डांबिस सर्व्हे ब्यूरोने ठेवलेल्या निष्कर्षांचा अवश्य विचार केला जाईल असा विश्वास बाळगावा. मिपाच्या प्रेमाखातर डांबिस सर्व्हे ब्यूरो व्हॉलंटरीली जे काम करत आहे त्याची मिपाला जाणीव आहे! :)
तात्या.
मिपावर छायाचित्रे व हातानी काढलेली चित्रे त्याच जोडिला प्रवास असा काहीतरी एकच मोठा विभाग काढता आला तर भारी होईल. म्हणजे प्रवासवर्णने, छायाचित्रे, रेखाटने यांना एकाच जागी संकलीतपणे बघता येईल. तसेच नव्या/जुन्या जागा, आठवणीच्या बाहेरची ठिकाणे व नव्नवी माहिती देता घेता येईल.
तात्या, निलकांत व सर्व तांत्रीक मदतगार... जरा मनावर घ्या ना!! :)
--
ध्रुव
सहमत आहे.. असा विभाग उपयोगी ठरेल..
हेच म्हणतो...
डांबिस सर्व्हे ब्युरोचे आभार!
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
>> मिपावर छायाचित्रे व हातानी काढलेली चित्रे त्याच जोडिला प्रवास असा काहीतरी एकच मोठा विभाग काढता आला तर भारी होईल. म्हणजे प्रवासवर्णने, छायाचित्रे, रेखाटने यांना एकाच जागी संकलीतपणे बघता येईल.
अगदी हेच म्हणते मी. तात्या कृपया हे मनावर घ्या. मिपा अजून छान होईल मग.
ईश्वरी
डांबिस सर्व्हे ब्यूरोने ठेवलेल्या निष्कर्षांचा अवश्य विचार केला जाईल असा विश्वास बाळगावा. मिपाच्या प्रेमाखातर डांबिस सर्व्हे ब्यूरो व्हॉलंटरीली जे काम करत आहे त्याची मिपाला जाणीव आहे! :)
तात्या.
मिपावर छायाचित्रे व हातानी काढलेली चित्रे त्याच जोडिला प्रवास असा काहीतरी एकच मोठा विभाग काढता आला तर भारी होईल. म्हणजे प्रवासवर्णने, छायाचित्रे, रेखाटने यांना एकाच जागी संकलीतपणे बघता येईल. तसेच नव्या/जुन्या जागा, आठवणीच्या बाहेरची ठिकाणे व नव्नवी माहिती देता घेता येईल.
तात्या, निलकांत व सर्व तांत्रीक मदतगार... जरा मनावर घ्या ना!! :)
--
ध्रुव
सहमत आहे.. असा विभाग उपयोगी ठरेल..
हेच म्हणतो...
डांबिस सर्व्हे ब्युरोचे आभार!
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
>> मिपावर छायाचित्रे व हातानी काढलेली चित्रे त्याच जोडिला प्रवास असा काहीतरी एकच मोठा विभाग काढता आला तर भारी होईल. म्हणजे प्रवासवर्णने, छायाचित्रे, रेखाटने यांना एकाच जागी संकलीतपणे बघता येईल.
अगदी हेच म्हणते मी. तात्या कृपया हे मनावर घ्या. मिपा अजून छान होईल मग.
ईश्वरी
मागे आम्ही मिपावर आलेली सुंदर सुंदर चित्रे आणि फोटो पाहून इथे मिपावर चित्रांसाठी स्वतंत्र विभाग (पाककृतीं प्रमाणेच) सुरू करावा काय यासाठी मिपाकरांच्या मनाचा कानोसा घेणारा एक पोल आयोजित केला होता.
http://www.misalpav.com/node/1814
त्या पोलचे निकाल खालीलप्रमाणे:
प्रश्न: मिपावर चित्रकलाविषयक स्वतंत्र विभाग सुरु करावा का?
एकूण रिस्पॉन्स = ३२
होय = ३० (९४%)
नको = १ (३%)
माहित नाही = १ (३%)
काही मिपाकरांनी त्या विभागात फोटोंचाही समावेश करावा असे लिहिले आहे आणि ते सयुक्तिकही आहे.
वरील मतदानावरून असे दिसते की चित्र-फोटोंसाठी मिपावर एक नवीन दालन सुरू करावे अशी मिपाकरांची इच्छा दिसते.
बुद्धीबळपटुंविषयीचे माहितीपूर्ण लेख वाचायला आवडत आहेत. अजून अशीच ओळख करुन द्या...
थेवटच्या परिच्छेदात जी माहिती आहे ती अजूनही जास्त विस्ताराने द्यावी. खेळ समजण्यास त्याचा उपयोग होईल.
सुंदर लेख.
--लिखाळ.
दरवेळी तुमचे लेख वाचतो पण त्यावर प्रतिक्रीया काय द्यावी हे समजत नाही ....
"बुद्धीबळा" इतका रस मला अजून कुठल्या खेळात नाही ....
आपण जे लेख देता व खास करुन त्याबरोबर असणारे गेम्सचे दुवे म्हणजे "सिंपली ग्रेट " ...
अशीच नव्या नव्या खेडाळूंची माहिती करुन द्या व शक्य सतील तर त्यांच्या प्रसिद्ध गेम्सच्या दुव्यांची संख्या वाढवा ...
मला भविष्यात "बॉबी फिशर, वासीली इवानचुक, विश्वनाथन आनंद, क्रॅमनीक " यांच्याबद्दल वाचायला आवडेल ...
"बॉबी फिशर" म्हणाजे त्याकाळची जिवंत अख्यायीका ...
असो. लगे रहो ... आम्ही वाचतो आहोत ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
आपल्या सर्वांच्या भरभरुन प्रतिसादाने पुढे लिहीत राहण्याची इच्छा प्रबळ आहे.
सध्याचे नामवंत खेळाडू जवळपास बर्याचजणांनी ऐकलेले असतात त्यामुळे आधी काही पूर्वीचे, विस्मृतीत गेलेले, अनवट खेळाडू दाखविण्याचा प्रयत्न राहील.
त्यानंतर सध्याचे प्रसिद्ध खेळाडू घेईन. शोध सुरु आहे. लिहित राहीनच.
पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद!!
चतुरंग
बुद्धीबळपटुंविषयीचे माहितीपूर्ण लेख वाचायला आवडत आहेत. अजून अशीच ओळख करुन द्या...
थेवटच्या परिच्छेदात जी माहिती आहे ती अजूनही जास्त विस्ताराने द्यावी. खेळ समजण्यास त्याचा उपयोग होईल.
सुंदर लेख.
--लिखाळ.
दरवेळी तुमचे लेख वाचतो पण त्यावर प्रतिक्रीया काय द्यावी हे समजत नाही ....
"बुद्धीबळा" इतका रस मला अजून कुठल्या खेळात नाही ....
आपण जे लेख देता व खास करुन त्याबरोबर असणारे गेम्सचे दुवे म्हणजे "सिंपली ग्रेट " ...
अशीच नव्या नव्या खेडाळूंची माहिती करुन द्या व शक्य सतील तर त्यांच्या प्रसिद्ध गेम्सच्या दुव्यांची संख्या वाढवा ...
मला भविष्यात "बॉबी फिशर, वासीली इवानचुक, विश्वनाथन आनंद, क्रॅमनीक " यांच्याबद्दल वाचायला आवडेल ...
"बॉबी फिशर" म्हणाजे त्याकाळची जिवंत अख्यायीका ...
असो. लगे रहो ... आम्ही वाचतो आहोत ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
आपल्या सर्वांच्या भरभरुन प्रतिसादाने पुढे लिहीत राहण्याची इच्छा प्रबळ आहे.
सध्याचे नामवंत खेळाडू जवळपास बर्याचजणांनी ऐकलेले असतात त्यामुळे आधी काही पूर्वीचे, विस्मृतीत गेलेले, अनवट खेळाडू दाखविण्याचा प्रयत्न राहील.
त्यानंतर सध्याचे प्रसिद्ध खेळाडू घेईन. शोध सुरु आहे. लिहित राहीनच.
पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद!!
चतुरंग
"काकांनी जिंकण्याची संधी गमावली!" लहानग्या पॉलच्या उद्गारासरशी बुद्धीबळाचा डाव मांडून बसलेल्या काका आणि वडिलांनी त्याच्याकडे चमकून बघितले! त्यांना हे माहीत नव्हते की ते एका भावी जगज्जेत्याचे बोलणे ऐकत आहेत.
पॅसिफिक कोस्ट हायवे आणि १७ माइल ड्राइव हीच कॅलिफॉर्नियातील सगळ्यात जास्त प्रेक्षणीय स्थळे असल्याचा आजवरचा समज या फोटोंमुळे दूर होईल की काय असे क्षणभर वाटले. फोटो छानच आहेत. सूर्यास्ताचे सर्वाधिक आवडले.
(आस्वादक)बेसनलाडू
हाहा.. पॅसिफिक कोस्ट हायवे आणि १७ माईल्स ड्राईव्हची मजाच वेगळी!!
बायदवे, पॅसिफिक कोस्ट हायवेवरून कधी रात्री गेलायत का? सॅन-फ्रान्सिस्कोवरून येताना रात्री आम्ही तिथून आलो होतो!! सगळ्यात भितीदायक रात्र!! डावीकडे काळाकुट्ट डोंगर.. आणि उजवीकडे डार्क निळसर्,धुकं असलेला समुद्र !! :S :S
आणि रस्त्यावर पाट्या येतायत, विस्टा पॉईंट !! :|
अद्याप त्या किनार्यावरून असा रात्रीच्या प्रवासाचा अनुभव घेतला नाही;पण तुम्ही केलेल्या वर्णनावरून आता घ्यावासा वाटतो आहे.बघू कधी योग येतोय.
(अनुभवोत्सुक)बेसनलाडू
पॅसिफिक कोस्ट हायवेवरून पौर्णिमेच्या रात्री जा. सांता बार्बरापासून ते थेट मालिबूपर्यंत!!
आम्ही अनेकदा जातो. झूमा बीचच्या परिसरात! जरा उशीरा, म्हणजे मध्यरात्रीनंतर! (कारण चंद्र डोंगर चढून पुरता वर यायला तितका वेळ जातो)
लाटांच्या फेसावर चांदणं चमकून एक वेगळंच वातावरण तयार होतं!
अशा वेळेस विस्टा पॉईंटला गाडी थांबवून त्याचा मनसोक्त आस्वाद घ्या...
मी सॅन रॅमॉनला राहतो... सॅन फ्रांसिस्को पासुन पावूण तास दुर...
बाकी भाग्यश्री ताई फोटो एकदम झकास आलेत... कोण म्हणतं तुला कॅमेरा वापरता येत नाही ?
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
क्रमांक १, ४ किनार्यावरून अक्षरशः चालवत नेतात. म्हणून जास्त आवडले.
लेक कासीतासचे दोन्ही फोटो छान, माझ्यावर बोटीच्या फोटोने त्यातल्या त्यात अधिक प्रभाव केला.
"घराच्या वाटेवर लागणारी ही डोलणारी झाडं!" कातरला आणि झाडेच ठेवलीत तर मस्त आहे.
सूर्यास्त आणि विमान खासच.
(गाडीतून फोटो काढताना कित्येकदा कॅमेरा बरोबर उभा ठेवायला कठिण जातो.)
थँक्स प्रतिसादाबद्दल..
तो झाडांचा फोटो क्रॉप करायला हवा होता खरं, पण कंटाळा केला.. कॅमेराचा तोल साधणे खरच अवघड होते.. शेवटचा फोटो तिरकाच आलाय..
मला पण तो बोटीचा फोटो खूप आवडलाय..शांत तलाव, आणि पाणी कापत जाणारी बोट.. लांबून पण बराच बरा स्पष्ट आलाय..
भाग्यश्री ताई,
मी कुणी फार अधिकारी व्यक्ती वगैरे नाही पण "माझं कलेवर होईपर्यंत कलेवर प्रेम करणार" अशा अर्थाची एक चारोळी लिहिणारा-छत्रपती संभाजी महाराजांवर - शिवाजी महाराजांच्या माणसांवर पुस्तके लिहिणारा एक सर्वसामान्य माणूस आहे....तरी एक सांगतो ते करून पहा आणि मला मग तुमचा अनुभव कळवा जरूर.....
कुठलाही फोटो "रॉम्बस" किंवा मराठीत "शंकू - शंकरपाळ्याच्या आकारात" तिरका काढून बघा तो जास्त उठावदार वाटतो.....कलात्मक आणि सुंदर दिसतो - बघणार्याला जरी मान तिरकी करून बघावा लागला तरी पण , याचे टेक्निकल (तांतिक) कारण पण सांगतो : मूळ फोटो सोडून बाकिच्या गोष्टींसाठी खूपच कमी क्षेत्र (एरिया) मिळतो त्यामुळे जास्त भर (एम्फसीस)तुमच्या लक्ष्यावर(टार्गेट) वर रहाते.....
सगळे फोटो छान आलेत.....मत मांडण्यात आगाऊपणा झालाय असे वाटत असल्यास माफ करा आणि सोडून द्या , मला अजून या जगात बरेच काही शिकायचे शिल्लक आहे.....
आपला विनम्र,
उदय सप्रेम
सनसेट आणि विमानाचा फोटू जास्त आवडला.
स्वगतः च्यामारी,आम्हाला फॉरीनात फिरायला कधी मिळणार?
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
भाग्यश्री
३,४,५ आणि सुर्यास्त विमानासहीत वाला फोटो आवडले. :)
अवांतर : हातात कॅमेरा आणि वेळ असेल आणि शिकण्याची इच्छा असेल तर हे घे लिन्क.
http://digital-photography-school.com/blog/digital-photography-tips-for-beginners/
इथे तुला बर्याच बेसिक गोष्टी देखील शिकायला मिळतील.
आता आळशीपणा न करता अजुन भरपुर फोटो काढ आणि इथे टाक बघु. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
क्या बात है.
मस्त फोटो आहेत हो........
एक गाणं आठवतय हा फोटो पाहुन
"कशासाठी फोटोसाठी
(सँटा) बार्बराच्या वाटेसाठी"
इतकं सुंदर निसर्ग दृष्य पहायला मिळावं हे तो (भाग्य)श्रींची कृपा!
आपलाच,
मनोबा
घराच्या वाटेवर डोलणारी झाडे बघून उंचचउंच बांबूच्या काठ्यांवरुन चालत येणारी लहान मुलं आठवली! ;)
सूर्यास्त तर मला नेहेमीच वेड लावतो, तसाच ह्याही वेळी!
चतुरंग
पॅसिफिक कोस्ट हायवे आणि १७ माइल ड्राइव हीच कॅलिफॉर्नियातील सगळ्यात जास्त प्रेक्षणीय स्थळे असल्याचा आजवरचा समज या फोटोंमुळे दूर होईल की काय असे क्षणभर वाटले. फोटो छानच आहेत. सूर्यास्ताचे सर्वाधिक आवडले.
(आस्वादक)बेसनलाडू
हाहा.. पॅसिफिक कोस्ट हायवे आणि १७ माईल्स ड्राईव्हची मजाच वेगळी!!
बायदवे, पॅसिफिक कोस्ट हायवेवरून कधी रात्री गेलायत का? सॅन-फ्रान्सिस्कोवरून येताना रात्री आम्ही तिथून आलो होतो!! सगळ्यात भितीदायक रात्र!! डावीकडे काळाकुट्ट डोंगर.. आणि उजवीकडे डार्क निळसर्,धुकं असलेला समुद्र !! :S :S
आणि रस्त्यावर पाट्या येतायत, विस्टा पॉईंट !! :|
अद्याप त्या किनार्यावरून असा रात्रीच्या प्रवासाचा अनुभव घेतला नाही;पण तुम्ही केलेल्या वर्णनावरून आता घ्यावासा वाटतो आहे.बघू कधी योग येतोय.
(अनुभवोत्सुक)बेसनलाडू
पॅसिफिक कोस्ट हायवेवरून पौर्णिमेच्या रात्री जा. सांता बार्बरापासून ते थेट मालिबूपर्यंत!!
आम्ही अनेकदा जातो. झूमा बीचच्या परिसरात! जरा उशीरा, म्हणजे मध्यरात्रीनंतर! (कारण चंद्र डोंगर चढून पुरता वर यायला तितका वेळ जातो)
लाटांच्या फेसावर चांदणं चमकून एक वेगळंच वातावरण तयार होतं!
अशा वेळेस विस्टा पॉईंटला गाडी थांबवून त्याचा मनसोक्त आस्वाद घ्या...
मी सॅन रॅमॉनला राहतो... सॅन फ्रांसिस्को पासुन पावूण तास दुर...
बाकी भाग्यश्री ताई फोटो एकदम झकास आलेत... कोण म्हणतं तुला कॅमेरा वापरता येत नाही ?
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
क्रमांक १, ४ किनार्यावरून अक्षरशः चालवत नेतात. म्हणून जास्त आवडले.
लेक कासीतासचे दोन्ही फोटो छान, माझ्यावर बोटीच्या फोटोने त्यातल्या त्यात अधिक प्रभाव केला.
"घराच्या वाटेवर लागणारी ही डोलणारी झाडं!" कातरला आणि झाडेच ठेवलीत तर मस्त आहे.
सूर्यास्त आणि विमान खासच.
(गाडीतून फोटो काढताना कित्येकदा कॅमेरा बरोबर उभा ठेवायला कठिण जातो.)
थँक्स प्रतिसादाबद्दल..
तो झाडांचा फोटो क्रॉप करायला हवा होता खरं, पण कंटाळा केला.. कॅमेराचा तोल साधणे खरच अवघड होते.. शेवटचा फोटो तिरकाच आलाय..
मला पण तो बोटीचा फोटो खूप आवडलाय..शांत तलाव, आणि पाणी कापत जाणारी बोट.. लांबून पण बराच बरा स्पष्ट आलाय..
भाग्यश्री ताई,
मी कुणी फार अधिकारी व्यक्ती वगैरे नाही पण "माझं कलेवर होईपर्यंत कलेवर प्रेम करणार" अशा अर्थाची एक चारोळी लिहिणारा-छत्रपती संभाजी महाराजांवर - शिवाजी महाराजांच्या माणसांवर पुस्तके लिहिणारा एक सर्वसामान्य माणूस आहे....तरी एक सांगतो ते करून पहा आणि मला मग तुमचा अनुभव कळवा जरूर.....
कुठलाही फोटो "रॉम्बस" किंवा मराठीत "शंकू - शंकरपाळ्याच्या आकारात" तिरका काढून बघा तो जास्त उठावदार वाटतो.....कलात्मक आणि सुंदर दिसतो - बघणार्याला जरी मान तिरकी करून बघावा लागला तरी पण , याचे टेक्निकल (तांतिक) कारण पण सांगतो : मूळ फोटो सोडून बाकिच्या गोष्टींसाठी खूपच कमी क्षेत्र (एरिया) मिळतो त्यामुळे जास्त भर (एम्फसीस)तुमच्या लक्ष्यावर(टार्गेट) वर रहाते.....
सगळे फोटो छान आलेत.....मत मांडण्यात आगाऊपणा झालाय असे वाटत असल्यास माफ करा आणि सोडून द्या , मला अजून या जगात बरेच काही शिकायचे शिल्लक आहे.....
आपला विनम्र,
उदय सप्रेम
सनसेट आणि विमानाचा फोटू जास्त आवडला.
स्वगतः च्यामारी,आम्हाला फॉरीनात फिरायला कधी मिळणार?
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
भाग्यश्री
३,४,५ आणि सुर्यास्त विमानासहीत वाला फोटो आवडले. :)
अवांतर : हातात कॅमेरा आणि वेळ असेल आणि शिकण्याची इच्छा असेल तर हे घे लिन्क.
http://digital-photography-school.com/blog/digital-photography-tips-for-beginners/
इथे तुला बर्याच बेसिक गोष्टी देखील शिकायला मिळतील.
आता आळशीपणा न करता अजुन भरपुर फोटो काढ आणि इथे टाक बघु. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
क्या बात है.
मस्त फोटो आहेत हो........
एक गाणं आठवतय हा फोटो पाहुन
"कशासाठी फोटोसाठी
(सँटा) बार्बराच्या वाटेसाठी"
इतकं सुंदर निसर्ग दृष्य पहायला मिळावं हे तो (भाग्य)श्रींची कृपा!
आपलाच,
मनोबा
घराच्या वाटेवर डोलणारी झाडे बघून उंचचउंच बांबूच्या काठ्यांवरुन चालत येणारी लहान मुलं आठवली! ;)
सूर्यास्त तर मला नेहेमीच वेड लावतो, तसाच ह्याही वेळी!
चतुरंग
नेहेमीप्रमाणेच सगळ्यांचे फोटो पाहून, मी काढलेले फोटो टाकायची इच्छा झाली..
मागच्या विकेंडला जवळपास फिरताना हे फोटोज काढले.. मी काही उत्तम फोटोग्राफर नाही.. छान नविन तंत्रज्ञानाचा कॅमेरा हातात असून मला त्याचा उपयोग कळत नाही.. ऑटो मोड वर, जे चांगल दिसेल तसे फोटो काढायचा प्रयत्न केलाय.. कसे वाटतायत सांगा..
click on the image to view enlarged version..
घराजवळचा समुद्र ..
हा मोटारीच्या रस्त्याने वर जाताना ....
भरून आलेलं आभाळ... ते दोन टॉवर... आणि बारकाईने पाहिलं तर खच्चून गर्दी दिसतेय रस्त्यावर वाहनांची आणि माणसांची.......
__________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
पावसाळ्यात गडावर गेलच पाहिजे अस वाटत आधीचे अनुभव आठवुन.
पण गर्दीचा विचार करुन गप्प बसाव लागत.
ह्या पावसाळ्यात जावच एकदा. :)
छान फोटो आहेत.
अवांतर : पहिल्या फोटोतील ढग फार छान आले आहेत. :)
अतिअवांतर : मी त्या ढगात कुठे विजुभाउ दिसतात का ते बघत होतो. ;)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
हा मोटारीच्या रस्त्याने वर जाताना ....
भरून आलेलं आभाळ... ते दोन टॉवर... आणि बारकाईने पाहिलं तर खच्चून गर्दी दिसतेय रस्त्यावर वाहनांची आणि माणसांची.......
__________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
पावसाळ्यात गडावर गेलच पाहिजे अस वाटत आधीचे अनुभव आठवुन.
पण गर्दीचा विचार करुन गप्प बसाव लागत.
ह्या पावसाळ्यात जावच एकदा. :)
छान फोटो आहेत.
अवांतर : पहिल्या फोटोतील ढग फार छान आले आहेत. :)
अतिअवांतर : मी त्या ढगात कुठे विजुभाउ दिसतात का ते बघत होतो. ;)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
मी सिंहगडापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर राहतो... नेहमीच दिसत नाही सिंहगड घरातून.... ती मागची डोंगराची रांग बर्याचदा ढगाच्या पडद्या आड असते...
पण कधीतरी दिसतो....
काय फोटू आहे... काय बघावं तेच कळत नहीये... (म्हणजे तात्याला की अनुष्काला... सॉरी अनुष्कावहिनी)... झकास...
हा हा हा! हेच म्हणतो.... ;)
अवांतरः अनुष्कावहीनी हाताच्या बोटांची अशी विशीष्ट रचना करत, नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत?
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
हा हा हा!
माझी अनुष्का खोटारडी नाही हो. लाख गुणांची आहे ती! :)
आपला,
(पागल!) तात्या.
--
साला, कुणाकरता तरी पागल होण्याची मजाच वेगळी ना! अगदी पहिल्या पावसात भिजण्याइतकी?! :)असो, 'मै कभी कवी न बन जाऊ!' :)
>>साला, कुणाकरता तरी पागल होण्याची मजाच वेगळी ना! अगदी पहिल्या पावसात भिजण्याइतकी?!
वा तात्या , काय वाक्य बोललात ...
मस्त ...
बाकी "दोन्ही फोटो" मस्त आहेत ...
स्वगत : आयला तात्या भलतेच "एक प्रेमीका" व्रताचे दिसतायत ...
सर्व मिपाकरांना "पहिल्या पावसाच्या [ थोड्या उशीराने] शुभेच्छा ...
गेले ८ दिवस पावसात भिजणारा छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
वर्षाकाळाच्या काव्यमय शुभेच्छा... आणि तुमचा आणि अनुष्कावहीनींचा फोटूही छान आहे बरं... (मी मागे एकदा अनुष्का वहींनींचा एकेरी उल्लेख केला होता तेव्हा तुम्ही दिलेला सुका दम माझ्या अजुनही चांगलाच लक्षात आहे :D )
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
डावि़कडचा फोटो तर ओळखीचा वाटतोय.हि अनुष्का तर नव्हे? ;)
पण हा उजविकडचा चेह-याचा चंबु केलेला फोटो कोणाचा बरे? :? :D (ह.घ्या.)
जाउदे,तात्या तुम्हालाहि शुभेच्छा.
अभिज्ञ.
पाऊस आला, वारा आला, शिर्षक वाचल्यावर पहिल्या पावसाच्या चिंब करणा-या काही ओळी असतील. एखादी पावसाची आठवण असेल.
''रिमझीम गीरी सावन, सुलग सुलग जाये, या किशोरच्या गाण्यातील बारकावे असतील असे काही असेल असे वाटले आणि इथे पाहतो तर एकाच माणसाला चिंब करणारा पाऊस पडत होता. :)
बाकी पाऊस जोरदार आहे. एखाद्या रसिक माणसाला एखादा 'पाऊस' किती भूरळ घालू शकतो त्याचे उत्तम उदाहरण कोणते ? तर वरील दोन चित्रापैकी हस-या माणसाकडे आम्ही बोट दाखवू !!! :)
मान्सूनच्या आमच्या मित्राला आणि अनुष्कावन्सला हार्दिक शुभेच्छा !!!
आपला,
प्रा.डॉ. भातृभजन ;)
मजा आला
सर्वाना शुभेच्छा
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
सर्व मिपाकराना मान्सुनच्या शुभेछा. सर्व मुम्बै मिपाकर पावसामुळे एकदाहि गाडीच्या गोन्धलामधे न अडकता आपआपल्या घरि वेळेवर पोचावेत हि पण शुभेछा. आता पाउस म्हटला कि फक्त २६ जुले आथवते आनि धडकि भरते. बाकि अनुश्का खुप सुन्दर पन फक्त तात्यान्कडे बघते असे वाट्तेय. खरे न?
अहो हे काय पेठकरसाहेब? मला ह्या फोटूतून का हाकललात? छ्या बुवा...! :)
एनीवेज, अनुष्काच्या फोटूखाली 'अप्रतिम काव्य' हे शब्द लिहिण्यामागच्या आपल्या रसिकतेला सलाम!
ती म्हणजे साक्षात एक काव्यच आहे! :)
आपला,
(अनुष्काचा पागलप्रेमी) तात्या.
धन्यवाद.
पण हे "इद न मम" अस काहितरी सन्स्कृतात म्हणतात तस आहे.
हा पाउस मेलवर आला आणि मी इकडे धाडला. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
वरदा, देव साहेब :)
वरदा जा ना मग फकस्त कॉम्प्युटरच्या खिडकीतुन ह्या खिडकीत उडी मारुन जाव लागत बघ. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
काय फोटू आहे... काय बघावं तेच कळत नहीये... (म्हणजे तात्याला की अनुष्काला... सॉरी अनुष्कावहिनी)... झकास...
हा हा हा! हेच म्हणतो.... ;)
अवांतरः अनुष्कावहीनी हाताच्या बोटांची अशी विशीष्ट रचना करत, नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत?
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
हा हा हा!
माझी अनुष्का खोटारडी नाही हो. लाख गुणांची आहे ती! :)
आपला,
(पागल!) तात्या.
--
साला, कुणाकरता तरी पागल होण्याची मजाच वेगळी ना! अगदी पहिल्या पावसात भिजण्याइतकी?! :)असो, 'मै कभी कवी न बन जाऊ!' :)
>>साला, कुणाकरता तरी पागल होण्याची मजाच वेगळी ना! अगदी पहिल्या पावसात भिजण्याइतकी?!
वा तात्या , काय वाक्य बोललात ...
मस्त ...
बाकी "दोन्ही फोटो" मस्त आहेत ...
स्वगत : आयला तात्या भलतेच "एक प्रेमीका" व्रताचे दिसतायत ...
सर्व मिपाकरांना "पहिल्या पावसाच्या [ थोड्या उशीराने] शुभेच्छा ...
गेले ८ दिवस पावसात भिजणारा छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
वर्षाकाळाच्या काव्यमय शुभेच्छा... आणि तुमचा आणि अनुष्कावहीनींचा फोटूही छान आहे बरं... (मी मागे एकदा अनुष्का वहींनींचा एकेरी उल्लेख केला होता तेव्हा तुम्ही दिलेला सुका दम माझ्या अजुनही चांगलाच लक्षात आहे :D )
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
डावि़कडचा फोटो तर ओळखीचा वाटतोय.हि अनुष्का तर नव्हे? ;)
पण हा उजविकडचा चेह-याचा चंबु केलेला फोटो कोणाचा बरे? :? :D (ह.घ्या.)
जाउदे,तात्या तुम्हालाहि शुभेच्छा.
अभिज्ञ.
पाऊस आला, वारा आला, शिर्षक वाचल्यावर पहिल्या पावसाच्या चिंब करणा-या काही ओळी असतील. एखादी पावसाची आठवण असेल.
''रिमझीम गीरी सावन, सुलग सुलग जाये, या किशोरच्या गाण्यातील बारकावे असतील असे काही असेल असे वाटले आणि इथे पाहतो तर एकाच माणसाला चिंब करणारा पाऊस पडत होता. :)
बाकी पाऊस जोरदार आहे. एखाद्या रसिक माणसाला एखादा 'पाऊस' किती भूरळ घालू शकतो त्याचे उत्तम उदाहरण कोणते ? तर वरील दोन चित्रापैकी हस-या माणसाकडे आम्ही बोट दाखवू !!! :)
मान्सूनच्या आमच्या मित्राला आणि अनुष्कावन्सला हार्दिक शुभेच्छा !!!
आपला,
प्रा.डॉ. भातृभजन ;)
मजा आला
सर्वाना शुभेच्छा
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
सर्व मिपाकराना मान्सुनच्या शुभेछा. सर्व मुम्बै मिपाकर पावसामुळे एकदाहि गाडीच्या गोन्धलामधे न अडकता आपआपल्या घरि वेळेवर पोचावेत हि पण शुभेछा. आता पाउस म्हटला कि फक्त २६ जुले आथवते आनि धडकि भरते. बाकि अनुश्का खुप सुन्दर पन फक्त तात्यान्कडे बघते असे वाट्तेय. खरे न?
अहो हे काय पेठकरसाहेब? मला ह्या फोटूतून का हाकललात? छ्या बुवा...! :)
एनीवेज, अनुष्काच्या फोटूखाली 'अप्रतिम काव्य' हे शब्द लिहिण्यामागच्या आपल्या रसिकतेला सलाम!
ती म्हणजे साक्षात एक काव्यच आहे! :)
आपला,
(अनुष्काचा पागलप्रेमी) तात्या.
धन्यवाद.
पण हे "इद न मम" अस काहितरी सन्स्कृतात म्हणतात तस आहे.
हा पाउस मेलवर आला आणि मी इकडे धाडला. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
वरदा, देव साहेब :)
वरदा जा ना मग फकस्त कॉम्प्युटरच्या खिडकीतुन ह्या खिडकीत उडी मारुन जाव लागत बघ. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
माझी गम्मत अशी आहे की, माझ्या सगळ्यात जवळच्या लोकांची रास कन्या आहे.. आई, २ मैत्रीणी वगैरे..
माझं मत , मकर अन कन्याचं म्हणजे तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना असे असावे..
बाकीच्या राशींचे माहीत नाही.. कधी नीट पाहीले नाही..
पण मजा असते, राशींवरून स्वभाव्,किंवा जनरल गेस करायला मजा येते..
मिथुन, धनु, काहि प्रमाणात मेष वाले यांच्याशी चांगल जमत अस मला वाटतं.
कुंभ वृस्चिक वाल्याशी मध्यम प्रमाणार असाव. कारण तसे फार लोक माझे मित्र नाहियेत.
बाकी राशीच्या लोकासोबत फार नाही सांगता येणार पण कपटी लोकांबरोबर माझ अजिबात जमत नाय.
.................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
कपटी राशी कोणत्या असतात रे?
बाकी तुम्हाला काय वाटतं, शरद उपाध्ये ना कन्या रास फारच आवडते..
मकर वर काहीच कोणी बोलत नाही.. बोलले तर काय, आध्यत्मिक रास !! :(
तूळ नै काय!! भाग्यश्री, इनोबाजी शून्य मार्क तुम्हाला, अभ्यास न करता उनाडक्या करायच्या अन मग चुकीची उत्तरं द्यायची??? काय चाललय हे? आँ??? :W
शीतल, पुढच्या वेळी पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे... :)
म्या खेकडा हाय जी... :D
रास कुठली ह्याला महत्व नाही पण ती "सात्विक गुण" आहे का हे ज्योतिषशात्रात महत्वाचे समजले जाते ...
[ हा जोक नाही ..]
माझ्या माहितीप्रमाणे "तुळ, कर्क, धनु आणि कुंभ" या राशी सात्विक समजल्या जातात ...
[ हा पण जोक नाही ...]
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
कर्क रास सगळ्यात चांगली असे शरद उपाध्ये म्हणतात ते मला पटते.
काय काका,तुम्हीपण खेकडा दिसताय.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
शरद उपाध्ये साहेब स्वतः सिंह राशीचे असावेत.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
"कुंभ" राशीचा म्हणजे चक्क "माठ" किंवा "ज्ञानकुंभ" ...
माझ्या बाबतील "ज्ञानकुंभ" हा गुण अगदी फिट्ट होतो ...
[ ह्यावर दाताड काढून हसायची गरज नाही ...]
पण "कुंभ" रास सगळ्यात चांगली असे "सात्विक बाबा" म्हणतात ...
कुंभ राशीचे लोक "सात्विक, मनमिळाऊ, हुशार, मनमोकळे, दिलखुलास, संशोधकवृत्तीचे, भावूक " असतात असे सांगितले जाते. त्या बाबतील माझे एकदम "३६ गुण" जुळतात ...
[ लोकांनी ह्या वाक्यावर टिका करण्यासाधी माझी दुसरी रास "सिंह" आहे हे लक्षात घावे ...
सिंह राशीचे लोक हे "भडक माथ्याचे, खतरनाक सूड घेणारे, समोरच्याला चारी मुंड्या चीत करणारे म्हणजे थोडक्यात डेंजर" असतात हे ध्यानी घावे. मागून म्हणू नये की मी आधी "वॉर्निंग दिली" नव्हती .... ]
अजून कोण आहे आमच्या "राशीचे" व आमच्या "राशीला लागलेले" ???
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
आपण प्रत्येक राशीची मजा लिहूया का.. म्हणजे उदा..
कन्या राशीचा अतीचिकित्सकपणा.. दाराला कूलुप लावलं कि जवळजवळ लोंबकळुन पाहणार.. आणि मग बाहेर गेले की, आपल्या लोंबकळ्ण्यामुळे तुटले नाही ना कुलुप म्हणून चिंताग्रस्त होणार.. :) शिवाय तो विमानातला जोक..
वृषभ राशीची बाई भाजी आणायला जरी निघाली तरी लग्नाला निघाल्यासारखी तयार होऊन जाईल..
सिंह राशीचा वाढपी कधी नसावा.. जराही न वाकता सरळ निघून जाईल्,भाजी भाजी करत.. :)
अजून आठवतय का कोणाला?
वृषभ राशीचे लोक फारच धार्मीक व रोमँटीक असतात असं ऐकून आहे. ;)
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
>>वृषभ राशीचे लोक फारच धार्मीक व रोमँटीक असतात असं ऐकून आहे
मग माझी "ख्राईस्ट कॅलेंडर" च्या आधारे "वॄषभ रास" असू शकते ...
एकदा चौकशी केली पाहिजे ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
धार्मिकची काही कल्पना नाही.. म्हणजे रोमँटीकची पण नाहीये.. पण शरद उपाध्ये म्हणतात, रोमँटीक असते..
माझी सन साईन आणि मून साईन दोन्ही मकर.. कॅप्रिकॉर्न.. असं कुणाकुणाच आहे??
माझी रास वृषभ आहे.
चण्द्र अणि सूर्य रास सुद्धा.
सन साईन प्रमाणे सुद्धा मी वृषभ आहे.
बायकोपुढे पण मी वृषभा सारखा वागत असतो असे आई म्हणते.( म्हणजे सूद्ध मर्हाटीत बायकोपुढला नन्दीबैल)
:::::सूद्द नन्दीबैल विजुभाऊ
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
सिंह राशीचा वाढपी कधी नसावा.. जराही न वाकता सरळ निघून जाईल्,भाजी भाजी करत..
असं नाहीये... तो भजी घेउन येईल.. भांडं वर धरून.. म्हणजे लोकांना दिसणार नाही काय आहे ते.. आणि काही न बोलता सरळ निघून जाईल... :)
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
माझ्या बाबतील "ज्ञानकुंभ" हा गुण अगदी फिट्ट होतो ...
[ ह्यावर दाताड काढून हसायची गरज नाही ...]
बर॑ बाबा राहिले दाताड काढुन हसायचे,
कुंभ राशीचे लोक "सात्विक, मनमिळाऊ, हुशार, मनमोकळे, दिलखुलास, संशोधकवृत्तीचे, भावूक " असतात असे सांगितले जाते. त्या बाबतील माझे एकदम "३६ गुण" जुळतात ...
किती ही स्वतः बद्दल तारीफ म्हणते मी.
आणि सि॑ह राशीशी आपली तरी मैत्री असते. त्यामुळे सि॑हाला आम्ही भित नाही जो पर्य॑त तो समोर येत नाही तो पर्य॑तच बर॑ का.
तुमच्यात "इन मीन तीन" हा काय प्रकार असतो शेठ ???
मंदबुद्धी कुंभवाला छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
माझी रास "सिंह" आहे.
छोटा डॉनने म्हंटल्याप्रमाणे ,
"सिंह राशीचे लोक हे "भडक माथ्याचे, खतरनाक सूड घेणारे, समोरच्याला चारी मुंड्या चीत करणारे म्हणजे थोडक्यात डेंजर" असतात हे ध्यानी घावे. मागून म्हणू नये की मी आधी "वॉर्निंग दिली" नव्हती .... "
अगदि हेच म्हणतो. B)
(साडेसातिग्रस्त)अभिज्ञ. ~X(
(अवांतर-खुद्द तात्यांचि रास "मिथुन" आहे का हो?
माझा तसा अंदाज आहे. :D )
आपले एवढं जमतयं कसं !!!
सिंह रास जिंदाबाद ...
पार्ट टाईम सिंहवाला छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
ये डॉन तुला नाय हा हसलो (उगाच फुकटात बंदुकीची गोळी कोण खाइल रे ) :D
डोन ने कुंभाच वर्णन बरोब्बर केलय की.
चांगला चाललाय विषय. :)
शरद उपाध्ये धनुवाले आहेत.
कन्या ही खेचण्यासाठीच त्यांच नेहमीच गिर्हाईक असत. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
शरद उपाध्ये धनुवाले आहेत.
हा माणुस एवढा हुशार कसा? धनू राशीचे लोक फार हूशार असतात असे ऐकून आहे. ;)
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
हा माणुस एवढा हुशार कसा? धनू राशीचे लोक फार हूशार असतात असे ऐकून आहे. >>>>>>>>>>>
इनोबा अगदी बरोब्बर ऐकल आहेस बघ. :D ;)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
शरद उपाध्ये धनुवाले आहेत.
हा माणुस एवढा हुशार कसा? धनू राशीचे लोक फार हूशार असतात असे ऐकून आहे.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
अरे प्रत्येक गोष्टील अपवाद असतात आता त्या॑ची आणि तुझी रास धनु म्हणुन म्ह॑टले. वाईट वाटुन घेऊ नको.
ओळखा पाहु
जर कुंभकर्णाची रास कुंभ होती .....तर.....
***कर्णाची रास कोणती?
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
ते कपटीपणा हा लोकांमध्ये असतो ते बोल्लो होतो मी. राशीच नाही हा. :)
तात्या नक्कीच मिथुन वाला असणार. तस मी वाचलय कुठेतरी.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
मग आपला मिथून कुठल्या राशीचा असेल रे? :)
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
रास मेष ते मीन यापैकी कुठलीच नसुन "चक्रम" नावाची एक वेगळीच १३वी रास आहे. असं माझे जवळचे दोस्त म्हणतात.
त्यामुळं उपाध्ये साहेबांनी सांगितलेले कुठलेच "एखाद्या राशीशी न जुळणे" वगैरे नियम अपुनको लागु नही होते है.
सगळ्याच राशी वाले दोस्त आहेत बुवा आपल्याला.
बाकी जोक्स अपार्ट
माझी रास कन्या .
.......
पण माझ्या स्वभावा नुसार मी कर्क राशीची असावी असे बर्याच जणा॑ना वाटते.च॑द्राची च॑चलता माझ्यात खुप आहे आणि हळवापणाही.
लग्न राशी प्रमाणे माणसाचे स्वभाव असतात असे मला ऐकुन माहिती आहे.
विश्वास ठेवा अगर नाही; पण हे तंतोतंत मला ही लागु होतयं.
माझीही जन्मरास आहे कन्या.
आणि कर्क लग्न!
आणि पुन्हा तेच कुंडली वर चंद्राचा फारच प्रभाव आहे असं बर्याच जणांनी सांगितलयं.
आणि त्यात पुन्हा गुरु-चंद्र का गुरु- मंगळ अशी कसलिशी युती आहे म्हणे कुंडलीत(गूढ ज्ञानास कारक.)
त्यात जोडीला गूढ ज्ञानवाला नेपच्युन का प्लुटो उच्च्चीचा.
(त्यामुळचं माझं व्यवहार ज्ञान मात्र "अगाध" आहे असं तीर्थरुप म्हणत असतात. :-) :-) )
आपलाच,
मनोबा
मनोबाची रास तेरावी आहे!!!! शरद उपाध्येंवर ८९-९० च्या आसपास माहिम पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. दृढ श्रद्धा रोपण समिती नावाच्या कुठल्या तरी समितीने हे प्रकरण काढल होतं. महिला व आर्थिक शोषण संदर्भात.त्यावेळी त्यांचे ज्योतिष वर्ग चालू होते. नंतरच्या काळात त्यांचे राशीचक्र हे कार्यक्रम चालु झाले. ज्योतिष वर्गाला नंतर रामराम ठोकला. पन लै भारी मानुस बरका? बराब्बर मान्सांची नाडी पकाडतयं! पब्लिक मेमेरी इज आल्वेज शॉर्ट हे तत्व
११) तेरावी रास नवीन आल्यामुळे ज्योतिषातली सगळी गणित बदलली का?
वाचा.
प्रकाश घाटपांडे
तात्या तुमची रास कोणती हे सर्व मि पा करा॑ना जाणुन घ्यायची लै इच्छा आहे. मिथुन असावी असा अ॑दाज मि पा करा॑नी लावला आहे.
तुम्हीच सा॑गा तुमची रास कोणती ते.
(कोणी जवळ राहात नाही माझ्या, ते बरयं!! )>>>>>>>>>>.
पुण्ञात कधीतरी येशीलच की. :)
तसहि उत्तर चुकणार नाहिये म्हणा.................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
तात्यांची रास वृश्चिक असेल....ते बराच वेळ शांत रहातात आणि राग आला तर मात्र सरळ नांगी...
बाय द वे शितल मी पण कन्या आणि सॉलिड चंचल...बर्याच वेळा खूप कन्फ्युज्ड असते....
पण प्रचंड चिकित्सक आणि शरद उपाध्येंच्या म्हणण्याप्रमाणे साएंटीस्ट पण झाले गं....
मिथुन आणि कन्या राशीचे लोक प्रच॑ड बुध्दीमान असतात. (राशी स्वामी बुध आहे ना दोन्ही राशी॑चा )
आणि कन्या राशीचे लोक कायम च॑चल ही असतात हे करू का ते करू आणि दोन्ही दगडावर पाय ठेवुन चालणारे.
हुशारी म्हणजे अभ्यासातली असं कोन म्हणतं? व्यवहारचातुर्य असू शकतं कलेत हुशारी असू शकते...अगदी मुलांना सांभाळण्यात सुद्धा हुशारी लागतेच्.....तेव्हा तू माझी हुशार मैत्रीण.....
माझी चंद्ररास तूळ तर लग्नरास वृश्चिक. चंद्र मनाचा कारक तर लग्न तनूचे (रंगरूप,मेंदू(बुद्धी?)). त्यामुळे होराभूषण धोंडोपंत म्हणतात त्याप्रमाणे -
मेषेसारखे मागचा पुढचा विचार न करता हे लोक धडक देणार नाहीत, कर्केसारखे अती भावनाप्रधान होऊन जगाने मला कसा त्रास दिला हे रडून रडून सांगणार नाहीत आणि आयुष्यात जी परवड वाट्याला आली त्यावर कविता करत बसणार नाहीत, वृश्चिकेसारखे आपल्या जहरी बोलण्यातून उगाच कोणाला दुखवणार नाहीत, सिंहेसारखे आपण कोणीतरी ’ग्रेट’ आहोत आणि जगाने आपल्या पाया पडावं अशा अविर्भावात वावरणार नाहीत, मिथुनेसारखे कधी कधी बालीश आणि अल्लडपणाने वागणार नाहीत, मीनेसारखे इतरांकडून सहजासहजी फसले जाणार नाहीत.
हे लोक जिथे जातील तिथे सामंजस्य, समतोल राखण्याचा प्रयत्न करतील (जे मी येनकेनप्रकारेण आणि शक्य तेव्हढे करतच असतो ;) ).
ही शुक्राची रास आहे. या राशीत जन्मणारे लोक हे सौंदर्यवान आणि कलासक्त असतात.
राशीतत्वामध्ये या राशीकडे वायुतत्व आलेले आहे. वायुतत्वाची माणसे ही बुध्दीवान असतात. संशोधक वृत्ती असते. ३/७/११ म्हणजे मिथुन, तुला आणि कुंभ या वायुतत्वाच्या राशी आहेत. जगातले अनेक संशोधक या तीन राशींवर जन्मलेले आहेत.या व्यक्ती आपल्या आकर्षक व्यक्तिमत्वाने, नि:पक्षपाती आचरणाने, विद्वत्तापूर्ण अक्कलहुषारीने, आदर्शवादी स्वभावाने, निर्मळ अंत:स्फूर्तीने जगत असतात. संघर्ष, द्वेष, कपट, अनीती, अप्रामाणिकपणा या गोष्टींना त्यांच्याकडे थारा नसतो. मध्यस्त बनून तडजोड घडवून आणणे हे या लोकांना फार आवडते.
(समतोल)बेसनलाडू
आता माझी लग्नरास वृश्चिक. त्यामुळे -
स्वभावधर्म मंगळाच्या स्वभावासारखा म्हणजे तापट;पण अंत:करण दयाळू (तूळ प्रभाव?) कधी स्वत:हून कोणाला दुखवणार नाही;पण कुणी दुखवले तर मग जन्मभर लक्षात राहील असे शासन करण्यास मागेपुढे पाहणार नाही. स्वतःहून जहरी बोलून समोरच्याला दुखावणार नाही; पण समोरच्याने मर्यादा सोडली, तर आपण त्याच्यापेक्षाही खालच्या पातळीला जातील :) मग असे करताना भले स्वत:चे नुकसान झाले तरी बेहत्तर, पण दुसर्याचे तीनतेरा वाज(व)णे सर्वाधिक महत्त्वाचे! :)
(जहरी)बेसनलाडू
कोणत्या राशीच्या लोकांशी पटते किंवा नाही, हे बघितले नाही; पण माझा आजवरचा अनुभव असा की माझे जिवश्चकंठश्च मित्र/आप्तेष्ट - म्हणजे मी ज्यांच्यासाठी काही वाट्टेल ते (!) आणि जे माझ्यासाठी (माझ्या समजुतीप्रमाणे) वाट्टेल ते करू शकतात - तूळ,कुंभ नि मीन राशीचे आहेत. मिथुनेच्या लोकांशी गप्पाटप्पा करायलाही मला (आणि कदाचित माझ्याशी गप्पा मारायला त्यांना) मजा येते. माझी सन् साइन् जेमिनी (मिथुन) असल्याचा किंवा मिथुनेच्या शुक्राचा (शुक्र = तुळेचा स्वामी, तो मिथुनेत) हा परिणाम समजावा काय? :) बाकी राशींचा फारसा अनुभव नाही आला अजून. पाहूया.
(सविस्तर)बेसनलाडू
मस्त सविस्तर राशी लिखाण बेसनलाडु तुमच्चे.
कधी स्वत:हून कोणाला दुखवणार नाही;पण कुणी दुखवले तर मग जन्मभर लक्षात राहील असे शासन करण्यास मागेपुढे पाहणार नाही. स्वतःहून जहरी बोलवून समोरच्याला दुखावणार नाही; पण समोरच्याने मर्यादा सोडली, तर आपण त्याच्यापेक्षाही खालच्या पातळीला जातील मग असे करताना भले स्वत:चे नुकसान झाले तरी बेहत्तर, पण दुसर्याचे तीनतेरा वाज(व)णे सर्वाधिक महत्त्वाचे!
हे तर मी कन्या राशीची आणि कर्क लग्नाची असुन सुध्दा करते.
मग असे करताना भले स्वत:चे नुकसान झाले तरी बेहत्तर, पण दुसर्याचे तीनतेरा वाज(व)णे सर्वाधिक महत्त्वाचे!
अधोरेखित स्वभावविशेष व्यवहार्य नाही,हे तुम्हीही जाणत असालच शीतलताई :) मलाही ते कळते, पण जेव्हा वागायची पाळी येता तेव्हा कळत असूनही वळत नाही, असे वाटते :D हाच तूळ-वृश्चिक मिक्सचा परिणाम असावा,असा अंदाज आहे ;)
((अ)व्यवहारी)बेसनलाडू
>>मग असे करताना भले स्वत:चे नुकसान झाले तरी बेहत्तर, पण दुसर्याचे तीनतेरा वाज(व)णे सर्वाधिक महत्त्वाचे!
तात्या, आजकाल मिपावर उपद्रव इतका का वाढला आहे ह्याचे उत्तर मिळाले का? त्या काकाला तू हाकलुन लावलेस पण पुतण्याचे काय?
(सावध) खरा डॉन
बाकीचे क्लॉन...
मेष- साठ वर्षं अपमान लक्षात ठेवणार.
वृषभ-रसास्वाद हेच जीवन
मिथुन-वेगवान विचार. पण खोली कमी.
कर्क-फार जपून बोलाव लागतं. टचकन पाणी डोळ्यात.
सिंह-मोठेपणा द्या. काय वाट्टेल ते मागून घ्या.
कन्या-वि. सू.-ही मुलं झोपली आहेत असं वाटलं तरी झोपलेली नसतात.
तूळ -बायको असेल ह्या राशीची तर संसाराची नैया पार.
वॄश्चीक-कुढणार. विसरणार नाही.
धनू-ह्या घडीला माणूस आहे कि जनावर ते तपासा.
मकर-व्यवहार निपूण.
कुंभ-ज्ञानी ?होय. उपयोग-तुम्हाला माहीत असेल तर करून घ्या.
मीन-अनामीक ताणाची रास.
सर्व शास्त्रींची माफी मागून वर्णने लिहीतो आहे. खरी आहेत ताडून बघा.
उत्तर देईन देईन म्हणेस्तोवर विसरूनच गेलो आणि ५० च्या वर प्रतिसाद गेलेदेखील?! :)
आत्ता भाग्यश्रीने आठवण करून दिली तेव्हा प्रथमच बघितला हा थ्रेड!
असो, भाग्यश्रीची खात्री खरी आहे, माझी रास मिथुनच आहे! :)
आमचे रामदासबुवा म्हणतात त्याप्रमाणे वेगवान विचार परंतु खोली कमी! :(
चालायचंच! सगळ्यांनी जळ्ळं खोल खोल होऊन कसं चालेल? आमच्यासारखे काही उथळ नकोत का? आणि अहो आमच्यासारखे काही उथळ आहेत म्हणूनच तर तुम्हा खोलीवाल्यांचं जळ्ळं कौतुक!
काय रामदासबुवा, खरं की नाय? :)
आपला,
(बोलण्यात वस्ताद!) मिथुनेचा तात्या!
माझी पण कन्या रास च आहे. ओफिसच्या मिंटींग मध्ये सगळ्यात जास्त प्रश्न माझेच. खुप त्रास होतो, प्रश्न विचारले नाहीत तर, सतत उलटी झालया सारखे वाट्ते.
आणि कोणताही निर्णय घेण्याआधी इतकी म्हाहीती जमवतो, बाकीचे लोक वैतागुन जातात.
मिथुन ,तूळ,कुंभ या तिन्ही राशी एकाच जातकुळीच्या .विचाराचा वेग याच क्रमात घटत जातो.
मिथुनेचे काही गुण.अंकगणित पक्के.आडाखे ,अंदाज ,अचूक असतात.
डे ट्रेडींग , सट्टा यात यशस्वी होतात.
प्रत्येक क्षण जगतात.
अवांतर-मी मिथुनेच्या वरच्या पायरीवर आहे?गेस?
माझी चन्द्र रास कर्क आहे आणि लग्न रास (ascendant) कन्या आहे. साधारणपणे चन्द्र राशिवरुन मनाचा ठाव घेता येतो, पण स्वभाव विशेष, अथवा behaviora characteristics लग्न राशिवरुनच कळ्तात.
कन्या राशीचे पुरूष खुप चिकित्सक, आणि पारखुन घेतल्या शिवाय विश्वास नाय ठेवणारे असतात.
पण मनात कायम श॑का घेतलेला निर्णय बरोबर की चुक.
बापरे माझ्या हीचे वडील कन्या राशीचे आहेत्.(त्यांच्या मनात अजुन शन्का असावी असे वाटते मला)
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
मला ह्यात आता नविन आलेल्या प्रतिक्रीया कोणत्या ओळखता येत नाही आहे.
पण मी म्हणते विषय हा होता की तुमचे कोणत्या राशीच्या लोका॑शी पटते
पण जो तो आपली रासच फक्त सा॑गु लागला बाकी चे गुडा॑ळुन टाकले का ?
माझी गम्मत अशी आहे की, माझ्या सगळ्यात जवळच्या लोकांची रास कन्या आहे.. आई, २ मैत्रीणी वगैरे..
माझं मत , मकर अन कन्याचं म्हणजे तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना असे असावे..
बाकीच्या राशींचे माहीत नाही.. कधी नीट पाहीले नाही..
पण मजा असते, राशींवरून स्वभाव्,किंवा जनरल गेस करायला मजा येते..
मिथुन, धनु, काहि प्रमाणात मेष वाले यांच्याशी चांगल जमत अस मला वाटतं.
कुंभ वृस्चिक वाल्याशी मध्यम प्रमाणार असाव. कारण तसे फार लोक माझे मित्र नाहियेत.
बाकी राशीच्या लोकासोबत फार नाही सांगता येणार पण कपटी लोकांबरोबर माझ अजिबात जमत नाय.
.................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
कपटी राशी कोणत्या असतात रे?
बाकी तुम्हाला काय वाटतं, शरद उपाध्ये ना कन्या रास फारच आवडते..
मकर वर काहीच कोणी बोलत नाही.. बोलले तर काय, आध्यत्मिक रास !! :(
तूळ नै काय!! भाग्यश्री, इनोबाजी शून्य मार्क तुम्हाला, अभ्यास न करता उनाडक्या करायच्या अन मग चुकीची उत्तरं द्यायची??? काय चाललय हे? आँ??? :W
शीतल, पुढच्या वेळी पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे... :)
म्या खेकडा हाय जी... :D
रास कुठली ह्याला महत्व नाही पण ती "सात्विक गुण" आहे का हे ज्योतिषशात्रात महत्वाचे समजले जाते ...
[ हा जोक नाही ..]
माझ्या माहितीप्रमाणे "तुळ, कर्क, धनु आणि कुंभ" या राशी सात्विक समजल्या जातात ...
[ हा पण जोक नाही ...]
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
कर्क रास सगळ्यात चांगली असे शरद उपाध्ये म्हणतात ते मला पटते.
काय काका,तुम्हीपण खेकडा दिसताय.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
शरद उपाध्ये साहेब स्वतः सिंह राशीचे असावेत.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
"कुंभ" राशीचा म्हणजे चक्क "माठ" किंवा "ज्ञानकुंभ" ...
माझ्या बाबतील "ज्ञानकुंभ" हा गुण अगदी फिट्ट होतो ...
[ ह्यावर दाताड काढून हसायची गरज नाही ...]
पण "कुंभ" रास सगळ्यात चांगली असे "सात्विक बाबा" म्हणतात ...
कुंभ राशीचे लोक "सात्विक, मनमिळाऊ, हुशार, मनमोकळे, दिलखुलास, संशोधकवृत्तीचे, भावूक " असतात असे सांगितले जाते. त्या बाबतील माझे एकदम "३६ गुण" जुळतात ...
[ लोकांनी ह्या वाक्यावर टिका करण्यासाधी माझी दुसरी रास "सिंह" आहे हे लक्षात घावे ...
सिंह राशीचे लोक हे "भडक माथ्याचे, खतरनाक सूड घेणारे, समोरच्याला चारी मुंड्या चीत करणारे म्हणजे थोडक्यात डेंजर" असतात हे ध्यानी घावे. मागून म्हणू नये की मी आधी "वॉर्निंग दिली" नव्हती .... ]
अजून कोण आहे आमच्या "राशीचे" व आमच्या "राशीला लागलेले" ???
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
आपण प्रत्येक राशीची मजा लिहूया का.. म्हणजे उदा..
कन्या राशीचा अतीचिकित्सकपणा.. दाराला कूलुप लावलं कि जवळजवळ लोंबकळुन पाहणार.. आणि मग बाहेर गेले की, आपल्या लोंबकळ्ण्यामुळे तुटले नाही ना कुलुप म्हणून चिंताग्रस्त होणार.. :) शिवाय तो विमानातला जोक..
वृषभ राशीची बाई भाजी आणायला जरी निघाली तरी लग्नाला निघाल्यासारखी तयार होऊन जाईल..
सिंह राशीचा वाढपी कधी नसावा.. जराही न वाकता सरळ निघून जाईल्,भाजी भाजी करत.. :)
अजून आठवतय का कोणाला?
वृषभ राशीचे लोक फारच धार्मीक व रोमँटीक असतात असं ऐकून आहे. ;)
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
>>वृषभ राशीचे लोक फारच धार्मीक व रोमँटीक असतात असं ऐकून आहे
मग माझी "ख्राईस्ट कॅलेंडर" च्या आधारे "वॄषभ रास" असू शकते ...
एकदा चौकशी केली पाहिजे ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
धार्मिकची काही कल्पना नाही.. म्हणजे रोमँटीकची पण नाहीये.. पण शरद उपाध्ये म्हणतात, रोमँटीक असते..
माझी सन साईन आणि मून साईन दोन्ही मकर.. कॅप्रिकॉर्न.. असं कुणाकुणाच आहे??
माझी रास वृषभ आहे.
चण्द्र अणि सूर्य रास सुद्धा.
सन साईन प्रमाणे सुद्धा मी वृषभ आहे.
बायकोपुढे पण मी वृषभा सारखा वागत असतो असे आई म्हणते.( म्हणजे सूद्ध मर्हाटीत बायकोपुढला नन्दीबैल)
:::::सूद्द नन्दीबैल विजुभाऊ
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
सिंह राशीचा वाढपी कधी नसावा.. जराही न वाकता सरळ निघून जाईल्,भाजी भाजी करत..
असं नाहीये... तो भजी घेउन येईल.. भांडं वर धरून.. म्हणजे लोकांना दिसणार नाही काय आहे ते.. आणि काही न बोलता सरळ निघून जाईल... :)
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
माझ्या बाबतील "ज्ञानकुंभ" हा गुण अगदी फिट्ट होतो ...
[ ह्यावर दाताड काढून हसायची गरज नाही ...]
बर॑ बाबा राहिले दाताड काढुन हसायचे,
कुंभ राशीचे लोक "सात्विक, मनमिळाऊ, हुशार, मनमोकळे, दिलखुलास, संशोधकवृत्तीचे, भावूक " असतात असे सांगितले जाते. त्या बाबतील माझे एकदम "३६ गुण" जुळतात ...
किती ही स्वतः बद्दल तारीफ म्हणते मी.
आणि सि॑ह राशीशी आपली तरी मैत्री असते. त्यामुळे सि॑हाला आम्ही भित नाही जो पर्य॑त तो समोर येत नाही तो पर्य॑तच बर॑ का.
तुमच्यात "इन मीन तीन" हा काय प्रकार असतो शेठ ???
मंदबुद्धी कुंभवाला छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
माझी रास "सिंह" आहे.
छोटा डॉनने म्हंटल्याप्रमाणे ,
"सिंह राशीचे लोक हे "भडक माथ्याचे, खतरनाक सूड घेणारे, समोरच्याला चारी मुंड्या चीत करणारे म्हणजे थोडक्यात डेंजर" असतात हे ध्यानी घावे. मागून म्हणू नये की मी आधी "वॉर्निंग दिली" नव्हती .... "
अगदि हेच म्हणतो. B)
(साडेसातिग्रस्त)अभिज्ञ. ~X(
(अवांतर-खुद्द तात्यांचि रास "मिथुन" आहे का हो?
माझा तसा अंदाज आहे. :D )
आपले एवढं जमतयं कसं !!!
सिंह रास जिंदाबाद ...
पार्ट टाईम सिंहवाला छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
ये डॉन तुला नाय हा हसलो (उगाच फुकटात बंदुकीची गोळी कोण खाइल रे ) :D
डोन ने कुंभाच वर्णन बरोब्बर केलय की.
चांगला चाललाय विषय. :)
शरद उपाध्ये धनुवाले आहेत.
कन्या ही खेचण्यासाठीच त्यांच नेहमीच गिर्हाईक असत. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
शरद उपाध्ये धनुवाले आहेत.
हा माणुस एवढा हुशार कसा? धनू राशीचे लोक फार हूशार असतात असे ऐकून आहे. ;)
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
हा माणुस एवढा हुशार कसा? धनू राशीचे लोक फार हूशार असतात असे ऐकून आहे. >>>>>>>>>>>
इनोबा अगदी बरोब्बर ऐकल आहेस बघ. :D ;)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
शरद उपाध्ये धनुवाले आहेत.
हा माणुस एवढा हुशार कसा? धनू राशीचे लोक फार हूशार असतात असे ऐकून आहे.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
अरे प्रत्येक गोष्टील अपवाद असतात आता त्या॑ची आणि तुझी रास धनु म्हणुन म्ह॑टले. वाईट वाटुन घेऊ नको.
ओळखा पाहु
जर कुंभकर्णाची रास कुंभ होती .....तर.....
***कर्णाची रास कोणती?
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
ते कपटीपणा हा लोकांमध्ये असतो ते बोल्लो होतो मी. राशीच नाही हा. :)
तात्या नक्कीच मिथुन वाला असणार. तस मी वाचलय कुठेतरी.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
मग आपला मिथून कुठल्या राशीचा असेल रे? :)
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
रास मेष ते मीन यापैकी कुठलीच नसुन "चक्रम" नावाची एक वेगळीच १३वी रास आहे. असं माझे जवळचे दोस्त म्हणतात.
त्यामुळं उपाध्ये साहेबांनी सांगितलेले कुठलेच "एखाद्या राशीशी न जुळणे" वगैरे नियम अपुनको लागु नही होते है.
सगळ्याच राशी वाले दोस्त आहेत बुवा आपल्याला.
बाकी जोक्स अपार्ट
माझी रास कन्या .
.......
पण माझ्या स्वभावा नुसार मी कर्क राशीची असावी असे बर्याच जणा॑ना वाटते.च॑द्राची च॑चलता माझ्यात खुप आहे आणि हळवापणाही.
लग्न राशी प्रमाणे माणसाचे स्वभाव असतात असे मला ऐकुन माहिती आहे.
विश्वास ठेवा अगर नाही; पण हे तंतोतंत मला ही लागु होतयं.
माझीही जन्मरास आहे कन्या.
आणि कर्क लग्न!
आणि पुन्हा तेच कुंडली वर चंद्राचा फारच प्रभाव आहे असं बर्याच जणांनी सांगितलयं.
आणि त्यात पुन्हा गुरु-चंद्र का गुरु- मंगळ अशी कसलिशी युती आहे म्हणे कुंडलीत(गूढ ज्ञानास कारक.)
त्यात जोडीला गूढ ज्ञानवाला नेपच्युन का प्लुटो उच्च्चीचा.
(त्यामुळचं माझं व्यवहार ज्ञान मात्र "अगाध" आहे असं तीर्थरुप म्हणत असतात. :-) :-) )
आपलाच,
मनोबा
मनोबाची रास तेरावी आहे!!!! शरद उपाध्येंवर ८९-९० च्या आसपास माहिम पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. दृढ श्रद्धा रोपण समिती नावाच्या कुठल्या तरी समितीने हे प्रकरण काढल होतं. महिला व आर्थिक शोषण संदर्भात.त्यावेळी त्यांचे ज्योतिष वर्ग चालू होते. नंतरच्या काळात त्यांचे राशीचक्र हे कार्यक्रम चालु झाले. ज्योतिष वर्गाला नंतर रामराम ठोकला. पन लै भारी मानुस बरका? बराब्बर मान्सांची नाडी पकाडतयं! पब्लिक मेमेरी इज आल्वेज शॉर्ट हे तत्व
११) तेरावी रास नवीन आल्यामुळे ज्योतिषातली सगळी गणित बदलली का?
वाचा.
प्रकाश घाटपांडे
तात्या तुमची रास कोणती हे सर्व मि पा करा॑ना जाणुन घ्यायची लै इच्छा आहे. मिथुन असावी असा अ॑दाज मि पा करा॑नी लावला आहे.
तुम्हीच सा॑गा तुमची रास कोणती ते.
(कोणी जवळ राहात नाही माझ्या, ते बरयं!! )>>>>>>>>>>.
पुण्ञात कधीतरी येशीलच की. :)
तसहि उत्तर चुकणार नाहिये म्हणा.................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
तात्यांची रास वृश्चिक असेल....ते बराच वेळ शांत रहातात आणि राग आला तर मात्र सरळ नांगी...
बाय द वे शितल मी पण कन्या आणि सॉलिड चंचल...बर्याच वेळा खूप कन्फ्युज्ड असते....
पण प्रचंड चिकित्सक आणि शरद उपाध्येंच्या म्हणण्याप्रमाणे साएंटीस्ट पण झाले गं....
मिथुन आणि कन्या राशीचे लोक प्रच॑ड बुध्दीमान असतात. (राशी स्वामी बुध आहे ना दोन्ही राशी॑चा )
आणि कन्या राशीचे लोक कायम च॑चल ही असतात हे करू का ते करू आणि दोन्ही दगडावर पाय ठेवुन चालणारे.
हुशारी म्हणजे अभ्यासातली असं कोन म्हणतं? व्यवहारचातुर्य असू शकतं कलेत हुशारी असू शकते...अगदी मुलांना सांभाळण्यात सुद्धा हुशारी लागतेच्.....तेव्हा तू माझी हुशार मैत्रीण.....
माझी चंद्ररास तूळ तर लग्नरास वृश्चिक. चंद्र मनाचा कारक तर लग्न तनूचे (रंगरूप,मेंदू(बुद्धी?)). त्यामुळे होराभूषण धोंडोपंत म्हणतात त्याप्रमाणे -
मेषेसारखे मागचा पुढचा विचार न करता हे लोक धडक देणार नाहीत, कर्केसारखे अती भावनाप्रधान होऊन जगाने मला कसा त्रास दिला हे रडून रडून सांगणार नाहीत आणि आयुष्यात जी परवड वाट्याला आली त्यावर कविता करत बसणार नाहीत, वृश्चिकेसारखे आपल्या जहरी बोलण्यातून उगाच कोणाला दुखवणार नाहीत, सिंहेसारखे आपण कोणीतरी ’ग्रेट’ आहोत आणि जगाने आपल्या पाया पडावं अशा अविर्भावात वावरणार नाहीत, मिथुनेसारखे कधी कधी बालीश आणि अल्लडपणाने वागणार नाहीत, मीनेसारखे इतरांकडून सहजासहजी फसले जाणार नाहीत.
हे लोक जिथे जातील तिथे सामंजस्य, समतोल राखण्याचा प्रयत्न करतील (जे मी येनकेनप्रकारेण आणि शक्य तेव्हढे करतच असतो ;) ).
ही शुक्राची रास आहे. या राशीत जन्मणारे लोक हे सौंदर्यवान आणि कलासक्त असतात.
राशीतत्वामध्ये या राशीकडे वायुतत्व आलेले आहे. वायुतत्वाची माणसे ही बुध्दीवान असतात. संशोधक वृत्ती असते. ३/७/११ म्हणजे मिथुन, तुला आणि कुंभ या वायुतत्वाच्या राशी आहेत. जगातले अनेक संशोधक या तीन राशींवर जन्मलेले आहेत.या व्यक्ती आपल्या आकर्षक व्यक्तिमत्वाने, नि:पक्षपाती आचरणाने, विद्वत्तापूर्ण अक्कलहुषारीने, आदर्शवादी स्वभावाने, निर्मळ अंत:स्फूर्तीने जगत असतात. संघर्ष, द्वेष, कपट, अनीती, अप्रामाणिकपणा या गोष्टींना त्यांच्याकडे थारा नसतो. मध्यस्त बनून तडजोड घडवून आणणे हे या लोकांना फार आवडते.
(समतोल)बेसनलाडू
आता माझी लग्नरास वृश्चिक. त्यामुळे -
स्वभावधर्म मंगळाच्या स्वभावासारखा म्हणजे तापट;पण अंत:करण दयाळू (तूळ प्रभाव?) कधी स्वत:हून कोणाला दुखवणार नाही;पण कुणी दुखवले तर मग जन्मभर लक्षात राहील असे शासन करण्यास मागेपुढे पाहणार नाही. स्वतःहून जहरी बोलून समोरच्याला दुखावणार नाही; पण समोरच्याने मर्यादा सोडली, तर आपण त्याच्यापेक्षाही खालच्या पातळीला जातील :) मग असे करताना भले स्वत:चे नुकसान झाले तरी बेहत्तर, पण दुसर्याचे तीनतेरा वाज(व)णे सर्वाधिक महत्त्वाचे! :)
(जहरी)बेसनलाडू
कोणत्या राशीच्या लोकांशी पटते किंवा नाही, हे बघितले नाही; पण माझा आजवरचा अनुभव असा की माझे जिवश्चकंठश्च मित्र/आप्तेष्ट - म्हणजे मी ज्यांच्यासाठी काही वाट्टेल ते (!) आणि जे माझ्यासाठी (माझ्या समजुतीप्रमाणे) वाट्टेल ते करू शकतात - तूळ,कुंभ नि मीन राशीचे आहेत. मिथुनेच्या लोकांशी गप्पाटप्पा करायलाही मला (आणि कदाचित माझ्याशी गप्पा मारायला त्यांना) मजा येते. माझी सन् साइन् जेमिनी (मिथुन) असल्याचा किंवा मिथुनेच्या शुक्राचा (शुक्र = तुळेचा स्वामी, तो मिथुनेत) हा परिणाम समजावा काय? :) बाकी राशींचा फारसा अनुभव नाही आला अजून. पाहूया.
(सविस्तर)बेसनलाडू
मस्त सविस्तर राशी लिखाण बेसनलाडु तुमच्चे.
कधी स्वत:हून कोणाला दुखवणार नाही;पण कुणी दुखवले तर मग जन्मभर लक्षात राहील असे शासन करण्यास मागेपुढे पाहणार नाही. स्वतःहून जहरी बोलवून समोरच्याला दुखावणार नाही; पण समोरच्याने मर्यादा सोडली, तर आपण त्याच्यापेक्षाही खालच्या पातळीला जातील मग असे करताना भले स्वत:चे नुकसान झाले तरी बेहत्तर, पण दुसर्याचे तीनतेरा वाज(व)णे सर्वाधिक महत्त्वाचे!
हे तर मी कन्या राशीची आणि कर्क लग्नाची असुन सुध्दा करते.
मग असे करताना भले स्वत:चे नुकसान झाले तरी बेहत्तर, पण दुसर्याचे तीनतेरा वाज(व)णे सर्वाधिक महत्त्वाचे!
अधोरेखित स्वभावविशेष व्यवहार्य नाही,हे तुम्हीही जाणत असालच शीतलताई :) मलाही ते कळते, पण जेव्हा वागायची पाळी येता तेव्हा कळत असूनही वळत नाही, असे वाटते :D हाच तूळ-वृश्चिक मिक्सचा परिणाम असावा,असा अंदाज आहे ;)
((अ)व्यवहारी)बेसनलाडू
>>मग असे करताना भले स्वत:चे नुकसान झाले तरी बेहत्तर, पण दुसर्याचे तीनतेरा वाज(व)णे सर्वाधिक महत्त्वाचे!
तात्या, आजकाल मिपावर उपद्रव इतका का वाढला आहे ह्याचे उत्तर मिळाले का? त्या काकाला तू हाकलुन लावलेस पण पुतण्याचे काय?
(सावध) खरा डॉन
बाकीचे क्लॉन...
मेष- साठ वर्षं अपमान लक्षात ठेवणार.
वृषभ-रसास्वाद हेच जीवन
मिथुन-वेगवान विचार. पण खोली कमी.
कर्क-फार जपून बोलाव लागतं. टचकन पाणी डोळ्यात.
सिंह-मोठेपणा द्या. काय वाट्टेल ते मागून घ्या.
कन्या-वि. सू.-ही मुलं झोपली आहेत असं वाटलं तरी झोपलेली नसतात.
तूळ -बायको असेल ह्या राशीची तर संसाराची नैया पार.
वॄश्चीक-कुढणार. विसरणार नाही.
धनू-ह्या घडीला माणूस आहे कि जनावर ते तपासा.
मकर-व्यवहार निपूण.
कुंभ-ज्ञानी ?होय. उपयोग-तुम्हाला माहीत असेल तर करून घ्या.
मीन-अनामीक ताणाची रास.
सर्व शास्त्रींची माफी मागून वर्णने लिहीतो आहे. खरी आहेत ताडून बघा.
उत्तर देईन देईन म्हणेस्तोवर विसरूनच गेलो आणि ५० च्या वर प्रतिसाद गेलेदेखील?! :)
आत्ता भाग्यश्रीने आठवण करून दिली तेव्हा प्रथमच बघितला हा थ्रेड!
असो, भाग्यश्रीची खात्री खरी आहे, माझी रास मिथुनच आहे! :)
आमचे रामदासबुवा म्हणतात त्याप्रमाणे वेगवान विचार परंतु खोली कमी! :(
चालायचंच! सगळ्यांनी जळ्ळं खोल खोल होऊन कसं चालेल? आमच्यासारखे काही उथळ नकोत का? आणि अहो आमच्यासारखे काही उथळ आहेत म्हणूनच तर तुम्हा खोलीवाल्यांचं जळ्ळं कौतुक!
काय रामदासबुवा, खरं की नाय? :)
आपला,
(बोलण्यात वस्ताद!) मिथुनेचा तात्या!
माझी पण कन्या रास च आहे. ओफिसच्या मिंटींग मध्ये सगळ्यात जास्त प्रश्न माझेच. खुप त्रास होतो, प्रश्न विचारले नाहीत तर, सतत उलटी झालया सारखे वाट्ते.
आणि कोणताही निर्णय घेण्याआधी इतकी म्हाहीती जमवतो, बाकीचे लोक वैतागुन जातात.
मिथुन ,तूळ,कुंभ या तिन्ही राशी एकाच जातकुळीच्या .विचाराचा वेग याच क्रमात घटत जातो.
मिथुनेचे काही गुण.अंकगणित पक्के.आडाखे ,अंदाज ,अचूक असतात.
डे ट्रेडींग , सट्टा यात यशस्वी होतात.
प्रत्येक क्षण जगतात.
अवांतर-मी मिथुनेच्या वरच्या पायरीवर आहे?गेस?
माझी चन्द्र रास कर्क आहे आणि लग्न रास (ascendant) कन्या आहे. साधारणपणे चन्द्र राशिवरुन मनाचा ठाव घेता येतो, पण स्वभाव विशेष, अथवा behaviora characteristics लग्न राशिवरुनच कळ्तात.
कन्या राशीचे पुरूष खुप चिकित्सक, आणि पारखुन घेतल्या शिवाय विश्वास नाय ठेवणारे असतात.
पण मनात कायम श॑का घेतलेला निर्णय बरोबर की चुक.
बापरे माझ्या हीचे वडील कन्या राशीचे आहेत्.(त्यांच्या मनात अजुन शन्का असावी असे वाटते मला)
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
मला ह्यात आता नविन आलेल्या प्रतिक्रीया कोणत्या ओळखता येत नाही आहे.
पण मी म्हणते विषय हा होता की तुमचे कोणत्या राशीच्या लोका॑शी पटते
पण जो तो आपली रासच फक्त सा॑गु लागला बाकी चे गुडा॑ळुन टाकले का ?
माझे ज्या लोका॑शी छान मैत्री होते त्या लोका॑ची रास मी आवश्य नोद॑वते.
माझी रास कन्या माझ्या नवर्याची ही कन्या पण एकाच राशीचे असुन आम्ही अत्य॑त वेगळ्या मता॑चे आहोत आणि माझ्या नवर्याच्या मते अशाच जोडप्याचा स॑सार छान होतो.
पण माझ्या स्वभावा नुसार मी कर्क राशीची असावी असे बर्याच जणा॑ना वाटते.च॑द्राची च॑चलता माझ्यात खुप आहे आणि हळवापणाही.
लग्न राशी प्रमाणे माणसाचे स्वभाव असतात असे मला ऐकुन माहिती आहे.
माझ्या मित्र मैत्रिणी धनु, सि॑ह, आणि तुळ ह्या राशीच्या लोका॑शी माझे छान जमते.
मेष राशीशी अजिबात जमत नाही.
आपण हया विषयावरील कालच्या लोकसत्तेतला अग्रलेख वाचलेला दिसतोय.
शिवाय पुतळा उभारणार्या नेत्यांना महाराजांविषयी किती आस्था आहे हे जनता चांगलेच ओळखून आहे.
स्मारक हवेच तर सर्व प्रमुख गडांच्या डागडुजीसाठी काहीतरी करा. राजगडाकडे तर सरकारचे लक्षच नाही.
शिवसेना-भाजप सत्तेवर असताना त्यांना कोणि आडवले होते?
हाच उपक्रम जर शिवसेना भाजप ह्यांनी केला असता तर?
मुळात मला तरी आपला आक्षेप हा राष्ट्रवादी-कोंग्रेस ह्यांनी स्मारक उभारण्यावर वाटतोय.
तुम्हाला राजगडाचाही "सिंहगड" करायचा आहे का?म्हणजे अगदि गडाच्या माथ्यावर नेणारे रस्ते वगैरे?
हे राजकारणि लोक गडा-किल्ल्यांकडे लक्ष देत नाहित ते एका द्रॄष्टिने उत्तमच आहे.नाहितर तिथेहि हि लोके आपल्या "गढ्या" उभारतील.
त्यापेक्षा हे स्मारक समुद्रात उभारत आहेत तेच उत्तम.
अभि़ज्ञ
माझा आक्षेप सध्याच्या सरकारबद्द्ल नाही. सर्व राजकारणी सारखेच. म्हणूनच आज केतकरांच्या घरावर हल्ला झाला.
तुमचा मुद्दाही पटला. राजगड तर आम्हा ट्रेकर्स् चा आवडता आहे. त्याचा काय कुठल्याच गडाचा 'सिंहगड' होऊ नये. पण समुद्रांत एवढा खर्च करुन तो बांधायला माझा आक्षेप आहे.
मध्यंतरी प्रतापगड किल्ल्याचा एक बुरुज ढासळला. आणि या प्रकाराची शक्यता अनेक गिरीप्रेमींनी अगोदरच वर्तविली होती. तसे निवेदनही पुरातत्व खाते आणि सरकारला दिले होते. पण सरकारने दुर्लक्ष केले.
मंडणगड तालुक्यातील गोपाळगड त्यावर एका व्यक्तीने तटबंदीच्या कमानीत भक्कम दरवाजा बसवून आतमधे आंब्याची बाग केली आहे. आणि ती जमिन माझीच आहे म्हणतो मग सरकार तेव्हा काय करत आहे?
कोट्यावधी रुपये खर्चून स्मारक उभारण्याआधी ह्या तटबंद्या तर पक्क्या करा.
पुण्याचे पेशवे
आहेत त्याच मूर्त्या/पुतळे सांभाळणे कठीण आहे. त्यांच्या विटंबनेवरूनच तर मारामार्या/ जाळपोळ /दंगली होत असतात. आता ऐतिहासिक महापुरूष तर सोडाच एखाद्या मंत्र्याच्या फोटोला काळे लावले म्हणून लोक रस्त्यावर जाळपोळ करतात. ह्या पार्श्वभूमीवर नवीन काही स्मारके बनविणे गरजेचे तर नाहीच, उलट खरे तर गल्लोगल्ली आहे तेच पुतळे काढून एकत्र ठेवावेत व त्यांचा सांभाळ करा असे म्हणावेसे वाटते.
आधीच सरकार म्हणते पैसे नाहीत/ कमी आहेत. पुन्हा १०० कोटी रू खर्च करून स्मारक उभारणार. त्यापेक्षा ते पैसे लोकांच्या इतर कामाकरीता वापरा म्हणावे.
शिवसेना-भाजप सत्तेवर असताना त्यांना कोणि आडवले होते?
हाच उपक्रम जर शिवसेना भाजप ह्यांनी केला असता तर?
तर मी तोही दिखाऊपणा आहे असे म्हणालो असतो. वास्तविक कोणत्याही पक्षाने असे काही करावे असे मला नाही वाटत.
बायदवे.. 'शुद्धलेखन' नही सांगते.. पण मूर्तीचे अनेकवचन मूर्तीच राहते..
दुरूस्ती सांगितल्याबद्दल धन्यवाद . मी आपला तो शब्द नेहमीच्या वापरातील म्हणूनच लिहिला. आणि तुम्ही सांगितल्यावर शोधले तर 'मूर्त्या' हा शब्द ही भरपूर ठिकाणी मिळाला. त्याचाच परिणाम असेल :)
असो, तो मुद्दा गौण आहे.
नेमक्या मुद्यावर पुन्हा लिहिन.
देवदत्ताशी सहमत आहे!
उगाच स्मारकांची शोबाजी करण्यापेक्षा राजकारण्यांनी जनतेचा पैसा प्रामाणिकपणे व सचोटीने जनतेच्याच हिताकरता खर्च करावा. आज महाराष्ट्रातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष आहे, त्याकरता काहीतरी ठोस कार्यक्रम आखला पाहिजे!
खुद्द महाराजांनादेखील तेच अधिक आवडेल असं मला वाटतं!
आपला,
(महाराजांचा भक्त) तात्या.
आहेत त्याच मूर्त्या/पुतळे सांभाळणे कठीण आहे. त्यांच्या विटंबनेवरूनच तर मारामार्या/ जाळपोळ /दंगली होत असतात. आता ऐतिहासिक महापुरूष तर सोडाच एखाद्या मंत्र्याच्या फोटोला काळे लावले म्हणून लोक रस्त्यावर जाळपोळ करतात. ह्या पार्श्वभूमीवर नवीन काही स्मारके बनविणे गरजेचे तर नाहीच, उलट खरे तर गल्लोगल्ली आहे तेच पुतळे काढून एकत्र ठेवावेत व त्यांचा सांभाळ करा असे म्हणावेसे वाटते.
आधीच सरकार म्हणते पैसे नाहीत/ कमी आहेत. पुन्हा १०० कोटी रू खर्च करून स्मारक उभारणार. त्यापेक्षा ते पैसे लोकांच्या इतर कामाकरीता वापरा म्हणावे.
अहो अशा अनेक गोष्टी आहेत.
दर वेळेला काहि वेगळा विषय आला कि काहि लोक (उदा.केतकर...) लगेच आधिच पैसा कमी आहे त्यात केवढी गरिबि आहे,
कुपोषण आहे,पुर आहेत,दुष्काळ आहेत वगैरे ठराविक रडगाणि गायला सुरु करतात.
हे प्रोब्लेम्स गेले कित्येक वर्षे भारतात आहेतच.अजुन पुढची १०० वर्षे गेलीत तरि सुध्दा हे प्रोब्लेम्स राहणारच.
म्हणुन काय हे असले उपक्रम सरकारने कधिच हाति घेउ नयेत का?
आधीच सरकार म्हणते पैसे नाहीत/ कमी आहेत. पुन्हा १०० कोटी रू खर्च करून स्मारक उभारणार. त्यापेक्षा ते पैसे लोकांच्या इतर कामाकरीता वापरा म्हणावे.
हे विधान फक्त टाळ्या घेण्यासाठी ठीक आहे.परंतु असे कधि होते का हो?
वास्तविक पाहता हि ओरड महाराष्ट्रातील संकुचित विचार करणारी मंडळि सतत करत असतात हेच महाराष्ट्राचे दुर्दैव.
हे च स्मारक जर आंबेडकर किंवा गांधी ह्यांचे असते तर मात्र हेच तथाकथित पुरोगामी संपादक सरकारचा उदो उदो करत
गावभर फिरले असते.
असो,
अभिज्ञ.
आपल्या सगळ्या बुजुर्ग लोकांना विरोध म्हणून मी म्हणत नाहिये पण मला असे वाटते की.....
शिवाजी महाराजांसारख्या उन्नत व्य्क्तीमत्वाच्या पुतळ्यावर हे पैसे खर्च झले तरी "गंगेत घोडे न्हाले" म्हणायची वेळ आहे , त्यामुळे वाईटातून चांगले शोधायची सवय लागलेले मन असे सांगते की, त्या निमिताने अमेरिकेच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा जर आमचे महाराज जगाला दिसणार असतील तर आमच्या मुख्यमंत्र्यांना ही सुबुध्दीच झाली म्हणायची नाही का?
शिवाय अभिज्ञ यांनी म्हटल्याप्रमाणे :आधीच सरकार म्हणते पैसे नाहीत/ कमी आहेत. पुन्हा १०० कोटी रू खर्च करून स्मारक उभारणार. त्यापेक्षा ते पैसे लोकांच्या इतर कामाकरीता वापरा म्हणावे.
हे विधान फक्त टाळ्या घेण्यासाठी ठीक आहे.परंतु असे कधि होते का हो:"
हे पण खरेच आहे.
तेंव्हा मला जरी तुमच्या सगळ्यांच्या मनातील भावना / सद्हेतू कळले तरी पण या आपल्या सगळ्यांच्याच "वांझोट्या" भावना कवटाळत बसण्यापेक्षाही "महाराज" अजून "उंच" होत जगाला दिसणार , विमानातून आपण मुंबईजवळ आलो की आधी आपल्याला आप्ल्या हृदयावर विराजमान असलेला परमेश्वर - आपले महाराज दिसणार असा व्यापक दृष्टीकोन हवाय.....
हे फक्त माझे मत आहे , कुणावरही टीका नव्हे.....तसे वाटत असल्यास क्षमस्व !
हेरंब साहेब , आपले मत : आपले नेते (सर्व पक्षातले) एक दिवस जरी शिवबांसारखे प्रामाणिकपणे वागले तरी मोठे आश्चर्य म्हणावे लागेल!
हे फारच अपेक्षा करताय तुम्ही ! अहो, आपल्याला अटल बिहारी वाजपेयी किंवा ए.पी.जे.अब्दुल कलाम यासारखे संशोधक नकोच आहेत हो, आपल्याला "सावरकरांचा पुतळा / फोटो विधान्भवनात नको" असे म्हणणारे माजोरडे दाक्षिण्यात्य मणीशंकर अय्यरच हवे आहेत हो ! तेंव्हा हे सगळे लोक (कोण ते कळले असेलच , लिहीत नाहिये , महाराजांचे शिष्य म्हणवणारे) का शांत असतात? एम्.एफ. हुसैन सारख्या आपल्या देवी देवतांची खिली उडवणारे "आंबट शौकीन" लोक उजळ माअथ्याने रहातातच आहेत ना आपल्या मराठी लोकांच्या नाकावर टिच्चून?
.....असो विषय खूपच जहाल आहे.....
आपला विनम्र,
उदय सप्रेंम
.. सहमत.
अशा प्रकारच्या पुतळ्याकडे फक्त एक दगडमाती आणि घातूंनी बनवलेली मुर्ती समजायचं कारण नाही.
ही मुर्ती शिवरायांच्या पराक्रमाचं प्रतिक म्हणून मानूया ना. हा पुतळा मुंबईत येणार्या परदेशीयांचं महाराजांबद्दलचं कुतुहल तरी जागृत करेल. त्यांना पुतळा कोणाचा? कोण हे शिवाजी महाराज? असे प्रश्न विचारणं भाग तरी पडेल.
मान्य आहे की गडकिल्ल्यांचे संरक्षण महत्वाचे आहे, ते व्हायलाच पाहिजे पण त्यासाठी या पुतळ्याला विरोध करायची काय गरज आहे?
खर्चाचं म्हणाल तर ज्या सरकार कडे मुंबईचं शांघाईकरण करायला पैसा आहे त्यांच सरकारला मुंबईचं थोडं तरी मराठीकरण करायला पैसा उभा करणं काहीच अवघड नाही. अहो यापुर्वी सरकार तर्फे खर्च होणारा सारा पैसा विधायक कामासाठीच खर्चं झाला? अहो धरणं, रस्ते, कालवे, पुल बांधताना एवढा भ्रष्टाचार होऊन एवढा पैसा खर्च होतो तेव्हा का नाही सुमार साहेबांना जाग येत.
रम्या
ज्या पध्दतीने सरकारने योजना सांगितली आहे ती तशीच्या तशी अमलात येणार नाहिच पण जर तशी अमलात आणली तर हे नक्कीच स्वागतार्ह आहे. पण पुतळ्याबरोबर तिथे एक संग्रहालय पण बनवणार आहेत. माझ मत इतकच आहे की या सर्व स्थळाच्या स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. शिवाय सरकारला या अशा प्रोजेक्ट्सचा फारसा अनुभव नसल्याने खासगिकरणातुन ही मोहिम राबवली तर अजुन चांगले होईल असे वाटते. शिवाय याचबरोबर याचे मार्केटिंगही चांगल्या पध्दतीने करावे त्यामुळे हे एक प्रेक्षणिय स्थळ बनायला हवे व त्यातुन पर्यटकांना आकर्षीत करायला हवे. त्याचबरोबर किल्ल्यांच्या डागडुजीसाठीही काही अशीच मोठी तरतुद करावी.
हे विधान फक्त टाळ्या घेण्यासाठी ठीक आहे.परंतु असे कधि होते का हो?
बहुधा अशाच विधानामुळे केतकरांना टाळ्या नाही मिळाल्या पण त्यांच्या घरावर हल्ला झाला. (वाचून बघावाच लागेल आता त्यांचा अग्रलेख.)
अरेच्च्या, बहुतेक प्रतिसाद केतकरांकरीताच लिहिले आहेत :)
मी त्यांचा अग्रलेख अजून पाहिलाही नाही आहे. मी आपले एक सर्वसामान्य नागरीक म्हणून माझी प्रतिक्रिया दिली.
आणखी एक,
इथे लिहिल्याप्रमाणे सर्वांकरिताच स्मारके बनवावे लागणार आहेत. मग कशाला सरकारने लोकांच्या इतर प्रश्नांकडे बघावे? वर्षानुवर्षे हे प्रश्न राहणार आहेतच त्याकडे नंतर पाहता येईल. आणि नाहीतरी सरकार कुठे सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे बघते.
असो, हे मतभेद राहणारच. तुम्ही तुमचे मत सांगितले, मी माझे. उगाच वाद का वाढवावा? :)
अभिज्ञ , उदय यांच्या मताशी सहमत.
महाराज" अजून "उंच" होत जगाला दिसणार , विमानातून आपण मुंबईजवळ आलो की आधी आपल्याला आप्ल्या हृदयावर विराजमान असलेला परमेश्वर - आपले महाराज दिसणार असा व्यापक दृष्टीकोन हवाय.....
ज्यांना माहीत नाही त्यांना महाराजांबद्द्ल आपसूकच माहीती मिळेल. एक मराठी माणसं सोडली तर देश पातळी वर आपल्या शिवबांचा पराक्रम आहे का माहित इतर अमराठी माणसांना? असला माहित तरी त्रोटक च असणार.
महाराजांचे भव्यदिव्य स्मारक बांधणे हा स्वागतार्ह प्रकल्प आहे. एवढ्या खर्चिक प्रकल्पाचे काम तेवढ्याच उच्च प्रतिचे असावे आणि स्मारक बांधून पूर्ण झाल्यावर त्याचा मेंटेनन्स उत्तम सांभाळावा ही अपेक्षा मात्र आहे.
अजूनही आपल्याकडे महाराजांचेच पुतळे उभे होतायत यात काही अर्थ नाही...
तरीही माझा पक्या,अभि़ज्ञ,देवदत्त यांना पाठिंबा आहे...
फक्त अभि़ज्ञचे एक वाक्य खटकते...
"हे च स्मारक जर आंबेडकर किंवा गांधी ह्यांचे असते तर मात्र हेच तथाकथित पुरोगामी संपादक सरकारचा उदो उदो करत
गावभर फिरले असते."
"हे च स्मारक जर आंबेडकर किंवा गांधी ह्यांचे असते तर मात्र हेच तथाकथित पुरोगामी संपादक सरकारचा उदो उदो करत
गावभर फिरले असते."
यात काहीच खटकण्यासारखे नाही. आजच माणणीय रामदास आठवले यांनी आंबेडकरांचे स्मारक उभे करण्याची मागणी केली आहे. त्यावर कोणीच काही बोलत नाहीए.
अहो ,
इथे आपलि रेख मोठीच आहे. मी म्हणो ,वा कोणि ना म्हणो ,ती मोठिच राहणार.
तसेच बाकिच्या रेषाहि ब-यापैकी मोठ्याच आहेत.
इथे रेषांच्या लाबींची तुलना मुळीच नाहिये.
प्रश्न हा कोण कुठल्या रेषेकडे कुठल्या महत्वाने पहाते आहे त्याचा आहे.
किंवा जास्तच सविस्तर बोलायचे झाले तर इथे ह्या रेषेचा रंग हा काहि जणांना नेहमी खटकत असतो.
माझे विधान आपण काळजीपुर्वक वाचले असतेत तर ते आपल्याला खटकले नसते.
असो.
अभिज्ञ.
नक्कीच . महाराष्ट्रात कुमार गंधर्वांचे स्मारक देखील उभारावे. पुण्यात बालगंधर्वांचे स्मारक म्हणून पुलंनी नाट्यगृह उभारले. मुंबईचे लोक कुमारांचे स्मारक उभारण्यात किती पुढाकार घेतात, ते बघायचे.
- सर्किट
आपण हया विषयावरील कालच्या लोकसत्तेतला अग्रलेख वाचलेला दिसतोय.
शिवाय पुतळा उभारणार्या नेत्यांना महाराजांविषयी किती आस्था आहे हे जनता चांगलेच ओळखून आहे.
स्मारक हवेच तर सर्व प्रमुख गडांच्या डागडुजीसाठी काहीतरी करा. राजगडाकडे तर सरकारचे लक्षच नाही.
शिवसेना-भाजप सत्तेवर असताना त्यांना कोणि आडवले होते?
हाच उपक्रम जर शिवसेना भाजप ह्यांनी केला असता तर?
मुळात मला तरी आपला आक्षेप हा राष्ट्रवादी-कोंग्रेस ह्यांनी स्मारक उभारण्यावर वाटतोय.
तुम्हाला राजगडाचाही "सिंहगड" करायचा आहे का?म्हणजे अगदि गडाच्या माथ्यावर नेणारे रस्ते वगैरे?
हे राजकारणि लोक गडा-किल्ल्यांकडे लक्ष देत नाहित ते एका द्रॄष्टिने उत्तमच आहे.नाहितर तिथेहि हि लोके आपल्या "गढ्या" उभारतील.
त्यापेक्षा हे स्मारक समुद्रात उभारत आहेत तेच उत्तम.
अभि़ज्ञ
माझा आक्षेप सध्याच्या सरकारबद्द्ल नाही. सर्व राजकारणी सारखेच. म्हणूनच आज केतकरांच्या घरावर हल्ला झाला.
तुमचा मुद्दाही पटला. राजगड तर आम्हा ट्रेकर्स् चा आवडता आहे. त्याचा काय कुठल्याच गडाचा 'सिंहगड' होऊ नये. पण समुद्रांत एवढा खर्च करुन तो बांधायला माझा आक्षेप आहे.
मध्यंतरी प्रतापगड किल्ल्याचा एक बुरुज ढासळला. आणि या प्रकाराची शक्यता अनेक गिरीप्रेमींनी अगोदरच वर्तविली होती. तसे निवेदनही पुरातत्व खाते आणि सरकारला दिले होते. पण सरकारने दुर्लक्ष केले.
मंडणगड तालुक्यातील गोपाळगड त्यावर एका व्यक्तीने तटबंदीच्या कमानीत भक्कम दरवाजा बसवून आतमधे आंब्याची बाग केली आहे. आणि ती जमिन माझीच आहे म्हणतो मग सरकार तेव्हा काय करत आहे?
कोट्यावधी रुपये खर्चून स्मारक उभारण्याआधी ह्या तटबंद्या तर पक्क्या करा.
पुण्याचे पेशवे
आहेत त्याच मूर्त्या/पुतळे सांभाळणे कठीण आहे. त्यांच्या विटंबनेवरूनच तर मारामार्या/ जाळपोळ /दंगली होत असतात. आता ऐतिहासिक महापुरूष तर सोडाच एखाद्या मंत्र्याच्या फोटोला काळे लावले म्हणून लोक रस्त्यावर जाळपोळ करतात. ह्या पार्श्वभूमीवर नवीन काही स्मारके बनविणे गरजेचे तर नाहीच, उलट खरे तर गल्लोगल्ली आहे तेच पुतळे काढून एकत्र ठेवावेत व त्यांचा सांभाळ करा असे म्हणावेसे वाटते.
आधीच सरकार म्हणते पैसे नाहीत/ कमी आहेत. पुन्हा १०० कोटी रू खर्च करून स्मारक उभारणार. त्यापेक्षा ते पैसे लोकांच्या इतर कामाकरीता वापरा म्हणावे.
शिवसेना-भाजप सत्तेवर असताना त्यांना कोणि आडवले होते?
हाच उपक्रम जर शिवसेना भाजप ह्यांनी केला असता तर?
तर मी तोही दिखाऊपणा आहे असे म्हणालो असतो. वास्तविक कोणत्याही पक्षाने असे काही करावे असे मला नाही वाटत.
बायदवे.. 'शुद्धलेखन' नही सांगते.. पण मूर्तीचे अनेकवचन मूर्तीच राहते..
दुरूस्ती सांगितल्याबद्दल धन्यवाद . मी आपला तो शब्द नेहमीच्या वापरातील म्हणूनच लिहिला. आणि तुम्ही सांगितल्यावर शोधले तर 'मूर्त्या' हा शब्द ही भरपूर ठिकाणी मिळाला. त्याचाच परिणाम असेल :)
असो, तो मुद्दा गौण आहे.
नेमक्या मुद्यावर पुन्हा लिहिन.
देवदत्ताशी सहमत आहे!
उगाच स्मारकांची शोबाजी करण्यापेक्षा राजकारण्यांनी जनतेचा पैसा प्रामाणिकपणे व सचोटीने जनतेच्याच हिताकरता खर्च करावा. आज महाराष्ट्रातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष आहे, त्याकरता काहीतरी ठोस कार्यक्रम आखला पाहिजे!
खुद्द महाराजांनादेखील तेच अधिक आवडेल असं मला वाटतं!
आपला,
(महाराजांचा भक्त) तात्या.
आहेत त्याच मूर्त्या/पुतळे सांभाळणे कठीण आहे. त्यांच्या विटंबनेवरूनच तर मारामार्या/ जाळपोळ /दंगली होत असतात. आता ऐतिहासिक महापुरूष तर सोडाच एखाद्या मंत्र्याच्या फोटोला काळे लावले म्हणून लोक रस्त्यावर जाळपोळ करतात. ह्या पार्श्वभूमीवर नवीन काही स्मारके बनविणे गरजेचे तर नाहीच, उलट खरे तर गल्लोगल्ली आहे तेच पुतळे काढून एकत्र ठेवावेत व त्यांचा सांभाळ करा असे म्हणावेसे वाटते.
आधीच सरकार म्हणते पैसे नाहीत/ कमी आहेत. पुन्हा १०० कोटी रू खर्च करून स्मारक उभारणार. त्यापेक्षा ते पैसे लोकांच्या इतर कामाकरीता वापरा म्हणावे.
अहो अशा अनेक गोष्टी आहेत.
दर वेळेला काहि वेगळा विषय आला कि काहि लोक (उदा.केतकर...) लगेच आधिच पैसा कमी आहे त्यात केवढी गरिबि आहे,
कुपोषण आहे,पुर आहेत,दुष्काळ आहेत वगैरे ठराविक रडगाणि गायला सुरु करतात.
हे प्रोब्लेम्स गेले कित्येक वर्षे भारतात आहेतच.अजुन पुढची १०० वर्षे गेलीत तरि सुध्दा हे प्रोब्लेम्स राहणारच.
म्हणुन काय हे असले उपक्रम सरकारने कधिच हाति घेउ नयेत का?
आधीच सरकार म्हणते पैसे नाहीत/ कमी आहेत. पुन्हा १०० कोटी रू खर्च करून स्मारक उभारणार. त्यापेक्षा ते पैसे लोकांच्या इतर कामाकरीता वापरा म्हणावे.
हे विधान फक्त टाळ्या घेण्यासाठी ठीक आहे.परंतु असे कधि होते का हो?
वास्तविक पाहता हि ओरड महाराष्ट्रातील संकुचित विचार करणारी मंडळि सतत करत असतात हेच महाराष्ट्राचे दुर्दैव.
हे च स्मारक जर आंबेडकर किंवा गांधी ह्यांचे असते तर मात्र हेच तथाकथित पुरोगामी संपादक सरकारचा उदो उदो करत
गावभर फिरले असते.
असो,
अभिज्ञ.
आपल्या सगळ्या बुजुर्ग लोकांना विरोध म्हणून मी म्हणत नाहिये पण मला असे वाटते की.....
शिवाजी महाराजांसारख्या उन्नत व्य्क्तीमत्वाच्या पुतळ्यावर हे पैसे खर्च झले तरी "गंगेत घोडे न्हाले" म्हणायची वेळ आहे , त्यामुळे वाईटातून चांगले शोधायची सवय लागलेले मन असे सांगते की, त्या निमिताने अमेरिकेच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा जर आमचे महाराज जगाला दिसणार असतील तर आमच्या मुख्यमंत्र्यांना ही सुबुध्दीच झाली म्हणायची नाही का?
शिवाय अभिज्ञ यांनी म्हटल्याप्रमाणे :आधीच सरकार म्हणते पैसे नाहीत/ कमी आहेत. पुन्हा १०० कोटी रू खर्च करून स्मारक उभारणार. त्यापेक्षा ते पैसे लोकांच्या इतर कामाकरीता वापरा म्हणावे.
हे विधान फक्त टाळ्या घेण्यासाठी ठीक आहे.परंतु असे कधि होते का हो:"
हे पण खरेच आहे.
तेंव्हा मला जरी तुमच्या सगळ्यांच्या मनातील भावना / सद्हेतू कळले तरी पण या आपल्या सगळ्यांच्याच "वांझोट्या" भावना कवटाळत बसण्यापेक्षाही "महाराज" अजून "उंच" होत जगाला दिसणार , विमानातून आपण मुंबईजवळ आलो की आधी आपल्याला आप्ल्या हृदयावर विराजमान असलेला परमेश्वर - आपले महाराज दिसणार असा व्यापक दृष्टीकोन हवाय.....
हे फक्त माझे मत आहे , कुणावरही टीका नव्हे.....तसे वाटत असल्यास क्षमस्व !
हेरंब साहेब , आपले मत : आपले नेते (सर्व पक्षातले) एक दिवस जरी शिवबांसारखे प्रामाणिकपणे वागले तरी मोठे आश्चर्य म्हणावे लागेल!
हे फारच अपेक्षा करताय तुम्ही ! अहो, आपल्याला अटल बिहारी वाजपेयी किंवा ए.पी.जे.अब्दुल कलाम यासारखे संशोधक नकोच आहेत हो, आपल्याला "सावरकरांचा पुतळा / फोटो विधान्भवनात नको" असे म्हणणारे माजोरडे दाक्षिण्यात्य मणीशंकर अय्यरच हवे आहेत हो ! तेंव्हा हे सगळे लोक (कोण ते कळले असेलच , लिहीत नाहिये , महाराजांचे शिष्य म्हणवणारे) का शांत असतात? एम्.एफ. हुसैन सारख्या आपल्या देवी देवतांची खिली उडवणारे "आंबट शौकीन" लोक उजळ माअथ्याने रहातातच आहेत ना आपल्या मराठी लोकांच्या नाकावर टिच्चून?
.....असो विषय खूपच जहाल आहे.....
आपला विनम्र,
उदय सप्रेंम
.. सहमत.
अशा प्रकारच्या पुतळ्याकडे फक्त एक दगडमाती आणि घातूंनी बनवलेली मुर्ती समजायचं कारण नाही.
ही मुर्ती शिवरायांच्या पराक्रमाचं प्रतिक म्हणून मानूया ना. हा पुतळा मुंबईत येणार्या परदेशीयांचं महाराजांबद्दलचं कुतुहल तरी जागृत करेल. त्यांना पुतळा कोणाचा? कोण हे शिवाजी महाराज? असे प्रश्न विचारणं भाग तरी पडेल.
मान्य आहे की गडकिल्ल्यांचे संरक्षण महत्वाचे आहे, ते व्हायलाच पाहिजे पण त्यासाठी या पुतळ्याला विरोध करायची काय गरज आहे?
खर्चाचं म्हणाल तर ज्या सरकार कडे मुंबईचं शांघाईकरण करायला पैसा आहे त्यांच सरकारला मुंबईचं थोडं तरी मराठीकरण करायला पैसा उभा करणं काहीच अवघड नाही. अहो यापुर्वी सरकार तर्फे खर्च होणारा सारा पैसा विधायक कामासाठीच खर्चं झाला? अहो धरणं, रस्ते, कालवे, पुल बांधताना एवढा भ्रष्टाचार होऊन एवढा पैसा खर्च होतो तेव्हा का नाही सुमार साहेबांना जाग येत.
रम्या
ज्या पध्दतीने सरकारने योजना सांगितली आहे ती तशीच्या तशी अमलात येणार नाहिच पण जर तशी अमलात आणली तर हे नक्कीच स्वागतार्ह आहे. पण पुतळ्याबरोबर तिथे एक संग्रहालय पण बनवणार आहेत. माझ मत इतकच आहे की या सर्व स्थळाच्या स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. शिवाय सरकारला या अशा प्रोजेक्ट्सचा फारसा अनुभव नसल्याने खासगिकरणातुन ही मोहिम राबवली तर अजुन चांगले होईल असे वाटते. शिवाय याचबरोबर याचे मार्केटिंगही चांगल्या पध्दतीने करावे त्यामुळे हे एक प्रेक्षणिय स्थळ बनायला हवे व त्यातुन पर्यटकांना आकर्षीत करायला हवे. त्याचबरोबर किल्ल्यांच्या डागडुजीसाठीही काही अशीच मोठी तरतुद करावी.
हे विधान फक्त टाळ्या घेण्यासाठी ठीक आहे.परंतु असे कधि होते का हो?
बहुधा अशाच विधानामुळे केतकरांना टाळ्या नाही मिळाल्या पण त्यांच्या घरावर हल्ला झाला. (वाचून बघावाच लागेल आता त्यांचा अग्रलेख.)
अरेच्च्या, बहुतेक प्रतिसाद केतकरांकरीताच लिहिले आहेत :)
मी त्यांचा अग्रलेख अजून पाहिलाही नाही आहे. मी आपले एक सर्वसामान्य नागरीक म्हणून माझी प्रतिक्रिया दिली.
आणखी एक,
इथे लिहिल्याप्रमाणे सर्वांकरिताच स्मारके बनवावे लागणार आहेत. मग कशाला सरकारने लोकांच्या इतर प्रश्नांकडे बघावे? वर्षानुवर्षे हे प्रश्न राहणार आहेतच त्याकडे नंतर पाहता येईल. आणि नाहीतरी सरकार कुठे सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे बघते.
असो, हे मतभेद राहणारच. तुम्ही तुमचे मत सांगितले, मी माझे. उगाच वाद का वाढवावा? :)
अभिज्ञ , उदय यांच्या मताशी सहमत.
महाराज" अजून "उंच" होत जगाला दिसणार , विमानातून आपण मुंबईजवळ आलो की आधी आपल्याला आप्ल्या हृदयावर विराजमान असलेला परमेश्वर - आपले महाराज दिसणार असा व्यापक दृष्टीकोन हवाय.....
ज्यांना माहीत नाही त्यांना महाराजांबद्द्ल आपसूकच माहीती मिळेल. एक मराठी माणसं सोडली तर देश पातळी वर आपल्या शिवबांचा पराक्रम आहे का माहित इतर अमराठी माणसांना? असला माहित तरी त्रोटक च असणार.
महाराजांचे भव्यदिव्य स्मारक बांधणे हा स्वागतार्ह प्रकल्प आहे. एवढ्या खर्चिक प्रकल्पाचे काम तेवढ्याच उच्च प्रतिचे असावे आणि स्मारक बांधून पूर्ण झाल्यावर त्याचा मेंटेनन्स उत्तम सांभाळावा ही अपेक्षा मात्र आहे.
अजूनही आपल्याकडे महाराजांचेच पुतळे उभे होतायत यात काही अर्थ नाही...
तरीही माझा पक्या,अभि़ज्ञ,देवदत्त यांना पाठिंबा आहे...
फक्त अभि़ज्ञचे एक वाक्य खटकते...
"हे च स्मारक जर आंबेडकर किंवा गांधी ह्यांचे असते तर मात्र हेच तथाकथित पुरोगामी संपादक सरकारचा उदो उदो करत
गावभर फिरले असते."
"हे च स्मारक जर आंबेडकर किंवा गांधी ह्यांचे असते तर मात्र हेच तथाकथित पुरोगामी संपादक सरकारचा उदो उदो करत
गावभर फिरले असते."
यात काहीच खटकण्यासारखे नाही. आजच माणणीय रामदास आठवले यांनी आंबेडकरांचे स्मारक उभे करण्याची मागणी केली आहे. त्यावर कोणीच काही बोलत नाहीए.
अहो ,
इथे आपलि रेख मोठीच आहे. मी म्हणो ,वा कोणि ना म्हणो ,ती मोठिच राहणार.
तसेच बाकिच्या रेषाहि ब-यापैकी मोठ्याच आहेत.
इथे रेषांच्या लाबींची तुलना मुळीच नाहिये.
प्रश्न हा कोण कुठल्या रेषेकडे कुठल्या महत्वाने पहाते आहे त्याचा आहे.
किंवा जास्तच सविस्तर बोलायचे झाले तर इथे ह्या रेषेचा रंग हा काहि जणांना नेहमी खटकत असतो.
माझे विधान आपण काळजीपुर्वक वाचले असतेत तर ते आपल्याला खटकले नसते.
असो.
अभिज्ञ.
नक्कीच . महाराष्ट्रात कुमार गंधर्वांचे स्मारक देखील उभारावे. पुण्यात बालगंधर्वांचे स्मारक म्हणून पुलंनी नाट्यगृह उभारले. मुंबईचे लोक कुमारांचे स्मारक उभारण्यात किती पुढाकार घेतात, ते बघायचे.
- सर्किट
शिवरायांचा पुतळा समुद्रात हे काही पटले नाही. शिवाय पुतळा उभारणार्या नेत्यांना महाराजांविषयी किती आस्था आहे हे जनता चांगलेच ओळखून आहे. स्मारक हवेच तर सर्व प्रमुख गडांच्या डागडुजीसाठी काहीतरी करा. राजगडाकडे तर सरकारचे लक्षच नाही.
आपले नेते (सर्व पक्षातले) एक दिवस जरी शिवबांसारखे प्रामाणिकपणे वागले तरी मोठे आश्चर्य म्हणावे लागेल!
"पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा" ची आठवण आली.
गंध ऐसा त्या फुलांचा
धुंदी आजही राहीली
छानच.
रात्र थोडी जाहली पण
एक बाकी प्रहर आहे
या दोन वाक्यांचा तर मी फॅन आहे. :)
पुण्याचे पेशवे
त्याच गंधाने अजुनी
जेवनाचा बहर आहे
रात्र थोडी जाहली पण
एक बाकी प्रहर आहे
हे मस्तच!
पुढिल लेखनाकरिता शुभेच्छा!
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
अवांतरः गैरसमज नको माझ वय फक्त २५ आहे
मग ह्या कविता अशा सुचत असाव्यात म्हणते मी या वयात?
रिटायरमेंट प्लॅन आहे हो हा :)
कविता छान आहे. आवडली.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
नुकतीच साठी मागे सरुनी
यौवनाला जाग आली
बहर पुन्हा आला असा की
जीवनाची बाग झाली
प्रियेस माझ्या आजवरी मी
फुले कैक हो वाहिली
गंध ऐसा त्या फुलांचा
धुंदी आजही राहीली
हे विशेष आवडले.
चतुरंग
"पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा" ची आठवण आली.
गंध ऐसा त्या फुलांचा
धुंदी आजही राहीली
छानच.
रात्र थोडी जाहली पण
एक बाकी प्रहर आहे
या दोन वाक्यांचा तर मी फॅन आहे. :)
पुण्याचे पेशवे
त्याच गंधाने अजुनी
जेवनाचा बहर आहे
रात्र थोडी जाहली पण
एक बाकी प्रहर आहे
हे मस्तच!
पुढिल लेखनाकरिता शुभेच्छा!
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
अवांतरः गैरसमज नको माझ वय फक्त २५ आहे
मग ह्या कविता अशा सुचत असाव्यात म्हणते मी या वयात?
रिटायरमेंट प्लॅन आहे हो हा :)
कविता छान आहे. आवडली.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
नुकतीच साठी मागे सरुनी
यौवनाला जाग आली
बहर पुन्हा आला असा की
जीवनाची बाग झाली
प्रियेस माझ्या आजवरी मी
फुले कैक हो वाहिली
गंध ऐसा त्या फुलांचा
धुंदी आजही राहीली
हे विशेष आवडले.
चतुरंग
कोण म्हणतो रात्र झाली
आत्ताच आमुच्या जीवनाची
आत्ता कुठे सुरवात झाली
फिरुनी पुन्हा या यौवनाची
नुकतीच साठी मागे सरुनी
यौवनाला जाग आली
बहर पुन्हा आला असा की
जीवनाची बाग झाली
प्रियेस माझ्या आजवरी मी
फुले कैक हो वाहिली
गंध ऐसा त्या फुलांचा
धुंदी आजही राहीली
त्याच गंधाने अजुनी
जेवनाचा बहर आहे
रात्र थोडी जाहली पण
एक बाकी प्रहर आहे
गैरसमज नको माझ वय फक्त २५ आहे
तुझे माझे गुलाबाचे
जुळ्लेच नाही नाते
गुलाबाच्या गंधाहून
काट्याचीच ओढ वाटे
मैत्री मध्ये आपुल्या या
भांडणच होती फार
रुसुनिया कित्येकदा
शब्दांचीच मारामार
गुलाबाचे फुल देता
काटे तुला बोचतात
शब्द तुझे प्रेममय
रातदिन टोचतात
शब्दाविना फुलाविना
तुझे माझे आहे नाते
म्हणुनच गुलाबाच्या
काट्यांचीही ओढ वाटे
अवश्य!
In reply to अवश्य! by विसोबा खेचर
कसचं! कसचं!!:)
तात्या, खरंच विचार करा...
जबरी
In reply to जबरी by ध्रुव
सहमत
In reply to सहमत by लिखाळ
हेच म्हणतो
>> मिपावर
In reply to >> मिपावर by ईश्वरी
सहमत आहे
कोनी हाय का??