मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक स्वप्न प्रवास.(६)

विजुभाऊ ·

खरोखर ढगात गेल्यासारखे वाटत आहे. माताय्, पण ते डायपर प्रकरण जरा डोक्यावरून गेले बघा. सुंदर कल्पना आहे. उडणारा ढग. (डायपरवाला) पुण्याचे पेशवे

राजे Tue, 05/27/2008 - 10:46
मस्तच ! सगळेच सोनेरी ... दात पण ? वा ! वा काय कल्पना आहे सोनेरी दात :)) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

ढगातला स्वप्न प्रवास मस्त रंगवलाय. ढिलायन्सचे ढग प्रवास ही कल्पना तर अफाटच. फक्त पेशवे म्हणतात तसे डायपर प्रकरण जरा डोक्यावरुन गेले. आणि ढगातल्या कल्पनेचा शेवट मात्र तुम्हाला आजीच्या आठवणीकडे घेऊन गेला, तो प्रसंग आम्हालाही 'टच' करुन गेला.

प्रभाकर पेठकर Tue, 05/27/2008 - 13:47
विजुभाऊ, कल्पनाशक्ती चांगली आहे. दोन पेग जरा जास्त झाले की 'ढगात' गेल्यासारखे वाटते. अनेकदा अनुभव घेताला आहे, त्यामुळेच 'ढगायन' आवडले. पण इतक्या उंचावर गेल्यावर भितीने हृदयात 'ढग-ढग' होते काहो?

धमाल मुलगा Tue, 05/27/2008 - 17:34
फुल्टू विजुभाऊ !!!! आयला,
"ढिलायन्स च्या नव्या ढग हवाई सर्व्हीस मध्ये आपले स्वागत आहे. "करलो आसमान मुठ्ठीमें" ढिलायन्स इंडस्ट्रीज ची खास तिन्ही लोकांना जोडणारी एकमेव सर्व्हीस.......ढिलायन्स ढग हवाई सर्व्हीस"
धिरुभाई काय आनंदला असेल तिकडं..स्वर्गात / नरकात जिथं कुठं असेल तिथं.
मला उगाचच झूम झूम ढलती रात.........कही दीप जले कही दिल.......... .आयेगा आनेवाला...भटकी हुई जवानी मंझील को ढुंढती है......गुमनाम है कोई.... ही आणि तत्सम गाणी आठवायला लागली.
अग्गग्गग्गग्गग्ग !!! हे लय बेकार राव :) पिवळा गॉगल काय, डायपर काय... जोरात आहे गाडी... आणि पेस्तनजी इथंपण आला का? वा वा वा....
ह्या पारशांना देवाने "ढ" चा उच्चार करायला जिभीमधे काही एक्स्ट्रा स्नायु दिले असावेत अशी मला नेहमी शन्का येते. ते जसा "ढ्" चा उच्चार करतात तसा उच्चार इतर कोणत्याच जमातीच्या इसमाना जमत नाही.
कबुतरखान्यापाशी शिकलेत ते...खुद्द कबुतरांकडून! एकदम "केम डार्लिंग = गुटुर्गुम्" सापडली का पीठ दळणारी म्हातारी? केव्हढं होतं हो ते जातं? सांगा बुवा लवकर!

स्वाती राजेश Tue, 05/27/2008 - 19:18
लेख छान लिहिला आहे.... ढगाची सफर मस्त वर्णन केले आहे.... "ढिलायन्स च्या नव्या ढग हवाई सर्व्हीस मध्ये आपले स्वागत आहे. "करलो आसमान मुठ्ठीमें" ढिलायन्स इंडस्ट्रीज ची खास तिन्ही लोकांना जोडणारी एकमेव सर्व्हीस.......ढिलायन्स ढग हवाई सर्व्हीस". इथे पण आहे का? त्यांची सर्व्हिस...:) आता माझे पाय लटलट कापु लागले हुडहुडी मुळे दात एकमेकांवर आपटुन त्रिताल आडाचौताल आणि दादरा हे सगळे ताल द्रुत् लयीत वाजू लागले.:) मस्त कल्पना आहे..मि.इंडिया ची.... बाकी तुमच्या बरोबर आम्हालाही ढगात नेले......

वरदा Tue, 05/27/2008 - 22:30
हा भाग पण ढिलायन्स च्या नव्या ढग हवाई सर्व्हीस मध्ये आपले स्वागत आहे. "करलो आसमान मुठ्ठीमें" ढिलायन्स इंडस्ट्रीज ची खास तिन्ही लोकांना जोडणारी एकमेव सर्व्हीस.......ढिलायन्स ढग हवाई सर्व्हीस ही ही ही ही......खरच येईल एक दिवस असली सर्व्हीस सांगता येत नाही..... मला त्या ढगात पीठ दळणार्‍या म्हातारीला बघायची म्हातारी नसेल तर निदान तिचे एवढ्या जोरात आवाज करणारे जाते तरी कसेअसेल ते बघायची अनिवार इच्छा झाली. ह्म्म्म मलाही बघायचय्...आता पुढचा भाग कधी?

पिवळा डांबिस Tue, 05/27/2008 - 22:50
आता गेलांच आहांत तर जरा नऊ आणि अकरा नंबरचा ढग बघून या हो! आम्ही इथे आपले उगाच कीर्ती ऐकत असतो, "क्लाऊड नाईन", "क्लाऊड इलेवन" वगैरे.... खरंच काही तथ्य आहे की नुसताच आपल्या धमुच्या प्रतिक्रियांसारखा पिंजलेला कापूस! (धम्या, ह. घे.:)) पण इतक्या उंचावर गेल्यावर भितीने हृदयात 'ढग-ढग' होते काहो? पेठकरकाका, जियो!:)) -डांबिसकाका

In reply to by पिवळा डांबिस

छोटा डॉन Wed, 05/28/2008 - 07:30
आता गेलांच आहांत तर जरा नऊ आणि अकरा नंबरचा ढग बघून या हो! आम्ही इथे आपले उगाच कीर्ती ऐकत असतो, "क्लाऊड नाईन", "क्लाऊड इलेवन" वगैरे.... खरंच काही तथ्य आहे की नुसताच आपल्या धमुच्या प्रतिक्रियांसारखा पिंजलेला कापूस!
आयच्या गावात .... अगदी "अंतु बर्वा" की हो आमच्या कोकणचा ... विजूभाऊ जाउन या हो .... बरं, एकटं जाताय की बरोबर कोणी [ कुटुंब किंवा तुमची पी.ए. , कसेही ] आहे ? काही नाही हो, उगाच देवयानीची कथा आठवली आणि डोक्यात किडा आला. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मन Tue, 05/27/2008 - 23:46
येउ द्या पटकन पुढले भागही. तुर्तास गडबडित आहे. पुन्हा फुरसतीने व्यवस्थित प्रतिक्रिया देइन. आपलाच, मनोबा

In reply to by मन

विजुभाऊ Wed, 05/28/2008 - 10:44
:O येउ द्या पटकन पुढले भागही. तुर्तास गडबडित आहे. पुन्हा फुरसतीने व्यवस्थित प्रतिक्रिया देइन. हे अजब आहे रे. येउ द्या पटकन पुढले भागही असे म्हणायचे आणि त्याच वेळी पुन्हा फुरसतीने व्यवस्थित प्रतिक्रिया देइन असेही म्हणायचे. : रे भाऊ ...तुझ्या प्रतिसादाने बुचकळ्यात पडलेला विजुभाऊ :O

शितल Wed, 05/28/2008 - 00:46
>>> मी तिचे पाय पहाण्याचा प्रयत्न केला तेंव्ह मला तीचे गुढग्याखाली पायच दिसले नाहीत.तिचे पाय जमिनीवर होते त्या दाट धुक्यात दिसेनासे झालेले होते. पण मी म्हणते कशासाठी एवढे कष्ट घेता. (ह.घ्या.) मजेशीर कल्पना.

In reply to by शितल

प्रभाकर पेठकर Wed, 05/28/2008 - 14:16
>>> मी तिचे पाय पहाण्याचा प्रयत्न केला तेंव्ह मला तीचे गुढग्याखाली पायच दिसले नाहीत.तिचे पाय जमिनीवर होते त्या दाट धुक्यात दिसेनासे झालेले होते. पण मी म्हणते कशासाठी एवढे कष्ट घेता. मी ह्यावर काहीच बोलत नाही........

छोटा डॉन Wed, 05/28/2008 - 07:38
विजूभाऊ, कसलं "ढ"बरदस्त [ बहुतेक जबरदस्त हा शब्द चुकीचा आहे] लिहता हो तुम्ही ... सही है, लगे रहो !!!
झूम झूम ढलती रात.........कही दीप जले कही दिल.......... .आयेगा आनेवाला...भटकी हुई जवानी मंझील को ढुंढती है......गुमनाम है कोई.... ही आणि तत्सम गाणी आठवायला लागली.
हा हा हा .... आयला आपल्या ढोळ्यासमोर ढायरेक्ट चित्र आले त्याचे ... पण घाबरनेका नही, कुछ नही होता है ...
त्या देखण्या सुंदर हडळीला येताना पाहीले. मी तिचे पाय पहाण्याचा प्रयत्न केला तेंव्ह मला तीचे गुढग्याखाली पायच दिसले नाहीत.तिचे पाय जमिनीवर होते त्या दाट धुक्यात दिसेनासे झालेले होते.
काय सांगता, तुम्ही पाय बघायचा प्रयत्न केलात !!! आयला आमची कार्टी असती तर त्यांनी *******, जाऊ दे, नंतर कधीतरी ... बाकी पेठकरकाका म्हणत्तात तसे ढुमच्या हॄदयात "ढक्-ढक" झाले की नाही ??? पु"ढ"च्या भागाची वाट पाहत आहे ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मदनबाण Wed, 05/28/2008 - 07:56
"ढिलायन्स च्या नव्या ढग हवाई सर्व्हीस मध्ये आपले स्वागत आहे. "करलो आसमान मुठ्ठीमें" ढिलायन्स इंडस्ट्रीज ची खास तिन्ही लोकांना जोडणारी एकमेव सर्व्हीस ही सुविधा पण ढिलायन्स ते ढिलायन्स विनामुल्य असेल बहुतेक !!!!! हिंदी चित्रपटात पुरुष भूते हिडीस भयानक दाखवतात.आणि स्त्री भूते;सुंदर नाजूक,सुस्वभावी अशी दाखवतात एकदम मान्य.....म्हणुनच तर मी असे चलचित्रपट पाहु शकतो.... एवढ माल दिसणार भुत दुसर्‍या दुनियेत काय कामाच...? तो स्वर्गीय सोनेरी द्रवपदार्थ ओठाला लावला......ह्या...पार फ़सलो. ते शुद्ध पाणी होते. सात्विक जल... बरोबर ना ? (वडाच्या पारावर झोके घेणारा झोटिंग) मदनबाण.....

मनस्वी Wed, 05/28/2008 - 10:27
"ढिलायन्स" नाव सह्हीच! >>हिंदी चित्रपटात पुरुष भूते हिडीस भयानक दाखवतात.आणि स्त्री भूते;सुंदर नाजूक,सुस्वभावी अशी दाखवतात असे काही नाही बरंका विजुभाऊ.. हॅल्लो ब्रदर मधला सलमान, पहेली मधला शाहरुख, भूतनाथ मधला बच्चन बरे दाखवलेले की. आणि पेठकरकाका म्हणतात तसे तुमच्या हॄदयात "ढग-ढग" झाले की नाही ??? मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

वरदा Fri, 05/30/2008 - 01:31
विजुभाऊ पुढच्या भागाची वाट पाहतेय्....आज हाच भाग पुन्हा वाचुन परत हसत बसले होते......

खरोखर ढगात गेल्यासारखे वाटत आहे. माताय्, पण ते डायपर प्रकरण जरा डोक्यावरून गेले बघा. सुंदर कल्पना आहे. उडणारा ढग. (डायपरवाला) पुण्याचे पेशवे

राजे Tue, 05/27/2008 - 10:46
मस्तच ! सगळेच सोनेरी ... दात पण ? वा ! वा काय कल्पना आहे सोनेरी दात :)) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

ढगातला स्वप्न प्रवास मस्त रंगवलाय. ढिलायन्सचे ढग प्रवास ही कल्पना तर अफाटच. फक्त पेशवे म्हणतात तसे डायपर प्रकरण जरा डोक्यावरुन गेले. आणि ढगातल्या कल्पनेचा शेवट मात्र तुम्हाला आजीच्या आठवणीकडे घेऊन गेला, तो प्रसंग आम्हालाही 'टच' करुन गेला.

प्रभाकर पेठकर Tue, 05/27/2008 - 13:47
विजुभाऊ, कल्पनाशक्ती चांगली आहे. दोन पेग जरा जास्त झाले की 'ढगात' गेल्यासारखे वाटते. अनेकदा अनुभव घेताला आहे, त्यामुळेच 'ढगायन' आवडले. पण इतक्या उंचावर गेल्यावर भितीने हृदयात 'ढग-ढग' होते काहो?

धमाल मुलगा Tue, 05/27/2008 - 17:34
फुल्टू विजुभाऊ !!!! आयला,
"ढिलायन्स च्या नव्या ढग हवाई सर्व्हीस मध्ये आपले स्वागत आहे. "करलो आसमान मुठ्ठीमें" ढिलायन्स इंडस्ट्रीज ची खास तिन्ही लोकांना जोडणारी एकमेव सर्व्हीस.......ढिलायन्स ढग हवाई सर्व्हीस"
धिरुभाई काय आनंदला असेल तिकडं..स्वर्गात / नरकात जिथं कुठं असेल तिथं.
मला उगाचच झूम झूम ढलती रात.........कही दीप जले कही दिल.......... .आयेगा आनेवाला...भटकी हुई जवानी मंझील को ढुंढती है......गुमनाम है कोई.... ही आणि तत्सम गाणी आठवायला लागली.
अग्गग्गग्गग्गग्ग !!! हे लय बेकार राव :) पिवळा गॉगल काय, डायपर काय... जोरात आहे गाडी... आणि पेस्तनजी इथंपण आला का? वा वा वा....
ह्या पारशांना देवाने "ढ" चा उच्चार करायला जिभीमधे काही एक्स्ट्रा स्नायु दिले असावेत अशी मला नेहमी शन्का येते. ते जसा "ढ्" चा उच्चार करतात तसा उच्चार इतर कोणत्याच जमातीच्या इसमाना जमत नाही.
कबुतरखान्यापाशी शिकलेत ते...खुद्द कबुतरांकडून! एकदम "केम डार्लिंग = गुटुर्गुम्" सापडली का पीठ दळणारी म्हातारी? केव्हढं होतं हो ते जातं? सांगा बुवा लवकर!

स्वाती राजेश Tue, 05/27/2008 - 19:18
लेख छान लिहिला आहे.... ढगाची सफर मस्त वर्णन केले आहे.... "ढिलायन्स च्या नव्या ढग हवाई सर्व्हीस मध्ये आपले स्वागत आहे. "करलो आसमान मुठ्ठीमें" ढिलायन्स इंडस्ट्रीज ची खास तिन्ही लोकांना जोडणारी एकमेव सर्व्हीस.......ढिलायन्स ढग हवाई सर्व्हीस". इथे पण आहे का? त्यांची सर्व्हिस...:) आता माझे पाय लटलट कापु लागले हुडहुडी मुळे दात एकमेकांवर आपटुन त्रिताल आडाचौताल आणि दादरा हे सगळे ताल द्रुत् लयीत वाजू लागले.:) मस्त कल्पना आहे..मि.इंडिया ची.... बाकी तुमच्या बरोबर आम्हालाही ढगात नेले......

वरदा Tue, 05/27/2008 - 22:30
हा भाग पण ढिलायन्स च्या नव्या ढग हवाई सर्व्हीस मध्ये आपले स्वागत आहे. "करलो आसमान मुठ्ठीमें" ढिलायन्स इंडस्ट्रीज ची खास तिन्ही लोकांना जोडणारी एकमेव सर्व्हीस.......ढिलायन्स ढग हवाई सर्व्हीस ही ही ही ही......खरच येईल एक दिवस असली सर्व्हीस सांगता येत नाही..... मला त्या ढगात पीठ दळणार्‍या म्हातारीला बघायची म्हातारी नसेल तर निदान तिचे एवढ्या जोरात आवाज करणारे जाते तरी कसेअसेल ते बघायची अनिवार इच्छा झाली. ह्म्म्म मलाही बघायचय्...आता पुढचा भाग कधी?

पिवळा डांबिस Tue, 05/27/2008 - 22:50
आता गेलांच आहांत तर जरा नऊ आणि अकरा नंबरचा ढग बघून या हो! आम्ही इथे आपले उगाच कीर्ती ऐकत असतो, "क्लाऊड नाईन", "क्लाऊड इलेवन" वगैरे.... खरंच काही तथ्य आहे की नुसताच आपल्या धमुच्या प्रतिक्रियांसारखा पिंजलेला कापूस! (धम्या, ह. घे.:)) पण इतक्या उंचावर गेल्यावर भितीने हृदयात 'ढग-ढग' होते काहो? पेठकरकाका, जियो!:)) -डांबिसकाका

In reply to by पिवळा डांबिस

छोटा डॉन Wed, 05/28/2008 - 07:30
आता गेलांच आहांत तर जरा नऊ आणि अकरा नंबरचा ढग बघून या हो! आम्ही इथे आपले उगाच कीर्ती ऐकत असतो, "क्लाऊड नाईन", "क्लाऊड इलेवन" वगैरे.... खरंच काही तथ्य आहे की नुसताच आपल्या धमुच्या प्रतिक्रियांसारखा पिंजलेला कापूस!
आयच्या गावात .... अगदी "अंतु बर्वा" की हो आमच्या कोकणचा ... विजूभाऊ जाउन या हो .... बरं, एकटं जाताय की बरोबर कोणी [ कुटुंब किंवा तुमची पी.ए. , कसेही ] आहे ? काही नाही हो, उगाच देवयानीची कथा आठवली आणि डोक्यात किडा आला. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मन Tue, 05/27/2008 - 23:46
येउ द्या पटकन पुढले भागही. तुर्तास गडबडित आहे. पुन्हा फुरसतीने व्यवस्थित प्रतिक्रिया देइन. आपलाच, मनोबा

In reply to by मन

विजुभाऊ Wed, 05/28/2008 - 10:44
:O येउ द्या पटकन पुढले भागही. तुर्तास गडबडित आहे. पुन्हा फुरसतीने व्यवस्थित प्रतिक्रिया देइन. हे अजब आहे रे. येउ द्या पटकन पुढले भागही असे म्हणायचे आणि त्याच वेळी पुन्हा फुरसतीने व्यवस्थित प्रतिक्रिया देइन असेही म्हणायचे. : रे भाऊ ...तुझ्या प्रतिसादाने बुचकळ्यात पडलेला विजुभाऊ :O

शितल Wed, 05/28/2008 - 00:46
>>> मी तिचे पाय पहाण्याचा प्रयत्न केला तेंव्ह मला तीचे गुढग्याखाली पायच दिसले नाहीत.तिचे पाय जमिनीवर होते त्या दाट धुक्यात दिसेनासे झालेले होते. पण मी म्हणते कशासाठी एवढे कष्ट घेता. (ह.घ्या.) मजेशीर कल्पना.

In reply to by शितल

प्रभाकर पेठकर Wed, 05/28/2008 - 14:16
>>> मी तिचे पाय पहाण्याचा प्रयत्न केला तेंव्ह मला तीचे गुढग्याखाली पायच दिसले नाहीत.तिचे पाय जमिनीवर होते त्या दाट धुक्यात दिसेनासे झालेले होते. पण मी म्हणते कशासाठी एवढे कष्ट घेता. मी ह्यावर काहीच बोलत नाही........

छोटा डॉन Wed, 05/28/2008 - 07:38
विजूभाऊ, कसलं "ढ"बरदस्त [ बहुतेक जबरदस्त हा शब्द चुकीचा आहे] लिहता हो तुम्ही ... सही है, लगे रहो !!!
झूम झूम ढलती रात.........कही दीप जले कही दिल.......... .आयेगा आनेवाला...भटकी हुई जवानी मंझील को ढुंढती है......गुमनाम है कोई.... ही आणि तत्सम गाणी आठवायला लागली.
हा हा हा .... आयला आपल्या ढोळ्यासमोर ढायरेक्ट चित्र आले त्याचे ... पण घाबरनेका नही, कुछ नही होता है ...
त्या देखण्या सुंदर हडळीला येताना पाहीले. मी तिचे पाय पहाण्याचा प्रयत्न केला तेंव्ह मला तीचे गुढग्याखाली पायच दिसले नाहीत.तिचे पाय जमिनीवर होते त्या दाट धुक्यात दिसेनासे झालेले होते.
काय सांगता, तुम्ही पाय बघायचा प्रयत्न केलात !!! आयला आमची कार्टी असती तर त्यांनी *******, जाऊ दे, नंतर कधीतरी ... बाकी पेठकरकाका म्हणत्तात तसे ढुमच्या हॄदयात "ढक्-ढक" झाले की नाही ??? पु"ढ"च्या भागाची वाट पाहत आहे ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मदनबाण Wed, 05/28/2008 - 07:56
"ढिलायन्स च्या नव्या ढग हवाई सर्व्हीस मध्ये आपले स्वागत आहे. "करलो आसमान मुठ्ठीमें" ढिलायन्स इंडस्ट्रीज ची खास तिन्ही लोकांना जोडणारी एकमेव सर्व्हीस ही सुविधा पण ढिलायन्स ते ढिलायन्स विनामुल्य असेल बहुतेक !!!!! हिंदी चित्रपटात पुरुष भूते हिडीस भयानक दाखवतात.आणि स्त्री भूते;सुंदर नाजूक,सुस्वभावी अशी दाखवतात एकदम मान्य.....म्हणुनच तर मी असे चलचित्रपट पाहु शकतो.... एवढ माल दिसणार भुत दुसर्‍या दुनियेत काय कामाच...? तो स्वर्गीय सोनेरी द्रवपदार्थ ओठाला लावला......ह्या...पार फ़सलो. ते शुद्ध पाणी होते. सात्विक जल... बरोबर ना ? (वडाच्या पारावर झोके घेणारा झोटिंग) मदनबाण.....

मनस्वी Wed, 05/28/2008 - 10:27
"ढिलायन्स" नाव सह्हीच! >>हिंदी चित्रपटात पुरुष भूते हिडीस भयानक दाखवतात.आणि स्त्री भूते;सुंदर नाजूक,सुस्वभावी अशी दाखवतात असे काही नाही बरंका विजुभाऊ.. हॅल्लो ब्रदर मधला सलमान, पहेली मधला शाहरुख, भूतनाथ मधला बच्चन बरे दाखवलेले की. आणि पेठकरकाका म्हणतात तसे तुमच्या हॄदयात "ढग-ढग" झाले की नाही ??? मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

वरदा Fri, 05/30/2008 - 01:31
विजुभाऊ पुढच्या भागाची वाट पाहतेय्....आज हाच भाग पुन्हा वाचुन परत हसत बसले होते......
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

असेही एक पैलतीर (भाग तीन)

अरुण मनोहर ·

फटू Tue, 05/27/2008 - 10:40
तुमच्या या लेखन मालिकेतील पहीला भाग अगदी आम्ही संगणक अभियंता असूनही भूसापेक्ष स्थीर उपग्रहाप्रमाणे डोक्यावरून छत्तीस हजार किलोमीटर उंचावरून गेला.... पण दुसरा आणि तिसरा भाग खूप छान लिहिले आहेत तुम्ही... खूप वाईट वाटतं अशा भूक्कड दूरदर्शन मालिका जेव्हा आमची लोकं डोळे फाडफाडून पाहतात... का त्याना कळत नाही की समोरं त्या टी व्ही नावाच्या खोक्यात जे काही चालू आहे ते सगळं आभासी आणि फसवं आहे.... अशा मालिका बनवणं हा काही लोकांचा धंदा आहे हे आपण समजू शकतो... पण पाहणा~यांचं काय... का ते आपली डोकी गहाण ठेवतात.... मला एक प्रसंग मागे घडलेला प्रसंग आठवतो.... मी माझ्या एका मित्राकडे गेलो होतो... मी आतल्या खोलीत आराम करत होतो... बाहेरच्या खोलीमध्ये वहीनी कुठली तरी मालिका पाहत होत्या. अचानक वहीनी 'अरेरे' म्हणत विव्हळू लागल्या. मी धास्तावून काय झालं हे पाहण्यासाठी बाहेरच्या खोलीत आलो तर कळलं की वहीनी जी मालिका पाहत होत्या त्या मालिकेची नायिका रीक्षाची ठोकर लागून पडली होती... मी मित्राच्या घरी असल्यामुळे मला डोक्यावर हात मारुन नाही घेता आला पण मनातल्या मनात त्या वहीनीना नमस्कार मात्र जरूर घातला... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

गिरिजा Tue, 05/27/2008 - 16:12
या मध्ये एक गोष्ट अजुन.. प्रत्येक वाक्याला (खरतर शब्दा-शब्दाला) त्या scene मधल्या सगळयान्ची तोण्ड दाखवणे. (|:

विसोबा खेचर Tue, 05/27/2008 - 16:28
अरूणशेठ, झकास निरिक्षण, मस्तच लिहिलं आहे. पाणी वाढवण्याचे आणि उत्कंठा ताणण्याचे सगळे प्वाईंट्स अगदी बरोब्बर आहेत, तंतोतंत पटले! :) तात्या.

निरंजन मालशे Tue, 05/27/2008 - 17:37
"बेचैन नायक एकटाच घरात येरझार्या घालत आहे. पाणी घालून येरझार्या वाढवाव्या. दारावरची बेल वाजते. दारापुढून घेतलेला नायकाच्या आश्चर्यचकीत चेहेरा. नायक म्हणतो... "तूम!!..." एपिसोड संपतो. (पुढचा एपिसोड सुरु होतो तेव्हा हेच शेवटचे तीन मिनीट रिपीट करायचे. नंतर दार उघडल्यावर समोर दिसतो पोस्टमन. तो पत्र देउन निघून जातो.) रात्रीची वेळ. नायीका घरात एकटी. भीतीदायक म्युझीक मधे वेळ काढावा. खिडक्यांचे पद्डदे उडत आहेत. नायीका बेडरूमच्या कपाटाचे दार उघडते. एक किंचाळी फ़ोडते. ... ब्रेक. (पुढचा एपिसोड सुरु होतो तेव्हा हेच शेवटचे तीन मिनीट रिपीट करायचे. नंतर कपाट उघडल्यावर समोर दिसते एक झुरळ.) खलनायकाने नायकाचा खून केलेला दाखवायचे. .... एपिसोड संपतो. (पुढचा एपिसोड सुरू होताच नायक झोपेतून उठतो. "कैसा ये भयानक सपना...." पुर्वी झी टि.व्ही. नविन असताना एक 'तारा' नावाची सिरीयल लागायची त्यात अक्षरश: हेच व्हायच. ती कधी संपली ते त्या ताराला नवनीत निशानलाही माहीत नसेल. सोप ची कथा साबणावर घरसत नेण्याचा मान 'जुनून' नावाच्या भयाकारी सिरीयला जातो. त्याच्याच पुढे पाउल टाकून तेरा पती सिर्फ मेरा है करण्याचा मान 'स्वाभिमान'ला द्यावा लागेल . या सिरीयलचा शेवट पाहील्याच सांगणारे काही खोटारडे या जगात आहेत. यात अजुन एका सिरीयलचा उल्लेख करावा लागेल 'चन्द्रकांता' एक राजकुमारी आणि एक राजकुमार यांची परीकथा पण किती खेचावी. त्या दोघांशी काहीही संबध नसलेली क्रुत्तिका देसाई तिन रोल करून पैसा कमवून गेली.

झकासराव Sat, 05/31/2008 - 12:29
हे त्या चन्द्रकांता सिरियलीत असलेल एक कृरसिंग नावाच पात्र म्हणत असे. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

फटू Tue, 05/27/2008 - 10:40
तुमच्या या लेखन मालिकेतील पहीला भाग अगदी आम्ही संगणक अभियंता असूनही भूसापेक्ष स्थीर उपग्रहाप्रमाणे डोक्यावरून छत्तीस हजार किलोमीटर उंचावरून गेला.... पण दुसरा आणि तिसरा भाग खूप छान लिहिले आहेत तुम्ही... खूप वाईट वाटतं अशा भूक्कड दूरदर्शन मालिका जेव्हा आमची लोकं डोळे फाडफाडून पाहतात... का त्याना कळत नाही की समोरं त्या टी व्ही नावाच्या खोक्यात जे काही चालू आहे ते सगळं आभासी आणि फसवं आहे.... अशा मालिका बनवणं हा काही लोकांचा धंदा आहे हे आपण समजू शकतो... पण पाहणा~यांचं काय... का ते आपली डोकी गहाण ठेवतात.... मला एक प्रसंग मागे घडलेला प्रसंग आठवतो.... मी माझ्या एका मित्राकडे गेलो होतो... मी आतल्या खोलीत आराम करत होतो... बाहेरच्या खोलीमध्ये वहीनी कुठली तरी मालिका पाहत होत्या. अचानक वहीनी 'अरेरे' म्हणत विव्हळू लागल्या. मी धास्तावून काय झालं हे पाहण्यासाठी बाहेरच्या खोलीत आलो तर कळलं की वहीनी जी मालिका पाहत होत्या त्या मालिकेची नायिका रीक्षाची ठोकर लागून पडली होती... मी मित्राच्या घरी असल्यामुळे मला डोक्यावर हात मारुन नाही घेता आला पण मनातल्या मनात त्या वहीनीना नमस्कार मात्र जरूर घातला... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

गिरिजा Tue, 05/27/2008 - 16:12
या मध्ये एक गोष्ट अजुन.. प्रत्येक वाक्याला (खरतर शब्दा-शब्दाला) त्या scene मधल्या सगळयान्ची तोण्ड दाखवणे. (|:

विसोबा खेचर Tue, 05/27/2008 - 16:28
अरूणशेठ, झकास निरिक्षण, मस्तच लिहिलं आहे. पाणी वाढवण्याचे आणि उत्कंठा ताणण्याचे सगळे प्वाईंट्स अगदी बरोब्बर आहेत, तंतोतंत पटले! :) तात्या.

निरंजन मालशे Tue, 05/27/2008 - 17:37
"बेचैन नायक एकटाच घरात येरझार्या घालत आहे. पाणी घालून येरझार्या वाढवाव्या. दारावरची बेल वाजते. दारापुढून घेतलेला नायकाच्या आश्चर्यचकीत चेहेरा. नायक म्हणतो... "तूम!!..." एपिसोड संपतो. (पुढचा एपिसोड सुरु होतो तेव्हा हेच शेवटचे तीन मिनीट रिपीट करायचे. नंतर दार उघडल्यावर समोर दिसतो पोस्टमन. तो पत्र देउन निघून जातो.) रात्रीची वेळ. नायीका घरात एकटी. भीतीदायक म्युझीक मधे वेळ काढावा. खिडक्यांचे पद्डदे उडत आहेत. नायीका बेडरूमच्या कपाटाचे दार उघडते. एक किंचाळी फ़ोडते. ... ब्रेक. (पुढचा एपिसोड सुरु होतो तेव्हा हेच शेवटचे तीन मिनीट रिपीट करायचे. नंतर कपाट उघडल्यावर समोर दिसते एक झुरळ.) खलनायकाने नायकाचा खून केलेला दाखवायचे. .... एपिसोड संपतो. (पुढचा एपिसोड सुरू होताच नायक झोपेतून उठतो. "कैसा ये भयानक सपना...." पुर्वी झी टि.व्ही. नविन असताना एक 'तारा' नावाची सिरीयल लागायची त्यात अक्षरश: हेच व्हायच. ती कधी संपली ते त्या ताराला नवनीत निशानलाही माहीत नसेल. सोप ची कथा साबणावर घरसत नेण्याचा मान 'जुनून' नावाच्या भयाकारी सिरीयला जातो. त्याच्याच पुढे पाउल टाकून तेरा पती सिर्फ मेरा है करण्याचा मान 'स्वाभिमान'ला द्यावा लागेल . या सिरीयलचा शेवट पाहील्याच सांगणारे काही खोटारडे या जगात आहेत. यात अजुन एका सिरीयलचा उल्लेख करावा लागेल 'चन्द्रकांता' एक राजकुमारी आणि एक राजकुमार यांची परीकथा पण किती खेचावी. त्या दोघांशी काहीही संबध नसलेली क्रुत्तिका देसाई तिन रोल करून पैसा कमवून गेली.

झकासराव Sat, 05/31/2008 - 12:29
हे त्या चन्द्रकांता सिरियलीत असलेल एक कृरसिंग नावाच पात्र म्हणत असे. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
3

काही आत्मचरित्रं! काही व्यक्तिचित्रं! :) -- भाग दुसरा.

विसोबा खेचर ·

ऍडीजोशी Mon, 05/26/2008 - 19:23
लै भारी. मिसळीसारखंच चमचमीत आणि झक्कास :) आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

पिवळा डांबिस Mon, 05/26/2008 - 21:38
आरं आरं तात्या, ह्यो काय गोंधळ घातलास रं? तू 'मिसळबाई चव्हाण' ला येकदम 'मिसळताई अभ्यंकर' च केलीस की!! ह्ये म्हंजे शेवंता सातारकरणीचा नाच "गडकरी रंगायतन" मधी पायल्यासारखं वाटतंय!!:) आरं तमाशाची मजा उघड्या फडातच आसतीय!! आमी हिथेच मागं वाचलं होतं, "बेंड फुटेपर्यंत तिखट मिसळ खानं ही भटा-बामनाची कामं नव्हंत, त्येला मराठा न्हायतर बहुजनसमाजच लागतोय!" किती समजदार ल्येखक व्हता राव त्यो!! आता न्हायी बगायला गावायचे ल्येका आसले पावरबाज लेखक!!:)) मापी कर, पायजे तर आमची शिकार कर (न्हायतरी हल्ली मिपावरचा लई पापुलर खेळ हाय त्यो!!!:)) आनि मुंडकं टांगून ठीव तुज्या भित्तीवर आमचं! पन आपल्या ठसकेदार मिसळबाईला तांदूळ निवडत बसवायची ही अवदसा तुला कशी सुचली रं? टकुरं औट झाल्येला, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

कोलबेर Mon, 05/26/2008 - 21:39
परतीसाद लै आवडला बरंका!! डांबीसकाका अता तुमीबी टाका लिवुन एक झनझनीत मिसळ चरित्र! तेवडं शेवटी 'मिसळ खाल्य्याने ऍशीडीटी वाडते' असलं सोशल म्यासेज टाकू नका म्हंजी झालं :)) ह घ्या! न्हायतर म्हनाल आमिबी पॉप्युलर खेळ खेळालोय!

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर Mon, 05/26/2008 - 21:52
तू 'मिसळबाई चव्हाण' ला येकदम 'मिसळताई अभ्यंकर' च केलीस की!! हा हा हा! डांबिसा, आता आम्ही आहोतच अभ्यंकर, मग आम्ही चव्हाणांसारखं कसं लिहिणार? :) पन आपल्या ठसकेदार मिसळबाईला तांदूळ निवडत बसवायची ही अवदसा तुला कशी सुचली रं? पण मला सांग डांबिसा, 'ठसकेबाज' हे एवढं एकच विशेषण मिसळीला लागू होतं का? मिसळीचं व्यक्तिचित्रं रंगवताना मी थोडाफार तिचा रुपकात्मकही विचार केला आहे. 'ठसकेबाज' हे एक महत्वाचं लक्षण आहे हे खरं, परंतु या एकाच विशेषणावर मिसळ थांबते का? टकुरं औट झाल्येला, हा हा हा! अरे गावितमास्तर फसला म्हणून इतकं टकुरं आऊट करून का घेतोस? चालायचंच! :) बाय द वे, तूही रंगव मिसळीचं व्यक्तिचित्रं! ते माझ्यापेक्षा निश्चित कितीतरी सरस असेल याची मला खात्री आहे आणि मला ते वाचायला आवडेल! शिवाय, खाद्यपदार्थांची व्यक्तिचित्रं/आत्मचरित्र या मी चालू केलेल्या लेखनप्रकारात एक मोलाची भरही पडेल! मला त्यात समाधानच असेल! :) तुझा, तात्या.

In reply to by विसोबा खेचर

पिवळा डांबिस Mon, 05/26/2008 - 22:36
आता आम्ही आहोतच अभ्यंकर, मग आम्ही चव्हाणांसारखं कसं लिहिणार? त्ये बी खरंच!! :)) आमचंच चुकलं म्हना की! आमाला वाटलं की तात्यासारक्या तरबेज लेखकाला सहज जमंल त्ये!! 'ठसकेबाज' हे एवढं एकच विशेषण मिसळीला लागू होतं का? व्हऽऽऽऽऽऽय! कारन नंतर दुसर्‍या इशेशनाची गरजच लागत न्हायी!! :)) थोडाफार तिचा रुपकात्मकही विचार केला आहे. आरं व्हय, पन त्ये पन "ठसक्यात" करता न्हायी येत व्हय रं? आरं नाथांच "इंचू चावला" रुपकात्मकच हाय की!! आसो, तुज्या लिखानाची सालं काडण्याइतकी आमची अडान्याची लायकी न्हायी. आमाला जे वाटलं त्ये लिवलं. तवा रागावर घ्येऊ नको राजा!!:) अरे गावितमास्तर फसला म्हणून इतकं टकुरं आऊट करून का घेतोस? आता तूच ईषय काडलास म्हनून बोलतो (न्हायतर 'त्या' धाग्यावर आमी कायसुदिक बोल्लेलो न्हायी) आरं कोन आंधळा म्हनतो की गावितमास्तर फसला? पर्तिक्रिया दिलेल्या मिपाकरांची मोजनी करून बघ (एका मिपाकराचं मत एकदाच मोजून हो! म्हंजे रिगिंग न करता!!:)) गावितमास्तर आवडलेली लोकं, न आवडलेल्या लोकांपेक्षा अनेकपटींनी जास्त हायेत, र्‍हातूस कंच्या गावात!! मान ताठ ठीवून फिरनारा,:) पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर Mon, 05/26/2008 - 23:49
आमचंच चुकलं म्हना की! आमाला वाटलं की तात्यासारक्या तरबेज लेखकाला सहज जमंल त्ये!! हम्म! तसे आम्ही तरबेज लेखक आहोत पण आम्हाला सगळंच जमतं असं नाही! आम्हाला जसं जमलं तसं आम्ही लिहिलं आहे.. :) व्हऽऽऽऽऽऽय! कारन नंतर दुसर्‍या इशेशनाची गरजच लागत न्हायी!! हम्म! या मुद्द्यावर आपल्या दोघांचा नजरिया वेगळा आहे. आमच्या मते मिसळीत ठसकेबाजाव्यतिरिक्तही अनेक गोष्टी आहेत! आरं व्हय, पन त्ये पन "ठसक्यात" करता न्हायी येत व्हय रं? आरं नाथांच "इंचू चावला" रुपकात्मकच हाय की!! हो पण ठसक्याव्यतिरिक्त मिसळीत अनेक गोष्टी आहेत असं आम्ही आधीच म्हटलं आहे त्यामुळे केवळ मिसळ झणझणीत असते म्हणून मुद्दाम ओढूनताणून त्यात ठसका आणावासा असं आम्हाला वाटला नाही! शिवाय आम्हाला ठसक्याची भाषा १००% जमली असती असंही नव्हे, त्यामुळे आम्ही आपलं आमच्या बोलीभाषेत लिहायचा प्रयत्न केला आहे. नाहीतर धड शहरी नाही आणि धड खेडवळ ठसक्याची नाही असा घेडगुजरीपणा झाला असता! ;) आसो, तुज्या लिखानाची सालं काडण्याइतकी आमची अडान्याची लायकी न्हायी. हम्म! हे मात्र खरं! नाहीतर उद्या आम्ही संगीतावर एखादा अवजड लेख लिहून मोकळे होऊ आणि त्यात तुम्हाला 'सा' देखील लावता यायचा नाही! :) आमाला जे वाटलं त्ये लिवलं. तवा रागावर घ्येऊ नको राजा!! छे रे! अरे या तात्याचे विरोधक/समिक्षक अगदी चिक्कार आहेत! त्यात तू एक! तेव्हा रागावू कशाला सायबा?! :) आणि माझे मुद्दे मला कितीही खरे वाटत असले तरी 'लेखन मिसळीसारखंच ठसकेबाजच हवं होतं!' या तुझ्या मुद्द्याचा मी आत्ताही आदरच करतो! :) आरं कोन आंधळा म्हनतो की गावितमास्तर फसला? इतरांच्या प्रतिसादांचा आदर करून गावित मास्तर फसला असंच मी म्हणेन! :) आपला, (आंतरजालीय व्यक्तिचित्रकार) तात्या.

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर Tue, 05/27/2008 - 08:05
दे टाळी! चल, साला तुझं पण खरं! असेच वरचेवर कान पिळत रहा, त्यातूनच एकमेकांचे विचार एकमेकांना कळतात, सुधारणेस वाव मिळतो! :) झणझणीत, ठसकेबाज, गावरान, चव्हाण ष्टाईल लिहिलं नाही एवढं मात्र खरं! कदाचित लिहिता आलं असतं किंवा नाही याचीही शंका होती, त्यामुळे ती ष्टाईल न चोखा़ळता माझ्याच भाषेत लिहीलं! शंकर पाटील, व्यंकटेशतात्या, ना धो महानोर यांची ष्टाईल, यांचा बाज, मनात कुठेतरी इतका पक्का आहे की त्या बाजाला हात घालताना उगीच त्या गावरान भाषेच्या ताजमहालाला माझ्यासारख्या शहरी मुंबईकराने आपली वीट का लावावी हाच कळीचा मुद्दा होता..! तुझा, (मिसळप्रेमी) तात्या.

In reply to by पिवळा डांबिस

प्रियाली Mon, 05/26/2008 - 22:20
हाहा! प्रतिसाद आवडला. मिसळ बाई असती तर पद्मा चव्हाण नाहीतर उषा चव्हाणसारखी दिसली असती. मादक, तिखट आणि सणसणीत ;-) उगीच इथे गरज नसताना उषाकिरणची (तशी ती इतरत्र मला आवडते) आठवण झाली अवांतरः च्या**! या नेटावर या दोघींचा एकही धडाकेबाज फोटु नाही.

In reply to by प्रियाली

धमाल मुलगा Tue, 05/27/2008 - 13:51
आईशप्पथ!!! काय जब्बरा डोकं चाललय :) मस्तच. माझ्या डोळ्यापुढे 'गुपचुप गुपचुप' मधल्या पद्मा चव्हाण आल्या...बाथटबमधल्या... 'पाहिले ना मी तुला..' गाण्याच्या वेळच्या..... मिसळही आता मला अशीच मादक दिसणार यापुढे. बाकी, ताटली/वाडग्याच्या टबात, तर्रीमध्ये पहुडलेल्या मिसळीच्या चेहर्‍यावरही बाथटबातल्या पद्मा चव्हाणांसारखेच भाव असतील नाही का? :) तात्याबा, मिसळ आख्यान मस्तच.
जीवन म्हणजे फक्त सुख नव्हे की फक्त दु:ख नव्हे! तर ती आहे सुखदु:खाची एक सरमिसळ! 'झणझणीतपणे लढा, झगडा, हिंमतीने पुढे चला, चवीने जगा, चमचमीत जगा, कृतार्थ जगा!' एवढंच सांगेन...!
क्या बात है! एकदम खरं.

लेख एखाद्या उत्तम मिसळी सारखा फक्कड जमला आहे. प्रियालीताईंशी सहमत. मिसळ बाई असती तर उषा नाही तर पद्मा चव्हाण सारखी दिसली असती. १००%, वादच नाही. बिपिन.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

विजुभाऊ Tue, 05/27/2008 - 19:21
मिसळ बाप्या असती तर............? नाना पाटेकर..........हे एकमेव उदाहरण डोळ्यापुढे येते. उगाच राजा गोसावी / रमेश देव आठवत नाहीत.

फटू Mon, 05/26/2008 - 23:22
लय भारी... तुमच्या मिसळीच्या झणझणीत वर्णनाने आमच्या तोंडाला पाणी सुटले .... (अमेरिकेत असल्यामुळे झणझणीत मिसळ खाणे शक्य नसलेला एक अभागी जीव) सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

पक्या Tue, 05/27/2008 - 21:26
मिसळीचे व्यक्तिचित्रण छान झाले आहे. हे लिहीताना गावरान भाषा टाळली ते बरे झाले. असेच वाचायला छान वाटतयं . चटपटीत, खुमासदार. फक्त सन्केतस्थळ आणि मीपाकर हा उल्लेख नको होता ..त्यामुळे ते जास्त वैयक्तिक वाटतय. जनरल मिसळीबाबत लिहीलेलं वाटत नाही. ह्यावरचे पहिले २ परिच्छेद सोडले तर बाकी मिसळ उत्तम जमली आहे. 'ठसकेबाज' हे एवढं एकच विशेषण मिसळीला लागू होतं का? व्हऽऽऽऽऽऽय! कारन नंतर दुसर्‍या इशेशनाची गरजच लागत न्हायी!! मिसळ नुसतीच ठसकेबाज असेल तर फक्त आग आग च होणार. त्या ठसक्यांनीच माणूस बेजार होऊन जाईल. ती चमचमीत, चटपटीत ,चविष्ट , परत परत खावीशी वाटेल अशीच हवी. -- (मिसळप्रेमी ) पक्या

मुक्तसुनीत Tue, 05/27/2008 - 04:42
तात्या, नेहमीप्रमाणे , तुमचा हाही लेख जमलाय. आणि हा लेख जमणारच ! मिसळपाव नि तुम्ही म्हणजे जिवाशिवाची भेटच की ! 'झणझणीतपणे लढा, झगडा, हिंमतीने पुढे चला, चवीने जगा, चमचमीत जगा, कृतार्थ जगा!' हे आम्हाला जमो न जमो , ज्याना ते जमले त्याना आमचा पहिला सलाम ! अहो म्हणून तर इथे यायचे !

In reply to by मुक्तसुनीत

आनंदयात्री Tue, 05/27/2008 - 12:23
मस्त जमलेय, तुमच्या शैलीनुसार अन या मालिकेतल्या आधीच्या पदार्थांच्या वर्णनाला सुसंगत असेच वर्णन आहे. आवडले. >>परंतु माझ्या तर्रीत बुडण्यातच त्याच्या जन्माचं सार्थक आहे मस्तच ... पुढेमागे मिसळ अन पावाची प्रेमकहाणी पण लिहुन टाका .. लै लै भारी होईल ..

शितल Tue, 05/27/2008 - 04:55
तात्या, मिसळी सारखाच चवदार लेख, आणि फोटो ही एकदम बेस्ट, तुम्ही असे लिहिल्यावर आम्हाला ते पदार्थ करायचा आणखी ऊत येतो. परवाचे लग्नाच्या वाढदिवसाला मैत्रीणी॑साठी मिसळ केली होती. सगळ्याजणी खुश.

झणझणीत मिसळीचं आत्मनिवेदन आवडलं !!! ''जीवन म्हणजे फक्त सुख नव्हे की फक्त दु:ख नव्हे! तर ती आहे सुखदु:खाची एक सरमिसळ! 'झणझणीतपणे लढा, झगडा, हिंमतीने पुढे चला, चवीने जगा, चमचमीत जगा, कृतार्थ जगा!' एवढंच सांगेन...! हे बाकी लै भारी, हे मिसळीचे निवेदन की तात्याचं निवेदन असा विचार आला, पण लगेच उत्तरही मिळालं 'दो जीस्म मगर एक जान है हम' अवांतर : आपला स्वभावही आम्हाला मिसळीसारखा झणझणीतच वाटतो. फक्त मिसळीत स्वीट नसते इतकाच काय तो फरक :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राजे Tue, 05/27/2008 - 13:55
हेच म्हणतो ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

छोटा डॉन Tue, 05/27/2008 - 08:24
तात्या तुमचे मिसळ आख्यान खरचं जबरा झाले आहे ... मिसळीबद्दल इतके तुम्ही लिहले आहे की ते वाचून आज दुपारी आमचा रॉयल लंच म्हणजे राईस्-सांबार खाणे अवघड आहे. रविवारी मिसळ खायला जावेच लागणार मग ती भले ३५ रुपये प्रती प्लेट का असेना !!!
पाव हा अनेक प्रकारे खाता. भाजीसोबत खाता, नुसतं लोणी लावून खाता, चहसोबत खाता, परंतु माझ्या तर्रीत बुडण्यातच त्याच्या जन्माचं सार्थक आहे
हे बाकी खरं हा...
पाव हा अनेक प्रकारे खाता. भाजीसोबत खाता, नुसतं लोणी लावून खाता, चहसोबत खाता, परंतु माझ्या तर्रीत बुडण्यातच त्याच्या जन्माचं सार्थक आहे
एकदम अव्वल नंबरी बात. आमचा पण अनुभव काही असाच आहे ...
जीवन म्हणजे फक्त सुख नव्हे की फक्त दु:ख नव्हे! तर ती आहे सुखदु:खाची एक सरमिसळ! 'झणझणीतपणे लढा, झगडा, हिंमतीने पुढे चला, चवीने जगा, चमचमीत जगा, कृतार्थ जगा!' एवढंच सांगेन...!
वाह, क्या बात है. मस्त !!! एकंदरीत मिसळाअख्यान हे चमचमीत आहे .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

चेतन Tue, 05/27/2008 - 11:34
तात्या फोटुबघुन तोंडाला पाणी सुटलं (का खिजवताय राव) :''( आता दिवसभर मिसळ कायं डोळ्यासमोरुन जायचि नायं लोकं माझ्या चमचमीतपणावरच प्रेम करत असावेत १०००% खरं अवांतर : थोडि चमचमीत मिसळ झालि असति तरं आणखिन मजा आलि असती मिसळिवर ताव मारणारा चेतन

अरुण मनोहर Tue, 05/27/2008 - 12:53
>>> तुम्ही हॉटेलात गेलात तर तुम्हाला अगदी दहा पदार्थांची नावं असलेला बोर्ड दिसतो. परंतु त्यात 'चमचमीत मिसळ' हे नांव वाचताचक्षणी, 'अरे वा! मिसळपण आहे का?!' असा विचार तुमच्या मनात डोकावून जातो की नाही ते सांगा बरं! >>> अहो माझे मेलीचे कुठले आल्येत इन्ग्रेडियन्टस? अमूकअमूकच फरसाण पाहिजे? नाही! मटकीचीच उसळ पाहिजे? नाही! ठरावीकच मसाला पाहिजे? नाही! आज काय फरसाणासोबत चिवडाही आहे? चालेल! नुसताच कांदा आहे? चालेल! कोथिंबीर नाही? हरकत नाही! आज काय बटाटा आणि टोमॅटो पण आहेत? फारच छान! मानल तुम्हाला तात्या. इन्टरनेट हॉटेलातील मिपाचे खूप झकास वर्णन केलेत. --- खवय्या.

प्रभाकर पेठकर Tue, 05/27/2008 - 14:40
'तोडलंत हो तात्या तुम्ही, तोडलंत अगदी.' झकास वर्णन आणि जीभ जमीनीपर्यंत बाहेर यावी असा फोटो...स्स्स्स्स्स्स्स! खासच. लाल भडक, तेजतर्रार तर्रीत पावाचा तुकडा बुडवून चारही बाजूंनी लालबूंद होऊन बाहेर येतो आणि पहिलाच घास बनून जिभेवर विसावतो त्या बरोबर ठण्, ठण्, ठण्, ठण् असा खणखणीत ढोलकीचा ताल कानावर पडून लावंण्यवती तमासगिरनीची जी जीवघेणी अदा सुरू होते ती मिसळ संपली तरी कानात, मनात निनादत राहते. रोम, रोम पुलकित होऊन जीव मस्तपैकी तरंगत राहतो आणि तोंडून उत्स्फुर्त दाद जाते..... व्वाह! मिसळ...!

मनस्वी Tue, 05/27/2008 - 14:54
तात्या मिसळीचे आत्मचरित्र आवडले. पण चिंच-गूळ टाकल्यासारखे वाटले. तिखटाचा जाळ आणि नाका-डोळ्यातून पाणी आले असते तर आणखी मज्जा आली असती. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by मनस्वी

विसोबा खेचर Tue, 05/27/2008 - 15:52
तिखटाचा जाळ आणि नाका-डोळ्यातून पाणी आले असते तर आणखी मज्जा आली असती. म्हणजे कसं लिहायला हवं होतं हे सांगाशील काय? मिसळ ही फक्त तिखटजाळ नसून चवदारही असते हा मुद्दा मात्र आला पाहिजे बरं का! मलाही वाचायला आवडेल! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मनस्वी Tue, 05/27/2008 - 18:55
म्हणजे कसं लिहायला हवं होतं हे सांगाशील काय?
का नाही! (तात्या.. हा जोक चांगला होता.)
मिसळ ही फक्त तिखटजाळ नसून चवदारही असते हा मुद्दा मात्र आला पाहिजे बरं का!
हा मुद्दा नसून हेच तर गिमिक आहे मिसळीचं!
मलाही वाचायला आवडेल!
तात्या.. मलाही लिहायला आवडेल. पण लेखनकलेची देणगी मला लाभलेली नाही असे मला वाटते. तोडकामोडका प्रयत्न केलाच तर टाकेनच नक्की मिपावर! :) मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by मनस्वी

विसोबा खेचर Wed, 05/28/2008 - 11:08
हा मुद्दा नसून हेच तर गिमिक आहे मिसळीचं! तुला 'गमक' म्हणायचे आहे की 'गिमिक'? 'गमक'असेल तर तुझं म्हणणं बरोबर आहे, परंतु 'गिमिक' म्हणायचं असेल तर मला ते बरोबर वाटत नाही.. तिखटजाळपाणा हे मिसळीचं एक वैशिष्ठ्य आहे हे नक्कीच मान्य! परंतु तिखटजाळपणा हा चवदारपणापुढे शेवटी केवळ एक गिमिकच ठरतो असं मला वाटतं! मी हा लेख लिहिताना गिमिक्स पेक्षा गमकांना अधिक महत्व दिलं आहे. हां, आता त्यात मी कितपत यशस्वी झालो आहे ह भाग वेगळा! तात्या.. मलाही लिहायला आवडेल. पण लेखनकलेची देणगी मला लाभलेली नाही असे मला वाटते. असं म्हणू नकोस. हे म्हणण्याआधी मिपावर किमान पाच दहा वेळा तरी लिहायचा प्रयत्न केला आहेस का? तसा तो कर असं माझं तुला सांगणं आहे. फार फार तर काय होईल? तुझं लेखन कुणाला आवडणार नाही, त्याला कुणी बरवाईट प्रतिसाद देणार नाही! मगच 'मला लेखनकलेची देणगी मिळालेली नाही' असं कदाचित तू म्हणू शकतेस! पण किमान पाच दहा वेळा काही लिहिण्याचा प्रयत्न केल्याशिवाय, आपल्या मनातले विचार मनमोकळेपणाने उतरवून पाहिल्याशिवाय असं म्हणणं योग्य होणार नाही असं मला वाटतं! राईट? :) आणि मला कुठेतरी अशीही खात्री आहे की तुला हे नक्कीच जमेल आणि तू उतम लेखन करशील! निदान तसा प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे? तोडकामोडका प्रयत्न केलाच तर टाकेनच नक्की मिपावर! नक्की टाक, मी वाट पाहीन! तुझं लेखन उत्तमच असेल...! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

छोटा डॉन Wed, 05/28/2008 - 11:18
मिपावर किमान पाच दहा वेळा तरी लिहायचा प्रयत्न केला आहेस का? तसा तो कर असं माझं तुला सांगणं आहे. फार फार तर काय होईल? तुझं लेखन कुणाला आवडणार नाही, त्याला कुणी बरवाईट प्रतिसाद देणार नाही! मगच 'मला लेखनकलेची देणगी मिळालेली नाही' असं कदाचित तू म्हणू शकतेस! पण किमान पाच दहा वेळा काही लिहिण्याचा प्रयत्न केल्याशिवाय, आपल्या मनातले विचार मनमोकळेपणाने उतरवून पाहिल्याशिवाय असं म्हणणं योग्य होणार नाही असं मला वाटतं!
मनस्वी, तात्या म्हणतायत ते बरोबर आहे ... तु खरच लिही .... प्रतिसाद देणारे काय कसेही देतील, आपण त्यातुन चांगले तेवढे घ्यायचे ... बाकी रंगाचा बेरंग करायला काही "माकडे" टपलेली असतात पण घाबरनेका नही ... आपण असल्या लोकांना पुरुन उरु !!! तेव्हा टाक तुझा लेख !!! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by विसोबा खेचर

मनस्वी Wed, 05/28/2008 - 12:23
तात्या.. इथे मला 'गमक' आणि 'गिमिक' मधला फरक कळत नाही आणि डायरेक्ट लेख वगैरे लिहू??
असं म्हणू नकोस. हे म्हणण्याआधी मिपावर किमान पाच दहा वेळा तरी लिहायचा प्रयत्न केला आहेस का?
बरोबर आहे.. पण पाच-दहा काय.. एकदा जरी सुचले नीट काहीतरी तरी खूप.
आणि मला कुठेतरी अशीही खात्री आहे की तुला हे नक्कीच जमेल आणि तू उतम लेखन करशील!
घाबरले ना मी!
निदान तसा प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे?
तेव्हा टाक तुझा लेख !!!
काही खरं नाही.. आता मनावर घेतलेच पाहिजे.. बघते.. प्रयत्न करून बघते. राईट! :)
नक्की टाक, मी वाट पाहीन! तुझं लेखन उत्तमच असेल...!
थोडा वेळ लागेल. पण नक्कीच टाकेन. मोटिव्हेशनसाठी धन्यवाद तात्या. आणि तुझ्या शब्दांबद्दल थँक्स् डान्या. :) मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

वरदा Tue, 05/27/2008 - 19:06
आहे मिसळाख्यान.... आता एकदा केली पाहिजे...

स्वाती राजेश Tue, 05/27/2008 - 19:09
मिसळीचे आत्मकथन आवडले.. अहो माझे मेलीचे कुठले आल्येत इन्ग्रेडियन्टस? अमूकअमूकच फरसाण पाहिजे? नाही! मटकीचीच उसळ पाहिजे? नाही! ठरावीकच मसाला पाहिजे? नाही! आज काय फरसाणासोबत चिवडाही आहे? चालेल! नुसताच कांदा आहे? चालेल! कोथिंबीर नाही? हरकत नाही! आज काय बटाटा आणि टोमॅटो पण आहेत? फारच छान! अगदी खरे.... कुठेही जा तिची वेगवेगळी रुपे पाहायला मिळतात....कुठे मटकी, कुठे मसुर, कुठे टोमॅटो , तर कुठे चिंचेचा कोळ.... तिच्यात काही फरक पडत नाही... मस्त चमचमीत, चविष्ट मिसळीचे कथन......

ईश्वरी Tue, 05/27/2008 - 22:32
तात्या, तुमची चमचमीत मिसळ आवडली. तुम्ही लोकं पाव हा अनेक प्रकारे खाता. भाजीसोबत खाता, नुसतं लोणी लावून खाता, चहसोबत खाता, परंतु माझ्या तर्रीत बुडण्यातच त्याच्या जन्माचं सार्थक आहे असं तो स्वत:च मला एकदा म्हणाला होता. मस्त वर्णन. शब्दयोजना ही समर्पक झाली आहे. मला वाटते एखाद्या लेखकाला एकवेळ व्यक्तीचित्रण सहज जमेल पण असे पदार्थचित्रण लिहीणे सोपी गोष्ट नाही. तुम्हाला ते सहज जमले. तुमचा हा लेखनप्रकार खूप आवडला. ईश्वरी

चकली Tue, 05/27/2008 - 22:56
मिसळ चा फोटो काढताना मिसळीची चव वाचकांपर्यंत पोचावी हा हेतु होता. आज मिसळीच्या फोटो ला जे काही सांगता आले नसेल ते तुम्ही शब्दात मांडलेत ! चकली http://chakali.blogspot.com

विसोबा खेचर Wed, 05/28/2008 - 11:13
बरेवाईट प्रतिसाद देणार्‍या सर्व वाचकांचे मनापासून आभार... आपला, (कृतज्ञ) तात्या.

ऍडीजोशी Mon, 05/26/2008 - 19:23
लै भारी. मिसळीसारखंच चमचमीत आणि झक्कास :) आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

पिवळा डांबिस Mon, 05/26/2008 - 21:38
आरं आरं तात्या, ह्यो काय गोंधळ घातलास रं? तू 'मिसळबाई चव्हाण' ला येकदम 'मिसळताई अभ्यंकर' च केलीस की!! ह्ये म्हंजे शेवंता सातारकरणीचा नाच "गडकरी रंगायतन" मधी पायल्यासारखं वाटतंय!!:) आरं तमाशाची मजा उघड्या फडातच आसतीय!! आमी हिथेच मागं वाचलं होतं, "बेंड फुटेपर्यंत तिखट मिसळ खानं ही भटा-बामनाची कामं नव्हंत, त्येला मराठा न्हायतर बहुजनसमाजच लागतोय!" किती समजदार ल्येखक व्हता राव त्यो!! आता न्हायी बगायला गावायचे ल्येका आसले पावरबाज लेखक!!:)) मापी कर, पायजे तर आमची शिकार कर (न्हायतरी हल्ली मिपावरचा लई पापुलर खेळ हाय त्यो!!!:)) आनि मुंडकं टांगून ठीव तुज्या भित्तीवर आमचं! पन आपल्या ठसकेदार मिसळबाईला तांदूळ निवडत बसवायची ही अवदसा तुला कशी सुचली रं? टकुरं औट झाल्येला, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

कोलबेर Mon, 05/26/2008 - 21:39
परतीसाद लै आवडला बरंका!! डांबीसकाका अता तुमीबी टाका लिवुन एक झनझनीत मिसळ चरित्र! तेवडं शेवटी 'मिसळ खाल्य्याने ऍशीडीटी वाडते' असलं सोशल म्यासेज टाकू नका म्हंजी झालं :)) ह घ्या! न्हायतर म्हनाल आमिबी पॉप्युलर खेळ खेळालोय!

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर Mon, 05/26/2008 - 21:52
तू 'मिसळबाई चव्हाण' ला येकदम 'मिसळताई अभ्यंकर' च केलीस की!! हा हा हा! डांबिसा, आता आम्ही आहोतच अभ्यंकर, मग आम्ही चव्हाणांसारखं कसं लिहिणार? :) पन आपल्या ठसकेदार मिसळबाईला तांदूळ निवडत बसवायची ही अवदसा तुला कशी सुचली रं? पण मला सांग डांबिसा, 'ठसकेबाज' हे एवढं एकच विशेषण मिसळीला लागू होतं का? मिसळीचं व्यक्तिचित्रं रंगवताना मी थोडाफार तिचा रुपकात्मकही विचार केला आहे. 'ठसकेबाज' हे एक महत्वाचं लक्षण आहे हे खरं, परंतु या एकाच विशेषणावर मिसळ थांबते का? टकुरं औट झाल्येला, हा हा हा! अरे गावितमास्तर फसला म्हणून इतकं टकुरं आऊट करून का घेतोस? चालायचंच! :) बाय द वे, तूही रंगव मिसळीचं व्यक्तिचित्रं! ते माझ्यापेक्षा निश्चित कितीतरी सरस असेल याची मला खात्री आहे आणि मला ते वाचायला आवडेल! शिवाय, खाद्यपदार्थांची व्यक्तिचित्रं/आत्मचरित्र या मी चालू केलेल्या लेखनप्रकारात एक मोलाची भरही पडेल! मला त्यात समाधानच असेल! :) तुझा, तात्या.

In reply to by विसोबा खेचर

पिवळा डांबिस Mon, 05/26/2008 - 22:36
आता आम्ही आहोतच अभ्यंकर, मग आम्ही चव्हाणांसारखं कसं लिहिणार? त्ये बी खरंच!! :)) आमचंच चुकलं म्हना की! आमाला वाटलं की तात्यासारक्या तरबेज लेखकाला सहज जमंल त्ये!! 'ठसकेबाज' हे एवढं एकच विशेषण मिसळीला लागू होतं का? व्हऽऽऽऽऽऽय! कारन नंतर दुसर्‍या इशेशनाची गरजच लागत न्हायी!! :)) थोडाफार तिचा रुपकात्मकही विचार केला आहे. आरं व्हय, पन त्ये पन "ठसक्यात" करता न्हायी येत व्हय रं? आरं नाथांच "इंचू चावला" रुपकात्मकच हाय की!! आसो, तुज्या लिखानाची सालं काडण्याइतकी आमची अडान्याची लायकी न्हायी. आमाला जे वाटलं त्ये लिवलं. तवा रागावर घ्येऊ नको राजा!!:) अरे गावितमास्तर फसला म्हणून इतकं टकुरं आऊट करून का घेतोस? आता तूच ईषय काडलास म्हनून बोलतो (न्हायतर 'त्या' धाग्यावर आमी कायसुदिक बोल्लेलो न्हायी) आरं कोन आंधळा म्हनतो की गावितमास्तर फसला? पर्तिक्रिया दिलेल्या मिपाकरांची मोजनी करून बघ (एका मिपाकराचं मत एकदाच मोजून हो! म्हंजे रिगिंग न करता!!:)) गावितमास्तर आवडलेली लोकं, न आवडलेल्या लोकांपेक्षा अनेकपटींनी जास्त हायेत, र्‍हातूस कंच्या गावात!! मान ताठ ठीवून फिरनारा,:) पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर Mon, 05/26/2008 - 23:49
आमचंच चुकलं म्हना की! आमाला वाटलं की तात्यासारक्या तरबेज लेखकाला सहज जमंल त्ये!! हम्म! तसे आम्ही तरबेज लेखक आहोत पण आम्हाला सगळंच जमतं असं नाही! आम्हाला जसं जमलं तसं आम्ही लिहिलं आहे.. :) व्हऽऽऽऽऽऽय! कारन नंतर दुसर्‍या इशेशनाची गरजच लागत न्हायी!! हम्म! या मुद्द्यावर आपल्या दोघांचा नजरिया वेगळा आहे. आमच्या मते मिसळीत ठसकेबाजाव्यतिरिक्तही अनेक गोष्टी आहेत! आरं व्हय, पन त्ये पन "ठसक्यात" करता न्हायी येत व्हय रं? आरं नाथांच "इंचू चावला" रुपकात्मकच हाय की!! हो पण ठसक्याव्यतिरिक्त मिसळीत अनेक गोष्टी आहेत असं आम्ही आधीच म्हटलं आहे त्यामुळे केवळ मिसळ झणझणीत असते म्हणून मुद्दाम ओढूनताणून त्यात ठसका आणावासा असं आम्हाला वाटला नाही! शिवाय आम्हाला ठसक्याची भाषा १००% जमली असती असंही नव्हे, त्यामुळे आम्ही आपलं आमच्या बोलीभाषेत लिहायचा प्रयत्न केला आहे. नाहीतर धड शहरी नाही आणि धड खेडवळ ठसक्याची नाही असा घेडगुजरीपणा झाला असता! ;) आसो, तुज्या लिखानाची सालं काडण्याइतकी आमची अडान्याची लायकी न्हायी. हम्म! हे मात्र खरं! नाहीतर उद्या आम्ही संगीतावर एखादा अवजड लेख लिहून मोकळे होऊ आणि त्यात तुम्हाला 'सा' देखील लावता यायचा नाही! :) आमाला जे वाटलं त्ये लिवलं. तवा रागावर घ्येऊ नको राजा!! छे रे! अरे या तात्याचे विरोधक/समिक्षक अगदी चिक्कार आहेत! त्यात तू एक! तेव्हा रागावू कशाला सायबा?! :) आणि माझे मुद्दे मला कितीही खरे वाटत असले तरी 'लेखन मिसळीसारखंच ठसकेबाजच हवं होतं!' या तुझ्या मुद्द्याचा मी आत्ताही आदरच करतो! :) आरं कोन आंधळा म्हनतो की गावितमास्तर फसला? इतरांच्या प्रतिसादांचा आदर करून गावित मास्तर फसला असंच मी म्हणेन! :) आपला, (आंतरजालीय व्यक्तिचित्रकार) तात्या.

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर Tue, 05/27/2008 - 08:05
दे टाळी! चल, साला तुझं पण खरं! असेच वरचेवर कान पिळत रहा, त्यातूनच एकमेकांचे विचार एकमेकांना कळतात, सुधारणेस वाव मिळतो! :) झणझणीत, ठसकेबाज, गावरान, चव्हाण ष्टाईल लिहिलं नाही एवढं मात्र खरं! कदाचित लिहिता आलं असतं किंवा नाही याचीही शंका होती, त्यामुळे ती ष्टाईल न चोखा़ळता माझ्याच भाषेत लिहीलं! शंकर पाटील, व्यंकटेशतात्या, ना धो महानोर यांची ष्टाईल, यांचा बाज, मनात कुठेतरी इतका पक्का आहे की त्या बाजाला हात घालताना उगीच त्या गावरान भाषेच्या ताजमहालाला माझ्यासारख्या शहरी मुंबईकराने आपली वीट का लावावी हाच कळीचा मुद्दा होता..! तुझा, (मिसळप्रेमी) तात्या.

In reply to by पिवळा डांबिस

प्रियाली Mon, 05/26/2008 - 22:20
हाहा! प्रतिसाद आवडला. मिसळ बाई असती तर पद्मा चव्हाण नाहीतर उषा चव्हाणसारखी दिसली असती. मादक, तिखट आणि सणसणीत ;-) उगीच इथे गरज नसताना उषाकिरणची (तशी ती इतरत्र मला आवडते) आठवण झाली अवांतरः च्या**! या नेटावर या दोघींचा एकही धडाकेबाज फोटु नाही.

In reply to by प्रियाली

धमाल मुलगा Tue, 05/27/2008 - 13:51
आईशप्पथ!!! काय जब्बरा डोकं चाललय :) मस्तच. माझ्या डोळ्यापुढे 'गुपचुप गुपचुप' मधल्या पद्मा चव्हाण आल्या...बाथटबमधल्या... 'पाहिले ना मी तुला..' गाण्याच्या वेळच्या..... मिसळही आता मला अशीच मादक दिसणार यापुढे. बाकी, ताटली/वाडग्याच्या टबात, तर्रीमध्ये पहुडलेल्या मिसळीच्या चेहर्‍यावरही बाथटबातल्या पद्मा चव्हाणांसारखेच भाव असतील नाही का? :) तात्याबा, मिसळ आख्यान मस्तच.
जीवन म्हणजे फक्त सुख नव्हे की फक्त दु:ख नव्हे! तर ती आहे सुखदु:खाची एक सरमिसळ! 'झणझणीतपणे लढा, झगडा, हिंमतीने पुढे चला, चवीने जगा, चमचमीत जगा, कृतार्थ जगा!' एवढंच सांगेन...!
क्या बात है! एकदम खरं.

लेख एखाद्या उत्तम मिसळी सारखा फक्कड जमला आहे. प्रियालीताईंशी सहमत. मिसळ बाई असती तर उषा नाही तर पद्मा चव्हाण सारखी दिसली असती. १००%, वादच नाही. बिपिन.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

विजुभाऊ Tue, 05/27/2008 - 19:21
मिसळ बाप्या असती तर............? नाना पाटेकर..........हे एकमेव उदाहरण डोळ्यापुढे येते. उगाच राजा गोसावी / रमेश देव आठवत नाहीत.

फटू Mon, 05/26/2008 - 23:22
लय भारी... तुमच्या मिसळीच्या झणझणीत वर्णनाने आमच्या तोंडाला पाणी सुटले .... (अमेरिकेत असल्यामुळे झणझणीत मिसळ खाणे शक्य नसलेला एक अभागी जीव) सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

पक्या Tue, 05/27/2008 - 21:26
मिसळीचे व्यक्तिचित्रण छान झाले आहे. हे लिहीताना गावरान भाषा टाळली ते बरे झाले. असेच वाचायला छान वाटतयं . चटपटीत, खुमासदार. फक्त सन्केतस्थळ आणि मीपाकर हा उल्लेख नको होता ..त्यामुळे ते जास्त वैयक्तिक वाटतय. जनरल मिसळीबाबत लिहीलेलं वाटत नाही. ह्यावरचे पहिले २ परिच्छेद सोडले तर बाकी मिसळ उत्तम जमली आहे. 'ठसकेबाज' हे एवढं एकच विशेषण मिसळीला लागू होतं का? व्हऽऽऽऽऽऽय! कारन नंतर दुसर्‍या इशेशनाची गरजच लागत न्हायी!! मिसळ नुसतीच ठसकेबाज असेल तर फक्त आग आग च होणार. त्या ठसक्यांनीच माणूस बेजार होऊन जाईल. ती चमचमीत, चटपटीत ,चविष्ट , परत परत खावीशी वाटेल अशीच हवी. -- (मिसळप्रेमी ) पक्या

मुक्तसुनीत Tue, 05/27/2008 - 04:42
तात्या, नेहमीप्रमाणे , तुमचा हाही लेख जमलाय. आणि हा लेख जमणारच ! मिसळपाव नि तुम्ही म्हणजे जिवाशिवाची भेटच की ! 'झणझणीतपणे लढा, झगडा, हिंमतीने पुढे चला, चवीने जगा, चमचमीत जगा, कृतार्थ जगा!' हे आम्हाला जमो न जमो , ज्याना ते जमले त्याना आमचा पहिला सलाम ! अहो म्हणून तर इथे यायचे !

In reply to by मुक्तसुनीत

आनंदयात्री Tue, 05/27/2008 - 12:23
मस्त जमलेय, तुमच्या शैलीनुसार अन या मालिकेतल्या आधीच्या पदार्थांच्या वर्णनाला सुसंगत असेच वर्णन आहे. आवडले. >>परंतु माझ्या तर्रीत बुडण्यातच त्याच्या जन्माचं सार्थक आहे मस्तच ... पुढेमागे मिसळ अन पावाची प्रेमकहाणी पण लिहुन टाका .. लै लै भारी होईल ..

शितल Tue, 05/27/2008 - 04:55
तात्या, मिसळी सारखाच चवदार लेख, आणि फोटो ही एकदम बेस्ट, तुम्ही असे लिहिल्यावर आम्हाला ते पदार्थ करायचा आणखी ऊत येतो. परवाचे लग्नाच्या वाढदिवसाला मैत्रीणी॑साठी मिसळ केली होती. सगळ्याजणी खुश.

झणझणीत मिसळीचं आत्मनिवेदन आवडलं !!! ''जीवन म्हणजे फक्त सुख नव्हे की फक्त दु:ख नव्हे! तर ती आहे सुखदु:खाची एक सरमिसळ! 'झणझणीतपणे लढा, झगडा, हिंमतीने पुढे चला, चवीने जगा, चमचमीत जगा, कृतार्थ जगा!' एवढंच सांगेन...! हे बाकी लै भारी, हे मिसळीचे निवेदन की तात्याचं निवेदन असा विचार आला, पण लगेच उत्तरही मिळालं 'दो जीस्म मगर एक जान है हम' अवांतर : आपला स्वभावही आम्हाला मिसळीसारखा झणझणीतच वाटतो. फक्त मिसळीत स्वीट नसते इतकाच काय तो फरक :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राजे Tue, 05/27/2008 - 13:55
हेच म्हणतो ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

छोटा डॉन Tue, 05/27/2008 - 08:24
तात्या तुमचे मिसळ आख्यान खरचं जबरा झाले आहे ... मिसळीबद्दल इतके तुम्ही लिहले आहे की ते वाचून आज दुपारी आमचा रॉयल लंच म्हणजे राईस्-सांबार खाणे अवघड आहे. रविवारी मिसळ खायला जावेच लागणार मग ती भले ३५ रुपये प्रती प्लेट का असेना !!!
पाव हा अनेक प्रकारे खाता. भाजीसोबत खाता, नुसतं लोणी लावून खाता, चहसोबत खाता, परंतु माझ्या तर्रीत बुडण्यातच त्याच्या जन्माचं सार्थक आहे
हे बाकी खरं हा...
पाव हा अनेक प्रकारे खाता. भाजीसोबत खाता, नुसतं लोणी लावून खाता, चहसोबत खाता, परंतु माझ्या तर्रीत बुडण्यातच त्याच्या जन्माचं सार्थक आहे
एकदम अव्वल नंबरी बात. आमचा पण अनुभव काही असाच आहे ...
जीवन म्हणजे फक्त सुख नव्हे की फक्त दु:ख नव्हे! तर ती आहे सुखदु:खाची एक सरमिसळ! 'झणझणीतपणे लढा, झगडा, हिंमतीने पुढे चला, चवीने जगा, चमचमीत जगा, कृतार्थ जगा!' एवढंच सांगेन...!
वाह, क्या बात है. मस्त !!! एकंदरीत मिसळाअख्यान हे चमचमीत आहे .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

चेतन Tue, 05/27/2008 - 11:34
तात्या फोटुबघुन तोंडाला पाणी सुटलं (का खिजवताय राव) :''( आता दिवसभर मिसळ कायं डोळ्यासमोरुन जायचि नायं लोकं माझ्या चमचमीतपणावरच प्रेम करत असावेत १०००% खरं अवांतर : थोडि चमचमीत मिसळ झालि असति तरं आणखिन मजा आलि असती मिसळिवर ताव मारणारा चेतन

अरुण मनोहर Tue, 05/27/2008 - 12:53
>>> तुम्ही हॉटेलात गेलात तर तुम्हाला अगदी दहा पदार्थांची नावं असलेला बोर्ड दिसतो. परंतु त्यात 'चमचमीत मिसळ' हे नांव वाचताचक्षणी, 'अरे वा! मिसळपण आहे का?!' असा विचार तुमच्या मनात डोकावून जातो की नाही ते सांगा बरं! >>> अहो माझे मेलीचे कुठले आल्येत इन्ग्रेडियन्टस? अमूकअमूकच फरसाण पाहिजे? नाही! मटकीचीच उसळ पाहिजे? नाही! ठरावीकच मसाला पाहिजे? नाही! आज काय फरसाणासोबत चिवडाही आहे? चालेल! नुसताच कांदा आहे? चालेल! कोथिंबीर नाही? हरकत नाही! आज काय बटाटा आणि टोमॅटो पण आहेत? फारच छान! मानल तुम्हाला तात्या. इन्टरनेट हॉटेलातील मिपाचे खूप झकास वर्णन केलेत. --- खवय्या.

प्रभाकर पेठकर Tue, 05/27/2008 - 14:40
'तोडलंत हो तात्या तुम्ही, तोडलंत अगदी.' झकास वर्णन आणि जीभ जमीनीपर्यंत बाहेर यावी असा फोटो...स्स्स्स्स्स्स्स! खासच. लाल भडक, तेजतर्रार तर्रीत पावाचा तुकडा बुडवून चारही बाजूंनी लालबूंद होऊन बाहेर येतो आणि पहिलाच घास बनून जिभेवर विसावतो त्या बरोबर ठण्, ठण्, ठण्, ठण् असा खणखणीत ढोलकीचा ताल कानावर पडून लावंण्यवती तमासगिरनीची जी जीवघेणी अदा सुरू होते ती मिसळ संपली तरी कानात, मनात निनादत राहते. रोम, रोम पुलकित होऊन जीव मस्तपैकी तरंगत राहतो आणि तोंडून उत्स्फुर्त दाद जाते..... व्वाह! मिसळ...!

मनस्वी Tue, 05/27/2008 - 14:54
तात्या मिसळीचे आत्मचरित्र आवडले. पण चिंच-गूळ टाकल्यासारखे वाटले. तिखटाचा जाळ आणि नाका-डोळ्यातून पाणी आले असते तर आणखी मज्जा आली असती. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by मनस्वी

विसोबा खेचर Tue, 05/27/2008 - 15:52
तिखटाचा जाळ आणि नाका-डोळ्यातून पाणी आले असते तर आणखी मज्जा आली असती. म्हणजे कसं लिहायला हवं होतं हे सांगाशील काय? मिसळ ही फक्त तिखटजाळ नसून चवदारही असते हा मुद्दा मात्र आला पाहिजे बरं का! मलाही वाचायला आवडेल! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मनस्वी Tue, 05/27/2008 - 18:55
म्हणजे कसं लिहायला हवं होतं हे सांगाशील काय?
का नाही! (तात्या.. हा जोक चांगला होता.)
मिसळ ही फक्त तिखटजाळ नसून चवदारही असते हा मुद्दा मात्र आला पाहिजे बरं का!
हा मुद्दा नसून हेच तर गिमिक आहे मिसळीचं!
मलाही वाचायला आवडेल!
तात्या.. मलाही लिहायला आवडेल. पण लेखनकलेची देणगी मला लाभलेली नाही असे मला वाटते. तोडकामोडका प्रयत्न केलाच तर टाकेनच नक्की मिपावर! :) मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by मनस्वी

विसोबा खेचर Wed, 05/28/2008 - 11:08
हा मुद्दा नसून हेच तर गिमिक आहे मिसळीचं! तुला 'गमक' म्हणायचे आहे की 'गिमिक'? 'गमक'असेल तर तुझं म्हणणं बरोबर आहे, परंतु 'गिमिक' म्हणायचं असेल तर मला ते बरोबर वाटत नाही.. तिखटजाळपाणा हे मिसळीचं एक वैशिष्ठ्य आहे हे नक्कीच मान्य! परंतु तिखटजाळपणा हा चवदारपणापुढे शेवटी केवळ एक गिमिकच ठरतो असं मला वाटतं! मी हा लेख लिहिताना गिमिक्स पेक्षा गमकांना अधिक महत्व दिलं आहे. हां, आता त्यात मी कितपत यशस्वी झालो आहे ह भाग वेगळा! तात्या.. मलाही लिहायला आवडेल. पण लेखनकलेची देणगी मला लाभलेली नाही असे मला वाटते. असं म्हणू नकोस. हे म्हणण्याआधी मिपावर किमान पाच दहा वेळा तरी लिहायचा प्रयत्न केला आहेस का? तसा तो कर असं माझं तुला सांगणं आहे. फार फार तर काय होईल? तुझं लेखन कुणाला आवडणार नाही, त्याला कुणी बरवाईट प्रतिसाद देणार नाही! मगच 'मला लेखनकलेची देणगी मिळालेली नाही' असं कदाचित तू म्हणू शकतेस! पण किमान पाच दहा वेळा काही लिहिण्याचा प्रयत्न केल्याशिवाय, आपल्या मनातले विचार मनमोकळेपणाने उतरवून पाहिल्याशिवाय असं म्हणणं योग्य होणार नाही असं मला वाटतं! राईट? :) आणि मला कुठेतरी अशीही खात्री आहे की तुला हे नक्कीच जमेल आणि तू उतम लेखन करशील! निदान तसा प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे? तोडकामोडका प्रयत्न केलाच तर टाकेनच नक्की मिपावर! नक्की टाक, मी वाट पाहीन! तुझं लेखन उत्तमच असेल...! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

छोटा डॉन Wed, 05/28/2008 - 11:18
मिपावर किमान पाच दहा वेळा तरी लिहायचा प्रयत्न केला आहेस का? तसा तो कर असं माझं तुला सांगणं आहे. फार फार तर काय होईल? तुझं लेखन कुणाला आवडणार नाही, त्याला कुणी बरवाईट प्रतिसाद देणार नाही! मगच 'मला लेखनकलेची देणगी मिळालेली नाही' असं कदाचित तू म्हणू शकतेस! पण किमान पाच दहा वेळा काही लिहिण्याचा प्रयत्न केल्याशिवाय, आपल्या मनातले विचार मनमोकळेपणाने उतरवून पाहिल्याशिवाय असं म्हणणं योग्य होणार नाही असं मला वाटतं!
मनस्वी, तात्या म्हणतायत ते बरोबर आहे ... तु खरच लिही .... प्रतिसाद देणारे काय कसेही देतील, आपण त्यातुन चांगले तेवढे घ्यायचे ... बाकी रंगाचा बेरंग करायला काही "माकडे" टपलेली असतात पण घाबरनेका नही ... आपण असल्या लोकांना पुरुन उरु !!! तेव्हा टाक तुझा लेख !!! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by विसोबा खेचर

मनस्वी Wed, 05/28/2008 - 12:23
तात्या.. इथे मला 'गमक' आणि 'गिमिक' मधला फरक कळत नाही आणि डायरेक्ट लेख वगैरे लिहू??
असं म्हणू नकोस. हे म्हणण्याआधी मिपावर किमान पाच दहा वेळा तरी लिहायचा प्रयत्न केला आहेस का?
बरोबर आहे.. पण पाच-दहा काय.. एकदा जरी सुचले नीट काहीतरी तरी खूप.
आणि मला कुठेतरी अशीही खात्री आहे की तुला हे नक्कीच जमेल आणि तू उतम लेखन करशील!
घाबरले ना मी!
निदान तसा प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे?
तेव्हा टाक तुझा लेख !!!
काही खरं नाही.. आता मनावर घेतलेच पाहिजे.. बघते.. प्रयत्न करून बघते. राईट! :)
नक्की टाक, मी वाट पाहीन! तुझं लेखन उत्तमच असेल...!
थोडा वेळ लागेल. पण नक्कीच टाकेन. मोटिव्हेशनसाठी धन्यवाद तात्या. आणि तुझ्या शब्दांबद्दल थँक्स् डान्या. :) मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

वरदा Tue, 05/27/2008 - 19:06
आहे मिसळाख्यान.... आता एकदा केली पाहिजे...

स्वाती राजेश Tue, 05/27/2008 - 19:09
मिसळीचे आत्मकथन आवडले.. अहो माझे मेलीचे कुठले आल्येत इन्ग्रेडियन्टस? अमूकअमूकच फरसाण पाहिजे? नाही! मटकीचीच उसळ पाहिजे? नाही! ठरावीकच मसाला पाहिजे? नाही! आज काय फरसाणासोबत चिवडाही आहे? चालेल! नुसताच कांदा आहे? चालेल! कोथिंबीर नाही? हरकत नाही! आज काय बटाटा आणि टोमॅटो पण आहेत? फारच छान! अगदी खरे.... कुठेही जा तिची वेगवेगळी रुपे पाहायला मिळतात....कुठे मटकी, कुठे मसुर, कुठे टोमॅटो , तर कुठे चिंचेचा कोळ.... तिच्यात काही फरक पडत नाही... मस्त चमचमीत, चविष्ट मिसळीचे कथन......

ईश्वरी Tue, 05/27/2008 - 22:32
तात्या, तुमची चमचमीत मिसळ आवडली. तुम्ही लोकं पाव हा अनेक प्रकारे खाता. भाजीसोबत खाता, नुसतं लोणी लावून खाता, चहसोबत खाता, परंतु माझ्या तर्रीत बुडण्यातच त्याच्या जन्माचं सार्थक आहे असं तो स्वत:च मला एकदा म्हणाला होता. मस्त वर्णन. शब्दयोजना ही समर्पक झाली आहे. मला वाटते एखाद्या लेखकाला एकवेळ व्यक्तीचित्रण सहज जमेल पण असे पदार्थचित्रण लिहीणे सोपी गोष्ट नाही. तुम्हाला ते सहज जमले. तुमचा हा लेखनप्रकार खूप आवडला. ईश्वरी

चकली Tue, 05/27/2008 - 22:56
मिसळ चा फोटो काढताना मिसळीची चव वाचकांपर्यंत पोचावी हा हेतु होता. आज मिसळीच्या फोटो ला जे काही सांगता आले नसेल ते तुम्ही शब्दात मांडलेत ! चकली http://chakali.blogspot.com

विसोबा खेचर Wed, 05/28/2008 - 11:13
बरेवाईट प्रतिसाद देणार्‍या सर्व वाचकांचे मनापासून आभार... आपला, (कृतज्ञ) तात्या.
लेखनप्रकार
3

ढाकचा बहिरी - एक अनुभव. (भाग ३)

धमाल मुलगा ·

विजुभाऊ Mon, 05/26/2008 - 15:55
दॅट्स लाईक धमु स्टाईल. रे........ अगदी आपण सोबत आहोत असे वाटले वाचताना..... झकास व्यंकटेश माडगुळकरचे आणि माणसांचा दिवस सुरु झाला आठवले

आनंदयात्री Mon, 05/26/2008 - 15:58
च्यामारी काय काय दिव्य केलित रे भो ! लै भारी ! संत्या लटकला तेव्हा खतरनाक भिती वाटली असेल नै. आमचा एक ओळखीचा असाच आमच्या मराठवाड्यातल्या म्हैसमाळच्या डोंगरावरच्या दरीत कोसळुन गेला होता, पोरासोरांच्या हाती रडणे सोडुन काही लागलेच नव्हते, पोलिसांना पण बॉडी २ दिवसांनी मिळाली होती. :( . थँक गॉड फॉर संत्या.

राजे Mon, 05/26/2008 - 16:11
वा ! वा ! धमु... तु व तुझे मित्र तर सेम आहात रे :) पुढील वेळी आम्हाला ही बोलवा ! बाकी रिस्क मोठीच घेतली होती तुम्ही लोकांनी ! लेखन देखील मस्त झाले आहे ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

ऋचा Mon, 05/26/2008 - 16:16
जब्राट रे!!!! =D> लै डेरींग केला भौ तुमी पण अस वाटलं की मी पण आहे तिथे खुप छन लिहीलं आहेस. एकदम झक्कास!!!

मनस्वी Mon, 05/26/2008 - 16:21
त्या बोगद्यातून येणारा सुर्यप्रकाश एकदम स्टेजावर उभ्या असलेल्या खास कलाकारावर टाकलेल्या स्पॉटलाईटप्रमाणे दरीतल्या भातखाचरांवर पडला होता. बाकीचं झाकोळून आलेलं आसमंत, एकाच ढगाच्या रुपेरी कडा, आणि हिरव्यागार दरीतल्या पोपटी भासणार्‍या भात-खाचरांचा ऊन्हाने न्हाऊन बदललेला सोनेरी अवतार. ऊन्हाच्या काही चुकार तिरिपी इकडे तिकडे सांडलेल्या, नुकत्याच स्वच्छ धुवुन काढलेल्या हिरव्या-पोपटी पानांवरती रेंगाळलेले टपोरे थेंब चमकवत ह्या सगळ्या निसर्ग-खेळाची शोभा वाढवत होत्या.
ढाक्या.. काय मस्त दिसत असेल रे ते दृश्य!
"गुमनाम है कोई...बदनाम है कोई..."
ही हा हा.. अमल्याने सहीच टाकला!
अजुन एक सिगारेटचं पाकिट आम्ही सिगरेटच्या थोटकांची मातीत भाल्यासारखी रोऊन काढलेली रांगोळी
वा वा
खिचडी खाऊन वर चहा पिऊन जी काही ताणून दिली,
रात्री १२-१ वाजता खिचडी खायला अन् चहा प्यायला काय मज्जा आली असेल!
घरी पोहोचलो तर ५ मिनिटं मला कोणी आत घ्यायलाच तयार नाही... पॅन्टवर शेवाळं लागलेलं, ओल्या कपड्यांच्या कुबट वास, हाता-तोंडाला अजुनही कुठेकुठे माती राहिलेली, चेहर्‍यावर प्रचंड थकवा..... पण डोळ्यात समाधान होतं, काहीतरी आव्हान पेलून ते पुर्ण केल्याचं. थकलेल्या चेहर्‍यावर लढाई जिंकुन आलेल्या मावळ्यासारखा गर्व होता, आणि जिवंत परत आलो ह्या समाधानामुळे डोळ्यात पाणीही
उतरतानाचा प्रवास लयीच थ्रिलींग.. ढाक्या मस्तच अनुभव.. खूपच आवडला आणि ३ भाग ते पण लवकर टाकण्यात यश आल्याबद्दल अभिनंदन! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

ऋचा Mon, 05/26/2008 - 16:31
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती." सही वाक्य!!!

In reply to by ऋचा

मनस्वी Mon, 05/26/2008 - 16:34
कौतुक माझे नाही तर महागुरुंचे करा! :) मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

चेतन Mon, 05/26/2008 - 16:49
तुफान लिहलयं रावं! "गुमनाम है कोई...बदनाम है कोई..." आधीच जंगल, त्यात अंधार, त्यात टरकलेली ! हे लेकाचं सरळपणानं कधी काही करतच नाही सही रे (बरी गाणि सुचतात अशावेळी) "ए...मी नाय काय केलं हां...हे कमळ्या आपोआपच सांडतंय सारखं" मस्तचं भाउ मित्रांमधली खास पुणेरी प्रतिक्रीया पण डोळ्यात समाधान होतं, काहीतरी आव्हान पेलून ते पुर्ण केल्याचं. थकलेल्या चेहर्‍यावर लढाई जिंकुन आलेल्या मावळ्यासारखा गर्व होता, आणि जिवंत परत आलो ह्या समाधानामुळे डोळ्यात पाणीही भडकमकर क्लास लावलेस वाटतं =)) ट्रेक मात्र सही... होता आणि लिहलायसंपण मस्तं आवडला (ट्रेकप्रेमी) शेर्पा चेतन (अगदी तात्यांच्य इश्टाईलमध्ये)

भलामोठा काळपट ढग सुर्याला आपल्या मागं दडवण्याचा प्रयत्न करत होता. झाकोळून आलेलं आसमंत, एकाच ढगाच्या रुपेरी कडा, आणि हिरव्यागार दरीतल्या पोपटी भासणार्‍या भात-खाचरांचा ऊन्हाने न्हाऊन बदललेला सोनेरी अवतार. ऊन्हाच्या काही चुकार तिरिपी इकडे तिकडे सांडलेल्या, नुकत्याच स्वच्छ धुवुन काढलेल्या हिरव्या-पोपटी पानांवरती रेंगाळलेले टपोरे थेंब चमकवत ह्या सगळ्या निसर्ग-खेळाची शोभा वाढवत होत्या. हळुहळु हा सोनेरी-रुपेरी रंग कधी तांबूस होत गेला आणि त्यात अंधाराचं काजळ कधी मिसळत गेलं हे कळलंच नाही. अंधारानं चांगलेच हातपाय पसरलेले. सावल्या आणि उंच गवताने निर्माण केलेला दिशाभ्रम ढाक बहिरीतल्या वरील शब्दरचनांनी आम्हाला भुरळ घातली आणि आपला प्रवास आम्ही अनुभवत गेलो. अमल्याचं "गुमनाम है कोई...बदनाम है कोई..." वातावरणातील गूढता वाढवते. संत्याचं लटकणे, परतीचा मार्ग सापडत नसल्यामुळे निर्माण झालेली अस्वस्थता. आणि लढाई जिंकलेल्या मावळ्याचा चेहरा तरळून गेला. अप्रतिम वर्णनाचे अनुभव लेखन आवडले.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वाती दिनेश Mon, 05/26/2008 - 16:59
हुश्श..आलात बाबा सुखरुप एकदाचे परत, अगदी थरारक प्रवास! सृष्टीचेटूक शब्द आवडला. स्वाती

ऍडीजोशी Mon, 05/26/2008 - 17:01
शाब्बास मेरे बब्बर शेर :) आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

शरुबाबा Mon, 05/26/2008 - 17:33
साला चकवा लागला यार आपल्याला, एकदा असाच अनुभव घेतलेला शरुबाबा

प्रमोद देव Mon, 05/26/2008 - 18:51
धमु मस्तच लिहिले आहेस. तिन्ही भाग वाचले. अतिशय सुंदर शब्दात केलेले वर्णन चित्रमय झालेय. डोळ्यासमोर जीवंत चित्र उभे करण्याचे सामर्थ्य तुझ्या शब्दात आहे. शेवटचा भाग तर अगदी खासच आहे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारे आणि रोम रोम फुलवणारे वर्णन ... खरे तर वर्णन कसले ते, तुझ्या बरोबर सहप्रवासी आहोत असे वाटण्याइतपत ... त्रिमिती चित्रपटासारखे, साक्षात अंगावर येणारा अनुभव. जाऊ दे ! खरे तर नि:शब्द झालोय! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

सुमीत Tue, 05/27/2008 - 13:02
धमाल्या, अरे अक्षरक्षः जगलो तुझा अनुभव. लिहिले तर छान आहेसच पण तुमचा अनुभव्......जबराच यार.

प्रभाकर पेठकर Tue, 05/27/2008 - 13:35
चित्तथरारक अनुभव कथन. अगदी आपणही त्या कंपूचेच एक (घाबरलेले) सदस्य आहोत ही भावना अगदी शेवट पर्यंत साथ करीत होती. जबरदस्त. अभिनंदन.

धमाल मुलगा Tue, 05/27/2008 - 14:55
धन्यवाद मंडळी... माझं हे वेडंवाकडं काहीबाही लिहिलेलं गोड मानून घेतलंत, कौतुक केलंत, आवडलंही तुम्हाला...बस्स, आणखी काय हवं आपल्याला? शरुबाबा, चकव्याचा किस्सा आम्हालापण सांग ना :)
धमु मस्तच लिहिले आहेस. तिन्ही भाग वाचले. अतिशय सुंदर शब्दात केलेले वर्णन चित्रमय झालेय. डोळ्यासमोर जीवंत चित्र उभे करण्याचे सामर्थ्य तुझ्या शब्दात आहे. शेवटचा भाग तर अगदी खासच आहे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारे आणि रोम रोम फुलवणारे वर्णन ... खरे तर वर्णन कसले ते, तुझ्या बरोबर सहप्रवासी आहोत असे वाटण्याइतपत ... त्रिमिती चित्रपटासारखे, साक्षात अंगावर येणारा अनुभव. जाऊ दे ! खरे तर नि:शब्द झालोय!
बास...बास....बास...... साक्षात गुरुदेवांनी ही अशी पावती द्यावी ह्याहुन मोठं काय बक्षीस असावं आमच्यासाठी? ह्याचसाठी केला होता अट्टाहास...लेखाचा शेवट गोड व्हावा :) गुरुदेव, आमचा हा अनुभव तुमच्या चरणि अर्पण !!!!

शितल Tue, 05/27/2008 - 17:55
मस्त रे धमाल्या, अरे वाचताना पुढे काय असा विचार सतत मनात येतो. सही, एकदम जबरान अनुभव आहे तुझ्या पाठीशी. आणि तु ते शब्दात ही छान मा॑डलेस, तुला शब्बाशी.

वरदा Tue, 05/27/2008 - 18:39
एकदम सह्ही मी ह्या विकांताला छोट्याश्या ट्रेक ला जाउन आले तर रविवारचा अख्खा सोमवार दमलेय म्हणून बसले होते..कसं केलत रे एवढं तुम्ही मानलं बॉ तुम्हाला... लिहिलयस खूप मस्त असं वाटलं आम्ही पण चालतोय एक बॅटरी घेऊन तुमच्या बरोबर.....

चतुरंग Tue, 05/27/2008 - 21:00
इतक्या ओघवत्या भाषेत ट्रेक लिहिलयस की बस! प्रकाशचित्रे चुकल्याची रुखरुख वाट्ली पण तुझ्या वर्णनाने काही अंशी तरी सूर्यास्त डोळ्यांसमोर उभा केला! एकदम मस्त. (स्वगत - ह्याच्या वर्णनातली काही वाक्यं खात्रीच देतात की अजूनही हा धमाल्या सु.शि. ची पारायणे करत असणार! ;) ) चतुरंग

सुधीर कांदळकर Tue, 05/27/2008 - 21:55
तो चित्रपट पाहिल्यासारखे वाटले. वाचतांनाच जी एफ झाली. तुझ्य निधड्या छातीला व रसाळ ओघवत्या वर्णनाला त्रिवार वंदन. आम्ही आयुष्यात एवढे साहस केले नाही. तरी संत्या व कमळ्या तुमच्याबरोबर कसे हे कोडेच आहे. पण पुढला ट्रेक जरा ऑर्गनाइज्ड असू देत. पोटोबाची आबाळ करू नका. तरी एक प्रश्न राहिलाच. शिध्यातील ब्रँड कोणता होता? सुधीर कांदळकर.

पक्या Tue, 05/27/2008 - 22:08
धमाल्या , जियो मेरे यार. एकदम थरारक अनुभव. धाडसी ट्रेक केला तुम्ही राव. आणि लेखाबद्द्ल तर काय लिहावे? अप्रतिम. डोळ्यासमोर प्रत्येक प्रसंग उभा राहतोय. प्रत्यक्षात जो अनुभव जगलास तो हुबेहुब लेखात उतरवलास. अनुभव जबरा असला तरी कथा रंगवून सांगायची हातोटी सगळ्यांकडेच असते असे नाही. तू तर ते काम ही झकास केलंस. आणि ते ढग आणि सुर्याचे वर्णन ... वा वा क्या बात है ! खल्लास. -- पक्या

ईश्वरी Tue, 05/27/2008 - 22:43
फारच छान लिहीलंत. तुमचा पूर्ण प्रवास डोळयासमोर उभा राहिला. लेख आवडला. ट्रेक चा अनुभव पण एकदम जबरदस्त. चढताना , उतरताना ..दोन्ही प्रवास थरारक. ईश्वरी

छोटा डॉन Wed, 05/28/2008 - 08:43
धमाल्या जबरा अनुभव आहे बाबा तुझा. आमालाबी असं दर्‍याखोर्‍यातुन भटाकायला एके काळी लै आवडायचं पण "एक प्रकरण" लै महागत पडल्याने आम्ही कानाला खडा लावला ... हे सर्व वाचायला मजा येते पण हे सर्व अनुभवताना किती लागते व किती नशा चढते ते फक्त करणारे जाणतात ... असो. तुझ्या नजरेने माझी पण "ढाकचा बहिरी" ची सफर पुर्ण झाली ... सुर्यास्ताचे वर्णन केवळ "झ...का...स !!!" मस्त वातते रे दिवसभर पायपीट केल्यावर एखाद्या खोपच्यात पार आडवे पडून सुर्यास्त बघण्यात. फोटॉ नाही टाकलास, पण त्यात तुझी चुक नाही, ती वेळच अशी असते की कशाकशाचे भान रहात नाही मग फोटो काढणे तर दुरच .... जेवढे आपल्या चिमुकल्या डोळ्याने बघता येते तेवढे नजरेत साठवुन घ्यायचे, फोटो वगैरे सर्व फॉर्मालिटी झाल्या ... बाकी तुमची टीम झकास होती . बहुतेक सर्व "गँग" मध्ये तु वर्णन केलेल्या व्यक्ती सापडतातच .... त्याशिवाय मज्जा पण येत नाही म्हणा ... "कॅम्प फायर" केल्याशिवाय ह्या व्रताची सांगता होत नाही, मस्त "शेकोटी" पेटवायची मग त्या उबेत व प्रकाशात गाणी म्हणा, गप्पा ठोका किंवा इतर काही "असात्विक कार्यक्रम" केल्याशिवाय "ट्रेकिंग" पुर्ण होते असे मी मानत नाही ... ट्रेक ऑर्गनाईज असणे वगैरे मी मानत नाही, त्यात मजा नाहीच !!! मस्त .... अजुन असतील तर टाक [ आम्ही आपलं सगळ्यात शेवटी प्रतिक्रीया देतोच ...] अवांतर : सवडीने आम्ही पण "आमच्या माथेरान डोंगराच्या चढणीची कथा" टाकूच ... अतिअवांतर : च्यायला अपली एक अशी मस्त गँग काढून कुठेतरी जायला पाहिजे. लै धमाल येईल ... विजूभाऊम्च्या डोक्यात आहेत थोडे प्लॅन, बघू काय होतेय ते !!! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

धमाल मुलगा Tue, 06/03/2008 - 12:52
धन्यवाद चतुरंगराव, सुधीरकाका, ईश्वरी, शितल, वरदा, वळु, पक्या, डानराव !!! चतुरंगराव,
(स्वगत - ह्याच्या वर्णनातली काही वाक्यं खात्रीच देतात की अजूनही हा धमाल्या सु.शि. ची पारायणे करत असणार! )
खर्रं की काय? कुठली वाक्य हो? सांगा ना, सांगा ना! आमच्या सु.शि. ची छाप आहे म्हणता ह्यातल्या वाक्यांवर? लै भारी! कित्ती वर्षं झाली बरं सु.शि. वाचायलाच नाही मिळाला :( परत एकदा पुस्तकांचं कपाट उचकायला हवं बॉ! सुधीरकाका,
तरी एक प्रश्न राहिलाच. शिध्यातील ब्रँड कोणता होता?
आमचा एक नियम आहे. कोणत्याही गड-किल्ल्यावर जाताना / खुद्द तिथे दारु नेणे / पिणे नाही. ह्यामागे २ कारणे आहेत. एक म्हणजे भावनिक...महाराजांच्या गडा-किल्ल्यांवर सह्याद्रीच्या कुशीत कित्येक मावळ्यांनी जीवाची कुरवंडी केली राखणीपायी..तिथे जाऊन दारु प्यायची? थुत् तिच्यामायला त्या पिण्यार्‍यांच्या! दुसरं कारण म्हणजे दारु पिऊन झिंगल्यावर तोल सांभाळणे अवघड होऊन बसल्यावर नसते जीवाचे खेळ होऊन बसतात्..ते टाळण्यासाठी! :) संत्या आणि कमळ्या खरंच आमच्या कंपूत मिसाळलेच कसे हे कोडं अजुनही सुटलेलं नाही. पण बरं होतं ते होते ते...आमच्या आचरटपणाला थोडासा शहाणपणाचा लगाम घालायचे बिचारे :) डान्या... लेका नुसतेच संदर्भ काय देतोस? लिही की मेल्या...'ते प्रकरण' वर काहीतरी! - (ढाक्या) ध मा ल.

झकासराव Tue, 06/03/2008 - 20:31
हा भाग वाचायचा राहुनच गेला होता बघ. जबरदस्त लिहिल आहेस रे. सुर्यास्ताच वर्णन खल्लास. कित्येक वाक्य वाचुन गडबडा लोळेपर्यंत हसलो रे. :) तुझी लिखाणाची शैली छान आहे रे. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by झकासराव

विसोबा खेचर Wed, 06/04/2008 - 00:02
हा भाग वाचायचा राहुनच गेला होता बघ. जबरदस्त लिहिल आहेस रे. हेच म्हणतो...! धमाल्या अजूनही असेच जोरदार अनुभवकथण येऊ दे रे.. तात्या.

अभिज्ञ Sat, 06/07/2008 - 23:17
प्रतिक्रिया देण्य़ास उशीर झाल्या बद्दल दिलगिर आहोत. धमाल राव आपला लेख वाचून धमाल आली.जबरदस्त लिहिले आहेस. सुंदर लेखन.अभिनंदन. बाकी आपल्या फ़ोटोग्राफ़सवरून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. विशेषत: कोंडेश्वराचे मंदिर पाहून......... आपल्यासारखाच ढाक बहिरी ट्रेक करायला आम्ही काही पोरे पोरे ९५च्या उन्हाळ्य़ात गेलो होतो. नुसताच ढाक नको म्हणून राजमाची-ढाक असे करायचे ठरले. पहिल्या रात्री लोणावळ्यातून सुरुवात करुन पहाटे राजमाचीला पोहोचलो. तिथे एक दिवस मुक्काम करून दुस-या दिवशी दुपारी ढाक कडे प्रयाण केले.त्यातच आमच्यात २-३ नवखे होते त्यांना हे काही झेपेल असे वाटले नाही.त्यांनी राजमाचीवरुनच परतीची वाट पकडलि. राहीलो आम्ही ४ जणच. रमतगमत वाटचाल करत,वाट शोधत,चुकामुक वगैरे सर्व होऊन कोंडेश्वराच्या मंदिरात पोहोचयला बराच उशीर म्हणजे साधारण संध्याकाळचे सात वाजले असावेत. ब-यापैकी अंधार पडला होता.मंदिरात पोहोचता पोहोचता वाटेत संघाच्या मुलांचा एक ग्रुप भेटला. त्यातल्या दोघा तिघांनी इथे एक वाघ फ़िरतोय,कालच रात्री इथे एक गाय मारलीय ,तुम्ही चोघेच आहात,तेंव्हा काळजी घ्या वगैरे सांगून आमची पार तंतरून टाकली.आता वाघ वगैरे फ़िरतोय म्हंटल्यावर आम्ही सर्वचजण जाम हादरलो होतो. बरोबर कांदा कापायची सुरी सोडली तर एकहि हत्यार नव्हते.हि संघाची पोरे तर मस्त पैकी छ-याची बंदूक घेउन फ़िरत होते. आता काय करायचे अशाच विवंचनेत सर्व मंडळि होती. कोंडेश्वराच्या मंदिरातच स्वयंपाक उरकून जेवणॆ करून घेतली.मंदिराला तेंव्हा दार वगैरे नव्हते.त्यामूळॆ गाभा-यात झोपायचे ठरले. आत जाउन बघितले तर गाभा-यालाही दरवाजा नाही.एक मोठा पत्रा लावून गाभारा बंद करायचि सोय. तोच पत्रा कसाबसा आतून उभा केला.त्याला आधाराला आमच्या सैक लावल्या. दिवसभर भटकल्यामुळे सगळॆच जण दमले होते.तरी पण प्रसंगाचे गांभीर्य ओळखून आळीपाळीने जागायचे ठरवले. प्रत्येकी ३ तास जागायचे ठरले.एकाला आधीच ताप चढला होता,त्याने हे जागणॆ वगैरे आपल्याला जमणार नाही म्हणून हात वरती केले. त्यामुळे राहीलो आम्हि ३ जणच.माझी जागायची वेळ रात्री १२ ते ३ अशी ठरली.मी ३ वाजता दुस-याला उठवायचे आणी बाकी त्याने सांभाळायचे ठरले. त्याप्रमाणे आमची निजानीज झाली. आमचा पहीला जागणारा चाप्टर निघाला.त्याने १०.३० वाजताच मला उठवून बारा वाजले आता तुझी पाळि म्हणुन स्वत: झोपी गेला. मी पण आपला उठून पहारा देत बसलो.बर गाभा-यात तर गुडूप अंधार.एक वातीचा दिवा जळत ठेवला होता. खुद्द गाभा-यातच झोपलो होतो त्यामूळॆ सिगारेट वगैरे प्यायची काहि हिंमत झाली नाही.बाहेरून चित्रविचित्र आवाज येत होते. उगाच नसते भास होत होते.माझी तर पार तंतरून गेली होती. कशीबशी ३ वाजायची वाट पहात बसलो.आता वाजतील,मग वाजतील करत अंदाजे ३ एक तासाने पुढच्याला उठवायला गेलो.त्याने हातातले घड्याळ पाहून मला सांगितले कि आताशी १ वाजतोय.मी ३ वाजल्याशिवाय उठणार नाही. मी पहिल्यावर चडफ़डत परत ३ वाजायची वाट पहात बसलो.३ वाजता त्याला उठवायला गेलो तर भाई मुडद्यासारखा झोपला होता.अजिबात दाद देइना. आताशा मलाही झोप अनावर होत होती,बसल्या बसल्या तशीच झोप लागली.पहाटे ६ च्या आसपास गावक-यांच्या आवाजाने जाग आली. बाहेर ब-यापैकी उजाडले होते.बाहेर येउन पहिले गावक-यांकडे चौकशी केली.तेंव्हा तिथे वाघ वगैरे असला काही प्रकार नाही कळाले. आपला जाम पोपट झाला हे पाहून फ़ार चिडचिड झाली.लगिच आत येउन ह्या बाकीच्यांना लाथा घालुन उठवले. रात्रभर झोप नाही.आधिच २ दिवसाचे कष्ट.पाहून ढाकची भैरी रद्द करायचा निर्णय घेतला.काय सांगा ढाक करून परत येता येता संध्याकाळ व्हायची आणि परत इथे मुक्काम करायला लागायचा. तसेच तिकडुन जांबोरीला जाउन ST ने तळॆगांव व तिथून लोकलने घर गाठले. त्यांनंतर ढाक भैरी करायचा योग परत काही आला नाही.या आधी २ वेळा तिथे गेलो होतो.परंतु चतुरंग हयांनी म्हंटल्या प्रमाणॆ कडा चढताना 'पोटात गोळा येणे', 'आईचे दूध आठवणे' असे वाक्प्र्चार प्रत्यक्ष अनुभवता येतात आणि वरुन खाली उतरताना तर 'तोंडाला कोरड पडणे', 'जिवाचा थरकाप होणे' अशांची दोस्ती होते! ह्याच्याशी १००% सहमत. आम्ही पायथ्यापर्यंत पोहोचलो खरे पण थोडेसे स्थूल असल्यामुळॆ गुहेत प्रवेश करताना जाम लागली होती.तो प्रकार काही जमला नाही. त्या गुहेत नक्की काय आहे हे आज आपले फ़ोटो पाहून कळाले. अभिज्ञ .

विजुभाऊ Mon, 05/26/2008 - 15:55
दॅट्स लाईक धमु स्टाईल. रे........ अगदी आपण सोबत आहोत असे वाटले वाचताना..... झकास व्यंकटेश माडगुळकरचे आणि माणसांचा दिवस सुरु झाला आठवले

आनंदयात्री Mon, 05/26/2008 - 15:58
च्यामारी काय काय दिव्य केलित रे भो ! लै भारी ! संत्या लटकला तेव्हा खतरनाक भिती वाटली असेल नै. आमचा एक ओळखीचा असाच आमच्या मराठवाड्यातल्या म्हैसमाळच्या डोंगरावरच्या दरीत कोसळुन गेला होता, पोरासोरांच्या हाती रडणे सोडुन काही लागलेच नव्हते, पोलिसांना पण बॉडी २ दिवसांनी मिळाली होती. :( . थँक गॉड फॉर संत्या.

राजे Mon, 05/26/2008 - 16:11
वा ! वा ! धमु... तु व तुझे मित्र तर सेम आहात रे :) पुढील वेळी आम्हाला ही बोलवा ! बाकी रिस्क मोठीच घेतली होती तुम्ही लोकांनी ! लेखन देखील मस्त झाले आहे ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

ऋचा Mon, 05/26/2008 - 16:16
जब्राट रे!!!! =D> लै डेरींग केला भौ तुमी पण अस वाटलं की मी पण आहे तिथे खुप छन लिहीलं आहेस. एकदम झक्कास!!!

मनस्वी Mon, 05/26/2008 - 16:21
त्या बोगद्यातून येणारा सुर्यप्रकाश एकदम स्टेजावर उभ्या असलेल्या खास कलाकारावर टाकलेल्या स्पॉटलाईटप्रमाणे दरीतल्या भातखाचरांवर पडला होता. बाकीचं झाकोळून आलेलं आसमंत, एकाच ढगाच्या रुपेरी कडा, आणि हिरव्यागार दरीतल्या पोपटी भासणार्‍या भात-खाचरांचा ऊन्हाने न्हाऊन बदललेला सोनेरी अवतार. ऊन्हाच्या काही चुकार तिरिपी इकडे तिकडे सांडलेल्या, नुकत्याच स्वच्छ धुवुन काढलेल्या हिरव्या-पोपटी पानांवरती रेंगाळलेले टपोरे थेंब चमकवत ह्या सगळ्या निसर्ग-खेळाची शोभा वाढवत होत्या.
ढाक्या.. काय मस्त दिसत असेल रे ते दृश्य!
"गुमनाम है कोई...बदनाम है कोई..."
ही हा हा.. अमल्याने सहीच टाकला!
अजुन एक सिगारेटचं पाकिट आम्ही सिगरेटच्या थोटकांची मातीत भाल्यासारखी रोऊन काढलेली रांगोळी
वा वा
खिचडी खाऊन वर चहा पिऊन जी काही ताणून दिली,
रात्री १२-१ वाजता खिचडी खायला अन् चहा प्यायला काय मज्जा आली असेल!
घरी पोहोचलो तर ५ मिनिटं मला कोणी आत घ्यायलाच तयार नाही... पॅन्टवर शेवाळं लागलेलं, ओल्या कपड्यांच्या कुबट वास, हाता-तोंडाला अजुनही कुठेकुठे माती राहिलेली, चेहर्‍यावर प्रचंड थकवा..... पण डोळ्यात समाधान होतं, काहीतरी आव्हान पेलून ते पुर्ण केल्याचं. थकलेल्या चेहर्‍यावर लढाई जिंकुन आलेल्या मावळ्यासारखा गर्व होता, आणि जिवंत परत आलो ह्या समाधानामुळे डोळ्यात पाणीही
उतरतानाचा प्रवास लयीच थ्रिलींग.. ढाक्या मस्तच अनुभव.. खूपच आवडला आणि ३ भाग ते पण लवकर टाकण्यात यश आल्याबद्दल अभिनंदन! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

ऋचा Mon, 05/26/2008 - 16:31
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती." सही वाक्य!!!

In reply to by ऋचा

मनस्वी Mon, 05/26/2008 - 16:34
कौतुक माझे नाही तर महागुरुंचे करा! :) मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

चेतन Mon, 05/26/2008 - 16:49
तुफान लिहलयं रावं! "गुमनाम है कोई...बदनाम है कोई..." आधीच जंगल, त्यात अंधार, त्यात टरकलेली ! हे लेकाचं सरळपणानं कधी काही करतच नाही सही रे (बरी गाणि सुचतात अशावेळी) "ए...मी नाय काय केलं हां...हे कमळ्या आपोआपच सांडतंय सारखं" मस्तचं भाउ मित्रांमधली खास पुणेरी प्रतिक्रीया पण डोळ्यात समाधान होतं, काहीतरी आव्हान पेलून ते पुर्ण केल्याचं. थकलेल्या चेहर्‍यावर लढाई जिंकुन आलेल्या मावळ्यासारखा गर्व होता, आणि जिवंत परत आलो ह्या समाधानामुळे डोळ्यात पाणीही भडकमकर क्लास लावलेस वाटतं =)) ट्रेक मात्र सही... होता आणि लिहलायसंपण मस्तं आवडला (ट्रेकप्रेमी) शेर्पा चेतन (अगदी तात्यांच्य इश्टाईलमध्ये)

भलामोठा काळपट ढग सुर्याला आपल्या मागं दडवण्याचा प्रयत्न करत होता. झाकोळून आलेलं आसमंत, एकाच ढगाच्या रुपेरी कडा, आणि हिरव्यागार दरीतल्या पोपटी भासणार्‍या भात-खाचरांचा ऊन्हाने न्हाऊन बदललेला सोनेरी अवतार. ऊन्हाच्या काही चुकार तिरिपी इकडे तिकडे सांडलेल्या, नुकत्याच स्वच्छ धुवुन काढलेल्या हिरव्या-पोपटी पानांवरती रेंगाळलेले टपोरे थेंब चमकवत ह्या सगळ्या निसर्ग-खेळाची शोभा वाढवत होत्या. हळुहळु हा सोनेरी-रुपेरी रंग कधी तांबूस होत गेला आणि त्यात अंधाराचं काजळ कधी मिसळत गेलं हे कळलंच नाही. अंधारानं चांगलेच हातपाय पसरलेले. सावल्या आणि उंच गवताने निर्माण केलेला दिशाभ्रम ढाक बहिरीतल्या वरील शब्दरचनांनी आम्हाला भुरळ घातली आणि आपला प्रवास आम्ही अनुभवत गेलो. अमल्याचं "गुमनाम है कोई...बदनाम है कोई..." वातावरणातील गूढता वाढवते. संत्याचं लटकणे, परतीचा मार्ग सापडत नसल्यामुळे निर्माण झालेली अस्वस्थता. आणि लढाई जिंकलेल्या मावळ्याचा चेहरा तरळून गेला. अप्रतिम वर्णनाचे अनुभव लेखन आवडले.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वाती दिनेश Mon, 05/26/2008 - 16:59
हुश्श..आलात बाबा सुखरुप एकदाचे परत, अगदी थरारक प्रवास! सृष्टीचेटूक शब्द आवडला. स्वाती

ऍडीजोशी Mon, 05/26/2008 - 17:01
शाब्बास मेरे बब्बर शेर :) आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

शरुबाबा Mon, 05/26/2008 - 17:33
साला चकवा लागला यार आपल्याला, एकदा असाच अनुभव घेतलेला शरुबाबा

प्रमोद देव Mon, 05/26/2008 - 18:51
धमु मस्तच लिहिले आहेस. तिन्ही भाग वाचले. अतिशय सुंदर शब्दात केलेले वर्णन चित्रमय झालेय. डोळ्यासमोर जीवंत चित्र उभे करण्याचे सामर्थ्य तुझ्या शब्दात आहे. शेवटचा भाग तर अगदी खासच आहे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारे आणि रोम रोम फुलवणारे वर्णन ... खरे तर वर्णन कसले ते, तुझ्या बरोबर सहप्रवासी आहोत असे वाटण्याइतपत ... त्रिमिती चित्रपटासारखे, साक्षात अंगावर येणारा अनुभव. जाऊ दे ! खरे तर नि:शब्द झालोय! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

सुमीत Tue, 05/27/2008 - 13:02
धमाल्या, अरे अक्षरक्षः जगलो तुझा अनुभव. लिहिले तर छान आहेसच पण तुमचा अनुभव्......जबराच यार.

प्रभाकर पेठकर Tue, 05/27/2008 - 13:35
चित्तथरारक अनुभव कथन. अगदी आपणही त्या कंपूचेच एक (घाबरलेले) सदस्य आहोत ही भावना अगदी शेवट पर्यंत साथ करीत होती. जबरदस्त. अभिनंदन.

धमाल मुलगा Tue, 05/27/2008 - 14:55
धन्यवाद मंडळी... माझं हे वेडंवाकडं काहीबाही लिहिलेलं गोड मानून घेतलंत, कौतुक केलंत, आवडलंही तुम्हाला...बस्स, आणखी काय हवं आपल्याला? शरुबाबा, चकव्याचा किस्सा आम्हालापण सांग ना :)
धमु मस्तच लिहिले आहेस. तिन्ही भाग वाचले. अतिशय सुंदर शब्दात केलेले वर्णन चित्रमय झालेय. डोळ्यासमोर जीवंत चित्र उभे करण्याचे सामर्थ्य तुझ्या शब्दात आहे. शेवटचा भाग तर अगदी खासच आहे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारे आणि रोम रोम फुलवणारे वर्णन ... खरे तर वर्णन कसले ते, तुझ्या बरोबर सहप्रवासी आहोत असे वाटण्याइतपत ... त्रिमिती चित्रपटासारखे, साक्षात अंगावर येणारा अनुभव. जाऊ दे ! खरे तर नि:शब्द झालोय!
बास...बास....बास...... साक्षात गुरुदेवांनी ही अशी पावती द्यावी ह्याहुन मोठं काय बक्षीस असावं आमच्यासाठी? ह्याचसाठी केला होता अट्टाहास...लेखाचा शेवट गोड व्हावा :) गुरुदेव, आमचा हा अनुभव तुमच्या चरणि अर्पण !!!!

शितल Tue, 05/27/2008 - 17:55
मस्त रे धमाल्या, अरे वाचताना पुढे काय असा विचार सतत मनात येतो. सही, एकदम जबरान अनुभव आहे तुझ्या पाठीशी. आणि तु ते शब्दात ही छान मा॑डलेस, तुला शब्बाशी.

वरदा Tue, 05/27/2008 - 18:39
एकदम सह्ही मी ह्या विकांताला छोट्याश्या ट्रेक ला जाउन आले तर रविवारचा अख्खा सोमवार दमलेय म्हणून बसले होते..कसं केलत रे एवढं तुम्ही मानलं बॉ तुम्हाला... लिहिलयस खूप मस्त असं वाटलं आम्ही पण चालतोय एक बॅटरी घेऊन तुमच्या बरोबर.....

चतुरंग Tue, 05/27/2008 - 21:00
इतक्या ओघवत्या भाषेत ट्रेक लिहिलयस की बस! प्रकाशचित्रे चुकल्याची रुखरुख वाट्ली पण तुझ्या वर्णनाने काही अंशी तरी सूर्यास्त डोळ्यांसमोर उभा केला! एकदम मस्त. (स्वगत - ह्याच्या वर्णनातली काही वाक्यं खात्रीच देतात की अजूनही हा धमाल्या सु.शि. ची पारायणे करत असणार! ;) ) चतुरंग

सुधीर कांदळकर Tue, 05/27/2008 - 21:55
तो चित्रपट पाहिल्यासारखे वाटले. वाचतांनाच जी एफ झाली. तुझ्य निधड्या छातीला व रसाळ ओघवत्या वर्णनाला त्रिवार वंदन. आम्ही आयुष्यात एवढे साहस केले नाही. तरी संत्या व कमळ्या तुमच्याबरोबर कसे हे कोडेच आहे. पण पुढला ट्रेक जरा ऑर्गनाइज्ड असू देत. पोटोबाची आबाळ करू नका. तरी एक प्रश्न राहिलाच. शिध्यातील ब्रँड कोणता होता? सुधीर कांदळकर.

पक्या Tue, 05/27/2008 - 22:08
धमाल्या , जियो मेरे यार. एकदम थरारक अनुभव. धाडसी ट्रेक केला तुम्ही राव. आणि लेखाबद्द्ल तर काय लिहावे? अप्रतिम. डोळ्यासमोर प्रत्येक प्रसंग उभा राहतोय. प्रत्यक्षात जो अनुभव जगलास तो हुबेहुब लेखात उतरवलास. अनुभव जबरा असला तरी कथा रंगवून सांगायची हातोटी सगळ्यांकडेच असते असे नाही. तू तर ते काम ही झकास केलंस. आणि ते ढग आणि सुर्याचे वर्णन ... वा वा क्या बात है ! खल्लास. -- पक्या

ईश्वरी Tue, 05/27/2008 - 22:43
फारच छान लिहीलंत. तुमचा पूर्ण प्रवास डोळयासमोर उभा राहिला. लेख आवडला. ट्रेक चा अनुभव पण एकदम जबरदस्त. चढताना , उतरताना ..दोन्ही प्रवास थरारक. ईश्वरी

छोटा डॉन Wed, 05/28/2008 - 08:43
धमाल्या जबरा अनुभव आहे बाबा तुझा. आमालाबी असं दर्‍याखोर्‍यातुन भटाकायला एके काळी लै आवडायचं पण "एक प्रकरण" लै महागत पडल्याने आम्ही कानाला खडा लावला ... हे सर्व वाचायला मजा येते पण हे सर्व अनुभवताना किती लागते व किती नशा चढते ते फक्त करणारे जाणतात ... असो. तुझ्या नजरेने माझी पण "ढाकचा बहिरी" ची सफर पुर्ण झाली ... सुर्यास्ताचे वर्णन केवळ "झ...का...स !!!" मस्त वातते रे दिवसभर पायपीट केल्यावर एखाद्या खोपच्यात पार आडवे पडून सुर्यास्त बघण्यात. फोटॉ नाही टाकलास, पण त्यात तुझी चुक नाही, ती वेळच अशी असते की कशाकशाचे भान रहात नाही मग फोटो काढणे तर दुरच .... जेवढे आपल्या चिमुकल्या डोळ्याने बघता येते तेवढे नजरेत साठवुन घ्यायचे, फोटो वगैरे सर्व फॉर्मालिटी झाल्या ... बाकी तुमची टीम झकास होती . बहुतेक सर्व "गँग" मध्ये तु वर्णन केलेल्या व्यक्ती सापडतातच .... त्याशिवाय मज्जा पण येत नाही म्हणा ... "कॅम्प फायर" केल्याशिवाय ह्या व्रताची सांगता होत नाही, मस्त "शेकोटी" पेटवायची मग त्या उबेत व प्रकाशात गाणी म्हणा, गप्पा ठोका किंवा इतर काही "असात्विक कार्यक्रम" केल्याशिवाय "ट्रेकिंग" पुर्ण होते असे मी मानत नाही ... ट्रेक ऑर्गनाईज असणे वगैरे मी मानत नाही, त्यात मजा नाहीच !!! मस्त .... अजुन असतील तर टाक [ आम्ही आपलं सगळ्यात शेवटी प्रतिक्रीया देतोच ...] अवांतर : सवडीने आम्ही पण "आमच्या माथेरान डोंगराच्या चढणीची कथा" टाकूच ... अतिअवांतर : च्यायला अपली एक अशी मस्त गँग काढून कुठेतरी जायला पाहिजे. लै धमाल येईल ... विजूभाऊम्च्या डोक्यात आहेत थोडे प्लॅन, बघू काय होतेय ते !!! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

धमाल मुलगा Tue, 06/03/2008 - 12:52
धन्यवाद चतुरंगराव, सुधीरकाका, ईश्वरी, शितल, वरदा, वळु, पक्या, डानराव !!! चतुरंगराव,
(स्वगत - ह्याच्या वर्णनातली काही वाक्यं खात्रीच देतात की अजूनही हा धमाल्या सु.शि. ची पारायणे करत असणार! )
खर्रं की काय? कुठली वाक्य हो? सांगा ना, सांगा ना! आमच्या सु.शि. ची छाप आहे म्हणता ह्यातल्या वाक्यांवर? लै भारी! कित्ती वर्षं झाली बरं सु.शि. वाचायलाच नाही मिळाला :( परत एकदा पुस्तकांचं कपाट उचकायला हवं बॉ! सुधीरकाका,
तरी एक प्रश्न राहिलाच. शिध्यातील ब्रँड कोणता होता?
आमचा एक नियम आहे. कोणत्याही गड-किल्ल्यावर जाताना / खुद्द तिथे दारु नेणे / पिणे नाही. ह्यामागे २ कारणे आहेत. एक म्हणजे भावनिक...महाराजांच्या गडा-किल्ल्यांवर सह्याद्रीच्या कुशीत कित्येक मावळ्यांनी जीवाची कुरवंडी केली राखणीपायी..तिथे जाऊन दारु प्यायची? थुत् तिच्यामायला त्या पिण्यार्‍यांच्या! दुसरं कारण म्हणजे दारु पिऊन झिंगल्यावर तोल सांभाळणे अवघड होऊन बसल्यावर नसते जीवाचे खेळ होऊन बसतात्..ते टाळण्यासाठी! :) संत्या आणि कमळ्या खरंच आमच्या कंपूत मिसाळलेच कसे हे कोडं अजुनही सुटलेलं नाही. पण बरं होतं ते होते ते...आमच्या आचरटपणाला थोडासा शहाणपणाचा लगाम घालायचे बिचारे :) डान्या... लेका नुसतेच संदर्भ काय देतोस? लिही की मेल्या...'ते प्रकरण' वर काहीतरी! - (ढाक्या) ध मा ल.

झकासराव Tue, 06/03/2008 - 20:31
हा भाग वाचायचा राहुनच गेला होता बघ. जबरदस्त लिहिल आहेस रे. सुर्यास्ताच वर्णन खल्लास. कित्येक वाक्य वाचुन गडबडा लोळेपर्यंत हसलो रे. :) तुझी लिखाणाची शैली छान आहे रे. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by झकासराव

विसोबा खेचर Wed, 06/04/2008 - 00:02
हा भाग वाचायचा राहुनच गेला होता बघ. जबरदस्त लिहिल आहेस रे. हेच म्हणतो...! धमाल्या अजूनही असेच जोरदार अनुभवकथण येऊ दे रे.. तात्या.

अभिज्ञ Sat, 06/07/2008 - 23:17
प्रतिक्रिया देण्य़ास उशीर झाल्या बद्दल दिलगिर आहोत. धमाल राव आपला लेख वाचून धमाल आली.जबरदस्त लिहिले आहेस. सुंदर लेखन.अभिनंदन. बाकी आपल्या फ़ोटोग्राफ़सवरून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. विशेषत: कोंडेश्वराचे मंदिर पाहून......... आपल्यासारखाच ढाक बहिरी ट्रेक करायला आम्ही काही पोरे पोरे ९५च्या उन्हाळ्य़ात गेलो होतो. नुसताच ढाक नको म्हणून राजमाची-ढाक असे करायचे ठरले. पहिल्या रात्री लोणावळ्यातून सुरुवात करुन पहाटे राजमाचीला पोहोचलो. तिथे एक दिवस मुक्काम करून दुस-या दिवशी दुपारी ढाक कडे प्रयाण केले.त्यातच आमच्यात २-३ नवखे होते त्यांना हे काही झेपेल असे वाटले नाही.त्यांनी राजमाचीवरुनच परतीची वाट पकडलि. राहीलो आम्ही ४ जणच. रमतगमत वाटचाल करत,वाट शोधत,चुकामुक वगैरे सर्व होऊन कोंडेश्वराच्या मंदिरात पोहोचयला बराच उशीर म्हणजे साधारण संध्याकाळचे सात वाजले असावेत. ब-यापैकी अंधार पडला होता.मंदिरात पोहोचता पोहोचता वाटेत संघाच्या मुलांचा एक ग्रुप भेटला. त्यातल्या दोघा तिघांनी इथे एक वाघ फ़िरतोय,कालच रात्री इथे एक गाय मारलीय ,तुम्ही चोघेच आहात,तेंव्हा काळजी घ्या वगैरे सांगून आमची पार तंतरून टाकली.आता वाघ वगैरे फ़िरतोय म्हंटल्यावर आम्ही सर्वचजण जाम हादरलो होतो. बरोबर कांदा कापायची सुरी सोडली तर एकहि हत्यार नव्हते.हि संघाची पोरे तर मस्त पैकी छ-याची बंदूक घेउन फ़िरत होते. आता काय करायचे अशाच विवंचनेत सर्व मंडळि होती. कोंडेश्वराच्या मंदिरातच स्वयंपाक उरकून जेवणॆ करून घेतली.मंदिराला तेंव्हा दार वगैरे नव्हते.त्यामूळॆ गाभा-यात झोपायचे ठरले. आत जाउन बघितले तर गाभा-यालाही दरवाजा नाही.एक मोठा पत्रा लावून गाभारा बंद करायचि सोय. तोच पत्रा कसाबसा आतून उभा केला.त्याला आधाराला आमच्या सैक लावल्या. दिवसभर भटकल्यामुळे सगळॆच जण दमले होते.तरी पण प्रसंगाचे गांभीर्य ओळखून आळीपाळीने जागायचे ठरवले. प्रत्येकी ३ तास जागायचे ठरले.एकाला आधीच ताप चढला होता,त्याने हे जागणॆ वगैरे आपल्याला जमणार नाही म्हणून हात वरती केले. त्यामुळे राहीलो आम्हि ३ जणच.माझी जागायची वेळ रात्री १२ ते ३ अशी ठरली.मी ३ वाजता दुस-याला उठवायचे आणी बाकी त्याने सांभाळायचे ठरले. त्याप्रमाणे आमची निजानीज झाली. आमचा पहीला जागणारा चाप्टर निघाला.त्याने १०.३० वाजताच मला उठवून बारा वाजले आता तुझी पाळि म्हणुन स्वत: झोपी गेला. मी पण आपला उठून पहारा देत बसलो.बर गाभा-यात तर गुडूप अंधार.एक वातीचा दिवा जळत ठेवला होता. खुद्द गाभा-यातच झोपलो होतो त्यामूळॆ सिगारेट वगैरे प्यायची काहि हिंमत झाली नाही.बाहेरून चित्रविचित्र आवाज येत होते. उगाच नसते भास होत होते.माझी तर पार तंतरून गेली होती. कशीबशी ३ वाजायची वाट पहात बसलो.आता वाजतील,मग वाजतील करत अंदाजे ३ एक तासाने पुढच्याला उठवायला गेलो.त्याने हातातले घड्याळ पाहून मला सांगितले कि आताशी १ वाजतोय.मी ३ वाजल्याशिवाय उठणार नाही. मी पहिल्यावर चडफ़डत परत ३ वाजायची वाट पहात बसलो.३ वाजता त्याला उठवायला गेलो तर भाई मुडद्यासारखा झोपला होता.अजिबात दाद देइना. आताशा मलाही झोप अनावर होत होती,बसल्या बसल्या तशीच झोप लागली.पहाटे ६ च्या आसपास गावक-यांच्या आवाजाने जाग आली. बाहेर ब-यापैकी उजाडले होते.बाहेर येउन पहिले गावक-यांकडे चौकशी केली.तेंव्हा तिथे वाघ वगैरे असला काही प्रकार नाही कळाले. आपला जाम पोपट झाला हे पाहून फ़ार चिडचिड झाली.लगिच आत येउन ह्या बाकीच्यांना लाथा घालुन उठवले. रात्रभर झोप नाही.आधिच २ दिवसाचे कष्ट.पाहून ढाकची भैरी रद्द करायचा निर्णय घेतला.काय सांगा ढाक करून परत येता येता संध्याकाळ व्हायची आणि परत इथे मुक्काम करायला लागायचा. तसेच तिकडुन जांबोरीला जाउन ST ने तळॆगांव व तिथून लोकलने घर गाठले. त्यांनंतर ढाक भैरी करायचा योग परत काही आला नाही.या आधी २ वेळा तिथे गेलो होतो.परंतु चतुरंग हयांनी म्हंटल्या प्रमाणॆ कडा चढताना 'पोटात गोळा येणे', 'आईचे दूध आठवणे' असे वाक्प्र्चार प्रत्यक्ष अनुभवता येतात आणि वरुन खाली उतरताना तर 'तोंडाला कोरड पडणे', 'जिवाचा थरकाप होणे' अशांची दोस्ती होते! ह्याच्याशी १००% सहमत. आम्ही पायथ्यापर्यंत पोहोचलो खरे पण थोडेसे स्थूल असल्यामुळॆ गुहेत प्रवेश करताना जाम लागली होती.तो प्रकार काही जमला नाही. त्या गुहेत नक्की काय आहे हे आज आपले फ़ोटो पाहून कळाले. अभिज्ञ .
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

२६ जुलै २००५ एक अनुभव !!

अमोल केळकर ·

विसोबा खेचर Mon, 05/26/2008 - 14:33
केळकरसाहेब, सुरेख, चित्रदर्शी अनुभवकथन..! आपण छानच लिहिलं आहे. २६ जुलै २००५ चा तो पाऊस सर्वच मुंबईकरांच्या आयुष्यभर लक्षात राहील. अक्षरश: अक्राळविक्राळ प्रलय! दुसरे शब्दच नाहीत...! मीही त्या दिवशी पूर्व द्रुतगती महामार्गावरून विक्रोळी ते ठाणे चालत घरी आलो होतो. रात्री दहाचा सुमार असेल. रस्त्यावर मिट्ट अंधार, वरून अक्षरश: ढगफुटीसारखा कोसळणारा तो पाऊस, आणि सोसाट्याचा वारा अश्या अवस्थेत आम्ही काही पादचारी एकमेकांचा हात धरून रस्त्यावरून चाललो होतो. मधुनच कानठळ्या बसवणारी खणकन वीज चमके आणि त्या प्रकाशात क्षणभरच काय तो रस्ता उजळून निघे व रस्त्यावरून चालणारी इतर माणसे दिसत. पुढच्याच क्षणी पुन्हा मिट्ट अंधार! मी त्याचा आणि त्याने माझा हात धरला होता व आम्ही दोघं एकमेकांना सांभाळून घेत हळूहळू मार्गक्रमणा करत होतो. मला त्या माणसाचे नावही माहीत नव्हते, ना कधी पूर्वायुष्यात त्याला भेटलो होतो, तरीही त्या क्षणी मला त्याचा खूप आधार वाटत होता! एवढ्या प्रलयसदृष परिस्थितीत एरवी केवळ एक अनोळखी चेहेरा असलेल्या किंवा माणसांच्या अफाट गर्दीत चेहेराच हरवलेल्या मुंबई शहरात माणूसकीची एक वेगळीच झलक त्या दिवशी पाहायला मिळाली, अनुभवता आली! ओळख ना पाळख नसलेली माणसं आपापल्या भागात येणारा कुणी पांथस्थ पुरात वाहून जाऊ नये म्हणून रात्रभर पावसात भिजत रस्त्यात साखळी करून उभी होती! आजूबाजूच्या इमारतीमधली माणसं येणार्‍याजाणार्‍यांना चहापाणी, बिस्किटं वगैरे देत होती! आधार देत होती, सांभाळून घेत होती! असो... आपला, (मुंबईचा कट्टर अभिमानी!) तात्या.

ऍडीजोशी Mon, 05/26/2008 - 15:28
अरे नका आठवण करून देउ त्या दिवसाची. दर वेळी पावसाळा जवळ आला की कुणी ना कुणी आपत्या 'त्या' दिवशीच्या आठवणी लिहायला घेतं. २००५ नंतरची २ वर्ष तर जरा जोरात पाऊस आला की असल्या मेल्सचाही पाऊस पडत असे. अम्ही कसे अडकलो नी सुटलो ह्याच्या कहण्यांना ऊत येई. (हे पर्सनली घेउ नये) मुंबई आणि मुंबईकरांनी त्या दिवशी जे गमावलं ते परत मिळणं शक्य नाहीये. हायवेवर दुसर्‍या दिवशी उलटून पडलेले ट्रक्स, बसेस, गाड्या, सफाचट झालेल्या झोपडपट्ट्या, मरून पडलेली गुरं, माणसं मी पाहिलेली आहेत. क्रुपा करून त्या आठवणी पुन्हा नकोत. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

अमोल केळकर Mon, 05/26/2008 - 17:14
खरं आहे आपण जे म्हणता ते. नकोतच त्या वाईट आठवणी. मुंबई आणि मुंबईकरांनी त्या दिवशी जे गमावलं ते परत मिळणं शक्य नाहीये सहमत आपला (नुकतेच ग्राउंड फ्लोवरला घर घेतलेला) केळकर

ठणठणपाळ Mon, 05/26/2008 - 23:19
त्या वेळी मी नुकताच मुम्बई विद्यापीठात एम्.एस्सी करायला आलो होतो. जुलैच्या पहिल्या आठवड्यातच हॉस्टेलमधे रूम मिळाली होती. हॉस्टेलमधेच असल्यामुळे आम्ही सुरक्षीत राहिलो. खाण्यापिण्याचे मात्र हाल झाले. त्यावेळी ८० जणांसाठी असलेल्या हॉस्टेलमधे ३०० हून जास्त मुलं राहिली होती. ़जी मुलं घरी जाण्यासाठी दुपारी कॅम्पसमधून बाहेर पडली त्यांची अवस्था फार वाईट झाली. टिटवाळ्याच्या पुढे राहणारी आमच्या वर्गातील एक मुलगी २८ तारखेला रात्री घरी पोहचली. माझ्या काही काही मित्रांनी २६ तारखेची रात्र बसच्या टपावर बसून काढली.

शितल Tue, 05/27/2008 - 04:51
टीव्हीवर बातम्यात पाहुन होते, असे अनुभव वाचल्यावर तर त्या परिस्थितीत मु॑बईकर ज्या पध्द्तीने समोरे गेले त्याची दाद द्यायला पाहिजे. तुम्ही छान शब्दात अनुभव मा॑डला आहेत. २६ जुलै हादिवस प्रत्येक मु॑बईकर का प्रत्येक महाराष्ट्रीयन विसरू शकणार नाही.

मदनबाण Tue, 05/27/2008 - 08:48
हो तो दिवस मीही विसरु शकत नाही,,त्या वेळी मी वसई ला कामाला होतो...संध्याकाळ झाली होती..पाऊस थांबता थांबत नव्हता..मी माझ्या ऑफिस मधल्या सहकार्‍यांना विचारले की मी तर आता निघतोय...कोणी येतय का माझ्या बरोबर्?,,हो, नाही करता करता बराच वेळ गेला...शेवटी मी एकटाच निघालो..स्टेशनवर पोहचल्यावर मी माझ्या ऑफिस मधल्या सहकार्‍यांना फोन करुन लोकलची स्थिती काय आहे हे सांगणार होतो..१५ मिनिटे त्या तुफान पावसात पायपीट करत वसई रेल्वे स्टेशन ला पोहचलो..पादचारी पुला वरुन खाली पाहिल्या वर खाली पाहिले तर ही तोबा गर्दी.....बराच काळ एकही लोकल न आल्याची मला खात्रीच पटली...अनेक परगावी जाणार्‍या गाड्या स्थानकावर थांबुन होत्या..या गर्दीत माझा काही पाडाव लागणार नाही याची मला खात्री पटली..मी ऑफिस मधे असलेल्या माझ्या सहकार्‍यांना लगेच फोन केला आणि त्यांना सर्व परिस्थिती सांगितली..आणि मी हे हे सांगितले की मी आता वसई एस टी आगारात जाणार आहे व तेथुन ठाण्याला जाणारी बस धरणार आहे.परत माझी पायपीट सुरु झाली..मोबाईल नेटवर्क फ्रीझ होत चालले होते..कारण कॉल करताना बर्‍याच वेळा कट होत होता किंवा तो लागतच नव्हता..... सरते शेवटी बस डेपो आला...तिथही तोबा गर्दी धावपळ करुन कुठली बस कुठे चालली आहे याची चौकशी केली..माझे नशीब जोरात असावे कारण ठाण्याला जाणारी बस लगेच लागली..व त्या गर्दीत बसायला ही मिळाले.. बसचा प्रवास सुरु झाला.... प्रत्येक ठिकाणी रस्तावर तुडुंब पाणी भरलेले होते...बस ड्रायवर तर अगदी सावकाश गाडी चालवत होता..आणि बहुधा त्याच्या कडे दुसरा पर्याय नव्हताच कारण रस्त्यावर एवढे पाणी जमा झाले होते की आता तो एखाध्या तळ्यामधुनच गाडी हाकत होता....बर आपल्या या संपंन्न देशात अजुन तरी खड्डा मुक्त असा रस्ता कोणी दाखवु शकणार आहे का? वसई चा हा मार्ग असाच खड्ड्यांनी परिपुर्ण होता.. ऑफिस मधल्या सहकार्‍यांचा मला फोन आला..ते आता वसई बस डेपो मधे होते.. त्यांनी मला सांगितले की मी धरलेली बस ही ठाण्याला जाणारी शेवटची बस होती.....आता तेथुन अजुन बस सुटणार नव्हत्या !!!!! माझी बस आता मुंबई अहमदाबाद महामार्गावर आली...मी मनात म्हंटल की या पावसात कोठेही बंद न पडता,,पंक्चर न होता ही बस इथपर्यन्त आली हे नसे थोडके.. बस आता घोडबंदर ला आली प्रचंड वाहनांची गर्दी...पाऊण तास बस मधे तसाच बसुन काधला...शेवटी पदयात्रा करण्याचा निर्णय घेतला..अंधार्,,,गाड्यांचे दिवे आणि आभाळातील तारे हे सोबतीला घेऊन पायी पायी चालणे सुरु केले अनेक किलोमीटर चाल चाल चाललो...एका उताराच्या वळणावर आलो तर पुढे पाहतो ते काय......माझ्या गळ्यापर्यंन्त पोहचेल एवढ पाणी पुढे साचलेल होत..आता काय करणार ? मी पुर्णपणे भिजलो होतो आणि चालायचा त्राण अजिबात उरला नव्हता.....पण.. एक ट्रक अचानक तिथे आला मी त्याला हात दाखवला तो थांबला मी व अजुन दोन माणसे त्या ट्रक मधे चढलो.... ट्रक मधे आत छान पैकी डिस्को लायटिंग केलेले होते... मी चालकाशी गप्पा मारायला सुरु केल्या...(मी बोलायला सुरुवात केली की काय होत...विचारु नका..)तर माझा पहिला प्रश्न त्या चालकाला किधर से आ रहे हो? तो म्हणाला श्रीनगर से मी लगेच दुसरा प्रश्न पुढे केला ...डिझल बहोत लगता होगा? टंकी फुल होगी ना? कितना लिटर की है...तो खुष...तो म्हणाला महाराष्ट्रात येण्यापुर्वी किंवा महाराष्ट्रातुन बाहेर पडल्यावर म्हणजे साऊथ साईड ला जाताना ते इंधन भरुन घेतात...कारण महाराष्ट्रात इंधन भरणे त्यांना परवडत नाही!!!!! शेवटी माझा उतरण्याची जागा आली...ट्रक चालकाचे आभार मानले पटकन खाली उडी मारली आणि परत थोडी पायपीट करुन घरी आलो..११:४५ झाले होते...ऑफिस मधुन ४:४५ ला निघालो होतो..घरच्यांच्या जिवात जिव आला... पुढचे दोन दिवस मी धड चालुही शकत नव्हतो कारण माझे पाय माझ्याशीच भरपर गप्पा मारत होते.. :) मी ही २६ तारीख कधीच विसरु शकणार नाहीए..... (अती बडबड्या) मदनबाण.....

विसोबा खेचर Mon, 05/26/2008 - 14:33
केळकरसाहेब, सुरेख, चित्रदर्शी अनुभवकथन..! आपण छानच लिहिलं आहे. २६ जुलै २००५ चा तो पाऊस सर्वच मुंबईकरांच्या आयुष्यभर लक्षात राहील. अक्षरश: अक्राळविक्राळ प्रलय! दुसरे शब्दच नाहीत...! मीही त्या दिवशी पूर्व द्रुतगती महामार्गावरून विक्रोळी ते ठाणे चालत घरी आलो होतो. रात्री दहाचा सुमार असेल. रस्त्यावर मिट्ट अंधार, वरून अक्षरश: ढगफुटीसारखा कोसळणारा तो पाऊस, आणि सोसाट्याचा वारा अश्या अवस्थेत आम्ही काही पादचारी एकमेकांचा हात धरून रस्त्यावरून चाललो होतो. मधुनच कानठळ्या बसवणारी खणकन वीज चमके आणि त्या प्रकाशात क्षणभरच काय तो रस्ता उजळून निघे व रस्त्यावरून चालणारी इतर माणसे दिसत. पुढच्याच क्षणी पुन्हा मिट्ट अंधार! मी त्याचा आणि त्याने माझा हात धरला होता व आम्ही दोघं एकमेकांना सांभाळून घेत हळूहळू मार्गक्रमणा करत होतो. मला त्या माणसाचे नावही माहीत नव्हते, ना कधी पूर्वायुष्यात त्याला भेटलो होतो, तरीही त्या क्षणी मला त्याचा खूप आधार वाटत होता! एवढ्या प्रलयसदृष परिस्थितीत एरवी केवळ एक अनोळखी चेहेरा असलेल्या किंवा माणसांच्या अफाट गर्दीत चेहेराच हरवलेल्या मुंबई शहरात माणूसकीची एक वेगळीच झलक त्या दिवशी पाहायला मिळाली, अनुभवता आली! ओळख ना पाळख नसलेली माणसं आपापल्या भागात येणारा कुणी पांथस्थ पुरात वाहून जाऊ नये म्हणून रात्रभर पावसात भिजत रस्त्यात साखळी करून उभी होती! आजूबाजूच्या इमारतीमधली माणसं येणार्‍याजाणार्‍यांना चहापाणी, बिस्किटं वगैरे देत होती! आधार देत होती, सांभाळून घेत होती! असो... आपला, (मुंबईचा कट्टर अभिमानी!) तात्या.

ऍडीजोशी Mon, 05/26/2008 - 15:28
अरे नका आठवण करून देउ त्या दिवसाची. दर वेळी पावसाळा जवळ आला की कुणी ना कुणी आपत्या 'त्या' दिवशीच्या आठवणी लिहायला घेतं. २००५ नंतरची २ वर्ष तर जरा जोरात पाऊस आला की असल्या मेल्सचाही पाऊस पडत असे. अम्ही कसे अडकलो नी सुटलो ह्याच्या कहण्यांना ऊत येई. (हे पर्सनली घेउ नये) मुंबई आणि मुंबईकरांनी त्या दिवशी जे गमावलं ते परत मिळणं शक्य नाहीये. हायवेवर दुसर्‍या दिवशी उलटून पडलेले ट्रक्स, बसेस, गाड्या, सफाचट झालेल्या झोपडपट्ट्या, मरून पडलेली गुरं, माणसं मी पाहिलेली आहेत. क्रुपा करून त्या आठवणी पुन्हा नकोत. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

अमोल केळकर Mon, 05/26/2008 - 17:14
खरं आहे आपण जे म्हणता ते. नकोतच त्या वाईट आठवणी. मुंबई आणि मुंबईकरांनी त्या दिवशी जे गमावलं ते परत मिळणं शक्य नाहीये सहमत आपला (नुकतेच ग्राउंड फ्लोवरला घर घेतलेला) केळकर

ठणठणपाळ Mon, 05/26/2008 - 23:19
त्या वेळी मी नुकताच मुम्बई विद्यापीठात एम्.एस्सी करायला आलो होतो. जुलैच्या पहिल्या आठवड्यातच हॉस्टेलमधे रूम मिळाली होती. हॉस्टेलमधेच असल्यामुळे आम्ही सुरक्षीत राहिलो. खाण्यापिण्याचे मात्र हाल झाले. त्यावेळी ८० जणांसाठी असलेल्या हॉस्टेलमधे ३०० हून जास्त मुलं राहिली होती. ़जी मुलं घरी जाण्यासाठी दुपारी कॅम्पसमधून बाहेर पडली त्यांची अवस्था फार वाईट झाली. टिटवाळ्याच्या पुढे राहणारी आमच्या वर्गातील एक मुलगी २८ तारखेला रात्री घरी पोहचली. माझ्या काही काही मित्रांनी २६ तारखेची रात्र बसच्या टपावर बसून काढली.

शितल Tue, 05/27/2008 - 04:51
टीव्हीवर बातम्यात पाहुन होते, असे अनुभव वाचल्यावर तर त्या परिस्थितीत मु॑बईकर ज्या पध्द्तीने समोरे गेले त्याची दाद द्यायला पाहिजे. तुम्ही छान शब्दात अनुभव मा॑डला आहेत. २६ जुलै हादिवस प्रत्येक मु॑बईकर का प्रत्येक महाराष्ट्रीयन विसरू शकणार नाही.

मदनबाण Tue, 05/27/2008 - 08:48
हो तो दिवस मीही विसरु शकत नाही,,त्या वेळी मी वसई ला कामाला होतो...संध्याकाळ झाली होती..पाऊस थांबता थांबत नव्हता..मी माझ्या ऑफिस मधल्या सहकार्‍यांना विचारले की मी तर आता निघतोय...कोणी येतय का माझ्या बरोबर्?,,हो, नाही करता करता बराच वेळ गेला...शेवटी मी एकटाच निघालो..स्टेशनवर पोहचल्यावर मी माझ्या ऑफिस मधल्या सहकार्‍यांना फोन करुन लोकलची स्थिती काय आहे हे सांगणार होतो..१५ मिनिटे त्या तुफान पावसात पायपीट करत वसई रेल्वे स्टेशन ला पोहचलो..पादचारी पुला वरुन खाली पाहिल्या वर खाली पाहिले तर ही तोबा गर्दी.....बराच काळ एकही लोकल न आल्याची मला खात्रीच पटली...अनेक परगावी जाणार्‍या गाड्या स्थानकावर थांबुन होत्या..या गर्दीत माझा काही पाडाव लागणार नाही याची मला खात्री पटली..मी ऑफिस मधे असलेल्या माझ्या सहकार्‍यांना लगेच फोन केला आणि त्यांना सर्व परिस्थिती सांगितली..आणि मी हे हे सांगितले की मी आता वसई एस टी आगारात जाणार आहे व तेथुन ठाण्याला जाणारी बस धरणार आहे.परत माझी पायपीट सुरु झाली..मोबाईल नेटवर्क फ्रीझ होत चालले होते..कारण कॉल करताना बर्‍याच वेळा कट होत होता किंवा तो लागतच नव्हता..... सरते शेवटी बस डेपो आला...तिथही तोबा गर्दी धावपळ करुन कुठली बस कुठे चालली आहे याची चौकशी केली..माझे नशीब जोरात असावे कारण ठाण्याला जाणारी बस लगेच लागली..व त्या गर्दीत बसायला ही मिळाले.. बसचा प्रवास सुरु झाला.... प्रत्येक ठिकाणी रस्तावर तुडुंब पाणी भरलेले होते...बस ड्रायवर तर अगदी सावकाश गाडी चालवत होता..आणि बहुधा त्याच्या कडे दुसरा पर्याय नव्हताच कारण रस्त्यावर एवढे पाणी जमा झाले होते की आता तो एखाध्या तळ्यामधुनच गाडी हाकत होता....बर आपल्या या संपंन्न देशात अजुन तरी खड्डा मुक्त असा रस्ता कोणी दाखवु शकणार आहे का? वसई चा हा मार्ग असाच खड्ड्यांनी परिपुर्ण होता.. ऑफिस मधल्या सहकार्‍यांचा मला फोन आला..ते आता वसई बस डेपो मधे होते.. त्यांनी मला सांगितले की मी धरलेली बस ही ठाण्याला जाणारी शेवटची बस होती.....आता तेथुन अजुन बस सुटणार नव्हत्या !!!!! माझी बस आता मुंबई अहमदाबाद महामार्गावर आली...मी मनात म्हंटल की या पावसात कोठेही बंद न पडता,,पंक्चर न होता ही बस इथपर्यन्त आली हे नसे थोडके.. बस आता घोडबंदर ला आली प्रचंड वाहनांची गर्दी...पाऊण तास बस मधे तसाच बसुन काधला...शेवटी पदयात्रा करण्याचा निर्णय घेतला..अंधार्,,,गाड्यांचे दिवे आणि आभाळातील तारे हे सोबतीला घेऊन पायी पायी चालणे सुरु केले अनेक किलोमीटर चाल चाल चाललो...एका उताराच्या वळणावर आलो तर पुढे पाहतो ते काय......माझ्या गळ्यापर्यंन्त पोहचेल एवढ पाणी पुढे साचलेल होत..आता काय करणार ? मी पुर्णपणे भिजलो होतो आणि चालायचा त्राण अजिबात उरला नव्हता.....पण.. एक ट्रक अचानक तिथे आला मी त्याला हात दाखवला तो थांबला मी व अजुन दोन माणसे त्या ट्रक मधे चढलो.... ट्रक मधे आत छान पैकी डिस्को लायटिंग केलेले होते... मी चालकाशी गप्पा मारायला सुरु केल्या...(मी बोलायला सुरुवात केली की काय होत...विचारु नका..)तर माझा पहिला प्रश्न त्या चालकाला किधर से आ रहे हो? तो म्हणाला श्रीनगर से मी लगेच दुसरा प्रश्न पुढे केला ...डिझल बहोत लगता होगा? टंकी फुल होगी ना? कितना लिटर की है...तो खुष...तो म्हणाला महाराष्ट्रात येण्यापुर्वी किंवा महाराष्ट्रातुन बाहेर पडल्यावर म्हणजे साऊथ साईड ला जाताना ते इंधन भरुन घेतात...कारण महाराष्ट्रात इंधन भरणे त्यांना परवडत नाही!!!!! शेवटी माझा उतरण्याची जागा आली...ट्रक चालकाचे आभार मानले पटकन खाली उडी मारली आणि परत थोडी पायपीट करुन घरी आलो..११:४५ झाले होते...ऑफिस मधुन ४:४५ ला निघालो होतो..घरच्यांच्या जिवात जिव आला... पुढचे दोन दिवस मी धड चालुही शकत नव्हतो कारण माझे पाय माझ्याशीच भरपर गप्पा मारत होते.. :) मी ही २६ तारीख कधीच विसरु शकणार नाहीए..... (अती बडबड्या) मदनबाण.....
लेखनविषय:
लेखनप्रकार
आता काही दिवसात पाऊस चालु होईल. पावसाळा हा सर्वांना आवडतो. माझ्यासकट सर्वांच्या रम्य आठवणी पावसाशी निगडीत असतात मग ते पावसात मनसोक्त भिजणे असो वा केलेला एखादा सुंदर प्रवास असो. २६ जुलै २००५ पासुन मात्र मुंबईकरांना पाऊस म्हणले की एक प्रकारची सुप्त भीती वाटू लागली आहे. 'न भुतो न भविष्यती!' अशा प्रकारचा झालेला पाऊस जो मी अनुभवला तो शेअर करण्याचा एक प्रयत्न .

गुलाबाचा सण

पुष्कराज ·

चेतन Mon, 05/26/2008 - 14:03
पण माझ्या गुलाबाला नव्हतेच मुळी काटे डोळ्यांनीच बोलणारे होते वेडे फुल माझे इथे थोडसं नाद चुकतोय असं मल तरी वाटतयं पुलेशु (काटे टोचण्याला घबरणारा) चेतन

In reply to by चेतन

अरुण मनोहर गुरुवार, 05/29/2008 - 07:29
चेतन ---> पण माझ्या गुलाबाला नव्हतेच मुळी काटे डोळ्यांनीच बोलणारे होते वेडे फुल माझे इथे थोडसं नाद चुकतोय असं मल तरी वाटतयं सुचवू का? पण माझ्या गुलाबाला नव्हतेच मुळी काटे डोळ्यांनीच बोलणारे माझे फुल वेडे वाटे कसे???

फटू Wed, 05/28/2008 - 06:39
फुललेल्या गुलाबाला एक फुल दिल होत लाजुनिया फुल वेड बावरुन गेल होत खूप छान लिहिली आहे कविता... तेव्हढा अनुस्वार कसा लिहायचा हे जाणकार मिपाकराकडून शिकून घ्या... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

मदनबाण Wed, 05/28/2008 - 08:06
पण माझ्या गुलाबाला नव्हतेच मुळी काटे डोळ्यांनीच बोलणारे होते वेडे फुल माझे हे मस्तच..... (गोड-गुलाबी) मदनबाण.....

वरदा Fri, 05/30/2008 - 00:43
पण माझ्या गुलाबाला नव्हतेच मुळी काटे डोळ्यांनीच बोलणारे होते वेडे फुल माझे मस्तं....

चेतन Mon, 05/26/2008 - 14:03
पण माझ्या गुलाबाला नव्हतेच मुळी काटे डोळ्यांनीच बोलणारे होते वेडे फुल माझे इथे थोडसं नाद चुकतोय असं मल तरी वाटतयं पुलेशु (काटे टोचण्याला घबरणारा) चेतन

In reply to by चेतन

अरुण मनोहर गुरुवार, 05/29/2008 - 07:29
चेतन ---> पण माझ्या गुलाबाला नव्हतेच मुळी काटे डोळ्यांनीच बोलणारे होते वेडे फुल माझे इथे थोडसं नाद चुकतोय असं मल तरी वाटतयं सुचवू का? पण माझ्या गुलाबाला नव्हतेच मुळी काटे डोळ्यांनीच बोलणारे माझे फुल वेडे वाटे कसे???

फटू Wed, 05/28/2008 - 06:39
फुललेल्या गुलाबाला एक फुल दिल होत लाजुनिया फुल वेड बावरुन गेल होत खूप छान लिहिली आहे कविता... तेव्हढा अनुस्वार कसा लिहायचा हे जाणकार मिपाकराकडून शिकून घ्या... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

मदनबाण Wed, 05/28/2008 - 08:06
पण माझ्या गुलाबाला नव्हतेच मुळी काटे डोळ्यांनीच बोलणारे होते वेडे फुल माझे हे मस्तच..... (गोड-गुलाबी) मदनबाण.....

वरदा Fri, 05/30/2008 - 00:43
पण माझ्या गुलाबाला नव्हतेच मुळी काटे डोळ्यांनीच बोलणारे होते वेडे फुल माझे मस्तं....
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
वर्ष एक झाल सखे गुलाबाचा सण होता दोन मने जोड्णारा एक वेडा क्षण होता फुललेल्या गुलाबाला एक फुल दिल होत लाजुनिया फुल वेड बावरुन गेल होत मनामध्ये होती भीती काटे त्याचे बोचतिल नकाराचे शब्द तिचे कायमचे टोचतील पण माझ्या गुलाबाला नव्हतेच मुळी काटे डोळ्यांनीच बोलणारे होते वेडे फुल माझे वर्ष एक गेल कस कळलच नाही काही गुलाबाच्या गंधातच गुंतुनिया मन राही

मयत (२) --- करीअर गायडंस वर्ग

आंबोळी ·

विजुभाऊ Mon, 05/26/2008 - 12:20
'अजुन ५ मिनिट तिरडी अशीच ठेवली आसती तर तो मुडदा उठुन चालायला लागला असता........... :)) तुमचा कन्दील काय कामाचा मग.कंदीलातली पावर कमी झालीकी काय? अरे हो लोकांच्या सोयीसाठी खास अरण्यारुदन करणार्‍या लोकांचे खास पथक तयार केले जात आहे जालावर इतरत्र लिहिणार्‍या समिक्षकांच्या गायडन्स खाली. ते नसतील तर त्यांचे रे़कॉर्डेड ध्वनीफीती उपलब्ध आहेत. बाकी तुमचा अनिभव दांडगा दिसतो हो.....अनुभवी लोक असले की सगळे कसे यथासांग होते अवांतर : तुमच्या कंदीलाच्या दुकानाशेजारच्या इनोबाच्या मयताच्या सामानाच्या दुकानाशेजारच्या धमु च्या भजन मंडळाशेजारी मी " येथे कावळे भाड्याने मिळतील " अशी पाटी लावतोय. जरा प्रचार करा हो. "तीन कावळे बूक करणारास एक कोलम तांदळाचा पिंड फ्री " अशी स्कीम पण राबतोय

प्रभाकर पेठकर Mon, 05/26/2008 - 14:53
बराच अभ्यास दिसतोय ह्या विषयातला. चांगले निरिक्षण आहे. पण अशा 'अतिउत्साही' माणसाला हेरून कामाला लावणारे महाभागही असतात. 'तुम्ही स्वतः काम न करता इतरांकडून कामे करून घ्यावीत' असा आपला सल्ला असला तरी इतरांची कोंडी करण्याच्या पद्धतीने तुमचीही कोंडी होऊ शकते. एखादा माणूस तुम्हालाच 'बळीचा बकरा' बनवतो. तुम्हाला ही एखादे काम 'नाही' म्हणणे शक्य नसते. असो. आमच्या गावात असे एक प्रसिद्ध (ह्या कामासाठी) गृहस्थ होते. मैलोंनमैल दूरून गिधाडांना मुडद्याचा वास येतो तसे त्यांना गावात कोणाचा मृत्यू झाला की बातमी लागायची. लगेच स्वखर्चाने पावशेर 'देशी' मारून ते घटना स्थळी हजर व्हायचे. त्यांच्या आधी कोणी पोहोचून तिरडी बांधायला घेतली असेल तर, 'चला, चला, बाजूला व्हा. तुम्हाला काय येणार तिरडी बांधायला' असे म्हणून तिरडी 'ताब्यात' घ्यायचे. लग्न कार्यात भडजी जसे मुहूर्त जवळ आला की 'कन्येला घेऊन या' असे म्हणतात त्या प्रमाणे तिरडी बांधून झाली की 'प्रेत घेऊन या' असे फर्मवायचे. नातेवाईक प्रेत तिरडीवर ठेवू लागले की, 'थांबा. गाठी सोडल्या का?' असा मौलीक प्रश्न करायचे. श्रोत्यांच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह दिसले की 'अरे! प्रेताच्या लेंघ्याच्या नाड्या सोडा. वस्त्राला कुठे गाठी असतील तर त्या सोडा. सगळ्यातून मुक्त करा त्याला' असा उपदेश करायचे. मधे मधे मोठ्या मुलाला सांत्वनपर बोलताना 'मी करतो सगळं, तू काही काळजी करू नकोस' असे सांगायचे. त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ओळखिच्या अनोळखी माणसास ' काय आहे, ही आपली माणसं आहेत. आम्ही गावातले जुने. एकमेकांच्या उपयोगी पडले पाहिजे. त्यामुळे मी काही जास्त चार्ज घेत नाही. '(म्हणजे 'मी चार्ज घेतो' हे सांगून टाकायचे).असे करत थेट स्मशानभूमी पर्यंत 'साथ' द्यायला पुढे. स्मशानात, ह्या पुर्वी येऊन इथे आणलेल्या प्रेतांच्या कथा मिठमसाला लावून उपस्थितांना ऐकवायच्या. कोणाची भूते झाली, कोणाला मुक्ती मिळाली वगैरे उपकथानके जोडायची. 'कवटी फुटल्याशिवाय कोणी घरी जाऊ नका' असा खणखणीत दम मृताच्या मोठ्या मुलादेखत सर्वांना द्यायचा, असा त्यांचा खाक्या. सर्व उरकल्यावर कोणी निकटचा नातेवाईक त्यांना त्याची फी विचारतो. त्यावर लाचार हसून 'द्या तुमच्या मर्जीनुसार' असे म्हणून लगेच त्याच्या पुढेच 'तुमच्याच गल्लीतल्या कुळकर्ण्यांनी त्यांचे आजोबा गेले तेव्हा ३०० दिले होते' अशी पुस्ती जोडून रक्कम सुचविण्याचे कामही ते करतात. पण ५०रु. पासून जे मिळेल ते स्विकारण्याचा व्यावसायिक लवचिकपणा त्यांच्यात आहे. संध्याकाळी ते 'फुल्ल' असतात.

ऋचा Mon, 05/26/2008 - 16:53
'अजुन ५ मिनिट तिरडी अशीच ठेवली आसती तर तो मुडदा उठुन चालायला लागला असता.काय राव तुमची अक्कल...' लै भारी राव!!!!

धमाल मुलगा Tue, 05/27/2008 - 15:42
च्यामारी... आम्बोळ्या, तू आता 'मृत्यू' हा विषय घेऊन पी.एच.डी. करच. बाकी पेठकरकाकांशी सहमत... तेव्हढं क्लासमध्ये शिकवून घ्या बुवा...समोरच्यानं आपल्या गळ्यात तंगडी अडकवली तर त्याला कसा उलटा करायचा ते :)
अवांतर : तुमच्या कंदीलाच्या दुकानाशेजारच्या इनोबाच्या मयताच्या सामानाच्या दुकानाशेजारच्या धमु च्या भजन मंडळाशेजारी मी " येथे कावळे भाड्याने मिळतील " अशी पाटी लावतोय. जरा प्रचार करा हो. "तीन कावळे बूक करणारास एक कोलम तांदळाचा पिंड फ्री " अशी स्कीम पण राबतोय
विजुभाऊ, वेलकम टू पार्टनरशीप :) येऊद्या अजुनही... स्वगतः त्या नचिकेतापेक्षा ह्या आम्बोळ्यालाच मृत्यू जास्त चांगला समजलेला दिसतोय. :?

विजुभाऊ Mon, 05/26/2008 - 12:20
'अजुन ५ मिनिट तिरडी अशीच ठेवली आसती तर तो मुडदा उठुन चालायला लागला असता........... :)) तुमचा कन्दील काय कामाचा मग.कंदीलातली पावर कमी झालीकी काय? अरे हो लोकांच्या सोयीसाठी खास अरण्यारुदन करणार्‍या लोकांचे खास पथक तयार केले जात आहे जालावर इतरत्र लिहिणार्‍या समिक्षकांच्या गायडन्स खाली. ते नसतील तर त्यांचे रे़कॉर्डेड ध्वनीफीती उपलब्ध आहेत. बाकी तुमचा अनिभव दांडगा दिसतो हो.....अनुभवी लोक असले की सगळे कसे यथासांग होते अवांतर : तुमच्या कंदीलाच्या दुकानाशेजारच्या इनोबाच्या मयताच्या सामानाच्या दुकानाशेजारच्या धमु च्या भजन मंडळाशेजारी मी " येथे कावळे भाड्याने मिळतील " अशी पाटी लावतोय. जरा प्रचार करा हो. "तीन कावळे बूक करणारास एक कोलम तांदळाचा पिंड फ्री " अशी स्कीम पण राबतोय

प्रभाकर पेठकर Mon, 05/26/2008 - 14:53
बराच अभ्यास दिसतोय ह्या विषयातला. चांगले निरिक्षण आहे. पण अशा 'अतिउत्साही' माणसाला हेरून कामाला लावणारे महाभागही असतात. 'तुम्ही स्वतः काम न करता इतरांकडून कामे करून घ्यावीत' असा आपला सल्ला असला तरी इतरांची कोंडी करण्याच्या पद्धतीने तुमचीही कोंडी होऊ शकते. एखादा माणूस तुम्हालाच 'बळीचा बकरा' बनवतो. तुम्हाला ही एखादे काम 'नाही' म्हणणे शक्य नसते. असो. आमच्या गावात असे एक प्रसिद्ध (ह्या कामासाठी) गृहस्थ होते. मैलोंनमैल दूरून गिधाडांना मुडद्याचा वास येतो तसे त्यांना गावात कोणाचा मृत्यू झाला की बातमी लागायची. लगेच स्वखर्चाने पावशेर 'देशी' मारून ते घटना स्थळी हजर व्हायचे. त्यांच्या आधी कोणी पोहोचून तिरडी बांधायला घेतली असेल तर, 'चला, चला, बाजूला व्हा. तुम्हाला काय येणार तिरडी बांधायला' असे म्हणून तिरडी 'ताब्यात' घ्यायचे. लग्न कार्यात भडजी जसे मुहूर्त जवळ आला की 'कन्येला घेऊन या' असे म्हणतात त्या प्रमाणे तिरडी बांधून झाली की 'प्रेत घेऊन या' असे फर्मवायचे. नातेवाईक प्रेत तिरडीवर ठेवू लागले की, 'थांबा. गाठी सोडल्या का?' असा मौलीक प्रश्न करायचे. श्रोत्यांच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह दिसले की 'अरे! प्रेताच्या लेंघ्याच्या नाड्या सोडा. वस्त्राला कुठे गाठी असतील तर त्या सोडा. सगळ्यातून मुक्त करा त्याला' असा उपदेश करायचे. मधे मधे मोठ्या मुलाला सांत्वनपर बोलताना 'मी करतो सगळं, तू काही काळजी करू नकोस' असे सांगायचे. त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ओळखिच्या अनोळखी माणसास ' काय आहे, ही आपली माणसं आहेत. आम्ही गावातले जुने. एकमेकांच्या उपयोगी पडले पाहिजे. त्यामुळे मी काही जास्त चार्ज घेत नाही. '(म्हणजे 'मी चार्ज घेतो' हे सांगून टाकायचे).असे करत थेट स्मशानभूमी पर्यंत 'साथ' द्यायला पुढे. स्मशानात, ह्या पुर्वी येऊन इथे आणलेल्या प्रेतांच्या कथा मिठमसाला लावून उपस्थितांना ऐकवायच्या. कोणाची भूते झाली, कोणाला मुक्ती मिळाली वगैरे उपकथानके जोडायची. 'कवटी फुटल्याशिवाय कोणी घरी जाऊ नका' असा खणखणीत दम मृताच्या मोठ्या मुलादेखत सर्वांना द्यायचा, असा त्यांचा खाक्या. सर्व उरकल्यावर कोणी निकटचा नातेवाईक त्यांना त्याची फी विचारतो. त्यावर लाचार हसून 'द्या तुमच्या मर्जीनुसार' असे म्हणून लगेच त्याच्या पुढेच 'तुमच्याच गल्लीतल्या कुळकर्ण्यांनी त्यांचे आजोबा गेले तेव्हा ३०० दिले होते' अशी पुस्ती जोडून रक्कम सुचविण्याचे कामही ते करतात. पण ५०रु. पासून जे मिळेल ते स्विकारण्याचा व्यावसायिक लवचिकपणा त्यांच्यात आहे. संध्याकाळी ते 'फुल्ल' असतात.

ऋचा Mon, 05/26/2008 - 16:53
'अजुन ५ मिनिट तिरडी अशीच ठेवली आसती तर तो मुडदा उठुन चालायला लागला असता.काय राव तुमची अक्कल...' लै भारी राव!!!!

धमाल मुलगा Tue, 05/27/2008 - 15:42
च्यामारी... आम्बोळ्या, तू आता 'मृत्यू' हा विषय घेऊन पी.एच.डी. करच. बाकी पेठकरकाकांशी सहमत... तेव्हढं क्लासमध्ये शिकवून घ्या बुवा...समोरच्यानं आपल्या गळ्यात तंगडी अडकवली तर त्याला कसा उलटा करायचा ते :)
अवांतर : तुमच्या कंदीलाच्या दुकानाशेजारच्या इनोबाच्या मयताच्या सामानाच्या दुकानाशेजारच्या धमु च्या भजन मंडळाशेजारी मी " येथे कावळे भाड्याने मिळतील " अशी पाटी लावतोय. जरा प्रचार करा हो. "तीन कावळे बूक करणारास एक कोलम तांदळाचा पिंड फ्री " अशी स्कीम पण राबतोय
विजुभाऊ, वेलकम टू पार्टनरशीप :) येऊद्या अजुनही... स्वगतः त्या नचिकेतापेक्षा ह्या आम्बोळ्यालाच मृत्यू जास्त चांगला समजलेला दिसतोय. :?
लेखनविषय:
लेखनप्रकार
हल्ली एखादा प्रकार हीट झाला की लगेच त्याच्या आवृत्त्या काढायची फ्याशन येते. एखादा पिक्चर हीट झाला की लगेच त्या थीमच्या 3-4 आवृत्या निघतात. हा प्रकार इथे मिसळपाववर नवीन नाही. एक खायाली पुलाव फेमस झाल्यावर लगेच तो प्रकार 5-6 जणानी वापरला. एक रेखाटन प्रसिध्ध झाल्याझाल्या लोकानी लगीच आपापली बरीच वर्ष कपाटात असलेली, घड्या, डाग पडलेली रेखाटने काढून मिपावर डकवली. सांगायचा उद्देश एवढाच की एखाद्या प्रकाराला प्रसिध्धी मिळती आहे म्हणल्यावर वाहत्या गंगेत बरेच जण हात धुवून घेताना दिसतात. भडकमकरांचे गायडंस वर्ग तुफान चालतायत बघून आम्हीही या गंगेत हात धुवायचे ठरवले.

मुंबई ते मैसूर

आनंद घारे ·

आंबोळी Mon, 05/26/2008 - 13:20
वाचतोय् ,पुढील भाग येउ द्यात. अर्थातच छान लिहिलेय हे वे.सां.न.ल. सहमत

वरदा गुरुवार, 05/29/2008 - 00:23
मग काय झाल !!!!! पुढील भागाच्या प्रतीक्षेत !!!!!

आंबोळी Mon, 05/26/2008 - 13:20
वाचतोय् ,पुढील भाग येउ द्यात. अर्थातच छान लिहिलेय हे वे.सां.न.ल. सहमत

वरदा गुरुवार, 05/29/2008 - 00:23
मग काय झाल !!!!! पुढील भागाच्या प्रतीक्षेत !!!!!
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्वतः हे सुंदर शहर पाहण्यासाठी किंवा दुस-या कुणाला दाखवायच्या निमित्याने ते पुनः पाहण्यासाठी मी पूर्वी तीन चार वेळा मैसूरला एक पर्यटक म्हणून येऊन गेलो होतो. त्यातल्या प्रत्येक वेळी इथली प्रेक्षणीय स्थळे एकामागून एक पाहून पुढचे ठिकाण गांठण्यात थोडी घाईगर्दीच झाली होती. त्यासाठी इकडून तिकडे फिरतांना शहराचा जेवढा भाग दिसला होता तेवढा पाहूनच हे गांव माझ्या मनात भरले होते. कधी काळी आपण इथे रहायला येऊ शकू अशी शक्यता त्या वेळेस स्वप्नातसुध्दा दिसत नव्हती त्यामुळे इथल्या रहिवाशांचा थोडा हेवाच वाटला होता.

हिमेश बाबाच्या सौजन्याने...

फटू ·

In reply to by विसोबा खेचर

फटू Mon, 05/26/2008 - 06:22
वरील चारोळी हिमेश बाबाच्या एका गीताच्या बोलाचे भाषान्तर आहे... तेरी यादोंने तनहा ना छोड़ा कही मैं तनहाइमें भी तनहा नही..... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

चेतन Mon, 05/26/2008 - 12:39
अनुवाद चांगला आहे. सध्या विरह आणि तत्सम गोष्टिंवरच लिहण्याची शपथ घेतलि कि काय? स्वगतः च्यायला एकेकजणं इथे पी.एच्.डी. करतोयं कि काय?ह. घ्या. सतिश: विरह आंबोळि: मयत आणी कंदिल यादी बरीच मोठी दिसते .... .. . तनहा चेतन

अरुण मनोहर Wed, 05/28/2008 - 06:45
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा... हिमेश बाबाच्या सौजन्याने... हे नाकातून किंचाळून गायले की अर्थ कळेल बहुतेक.

In reply to by विसोबा खेचर

फटू Mon, 05/26/2008 - 06:22
वरील चारोळी हिमेश बाबाच्या एका गीताच्या बोलाचे भाषान्तर आहे... तेरी यादोंने तनहा ना छोड़ा कही मैं तनहाइमें भी तनहा नही..... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

चेतन Mon, 05/26/2008 - 12:39
अनुवाद चांगला आहे. सध्या विरह आणि तत्सम गोष्टिंवरच लिहण्याची शपथ घेतलि कि काय? स्वगतः च्यायला एकेकजणं इथे पी.एच्.डी. करतोयं कि काय?ह. घ्या. सतिश: विरह आंबोळि: मयत आणी कंदिल यादी बरीच मोठी दिसते .... .. . तनहा चेतन

अरुण मनोहर Wed, 05/28/2008 - 06:45
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा... हिमेश बाबाच्या सौजन्याने... हे नाकातून किंचाळून गायले की अर्थ कळेल बहुतेक.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
तुझ्या आठवणींनी मला कधी एकटं सोडलं नाही एकटं असूनही मला कधी तसं एकटं वाटलं नाही

बोगदा

हेरंब ·

संजय अभ्यंकर Sun, 05/25/2008 - 12:46
योग्य वाक्य! ८० की.मी. वेगाने गाडी चालवताना क्षणार्धात वाचता येइल अशीच वाक्य रचना हवी. केवळ बोगदा या शब्दावरुन नजर फिरली तरी पुढे बोगदा आहे हे कळते आणी चालक सावध होतो. मुंबई - पुणे महा मार्गावर अनेक अपघात बोगद्याच्या असपास अथवा बोगद्यात होतात. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

In reply to by संजय अभ्यंकर

प्रभाकर पेठकर Sun, 05/25/2008 - 23:58
योग्य वाक्य! ८० की.मी. वेगाने गाडी चालवताना क्षणार्धात वाचता येइल अशीच वाक्य रचना हवी. असहमत. मग नुसते मोट्या अक्षरात 'बोगदा' एवढेच लिहावे. ८० किमी वेगाने जाताना वाचण्यासाठी कमीतकमी शब्द असावेत. मुळात 'बोगदा पुढे आहे' हा 'Tunnel Ahed' ह्या इंग्रजी सुचनेचे शब्दशः मराठी भाषांतर आहे. अनुवाद नाही. 'बोगदा पुढे आहे' ह्यातून 'उगीच इथे शोधू नका' असा अर्थ निघतो. 'पुढे बोगदा आहे' हा अनुवाद योग्य वाटतो. पुढे काय आहे? किंवा पुढे काय धोका आहे? हे सूचीत करणारे अर्थपूर्ण वाक्य होते, 'पुढे बोगदा आहे'.

हर्षद बर्वे Mon, 05/26/2008 - 16:41
"बोगदा" १०० मीटर.. अशा प्रकार्चि पाटी असण्याची जास्त आवश्यकता आहे.त्यातून अनेक गोष्टी साध्य होतील. १) बोगदा पूढे १०० ंमी. अंतरावर आहे हे चालकाला समजेल.म्हण्जे नक्की बोगदा कुठे आहे. हा संभ्रम राहणार नाही. २)१०० मी. वर बोगदा असल्यामूळे चालक कितीही वेगात असला तरी त्याल वेग कमी करणे, आणि दिवस असल्यास हेड्लाईट्स चालू करणे इत्यादी गोष्टी करण्यास योग्य तेवढा अवधी मिळेल. ३)वेग्वेगळ्या तर्हेवाईक पाट्यां वाचण्याचा शौक असणार्या चालकांमूळे रस्त्यावरचे लक्ष जाउन होणारे संभाव्य अपघात टळतील. :) आपला... हर्षद...

निरंजन मालशे Mon, 05/26/2008 - 17:24
बोगदा आणि दादा कोंदके वाचुन वाटल की तु त्यांचा तो किस्सा सांगतोस. "बोगदा" शब्दाला सेंसॉरने आक्षेप घेतला दादा म्हणाले द्या पर्यायी शब्द पण ते शक्य झाल नाही आणि अर्थातच तो शब्द तसाच राहीला.

संजय अभ्यंकर Sun, 05/25/2008 - 12:46
योग्य वाक्य! ८० की.मी. वेगाने गाडी चालवताना क्षणार्धात वाचता येइल अशीच वाक्य रचना हवी. केवळ बोगदा या शब्दावरुन नजर फिरली तरी पुढे बोगदा आहे हे कळते आणी चालक सावध होतो. मुंबई - पुणे महा मार्गावर अनेक अपघात बोगद्याच्या असपास अथवा बोगद्यात होतात. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

In reply to by संजय अभ्यंकर

प्रभाकर पेठकर Sun, 05/25/2008 - 23:58
योग्य वाक्य! ८० की.मी. वेगाने गाडी चालवताना क्षणार्धात वाचता येइल अशीच वाक्य रचना हवी. असहमत. मग नुसते मोट्या अक्षरात 'बोगदा' एवढेच लिहावे. ८० किमी वेगाने जाताना वाचण्यासाठी कमीतकमी शब्द असावेत. मुळात 'बोगदा पुढे आहे' हा 'Tunnel Ahed' ह्या इंग्रजी सुचनेचे शब्दशः मराठी भाषांतर आहे. अनुवाद नाही. 'बोगदा पुढे आहे' ह्यातून 'उगीच इथे शोधू नका' असा अर्थ निघतो. 'पुढे बोगदा आहे' हा अनुवाद योग्य वाटतो. पुढे काय आहे? किंवा पुढे काय धोका आहे? हे सूचीत करणारे अर्थपूर्ण वाक्य होते, 'पुढे बोगदा आहे'.

हर्षद बर्वे Mon, 05/26/2008 - 16:41
"बोगदा" १०० मीटर.. अशा प्रकार्चि पाटी असण्याची जास्त आवश्यकता आहे.त्यातून अनेक गोष्टी साध्य होतील. १) बोगदा पूढे १०० ंमी. अंतरावर आहे हे चालकाला समजेल.म्हण्जे नक्की बोगदा कुठे आहे. हा संभ्रम राहणार नाही. २)१०० मी. वर बोगदा असल्यामूळे चालक कितीही वेगात असला तरी त्याल वेग कमी करणे, आणि दिवस असल्यास हेड्लाईट्स चालू करणे इत्यादी गोष्टी करण्यास योग्य तेवढा अवधी मिळेल. ३)वेग्वेगळ्या तर्हेवाईक पाट्यां वाचण्याचा शौक असणार्या चालकांमूळे रस्त्यावरचे लक्ष जाउन होणारे संभाव्य अपघात टळतील. :) आपला... हर्षद...

निरंजन मालशे Mon, 05/26/2008 - 17:24
बोगदा आणि दादा कोंदके वाचुन वाटल की तु त्यांचा तो किस्सा सांगतोस. "बोगदा" शब्दाला सेंसॉरने आक्षेप घेतला दादा म्हणाले द्या पर्यायी शब्द पण ते शक्य झाल नाही आणि अर्थातच तो शब्द तसाच राहीला.
परवा पुण्याहून मुंबईला येत होतो. बरेचवेळा वाचलेली पाटीच परत वाचली. ' बोगदा पुढे आहे.' नेहमीप्रमाणेच खटकले, असं का लिहिलाय ? 'पुढे बोगदा आहे' असं का नाही ? मग आठवलं, दादांच्या 'पांडू हवालदार' च्या टायटल्स् दाखवताना अशीच मजा केली होती. पांडू हलवादार - दांडू हलवापार वगैरे वगैरे. म्हणून या वाक्याचं पण असेच करुन पहावे असं मनांत आलं. बोगदा पुढे आहे. बोगदा आहे पुढे. पुढे बोगदा आहे . पुढे आहे बोगदा. आहे पुढे ,बोगदा! आहे बोगदा पुढे. सरकारी खात्यातल्या लोकांना कुठला पर्याय योग्य वाटेल ?