शिवरायांचा पुतळा समुद्रात हे काही पटले नाही. शिवाय पुतळा उभारणार्या नेत्यांना महाराजांविषयी किती आस्था आहे हे जनता चांगलेच ओळखून आहे. स्मारक हवेच तर सर्व प्रमुख गडांच्या डागडुजीसाठी काहीतरी करा. राजगडाकडे तर सरकारचे लक्षच नाही.
आपले नेते (सर्व पक्षातले) एक दिवस जरी शिवबांसारखे प्रामाणिकपणे वागले तरी मोठे आश्चर्य म्हणावे लागेल!
वाचने
8307
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
शिवरायांचे स्मारक
आक्षेप
In reply to शिवरायांचे स्मारक by अभिज्ञ
आक्षेप किल्ल्यांच्या अनास्थेकडे दुर्लक्ष करण्याला
In reply to आक्षेप by हेरंब
आणखी स्मारकांची गरज नाही..
पूर्णपणे
In reply to आणखी स्मारकांची गरज नाही.. by देवदत्त
बायदवे..
In reply to पूर्णपणे by भाग्यश्री
सहमत..
In reply to आणखी स्मारकांची गरज नाही.. by देवदत्त
++१
In reply to सहमत.. by विसोबा खेचर
असहमत......
व्यापक दृष्टीकोन हवाय.....
अभिज्ञ आणि सप्र्यांशी..
ज्या
हे विधान
स्वागतार्ह प्रकल्प
यू पी बरा की महाराष्ट्र???
खटकण्यासारखे काहीच नाही.
In reply to यू पी बरा की महाराष्ट्र??? by शेखस्पिअर
खटकण्याचे कारण...
In reply to खटकण्यासारखे काहीच नाही. by अन्या दातार
कसे काय बुवा?
In reply to खटकण्याचे कारण... by शेखस्पिअर
कुमार स्मारक...
कुमारस्मारक देखील
In reply to कुमार स्मारक... by अनन्त जोशि
कुमार केतकर स्मारक म्हनतोय्...मि