मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संस्कृत शिक्षण

ऋचा ·

विसोबा खेचर Wed, 06/04/2008 - 12:49
परंतु मला काही कळत नाहीय कि सुरुवात कुठुन करु. हम्म! मलाही ते अजूनपर्यंत कळलेलं नाही, त्यामुळे माझीही अद्याप सुरवात झालेली नाही. आता तो नाद सोडून दिल्यापासून माझं तसं बरं चाललं आहे! :) असो.. तात्या.

मनस्वी Wed, 06/04/2008 - 17:45
तू पुण्यात असशील तर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (टिमवी) मध्ये चौकशी कर. एक शाखा गुलटेकडी आणि एक सदाशिव पेठेत आहे. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by मनस्वी

धनंजय Wed, 06/04/2008 - 20:32
यांचा अभ्यासक्रम मला आवडला. सातवळेकर गुरुजींचे "सुबोध संस्कृत शिक्षक" (२४ छोट्याछोट्या पुस्तिकांचा संच) चांगला आहेत. रामायण, महाभारत वगैरे त्यातल्या त्यात सोपे ग्रंथ वाचण्यापुरते संस्कृत खेळीमेळीने शिकता येते.

डोमकावळा Wed, 06/04/2008 - 19:43
माझं सुद्धा >>१० पर्यंत पुर्ण संस्कृत होतं. >>त्या नंतर शास्त्र शाखा निवडून १२वी केलं. >>आता M.Sc.(computer scince) करुन software developer म्हणून काम करत आहे. पण मला देखील तात्यांसारखं वाटतं... आणि पटतं.... :D काय तात्या ! ;)

माझं सुद्धा >>१० पर्यंत पुर्ण संस्कृत होतं. >>त्या नंतर शास्त्र शाखा निवडून १२वी केलं. >>आता B.C.S. करुन software tester म्हणून काम करत आहे. पण मला सुरूवात कुठून करायची ते आत्तापुरते कळले आहे. :) सध्या शिवमहीम्न स्तोत्राचा अर्थ समजावून घेत आहे. :) पुण्याचे पेशवे

फटू गुरुवार, 06/05/2008 - 01:17
आठवी ते दहावी असं तीन वर्ष शंभर मार्कांचं संस्क्रुत होतं बरं का... पण त्या तीन वर्षात ना आम्ही "देव" शब्दाच्या पलीकडे कुठला शब्द शिकलो... ना आमची गाडी दा यच्छ गच्छामी च्या पलिकडे गेली... आणि त्यानंतर मग इंजिनीयर होण्याचा झेंगटात आम्ही सन्स्क्रुतला दुरावलो ते आजतागायत... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

शितल गुरुवार, 06/05/2008 - 05:32
माझ्या वडिला॑ची शाळा असल्यामुळे त्या॑ची इच्छा होती की मी नाहितर माझी बहिण स॑स्कृत शिक्षिका व्हावे. पण माझे बोबडे बोल १० प. टिकुन असल्याने माझी माघार, पण प्॑पाचे स्॑स्कृत चा॑गले असल्याने मी वर्गात सगळ्यात जास्त मार्क मिळवायची. आणि खडाखड सुभाषिते म्हणायचे पण जास्त बोलल्यावर बोबडी वळायची. आणि भगवत गीताचा १२,१५,१८ अध्याय पुर्ण पाठ असल्याने शाळेत भाव खायची.

उर्मिला०० गुरुवार, 09/04/2008 - 18:23
:| नमो नम:! मी नूकतेच सभासद झालेले आहे.मी एम.ए.,एम एड सन्स्क्रुत आहे.मला खरच आनन्द झाला आहे की अजुनही या विषयाबाबत एवढी अभिरुची आहे.तुम्हि सन्स्क्रित मधिल मराठी भाषातरीत पुस्तके वाचा. शुभास्ते पन्थानाम

विसोबा खेचर Wed, 06/04/2008 - 12:49
परंतु मला काही कळत नाहीय कि सुरुवात कुठुन करु. हम्म! मलाही ते अजूनपर्यंत कळलेलं नाही, त्यामुळे माझीही अद्याप सुरवात झालेली नाही. आता तो नाद सोडून दिल्यापासून माझं तसं बरं चाललं आहे! :) असो.. तात्या.

मनस्वी Wed, 06/04/2008 - 17:45
तू पुण्यात असशील तर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (टिमवी) मध्ये चौकशी कर. एक शाखा गुलटेकडी आणि एक सदाशिव पेठेत आहे. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by मनस्वी

धनंजय Wed, 06/04/2008 - 20:32
यांचा अभ्यासक्रम मला आवडला. सातवळेकर गुरुजींचे "सुबोध संस्कृत शिक्षक" (२४ छोट्याछोट्या पुस्तिकांचा संच) चांगला आहेत. रामायण, महाभारत वगैरे त्यातल्या त्यात सोपे ग्रंथ वाचण्यापुरते संस्कृत खेळीमेळीने शिकता येते.

डोमकावळा Wed, 06/04/2008 - 19:43
माझं सुद्धा >>१० पर्यंत पुर्ण संस्कृत होतं. >>त्या नंतर शास्त्र शाखा निवडून १२वी केलं. >>आता M.Sc.(computer scince) करुन software developer म्हणून काम करत आहे. पण मला देखील तात्यांसारखं वाटतं... आणि पटतं.... :D काय तात्या ! ;)

माझं सुद्धा >>१० पर्यंत पुर्ण संस्कृत होतं. >>त्या नंतर शास्त्र शाखा निवडून १२वी केलं. >>आता B.C.S. करुन software tester म्हणून काम करत आहे. पण मला सुरूवात कुठून करायची ते आत्तापुरते कळले आहे. :) सध्या शिवमहीम्न स्तोत्राचा अर्थ समजावून घेत आहे. :) पुण्याचे पेशवे

फटू गुरुवार, 06/05/2008 - 01:17
आठवी ते दहावी असं तीन वर्ष शंभर मार्कांचं संस्क्रुत होतं बरं का... पण त्या तीन वर्षात ना आम्ही "देव" शब्दाच्या पलीकडे कुठला शब्द शिकलो... ना आमची गाडी दा यच्छ गच्छामी च्या पलिकडे गेली... आणि त्यानंतर मग इंजिनीयर होण्याचा झेंगटात आम्ही सन्स्क्रुतला दुरावलो ते आजतागायत... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

शितल गुरुवार, 06/05/2008 - 05:32
माझ्या वडिला॑ची शाळा असल्यामुळे त्या॑ची इच्छा होती की मी नाहितर माझी बहिण स॑स्कृत शिक्षिका व्हावे. पण माझे बोबडे बोल १० प. टिकुन असल्याने माझी माघार, पण प्॑पाचे स्॑स्कृत चा॑गले असल्याने मी वर्गात सगळ्यात जास्त मार्क मिळवायची. आणि खडाखड सुभाषिते म्हणायचे पण जास्त बोलल्यावर बोबडी वळायची. आणि भगवत गीताचा १२,१५,१८ अध्याय पुर्ण पाठ असल्याने शाळेत भाव खायची.

उर्मिला०० गुरुवार, 09/04/2008 - 18:23
:| नमो नम:! मी नूकतेच सभासद झालेले आहे.मी एम.ए.,एम एड सन्स्क्रुत आहे.मला खरच आनन्द झाला आहे की अजुनही या विषयाबाबत एवढी अभिरुची आहे.तुम्हि सन्स्क्रित मधिल मराठी भाषातरीत पुस्तके वाचा. शुभास्ते पन्थानाम
माझं १० पर्यंत पुर्ण संस्कृत होतं. मी त्या नंतर शास्त्र शाखा निवडून १२वी केलं. आता मी M.Sc.(computer scince) करुन software developer म्हणून काम करत आहे. पण आता मला पुढे नविन काहीतरी शिकायची इच्छा आहे. मी संस्कृत भाषेत पुढे शिकावं असा विचार करत आहे. परंतु मला काही कळत नाहीय कि सुरुवात कुठुन करु. कोणी ह्या बाबतीत मला मार्गदर्शन करु शकेल का????

(येशील येशील येशील___)

अमोल केळकर ·

विसोबा खेचर Wed, 06/04/2008 - 11:51
वाजता पाऊल घेई चाहुल स्टेशन वरचा टि. सी. कुणा पकडेल, कुणाला सोडेल, मिळता सावज भारी ! मुक्याने व्यवहार झाकुन टाकता, नवीन सुरवात होईल!! मस्त! :) आपला, (लोकलट्रेनप्रेमी) तात्या.

फटू Wed, 06/04/2008 - 12:34
एकदम मस्तच... पुन्हा, (एक वर्ष गोरेगाव ते चर्चगेट आणि एक वर्ष ठाणे ते छशिट प्रवासात धक्के दिलेला आणि खाल्लेला) सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

>>सकाळची वेळ गर्दी अफाट, फस्ट क्लास मधे जाऊ! तुला सायडिंगला जरा घालता नको नाराजाने पाहु .. मस्तच.. रोजचाच अनुभव असुन ही वाचायला आवडलं... पहिल्याच पावसाच्या सरीने आजारी पडलेल्या म्.रे. ची प्रवासी फुलवा

मनस्वी Wed, 06/04/2008 - 13:15
छान आहे विडंबन. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

शितल Wed, 06/04/2008 - 18:37
विड॑बन छान झाले आहे, वाजता पाऊल घेई चाहुल स्टेशन वरचा टि. सी. कुणा पकडेल, कुणाला सोडेल, मिळता सावज भारी ! मुक्याने व्यवहार झाकुन टाकता, नवीन सुरवात होईल!! हे तर एकदम सह्ही.

वरदा Wed, 06/04/2008 - 18:47
सकाळची वेळ गर्दी अफाट, फस्ट क्लास मधे जाऊ! तुला सायडिंगला जरा घालता नको नाराजाने पाहु ! सर्वांना भिडुन, डब्यांना खेचुन मुक्कामी मला तु नेशील खरं खरं पटलं (८ वर्ष अंबरनाथ ते ठाणे, कुर्ला, व्हीटी, अंधेरी सगळ्या मुंबईच्या गाड्यात धक्के खाण्यात आणि देण्यात तरबेज) वरदा

डोमकावळा Wed, 06/04/2008 - 19:00
एकदम लोणावळा-पुणे लोकलनी गर्दाळ चुंबन (:-?) दिल्यासारखं वाटलं... ;;) - चुंबनप्रेमी डोम

विसोबा खेचर Wed, 06/04/2008 - 11:51
वाजता पाऊल घेई चाहुल स्टेशन वरचा टि. सी. कुणा पकडेल, कुणाला सोडेल, मिळता सावज भारी ! मुक्याने व्यवहार झाकुन टाकता, नवीन सुरवात होईल!! मस्त! :) आपला, (लोकलट्रेनप्रेमी) तात्या.

फटू Wed, 06/04/2008 - 12:34
एकदम मस्तच... पुन्हा, (एक वर्ष गोरेगाव ते चर्चगेट आणि एक वर्ष ठाणे ते छशिट प्रवासात धक्के दिलेला आणि खाल्लेला) सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

>>सकाळची वेळ गर्दी अफाट, फस्ट क्लास मधे जाऊ! तुला सायडिंगला जरा घालता नको नाराजाने पाहु .. मस्तच.. रोजचाच अनुभव असुन ही वाचायला आवडलं... पहिल्याच पावसाच्या सरीने आजारी पडलेल्या म्.रे. ची प्रवासी फुलवा

मनस्वी Wed, 06/04/2008 - 13:15
छान आहे विडंबन. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

शितल Wed, 06/04/2008 - 18:37
विड॑बन छान झाले आहे, वाजता पाऊल घेई चाहुल स्टेशन वरचा टि. सी. कुणा पकडेल, कुणाला सोडेल, मिळता सावज भारी ! मुक्याने व्यवहार झाकुन टाकता, नवीन सुरवात होईल!! हे तर एकदम सह्ही.

वरदा Wed, 06/04/2008 - 18:47
सकाळची वेळ गर्दी अफाट, फस्ट क्लास मधे जाऊ! तुला सायडिंगला जरा घालता नको नाराजाने पाहु ! सर्वांना भिडुन, डब्यांना खेचुन मुक्कामी मला तु नेशील खरं खरं पटलं (८ वर्ष अंबरनाथ ते ठाणे, कुर्ला, व्हीटी, अंधेरी सगळ्या मुंबईच्या गाड्यात धक्के खाण्यात आणि देण्यात तरबेज) वरदा

डोमकावळा Wed, 06/04/2008 - 19:00
एकदम लोणावळा-पुणे लोकलनी गर्दाळ चुंबन (:-?) दिल्यासारखं वाटलं... ;;) - चुंबनप्रेमी डोम
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आपल्या लाडक्या लोकलला- (चाल अरुण दाते यांनी गायलेले -येशील येशील येशील राणी , पहाटे पहाटे येशील ) ------------------------------------------------------------------------------ येशील येशील येशील गाडी वेगात लवकर येशील? तिकीट काढुन, वेगात पळुन खिडकीची जागा तू देशील !! येशील येशील येशील-- सकाळची वेळ गर्दी अफाट, फस्ट क्लास मधे जाऊ! तुला सायडिंगला जरा घालता नको नाराजाने पाहु ! सर्वांना भिडुन, डब्यांना खेचुन मुक्कामी मला तु नेशील !!

एक स्वप्न प्रवास.(७)

विजुभाऊ ·

मनस्वी Wed, 06/04/2008 - 10:34
अरे केंव्हा केंव्हा ढगात गारेचे मोठे खडे असतात. ते जर डायरेक्ट खाली सोडले तर लोकंच्या डोक्यात पडतील. म्हणुन मी ते दळुन बारीक करेते.
अस्स होय! काय अचाट कल्पनाय!
पूर्वी धनभारीत ढग आणि ऋण भारीत ढग समोरसमोर आले तर त्यातल्या वीजेमुळे कडाडकन आवाज व्हायचा आता तसे दोन् ढग शेजारी शेजारी जोडुन् त्यातुन मिळणार्‍या वीजेवर हे ढगाचे इन्जीन चालवतो.
अरे बापरे!
प्रत्येक अनाउन्समेंट अस्सल कोल्हापुरी म-हाटीत ऐकु येत होती.
:)
खाली काही दिसते का ते पहायचा प्रयत्न केला पण धुक्यामुळे जिथे आमचे पाय अम्हाला दिसत नव्हते तिथे इतर दिसणे शक्यच नव्हते.
मेघालय शिआँगवरून जाताना खालचा निसर्ग दिसला अस्ता तर अजून मज्जा आली असती ना विजुभाऊ! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by मनस्वी

राजे Wed, 06/04/2008 - 12:17
हेच म्हणतो आहे ;) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

आनंदयात्री Wed, 06/04/2008 - 10:43
>>चेहे-याला त्यानी पांढरी फ़ेस पावडर लावली तर ते खारदाण्यासारखे दिसतात. >>ए मर्दा ए अरं येक येळ बाइल परवडली पर त्यो मोबाईल .....आरं बंद कर की त्ये =)) >>शिवाय अफ़झुल खानाची आतडी पोटाबाहेर लोंबावीत तसे ब्यागेतले सामान बाहेर आले असते ते वेगळेच. तुमच्या लेखनावर जीएंचा प्रभाव जाणवतो =)) (गोरादाणा) -आंद्या

इनोबा म्हणे Wed, 06/04/2008 - 12:13
( या लोकाना कशा एकजात सोनेरी दातांच्या सुवर्णकांतीच्या यक्षीणी मिळतात कोण जाणे. सालं आमच्या ऒफ़िसात ती करपलेल्या भाकरीच्या वर्णाची आणि तोंडाचे विष्वरूप करुन दुकानाच्या फ़ळ्या दाखवत फ़ॆ करुन हसणारी दक्षीणीच असते.) 8} तुमच्या कल्पनाशक्तीला दाद द्यायलाच हवी. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मन Wed, 06/04/2008 - 13:10
पुढील भाग वाचायचेत. येउ द्या ना पटापट.... बाकी मान्सूनचा प्रवास,ढिलायन्स ची कोल्हापुरी भाषा मस्तच! आपलाच, मनोबा

प्रभाकर पेठकर Wed, 06/04/2008 - 13:12
या असल्या पक्क्या रंगाचा एक मित्र होता त्याला लग्नात हळद लावली होती तेंव्हा तर ब-याच जणाना काळ्या शिसवी कपाटाला व्हार्नीष लावावे तसा तो दिसत होता हे बाकी खास. लेख इतर स्वप्नप्रवासी लेखांप्रमाणेच 'कल्पनातीत' आहे. अभिनंदन.

अन्जलि Wed, 06/04/2008 - 13:28
काय सुन्दर उपमा दिलित हो मोथ्या गारा पडल्या तर लोकाना लागतिल म्हनुन मि दलुन देते. एकदम खास. अगदि लहानपण आथवले. तुमचा प्रवास मस्त चालला आहे.

स्वाती राजेश Wed, 06/04/2008 - 13:55
या लोकाना कशा एकजात सोनेरी दातांच्या सुवर्णकांतीच्या यक्षीणी मिळतात कोण जाणे. नशीब एकेकाचे....:) कोल्हापूरी भाषा एकदम सही वापरली आहे इथे....:) एकदा नीट लावलेली, झाकण त्यावर बसुन दाबुन लावली बॆग पुन्हा नीट लावणे हे किती अवघड असते ते....खरे आहे.. पृथ्वीवरची माणसे खाली का पडत नाहीत याचे उत्तर आता मला सापडले....:) बाकी लेखन मस्तच आहे...आवडले...:)

विसोबा खेचर Wed, 06/04/2008 - 17:03
मालिका छानच सुरू आहे... का कोणजाणे पण बाहेरचे वारे जरा कमी झाले होते. ढग आता हलत नव्हता.बाहेरची काही गम्मत कुठुन बघायला मिळते का हे मी पहात होतो. तेवढ्यात ........ (क्रमश:) वाचतो आहे! तात्या.

वरदा Wed, 06/04/2008 - 17:51
"त्या दळणा-या जातेवाल्या आजी तुम्ही?" हो मीच. मग तुमचे जाते कुठाय ? ते होय? ते अरे हल्ली मी वापरत नाही. चायनीज जाते आल्यापासुन हे जुने जाते आता तसे पडुनच असते. काय भन्नार्ट कल्पना....माझ्या डोळ्यासमोर एक पांढर्‍या केसांची नऊवारी नेसलेली आजी आली आणि ती गिरणीचं बटण ऑन करतेय असं दिसलं....मानलं बॉ तुम्हाला..... प्रुथ्वीवरची माणसं अशी बॅलंस होतात होय्...सा. ज्ञा. मधे सॉलीडच भर पडली... लगे रहो...मस्तच लिहिताय....

शितल Wed, 06/04/2008 - 17:53
(सालं आमच्या ऒफ़िसात ती करपलेल्या भाकरीच्या वर्णाची आणि तोंडाचे विष्वरूप करुन दुकानाच्या फ़ळ्या दाखवत फ़ॆ करुन हसणारी दक्षीणीच असते.) ही उपमा ही मजेशीर, आणि कोल्हापुरी भाषा ही मस्त पेरली आहे. छान कल्पना, चीनी वस्तुचा वापर किती वाढला आहे हे जीवनाश्यक झाला आहे हे दाखवुन दिलेत. यु.एस.मध्ये तर मेड इन चायना वस्तुच जास्त पहायला मिळतात.

बकुळफुले Sat, 06/07/2008 - 08:37
माझे आणि भूगोलांच्या मास्तरांचे दुमत झाले असावे पण म्हणुन काय त्यासाठी झोडपुन काढायचे ?.आपले कोणाशी दुमत असले की त्याला झोडपुन काढायचे हे मला भूगोलाच्या मास्तरानी शिकवले. शाळेत शिकलेला हा माझा पहीला जीवनोपयोगी पाठ असावा. .... =)) =)) =))

मदनबाण Sat, 06/07/2008 - 09:48
माझा धवल नावाचा या असल्या पक्क्या रंगाचा एक मित्र होता त्याला लग्नात हळद लावली होती तेंव्हा तर ब-याच जणाना काळ्या शिसवी कपाटाला व्हार्नीष लावावे तसा तो दिसत होता . या असल्या लोकांची एक गम्मत असते. चेहे-याला त्यानी पांढरी फ़ेस पावडर लावली तर ते खारदाण्यासारखे दिसतात. हे लय भारी !!!!! मदनबाण.....

मनस्वी Wed, 06/04/2008 - 10:34
अरे केंव्हा केंव्हा ढगात गारेचे मोठे खडे असतात. ते जर डायरेक्ट खाली सोडले तर लोकंच्या डोक्यात पडतील. म्हणुन मी ते दळुन बारीक करेते.
अस्स होय! काय अचाट कल्पनाय!
पूर्वी धनभारीत ढग आणि ऋण भारीत ढग समोरसमोर आले तर त्यातल्या वीजेमुळे कडाडकन आवाज व्हायचा आता तसे दोन् ढग शेजारी शेजारी जोडुन् त्यातुन मिळणार्‍या वीजेवर हे ढगाचे इन्जीन चालवतो.
अरे बापरे!
प्रत्येक अनाउन्समेंट अस्सल कोल्हापुरी म-हाटीत ऐकु येत होती.
:)
खाली काही दिसते का ते पहायचा प्रयत्न केला पण धुक्यामुळे जिथे आमचे पाय अम्हाला दिसत नव्हते तिथे इतर दिसणे शक्यच नव्हते.
मेघालय शिआँगवरून जाताना खालचा निसर्ग दिसला अस्ता तर अजून मज्जा आली असती ना विजुभाऊ! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by मनस्वी

राजे Wed, 06/04/2008 - 12:17
हेच म्हणतो आहे ;) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

आनंदयात्री Wed, 06/04/2008 - 10:43
>>चेहे-याला त्यानी पांढरी फ़ेस पावडर लावली तर ते खारदाण्यासारखे दिसतात. >>ए मर्दा ए अरं येक येळ बाइल परवडली पर त्यो मोबाईल .....आरं बंद कर की त्ये =)) >>शिवाय अफ़झुल खानाची आतडी पोटाबाहेर लोंबावीत तसे ब्यागेतले सामान बाहेर आले असते ते वेगळेच. तुमच्या लेखनावर जीएंचा प्रभाव जाणवतो =)) (गोरादाणा) -आंद्या

इनोबा म्हणे Wed, 06/04/2008 - 12:13
( या लोकाना कशा एकजात सोनेरी दातांच्या सुवर्णकांतीच्या यक्षीणी मिळतात कोण जाणे. सालं आमच्या ऒफ़िसात ती करपलेल्या भाकरीच्या वर्णाची आणि तोंडाचे विष्वरूप करुन दुकानाच्या फ़ळ्या दाखवत फ़ॆ करुन हसणारी दक्षीणीच असते.) 8} तुमच्या कल्पनाशक्तीला दाद द्यायलाच हवी. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मन Wed, 06/04/2008 - 13:10
पुढील भाग वाचायचेत. येउ द्या ना पटापट.... बाकी मान्सूनचा प्रवास,ढिलायन्स ची कोल्हापुरी भाषा मस्तच! आपलाच, मनोबा

प्रभाकर पेठकर Wed, 06/04/2008 - 13:12
या असल्या पक्क्या रंगाचा एक मित्र होता त्याला लग्नात हळद लावली होती तेंव्हा तर ब-याच जणाना काळ्या शिसवी कपाटाला व्हार्नीष लावावे तसा तो दिसत होता हे बाकी खास. लेख इतर स्वप्नप्रवासी लेखांप्रमाणेच 'कल्पनातीत' आहे. अभिनंदन.

अन्जलि Wed, 06/04/2008 - 13:28
काय सुन्दर उपमा दिलित हो मोथ्या गारा पडल्या तर लोकाना लागतिल म्हनुन मि दलुन देते. एकदम खास. अगदि लहानपण आथवले. तुमचा प्रवास मस्त चालला आहे.

स्वाती राजेश Wed, 06/04/2008 - 13:55
या लोकाना कशा एकजात सोनेरी दातांच्या सुवर्णकांतीच्या यक्षीणी मिळतात कोण जाणे. नशीब एकेकाचे....:) कोल्हापूरी भाषा एकदम सही वापरली आहे इथे....:) एकदा नीट लावलेली, झाकण त्यावर बसुन दाबुन लावली बॆग पुन्हा नीट लावणे हे किती अवघड असते ते....खरे आहे.. पृथ्वीवरची माणसे खाली का पडत नाहीत याचे उत्तर आता मला सापडले....:) बाकी लेखन मस्तच आहे...आवडले...:)

विसोबा खेचर Wed, 06/04/2008 - 17:03
मालिका छानच सुरू आहे... का कोणजाणे पण बाहेरचे वारे जरा कमी झाले होते. ढग आता हलत नव्हता.बाहेरची काही गम्मत कुठुन बघायला मिळते का हे मी पहात होतो. तेवढ्यात ........ (क्रमश:) वाचतो आहे! तात्या.

वरदा Wed, 06/04/2008 - 17:51
"त्या दळणा-या जातेवाल्या आजी तुम्ही?" हो मीच. मग तुमचे जाते कुठाय ? ते होय? ते अरे हल्ली मी वापरत नाही. चायनीज जाते आल्यापासुन हे जुने जाते आता तसे पडुनच असते. काय भन्नार्ट कल्पना....माझ्या डोळ्यासमोर एक पांढर्‍या केसांची नऊवारी नेसलेली आजी आली आणि ती गिरणीचं बटण ऑन करतेय असं दिसलं....मानलं बॉ तुम्हाला..... प्रुथ्वीवरची माणसं अशी बॅलंस होतात होय्...सा. ज्ञा. मधे सॉलीडच भर पडली... लगे रहो...मस्तच लिहिताय....

शितल Wed, 06/04/2008 - 17:53
(सालं आमच्या ऒफ़िसात ती करपलेल्या भाकरीच्या वर्णाची आणि तोंडाचे विष्वरूप करुन दुकानाच्या फ़ळ्या दाखवत फ़ॆ करुन हसणारी दक्षीणीच असते.) ही उपमा ही मजेशीर, आणि कोल्हापुरी भाषा ही मस्त पेरली आहे. छान कल्पना, चीनी वस्तुचा वापर किती वाढला आहे हे जीवनाश्यक झाला आहे हे दाखवुन दिलेत. यु.एस.मध्ये तर मेड इन चायना वस्तुच जास्त पहायला मिळतात.

बकुळफुले Sat, 06/07/2008 - 08:37
माझे आणि भूगोलांच्या मास्तरांचे दुमत झाले असावे पण म्हणुन काय त्यासाठी झोडपुन काढायचे ?.आपले कोणाशी दुमत असले की त्याला झोडपुन काढायचे हे मला भूगोलाच्या मास्तरानी शिकवले. शाळेत शिकलेला हा माझा पहीला जीवनोपयोगी पाठ असावा. .... =)) =)) =))

मदनबाण Sat, 06/07/2008 - 09:48
माझा धवल नावाचा या असल्या पक्क्या रंगाचा एक मित्र होता त्याला लग्नात हळद लावली होती तेंव्हा तर ब-याच जणाना काळ्या शिसवी कपाटाला व्हार्नीष लावावे तसा तो दिसत होता . या असल्या लोकांची एक गम्मत असते. चेहे-याला त्यानी पांढरी फ़ेस पावडर लावली तर ते खारदाण्यासारखे दिसतात. हे लय भारी !!!!! मदनबाण.....
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

Malaysian Murtabak

अमेयहसमनीस ·

विसोबा खेचर Wed, 06/04/2008 - 08:34
डॉक्टरसाहेब, हे मराठी संकेतस्थळ आहे आणि इथे आपण मराठीत लिहिलंत तर जास्त बरं होईल असं आपल्याला विनम्रपणे सांगू इच्छितो! :) असो, मिपावर मनापासून स्वागत! अजूनही अश्याच उत्तमोत्तम पाकृ येऊ द्यात. (पण फक्त 'मराठी'तून बर्र का!) ;) आपला, (मराठी!) तात्या.

पक्या Mon, 06/09/2008 - 13:06
रेसिपी चांगली वाटतीये. एक शंका आहे.. >>thodya velani around 10 minitat atala andya cha bulk shijun thoda ghata hou dyava. अंडं तसं पटकन शिजतं. तुम्ही साधारण १० मि. सांगितली आहेत. तर या वेळेत चिकन चे पिसेस मऊ शिजतील का? ते आधिच फ्राय करून घेऊन मग अंड्याच्या मिश्रणात घालावेत असे मला वाटते.

विसोबा खेचर Wed, 06/04/2008 - 08:34
डॉक्टरसाहेब, हे मराठी संकेतस्थळ आहे आणि इथे आपण मराठीत लिहिलंत तर जास्त बरं होईल असं आपल्याला विनम्रपणे सांगू इच्छितो! :) असो, मिपावर मनापासून स्वागत! अजूनही अश्याच उत्तमोत्तम पाकृ येऊ द्यात. (पण फक्त 'मराठी'तून बर्र का!) ;) आपला, (मराठी!) तात्या.

पक्या Mon, 06/09/2008 - 13:06
रेसिपी चांगली वाटतीये. एक शंका आहे.. >>thodya velani around 10 minitat atala andya cha bulk shijun thoda ghata hou dyava. अंडं तसं पटकन शिजतं. तुम्ही साधारण १० मि. सांगितली आहेत. तर या वेळेत चिकन चे पिसेस मऊ शिजतील का? ते आधिच फ्राय करून घेऊन मग अंड्याच्या मिश्रणात घालावेत असे मला वाटते.
sahitya: 2 wati maida , 1/2 barik kapalela kanda , 2 pethaleli andi , 2 barik kapalelya mircha , 5 te 7 barik kapalele bonelss chicken pieces , 1/2 chamacha halad , 1/2 chamacha lal tichakt , mith chavi nusar , teel 5 te 8 mothe chamache , pani lagel tase Kruti: 2 Wati maida pani ani 1 te 2 chamacha tela madhe changala malun tyachi thodi sail kanik malun gyavi. 1 anda phodun chagale phetun gyave, tya madhe baki var lihilele sarva sahitya nantar misalun ekjiv karave. maidya cha kanakicha thoda motha gola karun gyavam, ani nantar tya chi jara akarane mothi poli latun gyavi. 4 te 5 chanmche te

रायगडा कडे (१)...

मयुरयेलपले ·

स्वाती राजेश गुरुवार, 06/05/2008 - 18:29
सहल मस्त चालू आहे, पुढील भाग लवकरच टाका.... डुक्करांची गंमत छान.....:) ऍक्च्युली गंमत तुमची झाली पण वर्णन छान केले आहे... पहिलाच प्रयत्न छान आहे..

आनंदयात्री गुरुवार, 06/05/2008 - 18:46
>>सकाळि लवकर उठुन शी करायला आलेल्या पक्षांचा किलबीलाट एकु यायला लागला =)) =)) =)) पक्षीनिरिक्षणाच्या हजार तर्‍हा .. असो !

मयुरयेलपले Sat, 06/07/2008 - 18:00
पक्या, ध्रुव , स्वाती राजेश, आनंदयात्री ,पुन्हा सतिश गावडे यांचे आभार..... लोड शेडिंग आहे थोडा धिर धरा आपला मयुर

धमाल मुलगा Wed, 06/11/2008 - 16:25
अरे मयुर, तू पण आमच्याच पंथातलाच दिसतोयस की :) मस्तच.....
सकाळि लवकर उठुन शी करायला आलेल्या पक्षांचा किलबीलाट एकु यायला लागला
च्यामारी...=))
काय कळायच्या आत समोर ४०-४५ फुटावरुन २५-३० रानडुकरांचा एक कळप धाडधाड करत सुसाट पळत गेला...
अग्गायायायायायाया......च्यायला, फाटायचीच बाकी राहिली असेल नाही का रे? बाकी, असले पक्के नमुने प्रत्येक ट्रेकच्या ग्रुपमधे असलेच पाहिजेत असा अलिखित नियम वगैरे आहे की काय कळत नाही :) जब्बरा रे... पुढचा भाग कधी? - (मावळ खोर्‍यातला भटक्या) ध मा ल कातकरी!

In reply to by धमाल मुलगा

राजे Wed, 06/11/2008 - 17:22
असले पक्के नमुने प्रत्येक ट्रेकच्या ग्रुपमधे असलेच पाहिजेत असा अलिखित नियम वगैरे आहे की काय कळत नाही १००% सहमत. राज जैन मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगा... ;)

स्वाती राजेश गुरुवार, 06/05/2008 - 18:29
सहल मस्त चालू आहे, पुढील भाग लवकरच टाका.... डुक्करांची गंमत छान.....:) ऍक्च्युली गंमत तुमची झाली पण वर्णन छान केले आहे... पहिलाच प्रयत्न छान आहे..

आनंदयात्री गुरुवार, 06/05/2008 - 18:46
>>सकाळि लवकर उठुन शी करायला आलेल्या पक्षांचा किलबीलाट एकु यायला लागला =)) =)) =)) पक्षीनिरिक्षणाच्या हजार तर्‍हा .. असो !

मयुरयेलपले Sat, 06/07/2008 - 18:00
पक्या, ध्रुव , स्वाती राजेश, आनंदयात्री ,पुन्हा सतिश गावडे यांचे आभार..... लोड शेडिंग आहे थोडा धिर धरा आपला मयुर

धमाल मुलगा Wed, 06/11/2008 - 16:25
अरे मयुर, तू पण आमच्याच पंथातलाच दिसतोयस की :) मस्तच.....
सकाळि लवकर उठुन शी करायला आलेल्या पक्षांचा किलबीलाट एकु यायला लागला
च्यामारी...=))
काय कळायच्या आत समोर ४०-४५ फुटावरुन २५-३० रानडुकरांचा एक कळप धाडधाड करत सुसाट पळत गेला...
अग्गायायायायायाया......च्यायला, फाटायचीच बाकी राहिली असेल नाही का रे? बाकी, असले पक्के नमुने प्रत्येक ट्रेकच्या ग्रुपमधे असलेच पाहिजेत असा अलिखित नियम वगैरे आहे की काय कळत नाही :) जब्बरा रे... पुढचा भाग कधी? - (मावळ खोर्‍यातला भटक्या) ध मा ल कातकरी!

In reply to by धमाल मुलगा

राजे Wed, 06/11/2008 - 17:22
असले पक्के नमुने प्रत्येक ट्रेकच्या ग्रुपमधे असलेच पाहिजेत असा अलिखित नियम वगैरे आहे की काय कळत नाही १००% सहमत. राज जैन मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगा... ;)
लेखनविषय:
लेखनप्रकार

उन्हाळ्याच्या सुट्टि निमित्त आज बर्याच वर्षानी आम्हि मित्रमंडळि एकत्र जमलो होतो... गप्पांचे भरपुर फड रंगुन झाल्यावर सगळेजण आता हळुहळु बोअर व्हायला लागले होते... आणि आता ऊन लागतय म्हणुन घरात बसणं आमच्यानि बा शक्य नव्हत... दुसर्या दिवशी सकाळी ५ जणांनि रायगडला जायच ठरवलं मी, ओम्या, निल्या, चेतन, आणि आषिश... तसा रायगड काहि फारसा आमच्या घरापासुन लांब नाहि... चालत गेल्यास १० कि.मी (डोंगर चढुन) आणि रस्त्याने ४० कि.मी (वाहनाने), म्हणुन चालत जायच ठरवलं (घरी न सांगता) आदल्या दिवशि तयारि म्हणुन ४ ग्लुकॉन-डि चे पुडे घेतले.

सुरस आणि चमत्कारिक

सन्जोप राव ·

कथा उत्तम आहे. संस्कृतप्रचुर शब्दप्रयोग असल्याने एकदम जुन्या संगीत नाटकाची आठवण झाली. आशय बघता कथेला सुंदर म्हणता येईल. पण जर यापूर्वी घडलेल्या काही घटना बघितल्या तर जुने दळण दळल्यासारखे वाटत आहे. (विवादाSलिप्त) पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

>> कथा उत्तम आहे. संस्कृतप्रचुर शब्दप्रयोग असल्याने एकदम जुन्या संगीत नाटकाची आठवण झाली. असेच म्हणतो! कथेच्या आशयाबाबत : नो कमेंट्स!

धनंजय Tue, 06/03/2008 - 20:17
पण लागतेच ना? या जालविश्वात प्रत्येक त्रिशंकूमागे कित्येक प्रतित्रिशंकू असतात, प्रत्येक इंद्रामागे कित्येक प्रति-इंद्र असतात. तीच तर गंमत असते. प्रतिकृती आहेत, असू शकतात, हे सर्वज्ञात असले तर मग प्रतिमाभंग होत नाही. बाकी जीएराठी वाचताना जरा गुदगुल्या होतात, हे निश्चित.

चतुरंग Tue, 06/03/2008 - 21:17
म्हणून गेलेत 'निंदकाचे घर असावे शेजारी', पण इथे मिपा वरची स्थिती त्याहीपेक्षा पुढची निघाली 'निंदकाचा पाट मांडला माजघरी' अशी आहे! रावसाहेब, तुम्ही इथे रहाच हो! साला मजा येतो एकेक लेख वाचताना. 'मिपा' सारखी एक यःकश्चित टपरी ती काय, त्यात बसलेली पागोटं, मुंडासेवाली येडीबागडी माणसे ती काय आणि पंचतारांकित हाटेलातून येणारी काही माणसे त्या टपरीची एवढी धास्ती काय घेतात अन त्यातल्या खेडुतांना बिचकून काहीबाही लिहीत काय सुटतात, छ्या.. सारंच 'सुरस आणि चमत्कारिक'!! ;) (स्वगत - एक ओवी टाकावी की काय? :? ) चतुरंग

चतुरंग यांचा प्रतिसाद वाचून गोविंदाचा एक सिनेमा आठवला... तो कादरखान च्या पंचतारांकित हॉटेल समोर एक टपरी बांधतो. आणि कादरखान ती टपरी पाडायला जंग जंग पछाडतो.... :)) गोष्टीबद्दल काय बोलावे? अश्या प्रकारांमुळे टपरी ची शान वाढते आहे हे मात्र नक्की. बिपिन.

मन Wed, 06/04/2008 - 02:47
अत्युत्तम आशय.१०००% टक्के कथाकाराशी सहमत. फक्त वास्तवाच्या जवळ आणण्यासाठी कथेला एक छोटसं एक्स्टेंशन देतोय इथं; तेव्हढं पाहुन घ्या एकदा:- "...(प्रत्यक्षातला)भ्रातृभजन मात्र फारच धीट होता.निशापती म्हाराज व सुभाषिणीदेवीं यांच्या कृष्ण,डबकज कारस्थानाचा वेळीच अंदाज आल्यानं तो सावध झाला. सुभाषिणीदेवींनं आणखी काय करायच्या आतच तो त्यांच्या तावडीतुन निसटला तो कायमचाच. त्यानं हिम्मत करुन ते राज्य सोडलं, आणि नवीन राज्य उभं केलं स्वतःच्या हिमतीनं आणि हितचिंतकांच्या मदतीनं. त्याचं राज्य खरच चांगलं राज्य होतं. त्यात जनतेला किंमत होती. प्रशासकाच्या दडपशाहीचा दंडुका नव्हता. जनता त्या राज्यात सुखेनैव नांदत होती. त्याच्या नवीन राज्याची कीर्ती दूर दूर पसरली . अगदि निशापती राजापर्यंत सुद्धा!आणि त्या राजाला बघवेना. निशापती राजाचा व्हायचा जळफळाट्.आणि मग एक दिवस त्या कुटील निशापती राजानं तिथंही,भ्रातृ भजनाच्या राज्यात(मिपावर) आपली "प्रतिरुपं" पाठवली.(तुम्हाला पाठवलं.) त्या लोकांत भेद पाडण्यासाठी! ती प्रतिरुपं भ्रातृ भजनाच्या राज्यात जाउन आपली अफाट प्रतिभाशक्ती वापरुन लोकांना विचलित करण्याचा प्रयत्न करु लागली. आपल्या वाणीतुन भ्रातृभजनाविरुद्ध गरळ ओकु लागली. त्यांना ह्याचही भान राहिलं नाही की हे सगळं दिसत असुनही भ्रातृभजनानं त्यांना जिवंत ठेवलय. बोलु दिलय. "सुरस आणि चमत्कारिक" कथा-कविता लोकांच्या "आसपास" उभं राहुन ती प्रतिरुपं गाउ लागली. पण भ्रातृभजनाचं राज्य तसच राहिलं. अभेद्य! "मि" मी म्हणणार्‍यांना "पा"णी पाजणं अशा एकीमुळच त्या राज्याला जमलं. ...." " थोडाक्यात मूळ कथा आणि माझा प्रतिसाद ह्यांचा सारांशः- नमोगत राज्य आणि त्येचा राजा निशापती(तुमचा "प्रशासक") म्हंजे तुमी नमोगत वाले(जे इथं येउन सरळ-साध्या लोकांना छळु लागलेत.) त्येचं प्रतिरुप म्हंजे त्येची जिथं तिथं वकीली करणारे, आणि इतरांना आपल्या लिखाणानं हाणणारे लेखकासारखी माणसं. आणि कथेतलं आणखी एक पात्र भ्रातृ भजन(ज्याचा विवेक जागा आहे) म्हंजे ज्यांना नमोगतावरच विचित्र वातावरण्, लोकशाहीचा अभाव पटला नाही आणि म्हणुन ह्या संकेतस्थळासारखी झणझणीत स्थळं(म्हणजे दुसरं,जनतेचं राज्य) राज्य निर्माण करणारे.(म्हणजे सरपंच आणि मंडळी) तुम्हाला असच म्हणायचय ना लेखकसाहेब्,स्वतःबद्दल आणि नमोगताबद्दल? तो राजा कपटी आहे हे खरच; पण तो राजा "कोण" आहे ते बघा जरा. अस्सल मिपाकर कधीच तो राजा असु शकणार नाही. त्या राजाच्या कचाट्यातुन सोडवणारा भला माणुस (भतृ भजन)म्हणजे मिपाचा संस्थापक. संजोपराव; सहमत... १०००% सहमत आम्ही या कथेशी. उत्तम कथा! अत्युत्तम आशय!! आपलाच, अपुर्ण कथा पुर्णत्वाला नेणारा मनोबा

In reply to by मन

बगाराम Wed, 06/04/2008 - 09:14
लोकशाहीचा अभाव पटला नाही आणि म्हणुन ह्या संकेतस्थळासारखी झणझणीत स्थळं(म्हणजे दुसरं,जनतेचं राज्य) राज्य निर्माण करणारे. इथल्या जुन्या चर्चा वाचल्यात तर लक्षात येईल इथही लोकशाही नाही. जनरल डायर नावाचा जो पोरकटपणा चालतो तो मला तरी पटत नाही.

व्यंकट Tue, 06/03/2008 - 22:14
"हुबेहूब, फक्त, कसब, कर्तबगार, मुत्सद्दी, नजिक, रहा, फिरवू" वरील असंस्कृत आणि अप्राकृत भाषेतील शब्दप्रयोगांमुळे लेखाचा गाभा हरवला आहे. रसभंग झाल्याने आमचे मुखकमल तुरट झाले आहे. व्यंकट

संदीप चित्रे Tue, 06/03/2008 - 22:42
संजोपराव ... लेखनाच्या भाषेसाठी कथा एकदम आवडली बघा. बाकी तुम्ही म्हणता ते खरंय ... जनता फक्त 'झिदाबाद' किंवा 'मुर्दाबाद' म्हणणार. तसं म्हणायला लावणारे वेगळेच असतात.

प्रियाली Tue, 06/03/2008 - 23:10
राज्याला आपल्या लेखणीने रिझवणार्‍या विदुषकाची नितांत गरज असून त्याचे विदुषकी चाळे सहन करण्याचा मंत्र आताच महाराजांना दिलेला आहे. त्यांना तो रुचेल अशी आशा करते. आपली, सुभाषिणीदेवी. उपहासाने का होईना आपल्या तोंडून अस्मादिकांसाठी सुभाषिणी हा शब्द बाहेर यावा हेच कोडे सध्या पडले आहे. :O

मुक्तसुनीत Tue, 06/03/2008 - 23:40
कथेच्या भाषेवर मला गो ना दातार, शशी भागवत , काही प्रमाणात जी ए यांचा प्रभाव जाणवतो. सत्तेबद्दल, सत्ताकेंद्राबद्दल भाष्य असे त्या कथेचे स्वरूप आहे. संस्कृतप्रचुर भाषा वापरण्याचा लेखकाचा प्रयत्न लक्षणीय आहे. पण प्रस्तुत संकेतस्थळावरच्या सद्य परिस्थितीच्या संदर्भाखेरीज एक निखळ कलाकृती म्हणून ही कथा उभी रहाणार नाही. कथानकाचे, आशयाचे वजन आणि मुख्य म्हणजे त्याद्वारे सत्ताव्यवहाराबद्दल, सत्तधीशांच्या बिहेवियरबद्दलचे ऑर्वेलसदृष सत्यदर्शन या बाबतीमधे कथा बरीच फिकट आहे. म्हणजे मग कथेला संदर्भ उरतो केवळ प्राप्त परिस्थितीचा. या गोष्टीमुळे कथेच्या आस्वादामधे मोठाच अडथळा निर्माण होतो. कथालेखकाच्या उद्दिष्टाबद्द्ल संभ्रम वाटतो आणि याप्रकारच्या प्रयत्नांमधे नक्की काय श्रेयस असू शकते याबद्दल प्रश्न निर्माण होतात.

बगाराम Wed, 06/04/2008 - 09:10
संजोप राव, तुम्हाला ह्यातुन नक्की काय साधायचे आहे ते कळेल का? तुम्हाला इथल्या बरेच काळ चाललेल्या (आणि संपायची चिन्हे नसलेल्या) आणिबाणीवर ताशेरे ओढायचे आहेत असे आधी वाटले होते. पण असा सूर तुम्ही कधी मनोगत.कॉम इथल्या हुकुमशाही विषयी लावला नाहीत. इथे मात्र तुमच्या टीकेला चेव चढला. असे का बरे? तुमच्या हेतुंविषयी आता शंका येऊ लागली आहे.

सहज Wed, 06/04/2008 - 09:37
हगवण झाली हे तर स्पष्ट आहे आता भिंतीवर किती रेषा उठतायत बघु. होउन जाउ दे. जरा कौतुक काय केले तर आपणच मराठी साहीत्य विश्वातील असामान्य लेखक समजुन, आता शल्य केवळ तात्या माझ्यापेक्षा जास्त पॉप्युलर कसा. :-( आय मीन कम ऑन वयाची ५० शी आली व अजुनही असे हेवेदावे, खाजवुन खरुज काढणे, तात्याला माझ्यासारखे क्षुद्र लेखत नाही ना म्हणजे सहाजिकच तुम्ही सगळे बालबुद्धी, थांबा एकेकाचे नाव घेउन इथेच कुंथतो. परमेश्वर न करो कुण्या वैर्‍यावर पण इतकी वाईट पाळी न येवो जशी अवस्था मुळ लेखकाची झाली आहे. तात्याला नावे ठेवता ठेवता स्व:ताचा प्रतितात्या झाला ह्यालाच का पोएटिक जस्टीस म्हणतात? [का ह्याच साठी केला होता अट्टहास ;-) ] एक लक्षात घ्या रावसाहेब जरी प्रतिमा अनेक असल्या तरी कौशल्य व प्रतिभा पण नक्की आहे. आणी आता तुम्ही पण घ्या पाहू नवीन प्रतिमा कारण तुमची प्रतिभा निष्प्रभ होते आहे हे वादातीत. अवांतर - कानावर पडलेले शब्द, कोण म्हणले असेल बरे हे - चक्क तिरपा हिणकस प्रतिसाद न देउ शकलो मी श्री. रामदास [कवितेचा लांबचा प्रवास] यांना व ते सदस्य आज मिपामुळे लिहता झालो म्हणतात. आता पुढे त्या सदस्याचे काही खरे नाही लिहु दे तर घेतोच त्याला.

विजुभाऊ Wed, 06/04/2008 - 10:25
कलाबतूपूर्ण हा शब्द विसंगत भासतो. संस्कृत भाषेत फारसी शब्द ? पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

सर्किट Wed, 07/09/2008 - 00:53
आमचे स्पष्ट मत मागाल (कशाला उगाच?) , तर आम्हाला सदर कथेची मांडणी, त्यातील आशय अतिशय रुचला. संजोपरावांचे लेखन आम्हाला नेहमीच विचार करायला लावते. हेच त्यांचे यश आहे. पण या सगळ्याचे सूत्रधार आम्हीच. या प्रतिमा आमच्याच बाहुल्या आहेत भ्रातृभजना, आमच्याच सावल्या. आम्ही जे वदतो, त्याला या बाहुल्या दुसर्‍याच नावाने अनुमोदन देतील. आम्ही एखाद्याची प्रशंसा करतो, त्यावर या बाहुल्या स्तुतीसुमने उधळतील. आम्ही एखाद्याला दूषण देतो, त्यावर या बाहुल्या अग्निवर्षाव करतील.. ही सगळी आमचीच क्रीडा आहे. आम्ही प्रजाजनांना संबोधित करत असताना आमच्या नावाच्या गर्जना करणारे प्रजाजन कोण असतात भ्रातृभजना? ते दुसर्‍या नावाने वावरणारे आम्हीच! " ह्याचा संबंध कुणी तात्याशी जोडला आहे प्रतिसादांत. परंतु आमच्या मते, रावसाहेबांचा निर्देश हा अष्टविनायकांकडे आहे, हे स्पष्ट आहे. नव्हे ह्या जालविश्वात काही थोडे लोकच इतकी बुद्धिमत्ता बाळगतात. त्यांना आपण क्कुठल्या नावाने क्कुणाला काय म्हटले होते, हे लक्षात ठेवण्यासाठी अशा प्रखर बुद्धिमत्तेची नितांत आवश्यकता असते. आम्हाला विशेषतः सुभाषिणीदेवींचे खालील वाक्य अतिशय आवडले. तू भाग्यवान आहेस भ्रातृभजना. उद्या तुझा विवेक निष्कलंक असेल. पण माझे काय भ्रातृभजना? माझे स्मरण पुसणारा लोलक मी कुठून आणू? प्रत्येक कपटी आणि कुटील व्यक्तीच्या निकटतम सल्लागाराला अंतिम क्षणी भेडसवणारा हा प्रश्न. वाल्या कोळ्याच्या पत्नीने योग्य वेळी त्याच्या पापांपासून फारकत घेतली त्यामुळे तिला हा प्रश्न पडला नसेल. पण पत्रदायकाच्या गृहिणीचे काय ? अष्टविनायकाची विविध रूपे एकमेकांची पाठ आपल्या आठही सोंडांनी गुप्तपणे खाजवताना बिचार्‍या रिद्धी आणि सिद्धी काय करत असतील ? त्यांनाही वेगवेगळी रूपे (आठ दुणे सोळा) घेणे आवश्यक ठरतेच. - भ्रातृभजन

In reply to by सखाराम_गटणे™

सर्किट गुरुवार, 08/28/2008 - 09:28
हे लिखाण लहान मुलांसाठी नाही सख्या. जर मोठा हो. मग कळेल. -- सर्किट

कथा उत्तम आहे. संस्कृतप्रचुर शब्दप्रयोग असल्याने एकदम जुन्या संगीत नाटकाची आठवण झाली. आशय बघता कथेला सुंदर म्हणता येईल. पण जर यापूर्वी घडलेल्या काही घटना बघितल्या तर जुने दळण दळल्यासारखे वाटत आहे. (विवादाSलिप्त) पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

>> कथा उत्तम आहे. संस्कृतप्रचुर शब्दप्रयोग असल्याने एकदम जुन्या संगीत नाटकाची आठवण झाली. असेच म्हणतो! कथेच्या आशयाबाबत : नो कमेंट्स!

धनंजय Tue, 06/03/2008 - 20:17
पण लागतेच ना? या जालविश्वात प्रत्येक त्रिशंकूमागे कित्येक प्रतित्रिशंकू असतात, प्रत्येक इंद्रामागे कित्येक प्रति-इंद्र असतात. तीच तर गंमत असते. प्रतिकृती आहेत, असू शकतात, हे सर्वज्ञात असले तर मग प्रतिमाभंग होत नाही. बाकी जीएराठी वाचताना जरा गुदगुल्या होतात, हे निश्चित.

चतुरंग Tue, 06/03/2008 - 21:17
म्हणून गेलेत 'निंदकाचे घर असावे शेजारी', पण इथे मिपा वरची स्थिती त्याहीपेक्षा पुढची निघाली 'निंदकाचा पाट मांडला माजघरी' अशी आहे! रावसाहेब, तुम्ही इथे रहाच हो! साला मजा येतो एकेक लेख वाचताना. 'मिपा' सारखी एक यःकश्चित टपरी ती काय, त्यात बसलेली पागोटं, मुंडासेवाली येडीबागडी माणसे ती काय आणि पंचतारांकित हाटेलातून येणारी काही माणसे त्या टपरीची एवढी धास्ती काय घेतात अन त्यातल्या खेडुतांना बिचकून काहीबाही लिहीत काय सुटतात, छ्या.. सारंच 'सुरस आणि चमत्कारिक'!! ;) (स्वगत - एक ओवी टाकावी की काय? :? ) चतुरंग

चतुरंग यांचा प्रतिसाद वाचून गोविंदाचा एक सिनेमा आठवला... तो कादरखान च्या पंचतारांकित हॉटेल समोर एक टपरी बांधतो. आणि कादरखान ती टपरी पाडायला जंग जंग पछाडतो.... :)) गोष्टीबद्दल काय बोलावे? अश्या प्रकारांमुळे टपरी ची शान वाढते आहे हे मात्र नक्की. बिपिन.

मन Wed, 06/04/2008 - 02:47
अत्युत्तम आशय.१०००% टक्के कथाकाराशी सहमत. फक्त वास्तवाच्या जवळ आणण्यासाठी कथेला एक छोटसं एक्स्टेंशन देतोय इथं; तेव्हढं पाहुन घ्या एकदा:- "...(प्रत्यक्षातला)भ्रातृभजन मात्र फारच धीट होता.निशापती म्हाराज व सुभाषिणीदेवीं यांच्या कृष्ण,डबकज कारस्थानाचा वेळीच अंदाज आल्यानं तो सावध झाला. सुभाषिणीदेवींनं आणखी काय करायच्या आतच तो त्यांच्या तावडीतुन निसटला तो कायमचाच. त्यानं हिम्मत करुन ते राज्य सोडलं, आणि नवीन राज्य उभं केलं स्वतःच्या हिमतीनं आणि हितचिंतकांच्या मदतीनं. त्याचं राज्य खरच चांगलं राज्य होतं. त्यात जनतेला किंमत होती. प्रशासकाच्या दडपशाहीचा दंडुका नव्हता. जनता त्या राज्यात सुखेनैव नांदत होती. त्याच्या नवीन राज्याची कीर्ती दूर दूर पसरली . अगदि निशापती राजापर्यंत सुद्धा!आणि त्या राजाला बघवेना. निशापती राजाचा व्हायचा जळफळाट्.आणि मग एक दिवस त्या कुटील निशापती राजानं तिथंही,भ्रातृ भजनाच्या राज्यात(मिपावर) आपली "प्रतिरुपं" पाठवली.(तुम्हाला पाठवलं.) त्या लोकांत भेद पाडण्यासाठी! ती प्रतिरुपं भ्रातृ भजनाच्या राज्यात जाउन आपली अफाट प्रतिभाशक्ती वापरुन लोकांना विचलित करण्याचा प्रयत्न करु लागली. आपल्या वाणीतुन भ्रातृभजनाविरुद्ध गरळ ओकु लागली. त्यांना ह्याचही भान राहिलं नाही की हे सगळं दिसत असुनही भ्रातृभजनानं त्यांना जिवंत ठेवलय. बोलु दिलय. "सुरस आणि चमत्कारिक" कथा-कविता लोकांच्या "आसपास" उभं राहुन ती प्रतिरुपं गाउ लागली. पण भ्रातृभजनाचं राज्य तसच राहिलं. अभेद्य! "मि" मी म्हणणार्‍यांना "पा"णी पाजणं अशा एकीमुळच त्या राज्याला जमलं. ...." " थोडाक्यात मूळ कथा आणि माझा प्रतिसाद ह्यांचा सारांशः- नमोगत राज्य आणि त्येचा राजा निशापती(तुमचा "प्रशासक") म्हंजे तुमी नमोगत वाले(जे इथं येउन सरळ-साध्या लोकांना छळु लागलेत.) त्येचं प्रतिरुप म्हंजे त्येची जिथं तिथं वकीली करणारे, आणि इतरांना आपल्या लिखाणानं हाणणारे लेखकासारखी माणसं. आणि कथेतलं आणखी एक पात्र भ्रातृ भजन(ज्याचा विवेक जागा आहे) म्हंजे ज्यांना नमोगतावरच विचित्र वातावरण्, लोकशाहीचा अभाव पटला नाही आणि म्हणुन ह्या संकेतस्थळासारखी झणझणीत स्थळं(म्हणजे दुसरं,जनतेचं राज्य) राज्य निर्माण करणारे.(म्हणजे सरपंच आणि मंडळी) तुम्हाला असच म्हणायचय ना लेखकसाहेब्,स्वतःबद्दल आणि नमोगताबद्दल? तो राजा कपटी आहे हे खरच; पण तो राजा "कोण" आहे ते बघा जरा. अस्सल मिपाकर कधीच तो राजा असु शकणार नाही. त्या राजाच्या कचाट्यातुन सोडवणारा भला माणुस (भतृ भजन)म्हणजे मिपाचा संस्थापक. संजोपराव; सहमत... १०००% सहमत आम्ही या कथेशी. उत्तम कथा! अत्युत्तम आशय!! आपलाच, अपुर्ण कथा पुर्णत्वाला नेणारा मनोबा

In reply to by मन

बगाराम Wed, 06/04/2008 - 09:14
लोकशाहीचा अभाव पटला नाही आणि म्हणुन ह्या संकेतस्थळासारखी झणझणीत स्थळं(म्हणजे दुसरं,जनतेचं राज्य) राज्य निर्माण करणारे. इथल्या जुन्या चर्चा वाचल्यात तर लक्षात येईल इथही लोकशाही नाही. जनरल डायर नावाचा जो पोरकटपणा चालतो तो मला तरी पटत नाही.

व्यंकट Tue, 06/03/2008 - 22:14
"हुबेहूब, फक्त, कसब, कर्तबगार, मुत्सद्दी, नजिक, रहा, फिरवू" वरील असंस्कृत आणि अप्राकृत भाषेतील शब्दप्रयोगांमुळे लेखाचा गाभा हरवला आहे. रसभंग झाल्याने आमचे मुखकमल तुरट झाले आहे. व्यंकट

संदीप चित्रे Tue, 06/03/2008 - 22:42
संजोपराव ... लेखनाच्या भाषेसाठी कथा एकदम आवडली बघा. बाकी तुम्ही म्हणता ते खरंय ... जनता फक्त 'झिदाबाद' किंवा 'मुर्दाबाद' म्हणणार. तसं म्हणायला लावणारे वेगळेच असतात.

प्रियाली Tue, 06/03/2008 - 23:10
राज्याला आपल्या लेखणीने रिझवणार्‍या विदुषकाची नितांत गरज असून त्याचे विदुषकी चाळे सहन करण्याचा मंत्र आताच महाराजांना दिलेला आहे. त्यांना तो रुचेल अशी आशा करते. आपली, सुभाषिणीदेवी. उपहासाने का होईना आपल्या तोंडून अस्मादिकांसाठी सुभाषिणी हा शब्द बाहेर यावा हेच कोडे सध्या पडले आहे. :O

मुक्तसुनीत Tue, 06/03/2008 - 23:40
कथेच्या भाषेवर मला गो ना दातार, शशी भागवत , काही प्रमाणात जी ए यांचा प्रभाव जाणवतो. सत्तेबद्दल, सत्ताकेंद्राबद्दल भाष्य असे त्या कथेचे स्वरूप आहे. संस्कृतप्रचुर भाषा वापरण्याचा लेखकाचा प्रयत्न लक्षणीय आहे. पण प्रस्तुत संकेतस्थळावरच्या सद्य परिस्थितीच्या संदर्भाखेरीज एक निखळ कलाकृती म्हणून ही कथा उभी रहाणार नाही. कथानकाचे, आशयाचे वजन आणि मुख्य म्हणजे त्याद्वारे सत्ताव्यवहाराबद्दल, सत्तधीशांच्या बिहेवियरबद्दलचे ऑर्वेलसदृष सत्यदर्शन या बाबतीमधे कथा बरीच फिकट आहे. म्हणजे मग कथेला संदर्भ उरतो केवळ प्राप्त परिस्थितीचा. या गोष्टीमुळे कथेच्या आस्वादामधे मोठाच अडथळा निर्माण होतो. कथालेखकाच्या उद्दिष्टाबद्द्ल संभ्रम वाटतो आणि याप्रकारच्या प्रयत्नांमधे नक्की काय श्रेयस असू शकते याबद्दल प्रश्न निर्माण होतात.

बगाराम Wed, 06/04/2008 - 09:10
संजोप राव, तुम्हाला ह्यातुन नक्की काय साधायचे आहे ते कळेल का? तुम्हाला इथल्या बरेच काळ चाललेल्या (आणि संपायची चिन्हे नसलेल्या) आणिबाणीवर ताशेरे ओढायचे आहेत असे आधी वाटले होते. पण असा सूर तुम्ही कधी मनोगत.कॉम इथल्या हुकुमशाही विषयी लावला नाहीत. इथे मात्र तुमच्या टीकेला चेव चढला. असे का बरे? तुमच्या हेतुंविषयी आता शंका येऊ लागली आहे.

सहज Wed, 06/04/2008 - 09:37
हगवण झाली हे तर स्पष्ट आहे आता भिंतीवर किती रेषा उठतायत बघु. होउन जाउ दे. जरा कौतुक काय केले तर आपणच मराठी साहीत्य विश्वातील असामान्य लेखक समजुन, आता शल्य केवळ तात्या माझ्यापेक्षा जास्त पॉप्युलर कसा. :-( आय मीन कम ऑन वयाची ५० शी आली व अजुनही असे हेवेदावे, खाजवुन खरुज काढणे, तात्याला माझ्यासारखे क्षुद्र लेखत नाही ना म्हणजे सहाजिकच तुम्ही सगळे बालबुद्धी, थांबा एकेकाचे नाव घेउन इथेच कुंथतो. परमेश्वर न करो कुण्या वैर्‍यावर पण इतकी वाईट पाळी न येवो जशी अवस्था मुळ लेखकाची झाली आहे. तात्याला नावे ठेवता ठेवता स्व:ताचा प्रतितात्या झाला ह्यालाच का पोएटिक जस्टीस म्हणतात? [का ह्याच साठी केला होता अट्टहास ;-) ] एक लक्षात घ्या रावसाहेब जरी प्रतिमा अनेक असल्या तरी कौशल्य व प्रतिभा पण नक्की आहे. आणी आता तुम्ही पण घ्या पाहू नवीन प्रतिमा कारण तुमची प्रतिभा निष्प्रभ होते आहे हे वादातीत. अवांतर - कानावर पडलेले शब्द, कोण म्हणले असेल बरे हे - चक्क तिरपा हिणकस प्रतिसाद न देउ शकलो मी श्री. रामदास [कवितेचा लांबचा प्रवास] यांना व ते सदस्य आज मिपामुळे लिहता झालो म्हणतात. आता पुढे त्या सदस्याचे काही खरे नाही लिहु दे तर घेतोच त्याला.

विजुभाऊ Wed, 06/04/2008 - 10:25
कलाबतूपूर्ण हा शब्द विसंगत भासतो. संस्कृत भाषेत फारसी शब्द ? पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

सर्किट Wed, 07/09/2008 - 00:53
आमचे स्पष्ट मत मागाल (कशाला उगाच?) , तर आम्हाला सदर कथेची मांडणी, त्यातील आशय अतिशय रुचला. संजोपरावांचे लेखन आम्हाला नेहमीच विचार करायला लावते. हेच त्यांचे यश आहे. पण या सगळ्याचे सूत्रधार आम्हीच. या प्रतिमा आमच्याच बाहुल्या आहेत भ्रातृभजना, आमच्याच सावल्या. आम्ही जे वदतो, त्याला या बाहुल्या दुसर्‍याच नावाने अनुमोदन देतील. आम्ही एखाद्याची प्रशंसा करतो, त्यावर या बाहुल्या स्तुतीसुमने उधळतील. आम्ही एखाद्याला दूषण देतो, त्यावर या बाहुल्या अग्निवर्षाव करतील.. ही सगळी आमचीच क्रीडा आहे. आम्ही प्रजाजनांना संबोधित करत असताना आमच्या नावाच्या गर्जना करणारे प्रजाजन कोण असतात भ्रातृभजना? ते दुसर्‍या नावाने वावरणारे आम्हीच! " ह्याचा संबंध कुणी तात्याशी जोडला आहे प्रतिसादांत. परंतु आमच्या मते, रावसाहेबांचा निर्देश हा अष्टविनायकांकडे आहे, हे स्पष्ट आहे. नव्हे ह्या जालविश्वात काही थोडे लोकच इतकी बुद्धिमत्ता बाळगतात. त्यांना आपण क्कुठल्या नावाने क्कुणाला काय म्हटले होते, हे लक्षात ठेवण्यासाठी अशा प्रखर बुद्धिमत्तेची नितांत आवश्यकता असते. आम्हाला विशेषतः सुभाषिणीदेवींचे खालील वाक्य अतिशय आवडले. तू भाग्यवान आहेस भ्रातृभजना. उद्या तुझा विवेक निष्कलंक असेल. पण माझे काय भ्रातृभजना? माझे स्मरण पुसणारा लोलक मी कुठून आणू? प्रत्येक कपटी आणि कुटील व्यक्तीच्या निकटतम सल्लागाराला अंतिम क्षणी भेडसवणारा हा प्रश्न. वाल्या कोळ्याच्या पत्नीने योग्य वेळी त्याच्या पापांपासून फारकत घेतली त्यामुळे तिला हा प्रश्न पडला नसेल. पण पत्रदायकाच्या गृहिणीचे काय ? अष्टविनायकाची विविध रूपे एकमेकांची पाठ आपल्या आठही सोंडांनी गुप्तपणे खाजवताना बिचार्‍या रिद्धी आणि सिद्धी काय करत असतील ? त्यांनाही वेगवेगळी रूपे (आठ दुणे सोळा) घेणे आवश्यक ठरतेच. - भ्रातृभजन

In reply to by सखाराम_गटणे™

सर्किट गुरुवार, 08/28/2008 - 09:28
हे लिखाण लहान मुलांसाठी नाही सख्या. जर मोठा हो. मग कळेल. -- सर्किट
लेखनविषय:
लेखनप्रकार
ग्रीष्माच्या उग्र सहस्त्ररश्मींनी रुक्ष झालेल्या हिरण्यगर्भा मेदिनीला पर्जन्यधारांच्या सुखद आगमनाची चाहूल लागली होती. नैऋत्येकडून वाहणार्‍या शीतलक वातलहरी अधिकाधिक प्रबल होऊ लागल्या होत्या. राजमहालाच्या प्रवेशद्वारांवर आणि गवाक्षांवर असलेली कलाबतूपूर्ण रेशीमवस्त्रे वारंवार विचलित होत होती आणि महालातील सुवर्णदीपांमधील दीपशिखा पवनलुप्त होतात की काय असेच वाटत होते. निशापती महाराजांनी आपल्या हातातील द्राक्षफलांच्या गुच्छातील अखेरचे पुष्ट रसाळ फळ आपल्या ओष्ठांनीच अलग केले. त्यांच्या दंतपंक्तींची आणि कंठमण्याची सूक्ष्म हालचाल झाली.

आता आठवताहेत....

गिरिजा ·

फटू Wed, 06/04/2008 - 12:46
भाषाशैली ओघवती आहे.... दुर्दैवाने, "i just dont love u.. that was my mistake.. now will u plz stop ths and live ur life n let me live mine.." हे वाक्य आज "कॉमन" झालं आहे... अगदी शाळेतल्या पोरांपासुन ते अभियान्त्रीकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांमधुन शिकणा~या "मॅच्युअर्ड" युवा पीढीपर्यंत... बाहेरच्या दुनियेचं नाही माहीती बाबा आपल्याला... बाहेरच्या प्रेम प्रकरणांना तेव्हढा "एक्स्पोजर" नाही मिळाला... (मला खरं तर प्रेम प्रकरणाऐवजी लफडी म्हणायचं होतं :D ) पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

मनस्वी Wed, 06/04/2008 - 13:22
काय म्हणायच त्याला? जे पुर्वी होत? प्रेम? नाहिच.. अस विसरत का कोणी प्रेम? ती होती एक चूक.. तू केलेली, आणि तुझ्या प्रेमाखातर मी ही केलेली..
झालं तर मग..
"i just dont love u.. that was my mistake.. now will u plz stop ths and live ur life n let me live mine.."
त्याच्या नजरेत काय किंमत आहे हे कळलं ना..?? 'जब वी मेट' पाहिला नाहीये का लेखाच्या नायिकेने.. नसेल तर आधी पहायला सांग! त्या माकडापेक्षा हजार पटीने चांगला सोलमेट मिळेल तिला - असा माझा निरोप दे तिला! :) मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by मनस्वी

गिरिजा Fri, 06/06/2008 - 23:01
'जब वी मेट' पाहिला नाहीये का लेखाच्या नायिकेने.. नसेल तर आधी पहायला सांग!
पाहिला .. बर, पुढे? म्हणजे, मला संदर्भ लागला नाही बर.. म्हणुन विचारतेय.. माझ्यासाठी, २ तास टाईमपास सोडुन काहीच नव्हत, त्या पिक्चर मध्ये.. नायीकेच वागण तर पूर्णच illogical वाटल मला.. -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------

प्रभाकर पेठकर Wed, 06/04/2008 - 13:42
तुझ्याशी फोन वर बोलुन ८ महिने झाले.. ते हि बळजबरीचे बोलण.. कथानायिकेला मान्य आहे की आपण त्याच्याशी फोनवर बोललो तेही ८महिन्यांपूर्वी आणि त्यातही (आपल्या बोलण्यात) प्रेम नव्हतेच होती ती बळजबरी. शेवटचा mail कधी आला तुझा ते सुद्धा आठवत नाहिए.. ८च महिन्यात शेवटचा मेल कधी आला होता हेही विस्मरणात गेल्यामुळे खरेच ८ महिन्यांपूर्वी कथानायिकेचे नायकावर प्रेम होते का हा प्रश्न संभवतो. आणि तुझ्या प्रेमाखातर मी ही केलेली.(चूक) कारण काहीही असले तरीही आपलीही चूक झाली हे कथानायिका मान्य करते आहे. "कितीही रुसलीस ना तरी mail करत जा.. " "plz चिडू नकोस ग.. बोल ना ग plzzz.." म्हणजे प्रेमकालावधीतील नायिकेच्या रुसण्याचे आणि चिडण्याचेच प्रसंग अधिक दिसताहेत/आठवताहेत. ह्या सर्व पार्श्वभूमीवर खालील प्रतिसाद नायकावर अन्यायकारक वाटतो. त्याच्या नजरेत काय किंमत आहे हे कळलं ना..?? त्या माकडापेक्षा हजार पटीने चांगला सोलमेट मिळेल तिला - असा माझा निरोप दे तिला! एकतर्फी मांडलेल्या कैफियतीवरून नायकाला एकदम माकड संबोधणे अन्याय्य वाटते.

मनस्वी Wed, 06/04/2008 - 14:42
"तुझा mail आला ना कि एकदम माझे डोले लकाकतात.. i feel much better..i donno why पण एकदम relaxed वाटत.. कितीही रुसलीस ना तरी mail करत जा.. " "plz चिडू नकोस ग.. बोल ना ग plzzz.." "i just dont love u.. that was my mistake.. now will u plz stop ths and live ur life n let me live mine.." ही नायकाची २ वाक्ये मला परस्पर टोकाची वाटतात.
now will u plz stop ths
म्हणजे नायिकेकडून काही प्रयत्न होत होते का..?
"plz चिडू नकोस ग.. बोल ना ग plzzz..
अशी लुटुपुटुची तर हजारो भांडणे होतात.. चिडणे - समजावणे यातही मजा असते. त्यामुळे असेही थेट म्हणता येणार नाही की -
नायिकेच्या रुसण्याचे आणि चिडण्याचेच प्रसंग अधिक दिसताहेत/आठवताहेत.
आणि ते प्रेम होतच यावरही ठाम मत नाहीये. पण नायिकेला त्याची आठवण होतीये.. कुठेतरी आतून काहीतरी वाटतंय.. चूक दोघांची असेलही किंवा नसेलही.. प्रेम असेलही किंवा नसेलही.. 'माकड' शब्दात काही गैर मला वाटत नाही. सांगायचा उद्देश - त्याच्या वागण्याने जो मानसिक त्रास झाला.. किंवा जो असा मानसिक त्रास तुला होतोय हे पाहू शकतो.. त्याच्यासाठी खंत करू नकोस.. नवीन जीवनाची आशा ठेव. हो.. आणि काका म्हटले तसे ही बाजू जर एकतर्फी असेल तर लेखिकेने दुसरी बाजूही स्पष्ट केल्यास आवडेल. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by मनस्वी

प्रभाकर पेठकर Wed, 06/04/2008 - 16:37
"तुझा mail आला ना कि एकदम माझे डोले लकाकतात.. i feel much better..i donno why पण एकदम relaxed वाटत.. कितीही रुसलीस ना तरी mail करत जा.. " "plz चिडू नकोस ग.. बोल ना ग plzzz.." "i just dont love u.. that was my mistake.. now will u plz stop ths and live ur life n let me live mine.." ही नायकाची २ वाक्ये मला परस्पर टोकाची वाटतात. मान्य. वाटतात नाही आहेतच ती परस्पर टोकाची. पण ह्या दोन मनस्थितींमध्ये काय 'रामायण' घडलय ते कुठेच स्पष्ट केलेले नसताना फक्त नायकाला दोषी धरुन नायिकेला सहानुभूती दाखवायची हे चूकीचे आहे. now will u plz stop ths म्हणजे नायिकेकडून काही प्रयत्न होत होते का..? काहितरी गंभीर बेबनाव घडल्यानंतर मुळ मुद्दा डावलून जर वरवरची मलमपट्टी करण्याचा प्रयत्न नायिकेने केला असेल तर अशा परिस्थितीतही नायकाचे असे उद्वेगजनक वाक्य येऊ शकते. "plz चिडू नकोस ग.. बोल ना ग plzzz.. अशी लुटुपुटुची तर हजारो भांडणे होतात.. चिडणे - समजावणे यातही मजा असते. त्यामुळे असेही थेट म्हणता येणार नाही की - नायिकेच्या रुसण्याचे आणि चिडण्याचेच प्रसंग अधिक दिसताहेत/आठवताहेत. पण कथानक इतके त्रोटक आहे की नायिका वारंवार का चिडते, रुसते आहे हे स्पष्ट होत नाही. सतत नायिकेने रुसावे आणि नायकाने समजूत काढावी अशी एकतर्फी अपेक्षा का? हा नायकावर अन्याय नाही का? लुटूपुटूच्या भांडणात दोघांनाही रूसण्याचा/चिडण्याचा समान हक्क असावा. कथेत तो दिसत नाही. सततच्या रुसण्या/चिडण्याला लुटूपुटूचे म्हणणे म्हणजे स्वतःच्या आत्मकेंद्रित वागण्याला नायिकेने लाडात गोंजारल्यासारखे वाटते. नायकाच्या भावनांची इथे कदर केलेली दिसत नाही. (कथानक त्रोटक आणि एकतर्फी असल्यामुळे) ....पण नायिकेला त्याची आठवण होतीये.. कुठेतरी आतून काहीतरी वाटतंय.. नायिकेचे हे मनोगत (मनातील विचार हो, बाकी काही नाही) असल्यामुळे 'तिला आठवण होते आहे हे' हे तिने व्यवस्थित मांडले आहे. (नाहीतर सहानुभूती कशी मिळेल?) पण ह्याचा सोयीस्कर अर्थ 'नायकाला आठवण होत नाही 'असा घेऊ नये. पुरूषांनाही अयशस्वी प्रेमाचा सल जन्मभर असतो. 'माकड' शब्दात काही गैर मला वाटत नाही. माकडे अर्थहिन चेष्टा, चाळे करतात. नायकाचे (आणि फक्त नायकाचेच?) प्रेम म्हणजे अर्थहिन चेष्टा, चाळे कसे बरे ठरतात? लेखाची सुरुवात दोघांच्या नात्यातील असीम तीव्रता दर्शक आहेत. म्हणजे तेंव्हा 'प्रेम' होते असे समजायला वाव आहे.(दोघांचेही एकमेकांवर) पुढे काही कारणाने दुरावा निर्माण झाला. दुराव्याचे कारण, घटना कुठेच ओझरतीही दिलेली नाही. कथा नायिकेचे मनोगत असल्यामुळे त्रयस्थाच्या दृष्टीकोनातून केलेल्या विश्लेषणाचा अभाव आहे. अशा वेळी फक्त नायकाला 'माकड' संबोधणे मला तरी फार गैर वाटते. त्याच्या वागण्याने जो मानसिक त्रास झाला.. किंवा जो असा मानसिक त्रास तुला होतोय हे पाहू शकतो.. त्याच्यासाठी खंत करू नकोस.. नवीन जीवनाची आशा ठेव. नायिकेचे वागणे कुठे चुकले आहे का? हा दुरावा कुठे तिने स्वतःच ओढवून घेतलेला नाही नं? ह्या बाबी स्पष्ट नसताना त्याच्या वागण्यानेच नायिकेला त्रास होतो आहे असे का बरे गृहीत धरावे? त्याला होणार्‍या मानसिक त्रासाचा उल्लेखही कुठे नाही (कारण हे नायिकेचे मनोगत आहे) पण ह्याचा अर्थ त्याला काही मानसिक त्रास झालाच नसेल/होतच नसेल असे का समजावे? विभक्त होण्याचा निर्णय 'त्याचा' आहे असे नायिकेने सूचीत केले आहे. कारणे दिलेली नाहीत्.पण सुरुवातीच्या वाक्यांवरून जो नायक इतके निस्सीम प्रेम करीत होता तो ह्या विभक्त होण्याच्या निर्णयाला पोहोचला तेंव्हा ह्या प्रक्रियेत त्याला काहीच क्लेश झाले नसतील असे कशावरून. उलट एवढे प्रेम करूनही नायिका काही चुकिचे वागत असेल (ही एक शक्यता मी विचारात घेतो आहे) तर त्यालाही वैफल्ल्याने ग्रासले असेल. आणि 'जी मुलगी तुला एवढा मनःस्ताप देते आहे, आणि तुला होणारा हा त्रास पाहू शकते आहे तिच्या साठी खंत करू नकोस. नवीन जीवनाची आशा ठेव' असा सल्ला कोणी दिला असण्याचीही शक्यता आहे. चर्चा बरीच झाली. माझा मुद्दा फक्त इतकाच आहे, एकतर्फी लिखाणावरून नायकाला दूषणे देऊ नका. त्याचीही काही बाजू असू शकते. (अवांतरः 'ठळक' आणि 'साध्या' अक्षरांच्या सूचना नीट पाळल्या जात नाहीएत. म्हणून अर्ध्या भागात रंगांचा वापर करावा लागला. संबंघित अधिकारी इकडे लक्ष देतील काय?)

In reply to by प्रभाकर पेठकर

मराठी कथालेखक Wed, 06/15/2016 - 16:20
आजकाल मिपावर रंगांचा वापर फारसं कुणी करताना दिसत नाही..पुर्वी छान रंगपंचमी चालायची असं दिसतंय

गिरिजा Wed, 06/04/2008 - 15:08
"things change.. people change" हे जर मान्य केल तर मग प्रश्नच उरत नाहीत.. मनस्वी.. लेखिका मीच आहे बर.. :) माझ्याच ब्लॉग वरुन उचलुन इकडे टाकलय.. -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------

ऋचा Wed, 06/04/2008 - 16:00
असेल ही त्यांच प्रेम एकमेकांवर पण परीस्थितीने त्यांना दूर जायला भाग पाडलं असेल. त्यांची काहीतरी मजबूरी असेल, कदाचित "आंतर जातिय" वैगरे... त्या दोघांना पटलेलं असेल पण चिडचिड कोणावर करणार आपल्याच माणसावर्,तोडून कोणाला बोलणार आपल्याच माणसाला म्हणून कदाचित ही वाक्य-- आता.. तुझ्याशी फोन वर बोलुन ८ महिने झाले.. ते हि बळजबरीचे बोलण.. "i just dont love u.. that was my mistake.. now will u plz stop ths and live ur life n let me live mine.." स्वगत बोललेली असु शकतात. एकमेकांना दाखवायच असेल की 'तुझ्याशिवाय मी राहु शकते' "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

फटू Wed, 06/04/2008 - 12:46
भाषाशैली ओघवती आहे.... दुर्दैवाने, "i just dont love u.. that was my mistake.. now will u plz stop ths and live ur life n let me live mine.." हे वाक्य आज "कॉमन" झालं आहे... अगदी शाळेतल्या पोरांपासुन ते अभियान्त्रीकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांमधुन शिकणा~या "मॅच्युअर्ड" युवा पीढीपर्यंत... बाहेरच्या दुनियेचं नाही माहीती बाबा आपल्याला... बाहेरच्या प्रेम प्रकरणांना तेव्हढा "एक्स्पोजर" नाही मिळाला... (मला खरं तर प्रेम प्रकरणाऐवजी लफडी म्हणायचं होतं :D ) पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

मनस्वी Wed, 06/04/2008 - 13:22
काय म्हणायच त्याला? जे पुर्वी होत? प्रेम? नाहिच.. अस विसरत का कोणी प्रेम? ती होती एक चूक.. तू केलेली, आणि तुझ्या प्रेमाखातर मी ही केलेली..
झालं तर मग..
"i just dont love u.. that was my mistake.. now will u plz stop ths and live ur life n let me live mine.."
त्याच्या नजरेत काय किंमत आहे हे कळलं ना..?? 'जब वी मेट' पाहिला नाहीये का लेखाच्या नायिकेने.. नसेल तर आधी पहायला सांग! त्या माकडापेक्षा हजार पटीने चांगला सोलमेट मिळेल तिला - असा माझा निरोप दे तिला! :) मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by मनस्वी

गिरिजा Fri, 06/06/2008 - 23:01
'जब वी मेट' पाहिला नाहीये का लेखाच्या नायिकेने.. नसेल तर आधी पहायला सांग!
पाहिला .. बर, पुढे? म्हणजे, मला संदर्भ लागला नाही बर.. म्हणुन विचारतेय.. माझ्यासाठी, २ तास टाईमपास सोडुन काहीच नव्हत, त्या पिक्चर मध्ये.. नायीकेच वागण तर पूर्णच illogical वाटल मला.. -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------

प्रभाकर पेठकर Wed, 06/04/2008 - 13:42
तुझ्याशी फोन वर बोलुन ८ महिने झाले.. ते हि बळजबरीचे बोलण.. कथानायिकेला मान्य आहे की आपण त्याच्याशी फोनवर बोललो तेही ८महिन्यांपूर्वी आणि त्यातही (आपल्या बोलण्यात) प्रेम नव्हतेच होती ती बळजबरी. शेवटचा mail कधी आला तुझा ते सुद्धा आठवत नाहिए.. ८च महिन्यात शेवटचा मेल कधी आला होता हेही विस्मरणात गेल्यामुळे खरेच ८ महिन्यांपूर्वी कथानायिकेचे नायकावर प्रेम होते का हा प्रश्न संभवतो. आणि तुझ्या प्रेमाखातर मी ही केलेली.(चूक) कारण काहीही असले तरीही आपलीही चूक झाली हे कथानायिका मान्य करते आहे. "कितीही रुसलीस ना तरी mail करत जा.. " "plz चिडू नकोस ग.. बोल ना ग plzzz.." म्हणजे प्रेमकालावधीतील नायिकेच्या रुसण्याचे आणि चिडण्याचेच प्रसंग अधिक दिसताहेत/आठवताहेत. ह्या सर्व पार्श्वभूमीवर खालील प्रतिसाद नायकावर अन्यायकारक वाटतो. त्याच्या नजरेत काय किंमत आहे हे कळलं ना..?? त्या माकडापेक्षा हजार पटीने चांगला सोलमेट मिळेल तिला - असा माझा निरोप दे तिला! एकतर्फी मांडलेल्या कैफियतीवरून नायकाला एकदम माकड संबोधणे अन्याय्य वाटते.

मनस्वी Wed, 06/04/2008 - 14:42
"तुझा mail आला ना कि एकदम माझे डोले लकाकतात.. i feel much better..i donno why पण एकदम relaxed वाटत.. कितीही रुसलीस ना तरी mail करत जा.. " "plz चिडू नकोस ग.. बोल ना ग plzzz.." "i just dont love u.. that was my mistake.. now will u plz stop ths and live ur life n let me live mine.." ही नायकाची २ वाक्ये मला परस्पर टोकाची वाटतात.
now will u plz stop ths
म्हणजे नायिकेकडून काही प्रयत्न होत होते का..?
"plz चिडू नकोस ग.. बोल ना ग plzzz..
अशी लुटुपुटुची तर हजारो भांडणे होतात.. चिडणे - समजावणे यातही मजा असते. त्यामुळे असेही थेट म्हणता येणार नाही की -
नायिकेच्या रुसण्याचे आणि चिडण्याचेच प्रसंग अधिक दिसताहेत/आठवताहेत.
आणि ते प्रेम होतच यावरही ठाम मत नाहीये. पण नायिकेला त्याची आठवण होतीये.. कुठेतरी आतून काहीतरी वाटतंय.. चूक दोघांची असेलही किंवा नसेलही.. प्रेम असेलही किंवा नसेलही.. 'माकड' शब्दात काही गैर मला वाटत नाही. सांगायचा उद्देश - त्याच्या वागण्याने जो मानसिक त्रास झाला.. किंवा जो असा मानसिक त्रास तुला होतोय हे पाहू शकतो.. त्याच्यासाठी खंत करू नकोस.. नवीन जीवनाची आशा ठेव. हो.. आणि काका म्हटले तसे ही बाजू जर एकतर्फी असेल तर लेखिकेने दुसरी बाजूही स्पष्ट केल्यास आवडेल. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by मनस्वी

प्रभाकर पेठकर Wed, 06/04/2008 - 16:37
"तुझा mail आला ना कि एकदम माझे डोले लकाकतात.. i feel much better..i donno why पण एकदम relaxed वाटत.. कितीही रुसलीस ना तरी mail करत जा.. " "plz चिडू नकोस ग.. बोल ना ग plzzz.." "i just dont love u.. that was my mistake.. now will u plz stop ths and live ur life n let me live mine.." ही नायकाची २ वाक्ये मला परस्पर टोकाची वाटतात. मान्य. वाटतात नाही आहेतच ती परस्पर टोकाची. पण ह्या दोन मनस्थितींमध्ये काय 'रामायण' घडलय ते कुठेच स्पष्ट केलेले नसताना फक्त नायकाला दोषी धरुन नायिकेला सहानुभूती दाखवायची हे चूकीचे आहे. now will u plz stop ths म्हणजे नायिकेकडून काही प्रयत्न होत होते का..? काहितरी गंभीर बेबनाव घडल्यानंतर मुळ मुद्दा डावलून जर वरवरची मलमपट्टी करण्याचा प्रयत्न नायिकेने केला असेल तर अशा परिस्थितीतही नायकाचे असे उद्वेगजनक वाक्य येऊ शकते. "plz चिडू नकोस ग.. बोल ना ग plzzz.. अशी लुटुपुटुची तर हजारो भांडणे होतात.. चिडणे - समजावणे यातही मजा असते. त्यामुळे असेही थेट म्हणता येणार नाही की - नायिकेच्या रुसण्याचे आणि चिडण्याचेच प्रसंग अधिक दिसताहेत/आठवताहेत. पण कथानक इतके त्रोटक आहे की नायिका वारंवार का चिडते, रुसते आहे हे स्पष्ट होत नाही. सतत नायिकेने रुसावे आणि नायकाने समजूत काढावी अशी एकतर्फी अपेक्षा का? हा नायकावर अन्याय नाही का? लुटूपुटूच्या भांडणात दोघांनाही रूसण्याचा/चिडण्याचा समान हक्क असावा. कथेत तो दिसत नाही. सततच्या रुसण्या/चिडण्याला लुटूपुटूचे म्हणणे म्हणजे स्वतःच्या आत्मकेंद्रित वागण्याला नायिकेने लाडात गोंजारल्यासारखे वाटते. नायकाच्या भावनांची इथे कदर केलेली दिसत नाही. (कथानक त्रोटक आणि एकतर्फी असल्यामुळे) ....पण नायिकेला त्याची आठवण होतीये.. कुठेतरी आतून काहीतरी वाटतंय.. नायिकेचे हे मनोगत (मनातील विचार हो, बाकी काही नाही) असल्यामुळे 'तिला आठवण होते आहे हे' हे तिने व्यवस्थित मांडले आहे. (नाहीतर सहानुभूती कशी मिळेल?) पण ह्याचा सोयीस्कर अर्थ 'नायकाला आठवण होत नाही 'असा घेऊ नये. पुरूषांनाही अयशस्वी प्रेमाचा सल जन्मभर असतो. 'माकड' शब्दात काही गैर मला वाटत नाही. माकडे अर्थहिन चेष्टा, चाळे करतात. नायकाचे (आणि फक्त नायकाचेच?) प्रेम म्हणजे अर्थहिन चेष्टा, चाळे कसे बरे ठरतात? लेखाची सुरुवात दोघांच्या नात्यातील असीम तीव्रता दर्शक आहेत. म्हणजे तेंव्हा 'प्रेम' होते असे समजायला वाव आहे.(दोघांचेही एकमेकांवर) पुढे काही कारणाने दुरावा निर्माण झाला. दुराव्याचे कारण, घटना कुठेच ओझरतीही दिलेली नाही. कथा नायिकेचे मनोगत असल्यामुळे त्रयस्थाच्या दृष्टीकोनातून केलेल्या विश्लेषणाचा अभाव आहे. अशा वेळी फक्त नायकाला 'माकड' संबोधणे मला तरी फार गैर वाटते. त्याच्या वागण्याने जो मानसिक त्रास झाला.. किंवा जो असा मानसिक त्रास तुला होतोय हे पाहू शकतो.. त्याच्यासाठी खंत करू नकोस.. नवीन जीवनाची आशा ठेव. नायिकेचे वागणे कुठे चुकले आहे का? हा दुरावा कुठे तिने स्वतःच ओढवून घेतलेला नाही नं? ह्या बाबी स्पष्ट नसताना त्याच्या वागण्यानेच नायिकेला त्रास होतो आहे असे का बरे गृहीत धरावे? त्याला होणार्‍या मानसिक त्रासाचा उल्लेखही कुठे नाही (कारण हे नायिकेचे मनोगत आहे) पण ह्याचा अर्थ त्याला काही मानसिक त्रास झालाच नसेल/होतच नसेल असे का समजावे? विभक्त होण्याचा निर्णय 'त्याचा' आहे असे नायिकेने सूचीत केले आहे. कारणे दिलेली नाहीत्.पण सुरुवातीच्या वाक्यांवरून जो नायक इतके निस्सीम प्रेम करीत होता तो ह्या विभक्त होण्याच्या निर्णयाला पोहोचला तेंव्हा ह्या प्रक्रियेत त्याला काहीच क्लेश झाले नसतील असे कशावरून. उलट एवढे प्रेम करूनही नायिका काही चुकिचे वागत असेल (ही एक शक्यता मी विचारात घेतो आहे) तर त्यालाही वैफल्ल्याने ग्रासले असेल. आणि 'जी मुलगी तुला एवढा मनःस्ताप देते आहे, आणि तुला होणारा हा त्रास पाहू शकते आहे तिच्या साठी खंत करू नकोस. नवीन जीवनाची आशा ठेव' असा सल्ला कोणी दिला असण्याचीही शक्यता आहे. चर्चा बरीच झाली. माझा मुद्दा फक्त इतकाच आहे, एकतर्फी लिखाणावरून नायकाला दूषणे देऊ नका. त्याचीही काही बाजू असू शकते. (अवांतरः 'ठळक' आणि 'साध्या' अक्षरांच्या सूचना नीट पाळल्या जात नाहीएत. म्हणून अर्ध्या भागात रंगांचा वापर करावा लागला. संबंघित अधिकारी इकडे लक्ष देतील काय?)

In reply to by प्रभाकर पेठकर

मराठी कथालेखक Wed, 06/15/2016 - 16:20
आजकाल मिपावर रंगांचा वापर फारसं कुणी करताना दिसत नाही..पुर्वी छान रंगपंचमी चालायची असं दिसतंय

गिरिजा Wed, 06/04/2008 - 15:08
"things change.. people change" हे जर मान्य केल तर मग प्रश्नच उरत नाहीत.. मनस्वी.. लेखिका मीच आहे बर.. :) माझ्याच ब्लॉग वरुन उचलुन इकडे टाकलय.. -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------

ऋचा Wed, 06/04/2008 - 16:00
असेल ही त्यांच प्रेम एकमेकांवर पण परीस्थितीने त्यांना दूर जायला भाग पाडलं असेल. त्यांची काहीतरी मजबूरी असेल, कदाचित "आंतर जातिय" वैगरे... त्या दोघांना पटलेलं असेल पण चिडचिड कोणावर करणार आपल्याच माणसावर्,तोडून कोणाला बोलणार आपल्याच माणसाला म्हणून कदाचित ही वाक्य-- आता.. तुझ्याशी फोन वर बोलुन ८ महिने झाले.. ते हि बळजबरीचे बोलण.. "i just dont love u.. that was my mistake.. now will u plz stop ths and live ur life n let me live mine.." स्वगत बोललेली असु शकतात. एकमेकांना दाखवायच असेल की 'तुझ्याशिवाय मी राहु शकते' "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
लेखनविषय:
आता अनोळखी होऊन गेलो आहोत आपण.. तुझा स्पर्श झालेली मी, माझा स्पर्श झालेला तू.. आणि आपला स्पर्श झालेले ते सगळे.. आता आहेत त्या फक्त आठवणी.. आधी.. सकाळी उठल्यावर पहिला फोन तुला.. जेवायच्या वेळेस फोन.. सन्ध्याकाळी फोन.. झोपण्यआधी फोन.. आता.. तुझ्याशी फोन वर बोलुन ८ महिने झाले.. ते हि बळजबरीचे बोलण.. तेव्हा.. रोज chatting.. खूप busy असलेल्या दिवशी सुद्धा missed call देवून.. वेळ ठरवून chatting.. आता.. शेवटचा mail कधी आला तुझा ते सुद्धा आठवत नाहिए.. आणि chatting?? बोलणच खुण्टलय तर कसल chatting??!!?? काय म्हणायच त्याला? जे पुर्वी होत? प्रेम? नाहिच..

पृथ्वी वरच्या पाककृती

अरुण मनोहर ·

मीनल Tue, 06/03/2008 - 07:31
गाऊन पाहीले हे पदार्थ.मजा आली. चविष्ट तर आहेतच आणि तालमय,गेय ही आहेत. मीनल.

विसोबा खेचर Tue, 06/03/2008 - 08:36
अरूणराव, तुमचे पाय कुठे आहेत? तातबडतोब त्यांचा एक फोटू काढून मला स्कॅन करून पाठवा, घरात लावीन म्हणतो! :) पाकृ वाचून मौज वाटली! मलाइ भरले.............दही तलम.............कापडी टांगुनी वा! वा! हे फारच छान... क्या बात है अरूणराव! श्रीखंड, भजी, आणि गुलाबजामून यांच्या याहून उत्तम पाकृ पृथ्वीवर अन्यत्र कुठे वाचल्या नव्हत्या! :) आपला, (श्रीखंडप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अरुण मनोहर Tue, 06/03/2008 - 08:45
तात्याराव तुम्हीच आम्हाला स्फुर्ती दिली. तुमचा मिसळपाव खाल्ल्यानंतर श्रीखंड खायची खूप इच्छा झाली म्हणून हा प्रपंच. आभार.

In reply to by विसोबा खेचर

प्राजु Tue, 06/03/2008 - 22:28
मलाइ भरले.............दही तलम.............कापडी टांगुनी मस्तच.. आवांतर : आता मिपावरच्या सुगरणी त्यांच्या रेसिपिज अशा कवितात्मक देऊ लागल्या नाहीत म्हणजे मिळवलं... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मनस्वी Tue, 06/03/2008 - 11:33
अरुणकाका अजून येउदेत पृथ्वीवरील पाककृती!
पिठात चिरले............कांदे मिसळुनी.........जळा ओतले चवीस मिठ मीरची......मिळुनि घोळ...........फेटीयले
अहाहाऽ मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

ईश्वरी Tue, 06/03/2008 - 11:38
वा वा मस्त. पाककृतींचे काव्य आवडले. अजूनही येऊद्यात अशाच काव्यात्मक पाककृती ईश्वरी

रामदास Tue, 06/03/2008 - 19:46
नीमचला गेलो होतो तेव्हा गोपी मिष्टान्न मध्ये मावाबाटी खाल्ली होती.तिथे इतक्या चांगल्या मिठाया खाल्ल्या की आता उदयपूरला जातो ते नीमच मार्गेच.

मन Tue, 06/03/2008 - 22:42
इ स ७ हजारचा इतिहासः- भारतीय संस्कृती अति-प्राचीन आहे.चार वेदां मधुन ते दिसुन येतेच. पण पाचवा वेद-"खाद्य्-वेद" ज्या मध्ये उत्तम पाक्-कृतींचं वर्णन केलय, तो ही नुकताच सापडलाय. त्यातल्या "पृथ्वी वरच्या पाककृती" ह्या ऋचांमध्ये स्वदिष्ट पदार्थ कसे बनवावेत ह्याचं वर्णन आलय. आमच्या वैज्ञानिकांनी हे पदार्थही करुन पाहिलेत,आणि अगदि अप्रतिम चव लागतिये ह्याम्ची. चविष्ट खाद्य, गेय्-सुरेल्-तालबद्ध पाककृती. रचनाकारांनी गेय रुप देउन खरच खूपच दूरदृष्ती दाखवली आहे. आपलाच, मनोबा

चतुरंग Tue, 06/03/2008 - 22:51
एकदम झकास आयडिया! श्रीखंड ओरपण्यात इतका गुंगून गेलो की प्रतिक्रिया द्यायची विसरलोच ;) गुलाबजामुनही फर्मास झालेत :) (स्वगत - अजून कोणते पदार्थ आणतोय पाहूया तरी! :W ) चतुरंग

अजिंक्य Wed, 06/04/2008 - 16:04
पदार्थ छान, पदार्थांच्या कृतीही छान, आणि पदार्थांच्या कृतींच्या कविताही छान! माझी खात्री आहे, सर्व मिपाकरांना अजूनही बरीच भूक असेल!! आणखीन येऊ दे!!

मीनल Tue, 06/03/2008 - 07:31
गाऊन पाहीले हे पदार्थ.मजा आली. चविष्ट तर आहेतच आणि तालमय,गेय ही आहेत. मीनल.

विसोबा खेचर Tue, 06/03/2008 - 08:36
अरूणराव, तुमचे पाय कुठे आहेत? तातबडतोब त्यांचा एक फोटू काढून मला स्कॅन करून पाठवा, घरात लावीन म्हणतो! :) पाकृ वाचून मौज वाटली! मलाइ भरले.............दही तलम.............कापडी टांगुनी वा! वा! हे फारच छान... क्या बात है अरूणराव! श्रीखंड, भजी, आणि गुलाबजामून यांच्या याहून उत्तम पाकृ पृथ्वीवर अन्यत्र कुठे वाचल्या नव्हत्या! :) आपला, (श्रीखंडप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अरुण मनोहर Tue, 06/03/2008 - 08:45
तात्याराव तुम्हीच आम्हाला स्फुर्ती दिली. तुमचा मिसळपाव खाल्ल्यानंतर श्रीखंड खायची खूप इच्छा झाली म्हणून हा प्रपंच. आभार.

In reply to by विसोबा खेचर

प्राजु Tue, 06/03/2008 - 22:28
मलाइ भरले.............दही तलम.............कापडी टांगुनी मस्तच.. आवांतर : आता मिपावरच्या सुगरणी त्यांच्या रेसिपिज अशा कवितात्मक देऊ लागल्या नाहीत म्हणजे मिळवलं... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मनस्वी Tue, 06/03/2008 - 11:33
अरुणकाका अजून येउदेत पृथ्वीवरील पाककृती!
पिठात चिरले............कांदे मिसळुनी.........जळा ओतले चवीस मिठ मीरची......मिळुनि घोळ...........फेटीयले
अहाहाऽ मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

ईश्वरी Tue, 06/03/2008 - 11:38
वा वा मस्त. पाककृतींचे काव्य आवडले. अजूनही येऊद्यात अशाच काव्यात्मक पाककृती ईश्वरी

रामदास Tue, 06/03/2008 - 19:46
नीमचला गेलो होतो तेव्हा गोपी मिष्टान्न मध्ये मावाबाटी खाल्ली होती.तिथे इतक्या चांगल्या मिठाया खाल्ल्या की आता उदयपूरला जातो ते नीमच मार्गेच.

मन Tue, 06/03/2008 - 22:42
इ स ७ हजारचा इतिहासः- भारतीय संस्कृती अति-प्राचीन आहे.चार वेदां मधुन ते दिसुन येतेच. पण पाचवा वेद-"खाद्य्-वेद" ज्या मध्ये उत्तम पाक्-कृतींचं वर्णन केलय, तो ही नुकताच सापडलाय. त्यातल्या "पृथ्वी वरच्या पाककृती" ह्या ऋचांमध्ये स्वदिष्ट पदार्थ कसे बनवावेत ह्याचं वर्णन आलय. आमच्या वैज्ञानिकांनी हे पदार्थही करुन पाहिलेत,आणि अगदि अप्रतिम चव लागतिये ह्याम्ची. चविष्ट खाद्य, गेय्-सुरेल्-तालबद्ध पाककृती. रचनाकारांनी गेय रुप देउन खरच खूपच दूरदृष्ती दाखवली आहे. आपलाच, मनोबा

चतुरंग Tue, 06/03/2008 - 22:51
एकदम झकास आयडिया! श्रीखंड ओरपण्यात इतका गुंगून गेलो की प्रतिक्रिया द्यायची विसरलोच ;) गुलाबजामुनही फर्मास झालेत :) (स्वगत - अजून कोणते पदार्थ आणतोय पाहूया तरी! :W ) चतुरंग

अजिंक्य Wed, 06/04/2008 - 16:04
पदार्थ छान, पदार्थांच्या कृतीही छान, आणि पदार्थांच्या कृतींच्या कविताही छान! माझी खात्री आहे, सर्व मिपाकरांना अजूनही बरीच भूक असेल!! आणखीन येऊ दे!!
Taxonomy upgrade extras
पृथ्वी वृत्त -- तंत्र जनास समरा जनास समरा यमाचा ल ग १७ अक्षरे, ८ यती. वृत्त जुळवण्या साठी ह्रस्व दिर्घाला काही ठीकाणी नजरेआड केले आहे, तरी भासासुद्दी वाल्यांनी क्श्मा करावी. पृथ्वी वरील पाककृती श्रीखंड- मलाइ भरले.............दही तलम.............कापडी टांगुनी निथाळुनि जळा.........समग्र गठडी............पुरी दाबुनी पराति शर्करा............चक्का मिसळुनी.......अहा फेटले इलायचि.................सुगंध घालुनि..........श्रिखंड हे वाटले भजी पिठात चिरले......

कविता एक लांबचा प्रवास

रामदास ·

पिवळा डांबिस Tue, 06/03/2008 - 03:51
मस्तच लिहिलंय! काही काही लिखाण असं असतं की त्यावर सविस्तर प्रतिक्रिया न देता नुसतं शांत बसून ते संवेदावं असं वाटतं... त्यापैकीच हे एक. चौर्‍यांशी लक्षं योनीतून फिरण्याचं प्रयोजन आता मला कळलं आहे. पण हे खोटं असेल तर मॄगजळात समाधी घ्ययला मी सिद्ध आहे जियो! असेच लिहीत रहा!! -पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

प्रास Tue, 11/08/2011 - 22:18
सध्या इतकंच. पिडांकाकांच्या इतकं पर्फेक्ट पीन-पॉईण्ट बोलणं जमणारच नाही मला म्हणून....

मलाही आवडले... तुमची रेंज छान आहे. आधी पिसिजेसि आणि आता हे... दोन्ही प्रकार तुम्ही छान हाताळले आहेत. "बुवा समजत नाही हो गवळण ". बुवा हसले .म्हणाले"राधा व्हावं लागतं हो त्यासाठी'..एवढ्यात कसं जमणार ते?". (लग्न, बोडणं , सत्यनारायण होता होता तोफ फुटायची वेळ आली होती ही एक वेगळीच गोष्ट) एकेका वळणावर कविता भेटत राहीली आणि मनाचा उथळ प्रवाह डोह झाला, खोल झाला पण अंधारत ही गेला. मस्त... बिपिन.

मुक्तसुनीत Tue, 06/03/2008 - 05:48
असे दिवस असतात की कवितेला आपण पारखे होतो. दिवसाला जोडून दिवस निघून जातात ..दिन गेले काव्याविण सारे गेल्यासारखे. आणि कधी "भलत्या वेळी , भलत्या मेळी असता मन भलतीचकडे " असताना "आज अचानक गाठ पडल्या"सारखे होते. तसे हे तुमचे लिखाण. वेड्यासारखे धावणारे आयुष्य नि त्या आयुष्यामागे धावणारे आपण हे विसरतोच की ठायलयीत , संथ प्रवाहात आपल्याला पुन्हा काव्याचा सहवास घडू शकेल ... या सहवासाबद्दल लेखकाचे अनेक आभार . तुमचा हा लेख पुनःपुन्हा वाचला. जेव्हढा वाचला तेव्हढे शांत , तृप्त वाटले.

सन्जोप राव Tue, 06/03/2008 - 07:09
कडकडीत उन्हातून घरात आल्याआल्या वाळा घातलेले माठाचे पाणी घटाघटा पिऊन उरलेले चेहर्‍यावर शिंतोडून तसेच डोळे मिटून पंख्याखाली पडून राहिल्यासारखे वाटले. सगळे शब्द सगळ्या संदर्भांसह समजले पाहिजेत या अट्टाहासाला कवितांच्या राज्यात अर्थ नाही. खानोलकर, रेगे, ग्रेस, रॉय किणीकर यांच्या कवितांचे (a+b)2 = a2+2ab+b2 असे विश्लेषण करता येईलच असे नाही. ते तसे करण्याचे गरजही नाही. एकेक कविता उशाला घेऊन झोपून जावे. हळूहळू स्वतःच्या मनाच्या तळाशी सूर मारायला लावणारा लेख. एक गद्य कविताच. सन्जोप राव

फटू Tue, 06/03/2008 - 07:11
पुन्हा एकदा ज्युनियर कॉलेजमध्ये मराठीच्या तासाला बसल्यासारखं वाटलं... प्राध्यापक एखादा आशयघन ललीत लेख तन्मयतेने शिकवत आहेत... आणि आपणही अगदी त्या लेखामध्ये हरवून गेलो आहोत... अगदी असंच झालं तुमचा हा लेख वाचताना... एक अप्रतीम लेख मिपाकराना देण्याबद्दल धन्यवाद... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

अरुण मनोहर Tue, 06/03/2008 - 07:41
>>>>चित्रकला माझा काही हातखंडा विषय नव्हता तुम्ही सादर केलेले अप्रतीम गद्य चित्र पाहून असे वाटत नाही. तुमचा शब्द कुंचला ताकदवान आहे. अरूण मनोहर

विसोबा खेचर Tue, 06/03/2008 - 08:26
रामदासराव, आपल्या लेखाचे कुठल्या शब्दात वर्णन करू? अत्यंत उच्च दर्जा असलेले लेखन इतकंच म्हणेन. वाचून खूप समाधान वाटलं, तृप्त वाटलं..! या लेखामुळे मिपाचा दर्जा अधिकच उंचावला आहे एवढं निश्चित म्हणेन...! कवितेचं एक कडवं समजायला पन्नाशी गाठली. क्या बात है! गाण्याचंही अगदी तसंच आहे. एखादा राग, एखादा स्वर आयुष्यभर पुरतो! आयुष्य पुरी पडतं परंतु यमनातला गंधार प्रत्येक वेळेला नव्यानेच भेटत राहतो...! अवांतर - पण कवितेचा पिच्छा सोडला नाही.आणि कवितेनं पण आपला हट्ट सोडला नाही. बागेश्रीच्या आलापासारखी कायम आर्त पण गूढ ओढ लावत राहिली. रागसंगीताचा प्रत्येकाचा अनुभव वेगळा, आस्वाद वेगळा! बागेश्रीची ओढ आर्त निश्चितच असू शकते, परंतु त्यात मला तरी कधी गुढत्व जाणवलं नाही. अतिशय प्रसन्न स्वर आहेत बागेश्रीचे. शृंगाररस अगदी काठोकाठ भरला आहे बागेश्रीत! 'आर्त परंतु गुढ ओढ' ही मला प्रामुख्याने मारव्यातच दिसली/नेहमी दिसते. सोहनीतदेखील एक अनाकलनीय गुढत्व बर्‍याचदा अनुभवलं आहे! असो, अजूनही असेच उत्तमोत्तम लेखन येऊ द्या एवढीच विनंती... आपला, (तृप्त!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

राजे Tue, 06/03/2008 - 10:36
निशब्द !!!!! तात्या : १००% सहमत. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

मानस Tue, 06/03/2008 - 08:43
खरोखरच "नि:शब्द", कविता ही भोगावी असं म्हणतात ...... आम्हीतर अजुन कवितेतला "क" शोधतोय. आज मनापासुन वाटतय, खूप खूप जगावं, जगायचय आणि त्या जगण्याचं प्रयोजन हे असले लेख व त्यामधुन व्यक्त केलेले विचार देत असतात. इंदिरा संतांची "लिहिताना" कविता आठवली, ती इथे द्यायचा मोह आवरत नाही ................. अडखळे लिहिताना हात कधी अवचित आणि निरखून डोळे पहातात अक्षरात कानावेलांटीचा डौल, मोड तशी अक्षराची कधी द्यावी, कधी नाही रेघ अक्षरावरची नकळत उमटली कुणाची ही काय तऱ्हा इवल्याशा रेषेमाजी भावजीवनाचा झरा नव्हेतच अक्षरे ही; स्मृतीसुमनांचे झेले एकाएका अक्षरात भावगंध दरवळे म्हणूनीच लिहिताना अवचित थांबे हात; धुके तसे आसवांचे उभे राही लोचनांत

वाचक Tue, 06/03/2008 - 08:47
प्रत्येक शब्द कसा अगदी एखाद्या लयित बांधून अलगद वार्‍यावर सोडून द्यावा असा... म्हणजे नकळत कधी कानी सूर आलेच तर ओळखीचा निदान भास तरी होउ शकेल. उत्तम. निसर्ग वर्णन सुद्धा अगदी चित्रदर्शी. खानोलकरांची कविता आहे ना 'माझ्या ह्या अजाण कवितेच्या वाटेला जाउ नका, ती ज्या वाटा चालते आहे त्या आहेत तिच्या नागमोडी स्वभावातून स्फुरलेल्या.... मोडून पडाल " किंवा 'कविता म्हणजे आकाशीची वीज - होरपळून घ्यायची तयारी हवी'

कोलबेर Tue, 06/03/2008 - 08:58
पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत खिळवून ठेवणारा लेख. मानसरावांनी दिलेली कविता देखिल शब्दांच्या पलीकडली..

विजुभाऊ Tue, 06/03/2008 - 10:17
रामदास भौ खूप दिवसानी काहीतरी हातातुन निसटु पहणारे चांगले वाचायला मिळाले एकाएकी टिटवीचा आलेला आवाज मला रेफ्री फायनल शिटी वाजवतो तसा आला. जमिनीवर आणले तुम्ही एका समाधीतुन..... आम्ही दोघही एकाच आरशातून बाहेर आलो. तळं अंधारलं होतं. कमळं मिटली होती.अंधारात आम्हा दोघांनाही असं वाटलं की आपल्या डोळ्यातलं तळं कुणालाच दिसत नाहीये. वाचताना माझ्याही डोळ्यात तळं जमा झाले.

प्राजु Tue, 06/03/2008 - 10:43
काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नाहिये. खूप दिवसांनी इतका सुंदर लेख वाचला. त्यातही.. समोर एक सुंदर तळं .त्यात कमळाची फुलं . पांढरी कमळं.मोठाली हिरवीगार पानं.कमळं पण फार मोठी नाहीत. माझ्या तळहाता एव्हढीच.शिंगाड्याचे वेल अधून मधून वळसे घालत होते.तळही फारसं खोल नसावं. हिरव्या-काळ्या रंगाचा तळ अंधूकसा दिसत होता.मधूनच छोटे छोटे अनंत मासे शाळा सुटल्यासारखे धावत होते. निळसर टेकड्या,मध्येच कसलीतरी खूप हिरवी झाडं, नजरेच्या सहज टप्प्यात नारळीची झाडं , त्याच्या आश्रयाला गवताचं ,बांबूचं छोटसं घर.चारी बाजूनी अंधाराची चाहूल पण हळूहळू. या भागात कधी अंधारेल आणि कधी उजाडेल असं काही सांगता येत नाही.आम्ही दोघंही बोलता बोलता गप्प झालो..तळ्याकाठी स्तब्ध उभे राहिलो .आमच्या चाहूलीनी एक मोठा काळा मासा अंगाला हेलकावे देत पुढे निघून गेला. हिचं लक्ष कमळाकडे.माझ्याकडे बघून मंद हसली.आणि हसतच राहिली. आमच्या मुलीला लहानपणी क म्हणता यायचा नाही.एकटा क म्हणायची पण तमळातला क यायचा नाही.मग बराच वेळ आम्ही दोघही एकएकटे हसत राहिलो. हे तर अप्रतिम. चौर्‍यांशी लक्षं योनीतून फिरण्याचं प्रयोजन आता मला कळलं आहे. पण हे खोटं असेल तर मॄगजळात समाधी घ्ययला मी सिद्ध आहे खरंतर.... ही लेख म्हणजेच एक सुंदर "गद्य काव्य" आहे असे मी म्हणेन. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

बेसनलाडू Tue, 06/03/2008 - 11:41
मस्त लिहिले आहे. मुग्ध झालो वाचताना. छान. आवडले. (संतुष्ट)बेसनलाडू

स्वाती दिनेश Tue, 06/03/2008 - 12:06
वरील सर्वांसारखीच माझीही अवस्था झाली आहे.प्रतिक्रिया लिहायला शब्द शोधते आहे पण सापडत नाहीयेत. अप्रतिम गद्यकविता! स्वाती

चतुरंग Tue, 06/03/2008 - 15:31
पहाटे ५.३० वाजता आपल्या प्रतिभेचं बोट पकडून माझं मन कधी लेखात गेलं आणि तळ्याकाठी जाऊन कमळं बघायला लागलं समजलंच नाही! टीटवीच्या शिट्टीनं सुद्धा भानावर यायचं नव्हतं. कवितेच्या शोधाच्या ह्या ललितानं मला आत नेलं. अनुभव इतक्या अकृत्रिम शब्दात मांडण्याची तुमची हातोटी काव्यच आहे. माउलीनं 'एकेक ओवी अनुभवावी' म्हटल्याप्रमाणे तुम्ही कविता अनुभवलीत. असं एक कडवं समजलं धन्य झालात. कुठल्या ओळींचा संदर्भ देऊ? संपूर्ण लेखच एक भरजरी वस्त्र आहे एखाद्या धाग्याला हात घातला तर उसवायची भीती वाटते. असेच शेले विणत रहा. नकळत येऊन आम्ही आनंद घेत राहू. चतुरंग

विवेक काजरेकर Tue, 06/03/2008 - 15:32
रामदासजी, फारच सुंदर लिहिलंय. तुमची लेखणी अगदी चित्रदर्शी आहे. उथळ पाण्यात सैरावैरा पळणारे मासे कैकदा पाहिलेत. पण "मधूनच छोटे छोटे अनंत मासे शाळा सुटल्यासारखे धावत होते" असं काही वाचलं की चित्र कसं स्पष्ट डोळ्यापुढे उभं रहातं. कविता कळायला लागायला मनाची एक अवस्था यावी लागते हे स्वानुभवावरुन सांगू शकतो. एका ठराविक वयापर्यंत गाण्याच्या केवळ सुरावटीत अडकलेल्या मला जेंव्हा त्यातला गर्भितार्थ कळायला लागला तेंव्हा कळलं इतके दिवस आपण कोणत्या आनंदाला मुकत होतो ते. असेच लिहित रहा

रामदास Wed, 06/04/2008 - 07:36
मिपा मुळे लिहावेसे वाटले. संधी उपलब्ध करून दिली. वाचकांचे आभार. आपल्या प्रोत्साहनाची आवश्यकता कायम राहील. अवांतर.. काल फोटो लोड करायला शिकलो.

In reply to by रामदास

मुक्तसुनीत Wed, 06/04/2008 - 08:03
तुमचे हे टिपण म्हणजे तुम्हालाच नव्हे तर मिसळपावलाही गौरवाचीही बाब आहे. तुमच्यासारखे जितके जास्त गुणी लोक मिसळपाववर येतील आणि लिहीतील तितके ते मिसळपावला श्रेयास्पद ठरेल. आतापर्यंत अप्रकाशित राहिलेले तुमच्यासारखे टॅलंट प्रकाशात आणणे हे या स्थळाचे मोठे यश.

In reply to by मुक्तसुनीत

विसोबा खेचर Wed, 06/04/2008 - 08:26
तुमच्यासारखे जितके जास्त गुणी लोक मिसळपाववर येतील आणि लिहीतील तितके ते मिसळपावला श्रेयास्पद ठरेल. पूर्ण सहमत आहे! रामदासरावांनी व्यासपिठाचा उल्लेख केला आहे परंतु त्याचं विशेष काही नाही. व्यासपिठं अनेक आहेत, आणि मराठी माणसाच्या वाढत्या आंतरजालीय वावरामुळे, नव्यानव्या तांत्रिक सुविधांमुळे यापुढेही अनेक व्यासपिठं उपलब्ध होऊ शकतील. तेव्हा 'व्यासपिठ मिळवून दिलं!' हे रामदासरावांच वाक्य मिपा केवळ कृतज्ञतेच्या भावनेनेच स्वीकारत आहे! उलटपक्षी, मुक्तरावांनी मांडलेला मुद्दाच अधिक योग्य आहे. मिपावर सभासदांनी केलेल्या लेखनामुळेच मिपाचा गौरव आहे आणि मिपाचे सभासद हेच मिपाचे ऐश्वर्य आहे असेच मिपा मानते! आपला, (कृतज्ञ) तात्या.

यशोधरा Wed, 06/04/2008 - 07:58
कसलं सुरेख लिहिलं आहेत!! खरोखर गद्य कविता केली आहेत!! चौर्‍यांशी लक्षं योनीतून फिरण्याचं प्रयोजन आता मला कळलं आहे. पण हे खोटं असेल तर मॄगजळात समाधी घ्ययला मी सिद्ध आहे अतिशय सुरेख!

जयवी Wed, 06/04/2008 - 14:20
रामदास, अहो वाचन तॄप्ती काय असते ते तुमचा हा अतिशय काव्यात्मक लेख वाचताना जाणावलं. अप्रतिम लिहिलंय.... पुन्हा पुन्हा वाचावा असा लेख आहे हा. खूप दिवसांनी असं मनाला शांत करणारं , उल्हसित करणारं वाचायला मिळालं.......असेच लिहित रहा.

सुवर्णमयी Wed, 06/04/2008 - 17:16
लेख आवडला. कवितेचे वेड असेच वर्षानुवर्षे तिच्यामागे जावे असे आहे. खूप वाचायला मिळेल असे वाटत असतांना लेख एकदम संपला. त्याची हुरहूर वाटली. (मी कालच प्रतिसाद दिला होता.. पूर्ण टिच़की द्यायची राहिली का? ..)

मनिष Wed, 06/04/2008 - 21:00
काल घाईघाईत वाचला हा लेख आणि मनात रेंगाळत राहिला...आज निवांतपणे वाचला, आणि एक अस्वस्थता दाटून आली. माझे कवितेवर मनापासून प्रेम, गेल्या काही वर्षात मात्र अनेक कटू अनुभवानंतर, खूप ट्क्के-टोणपे खाऊन वाटत होते की आपले कवितेचे हळवे वय संपून गेले, कित्येक दिवसात, खर तर वर्षात उस्फुर्ततेने कविता लिहिताच आली नाही, कधीतरीच वर्षा-दोन वर्षात एखादी. हे वाचल्यावर मात्र आज जखम ओली झाली, बाहेरच्या जगासाठी चढवलेल्या ह्या कठीण अलिप्त वृत्तीच्या कवचामागे, एक हळवे, संवेदनशील मन आहे हे परत जाणवले. थोडे चैतन्य आणि खुपशी अस्वस्थता सळसळून गेली...ज्या जुन्या खडबडीत वाटेवर कवितेचा हळवा हात हळुच सोडला ते आठवले, पण कधी मी माझे हळवे, उत्कट प्रतिसाद विसरून व्यवहारी प्रतिसाद देऊ लागलो ते नाही आठवले. वाटत होते ते उत्कट अनुभवांचे, भावनांचे, उस्फुर्त प्रतिसादाचे कोवळे वय निघून गेले, तो उत्कटपणा आता फक्त आठवणीतच राहिल ... पण तुमच्या पन्नाशीतल्या ह्या तरल, काव्यमय लेखाने जाणवले की अजूनही तो उत्कटपणा अजूनही तीव्र आहे, राखेखालील निखारे अजून धगधगतात आहे...मनाचा तळ ढवळून निघाला, खुप काही हरवले आहे वाटणारे सापडले, एक सर्जनशील, संवेदनशील अस्वस्थता सळसळली...खूप छान वाटले त्या जाणीवेने... रामदास, अजून काय लिहू? एका अप्रतिम, तरल आणि उत्कट अनुभवाबद्द्ल शतशः धन्यवाद!
आम्ही दोघही एकाच आरशातून बाहेर आलो. तळं अंधारलं होतं. कमळं मिटली होती.अंधारात आम्हा दोघांनाही असं वाटलं की आपल्या डोळ्यातलं तळं कुणालाच दिसत नाहीये.
हे वाचले आणि माझ्या डोळ्यातील तळ्यामुळे अक्षरे धुरकट दिसू लागली. माझ्या स्वतःच्या कविता पुन्हा उमलतील की नाही माहित नाही, पण इतर कवितांचा अनुभव पुन्हा उत्कटतेने घेईन, अगदी त्यांच्या त्या हळव्या ओळींचे अर्थ तितक्याच हळूवारपणे मनात उमलेपर्यंत...हया दीर्घ, अंर्तमुख, वेडावणार्‍या, पण जाणिवा समृध्द करणार्‍या प्रवासासाठी मीही उत्सुक झालोय....

लिखाळ गुरुवार, 06/05/2008 - 02:09
नमस्कार ! अतिशय ताकदवान लेख ! अभिनंदन. जिव्हाळी लागणे, घंगाळ आणि बांबू, शाळा सुटलेले मासे, तळ्यापलिकडल्या बाईचे वर्णन, असे आणि बरेच काही अतिशय आवडले. कथेच्या शेवटी कवितेच्या ओळी येतात त्या क्षणी अंगावर सरसरून काटा आला. तो भाग जबरदस्त साधला आहे. पुन्हा पुन्हा वाचावा असा. यावरून मला नंदन यांच्या अनुदिनीवरील 'आता आमोद सुनासि आले।' (http://marathisahitya.blogspot.com/2006/06/blog-post_28.html) हा लेख आठवला. पु. ले. शु. -- लिखाळ.

सर्किट गुरुवार, 07/10/2008 - 02:14
रामदास, तुमचे सर्व जुने लेखन अधाशासारखा वाचत सुटलोय. एकापेक्षा एक सरस लेख. प्रत्येक वेळी, अप्रतीम, सुंदर, जियो, असे प्रतिसाद किती वेळा देणार ? त्यामुळे, अशा उत्कृष्ट लेखनाला "रामदासी" लेख, असे नामाभिधान देतो. आता यापुढे मिपा वर कुठले ही लेखन वाचताना त्याची ग्रेड "सर्किट-ते-रामदास" (१ ते १०) ह्यापैकी कुठली आहे, ह्याचा विचार नकळत होत राहील. - सर्किट

मनीषा गुरुवार, 07/10/2008 - 08:32
तुम्ही तर कवितेचं शब्दचित्रं रेखाटलं आहे. कवितेचं एक कडवं समजायला पन्नाशी गाठली. अजून लाखो कविता बाकी आहेत.चौर्‍यांशी लक्षं योनीतून फिरण्याचं प्रयोजन आता मला कळलं आहे. खरं आहे...

धनंजय गुरुवार, 07/10/2008 - 09:31
मनाला भिडणारे लेखन. आणखी प्रशंसा करून माझेच शब्ददारिद्र्य दाखवत नाही.

अनिल हटेला Fri, 07/11/2008 - 15:02
अप्रतीम !!!! कडकडीत उन्हातून घरात आल्याआल्या वाळा घातलेले माठाचे पाणी घटाघटा पिऊन उरलेले चेहर्‍यावर शिंतोडून तसेच डोळे मिटून पंख्याखाली पडून राहिल्यासारखे वाटले. अगदी अशी अवस्था झाली..... येउ देत अजुन लेख येउ देत..... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

मैत्र Wed, 09/28/2011 - 12:44
रामदास काकांचं हे गद्य काव्य निसटून गेलं होतं वाचनातून... वर आणल्याबद्दल शतशः धन्यवाद ! कितीही कोलाहलातून शांत अंतर्मुख करण्याचं सामर्थ्य किती वेगवेगळ्या तर्‍हेने विविध विषयांमधून दाखवतात हे रामदासी लेख... एकेका वळणावर कविता भेटत राहीली आणि मनाचा उथळ प्रवाह डोह झाला, खोल झाला पण अंधारत ही गेला. वर्षभर नखाला जिव्हाळी लागावी तसं वाटत होतं. तेव्हाच वाटत होतं की आता गाठी सोडवण्याची वर्षं सुरु झाली. आमची कमळं परत उगवतील की नाही ते कळायला मार्ग नव्हता. हातासह सोन्याची सांज गुंफताना बगळ्यांची शुभ्र फुले मिळून मोजताना कमळापरी मिटत दिवस उमलूनी तळ्यात , बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. ============================================================== कवितेचं एक कडवं समजायला पन्नाशी गाठली. अजून लाखो कविता बाकी आहेत.चौर्‍यांशी लक्षं योनीतून फिरण्याचं प्रयोजन आता मला कळलं आहे. पण हे खोटं असेल तर मॄगजळात समाधी घ्ययला मी सिद्ध आहे काय लिहावं ... ग्रेस च्या कवितेसारखं त्या अनाहतपणात थोडं हरवून जावं बस्स... दंडवत फक्त..

श्रावण मोडक Wed, 09/28/2011 - 12:58
लेख वर आलाय म्हणून आता लिहितो. हा लेख तेव्हाच वाचला होता. प्रतिक्रिया द्यायला शब्दही सुचत नव्हते. आत्ताही पुन्हा वाचला. शब्दांतून मांडणं शक्य नाही, कारण हा मामला 'एक अधिक एक बरोबर दोन' असा नाही. विशेषणं आहेत, तत्सम उद्गार काढता येतात. पण वर सर्केश्वरानं म्हटलं तेच खरं. :)

In reply to by श्रावण मोडक

स्पंदना गुरुवार, 02/07/2013 - 04:24
नुसत भरुन आलय वाचताना. श्रामो तुमचे शब्द नसते मिळाले तर अशीच परतले असते नि:शब्द! धन्यवाद!

रेवती Tue, 11/08/2011 - 23:01
त्यावेळी प्रतिक्रिया देता आली नव्हती. आताही तशीच अवस्था. तुमच्या लेखनाचा वेगळा विभाग केला तर आम्हाला त्यावर टिचकी मारून हवे तेंव्हा वाचन करता येईल.

प्यारे१ Wed, 11/09/2011 - 14:45
काय प्रतिक्रिया देऊ? झळ्ळकन आलेलं डोळ्यातलं पाणी कसं दाखवू? हंबरडा फोडून रडावंसं वाटतंय. आपलेपणानं जपलेल्या गोष्टी, व्यक्ती बोटांमधून सुटून चाललेल्या वाळूसारख्या निसटताना दिसतात. कधी काही करु शकत असून करता येत नाही, करत नाही. कधी काही करुच शकत नाही..... :( :(

इनिगोय Fri, 08/24/2012 - 17:27
शुचिच्या या धाग्यामुळे इथे पुन्हा एकदा आले, आणि पुन्हा एकदा मन प्रसन्न झालं. का जगावं, या प्रश्नाचं उत्तर कधीकाळी चुकून हरवलंच तर इथे यावं, आणि पुन्हा जगायला लागावं.. ..सप्रेम नमस्कार. (सध्या लेखणीला विश्रांती दिली आहेत का?)

जेनी... गुरुवार, 02/07/2013 - 07:04
कितीतरी ताजंतवानं .... खुप छान वाटलं वाचुन .आयुष्याच्या संध्याकाळला जोडीदाराची साथ असनं .. खरच सुंदर अनुभव असावा . थँक्स काका ...

दीपा माने गुरुवार, 02/07/2013 - 08:27
तुमचं हे लिखाण खोल अंतःकरणातून आलंय त्यामुळे ते सहज सुंदर आणि आपल्या वैदिक धर्मात सांगितलेल्या चार आश्रमांपैकी वानप्रस्थाश्रमी विचारांना धरुन आहे. हे गद्दकाव्य वाचताना नुकताच वाचनात आलेला व लिहुन ठेवलेला एक सुविचार असा, 'आपल्या रोजच्या अनुभवातुन मिळणार्‍या चिरंतर मुल्यांना आपण ओळखू शकलो तर जीवनातील उत्तम गोष्टींचा आनंद आपण लुटू शकू.' आपल्या पुढील लेखनाला शुभेछा.

मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 02/07/2013 - 10:08
काका, हे गद्यकाव्य मी ३०-४० वेळा वाचले असेल, पण अजुनही शब्द शोधतोय प्रतिसादायला. शेवटी सोडून देतो आणि तसाच परत जातो.

अर्धवटराव Wed, 10/02/2013 - 01:41
डोळ्यात अश्रु आहेत. मनात सुखवणारी वेदना आहे. काय म्हणायचय कळत नाहिए. बुवा... आम्हाला तर तुमचं हे एक गद्य आयुष्यभर पुरेल. म्हणुनी ठेवीली पायी डोई. __/\__

संदीप चित्रे गुरुवार, 10/03/2013 - 20:12
हा लेख वाचणं... पुन्हा पुन्हा वाचणं हाच एक नितांत सुंदर अनुभव आहे! लेखकाचं नाव 'रामदास' दिसलं की मी डोळे मिटून लेख वाचायला घेतो.. मनाची कवाडं आपोआप उघडायला लागतात!

सखी Mon, 12/01/2014 - 23:11
वर अर्धवटराव म्हणाले तसं "डोळ्यात अश्रु आहेत. मनात सुखवणारी वेदना आहे. काय म्हणायचय कळत नाहिए." अतिशय सुरेख, वाखु साठवली आहे, दडंवत स्विकारावा. जेपी खोदकामासाठी अतिशय धन्यवाद, हे वाचायचे राहुन गेले होते.

अमृत Tue, 06/02/2015 - 09:40
कित्येकदा वाचूनसुध्हा काय प्रतिसाद द्यावा हेच कळत नाही. रामदास काका पुस्तकाचं तेव्हडं मनावर घ्याच प्लीज.

गुलाम Tue, 06/02/2015 - 14:42
सध्याच्या मिपावरच्या राजकीय धुळवडीत हा लेख म्हणजे ग्रीष्म्यातल्या वळवासारखा वाटला. रामदास, परा, इंद्रराज पवार, आदिती, टारझन, तात्या हे सगळे दिगज्ज मिपापासून दूर का झाले असावेत? त्यावेळच्या मिपाचा दर्जा काही औरच होता. कित्येकवेळा काही सामान्य दर्जाचे लेखदेखील त्यावरच्या इंद्रांच्या प्रतिसादामुळे वाचनीय वाटायचे. गेले ते दिवस!!! ~~~~~~~~~~~~~ नॉस्टॅल्जिक गुलाम ~~~~~~~~~~~~~

मयुरा गुप्ते Tue, 06/30/2015 - 01:14
त्या वेळीही सुचलं नव्हतं...आताही सुचत नाहीये, पण लेख पुनः वाचल्यावर बाकी थंड्,निर्जीव कमळाच्या तळ्यावर कोणीतरी अलगद तरंग उठवावेत आणि त्या लाटांच्या स्पंदनात स्वतःची धुरकट छबी दिसावी असं वाटलं. ती छबी खुदकन हसली...तिला पकडायला गेले तर...छे, जमलंच नाही. रामदास काका, कवितेच्या ह्या लांबच्या प्रवासा साठी शुभेछा. --मयुरा.

एस Tue, 06/30/2015 - 17:04
मात्सुओ बाशोचं हृदय लाभलंय तुम्हांला.

बोका-ए-आझम गुरुवार, 10/01/2015 - 21:37
रामदासकाका __/\__ कोण म्हणतं एक चित्र हजार शब्दांच्या तोडीचं असतं? हे असलं वाचलं की समजतं की एक शब्दसुद्धा हजार चित्रांच्या तोडीचा असू शकतो!

पिशी अबोली गुरुवार, 10/01/2015 - 21:49
तुषारांत बागडणाऱ्या चिमणीसारखं वाटलं. त्या पाण्याचं सौंदर्य तिच्याकडे नसतं आणि तिच्यात ते कळण्याइतकी कुवतही नसते. पण तरी त्यात नाचण्याचा आनंद मात्र तिला अफाट मिळतो. तसं काहिसं..

पिवळा डांबिस Tue, 06/03/2008 - 03:51
मस्तच लिहिलंय! काही काही लिखाण असं असतं की त्यावर सविस्तर प्रतिक्रिया न देता नुसतं शांत बसून ते संवेदावं असं वाटतं... त्यापैकीच हे एक. चौर्‍यांशी लक्षं योनीतून फिरण्याचं प्रयोजन आता मला कळलं आहे. पण हे खोटं असेल तर मॄगजळात समाधी घ्ययला मी सिद्ध आहे जियो! असेच लिहीत रहा!! -पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

प्रास Tue, 11/08/2011 - 22:18
सध्या इतकंच. पिडांकाकांच्या इतकं पर्फेक्ट पीन-पॉईण्ट बोलणं जमणारच नाही मला म्हणून....

मलाही आवडले... तुमची रेंज छान आहे. आधी पिसिजेसि आणि आता हे... दोन्ही प्रकार तुम्ही छान हाताळले आहेत. "बुवा समजत नाही हो गवळण ". बुवा हसले .म्हणाले"राधा व्हावं लागतं हो त्यासाठी'..एवढ्यात कसं जमणार ते?". (लग्न, बोडणं , सत्यनारायण होता होता तोफ फुटायची वेळ आली होती ही एक वेगळीच गोष्ट) एकेका वळणावर कविता भेटत राहीली आणि मनाचा उथळ प्रवाह डोह झाला, खोल झाला पण अंधारत ही गेला. मस्त... बिपिन.

मुक्तसुनीत Tue, 06/03/2008 - 05:48
असे दिवस असतात की कवितेला आपण पारखे होतो. दिवसाला जोडून दिवस निघून जातात ..दिन गेले काव्याविण सारे गेल्यासारखे. आणि कधी "भलत्या वेळी , भलत्या मेळी असता मन भलतीचकडे " असताना "आज अचानक गाठ पडल्या"सारखे होते. तसे हे तुमचे लिखाण. वेड्यासारखे धावणारे आयुष्य नि त्या आयुष्यामागे धावणारे आपण हे विसरतोच की ठायलयीत , संथ प्रवाहात आपल्याला पुन्हा काव्याचा सहवास घडू शकेल ... या सहवासाबद्दल लेखकाचे अनेक आभार . तुमचा हा लेख पुनःपुन्हा वाचला. जेव्हढा वाचला तेव्हढे शांत , तृप्त वाटले.

सन्जोप राव Tue, 06/03/2008 - 07:09
कडकडीत उन्हातून घरात आल्याआल्या वाळा घातलेले माठाचे पाणी घटाघटा पिऊन उरलेले चेहर्‍यावर शिंतोडून तसेच डोळे मिटून पंख्याखाली पडून राहिल्यासारखे वाटले. सगळे शब्द सगळ्या संदर्भांसह समजले पाहिजेत या अट्टाहासाला कवितांच्या राज्यात अर्थ नाही. खानोलकर, रेगे, ग्रेस, रॉय किणीकर यांच्या कवितांचे (a+b)2 = a2+2ab+b2 असे विश्लेषण करता येईलच असे नाही. ते तसे करण्याचे गरजही नाही. एकेक कविता उशाला घेऊन झोपून जावे. हळूहळू स्वतःच्या मनाच्या तळाशी सूर मारायला लावणारा लेख. एक गद्य कविताच. सन्जोप राव

फटू Tue, 06/03/2008 - 07:11
पुन्हा एकदा ज्युनियर कॉलेजमध्ये मराठीच्या तासाला बसल्यासारखं वाटलं... प्राध्यापक एखादा आशयघन ललीत लेख तन्मयतेने शिकवत आहेत... आणि आपणही अगदी त्या लेखामध्ये हरवून गेलो आहोत... अगदी असंच झालं तुमचा हा लेख वाचताना... एक अप्रतीम लेख मिपाकराना देण्याबद्दल धन्यवाद... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

अरुण मनोहर Tue, 06/03/2008 - 07:41
>>>>चित्रकला माझा काही हातखंडा विषय नव्हता तुम्ही सादर केलेले अप्रतीम गद्य चित्र पाहून असे वाटत नाही. तुमचा शब्द कुंचला ताकदवान आहे. अरूण मनोहर

विसोबा खेचर Tue, 06/03/2008 - 08:26
रामदासराव, आपल्या लेखाचे कुठल्या शब्दात वर्णन करू? अत्यंत उच्च दर्जा असलेले लेखन इतकंच म्हणेन. वाचून खूप समाधान वाटलं, तृप्त वाटलं..! या लेखामुळे मिपाचा दर्जा अधिकच उंचावला आहे एवढं निश्चित म्हणेन...! कवितेचं एक कडवं समजायला पन्नाशी गाठली. क्या बात है! गाण्याचंही अगदी तसंच आहे. एखादा राग, एखादा स्वर आयुष्यभर पुरतो! आयुष्य पुरी पडतं परंतु यमनातला गंधार प्रत्येक वेळेला नव्यानेच भेटत राहतो...! अवांतर - पण कवितेचा पिच्छा सोडला नाही.आणि कवितेनं पण आपला हट्ट सोडला नाही. बागेश्रीच्या आलापासारखी कायम आर्त पण गूढ ओढ लावत राहिली. रागसंगीताचा प्रत्येकाचा अनुभव वेगळा, आस्वाद वेगळा! बागेश्रीची ओढ आर्त निश्चितच असू शकते, परंतु त्यात मला तरी कधी गुढत्व जाणवलं नाही. अतिशय प्रसन्न स्वर आहेत बागेश्रीचे. शृंगाररस अगदी काठोकाठ भरला आहे बागेश्रीत! 'आर्त परंतु गुढ ओढ' ही मला प्रामुख्याने मारव्यातच दिसली/नेहमी दिसते. सोहनीतदेखील एक अनाकलनीय गुढत्व बर्‍याचदा अनुभवलं आहे! असो, अजूनही असेच उत्तमोत्तम लेखन येऊ द्या एवढीच विनंती... आपला, (तृप्त!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

राजे Tue, 06/03/2008 - 10:36
निशब्द !!!!! तात्या : १००% सहमत. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

मानस Tue, 06/03/2008 - 08:43
खरोखरच "नि:शब्द", कविता ही भोगावी असं म्हणतात ...... आम्हीतर अजुन कवितेतला "क" शोधतोय. आज मनापासुन वाटतय, खूप खूप जगावं, जगायचय आणि त्या जगण्याचं प्रयोजन हे असले लेख व त्यामधुन व्यक्त केलेले विचार देत असतात. इंदिरा संतांची "लिहिताना" कविता आठवली, ती इथे द्यायचा मोह आवरत नाही ................. अडखळे लिहिताना हात कधी अवचित आणि निरखून डोळे पहातात अक्षरात कानावेलांटीचा डौल, मोड तशी अक्षराची कधी द्यावी, कधी नाही रेघ अक्षरावरची नकळत उमटली कुणाची ही काय तऱ्हा इवल्याशा रेषेमाजी भावजीवनाचा झरा नव्हेतच अक्षरे ही; स्मृतीसुमनांचे झेले एकाएका अक्षरात भावगंध दरवळे म्हणूनीच लिहिताना अवचित थांबे हात; धुके तसे आसवांचे उभे राही लोचनांत

वाचक Tue, 06/03/2008 - 08:47
प्रत्येक शब्द कसा अगदी एखाद्या लयित बांधून अलगद वार्‍यावर सोडून द्यावा असा... म्हणजे नकळत कधी कानी सूर आलेच तर ओळखीचा निदान भास तरी होउ शकेल. उत्तम. निसर्ग वर्णन सुद्धा अगदी चित्रदर्शी. खानोलकरांची कविता आहे ना 'माझ्या ह्या अजाण कवितेच्या वाटेला जाउ नका, ती ज्या वाटा चालते आहे त्या आहेत तिच्या नागमोडी स्वभावातून स्फुरलेल्या.... मोडून पडाल " किंवा 'कविता म्हणजे आकाशीची वीज - होरपळून घ्यायची तयारी हवी'

कोलबेर Tue, 06/03/2008 - 08:58
पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत खिळवून ठेवणारा लेख. मानसरावांनी दिलेली कविता देखिल शब्दांच्या पलीकडली..

विजुभाऊ Tue, 06/03/2008 - 10:17
रामदास भौ खूप दिवसानी काहीतरी हातातुन निसटु पहणारे चांगले वाचायला मिळाले एकाएकी टिटवीचा आलेला आवाज मला रेफ्री फायनल शिटी वाजवतो तसा आला. जमिनीवर आणले तुम्ही एका समाधीतुन..... आम्ही दोघही एकाच आरशातून बाहेर आलो. तळं अंधारलं होतं. कमळं मिटली होती.अंधारात आम्हा दोघांनाही असं वाटलं की आपल्या डोळ्यातलं तळं कुणालाच दिसत नाहीये. वाचताना माझ्याही डोळ्यात तळं जमा झाले.

प्राजु Tue, 06/03/2008 - 10:43
काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नाहिये. खूप दिवसांनी इतका सुंदर लेख वाचला. त्यातही.. समोर एक सुंदर तळं .त्यात कमळाची फुलं . पांढरी कमळं.मोठाली हिरवीगार पानं.कमळं पण फार मोठी नाहीत. माझ्या तळहाता एव्हढीच.शिंगाड्याचे वेल अधून मधून वळसे घालत होते.तळही फारसं खोल नसावं. हिरव्या-काळ्या रंगाचा तळ अंधूकसा दिसत होता.मधूनच छोटे छोटे अनंत मासे शाळा सुटल्यासारखे धावत होते. निळसर टेकड्या,मध्येच कसलीतरी खूप हिरवी झाडं, नजरेच्या सहज टप्प्यात नारळीची झाडं , त्याच्या आश्रयाला गवताचं ,बांबूचं छोटसं घर.चारी बाजूनी अंधाराची चाहूल पण हळूहळू. या भागात कधी अंधारेल आणि कधी उजाडेल असं काही सांगता येत नाही.आम्ही दोघंही बोलता बोलता गप्प झालो..तळ्याकाठी स्तब्ध उभे राहिलो .आमच्या चाहूलीनी एक मोठा काळा मासा अंगाला हेलकावे देत पुढे निघून गेला. हिचं लक्ष कमळाकडे.माझ्याकडे बघून मंद हसली.आणि हसतच राहिली. आमच्या मुलीला लहानपणी क म्हणता यायचा नाही.एकटा क म्हणायची पण तमळातला क यायचा नाही.मग बराच वेळ आम्ही दोघही एकएकटे हसत राहिलो. हे तर अप्रतिम. चौर्‍यांशी लक्षं योनीतून फिरण्याचं प्रयोजन आता मला कळलं आहे. पण हे खोटं असेल तर मॄगजळात समाधी घ्ययला मी सिद्ध आहे खरंतर.... ही लेख म्हणजेच एक सुंदर "गद्य काव्य" आहे असे मी म्हणेन. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

बेसनलाडू Tue, 06/03/2008 - 11:41
मस्त लिहिले आहे. मुग्ध झालो वाचताना. छान. आवडले. (संतुष्ट)बेसनलाडू

स्वाती दिनेश Tue, 06/03/2008 - 12:06
वरील सर्वांसारखीच माझीही अवस्था झाली आहे.प्रतिक्रिया लिहायला शब्द शोधते आहे पण सापडत नाहीयेत. अप्रतिम गद्यकविता! स्वाती

चतुरंग Tue, 06/03/2008 - 15:31
पहाटे ५.३० वाजता आपल्या प्रतिभेचं बोट पकडून माझं मन कधी लेखात गेलं आणि तळ्याकाठी जाऊन कमळं बघायला लागलं समजलंच नाही! टीटवीच्या शिट्टीनं सुद्धा भानावर यायचं नव्हतं. कवितेच्या शोधाच्या ह्या ललितानं मला आत नेलं. अनुभव इतक्या अकृत्रिम शब्दात मांडण्याची तुमची हातोटी काव्यच आहे. माउलीनं 'एकेक ओवी अनुभवावी' म्हटल्याप्रमाणे तुम्ही कविता अनुभवलीत. असं एक कडवं समजलं धन्य झालात. कुठल्या ओळींचा संदर्भ देऊ? संपूर्ण लेखच एक भरजरी वस्त्र आहे एखाद्या धाग्याला हात घातला तर उसवायची भीती वाटते. असेच शेले विणत रहा. नकळत येऊन आम्ही आनंद घेत राहू. चतुरंग

विवेक काजरेकर Tue, 06/03/2008 - 15:32
रामदासजी, फारच सुंदर लिहिलंय. तुमची लेखणी अगदी चित्रदर्शी आहे. उथळ पाण्यात सैरावैरा पळणारे मासे कैकदा पाहिलेत. पण "मधूनच छोटे छोटे अनंत मासे शाळा सुटल्यासारखे धावत होते" असं काही वाचलं की चित्र कसं स्पष्ट डोळ्यापुढे उभं रहातं. कविता कळायला लागायला मनाची एक अवस्था यावी लागते हे स्वानुभवावरुन सांगू शकतो. एका ठराविक वयापर्यंत गाण्याच्या केवळ सुरावटीत अडकलेल्या मला जेंव्हा त्यातला गर्भितार्थ कळायला लागला तेंव्हा कळलं इतके दिवस आपण कोणत्या आनंदाला मुकत होतो ते. असेच लिहित रहा

रामदास Wed, 06/04/2008 - 07:36
मिपा मुळे लिहावेसे वाटले. संधी उपलब्ध करून दिली. वाचकांचे आभार. आपल्या प्रोत्साहनाची आवश्यकता कायम राहील. अवांतर.. काल फोटो लोड करायला शिकलो.

In reply to by रामदास

मुक्तसुनीत Wed, 06/04/2008 - 08:03
तुमचे हे टिपण म्हणजे तुम्हालाच नव्हे तर मिसळपावलाही गौरवाचीही बाब आहे. तुमच्यासारखे जितके जास्त गुणी लोक मिसळपाववर येतील आणि लिहीतील तितके ते मिसळपावला श्रेयास्पद ठरेल. आतापर्यंत अप्रकाशित राहिलेले तुमच्यासारखे टॅलंट प्रकाशात आणणे हे या स्थळाचे मोठे यश.

In reply to by मुक्तसुनीत

विसोबा खेचर Wed, 06/04/2008 - 08:26
तुमच्यासारखे जितके जास्त गुणी लोक मिसळपाववर येतील आणि लिहीतील तितके ते मिसळपावला श्रेयास्पद ठरेल. पूर्ण सहमत आहे! रामदासरावांनी व्यासपिठाचा उल्लेख केला आहे परंतु त्याचं विशेष काही नाही. व्यासपिठं अनेक आहेत, आणि मराठी माणसाच्या वाढत्या आंतरजालीय वावरामुळे, नव्यानव्या तांत्रिक सुविधांमुळे यापुढेही अनेक व्यासपिठं उपलब्ध होऊ शकतील. तेव्हा 'व्यासपिठ मिळवून दिलं!' हे रामदासरावांच वाक्य मिपा केवळ कृतज्ञतेच्या भावनेनेच स्वीकारत आहे! उलटपक्षी, मुक्तरावांनी मांडलेला मुद्दाच अधिक योग्य आहे. मिपावर सभासदांनी केलेल्या लेखनामुळेच मिपाचा गौरव आहे आणि मिपाचे सभासद हेच मिपाचे ऐश्वर्य आहे असेच मिपा मानते! आपला, (कृतज्ञ) तात्या.

यशोधरा Wed, 06/04/2008 - 07:58
कसलं सुरेख लिहिलं आहेत!! खरोखर गद्य कविता केली आहेत!! चौर्‍यांशी लक्षं योनीतून फिरण्याचं प्रयोजन आता मला कळलं आहे. पण हे खोटं असेल तर मॄगजळात समाधी घ्ययला मी सिद्ध आहे अतिशय सुरेख!

जयवी Wed, 06/04/2008 - 14:20
रामदास, अहो वाचन तॄप्ती काय असते ते तुमचा हा अतिशय काव्यात्मक लेख वाचताना जाणावलं. अप्रतिम लिहिलंय.... पुन्हा पुन्हा वाचावा असा लेख आहे हा. खूप दिवसांनी असं मनाला शांत करणारं , उल्हसित करणारं वाचायला मिळालं.......असेच लिहित रहा.

सुवर्णमयी Wed, 06/04/2008 - 17:16
लेख आवडला. कवितेचे वेड असेच वर्षानुवर्षे तिच्यामागे जावे असे आहे. खूप वाचायला मिळेल असे वाटत असतांना लेख एकदम संपला. त्याची हुरहूर वाटली. (मी कालच प्रतिसाद दिला होता.. पूर्ण टिच़की द्यायची राहिली का? ..)

मनिष Wed, 06/04/2008 - 21:00
काल घाईघाईत वाचला हा लेख आणि मनात रेंगाळत राहिला...आज निवांतपणे वाचला, आणि एक अस्वस्थता दाटून आली. माझे कवितेवर मनापासून प्रेम, गेल्या काही वर्षात मात्र अनेक कटू अनुभवानंतर, खूप ट्क्के-टोणपे खाऊन वाटत होते की आपले कवितेचे हळवे वय संपून गेले, कित्येक दिवसात, खर तर वर्षात उस्फुर्ततेने कविता लिहिताच आली नाही, कधीतरीच वर्षा-दोन वर्षात एखादी. हे वाचल्यावर मात्र आज जखम ओली झाली, बाहेरच्या जगासाठी चढवलेल्या ह्या कठीण अलिप्त वृत्तीच्या कवचामागे, एक हळवे, संवेदनशील मन आहे हे परत जाणवले. थोडे चैतन्य आणि खुपशी अस्वस्थता सळसळून गेली...ज्या जुन्या खडबडीत वाटेवर कवितेचा हळवा हात हळुच सोडला ते आठवले, पण कधी मी माझे हळवे, उत्कट प्रतिसाद विसरून व्यवहारी प्रतिसाद देऊ लागलो ते नाही आठवले. वाटत होते ते उत्कट अनुभवांचे, भावनांचे, उस्फुर्त प्रतिसादाचे कोवळे वय निघून गेले, तो उत्कटपणा आता फक्त आठवणीतच राहिल ... पण तुमच्या पन्नाशीतल्या ह्या तरल, काव्यमय लेखाने जाणवले की अजूनही तो उत्कटपणा अजूनही तीव्र आहे, राखेखालील निखारे अजून धगधगतात आहे...मनाचा तळ ढवळून निघाला, खुप काही हरवले आहे वाटणारे सापडले, एक सर्जनशील, संवेदनशील अस्वस्थता सळसळली...खूप छान वाटले त्या जाणीवेने... रामदास, अजून काय लिहू? एका अप्रतिम, तरल आणि उत्कट अनुभवाबद्द्ल शतशः धन्यवाद!
आम्ही दोघही एकाच आरशातून बाहेर आलो. तळं अंधारलं होतं. कमळं मिटली होती.अंधारात आम्हा दोघांनाही असं वाटलं की आपल्या डोळ्यातलं तळं कुणालाच दिसत नाहीये.
हे वाचले आणि माझ्या डोळ्यातील तळ्यामुळे अक्षरे धुरकट दिसू लागली. माझ्या स्वतःच्या कविता पुन्हा उमलतील की नाही माहित नाही, पण इतर कवितांचा अनुभव पुन्हा उत्कटतेने घेईन, अगदी त्यांच्या त्या हळव्या ओळींचे अर्थ तितक्याच हळूवारपणे मनात उमलेपर्यंत...हया दीर्घ, अंर्तमुख, वेडावणार्‍या, पण जाणिवा समृध्द करणार्‍या प्रवासासाठी मीही उत्सुक झालोय....

लिखाळ गुरुवार, 06/05/2008 - 02:09
नमस्कार ! अतिशय ताकदवान लेख ! अभिनंदन. जिव्हाळी लागणे, घंगाळ आणि बांबू, शाळा सुटलेले मासे, तळ्यापलिकडल्या बाईचे वर्णन, असे आणि बरेच काही अतिशय आवडले. कथेच्या शेवटी कवितेच्या ओळी येतात त्या क्षणी अंगावर सरसरून काटा आला. तो भाग जबरदस्त साधला आहे. पुन्हा पुन्हा वाचावा असा. यावरून मला नंदन यांच्या अनुदिनीवरील 'आता आमोद सुनासि आले।' (http://marathisahitya.blogspot.com/2006/06/blog-post_28.html) हा लेख आठवला. पु. ले. शु. -- लिखाळ.

सर्किट गुरुवार, 07/10/2008 - 02:14
रामदास, तुमचे सर्व जुने लेखन अधाशासारखा वाचत सुटलोय. एकापेक्षा एक सरस लेख. प्रत्येक वेळी, अप्रतीम, सुंदर, जियो, असे प्रतिसाद किती वेळा देणार ? त्यामुळे, अशा उत्कृष्ट लेखनाला "रामदासी" लेख, असे नामाभिधान देतो. आता यापुढे मिपा वर कुठले ही लेखन वाचताना त्याची ग्रेड "सर्किट-ते-रामदास" (१ ते १०) ह्यापैकी कुठली आहे, ह्याचा विचार नकळत होत राहील. - सर्किट

मनीषा गुरुवार, 07/10/2008 - 08:32
तुम्ही तर कवितेचं शब्दचित्रं रेखाटलं आहे. कवितेचं एक कडवं समजायला पन्नाशी गाठली. अजून लाखो कविता बाकी आहेत.चौर्‍यांशी लक्षं योनीतून फिरण्याचं प्रयोजन आता मला कळलं आहे. खरं आहे...

धनंजय गुरुवार, 07/10/2008 - 09:31
मनाला भिडणारे लेखन. आणखी प्रशंसा करून माझेच शब्ददारिद्र्य दाखवत नाही.

अनिल हटेला Fri, 07/11/2008 - 15:02
अप्रतीम !!!! कडकडीत उन्हातून घरात आल्याआल्या वाळा घातलेले माठाचे पाणी घटाघटा पिऊन उरलेले चेहर्‍यावर शिंतोडून तसेच डोळे मिटून पंख्याखाली पडून राहिल्यासारखे वाटले. अगदी अशी अवस्था झाली..... येउ देत अजुन लेख येउ देत..... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

मैत्र Wed, 09/28/2011 - 12:44
रामदास काकांचं हे गद्य काव्य निसटून गेलं होतं वाचनातून... वर आणल्याबद्दल शतशः धन्यवाद ! कितीही कोलाहलातून शांत अंतर्मुख करण्याचं सामर्थ्य किती वेगवेगळ्या तर्‍हेने विविध विषयांमधून दाखवतात हे रामदासी लेख... एकेका वळणावर कविता भेटत राहीली आणि मनाचा उथळ प्रवाह डोह झाला, खोल झाला पण अंधारत ही गेला. वर्षभर नखाला जिव्हाळी लागावी तसं वाटत होतं. तेव्हाच वाटत होतं की आता गाठी सोडवण्याची वर्षं सुरु झाली. आमची कमळं परत उगवतील की नाही ते कळायला मार्ग नव्हता. हातासह सोन्याची सांज गुंफताना बगळ्यांची शुभ्र फुले मिळून मोजताना कमळापरी मिटत दिवस उमलूनी तळ्यात , बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. ============================================================== कवितेचं एक कडवं समजायला पन्नाशी गाठली. अजून लाखो कविता बाकी आहेत.चौर्‍यांशी लक्षं योनीतून फिरण्याचं प्रयोजन आता मला कळलं आहे. पण हे खोटं असेल तर मॄगजळात समाधी घ्ययला मी सिद्ध आहे काय लिहावं ... ग्रेस च्या कवितेसारखं त्या अनाहतपणात थोडं हरवून जावं बस्स... दंडवत फक्त..

श्रावण मोडक Wed, 09/28/2011 - 12:58
लेख वर आलाय म्हणून आता लिहितो. हा लेख तेव्हाच वाचला होता. प्रतिक्रिया द्यायला शब्दही सुचत नव्हते. आत्ताही पुन्हा वाचला. शब्दांतून मांडणं शक्य नाही, कारण हा मामला 'एक अधिक एक बरोबर दोन' असा नाही. विशेषणं आहेत, तत्सम उद्गार काढता येतात. पण वर सर्केश्वरानं म्हटलं तेच खरं. :)

In reply to by श्रावण मोडक

स्पंदना गुरुवार, 02/07/2013 - 04:24
नुसत भरुन आलय वाचताना. श्रामो तुमचे शब्द नसते मिळाले तर अशीच परतले असते नि:शब्द! धन्यवाद!

रेवती Tue, 11/08/2011 - 23:01
त्यावेळी प्रतिक्रिया देता आली नव्हती. आताही तशीच अवस्था. तुमच्या लेखनाचा वेगळा विभाग केला तर आम्हाला त्यावर टिचकी मारून हवे तेंव्हा वाचन करता येईल.

प्यारे१ Wed, 11/09/2011 - 14:45
काय प्रतिक्रिया देऊ? झळ्ळकन आलेलं डोळ्यातलं पाणी कसं दाखवू? हंबरडा फोडून रडावंसं वाटतंय. आपलेपणानं जपलेल्या गोष्टी, व्यक्ती बोटांमधून सुटून चाललेल्या वाळूसारख्या निसटताना दिसतात. कधी काही करु शकत असून करता येत नाही, करत नाही. कधी काही करुच शकत नाही..... :( :(

इनिगोय Fri, 08/24/2012 - 17:27
शुचिच्या या धाग्यामुळे इथे पुन्हा एकदा आले, आणि पुन्हा एकदा मन प्रसन्न झालं. का जगावं, या प्रश्नाचं उत्तर कधीकाळी चुकून हरवलंच तर इथे यावं, आणि पुन्हा जगायला लागावं.. ..सप्रेम नमस्कार. (सध्या लेखणीला विश्रांती दिली आहेत का?)

जेनी... गुरुवार, 02/07/2013 - 07:04
कितीतरी ताजंतवानं .... खुप छान वाटलं वाचुन .आयुष्याच्या संध्याकाळला जोडीदाराची साथ असनं .. खरच सुंदर अनुभव असावा . थँक्स काका ...

दीपा माने गुरुवार, 02/07/2013 - 08:27
तुमचं हे लिखाण खोल अंतःकरणातून आलंय त्यामुळे ते सहज सुंदर आणि आपल्या वैदिक धर्मात सांगितलेल्या चार आश्रमांपैकी वानप्रस्थाश्रमी विचारांना धरुन आहे. हे गद्दकाव्य वाचताना नुकताच वाचनात आलेला व लिहुन ठेवलेला एक सुविचार असा, 'आपल्या रोजच्या अनुभवातुन मिळणार्‍या चिरंतर मुल्यांना आपण ओळखू शकलो तर जीवनातील उत्तम गोष्टींचा आनंद आपण लुटू शकू.' आपल्या पुढील लेखनाला शुभेछा.

मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 02/07/2013 - 10:08
काका, हे गद्यकाव्य मी ३०-४० वेळा वाचले असेल, पण अजुनही शब्द शोधतोय प्रतिसादायला. शेवटी सोडून देतो आणि तसाच परत जातो.

अर्धवटराव Wed, 10/02/2013 - 01:41
डोळ्यात अश्रु आहेत. मनात सुखवणारी वेदना आहे. काय म्हणायचय कळत नाहिए. बुवा... आम्हाला तर तुमचं हे एक गद्य आयुष्यभर पुरेल. म्हणुनी ठेवीली पायी डोई. __/\__

संदीप चित्रे गुरुवार, 10/03/2013 - 20:12
हा लेख वाचणं... पुन्हा पुन्हा वाचणं हाच एक नितांत सुंदर अनुभव आहे! लेखकाचं नाव 'रामदास' दिसलं की मी डोळे मिटून लेख वाचायला घेतो.. मनाची कवाडं आपोआप उघडायला लागतात!

सखी Mon, 12/01/2014 - 23:11
वर अर्धवटराव म्हणाले तसं "डोळ्यात अश्रु आहेत. मनात सुखवणारी वेदना आहे. काय म्हणायचय कळत नाहिए." अतिशय सुरेख, वाखु साठवली आहे, दडंवत स्विकारावा. जेपी खोदकामासाठी अतिशय धन्यवाद, हे वाचायचे राहुन गेले होते.

अमृत Tue, 06/02/2015 - 09:40
कित्येकदा वाचूनसुध्हा काय प्रतिसाद द्यावा हेच कळत नाही. रामदास काका पुस्तकाचं तेव्हडं मनावर घ्याच प्लीज.

गुलाम Tue, 06/02/2015 - 14:42
सध्याच्या मिपावरच्या राजकीय धुळवडीत हा लेख म्हणजे ग्रीष्म्यातल्या वळवासारखा वाटला. रामदास, परा, इंद्रराज पवार, आदिती, टारझन, तात्या हे सगळे दिगज्ज मिपापासून दूर का झाले असावेत? त्यावेळच्या मिपाचा दर्जा काही औरच होता. कित्येकवेळा काही सामान्य दर्जाचे लेखदेखील त्यावरच्या इंद्रांच्या प्रतिसादामुळे वाचनीय वाटायचे. गेले ते दिवस!!! ~~~~~~~~~~~~~ नॉस्टॅल्जिक गुलाम ~~~~~~~~~~~~~

मयुरा गुप्ते Tue, 06/30/2015 - 01:14
त्या वेळीही सुचलं नव्हतं...आताही सुचत नाहीये, पण लेख पुनः वाचल्यावर बाकी थंड्,निर्जीव कमळाच्या तळ्यावर कोणीतरी अलगद तरंग उठवावेत आणि त्या लाटांच्या स्पंदनात स्वतःची धुरकट छबी दिसावी असं वाटलं. ती छबी खुदकन हसली...तिला पकडायला गेले तर...छे, जमलंच नाही. रामदास काका, कवितेच्या ह्या लांबच्या प्रवासा साठी शुभेछा. --मयुरा.

एस Tue, 06/30/2015 - 17:04
मात्सुओ बाशोचं हृदय लाभलंय तुम्हांला.

बोका-ए-आझम गुरुवार, 10/01/2015 - 21:37
रामदासकाका __/\__ कोण म्हणतं एक चित्र हजार शब्दांच्या तोडीचं असतं? हे असलं वाचलं की समजतं की एक शब्दसुद्धा हजार चित्रांच्या तोडीचा असू शकतो!

पिशी अबोली गुरुवार, 10/01/2015 - 21:49
तुषारांत बागडणाऱ्या चिमणीसारखं वाटलं. त्या पाण्याचं सौंदर्य तिच्याकडे नसतं आणि तिच्यात ते कळण्याइतकी कुवतही नसते. पण तरी त्यात नाचण्याचा आनंद मात्र तिला अफाट मिळतो. तसं काहिसं..
लेखनविषय:
लेखनप्रकार
कविता वाचता वाचता कमीत कमी तीस एक वर्षं संपली. आधी गाणी आवडायची म्हणून बर्‍याच कविता पाठ केल्या. नंतर लिहिण्याचे प्रयोग करून पाहीले. आवडत्या कवींची पुस्तकं पाठ झाली.हिंदी गाण्याच्या चालीवर बुद्धजयंतीच्या बार्‍यांमधे कविता लिहिल्या.भजनाच्या मंडळींमध्ये बसून शे दिडशे अभंग पाठ झाले. पण "वारीयाने कुंडल हाले" सारखी गवळण दहा वेळा गाउन त्यातल्या कवितेचा थांग मनाशी लागेना. पाटील बुवांना विचारलं "बुवा समजत नाही हो गवळण ". बुवा हसले .म्हणाले"राधा व्हावं लागतं हो त्यासाठी'..एवढ्यात कसं जमणार ते?".पण मग एकचं नाद लागला कवितेला शोधण्याचा.पण प्रत्येक वेळेला हुलकावणी.

सलाम राम राम

मीचजणु ·

फटू Tue, 06/03/2008 - 01:20
अशा कथा 'मेनका' या मासिकामध्ये असतात... पण त्या दीर्घकथा असतात... खरं सांगू का ? कथेचं बीज चांगलं आहे पण तुमच्या या कथेमध्ये कुठलीच सुसंगती नाहिये राव :( मनोहर, आदिती, सात्विक, निशा, सायली कोण कुणाचं कोण आहे सांगा राव आपल्याला... शेवटच्या काही ओळी वाचताना जाणवलं की कथेमध्ये 'फ्लॅशबॅक' तंत्राचा वापर केला आहे. आपलाच, (मंदबुद्धी)सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

In reply to by फटू

मीचजणु गुरुवार, 06/05/2008 - 23:51
मेनका मासिक मी कधी वाचले नाही, चांगले करमणुक करणारे असावे ही आशा कोण कुणाचं कोण ... I was reminded of the family tree in the J.R.R Tolkiens 'The lord of the rings', आज कळाले की त्यांनी family-tree साठी एवढी मेहनत का घेतली... :) मी पण प्रयत्न करीन.. O:)

मन Tue, 06/03/2008 - 02:07
पण नक्की मला समजली तशीच ते आहे का, हे कळलं तर बरं होइल. आपलाच, मनोबा

आनंदयात्री Tue, 06/03/2008 - 12:18
>>मनोहर पाण्यात पुर्ण भिजला. मनोहर मोठेपणा मानायला हवा. छान कथा.

मनस्वी Tue, 06/03/2008 - 14:49
शेवट अवंतिका सारखा कनफ्युझिंग वाटतोय किंवा मी तरी कनफ्युज झाले.
मनोहर ओरडला, " तु काका झालायस, काका! लवकर ये, बाळ वाट बघतय!"
मनोहर अदितीला आणि बाळाला स्विकारतो?
आता तिला ते बाळ हवे होते. तिने संदेशला सांगायला फोन लावला.. पण सर्व ऐकताच तो करार मोडून येईल, त्याचे स्वप्न विसकटेल... नाही, तिने निश्चय केला.
म्हणजे अदिती बाळ घेउन परत संदेशकडे जाते का? मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by आनंदयात्री

मनस्वी Tue, 06/03/2008 - 15:02
बहुदा...?? बहुदा काय? नक्की काय ते सांग. हे बहुदाच कनफ्युझिंग आहे ना! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

फटू Tue, 06/03/2008 - 01:20
अशा कथा 'मेनका' या मासिकामध्ये असतात... पण त्या दीर्घकथा असतात... खरं सांगू का ? कथेचं बीज चांगलं आहे पण तुमच्या या कथेमध्ये कुठलीच सुसंगती नाहिये राव :( मनोहर, आदिती, सात्विक, निशा, सायली कोण कुणाचं कोण आहे सांगा राव आपल्याला... शेवटच्या काही ओळी वाचताना जाणवलं की कथेमध्ये 'फ्लॅशबॅक' तंत्राचा वापर केला आहे. आपलाच, (मंदबुद्धी)सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

In reply to by फटू

मीचजणु गुरुवार, 06/05/2008 - 23:51
मेनका मासिक मी कधी वाचले नाही, चांगले करमणुक करणारे असावे ही आशा कोण कुणाचं कोण ... I was reminded of the family tree in the J.R.R Tolkiens 'The lord of the rings', आज कळाले की त्यांनी family-tree साठी एवढी मेहनत का घेतली... :) मी पण प्रयत्न करीन.. O:)

मन Tue, 06/03/2008 - 02:07
पण नक्की मला समजली तशीच ते आहे का, हे कळलं तर बरं होइल. आपलाच, मनोबा

आनंदयात्री Tue, 06/03/2008 - 12:18
>>मनोहर पाण्यात पुर्ण भिजला. मनोहर मोठेपणा मानायला हवा. छान कथा.

मनस्वी Tue, 06/03/2008 - 14:49
शेवट अवंतिका सारखा कनफ्युझिंग वाटतोय किंवा मी तरी कनफ्युज झाले.
मनोहर ओरडला, " तु काका झालायस, काका! लवकर ये, बाळ वाट बघतय!"
मनोहर अदितीला आणि बाळाला स्विकारतो?
आता तिला ते बाळ हवे होते. तिने संदेशला सांगायला फोन लावला.. पण सर्व ऐकताच तो करार मोडून येईल, त्याचे स्वप्न विसकटेल... नाही, तिने निश्चय केला.
म्हणजे अदिती बाळ घेउन परत संदेशकडे जाते का? मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by आनंदयात्री

मनस्वी Tue, 06/03/2008 - 15:02
बहुदा...?? बहुदा काय? नक्की काय ते सांग. हे बहुदाच कनफ्युझिंग आहे ना! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
लेखनविषय:
मनोहरची बाईक मध्य रस्त्यात बंद पडली. रात्रीचा अंधार आता चांगलाच जणवत होता. थंड हवेची लाट अंगावर काटे आणत होती, व तेवढ्यात भिती होती तेच झाले. थेंब थेंब टीपके चेह-यावर जाणवले आणि हा हा म्हणता धो धो पाऊस सुरु झाला. मनोहरने लगबग बाईक झा़डाखाली लावली. रस्त्यावर कुणीच नव्हते, एवढ्या रात्री या अरण्यातील रस्त्यात कोण असणार. एका मोटारीचा प्रकाश दुरुन येताना दिसला, मनोहरने पुढे येऊन हात दाखवला, पण मोटार सर् पाणी उडवत गेली. मनोहर ओला चिंब भिजला. "अरे मनोहर असा पावसात का भिजतोयस?", त्याला ऐकू आले. मागे रिक्षा मधून आदिती बोलावत होती. असे अचानक तीला पाहुन तो क्षणभर गोंधळला.