्या इतरभाषांतील शब्दांबद्दलही तिव्र आक्षेप नाही आणि संस्कृतातून आलेल्या शब्दाबद्दलही आक्षेप नाही. माझ्याकडून जमेल तेंव्हा जमेल तितके (मला समजणारे)शुद्ध मी लिहीतो/बोलतो. कधी 'मूड' नसला तर इतर भाषिक शब्दही वापरतो. पण तो माझा भाषिक स्वभाव नाही. हे म्हणजे रोज घरी 'सात्विक' जेवण जेवल्यावर कधी कधी कंटाळा येऊन बाहेर हॉटेलातील 'तामसी' जेवणही जेवतो. पण रोजच्या जीवनात 'सात्विक'तेचा आग्रह धरतो, पुरस्कार करतो. ही सर्व चर्चा मला तरी रुचली नाही. मुद्यांना मुद्यांनी उत्तरे देण्यापेक्षा चर्चा वैयक्तिक पातळीवर भरकटली. संबंधितांनी तशी भरकटवू दिली ह्याचे दु:ख आहे. इतके म्हणून तुम्ही "शासकीय" चुकलो , "शासकिय" असा शब्द वापरलातच. असो . माझे मराठी १००% शुद्ध आहे असा मी दावा कधीच केलेला नाही. मिपावर 'शुद्धते'चा बाऊ केला जात नाही, शुद्धीचिकित्सक मला सापडला नाही, त्यामुळे र्‍हस्व-दीर्घच्या चुका जशा माझ्या होतात तशा इतरांच्याही होतातच. पण त्यालाही मी आक्षेप घेतलेला नाही. ह्म्म! कोणी मुद्दामहून चुकीचे मराठी लिहून वाचकांच्या वेळेचा अपव्यय करीत असेल तर त्याला जरूर आक्षेप घेतला आहे. मिपावर शुद्धिचिकित्सक सुरू केला तर तो मी आनंदाने आवर्जून वापरेन. माझे लेखन र्‍हर्स्व-दीर्ध चुकांविरहीत असेल तर मला स्वतःलाच वाचायला आवडेल. स्वान्तसुखाय म्हणतात तसे. मुद्दाम जड-जड संस्कृत शब्द जोडून मराठीला पर्यायी शब्द बनविणारे एक गंमत म्हणून असे शब्द बनवित असतात. सर्वांनी ते वापरावेच असा आग्रह नसतो. जे संस्कृतोद्भव मराठी शब्द आहेत ते समजायला, वापरायला कठीण असतील तर कोणी कितीही जंग जंग पछाडले तरीही ते शब्द वापरात येणार नाहीत. 'शासकीय' भाषेत कॉरिडरला 'छन्न विभाग' असा शब्द आहे. 'लिफ्ट' ला 'उद्वाहक' असा शब्द आहे. कोण वापरतो? पण 'वेतन' हा समजायला, वापरायला सोपा शब्द असेल तर तो फक्त संस्कृतोद्भव शब्द आहे (अस मी वरील चर्चेतून अर्थ काढला आहे) म्हणून वापरायचा नाही का? माझ्या माहिती नुसार, 'पगार' हा शब्द 'आश्रीताला खर्चासाठी दिलेली रक्कम' अशा अर्थी आहे. आपण नोकर्‍या करून वेतन मिळवितो त्याला 'पगार' म्हणून स्वतःला आश्रीत घोषित करायचे का? आपण आश्रीत असतो का? त्या पेक्षा 'वेतन' शब्दात सन्मानही आहे. असो. भाषा विषयावर माझा अभ्यास तरी बराच उथळ आहे. त्यांमुळे भाषा शास्त्रातले मोठमोठ्या संशोधकांचे दाखले मी देऊ शकत नाही. ह्याहून जास्त वाद मी घालू शकणार नाही, माझी इच्छाही नाही. लाथाळ्यांपेक्षा चांगले विचार, चांगले साहित्य वाचायला मिळावे म्हणून मी मिपावर येतो. असेच चालणार असेल तर मिपा उघडून बसण्यापेक्षा दुसरे कांही महत्त्वाचे काम करणे मी पसंद करीन. धन्यवाद.

ऋषिकेश 29/05/2008 - 17:38
त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे. ती खरी मराठी नाहीच
:P हा हा हा हा :))) =)) -('मिसळ'लेला भट बामन) ऋषिकेश
भाषाशुद्धीकरण आणि जडजंबाल लेखन : मंगेश विट्ठल राजाध्यक्ष यांचे निवडक उतारे. मराठीतली भाषाशुद्धीकरणाची चळवळ या शतकाच्या चौथ्या दशकात सुरू झाली. काही काळ तिने आवाज केला. पुढे तो थंडावत गेला. दरम्यान या चळवळीला पुरस्कर्ते आणि अनुयायी लाभले ते संख्येने मर्यादितच होते. उच्च जात, आणि उच्च नसले तरी त्याच्या जवळपासचे शिक्षण, या दोन प्रमुख मर्यादा. सर्वसाधारण लोकात तिचे हसे झाले. शुद्धीकृत भाषेची विडंबने झाली. तिला अनुयायांपेक्षा पुरस्कर्तेच अधिक लाभले :) म्हणजे अशा शुद्धीकरणाचा तात्त्विक पुरस्कार करणारे. 'तशा' भाषेत आपले लेखन करणारे फार थोडे होते.

(नको)

चतुरंग ·

विसोबा खेचर 29/05/2008 - 23:17
निरख मला, गिळू नको सोडा ओत! पाणी नको वा! विडंबन छान आहे! :) अवांतर : जयन्ता५२ हे आमचे एकेकाळचे मनोगती मित्र. ते मिपावरही सभासद आहेत पण जयन्ता५२ या नावाने ते इथे प्रकट होत नाहीत! बिचार्‍या आमच्या जयन्तरावांच्या श्रद्धा मालकांच्या पायावर वाहिलेल्या असल्यामुळे मालकांना कळेल की काय या भितीने जयन्ता५२ य नावाने इथेही वावरायची त्यांची हिंमत होत नाही! :) तात्या.

निरख मला, गिळू नको सोडा ओत! पाणी नको गात्रात शिरशिरी येता चषक असा टाळू नको बाकी, "ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या.........." :)

विसोबा खेचर 29/05/2008 - 23:17
निरख मला, गिळू नको सोडा ओत! पाणी नको वा! विडंबन छान आहे! :) अवांतर : जयन्ता५२ हे आमचे एकेकाळचे मनोगती मित्र. ते मिपावरही सभासद आहेत पण जयन्ता५२ या नावाने ते इथे प्रकट होत नाहीत! बिचार्‍या आमच्या जयन्तरावांच्या श्रद्धा मालकांच्या पायावर वाहिलेल्या असल्यामुळे मालकांना कळेल की काय या भितीने जयन्ता५२ य नावाने इथेही वावरायची त्यांची हिंमत होत नाही! :) तात्या.

निरख मला, गिळू नको सोडा ओत! पाणी नको गात्रात शिरशिरी येता चषक असा टाळू नको बाकी, "ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या.........." :)
जयन्ता५२ ह्यांचे 'नको' वाचून आमच्या मनात नकोनकोते विचार तरळून गेले! ;) निरख मला, गिळू नको सोडा ओत! पाणी नको गात्रात शिरशिरी येता चषक असा टाळू नको घेतोस का शपथा अशा? टाळून मला पळू नको! अशक्य नाहीच, पण 'ऑन द रॉक्स' घेऊ नको चेतविले आहेस मला जिवा त्या का जाळू नको? -------------------------------- चतुरंग

नियमांस धरून... (२)

श्रावण मोडक ·

क्लिष्ट राजकारण आहे. विषयाच व्याप बराच मोठा आहे. पण दोन भागांत थोडक्यात आटोपला आहे. राजकिय भाषा, शासकिय भाषा, शासकिय कार्यपद्धती आणि नोकरशाहीतील 'जीवघेणी' दिरंगाई ह्याने अंगावर काटा येतो. ह्यालाच मुत्सदेगिरी म्हणतात का? तसे असेल तर, आग लागो अशा मुत्सदेगिरीला. त्याच बरोबर भारतासारख्या भरमसाठ लोकवस्तीच्या देशात असे अनेक नामवंत, अस्सल 'गरजू' असतील त्या सर्वांनाच कायद्याच्या चौकटीत राहून न्याय मिळवून देणे शक्य असेल का? असाही प्रश्न मनात उभा ठाकतो. म्हणूनच कदाचित सरकारला 'शासन' असा समर्पक प्रतिशब्द असावा. लेखन सुंदर आहे. विषयाला व्यवस्थित बांधले आहे. अभिनंदन.

यशोधरा 28/05/2008 - 21:54
आवडलं अतिशय. सुरेखच जमलंय हे लिखाण. शासकीय नोकरशाही आणि दिरंगाई यांचे नातेच आहे बहुतेक!!

सुमीत 29/05/2008 - 11:00
श्रावण काका, धरण विस्थापितांच्या समस्येला तुमच्या लेखनीने हात घालून तुम्ही त्यांचे विश्व प्रभावी पणे मांडले होते. आणि आता ही कथा तुमच्यातल्या प्रतिभेला वेगळ्या उंची वर घेऊन गेली आहे. कथे तले भाष्य, पात्रे, त्यांच्या वागण्याची तर्‍हा अगदी आस पास घडते असेच वाटते, थोड्क्यात लेखनीतून जिंवत पणा तुम्ही यशस्वी पणे मांडला आहे.

राजकारणाची गोष्ट अतिशय प्रभावीपणे आणि विषयाचा पसारा मोठा असूनही दोन भागात नीटसपणे बांधली आहे. कथा आवडली, स्वाती

सन्जोप राव 29/05/2008 - 22:20
हे असे तंतोतंत कुणाच्या तरी बाबतीत झाल्याचे आठवते आहे. दळवी? कथा जबरदस्त आहे. पात्रांच्या तोंडचे इंग्रजी संवाद तसेच ठेवल्याबद्दल - त्यांचे ओढूनताणून मराठीकरण करण्याचा प्रयत्न न केल्याबद्दल विशेष अभिनंदन. सन्जोप राव

विसुनाना 31/05/2008 - 12:12
'दात असणे' या वाक्प्रचाराचे उत्कृष्ट उदाहरण. कथानक व्यवहारातले. आवडले. तांत्रिक बाबीतही अत्यंत सरस कथा.

In reply to by प्रशांतकवळे

राजे 01/06/2008 - 13:26
खुप सुंदर! अवघड विषय, सहजतेने मांडलात हेच म्हणतो ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by श्रावण मोडक

छान कथा... १.परदेशी संस्थेत परदेशी चलनातून पगार आणि पेन्शन... २. डायलिसिस... ३. नाटककार , कादंबरीकार ...दळवीच वाटताहेत.. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

क्लिष्ट राजकारण आहे. विषयाच व्याप बराच मोठा आहे. पण दोन भागांत थोडक्यात आटोपला आहे. राजकिय भाषा, शासकिय भाषा, शासकिय कार्यपद्धती आणि नोकरशाहीतील 'जीवघेणी' दिरंगाई ह्याने अंगावर काटा येतो. ह्यालाच मुत्सदेगिरी म्हणतात का? तसे असेल तर, आग लागो अशा मुत्सदेगिरीला. त्याच बरोबर भारतासारख्या भरमसाठ लोकवस्तीच्या देशात असे अनेक नामवंत, अस्सल 'गरजू' असतील त्या सर्वांनाच कायद्याच्या चौकटीत राहून न्याय मिळवून देणे शक्य असेल का? असाही प्रश्न मनात उभा ठाकतो. म्हणूनच कदाचित सरकारला 'शासन' असा समर्पक प्रतिशब्द असावा. लेखन सुंदर आहे. विषयाला व्यवस्थित बांधले आहे. अभिनंदन.

यशोधरा 28/05/2008 - 21:54
आवडलं अतिशय. सुरेखच जमलंय हे लिखाण. शासकीय नोकरशाही आणि दिरंगाई यांचे नातेच आहे बहुतेक!!

सुमीत 29/05/2008 - 11:00
श्रावण काका, धरण विस्थापितांच्या समस्येला तुमच्या लेखनीने हात घालून तुम्ही त्यांचे विश्व प्रभावी पणे मांडले होते. आणि आता ही कथा तुमच्यातल्या प्रतिभेला वेगळ्या उंची वर घेऊन गेली आहे. कथे तले भाष्य, पात्रे, त्यांच्या वागण्याची तर्‍हा अगदी आस पास घडते असेच वाटते, थोड्क्यात लेखनीतून जिंवत पणा तुम्ही यशस्वी पणे मांडला आहे.

राजकारणाची गोष्ट अतिशय प्रभावीपणे आणि विषयाचा पसारा मोठा असूनही दोन भागात नीटसपणे बांधली आहे. कथा आवडली, स्वाती

सन्जोप राव 29/05/2008 - 22:20
हे असे तंतोतंत कुणाच्या तरी बाबतीत झाल्याचे आठवते आहे. दळवी? कथा जबरदस्त आहे. पात्रांच्या तोंडचे इंग्रजी संवाद तसेच ठेवल्याबद्दल - त्यांचे ओढूनताणून मराठीकरण करण्याचा प्रयत्न न केल्याबद्दल विशेष अभिनंदन. सन्जोप राव

विसुनाना 31/05/2008 - 12:12
'दात असणे' या वाक्प्रचाराचे उत्कृष्ट उदाहरण. कथानक व्यवहारातले. आवडले. तांत्रिक बाबीतही अत्यंत सरस कथा.

In reply to by प्रशांतकवळे

राजे 01/06/2008 - 13:26
खुप सुंदर! अवघड विषय, सहजतेने मांडलात हेच म्हणतो ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by श्रावण मोडक

छान कथा... १.परदेशी संस्थेत परदेशी चलनातून पगार आणि पेन्शन... २. डायलिसिस... ३. नाटककार , कादंबरीकार ...दळवीच वाटताहेत.. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
3