मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सी वर्ल्ड, सॅन डिएगो सहल

बेसनलाडू ·

विसोबा खेचर Fri, 06/06/2008 - 23:07
पिकासावरील चित्रांचा बर्‍याचदा प्रॉब्लेमच होतो. फ्लिकरचा कधी होत नाही! तात्या.

भाग्यश्री Fri, 06/06/2008 - 23:14
बेला, फ्लिकर वरूनच टाक फोटोज.. सोप्पं आहे एकदम..पिकासा फार त्रास देते... बाकी सिवर्ल्ड अफलातून धमाल जागा आहे! आख्खा दिवस कसा जातो कळत पण नाहि.. तुमचे फोटोज दिसले की मी माझे पण थोडे इथेच टाकीन, चालेल ना? http://bhagyashreee.blogspot.com/

प्रियाली Fri, 06/06/2008 - 23:40
फ्लेमिंगो (रोहित पक्षी?) कोलंब्या खाऊन खाऊन यांच्या रंग असा लालगुलाबी होतो म्हणे
बरं झालं मी फ्लेमिंगो नाही. ;)

कोलबेर Fri, 06/06/2008 - 23:56
..नक्की कोणता? आम्ही ओरलँडोच्या सी वर्ल्ड मध्ये गेलो असताना तिथल्या देव माश्याला देखिल शामू शामूच करत होते. ओरिजीनल शामू कोणता सॅन डिएगोचा की ओरलँडोचा? अवांतर : मलाही चित्रे दिसली नाहीत दुव्यावर जाऊन बघतो..

भाग्यश्री Sat, 06/07/2008 - 00:36
सॉरी बेला.. मी तुझ्या लेखात आगंतुकपणा करतीय.. तुझे फोटो पाहून, हे पण टाकावेसे वाटले.. आणी तेव्हढ्यासाठी कुठे नविन नोड उघडा.. म्हणून इथेच.. आय होप, चालेल तुला.. शामूचे फोटो.. ( माझ्यामते इथे काम करणार्या सगळ्याच किलर व्हेल्सना शामू म्हणतात.. चु.भु.द्या.घ्या..) शामू आणि इन्स्ट्रक्टर यांच्यातले नाते फार मस्त आहे.. कसं काय कम्युनिकेट करतात माहीत नाही.. 'किलर' व्हेल असून, शामू अगदी छान माणसाळलेले आहेत.. अर्थात इन्स्ट्रक्टरवर हल्ला करण्याचे १-२ प्रसंग झालेत.. रेअर आहे ते..) फ्लेमिंगो.. खूप सुंदर रंग.. आणि त्यांच्या आसपास अतिशय घाण वास.. का कुणास ठाऊक.. ऑटर्स.. खूप बेढब प्राणी.. पण मस्त ओरडतात.. :) आणि सदा भुकेले! ओरडून ओरडून मासे मागत असतात.. आणि प्रेक्षकांनी फेकलेले मासे झेलतात! शार्क!! :SS सगळ्यात सुखद धक्का!! पोलर बेअर !! हे मला माझ्या आयुष्यात पाहायला मिळेल असे वाटले नव्हते.. पण सीवर्ल्ड च्या वाईल्ड आर्क्टीक मधे ऍक्चुअल पोल बेअर आहे.. एकटांच आहे बिचारा.. भयंकर बोअर झाला होता तो बेअर.... पण क्युट होता! अजुन काही स्नॅप्स इथे पाहायला मिळतील..

शितल Sat, 06/07/2008 - 00:37
भाग्यश्री तुझे फोटो ही एकदम सह्ही आहेत.

इनोबा म्हणे Sat, 06/07/2008 - 00:47
बेला आणि भाग्यश्री...तुम्हा दोघांचेही फोटू लई आवडले. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

यशोधरा Sat, 06/07/2008 - 09:30
बेसनलाडू आणि भाग्यश्री, दोघांनी काढलेले फोटो मस्तच आहेत. भाग्यश्री, ऑटर्सनाही भयानक वास येतो!!

विसोबा खेचर Fri, 06/06/2008 - 23:07
पिकासावरील चित्रांचा बर्‍याचदा प्रॉब्लेमच होतो. फ्लिकरचा कधी होत नाही! तात्या.

भाग्यश्री Fri, 06/06/2008 - 23:14
बेला, फ्लिकर वरूनच टाक फोटोज.. सोप्पं आहे एकदम..पिकासा फार त्रास देते... बाकी सिवर्ल्ड अफलातून धमाल जागा आहे! आख्खा दिवस कसा जातो कळत पण नाहि.. तुमचे फोटोज दिसले की मी माझे पण थोडे इथेच टाकीन, चालेल ना? http://bhagyashreee.blogspot.com/

प्रियाली Fri, 06/06/2008 - 23:40
फ्लेमिंगो (रोहित पक्षी?) कोलंब्या खाऊन खाऊन यांच्या रंग असा लालगुलाबी होतो म्हणे
बरं झालं मी फ्लेमिंगो नाही. ;)

कोलबेर Fri, 06/06/2008 - 23:56
..नक्की कोणता? आम्ही ओरलँडोच्या सी वर्ल्ड मध्ये गेलो असताना तिथल्या देव माश्याला देखिल शामू शामूच करत होते. ओरिजीनल शामू कोणता सॅन डिएगोचा की ओरलँडोचा? अवांतर : मलाही चित्रे दिसली नाहीत दुव्यावर जाऊन बघतो..

भाग्यश्री Sat, 06/07/2008 - 00:36
सॉरी बेला.. मी तुझ्या लेखात आगंतुकपणा करतीय.. तुझे फोटो पाहून, हे पण टाकावेसे वाटले.. आणी तेव्हढ्यासाठी कुठे नविन नोड उघडा.. म्हणून इथेच.. आय होप, चालेल तुला.. शामूचे फोटो.. ( माझ्यामते इथे काम करणार्या सगळ्याच किलर व्हेल्सना शामू म्हणतात.. चु.भु.द्या.घ्या..) शामू आणि इन्स्ट्रक्टर यांच्यातले नाते फार मस्त आहे.. कसं काय कम्युनिकेट करतात माहीत नाही.. 'किलर' व्हेल असून, शामू अगदी छान माणसाळलेले आहेत.. अर्थात इन्स्ट्रक्टरवर हल्ला करण्याचे १-२ प्रसंग झालेत.. रेअर आहे ते..) फ्लेमिंगो.. खूप सुंदर रंग.. आणि त्यांच्या आसपास अतिशय घाण वास.. का कुणास ठाऊक.. ऑटर्स.. खूप बेढब प्राणी.. पण मस्त ओरडतात.. :) आणि सदा भुकेले! ओरडून ओरडून मासे मागत असतात.. आणि प्रेक्षकांनी फेकलेले मासे झेलतात! शार्क!! :SS सगळ्यात सुखद धक्का!! पोलर बेअर !! हे मला माझ्या आयुष्यात पाहायला मिळेल असे वाटले नव्हते.. पण सीवर्ल्ड च्या वाईल्ड आर्क्टीक मधे ऍक्चुअल पोल बेअर आहे.. एकटांच आहे बिचारा.. भयंकर बोअर झाला होता तो बेअर.... पण क्युट होता! अजुन काही स्नॅप्स इथे पाहायला मिळतील..

शितल Sat, 06/07/2008 - 00:37
भाग्यश्री तुझे फोटो ही एकदम सह्ही आहेत.

इनोबा म्हणे Sat, 06/07/2008 - 00:47
बेला आणि भाग्यश्री...तुम्हा दोघांचेही फोटू लई आवडले. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

यशोधरा Sat, 06/07/2008 - 09:30
बेसनलाडू आणि भाग्यश्री, दोघांनी काढलेले फोटो मस्तच आहेत. भाग्यश्री, ऑटर्सनाही भयानक वास येतो!!
लेखनप्रकार
नुकतीच सॅन डिएगो या अमेरिकेच्या नैऋत्य टोकावरील सुंदर शहरास भेट दिली. तेथील समुद्रकिनारे फिरलो व सी वर्ल्ड ला भेट दिली.

त्यांच्या कवितेतील पाऊस

अविनाश ओगले ·

चतुरंग Fri, 06/06/2008 - 20:58
अविनाशराव तुमच्या कवितेतल्या पावसाने डोळ्यात पाऊस आणायचा बाकी ठेवला! कविता अचानक अंगावर आली! चतुरंग

In reply to by चतुरंग

इनोबा म्हणे Fri, 06/06/2008 - 21:28
कविता अचानक अंगावर आली! असेच म्हणतो... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

शेखस्पिअर Fri, 06/06/2008 - 21:24
एक आला पाऊस... त्याने केला चिखल... सकल झाले विकल... डोक्यावर आमच्या विमानाची कलकल... एक आला पाऊस... कारखान्यात गेला ऊस... साखर झाली ब़ख्खळ... आमच्या पायाला अजूनही तोच चिखल... एक आला पाऊस... चारोळीची फिटली हौस... करायची होती कविता... चार ओळीतच निघतो आता...

विसोबा खेचर Sat, 06/07/2008 - 00:09
छ्या! काय हे ओगलेसाहेब?! नाही, तुमची कविता 'काव्य' म्हणून नेहमीप्रमाणेच छान आहे यात काहीच वाद नाही. त्यामुळे तिला आधी दाद देतो! पण काय हो ओगलेशेठ, अहो आत्ता कुठे उन्हाळ्याच्या भयानक काहिलीनंतर चार सुखद तुषारांनी हजेरी लावली आहे. ते जरा घेऊ द्या की स्वच्छंदपणे अंगावर! आपल्या कवितेत सांगितलेलं कटू सत्य आम्ही नाकारत नाही, पण ते सत्य मान्सून सक्रिय होण्याआधीच सांगायला पाहिजे होतं का हो? :) छ्या...! हे कवी लोक काही वेळेला कविता करण्याच्या नादात भलताच काहीतरी विचका करून बसतात! :) ज्यांच्या डोक्यावर छप्पर नाही त्यांच्याबद्दल आम्हालाही कणव आहे पण उगीच पावसावर राग का? अहो त्याचं स्वागत करा की खुल्या दिलानं! च्यामारी, डोक्यावर छप्पर नसणार्‍यांची कणव आणि दोन कळश्यांकरता मैल मैल चालणार्‍या आमच्या आयाभणींकरता काहीच नाही? हा कुठला न्याय? हो, आमचे मोर आनंदाने नाचतात, त्या आयाभणींकरता नाचतात! आपला, (पाऊसप्रेमी) तात्या.

धनंजय Sat, 06/07/2008 - 00:28
एक भयाण मिष्किलपणा सुन्न करतो. ज्याला संकटे नागडे करतात, त्यांना विनोदाचेच कवच वाचवू शकते. ("अंतू बरव्या"तील अशा आशयाचे काही वाक्य आहे...)

अरुण मनोहर Sat, 06/07/2008 - 04:32
आमच्या कवितेत पावसानं फक्त चिखल केला फक्त चिखल केला... अविनाश, ह्या चिखलात देखील तुमच्या कवितेचे कमळ उगवलेच की नाही? तीच तर गम्मत आहे. पावसाला जे काय बरे वाईट परिणाम लोकांवर करायचे ते तो करत असतोच. (उदा. तात्यांना अनुष्काची याद आली....) चांगल्या किंवा वाईट सर्वच अवलोकनांमधून साहित्याचा फुलोरा उमलू द्या..... आपले मिपाकर प्रमोद देव म्हणतात "मराठी भाषा माझा प्राणवायू आहे" त्याच धर्तीवर मी म्हणतो- "ललीत साहित्य माझे रक्त आहे आणि मराठी भाषा त्या रक्ताला प्राण पुरवत आहे"

बेसनलाडू Sat, 06/07/2008 - 05:34
पावसाच्या थेंबांचे/नी चटके बसवणारी कविता. दाहक असूनही आवडली. (गंभीर)बेसनलाडू

मुक्तसुनीत Sat, 06/07/2008 - 19:45
सत्तरीच्या दशकातल्या एका कवितेची आठवण झाली .माझ्या अंधुक आठवणीनुसार ही कविता यशवंत मनोहरांची आहे. ती कविता : कालचा पाऊस आमच्या गावी आलाच नाही सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे .....

चतुरंग Fri, 06/06/2008 - 20:58
अविनाशराव तुमच्या कवितेतल्या पावसाने डोळ्यात पाऊस आणायचा बाकी ठेवला! कविता अचानक अंगावर आली! चतुरंग

In reply to by चतुरंग

इनोबा म्हणे Fri, 06/06/2008 - 21:28
कविता अचानक अंगावर आली! असेच म्हणतो... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

शेखस्पिअर Fri, 06/06/2008 - 21:24
एक आला पाऊस... त्याने केला चिखल... सकल झाले विकल... डोक्यावर आमच्या विमानाची कलकल... एक आला पाऊस... कारखान्यात गेला ऊस... साखर झाली ब़ख्खळ... आमच्या पायाला अजूनही तोच चिखल... एक आला पाऊस... चारोळीची फिटली हौस... करायची होती कविता... चार ओळीतच निघतो आता...

विसोबा खेचर Sat, 06/07/2008 - 00:09
छ्या! काय हे ओगलेसाहेब?! नाही, तुमची कविता 'काव्य' म्हणून नेहमीप्रमाणेच छान आहे यात काहीच वाद नाही. त्यामुळे तिला आधी दाद देतो! पण काय हो ओगलेशेठ, अहो आत्ता कुठे उन्हाळ्याच्या भयानक काहिलीनंतर चार सुखद तुषारांनी हजेरी लावली आहे. ते जरा घेऊ द्या की स्वच्छंदपणे अंगावर! आपल्या कवितेत सांगितलेलं कटू सत्य आम्ही नाकारत नाही, पण ते सत्य मान्सून सक्रिय होण्याआधीच सांगायला पाहिजे होतं का हो? :) छ्या...! हे कवी लोक काही वेळेला कविता करण्याच्या नादात भलताच काहीतरी विचका करून बसतात! :) ज्यांच्या डोक्यावर छप्पर नाही त्यांच्याबद्दल आम्हालाही कणव आहे पण उगीच पावसावर राग का? अहो त्याचं स्वागत करा की खुल्या दिलानं! च्यामारी, डोक्यावर छप्पर नसणार्‍यांची कणव आणि दोन कळश्यांकरता मैल मैल चालणार्‍या आमच्या आयाभणींकरता काहीच नाही? हा कुठला न्याय? हो, आमचे मोर आनंदाने नाचतात, त्या आयाभणींकरता नाचतात! आपला, (पाऊसप्रेमी) तात्या.

धनंजय Sat, 06/07/2008 - 00:28
एक भयाण मिष्किलपणा सुन्न करतो. ज्याला संकटे नागडे करतात, त्यांना विनोदाचेच कवच वाचवू शकते. ("अंतू बरव्या"तील अशा आशयाचे काही वाक्य आहे...)

अरुण मनोहर Sat, 06/07/2008 - 04:32
आमच्या कवितेत पावसानं फक्त चिखल केला फक्त चिखल केला... अविनाश, ह्या चिखलात देखील तुमच्या कवितेचे कमळ उगवलेच की नाही? तीच तर गम्मत आहे. पावसाला जे काय बरे वाईट परिणाम लोकांवर करायचे ते तो करत असतोच. (उदा. तात्यांना अनुष्काची याद आली....) चांगल्या किंवा वाईट सर्वच अवलोकनांमधून साहित्याचा फुलोरा उमलू द्या..... आपले मिपाकर प्रमोद देव म्हणतात "मराठी भाषा माझा प्राणवायू आहे" त्याच धर्तीवर मी म्हणतो- "ललीत साहित्य माझे रक्त आहे आणि मराठी भाषा त्या रक्ताला प्राण पुरवत आहे"

बेसनलाडू Sat, 06/07/2008 - 05:34
पावसाच्या थेंबांचे/नी चटके बसवणारी कविता. दाहक असूनही आवडली. (गंभीर)बेसनलाडू

मुक्तसुनीत Sat, 06/07/2008 - 19:45
सत्तरीच्या दशकातल्या एका कवितेची आठवण झाली .माझ्या अंधुक आठवणीनुसार ही कविता यशवंत मनोहरांची आहे. ती कविता : कालचा पाऊस आमच्या गावी आलाच नाही सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे .....
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
त्यांच्या कवितेतील पाऊस पाऊस आला आणि पाठोपाठ उगवल्या जिकडे तिकडे पावसाच्या कविता... त्यांच्या कवितेतला पाऊस रिमझिमत होता मोत्यासारखे भासत होते टपोरे थेंब हवेत दाटला होता सुखद गारवा त्यांनी लपेटल्या काश्मिरी शाली त्यांच्या अंगणात मोर नाचले पिसारा फुलवून. पावसानं आधी आमचं छप्पर उडवलं मग आमची पार दाणादाण उडवली. माणसं, चूल, कापडं सगळंच चिंब भिजलं छातीशी हात बांधून बसून राहिलो आडोशाला उपाशी पोटानं, काकडत, कुडकुडत... ज्यांच्या डोक्यावर असते छप्पर त्यांच्या कवितेत नाचतात मोर आमच्या कवितेत पावसानं फक्त चिखल केला फक्त चिखल केला... -अविनाश ओगले

चाहूल.... नाटक...

भडकमकर मास्तर ·

झकासराव Fri, 06/06/2008 - 19:14
छान लिहिल आहात. ह्याच नाटकाची समीक्षा मी बरच आधी वाचली होती पेपरात. त्यानी देखील कौतुक केले होते. पहायच होत पण नाही जमल. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

मनिष Fri, 06/06/2008 - 21:13
तुम्ही असे काही लिहिता आणि अस्वस्थ करून सोडता....
बॊसनं प्रश्न विचारणं फ़क्त एक निमित्त आहे..असा एखादा नैतिक प्रश्न अंगावर कोसळल्यावर वैचारिक बैठक पक्की नसेल तर चांगले वाईट ठरवायला आपण कसे असमर्थ ठरतो, कोणती भावनिक , नैतिक आणि बौद्धिक उलथापालथ होते त्याचं हे नाटक आहे...त्यात बॊस येतोच कुठे? आणि बॊस आला असत तर सगळा दोष त्याच्यावर ढकलण्याचा धोका होताच...
सलाम!!! किती नेमकेपणे लिहिले आहे...

मास्तर मागचे 'साठेच काय करायचे' आणि 'चाहूल' दोन्हीने अस्वस्थ करून सोडलत. नकारात्मक शेवट केल्याशिवाय ही सकारात्मक लाज येणार कुठून? हेच खरं. पुण्याचे पेशवे

शेखस्पिअर Sat, 06/07/2008 - 00:33
तुम्हाला दुसरे कुठले नाटक सापडले नाही का??? का असा त्रास देता.. आम्हाला तर हे नाटक बघत असताना सारखी आमच्या लेडी मॅकबेथचीच आठवण येत होती... रात्रि घरी आल्यावर आम्हाला झोपच येत नव्हती... मग तमसेच्या तीरावर बसून राहीलो.. एकच वेळी एखादी गोष्ट आवडते आणी आवडतही नाही असे प्रसंग आयुष्यात फार थोड्या वेळेस येतात... असो.. (सोनालीने आमची मॅकबेथ काय उभी केली असती!!!)

In reply to by शेखस्पिअर

भडकमकर मास्तर Sat, 06/07/2008 - 01:17
(सोनालीने आमची मॅकबेथ काय उभी केली असती!!!) एका साउथच्या सिनेमात सोनालीने मॅक्बेथचा रोल केला आहे.... त्या सिनेमाबद्दल आणि एकूणच त्या शूटिंगच्या अनुभवाबद्दल सोनालीने २००० सालच्या मटा दिवाळी अंकात छान लेख लिहिला होता... चित्रपटाचे नाव आठवत नाही... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मुक्तसुनीत Sat, 06/07/2008 - 01:23
पारंपारिक नीतीमत्तेच्या सीमारेषेच्या जवळचा नि पलिकडचा प्रदेश दाखविणे हा या नाटकाचा मूळ उद्देश असावा. ज्या नीतीबंधनांना आपण गृहित धरून चालतो, पुरुषार्थ, पातिव्रत्य, सहजीवन या सर्व रूढ संकल्पनाना आपण जे परमोच्च स्थान देतो , त्या गृहितकांना जेव्हा फाटा द्यायची वेळ येते, त्या आदर्शांना झुगारून जेव्हा जगण्याची निवड आपण करतो तेव्हा काय होते ? याची एक झलक हे नाटक दाखवते असे वरकरणी दिसते आहे. पण तसा प्रयत्न असल्यास नाटकाच्या प्रेमिस मधे (मराठी शब्द ?) काहीतरी गोची आहे असे दिसते. कारण जोडप्याची जी चर्चा चालते ती आपल्या गरजा-चैनी आणि त्या गरजा भागवण्यासाठी कुठवर जायला हवे येथवर चालते असे दिसते. म्हणजे नीती-अनीतीच्यापलिकडचा जो न-नैतिकतेचा प्रदेश ( द रीजन ऑफ एमॉरॅलिटी) आहे तो जाणून घ्यायच्या ध्यासाने हे चालले आहे असे दिसत नाही. हे चाललेले दिसते आहे रोजच्या नीतीमत्तेच्या अधिपत्याखालच्या आयुष्याची आर्थिक/सामाजिक/अधिभौतिक पातळी उंचावण्यासाठी एका रात्रीपुरते नैतिकतेच्या राज्याबाहेर मागच्या दरवाज्याने जाण्याविषयी नि पहाट व्हायच्या आधी पुन्हा त्या पारंपारिक नैतिकतेच्या अधिष्ठानाखाली परत येण्यापुरते. नीतीमत्तेच्या पलिकडे जाऊन जगण्यासाठी लागणरी किंमत कायमस्वरूपी मोजण्याची धगधग इथे कुठे आहे ? लैंगिक स्वातंत्र्य मिळवण्याकरता गावकूसाबाहेर पडायची आणि तिथे रहायची तयारी लागते. ते इथे कुठे आहे ? र.धों कर्वे यांचे उदाहरण घ्या. आयुष्यभर हा माणूस"लैंगिकता आणि नीतीमत्ता यांचा कसलाही संबंध असण्याची गरज नाही. विधवांनाही लग्नाशिवाय लैंगिक सुख मिळ्ण्याचा हक्क आहे" या सारखे विचार १९२५ च्या काळात मांडत होता ! समाजाने त्यांचे काय हाल केले हे आपण सगळे जाणतोच. पण माणूस वाकला नाही. त्यामुळे एकूण या नाटकाचे स्वरूप म्हणजे "दिवसा मिळण्याच्या इभ्रतीकरता रात्रौ खाल्लेले शेण" इतपतच ठरते असे मानले तर चूक ठरेल काय ?

In reply to by मुक्तसुनीत

भडकमकर मास्तर Sat, 06/07/2008 - 02:13
द रीजन ऑफ एमॉरॅलिटी) आहे तो जाणून घ्यायच्या ध्यासाने वगैरे काय हे चालले आहे असे वाटत नाही....लेखकाला अपेक्षितही नसावे... गावात राहून भौतिक प्रगतीच अपेक्षित आहे यांना... त्यामुळे आपण म्हणता ते शब्द थोडे कठोर असले तरी "दिवसा मिळण्याच्या इभ्रतीकरता रात्रौ खाल्लेले शेण" काही चूक वाटत नाहीत.... ....पण त्यामुळे या नाटकाला याचे स्वरूप.... इतपतच म्हणणेही पटत नाही... असो, तुमचा असा समज व्हावा यात नाटकाची ओळख करून देण्यात माझा कुठेतरी गोंधळ झाला असणार.... ते जाउदेत.... ... तुमच्या नाटकांच्या पुस्तकाच्या लिस्ट मध्ये हे पुस्तकसुद्धा ऍड करून टाका.... वाचल्यानंतर सगळा गैरसमज दूर होईल.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

मुक्तसुनीत Sat, 06/07/2008 - 02:22
माझ्या हातून थोडे कठोर शब्द वापरले गेले खरे. माझ्या पोस्ट मधील शेवटच्या विधानाला तर सरळ सरळ "जजमेंटल" होण्याचा वास आहे. असो. एकूणच प्रशांत दळवी यांची एक नाटककार म्हणून मोठी झेप मला वाटली नाही. "चारचौघी" सारखे त्यांचे नाटक ८० च्या दशकात गाजले आणि स्त्रियांचा दृष्टीकोन त्यानी प्रभावीपणे मांडला हे खरे ; पण माणसामाणसामधल्या व्यवहारांमधली गूढता, खोली त्यानी टिपल्याचे मला स्मरत नाही. "चाहूल" च्या बाबतीत सुद्धा असेच काहीसे झाले असावे. तुम्ही करून दिलेली ओळख अपुरी नाही. माझी कदाचित छिद्रान्वेषक वृत्ती आड आली असावी. "काय नाही" हे माहीत करून निराश होण्याऐवजी "काय आहे" हे समजून घेणे योग्य. (अर्थात गुणात्मक दृष्ट्या "काय असू शकले असते" याबद्दलचे वुइशफुल थिंकींग चालू रहातेच.)

In reply to by मुक्तसुनीत

भडकमकर मास्तर Sun, 06/08/2008 - 17:36
"काय नाही" हे माहीत करून निराश होण्याऐवजी "काय आहे" हे समजून घेणे योग्य हे वाक्य छान... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

वाचक Sat, 06/07/2008 - 02:01
तुम्ही कशी करता ह्यावर ही गोष्ट 'शेण खाणे' किंवा 'तडजोड' ह्या पैकी एका गटात बसते. आणि माझ्या समजुती प्रमाणे नाटककाराचाही उद्देश तोच आहे. सर्वात पहिला (आणि कदाचित महत्त्वाचाही) प्रश्न म्हणजे ' बॉसला अशी धाडसी मागणी करायची हिंमत तरी कशी झाली ? ' जोडप्याचे वागणे तशाच प्रकारात बसणारे असल्याशिवाय एवढी हिंमत होणेच शक्य नाही. तेव्हा आपोआपच जोडप्याने 'एक विशिष्ट' सीमारेषा आधीच ओलांडलेली आहे हे कळून चुकते. मग प्रश्न उरतो तो फक्त 'अजून पुढे जायचे की नाही एवढाच.... कदाचित हा एक अपरिहार्य शेवट असावा की आता आपण अशा ठिकाणी पोहोचलेलो आहोत की जिथून परतीचा मार्ग नाही. मग आधीच केलेल्या अनेक तडजोडींवर कशाला पाणी सोडा ? (शेवटी एक रात्र काय आणि अनेक काय - कृतीचे समर्थन सुरु झाले की टोचणी संपली) :)

भडकमकर मास्तर Sat, 06/07/2008 - 02:31
जोडप्याने 'एक विशिष्ट' सीमारेषा आधीच ओलांडलेली आहे हे कळून चुकते. मग प्रश्न उरतो तो फक्त 'अजून पुढे जायचे की नाही एवढाच.... ........कृतीचे समर्थन सुरु झाले की टोचणी संपली अगदी योग्य बोललात... सहमत.... ________________ अजून एक सांगावेसे वाटते, असा जर विचार केला की या सार्‍यातून नेमका गुन्हा किंवा अपराध काय घडला ?.... सगळाच राजीखुशीचा मामला आहे, तीन कन्सेण्टिंग ऍडल्ट्स मधलं हे पर्सनल मॅटर आहे, तर तुम्ही आम्ही कोण यांना नैतिकतेचे धडे देणारे ? ज्याची त्याची नैतिकता काय आहे ते त्यांचं बघून घेतील....(च्यायला पण नैतिकता इतकी सापेक्ष असते का ? आमचा सगळाच वैचारिक गोंधळ... इथे याच विषयावरचा पेठकरकाका आणि तात्या यांचा एक संवाद आठवतो...) .... हां मग फसवणूक कोणाची झाली?... या सार्‍यातून लायकी नसताना मकरंद जी भराभरा प्रमोशन्स मिळवतो आहे, त्या वेळी एखाद्या लायक माणसाची वाट लागली असणार त्याचे हे दोघे अपराधी आहेत,त्याची नक्कीच फसवणूक होत आहे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

वाचक Sat, 06/07/2008 - 07:59
आता अजून विचार केला तर अस वाटतं की बॉसने अशी मागणी केली तिथे नाटक सुरु न होता संपले पाहिजे. नाटकाची सुरुवात 'भौतिक प्रगतीकरता (किंवा चंगळवादाकरिता म्हणूया फार तर) सर्वसामान्यपणे अनैतिक समजली जाणारी कृती करावी की नाही ' ह्याचा उहापोह करताना व्हायला हवी म्हणजे मग त्या व्यक्तिरेखांचा प्रवास नैतिक अधःपतनाकडे कसा झाला हे पाहणे मनोरंजक ठरेल. बॉसची मागणी ही खरे तर एक अपरिहार्य अशी परिणती आहे - सुरुवात नाही.

विसोबा खेचर Sat, 06/07/2008 - 12:31
मला असं वाटतं की ज्याला जे जमेल, पटेल तसा प्रयेकजण त्याच्या त्याच्या विचाराने वागत असतो. त्यात चूक काय, बरोबर काय, हे कुणीच ठरवू नये, तो अधिकार कुणालाच नाही! (अर्थात, यात भादंसं मध्ये ज्याची 'गुन्हा' म्हणून नोंद झालेली आहे या गोष्टी येत नाहीत!) असो.. मास्तर! बाकी छानच लिहिता तुम्ही. एखाद्या नाटकाकडे किती विविध अँगलने पाहता याचं कौतुक वाटतं! अजूनही मराठी रंगभूमीवरच्या अश्याच काही चांगल्या नाटकांचा आपण मिपावर परामर्श घ्यावा अशी आपल्याला विनंती! 'नाटक' हा मराठी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे आपले लेखन वाचायला मजा येते! काय हो मास्तर, मला असं पुसटसं आठवतंय की शिवाजी साटम आणि नीना कुलकर्णी या दोघांच्याच भूमिका केलेलं एक नाटक होतं. त्या नाटकाचं नावंही बहुधा चाहूलच होतं! (चूभूदेघे!) कृपया खुलासा कराल का? ते नाटकही छान होतं! आपला, (नाट्यप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

भडकमकर मास्तर Sat, 06/07/2008 - 14:59
शिवाजी साटम आणि नीना कुलकर्णी या दोघांच्याच भूमिका केलेलं एक नाटक होतं. त्या नाटकाचं नावंही बहुधा चाहूलच होतं नाही... लेखक दिग्दर्शक तेच होते.... पण त्या नाटकाचं नाव होतं.. ध्यानीमनी त्यात तिला संपूर्ण नाटकभर स्वतःच्या मुलाच्या अस्तित्त्वाचा भास होत असतो परंतु तो नसतोच, अशा आशयाचे कथानक होते... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

विसोबा खेचर Sat, 06/07/2008 - 17:29
नाही... लेखक दिग्दर्शक तेच होते.... पण त्या नाटकाचं नाव होतं.. ध्यानीमनी येस्स! मास्तर, यू आर राईट! :) माझाच काहितरी घोटाळा झाला होता...

चाहूल वाचले. नाटकाची कथा समजून घेतली आणि एक वाचक म्हणून आपल्या मित्रांच्या मनात जो विचार आला हा लेखकाच्या लेखनीचा अतिरेक तर नाही ना ? असे म्हणुन सोडून दिले असते. किंवा हॅ, असे होऊ शकते का ? याच्यावर जरा स्वतःशीच वाद करत बसलो असतो. वर काही प्रतिसादात उल्लेख आलाच आहे, की बॉसने मकरंदला बोलण्याची हिम्मतच कशी केली ? मकरंद मधे नकार देण्याची क्षमता नसते का ? चंगळवादात त्याला आता कोणतेच पर्याय उरले नाहीत का ? आणि त्याचा आतला आवाज जो आहे, तो हताशपणाचा आहे. पावित्र्य, नैतिकता या केवळ गप्पा आहेत. त्याला सामोरे जा !!! असा संदेश नाटककाराला द्यायचा आहे असेच वाटले. नाटक आणि राजकारण मराठी माणसाचे वीक प्वॉइंट. तेव्हा आरामात परिक्षणे येऊ दे, आम्हाला आपले परिक्षण वाचायला आवडतेच.

प्रभाकर पेठकर Sat, 06/07/2008 - 22:36
एकंदर कथानक इंग्रजी 'डॉल्स हाऊस' च्या कथेवरून प्रेरित झालेले वाटते आहे. तथाकथित उच्चभू समाजातील कांही उदाहरणे भौतिक सुखाच्या लालसे पोटी हा मार्ग स्विकारतात असे वाटते. 'डॉल्स हाऊस' ची नायिका नवर्‍याला प्रमोशन्स मिळवून देण्यासाठी वरील मार्गाने जाते (आपल्याला भराभर प्रमोशन्स का मिळतात आणि आपली आर्थिक, सामाजिक भरभराट का होते आहे ह्याचा नायकाला संभ्रम पडतो). हे नाटक १९७४ मध्ये वाचले होते. त्यामुळे तपशील चुकण्याची शक्यता आहे पण आशय तोच आहे.

चतुरंग Sun, 06/08/2008 - 00:54
नाटकांची ओळख करुन देऊन फार छान लिखाण करत आहात. काय वापरुन काय मिळवायचं ह्यातला विवेक कोणत्याही कारणाने संपला की ह्या नाटकाची कथा सुरु होणार असं वाटतं! मूळ संहिता वाचायला हवी. चतुरंग

दंभकुठार Sun, 06/08/2008 - 09:55
अरेच्या !! हॉलिवूडकरांनी इनडिसेंट प्रपोजल नामक सिनेमा सदर मराठी नाटकावरून उचलला होता असे दिसते !!! http://www.imdb.com/title/tt0107211/

सखाराम_गटणे™ Sun, 06/15/2008 - 19:25
आज जे काही समाजात चालले आहे ते पहाता हे नाटक म्हणजे फार मोठी गोष्ट आहे असे मला वाटत नाही. 'पेशव्यांचे विलास जीवन' वाचावे. त्यात जो दुसरा बाजीराव पेशवे, नाना फडनिस यांच्या बद्दलचे उतारे वाचुन मनाला खुप वेदना होतात. दुसरा बाजीराव पेशवे यांनी पण हे केलेले आहे. म्हणजे हा प्रकार म्हणजे बरो बर आहे, असे मी म्हणत नाही. ऐकदा माणुस षड रीपु च्या स्वाधिन झाले तरी कि बाकिचे सगळे क्षुल्लक वाट्ते. ज्या क्षेत्रात ग्लैमर आहे, त्या ठिकाणी असे प्रकार खुप आहेत. ज्या ठिकाणी (उदा. आर & डी) खरोख्रर बुध्दीमत्त्ता लागते अशा ठिकाणी असे प्रकार फारसे नाहीत. मी सुद्धा असे काही प्रकार बघितले आहेत. 'तेरी भी चुप, मेरी भी चुप' हा प्रकार असतो. आणि ह्या प्रकारातली लोक जो पर्यंत सापडत नाही तो पर्यंत खुप संक्रुती रक्षणाच्या घोषणा करतात. बॉस ने अशी मागणी केली कारण त्याला म्हाहीत होते कि कोण मागणी पुर्ण करणार आहे. लोक आधी पाणी किती खोल आहे बघतात आणि मगच पाण्यात उतरतात. हा विषय खुप मोठा आहे, मास्तरांनी हा धागा सुरु केल्या बद्दल धन्यवाद. नाटक परीकक्षण पण चांगले आहे. इतरांच्या प्रतिक्रीयाही आवड्ल्या.

झकासराव Fri, 06/06/2008 - 19:14
छान लिहिल आहात. ह्याच नाटकाची समीक्षा मी बरच आधी वाचली होती पेपरात. त्यानी देखील कौतुक केले होते. पहायच होत पण नाही जमल. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

मनिष Fri, 06/06/2008 - 21:13
तुम्ही असे काही लिहिता आणि अस्वस्थ करून सोडता....
बॊसनं प्रश्न विचारणं फ़क्त एक निमित्त आहे..असा एखादा नैतिक प्रश्न अंगावर कोसळल्यावर वैचारिक बैठक पक्की नसेल तर चांगले वाईट ठरवायला आपण कसे असमर्थ ठरतो, कोणती भावनिक , नैतिक आणि बौद्धिक उलथापालथ होते त्याचं हे नाटक आहे...त्यात बॊस येतोच कुठे? आणि बॊस आला असत तर सगळा दोष त्याच्यावर ढकलण्याचा धोका होताच...
सलाम!!! किती नेमकेपणे लिहिले आहे...

मास्तर मागचे 'साठेच काय करायचे' आणि 'चाहूल' दोन्हीने अस्वस्थ करून सोडलत. नकारात्मक शेवट केल्याशिवाय ही सकारात्मक लाज येणार कुठून? हेच खरं. पुण्याचे पेशवे

शेखस्पिअर Sat, 06/07/2008 - 00:33
तुम्हाला दुसरे कुठले नाटक सापडले नाही का??? का असा त्रास देता.. आम्हाला तर हे नाटक बघत असताना सारखी आमच्या लेडी मॅकबेथचीच आठवण येत होती... रात्रि घरी आल्यावर आम्हाला झोपच येत नव्हती... मग तमसेच्या तीरावर बसून राहीलो.. एकच वेळी एखादी गोष्ट आवडते आणी आवडतही नाही असे प्रसंग आयुष्यात फार थोड्या वेळेस येतात... असो.. (सोनालीने आमची मॅकबेथ काय उभी केली असती!!!)

In reply to by शेखस्पिअर

भडकमकर मास्तर Sat, 06/07/2008 - 01:17
(सोनालीने आमची मॅकबेथ काय उभी केली असती!!!) एका साउथच्या सिनेमात सोनालीने मॅक्बेथचा रोल केला आहे.... त्या सिनेमाबद्दल आणि एकूणच त्या शूटिंगच्या अनुभवाबद्दल सोनालीने २००० सालच्या मटा दिवाळी अंकात छान लेख लिहिला होता... चित्रपटाचे नाव आठवत नाही... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मुक्तसुनीत Sat, 06/07/2008 - 01:23
पारंपारिक नीतीमत्तेच्या सीमारेषेच्या जवळचा नि पलिकडचा प्रदेश दाखविणे हा या नाटकाचा मूळ उद्देश असावा. ज्या नीतीबंधनांना आपण गृहित धरून चालतो, पुरुषार्थ, पातिव्रत्य, सहजीवन या सर्व रूढ संकल्पनाना आपण जे परमोच्च स्थान देतो , त्या गृहितकांना जेव्हा फाटा द्यायची वेळ येते, त्या आदर्शांना झुगारून जेव्हा जगण्याची निवड आपण करतो तेव्हा काय होते ? याची एक झलक हे नाटक दाखवते असे वरकरणी दिसते आहे. पण तसा प्रयत्न असल्यास नाटकाच्या प्रेमिस मधे (मराठी शब्द ?) काहीतरी गोची आहे असे दिसते. कारण जोडप्याची जी चर्चा चालते ती आपल्या गरजा-चैनी आणि त्या गरजा भागवण्यासाठी कुठवर जायला हवे येथवर चालते असे दिसते. म्हणजे नीती-अनीतीच्यापलिकडचा जो न-नैतिकतेचा प्रदेश ( द रीजन ऑफ एमॉरॅलिटी) आहे तो जाणून घ्यायच्या ध्यासाने हे चालले आहे असे दिसत नाही. हे चाललेले दिसते आहे रोजच्या नीतीमत्तेच्या अधिपत्याखालच्या आयुष्याची आर्थिक/सामाजिक/अधिभौतिक पातळी उंचावण्यासाठी एका रात्रीपुरते नैतिकतेच्या राज्याबाहेर मागच्या दरवाज्याने जाण्याविषयी नि पहाट व्हायच्या आधी पुन्हा त्या पारंपारिक नैतिकतेच्या अधिष्ठानाखाली परत येण्यापुरते. नीतीमत्तेच्या पलिकडे जाऊन जगण्यासाठी लागणरी किंमत कायमस्वरूपी मोजण्याची धगधग इथे कुठे आहे ? लैंगिक स्वातंत्र्य मिळवण्याकरता गावकूसाबाहेर पडायची आणि तिथे रहायची तयारी लागते. ते इथे कुठे आहे ? र.धों कर्वे यांचे उदाहरण घ्या. आयुष्यभर हा माणूस"लैंगिकता आणि नीतीमत्ता यांचा कसलाही संबंध असण्याची गरज नाही. विधवांनाही लग्नाशिवाय लैंगिक सुख मिळ्ण्याचा हक्क आहे" या सारखे विचार १९२५ च्या काळात मांडत होता ! समाजाने त्यांचे काय हाल केले हे आपण सगळे जाणतोच. पण माणूस वाकला नाही. त्यामुळे एकूण या नाटकाचे स्वरूप म्हणजे "दिवसा मिळण्याच्या इभ्रतीकरता रात्रौ खाल्लेले शेण" इतपतच ठरते असे मानले तर चूक ठरेल काय ?

In reply to by मुक्तसुनीत

भडकमकर मास्तर Sat, 06/07/2008 - 02:13
द रीजन ऑफ एमॉरॅलिटी) आहे तो जाणून घ्यायच्या ध्यासाने वगैरे काय हे चालले आहे असे वाटत नाही....लेखकाला अपेक्षितही नसावे... गावात राहून भौतिक प्रगतीच अपेक्षित आहे यांना... त्यामुळे आपण म्हणता ते शब्द थोडे कठोर असले तरी "दिवसा मिळण्याच्या इभ्रतीकरता रात्रौ खाल्लेले शेण" काही चूक वाटत नाहीत.... ....पण त्यामुळे या नाटकाला याचे स्वरूप.... इतपतच म्हणणेही पटत नाही... असो, तुमचा असा समज व्हावा यात नाटकाची ओळख करून देण्यात माझा कुठेतरी गोंधळ झाला असणार.... ते जाउदेत.... ... तुमच्या नाटकांच्या पुस्तकाच्या लिस्ट मध्ये हे पुस्तकसुद्धा ऍड करून टाका.... वाचल्यानंतर सगळा गैरसमज दूर होईल.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

मुक्तसुनीत Sat, 06/07/2008 - 02:22
माझ्या हातून थोडे कठोर शब्द वापरले गेले खरे. माझ्या पोस्ट मधील शेवटच्या विधानाला तर सरळ सरळ "जजमेंटल" होण्याचा वास आहे. असो. एकूणच प्रशांत दळवी यांची एक नाटककार म्हणून मोठी झेप मला वाटली नाही. "चारचौघी" सारखे त्यांचे नाटक ८० च्या दशकात गाजले आणि स्त्रियांचा दृष्टीकोन त्यानी प्रभावीपणे मांडला हे खरे ; पण माणसामाणसामधल्या व्यवहारांमधली गूढता, खोली त्यानी टिपल्याचे मला स्मरत नाही. "चाहूल" च्या बाबतीत सुद्धा असेच काहीसे झाले असावे. तुम्ही करून दिलेली ओळख अपुरी नाही. माझी कदाचित छिद्रान्वेषक वृत्ती आड आली असावी. "काय नाही" हे माहीत करून निराश होण्याऐवजी "काय आहे" हे समजून घेणे योग्य. (अर्थात गुणात्मक दृष्ट्या "काय असू शकले असते" याबद्दलचे वुइशफुल थिंकींग चालू रहातेच.)

In reply to by मुक्तसुनीत

भडकमकर मास्तर Sun, 06/08/2008 - 17:36
"काय नाही" हे माहीत करून निराश होण्याऐवजी "काय आहे" हे समजून घेणे योग्य हे वाक्य छान... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

वाचक Sat, 06/07/2008 - 02:01
तुम्ही कशी करता ह्यावर ही गोष्ट 'शेण खाणे' किंवा 'तडजोड' ह्या पैकी एका गटात बसते. आणि माझ्या समजुती प्रमाणे नाटककाराचाही उद्देश तोच आहे. सर्वात पहिला (आणि कदाचित महत्त्वाचाही) प्रश्न म्हणजे ' बॉसला अशी धाडसी मागणी करायची हिंमत तरी कशी झाली ? ' जोडप्याचे वागणे तशाच प्रकारात बसणारे असल्याशिवाय एवढी हिंमत होणेच शक्य नाही. तेव्हा आपोआपच जोडप्याने 'एक विशिष्ट' सीमारेषा आधीच ओलांडलेली आहे हे कळून चुकते. मग प्रश्न उरतो तो फक्त 'अजून पुढे जायचे की नाही एवढाच.... कदाचित हा एक अपरिहार्य शेवट असावा की आता आपण अशा ठिकाणी पोहोचलेलो आहोत की जिथून परतीचा मार्ग नाही. मग आधीच केलेल्या अनेक तडजोडींवर कशाला पाणी सोडा ? (शेवटी एक रात्र काय आणि अनेक काय - कृतीचे समर्थन सुरु झाले की टोचणी संपली) :)

भडकमकर मास्तर Sat, 06/07/2008 - 02:31
जोडप्याने 'एक विशिष्ट' सीमारेषा आधीच ओलांडलेली आहे हे कळून चुकते. मग प्रश्न उरतो तो फक्त 'अजून पुढे जायचे की नाही एवढाच.... ........कृतीचे समर्थन सुरु झाले की टोचणी संपली अगदी योग्य बोललात... सहमत.... ________________ अजून एक सांगावेसे वाटते, असा जर विचार केला की या सार्‍यातून नेमका गुन्हा किंवा अपराध काय घडला ?.... सगळाच राजीखुशीचा मामला आहे, तीन कन्सेण्टिंग ऍडल्ट्स मधलं हे पर्सनल मॅटर आहे, तर तुम्ही आम्ही कोण यांना नैतिकतेचे धडे देणारे ? ज्याची त्याची नैतिकता काय आहे ते त्यांचं बघून घेतील....(च्यायला पण नैतिकता इतकी सापेक्ष असते का ? आमचा सगळाच वैचारिक गोंधळ... इथे याच विषयावरचा पेठकरकाका आणि तात्या यांचा एक संवाद आठवतो...) .... हां मग फसवणूक कोणाची झाली?... या सार्‍यातून लायकी नसताना मकरंद जी भराभरा प्रमोशन्स मिळवतो आहे, त्या वेळी एखाद्या लायक माणसाची वाट लागली असणार त्याचे हे दोघे अपराधी आहेत,त्याची नक्कीच फसवणूक होत आहे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

वाचक Sat, 06/07/2008 - 07:59
आता अजून विचार केला तर अस वाटतं की बॉसने अशी मागणी केली तिथे नाटक सुरु न होता संपले पाहिजे. नाटकाची सुरुवात 'भौतिक प्रगतीकरता (किंवा चंगळवादाकरिता म्हणूया फार तर) सर्वसामान्यपणे अनैतिक समजली जाणारी कृती करावी की नाही ' ह्याचा उहापोह करताना व्हायला हवी म्हणजे मग त्या व्यक्तिरेखांचा प्रवास नैतिक अधःपतनाकडे कसा झाला हे पाहणे मनोरंजक ठरेल. बॉसची मागणी ही खरे तर एक अपरिहार्य अशी परिणती आहे - सुरुवात नाही.

विसोबा खेचर Sat, 06/07/2008 - 12:31
मला असं वाटतं की ज्याला जे जमेल, पटेल तसा प्रयेकजण त्याच्या त्याच्या विचाराने वागत असतो. त्यात चूक काय, बरोबर काय, हे कुणीच ठरवू नये, तो अधिकार कुणालाच नाही! (अर्थात, यात भादंसं मध्ये ज्याची 'गुन्हा' म्हणून नोंद झालेली आहे या गोष्टी येत नाहीत!) असो.. मास्तर! बाकी छानच लिहिता तुम्ही. एखाद्या नाटकाकडे किती विविध अँगलने पाहता याचं कौतुक वाटतं! अजूनही मराठी रंगभूमीवरच्या अश्याच काही चांगल्या नाटकांचा आपण मिपावर परामर्श घ्यावा अशी आपल्याला विनंती! 'नाटक' हा मराठी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे आपले लेखन वाचायला मजा येते! काय हो मास्तर, मला असं पुसटसं आठवतंय की शिवाजी साटम आणि नीना कुलकर्णी या दोघांच्याच भूमिका केलेलं एक नाटक होतं. त्या नाटकाचं नावंही बहुधा चाहूलच होतं! (चूभूदेघे!) कृपया खुलासा कराल का? ते नाटकही छान होतं! आपला, (नाट्यप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

भडकमकर मास्तर Sat, 06/07/2008 - 14:59
शिवाजी साटम आणि नीना कुलकर्णी या दोघांच्याच भूमिका केलेलं एक नाटक होतं. त्या नाटकाचं नावंही बहुधा चाहूलच होतं नाही... लेखक दिग्दर्शक तेच होते.... पण त्या नाटकाचं नाव होतं.. ध्यानीमनी त्यात तिला संपूर्ण नाटकभर स्वतःच्या मुलाच्या अस्तित्त्वाचा भास होत असतो परंतु तो नसतोच, अशा आशयाचे कथानक होते... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

विसोबा खेचर Sat, 06/07/2008 - 17:29
नाही... लेखक दिग्दर्शक तेच होते.... पण त्या नाटकाचं नाव होतं.. ध्यानीमनी येस्स! मास्तर, यू आर राईट! :) माझाच काहितरी घोटाळा झाला होता...

चाहूल वाचले. नाटकाची कथा समजून घेतली आणि एक वाचक म्हणून आपल्या मित्रांच्या मनात जो विचार आला हा लेखकाच्या लेखनीचा अतिरेक तर नाही ना ? असे म्हणुन सोडून दिले असते. किंवा हॅ, असे होऊ शकते का ? याच्यावर जरा स्वतःशीच वाद करत बसलो असतो. वर काही प्रतिसादात उल्लेख आलाच आहे, की बॉसने मकरंदला बोलण्याची हिम्मतच कशी केली ? मकरंद मधे नकार देण्याची क्षमता नसते का ? चंगळवादात त्याला आता कोणतेच पर्याय उरले नाहीत का ? आणि त्याचा आतला आवाज जो आहे, तो हताशपणाचा आहे. पावित्र्य, नैतिकता या केवळ गप्पा आहेत. त्याला सामोरे जा !!! असा संदेश नाटककाराला द्यायचा आहे असेच वाटले. नाटक आणि राजकारण मराठी माणसाचे वीक प्वॉइंट. तेव्हा आरामात परिक्षणे येऊ दे, आम्हाला आपले परिक्षण वाचायला आवडतेच.

प्रभाकर पेठकर Sat, 06/07/2008 - 22:36
एकंदर कथानक इंग्रजी 'डॉल्स हाऊस' च्या कथेवरून प्रेरित झालेले वाटते आहे. तथाकथित उच्चभू समाजातील कांही उदाहरणे भौतिक सुखाच्या लालसे पोटी हा मार्ग स्विकारतात असे वाटते. 'डॉल्स हाऊस' ची नायिका नवर्‍याला प्रमोशन्स मिळवून देण्यासाठी वरील मार्गाने जाते (आपल्याला भराभर प्रमोशन्स का मिळतात आणि आपली आर्थिक, सामाजिक भरभराट का होते आहे ह्याचा नायकाला संभ्रम पडतो). हे नाटक १९७४ मध्ये वाचले होते. त्यामुळे तपशील चुकण्याची शक्यता आहे पण आशय तोच आहे.

चतुरंग Sun, 06/08/2008 - 00:54
नाटकांची ओळख करुन देऊन फार छान लिखाण करत आहात. काय वापरुन काय मिळवायचं ह्यातला विवेक कोणत्याही कारणाने संपला की ह्या नाटकाची कथा सुरु होणार असं वाटतं! मूळ संहिता वाचायला हवी. चतुरंग

दंभकुठार Sun, 06/08/2008 - 09:55
अरेच्या !! हॉलिवूडकरांनी इनडिसेंट प्रपोजल नामक सिनेमा सदर मराठी नाटकावरून उचलला होता असे दिसते !!! http://www.imdb.com/title/tt0107211/

सखाराम_गटणे™ Sun, 06/15/2008 - 19:25
आज जे काही समाजात चालले आहे ते पहाता हे नाटक म्हणजे फार मोठी गोष्ट आहे असे मला वाटत नाही. 'पेशव्यांचे विलास जीवन' वाचावे. त्यात जो दुसरा बाजीराव पेशवे, नाना फडनिस यांच्या बद्दलचे उतारे वाचुन मनाला खुप वेदना होतात. दुसरा बाजीराव पेशवे यांनी पण हे केलेले आहे. म्हणजे हा प्रकार म्हणजे बरो बर आहे, असे मी म्हणत नाही. ऐकदा माणुस षड रीपु च्या स्वाधिन झाले तरी कि बाकिचे सगळे क्षुल्लक वाट्ते. ज्या क्षेत्रात ग्लैमर आहे, त्या ठिकाणी असे प्रकार खुप आहेत. ज्या ठिकाणी (उदा. आर & डी) खरोख्रर बुध्दीमत्त्ता लागते अशा ठिकाणी असे प्रकार फारसे नाहीत. मी सुद्धा असे काही प्रकार बघितले आहेत. 'तेरी भी चुप, मेरी भी चुप' हा प्रकार असतो. आणि ह्या प्रकारातली लोक जो पर्यंत सापडत नाही तो पर्यंत खुप संक्रुती रक्षणाच्या घोषणा करतात. बॉस ने अशी मागणी केली कारण त्याला म्हाहीत होते कि कोण मागणी पुर्ण करणार आहे. लोक आधी पाणी किती खोल आहे बघतात आणि मगच पाण्यात उतरतात. हा विषय खुप मोठा आहे, मास्तरांनी हा धागा सुरु केल्या बद्दल धन्यवाद. नाटक परीकक्षण पण चांगले आहे. इतरांच्या प्रतिक्रीयाही आवड्ल्या.
लेखनविषय:
चाहूल चंद्रलेखा प्रकाशित चिरंतन निर्मित दोन अंकी नाटक... चाहूल.. लेखक : प्रशांत दळवी दिग्दर्शक : चंद्रकांत कुलकर्णी कलाकार : तुषार दळवी सोनाली कुलकर्णी कथासूत्र : मकरंद आणि माधवी या तथाकथित आधुनिक, शहरी जोडप्याची एका रात्रीत घडणारी ही गोष्ट...मकरंद ऒफ़िसमधून घरी आलाय आणि चिडचिड करतोय , नंतर त्यामागचं कारण असं कळतं की त्याच्या बॊसनं माधवीला एक रात्र त्याच्याबरोबर लोणावळ्याला पाठवण्याची विनंती केलीय... मग एकमेकांवर दोषारोप ( तूच जास्त नटतेस वगैरे आणि ती म्हणते तिथेच त्याला ठणकावून शिव्या देऊन नकार का नाही कळवलास वगैरे)... मग चर्चेलाच तोंड फ़ुटते....

आपल्या ना नक्की उत्तम, ना एकदम भुक्कड अशा मध्यम प्रतीच्या निर्मितीक्षमतेचं करायचं काय?

मनिष ·

विदुषक Fri, 06/06/2008 - 18:19
मी करतो आहे ते माझ्या आनन्दा साठी हा तथाकथीत 'माज' जर असेल तर मग मीडिओक्रिटी हे फक्त perception च आहे आठवा ती sir Vivian Richards ची चाल ....... त्याला नही कधी मीडिओक्रिटी चा गन्ड आला शेवटी 'स्वान्तसू़खाय' जर असेल तर सगळे च प्रश्न गळून पडतात आणी रहतो तो निखळ आनन्द .. निव्वळ आनन्द !!!! मजेदार विदुषक

भडकमकर मास्तर Fri, 06/06/2008 - 18:24
लेख वाचला..सविस्तर नंतर लिहितो... मस्त झालाय... आपण सुरु करावे जे आपल्याला मनापासून करावेसे वाटते ते....जमेल तसे....आपल्या तथाकथित मीडिओक्रिटी सकट....परिपुर्णतेचा ध्यासाने, पण अट्टहासाने नाही...आणि मागे वळून, तृप्त होऊन बघावे स्वतःच्याच प्रगतीकडे... बघावी कालच्या अडखळणार्‍या, मीडिओकर पावलांची आजची डौलदार लय...कोणी पळत असेल शेजारी तर त्याची धाव, त्याची गती त्याला मुबारक....आपण करत रहावा आपला प्रवास आपल्या पायांनी, आपल्याच गतीने...स्वांतसुखाय! हेच म्हणतो.... फारच सुंदर मनीष... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विजुभाऊ Fri, 06/06/2008 - 18:43
सहमत पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

मुक्तसुनीत Fri, 06/06/2008 - 20:06
इतके प्रामाणिक लिखाण क्वचित पहायला मिळते. भडकमकर यांच्या लेखाचे हे यश मानायला हवे की, तो वाचून ग्वाही "सत्य-असत्याशी मन केले ग्वाही" या भावनेतून इतके प्रामणिक लेखन करावेसे वाटले ! मनिष यांनी या नाटकाच्या निमित्ताने अनेक मुद्द्यांचा परामर्श घेतला आहे. हे सर्व मुद्दे एकमेकांमधे गुंतलेले आहेत, एकमेकांशी फार जवळचे नाते सांगणारे आहेत. अशा गुंतागुंतीच्या गोष्टींशी झुंजायचे म्हणजे एकेक मुद्द्याला वेगळे काढून पहायचा विश्लेषणात्मक मार्ग कधीकधी पत्करावा लागतो. बर्‍याचदा रुचिभिन्नता या कारणामुळे आपण आपल्याला आपल्या रुचिशी मिळतीजुळती नसलेली माणसे निरर्थक वाटतात. गोविंदाचे चित्रपट याचे एक सहज आठवणारे उदाहरण म्हणून सांगतो. "राजा बाबू" सारखे चित्रपट मी पहायला जायचो तेव्हा मला छद्मीपणे हसणारे लोक आठवतात. "वन मॅन्स फूड इज समवन एल्सेस पॉइझन " असे म्हण्टले आहे ते या अर्थानेच. आणि मग जे आवडत नाही त्याला आपण सुमार असे म्हणून मोकळे होतोच. सुमारपणा (मीडिओक्रिटी ) - मग तो स्वतःचा असो, की इतरांचा , ही एक सब्जेक्टिव्ह बाब आहे. एखाद्या स्वच्छ लखलखीत दिवशी आपण स्वतःला आपापल्या जगातले व्यास-ब्रॅडमन्-डा विंची-आइन्स्टाईन समजतो. (सुदैवाने , बहुतांश लोकांचा भ्रमनिरास लगेच - बहुदा त्याच दिवशी - होतो. ज्यांचा कधी होत नाही त्यांची अवस्था काय वर्णावी !) आणि काही इतर दिवशी नैराश्याचे झटके येतात ? "स्वत:ची किंमत काय ?" याची उत्तरे फार काळीकुट्ट यायला लागतात. हेच तर्कशास्त्र मग आपण दुसर्‍यांच्या बाबतीत लागू करू शकतो. इट इज व्हेरी मच अ पर्सेप्टीव नोशन ! असे जर का असेल तर मग आपण नक्की जोखावे कसे स्वतःला ? हा एक यक्षप्रश्नच आहे. "माझ्यापुढे नित्य आत्मानुभूती, पटावे दुजे तर्क आता कसे ? पुरे जाणतो मीच माझे बल !" या रे. टिळकांच्या ओळी अतिशय सुंदर खर्‍याच. पण असा अनुभव ज्याला आला (आणि जो त्या ठिकाणी टिकू शकला !) त्या माणसाला नक्की काहीतरी महत्त्वाचे गावले आहे. दुर्दैवाने , जेव्हा माणसे आपल्या या दिव्यानुभूती इतरांपर्यंत पोचविण्याचा दावा करतात तेव्हा त्याला बुवाबाजीचे स्वरूप आलेले असते ! तेव्हा आपल्या नशीबी बर्‍याचदा भिरभिरणे येते - सततचा आत्मशोध.

चतुरंग Fri, 06/06/2008 - 20:47
मी ज्या व्यक्तीला माझे मेंटॉर मानले त्याबाबतचा एक अनुभव देतो. ती व्यक्ती एक संशोधक होती. कामाबद्दल बोलताना ते एकदा असं म्हणाले "आपल्या कामांच्या कित्येक वर्षात आपल्याला हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच वेळा खरी अनुभूती येते, एखादाच विचार मनात चमकून जातो, एखादेच स्फुल्लिंग चमचमते आणि त्यातून शोध लागतो, नवा विचार सापडतो, वेगळी वाट दिसते. मग बाकी वेळेला आपण काय करत असतो? रिकामटेकडे असतो का? मिडिऑकर असतो का? तसे जर असलो तर मग 'वेगळी वाट' कशी दिसते? ती दिसते त्या क्षणी आपण कोण असतो? तर आपण तेच असतो. त्या क्षणाच्या अवस्थेतून जाताना आधीच्या अनुभवांचे सार एका विचाराच्या थेंबातून आपल्या पदरी पडते आणि पुन्हा एकदा नव्याने जमिनीची मशागत सुरु होते!" माझा मुलगा माँटेसरी शाळेत जातो. त्या शाळेचे तत्त्व हे मुलांना शिकवणे हे नसून ती त्यांची त्यांचीच शिकत जातात त्यांना फक्त मदत करणे हे आहे. त्यांच्यातली मिडिऑक्रसी सृजनात कशी परिवर्तित होत जाते हे अनुभवणे. हा विचार चटकन पटत नाही. पण आपण थोडा पेशन्स दाखवला तर आपली मुले काही महिन्यात किती वेगवेगळे पैलू आपल्यासमोर दाखवतात हे पाहून आपण अचंबित होतो. त्यांच्यात कॉंपिटिशन नसते. तर स्वतःलाच शोधणे असते. एकाने एक गोष्ट अशी केली म्हणून दुसर्‍याने तशीच करायला हवी असे अजिबात नाही. आउट ऑफ बॉक्स विचार हा यशस्वी केला की तो शोध असतो आणि अयशस्वी झाला तर तो शोधाकडे जाण्याची पायरी ठरतो! पण रिझल्टला महत्त्व न देता तो तसा आधी करणे हे महत्त्वाचे! ;) चतुरंग

मनिष Fri, 06/06/2008 - 21:08
सुमारपणा (मीडिओक्रिटी ) - मग तो स्वतःचा असो, की इतरांचा , ही एक सब्जेक्टिव्ह बाब आहे. एखाद्या स्वच्छ लखलखीत दिवशी आपण स्वतःला आपापल्या जगातले व्यास-ब्रॅडमन्-डा विंची-आइन्स्टाईन समजतो. (सुदैवाने , बहुतांश लोकांचा भ्रमनिरास लगेच - बहुदा त्याच दिवशी - होतो. ज्यांचा कधी होत नाही त्यांची अवस्था काय वर्णावी !) आणि काही इतर दिवशी नैराश्याचे झटके येतात ? "स्वत:ची किंमत काय ?" याची उत्तरे फार काळीकुट्ट यायला लागतात. हेच तर्कशास्त्र मग आपण दुसर्‍यांच्या बाबतीत लागू करू शकतो. इट इज व्हेरी मच अ पर्सेप्टीव नोशन !
egggggggjactly!!!!
असे जर का असेल तर मग आपण नक्की जोखावे कसे स्वतःला ? हा एक यक्षप्रश्नच आहे. "माझ्यापुढे नित्य आत्मानुभूती, पटावे दुजे तर्क आता कसे ? पुरे जाणतो मीच माझे बल !" या रे. टिळकांच्या ओळी अतिशय सुंदर खर्‍याच. पण असा अनुभव ज्याला आला (आणि जो त्या ठिकाणी टिकू शकला !) त्या माणसाला नक्की काहीतरी महत्त्वाचे गावले आहे.
अगदी खरे आहे....दोन्ही गोष्टी - असा अनुभव येणे, आणि तो त्या ठिकाणी टि़कून रहाणे...बर्‍याच वेळा एका वेगळ्याच उर्मीत, तंद्रीत असा संतुलीत अनुभव येतो, 'I am, what I am" वाला....पण मग इतर वेळी आपण दोलायमान होत राहतो लंबकाप्रमाणे आत्मतृप्ती आणि आत्मनिर्भत्सना ह्या दोघात.
तेव्हा आपल्या नशीबी बर्‍याचदा भिरभिरणे येते - सततचा आत्मशोध.
खरं तर आत्मशोध असेल तर शोधले ते सापडल्यावर भटकणे थांबले पाहिजे, पण असे होत नाही...कदाचित इतके सहज नसेलही आत्मशोध...पण मला वाटते आपण बरेच जण (विशेषतः अंर्तमुख व्यक्ती) करत असतो ते आत्मपरिक्षण...खर तर मुल्यमापन.....आणि त्यातूनच येते ते एखाद्या/काही गुणांवर/कलाकृतीवर लुब्ध होऊन येणारी आत्मतृप्ती किंवा अहंगंड किंवा अवगुणांच्या/अपयशाच्या नैराश्यातून येणारा न्यूनगंड. खरच फार गुंतलेल्या आहेत ह्या गोष्टी एकमेकात...आणि त्यांना गुंतवणारा, किंबहुना ती गुंतागुंत वाढवणारा धागा असतो तो आपल्याच 'इगो' चा....त्यामुळे हे सगळे फारच अवघड होऊन बसते!

वरील सर्व लिखाण वाचल्यावर मला पण काही मांडावेसे वाटते.(जरी इतके चिंतन नसले तरी) जसे ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले आहेच की 'राजहंसाचे चालणे| जगि या जाहले शहाणे| म्हणोन काय कवणे| चालोचि नये|' (वरील ओवी पु.लं.च्या असा मी असामी मधून उचलली आहे त्याच दिगंबरकाका स्टाईल मधे) आत्मशोधः पण जे पाहीजे ते सापडते का या शोधातून? जे पाहीजे ते सापडत नाही म्हणून तर हा न्यूनगंड येत असावा. किंवा जे पाहीजे तेस गवसले म्हणून कदाचित स्वतःचीच जाणता अजाणता दिशाभूल झाली तर हा अहंगंड येत असेल. पण हा न्यूनगंड किंवा अहंगंड दोन्हीही सृजनशीलतेला मारक असे मला वाटते. जर एखाद्याला आपल्यातील तृटीची जाणीव होऊन परत पूर्णत्वाकडे झेप घेण्याची उर्मी वाटत राहीली तर हा आत्मशोध सृजनशीलतेत परीवर्तीत झाला असे म्हणता येईल. पूर्णत्व कोणास लाभलेले दिसत नाही. जो तो पूर्णत्वाच्या शोधातच दिसतो. मग कदाचित ही पूर्णत्वाकडे जाणारी वाटच जास्त स्वारस्यपूर्ण आहे का? म्हणजे कदाचित एखादी गोष्ट मिळण्यात आनंद असेलही पण जास्त आनंद आहे तो ती गोष्ट मिळवण्यात. म्हणूनच एक गोष्ट मिळाली की दुसरी गोष्ट मिळवण्याकडे लगेच माणूस वळतो. म्हणजे मुक्कामाला पोचण्यात कदाचित मजा कमी असेल पण प्रवास करण्यात मात्र फार मजा आहे. परत हे दोन्ही आनंद व्यक्तीसापेक्ष आहेत. कदाचित म्हणूनच भगवंताने म्हटले असेल 'कर्मण्येवाधिकारस्ते | मां फलेषु कदाचनः |'. त्यालाही तेच सांगायचे असेल की कर्म करत रहा फलाची चिंता करु नकोस कारण खरी मजा कर्म करण्यातच आहे. कदाचित माझ्यातल्या मिडिओक्रीटिची जाणिवच मला परफेक्शनच्या दिशेने उद्युक्त करते का हे महत्वाचे. म्हणजे हरलो तरी चालेल पण हार मानणार नाही असा विचार ही मिडिओक्रीटि देत असेल तर उत्तमच नाही का? (पूर्ण गोंधळलेला 'अपूर्ण') पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मनिष Fri, 06/06/2008 - 22:53
पूर्णत्व कोणास लाभलेले दिसत नाही. जो तो पूर्णत्वाच्या शोधातच दिसतो. मग कदाचित ही पूर्णत्वाकडे जाणारी वाटच जास्त स्वारस्यपूर्ण आहे का? म्हणजे कदाचित एखादी गोष्ट मिळण्यात आनंद असेलही पण जास्त आनंद आहे तो ती गोष्ट मिळवण्यात. म्हणूनच एक गोष्ट मिळाली की दुसरी गोष्ट मिळवण्याकडे लगेच माणूस वळतो. म्हणजे मुक्कामाला पोचण्यात कदाचित मजा कमी असेल पण प्रवास करण्यात मात्र फार मजा आहे. परत हे दोन्ही आनंद व्यक्तीसापेक्ष आहेत. कदाचित म्हणूनच भगवंताने म्हटले असेल 'कर्मण्येवाधिकारस्ते | मां फलेषु कदाचनः |'. त्यालाही तेच सांगायचे असेल की कर्म करत रहा फलाची चिंता करु नकोस कारण खरी मजा कर्म करण्यातच आहे.
हा छान विचार आहे, ह्याच अर्थाने मला process satisfaction म्हणायचे होते!

अभिज्ञ Sat, 06/07/2008 - 01:17
मुख्यत: "सुमारपणा" हा विषयच खुप मोठ्या आवाक्याचा आहे.त्याला बरेच पैलु आहेत. "सुमारपणा" हि पुर्णत: सापेक्ष अशि संकल्पना वाटते. जेव्हा एखादा प्रकार आपल्याला "सुमार" असा वाटु लागतो म्हणजे नक्कि काय होत असावे? जेव्हा जास्त खोलात जाउन विचार केला तर तरतमभाव ह्यात एक प्रमुख भुमिकेत असतो असे मला तरी वाटते. इंग्रजीत ह्याला "comparison" असा शब्द आहे.सततची तुलनाहि म्हणता येइल. एखाद्या गोष्टि बाबत निर्माण होणारा "आत्मविश्वास" तो पर्यंत चालणारी हि प्रक्रिया मानता येइल का? सतत आजुबाजुला ,मागे पाहण्य़ाची माणसाचि प्रव्रुत्ती.त्या गोष्टींशी स्वत:ची तुलना हे सुध्दा ह्याला कारणिभुत धरता येइल का सततची स्पर्धा? मला माहितितील "सुमारपणाचे" एक उदाहरणॆ देतो. माझा एक मित्र शाळॆत असताना दहावी पर्यंत अत्यंत हुशार विद्यार्थी होता.दहाविला उत्तम अशा गुणांनी उत्तीर्ण होऊन ११ वी करिता पुण्य़ातील एका उत्तम अशा महाविद्यालयात प्रवेश करता झाला. दहावी पर्यंत शाळेत अतिशय नावाजलेला मुलगा.त्याला तीच सवय लागलेली.प्रत्येक ठीकाणि होणारे त्याचे कौतुक,त्याला प्रत्येक गोष्टित मिळणारे महत्व वगैरे गोष्टि त्याचा आत्मविश्वास वाढवत होत्या.त्या गोष्टिचि त्याला इतकी सवय लागलेली. परंतु हाच जेव्हा महाविद्यालयात आला तेंव्हा चित्र पुर्ण पालटलेले होते. इथे सगळॆच त्याच्यासारखे हुशार होते.शाळॆत असताना १००-२०० मुलांमध्ये ह्याची स्पर्धा असायची.त्यातहि हुशार म्हणाल तर १० ते १५ जणच. त्याच्या मनात आपोआपच कंपॆरिजन सुरु झाले.कोण physics madhye कसा expert आहे, कोणी गणितात आपल्यापेक्षाही हुशार आहे,ह्याला तर दहावीला आपल्यापेक्षा जास्त मार्क्स आहेत....वगैरे. त्यातुनच आपण फ़ारच सुमार आहोत अशी भावना त्याच्यात काहिहि कारण नसताना वाढीस लागली.अकरावी कसाबसा पास झाला. परंतु बाराविचा ताण त्याला झेपला नाहि.शेवटी त्याने बारावीत "drop" घेतला.ह्या एका वर्षात त्याने जोरदार मेहनत घेऊन त्याने त्याचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळवला,व मुख्य म्हणजे आहे ते वास्तव तो स्विकारायला शिकला. पुढे बारावीत त्याला चांगले मार्क्स तर मिळालेच परंतु तो IIT मध्येही निवडला गेला.,असो.. मुळात माणुस हा आपला दर्जा सतत पडताळुन पहात असतो.आपल्या कळ्तनकळतच आपल्या मनाशी मापदंड ठरवले जातात. इथे एखादा लेखच लिहायचा झाला तर आपण मनात केवढे विचार करतो. मी जे काहि लिहिणार आहे ते लोकांना आवडेल का? आधि कोण्या अमुक अमुक लेखकाने असाच लेख किति सुंदर लिहिला होता. तसा माझा होइल का? किंबहुना ब-याच वेळॆला एखादा लेख/कथा/कविता लिहुन झाल्यावर का कॊण जाणॆ ते अचानक आपल्याला सुमार वाटू लागते. इथे कुठेतरी हे "मापदंड" आडवे येत असावेत. त्याउपरहि आत्मविश्वास हा सुध्द्दा मुद्दा आहेच. एकदा तो आला कि हि सुमारपणाची जाणिवही कमी कमी होत जाते. पण ह्या दोन्हि प्रक्रिया ह्या अव्यातहतपणॆ सुरुच असाव्या लागतात.त्यातुनच निर्मितीक्षमतेची प्रत वाढीस लागते. थोडक्यात सकारात्मक द्रॄष्टीकोन हा सतत असणॆ हे आवश्यकच आहे,त्याचबरोबर आपल्या क्षमतांची जाणिवही. आपली मीडिऒक्रिटी , सुमारपणा ओळखून, पत्करून, तो पचवणं हा एक भयावह, क्लेशकारक आणि होरपळवून टाकणारा प्रकार आहे..आपल्या ना नक्की उत्तम, ना एकदम भुक्कड अशा मध्यम प्रतीच्या निर्मितीक्षमतेचं करायचं काय? हा परिच्छेद मुळातच निगेटीव्ह आहे.दरिकडे तोंड करून डोंगर चढण्य़ाचा प्रकार वाटतो. असो,ब-याच दिवसांनी चांगली चर्चा वाचायला मिळाली. अभिज्ञ.

In reply to by अभिज्ञ

भडकमकर मास्तर Sat, 06/07/2008 - 04:10
अभिज्ञा छान प्रतिक्रिया... पण ह्या दोन्हि प्रक्रिया ह्या अव्यातहतपणॆ सुरुच असाव्या लागतात.त्यातुनच निर्मितीक्षमतेची प्रत वाढीस लागते. सहमत... दरिकडे तोंड करून डोंगर चढण्य़ाचा प्रकार वाटतो. हे वाक्य गंमतशीर आहे... :).... ते मीडिऑक्रिटी पचवण्याचं वाक्य नकारात्मक निगेटिव्ह असेल, पण सत्य आहेच.... :) कितीही पॉझिटिव्ह थिन्किन्ग करून बॅटिंग केली तरी मी ब्रॅडमन होणार नाही... का होईन? :? ठीक आहे हा हा विनोद झाला... पण हा अनुभव होरपळवून टाकणारा का आहे तर जिथे मला माहित असतं की मी कोणीतरी आहे, अजून कोणीतरी हो ऊ शकतो , असा आत्मविश्वास असतो , एक आशा असते आणि अशा वेळी जर मला माझ्या कमीपणाची जाणीव झाली तर मात्र जीवाला त्रास होतो.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by अभिज्ञ

कारण मिडिओक्रीटी पचवणे खरच फार अवघड असते. मिडिओक्रीटीमुळे येणारे डिप्रेशन कायम नकारात्मक विचारांमुळे नसते. जसे तुमचा मित्र शाळेत खूप हुशार होता पण महाविद्यालयात येऊन काही कारणामुळे मागे पडला. पण मी शाळेपासून कायम हुशार मुलांच्या तुकडीत शेवटून पहीला येत असे. कदाचित मी पहीले यायचे ठरवून जिवाचे रान केले असते तरी पहीला येईन याची शाश्वती नव्हती कारण वर्गातील इतर हुषार मुले मी पाहीली होती. असो. कदाचित यातूनच मिडिओक्रीटीची जाणीव येते असे मला वाटते. मला तरी ते नकारात्मक नाही वाटले. पुण्याचे पेशवे

मनिष Sat, 06/07/2008 - 10:17
छान प्रतिसाद, मला वाटते आपण "आत्म्विश्वास" शब्द एक "अंब्रेला टर्म" म्हणून वापरतो....खरी गोची होते आत्मप्रतिमा आणि आत्मस्वीकार (self acceptance, comfort with self) ह्यात. ह्यात अनकंडिशनल आत्मस्वीकार असा सहसा होत नाही...(त्यात पुन्हा पुरुषी इगो हा कंडीशनल असतो असे सायकोलॉजी सांगते). जर मी जसा आहे तसे पुर्णपणे स्वतःला स्वीकारले, तर हा कलह होणार नाही. एखादा ५०-६० टक्केवाल्याला ६७% हुरळून टाकतील तर ८५-९० ची अपेक्षा असलेल्याला ७०-७२ पडले तर त्याला ते "सुमार" वाटेल, ५०-६० ला तो कोलमडून पडेल. तू सांगितलेल्या मित्राच्या मनात त्याची आत्मप्रतिमा "हुशार" विद्यार्थी अशी होती, त्याला ११ वीत कुठेतरी तडा गेला, खर तर तडा गेल्यापेक्षा त्यावर कुठेतरी प्रश्नचिन्ह आले ...त्यातुन निर्माण झालेली जिद्द त्याने सकारत्मकतेने वापरली. तडा गेलेले लोक बरेचसे डिप्रेशन मधे जाऊ शकतात. विचार कर, हाच झटका 12 वीत बसला असता तर? आपल्याकडे खूप गोष्टी ह्या निकालावर ठरतात. माझ्या अगदी निकट परिचयातील एकाला असाच अनुभव आला आणि १२ वी नंतर बी. एससी. ला तो डिप्रेशन मधे गेला. एक महत्वाचा फरक म्हणजे आपण बर्‍याच वेळा सुमार परफॉर्मन्स आणि सुमार व्यक्ती ह्यात फरक करू शकत नाही. कित्येकवेळा सहजपणे "तो अगदी सुमार आहे" असे म्हणतो..त्याच्या क्षमतांचा पुर्ण परिचय नसतांनाही. 'सुमार परफॉर्मन्स' असा दृष्टीकोन निदान प्रयत्नांवर लक्ष केंद्रीत करू शकतो....पण सुमार व्यक्ती म्हटले की लेबल लावून मोकळे.....आणि हे स्वतःच्याही बाबतीत होते. 'साठेच काय करायचं" मधे (माझ्या मते) अभय स्वतःच्या कामाच्या पलिकडे स्वतःचे (आणि साठेचेही) मुल्यमापन करतो..त्यातुनच निर्माण होणारे वैफल्य आणि डिप्रेशन. चर्चा खूपच छान आणि आशयपुर्ण होते आहे, सगळ्यांचेच आभार! :) - मनिष creative discontent/दिस्सतिस्फच्तिओन, त्यातुन निर्माण होणारा परिपुर्णतेचा ध्यास आणि त्याला लागणारे मोटिव्हएशन ह्यावर जे. कृष्णमुर्तींनी खूप छान लिहिले आहे , ते पुस्तक वाचून खूप दिवस झाले....ते संदर्भ सापडल्यास लिहिन इथे.

विसोबा खेचर Sat, 06/07/2008 - 12:02
मनिषराव, आपला लेख आणि त्यावर इतरांनी लिहिलेले प्रतिसाद यातले मला फारसे काहीच कळले नाही आणि बर्‍याचश्या गोष्टी डोक्यावरून गेल्या! नक्की कुणाला काय म्हणायचं आहे तेच मुळी कळलं नाही! कुठल्यातरी गहन आणि किचकट विषयावर चर्चा सुरू आहे इतकाच अंदाज आला! असो, आपलं चालू द्या. आपला लेख आणि प्रतिक्रिया पुन्हा एकदा वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीन नायतर तो नाद सोडून देईन.. पुलेशु... आपलाच, तात्या.

अरुण मनोहर Sat, 06/07/2008 - 12:45
आधीच गहन विषय. त्यात प्रतिसाद टॅन्जन्ट्ने जाणारे. त्यात भर म्हणून तुम्ही जे. कृष्णमुर्तींचे नाव घेतले. मग काय नीट लक्ष देऊन वाचण्याचा प्रयत्नच केला नाही. जे. कृष्णमुर्तींना आपण सॉलीड घाबरतो. मागे एकदा "जे. कृष्णमुर्तीं म्हणतात तरी काय?" हे पुस्तक नुसते चाळण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा मी निष्कर्श काढला होता की ते काय म्हणतात हे लेखकाला तर कळलेच नाही, पण त्यांना स्वतःला तरी कळले असावे का, ह्याचा विचार व्हायला हवा आहे. I) मनीषजी, वरील विषयाचे साध्या भाषेत काही सिनॉप्सीस (व असल्यास निष्कर्श) वाचायला मिळाले तर तमभरे नभ उजळले अशी पावन कंडीशन प्राप्त होईल. ;) ह.घ्या..... @)

In reply to by अरुण मनोहर

विसोबा खेचर Sat, 06/07/2008 - 12:57
मनीषजी, वरील विषयाचे साध्या भाषेत काही सिनॉप्सीस (व असल्यास निष्कर्श) वाचायला मिळाले तर तमभरे नभ उजळले अशी पावन कंडीशन प्राप्त होईल. हेच म्हणतो! आणि कृपया ह घेऊ नका! आय ऍम सिरियस! च्यामारी तुम्ही सगळी स्कालर मंडळी नक्की कुठल्या विषयावर, कुठल्या मुद्द्यावर इतक्या गंभीरपणे चर्चा करताय हे आम्हालाही कळलं पाहिजे हो! च्यामारी आम्हालाही घ्या की तुमच्यात! आम्हालाही काही वैचारिक अभिव्यक्ति कराविशी वाटते आहे पण च्यामारी तुमच्या चर्चेचा नेमका प्वाईंटच कळायला मागत नाही! अगदी गळाशप्पथ आयच्यान बघा! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आंबोळी Sat, 06/07/2008 - 13:25
च्यामारी तुम्ही सगळी स्कालर मंडळी नक्की कुठल्या विषयावर, कुठल्या मुद्द्यावर इतक्या गंभीरपणे चर्चा करताय हे आम्हालाही कळलं पाहिजे हो! च्यामारी आम्हालाही घ्या की तुमच्यात! आम्हालाही काही वैचारिक अभिव्यक्ति कराविशी वाटते आहे पण च्यामारी तुमच्या चर्चेचा नेमका प्वाईंटच कळायला मागत नाही! सहमत! स्वगत : यालाच आमचे सुमारपण म्हणायचे का? आम्हाला आमच्या सुमारपणाची अशी अनुभूती देण्याचा तुम्हाला अजिबात अधिकार नाही. श्या.... फार म्हणजे फारच डिप्रेशन आल राव्....मनिष , अभिज्ञ आणि इतरानी त्याना जे म्हणायचे आहे त्याचे लगेच सोप्या भाषेत निरूपण करावे अशी मी मागणी करतो.

अन्जलि Sat, 06/07/2008 - 12:51
मनिश खुप छान लेख. एकन्दरित आपल्या सिमा आपल्याला कळ्ल्या कि आयुश्य खुप सोपे होते असे वाटते नाहि का? मग अमुक एक गोश्ट मला येत नाहि ह्याचि फार खन्त वाट्त नाहि. जरुरि थोडी आहे कि प्रत्येकालाच सर्व गोश्टी करता आल्या पहिजेत. कोणी कशात हुशार असेल तर कोणी कशात. शेवटि सर्व आप्ल्या मनावर असते.

In reply to by अन्जलि

अरुण मनोहर Sat, 06/07/2008 - 13:12
>>>जरुरि थोडी आहे कि प्रत्येकालाच सर्व गोश्टी करता आल्या पहिजेत. कोणी कशात हुशार असेल तर कोणी कशात. असे जर असेल तर एका टीम मधे वेगवेगळे स्कील्स असलेले खेळाडू घेतात, ते सर्वांनी मिळून एक्संध चांगले प्रदरशन क्ररावे म्हनून. मग एकाच टीम मढील खेलांडू मधे स्परधा का होते? व ते एक्मेकांच्या विरुध का वाग्तात?

In reply to by अन्जलि

अरुण मनोहर Sat, 06/07/2008 - 13:13
>>>जरुरि थोडी आहे कि प्रत्येकालाच सर्व गोश्टी करता आल्या पहिजेत. कोणी कशात हुशार असेल तर कोणी कशात. असे जर असेल तर एका टीम मधे वेगवेगळे स्कील्स असलेले खेळाडू घेतात, ते सर्वांनी मिळून एक्संध चांगले प्रदरशन क्ररावे म्हनून. मग एकाच टीम मढील खेलांडू मधे स्परधा का होते? व ते एक्मेकांच्या विरुध का वाग्तात?

In reply to by अन्जलि

विसोबा खेचर Sat, 06/07/2008 - 13:15
एकन्दरित आपल्या सिमा आपल्याला कळ्ल्या कि आयुश्य खुप सोपे होते असे वाटते नाहि का? मग अमुक एक गोश्ट मला येत नाहि ह्याचि फार खन्त वाट्त नाहि. जरुरि थोडी आहे कि प्रत्येकालाच सर्व गोश्टी करता आल्या पहिजेत. कोणी कशात हुशार असेल तर कोणी कशात. शेवटि सर्व आप्ल्या मनावर असते. अहो हो, हे अगदी खरं आहे. परंतु, मग अमुक एक गोश्ट मला येत नाहि ह्याचि फार खन्त वाट्त नाहि. हे लिहून ही खंतच कुठेतरी बाहेर पडते आहे असं वाटत नाही का? मग "खंत वाटत नाही" असं म्हणण्यात काय अर्थ आहे? नायतर "आपल्याला खंत वाटत नाही बॉ!" अशी स्वत:च्याच मनाची समजूत घालणार्‍या वरील ओळी कशाकरता? :) काय मनिषराव, माझा प्वाईंट बरोबर आहे ना? :) आपला, (वैचारिक!) तात्या.

मनिष Sat, 06/07/2008 - 16:25
जे. कृष्णमुर्ती खरच फार अवघड जातात वाचायला आणि समजायला...पण अतिशय विद्वान माणूस आहे, इतका सखोल विचार केला आहे त्याने...अफलातून! त्याला नक्कीच कळते तो काय बोलतो आहे...फक्त आपल्याल फार अवघड जाते त्याच्या शब्दांच्या विविध छटा कळायला आणि त्यांचे वेगवेगळे अर्थ उमगायला... पण ते जाऊ दे, हा लेख इतका किचकट व्हावा अशी अजिबात इच्छा नव्हती. :( तात्या म्हणाले तसा प्रयत्न करतो साधारण सारांश द्यायचा.... मुद्दा आहे की कधी-कधी स्वत:च्या (निर्मीतिच्या/कलाकृतीच्या) सुमारपणाची/सामान्यपणाची जाणीव होऊन खूप वैफल्य येते..निराशा येते. तर मी असे म्हणत होतो की दुसरयाची निर्मिती कितीही सरस असल तरी आपण आपल्यल अमेल तशी निर्मिती जरूर करत रहावी...आणि त्यात जमेल तितकी सुधारणा करण्याचे प्रयत्न जरूर करावे. आपल्या (तथाकथित) सामान्यपणामुळे निराश न होता आपल्याच गतीचा, आपल्याच लयीचा, निर्मितीचा आनंद घ्यावा. सामान्यपणा/सुमारपणा व्यक्तीला (किंवा स्वतःला) न जोडता की त्याच्या कामापुरता मर्यादीत ठेवावा असे मला वाटते... परिपुर्णतेचा ध्यास -- ह्यात मला असे म्हणायचे होते की प्रयत्नांवर किंवा निर्मितेच्या प्रोसेस वर जास्त भर असतो, ती अधिकाधिक चांगली व्हावी ह्यावर भर असतो. तर परिपुर्णतेचा अट्ट्हास - ह्यात ती गोष्ट/निर्मिती 'अशीच' (इथे ज्याची त्याची परिपुर्णतची व्याख्या) व्हावी हा हट्ट जास्त असतो, भर असतो तो 'रिसल्ट्स' मिळाले पाहिजे ह्याच्यावर, आणि इथेच नेमका घोळ होतो. तसेच सामान्यपणा/सुमारपणा हा सापेक्ष/तौलनिक असतो असे सगळ्यांनाच वाटले/पटले...तर मग तुलना किती कराव्यात आणि स्वतःला किती खिन्न करावे...कारण शाळेतला सर्वात हुशार विद्यार्थी कॉलेजातील अनेकांपैकी एक असू शकतो (परिघ वाढवले म्हटले ते ह्या अर्थाने)... अर्थात 'सामान्यपणामुळे निराश न होता आपल्याच गतीचा, आपल्याच लयीचा, निर्मितीचा आनंद घ्यावा' हे वैचारिकदृष्टया कितीही पटले, तरी आपणही माणूसच आहोत, आपल्या सगळ्यांनाच थोडी खंत, थोडा हेवा...कधी असूया हि जाणवणारच...फक्त त्याचे रुपांतर द्वेष, मत्सर किंवा उदासीनता (डिप्रेशन) ह्यांत होऊ नये अशी काळजी घ्यावी, असे वाटते.....शब्द तसे 'हेवा' ला समानार्थी वाटतात, पण त्यातल्या भावना थोड्या वेगळ्या प्रकारच्या आणि खूप तीव्र असतात. असो! फारच 'abstract' होत असेल तर माफ करा...लिहितांना मला जमत नाही आहे नेमकेपणे मांडायला...आणि लिहायला वेळही लागतो आहे खूप. :( - मनिष

In reply to by मनिष

विसोबा खेचर Sat, 06/07/2008 - 17:20
आम्हाला समजेल अश्या साध्या सोप्या शब्दात लिहिलंत त्याबद्दल धन्यवाद मनिषराव :) तर मी असे म्हणत होतो की दुसरयाची निर्मिती कितीही सरस असल तरी आपण आपल्यल अमेल तशी निर्मिती जरूर करत रहावी... अगदी सहमत आहे! अहो नायतर मराठी आंतरजालावर एवढ्या सगळ्या मंडळींचं उत्तमोत्तम लेखन वाचून आम्हाला तर कीबोर्डला हातच लावायला नको होता! :) तर परिपुर्णतेचा अट्ट्हास - ह्यात ती गोष्ट/निर्मिती 'अशीच' (इथे ज्याची त्याची परिपुर्णतची व्याख्या) व्हावी हा हट्ट जास्त असतो, भर असतो तो 'रिसल्ट्स' मिळालेच पाहिजे ह्याच्यावर, आणि इथेच नेमका घोळ होतो. काहिसा असहमत! कुठला घोळ होतो ते सांगा बरं?! माझ्या मते काही वेळेला परिपूर्णतेचा अट्टाहास हा असावाच लागतो, त्यामुळेच एखादी गोष्ट अधिकाधिक उत्तम रुपात आपल्यासमोर येते! मी जेव्हा १०० वेळा प्रयत्न करून पाहीन तेव्हाच कधितरी मला माझ्या आईच्या जवळपास जाणारी पुरणपोळी करता येईल! :) तरी आपणही माणूसच आहोत, आपल्या सगळ्यांनाच थोडी खंत, थोडा हेवा...कधी असूया हि जाणवणारच...फक्त त्याचे रुपांतर द्वेष, मत्सर किंवा उदासीनता (डिप्रेशन) ह्यांत होऊ नये अशी काळजी घ्यावी, असे वाटते..... हम्म, खरं आहे! नुकत्याच माझ्या काही जुन्या मराठी आंतरजालीय मित्रांना डिप्रेशन, द्वेष इत्यादींचा प्रादुर्भाव झाल्याचे मला कळले! ;) फारच 'abstract' होत असेल तर माफ करा...लिहितांना मला जमत नाही आहे नेमकेपणे मांडायला...आणि लिहायला वेळही लागतो आहे खूप. अहो त्यात माफी कसली? आता तुम्ही पुष्कळच समजेल असं लिहिलं आहे. मगाशी मात्र तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे याचा काहीच उलगडा होईना! वास्तविक आमच्यासारख्यांना समजावं म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा थोड्या सोप्या शब्दात लिहिण्याचे कष्ट पडले याबद्दल मीच दिलगिरी व्यक्त करतो! :) जे. कृष्णमुर्ती खरच फार अवघड जातात वाचायला आणि समजायला...पण अतिशय विद्वान माणूस आहे, इतका सखोल विचार केला आहे त्याने...अफलातून! त्याला नक्कीच कळते तो काय बोलतो आहे...फक्त आपल्याल फार अवघड जाते त्याच्या शब्दांच्या विविध छटा कळायला आणि त्यांचे वेगवेगळे अर्थ उमगायला... हम्म! हे मात्र खरं! अहो आम्हाला अजून 'मनिष' नाही पचला तर जळ्ळा कृष्णमूर्ती कुठला पचणार?! :) असो, मनिषराव, पुन्हा एकवार धन्यवाद... तात्या.

नरेंद्र गोळे Sat, 06/07/2008 - 17:25
आपण सुरु करावे जे आपल्याला मनापासून करावेसे वाटते ते....जमेल तसे....आपल्या तथाकथित मीडिओक्रिटी सकट....परिपुर्णतेचा ध्यासाने, पण अट्टहासाने नाही...आणि मागे वळून, तृप्त होऊन बघावे स्वतःच्याच प्रगतीकडे... बघावी कालच्या अडखळणार्‍या, मीडिओकर पावलांची आजची डौलदार लय...कोणी पळत असेल शेजारी तर त्याची धाव, त्याची गती त्याला मुबारक....आपण करत रहावा आपला प्रवास आपल्या पायांनी, आपल्याच गतीने...स्वांतसुखाय! >>>>> मनिष फारच प्रगल्भ विचार आहेत हे. आपण जे साध्य करू शकू असे आपल्याला वाटते, नेमके तेच दुसर्‍याने साध्य करावे, पण आपल्याला साधू नये, ह्यात आपल्या सुमारतेची जाण येते. असूया वाटते. मात्र स्वाध्याय, सातत्य आणि स्वानंद यांच्या प्रत्ययातून साध्य होणारी हर एक क्षमता 'परिपूर्ण'तेचा आनंद निश्चितच देऊ शकते. आपल्या संस्कृतीत, म्हणूनच ह्या तीन गुणांचे महत्त्व स्थल, काल, व्यक्ती निरपेक्षतेने आपल्या सगळ्यांनाच 'परिपूर्ण'तेचा आनंद देऊ शकते. आठवा सारेगमप मधे गाणारा ज्ञानेश्वर मेश्राम. त्याच्या स्वाध्यायाच्या, सातत्याच्या आणि स्वानंदाच्या -अभंगांच्या जगात- तो अभंगच राहीला होता. परिपूर्ण. मग इतर कसेही असोत. कुठेही असोत. कधीही असोत. इतर प्रतिसादकांचे प्रतिसादही अभ्यासपूर्ण आहेत.

In reply to by नरेंद्र गोळे

मनिष Mon, 06/09/2008 - 11:57
मात्र स्वाध्याय, सातत्य आणि स्वानंद यांच्या प्रत्ययातून साध्य होणारी हर एक क्षमता 'परिपूर्ण'तेचा आनंद निश्चितच देऊ शकते.
हे आवडले...हा स्वाध्याय म्हनजे 'रियाज/प्रॅक्टीस' ह्या अर्थाने का? "ज्ञानेश्वर मेश्राम" माहित नाही - सध्या घरी टि. व्ही. नाही, त्यामुळे ह्या सर्वांपासून दूर आहे! :) आवर्जून प्रतिसाद देणार्‍या सर्वांचेच आभार!

अरुण मनोहर Sun, 06/08/2008 - 03:57
मनीष! बुल्स आय! आता कसं जीग सॉ पझलचे तुकडे जागच्या जागी फीट्ट बसल्यासारखे वाटले! तू सोपे विवेचन केलेच आहे. त्यामधून मी माझ्यासाठी काही पराग कण उचलतो.----->
दुसरयाची निर्मिती कितीही सरस असल तरी आपण आपल्यला जमेल तशी निर्मिती जरूर करत रहावी...आणि त्यात जमेल तितकी सुधारणा करण्याचे प्रयत्न जरूर करावे. परिपुर्णतेचा ध्यास आणि परिपुर्णतेचा अट्ट्हास ह्यातला फरक ओळखणे. तुलना किती कराव्यात? आणि स्वतःला किती खिन्न करावे?......
वाहवा! मन तृप्त झाले. मनीष, अन्ज्ली तै नी म्हटल्याप्रमाणे "कोणी कशात हुशार असेल तर कोणी कशात." हा विवेचन एपिसोड तुला जे कॄष्णमूर्तींच्या रस्त्यावर जायला खुणावतो आहे की काय?

In reply to by अरुण मनोहर

मनिष Sun, 06/08/2008 - 14:10
जे. कृष्णमुर्ती मी खर तर फार वाचले नाहीत, त्यची ३ पुस्तकांची सिरीज आणली होती, पण जरा अवघड/जड व्हायला लागले, म्हणून ठेवून दिले, त्यालाही आता कित्येक वर्ष झालेत. पण त्यांचे काही विचार, quotes लक्षात राहिलीत...जमल्यास लिहीन त्यातल्या एखाद्यावर.

In reply to by मनिष

मराठी_माणूस Mon, 06/09/2008 - 13:42
जे. कृष्णमुर्ती मी खर तर फार वाचले नाहीत, त्यची ३ पुस्तकांची सिरीज आणली होती, पण जरा अवघड/जड व्हायला लागले, म्हणून ठेवून दिले, त्यालाही आता कित्येक वर्ष झालेत. पण त्यांचे काही विचार, quotes लक्षात राहिलीत...जमल्यास लिहीन त्यातल्या एखाद्यावर. लवकर येउ द्या , खुप उत्सूकता आहे

मन Mon, 06/09/2008 - 20:08
"दुसरा एखादा फार मोठा कलाकार आहे, आणि आपल्याला त्याच्याइतकी कला येत नाही म्हणुन आपल्या पोटात जो पोटशुळ उठतो, त्याचं काय करायचं?" असा सगळ्या चर्चेचा सोप्या भाषेत अर्थ सांगता यील. काय? बरोबर का नाय? . .. ... मी काय म्हणतो, दिसला समोर थोर कलाकार, तर करा ना सलाम त्याच्या कलेला,,आणि माना ना भगवंताचे आभार इतकी सुंदर कला पाह्यला मिळाली ह्याबद्दल. अहो, नुस्ता कलाकार होउन कसं चालेल? जरा रसिक बनुन घ्या ना आनंद्.तुम्ही विनोदी लेखक असाल, तरीसुद्धा दुस्सर्‍याच्या विनोदावर जरा हसुन पहा. त्याच्यासाठी नाही, तर तुमच्या स्वतःसाठी,बघा.तुम्हालाच कसं प्रसन्न वाटतं ते. (आता तुम्ही स्वतः दोन्-पाच एकांकीका लिहिल्यात म्हणुन काय भाइ कातुजपाशी "तुझे आहे तुजपाशी" किंवा "चाळ" वगैरेंच्या प्रयोगाला जाउन त्यांच्या नावानं(किंवा स्वतःच्या अकलेच्या नावानं)बोटं मोडत बसणार, की त्यातला खुमासदार शैलीचा मनमुराद आनंद लुटणार? सांगा पाहु? ) आणि स्वतः तुमच्या कडे कला असेल तर प्रश्नच नाही, योग्य मार्गानं वापरा. लोकांचं प्रेम मिळवा. आणखी हवं तरी काय असतं हो आयुष्याकडुन. (ता.क. :- आत्ताच प्रथम मानांकित दिग्गज टेनिस खेळाडु फेडरर ला हरवुन राफेल नादाल ह्यानं पुनश्च फ्रेंच ओपन जिंकली. जिंकल्याबरोब्बर त्याचं हसमुखानं कुणी अभिनंदन केलं असेल, तर स्वतः फेडररनं. (तो काही विक्षिप्त खेळाडुंप्रमाणे ब्याट फेकुन पाय आपटीत नाही ग्येला.) आणि त्याचं अभिनंदन स्वीकारताना नादाल हळुच त्याला म्हणला "सॉरी(कारण मी ही तुझा फ्यान आहे,आणि मीच तुला हरवुन विजेतेपदापासुन वंचित ठिवलय.)" आता विचार करा, हे नादाल आणि फेडरर पुन्हा निवृतीनंतर वगैरे हीच म्याच पाहतील, तर त्यांना काय वाटेल? आपल्या दोस्तीचा/खेळाडुवृत्तीचा अभिमान. काय? बरोबर ना? ) बास...... इतकच बोलायचं होतं. कारण इतकच आम्हाला कळालेलं होतं. आपलाच, मनोबा

In reply to by मन

"दुसरा एखादा फार मोठा कलाकार आहे, आणि आपल्याला त्याच्याइतकी कला येत नाही म्हणुन आपल्या पोटात जो पोटशुळ उठतो, त्याचं काय करायचं?" असा सगळ्या चर्चेचा सोप्या भाषेत अर्थ सांगता यील. काय? बरोबर का नाय?
हा पोटशूळ हा रेहमानी किड्या सारखा असतो. याच वास्तव्याच ठीकाण मिपाकरांना माहितच आहे. या किड्याच काय करायचं? प्रकाश घाटपांडे

In reply to by मन

काय आहे, या सुमारतेचा मी शाळेपासूनचा शिकार आहे. कारण वर्गातल्या नं. १ प्रमाणे मी अभ्यासही करू शकत नव्हतो आणि खालच्या तुकडीतल्या मुलांप्रमाणे खुलेआम टगेगिरी पण करू शकत नव्हतो(कारण तथाकखित वरची तुकडी). :( म्हणजे काय अतिशय हुशार आणि अतिशय टग्या दोन्ही प्रकारच्या मुलांची कामगिरी पाहून पोटशूळच उठयचा रे. कला बिला राहीली दूर इथे तर साध्या साध्या गोष्टीतही पोटशूळ उठत होता. यावर उपाय म्हणजे प्राप्तपरीस्थितीचा स्विकार करणे. त्यामुळे मी वर्गात जमेल तेवढा टगेपणा करत असे. :) पुण्याचे पेशवे

आंबोळी Mon, 06/09/2008 - 21:22
"दुसरा एखादा फार मोठा कलाकार आहे, आणि आपल्याला त्याच्याइतकी कला येत नाही म्हणुन आपल्या पोटात जो पोटशुळ उठतो, त्याचं काय करायचं?" असा सगळ्या चर्चेचा सोप्या भाषेत अर्थ सांगता यील. काय? बरोबर का नाय? श्या.... मनोबा , तुम्ही तर विषयच संपवलात राव. इतक सोप्या भाषेत सांगीतलेत की आता आम्हाला चर्चा करायला काही शिल्लकच ठेवले नाहित. (धारी)आंबोळी

In reply to by आंबोळी

विसोबा खेचर Mon, 06/09/2008 - 22:20
आंबोळी, कंदीलाचं चित्र मस्तच आहे रे. आपण घाबरतो बॉ तुझ्या कंदिलाला! बाकी तू देखील अंमळ वेडझवाच दिसतोस! :) आपला, तात्या मतकरी.

प्रभाकर पेठकर Mon, 06/09/2008 - 22:51
'सुमारपणा' ह्या शब्दाला बरीचशी नकारात्मक (निगेटीव्ह) छटा आहे. 'मिडिऑकर' म्हणजे 'मध्यम कुवतीचा' असे मला वाटते. प्रत्येकाची 'कुवत' वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळी असते. गणित न जमणार्‍या एखाद्याला चित्रकला चांगली जमते, व्यवहारात दुर्बल असणारा एखादा फार सुंदर सुंदर कविता करू शकतो. म्हणजेच माणूस कुठे निम्न कुवतीचा, कुठे 'मध्यम कुवतीचा' तर कुठे उच्च कुवतीचा असू शकतो/असतो. स्वतःची मीडिओक्रिटी जरी ओळखता आली तरी स्वीकारता, पचवता येत नाही. तो पचवण हा एक भयावह, क्लेशकारक आणि होरपळवून टाकणारा प्रकार होतो मला नाही वाटत असे. माझी 'मध्यम कुवत' ओळखणं आणि स्वीकारणं मला (आणि माझ्या ओळखितल्या बर्‍याच जणांना) कधीच कठीण गेले नाही. पण जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे 'कुवत' वाढविण्याचा मी प्रयत्न जरूर करतो. म्हणजेच काय? मिळेल तिथून मिळेल ते ज्ञान मिळविण्याचा सतत प्रयत्न करतो. (आपण सर्वच जणं हे करीत असतो) पण म्हणजे माझ्या 'मध्यम कुवतीची' मला खंत वाटते असे अजिबात नाही. सतत गुण आत्मसात करीत राहावे आणि दुर्गूण सोडून देत राहावे. असो.

अभिता Mon, 06/09/2008 - 23:02
:\ अरे! आता मला कळले आमच्या संकुलातील लोकाचा पोटशूळ का उठतो ते (आमच्याकडे पाहुन) 8>

"आपण सुरु करावे जे आपल्याला मनापासून करावेसे वाटते ते....जमेल तसे....आपल्या तथाकथित मीडिओक्रिटी सकट....परिपुर्णतेचा ध्यासाने, पण अट्टहासाने नाही...आणि मागे वळून, तृप्त होऊन बघावे स्वतःच्याच प्रगतीकडे... बघावी कालच्या अडखळणार्‍या, मीडिओकर पावलांची आजची डौलदार लय...कोणी पळत असेल शेजारी तर त्याची धाव, त्याची गती त्याला मुबारक....आपण करत रहावा आपला प्रवास आपल्या पायांनी, आपल्याच गतीने...स्वांतसुखाय."" खरं आहे. पण माझा अनुभव असा - आपल्याच सुमारपणामुळे निराश-हताश होण्याच्या वेळा येतात. दर वेळी ही समजावणी सुचतेच असं नाही. सुचलीच, तरीही हट्टी डोकं ती मानतंच असंही नाही. मूड स्विंग्समधे जात राहते मी. अशा शहाण्या समजावण्या पटतात, तेव्हा जग सुंदर असतं. आणि जेव्हा हट्टीपणा डोकं वर काढतो, तेव्हा अनिल अवचट वा आनंद नाडकर्णींसारखे चॅम्पियनही सगळ्याचं सोपेकरण करून टाकताहेत, असा खवचटपणा करायलाही डोकं मागेपुढे पाहत नाही. यावरचा कायमस्वरूपी हमखास उपाय मलातरी अजून सापडलेला नाही. :( नाही म्हणायला कधीकधी स्वतःचं समर्थन करताना 'शेक्सपिअरचा काय मूड जात नव्हता की काय? की त्याच्या हातून कधी काही ट्रॅश लिहिलं गेलं नव्हतं?' असले आचरट प्रश्न मात्र सुचतात. आणि बाकी काही नाही, तरी त्यातल्या निखळ आणि बेसलेस उद्धटपणामुळे मला तात्पुरतं हसायला तरी नक्की येतं! 'स्वांतसुखाय' हा शब्द बाकी अगदी लाखात एक. अगदी खणखणीत खरा. त्याचसाठी हे सगळे उपद्व्याप...

In reply to by मेघना भुस्कुटे

मनिष Tue, 06/10/2008 - 09:44
आपल्याच सुमारपणामुळे निराश-हताश होण्याच्या वेळा येतात. दर वेळी ही समजावणी सुचतेच असं नाही. सुचलीच, तरीही हट्टी डोकं ती मानतंच असंही नाही. मूड स्विंग्समधे जात राहते मी. अशा शहाण्या समजावण्या पटतात, तेव्हा जग सुंदर असतं. आणि जेव्हा हट्टीपणा डोकं वर काढतो, तेव्हा अनिल अवचट वा आनंद नाडकर्णींसारखे चॅम्पियनही सगळ्याचं सोपेकरण करून टाकताहेत, असा खवचटपणा करायलाही डोकं मागेपुढे पाहत नाही.
खरं आहे...अगदी १०१% निखळ सत्य!!! आपल्याला मुड स्विंग्स असणारच...विचारांच्या पातळीवर (cognitively), विवेकाने हे पटले तरी आचरतांना (behaviour) ते आपल्या हट्टी भावनांना पटेल असे नाही....म्हणून मुड स्विंग्स असणारच...फक्त तोच एक विचार/भावना (वैषम्य,द्वेष) कायम मनात वास्तव्य करून राह्त नाही ना हे बघायचे... Otherwise, every rational person does exercise his quota of irrationality! :)

कायमस्वरूपी उपाय नाही असं म्हटलं खरं. पण अशा काळ्या मूडमधून बाहेर पडताना एक गोष्ट मात्र मला नेहमी आठवते. मेघना पेठेची एक मुलाखत ऐकली होती. तिच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी तिला प्रकाशकांनी विचारलं, की पुस्तकाला प्रस्तावना कुणाची घेऊ या? त्यावरचं तिचं स्वच्छ उत्तर - "ते 'आदर-बिदर' सगळं ठीक आहे. पण निव्वळ ज्येष्ठता या एका निकषावर जर कुणी मला 'असं लिही वा तसं लिही' असं सांगणार असेल, तर सॉरी. आपल्याला प्रस्तावना नको. इथे दुसर्‍या कुणाचा अनुभव माझ्या काहीच कामाचा नाही. गांधीजी, शिवाजी आणि ज्ञानेश्वर आणि शेक्सपिअर जगून गेले, म्हणून आता आपण जगायलाच नको, असं म्हणतो का आपण? प्रत्येकाला आपलं-आपलं स्वतंत्र जगावंच लागतं ना? तसंच लिहिण्याचंही आहे. माझ्याआधी कुणीही काहीही कितीही थोर लिहून गेलं असलं, तरी मला दिसलेलं माझं मी लिहिलंच पाहिजे. त्याला पर्यायच नाही." शब्द कदाचित इकडे तिकडे असतील, पण आशय हाच होता. या तिच्या उत्तराची मात्र मदत होते. :)

In reply to by मेघना भुस्कुटे

मनिष Tue, 06/10/2008 - 09:46
गांधीजी, शिवाजी आणि ज्ञानेश्वर आणि शेक्सपिअर जगून गेले, म्हणून आता आपण जगायलाच नको, असं म्हणतो का आपण? प्रत्येकाला आपलं-आपलं स्वतंत्र जगावंच लागतं ना? तसंच लिहिण्याचंही आहे. माझ्याआधी कुणीही काहीही कितीही थोर लिहून गेलं असलं, तरी मला दिसलेलं माझं मी लिहिलंच पाहिजे. त्याला पर्यायच नाही.
सलाम ह्या विचारांना!!

अन्जलि Tue, 06/10/2008 - 03:40
मला जे म्हना य चे होते तेच पेटकर सहेबानि स्पश्ट केले धन्य्वाद. प्रत्येकामधे कहितरि गुण असतातच फक्त ते आपल्याला ओळ ख ता आले पहिजेत.

शुचि Wed, 04/09/2014 - 23:58
काय बोलू. विचारांना चालना देणारा इतका चांगला लेख वाचून मनात बरेच विचार येऊन गेले पण जवळजवळ सगळेच्या सगळे एकाच शेडमधले (छटा) होते. अन ती छटा ही की - आपल्याला जे काही वेडेवाकडे चालता येते, बोबडे बोलता येत त्याची ध्येयपूर्ती एकाच गोष्टीने होते ती म्हणजे दुसर्‍याला मदत करणे किंवा आनंद देणे. स्व विसरुन केलेली कोणतीही क्रिया ९९% उत्तम घडून जाते. तो श्लोकही शोधायचा खूप प्रयत्न केला "त्वमेव सर्वं गोविंदम, तुभ्यं समर्पयामि" का काहीसा. मुख्य म्हणजे दुसर्‍याच्या हितासाठी काहीना काही करत रहाणे बेस्ट असे वाटते. कदाचित मीन राशी १० व्या घरात (Medium Coel) पडल्याने अन ६ व्या घरात stallium असल्याने असेल (असो! ज्योतिषावर चर्चा नको)पण माझी खात्री आहे की आपल्याला मिळालेले गुण हे अन्य लोकांच्या उपयोगी पडल्यानेच उजळतात. अतिशय उत्तम (बियॉन्ड युअर एक्स्पेक्टेशन) कारायचे असेल तर दुसर्‍याची सेवा करा , त्याच्या आत्म्याचे दुवे घ्या. जे कराल ते हातून अत्युत्तमच घडेल _________________ अवांतर झाले असल्यास क्षमस्व.

मनिष गुरुवार, 04/10/2014 - 00:11
मुख्य म्हणजे दुसर्‍याच्या हितासाठी काहीना काही करत रहाणे बेस्ट असे वाटते. कदाचित मीन राशी १० व्या घरात (Medium Coel) पडल्याने अन ६ व्या घरात stallium असल्याने असेल (असो! ज्योतिषावर चर्चा नको)पण माझी खात्री आहे की आपल्याला मिळालेले गुण हे अन्य लोकांच्या उपयोगी पडल्यानेच उजळतात. अतिशय उत्तम (बियॉन्ड युअर एक्स्पेक्टेशन) कारायचे असेल तर दुसर्‍याची सेवा करा , त्याच्या आत्म्याचे दुवे घ्या. जे कराल ते हातून अत्युत्तमच घडेल
मला हे फारसे नाही पटले. मला वाटते, ज्या गोष्टीत काम करतांना भान हरपून जाते, मनापसून आनंद मिळतो (flow ह्या अर्थाने) ती गोष्ट करावी. आणि आधी लिहिले तसेच, स्वांतसुखाय, process satisfaction हे मनात ठेवून करत जावे. त्या मार्गातच कुठेतरी मग 'doing' पासून ' being' कडे जाता येईल असे वाटते!

In reply to by मनिष

शुचि गुरुवार, 04/10/2014 - 00:36
मदिरालय जाने को घर से चलता है पीनेवला, 'किस पथ से जाऊँ?' असमंजस में है वह भोलाभाला, अलग-अलग पथ बतलाते सब पर मैं यह बतलाता हूँ - 'राह पकड़ तू एक चला चल, पा जाएगा मधुशाला।'। ६।

आयुर्हित गुरुवार, 04/10/2014 - 00:23
अतिशय उत्तम (बियॉन्ड युअर एक्स्पेक्टेशन) करायचे असेल तर दुसर्‍याची सेवा करा, त्याच्या आत्म्याचे दुवे घ्या. जे कराल ते हातून अत्युत्तमच घडेल. अगदी मनासारखे बोललात.१००% सहमत. उत्तम सारांश!

आतिवास गुरुवार, 04/10/2014 - 00:47
उत्तम चिंतनशील लेख; मजा आली वाचताना. मला वाटतं आपण सगळीच माणसं काही बाबतीत सुमार असतो, काही विषयांत/व्यवहारांत ठीकठाक असतो आणि काहींत उत्तम असतो. ज्या गोष्टी आपल्याला नीट जमत नाहीत त्या करण्याची सक्ती झाली (जगण्यात अशी सक्ती अनेकदा होते; प्रत्येक वेळी 'दरवाजे बंद करण्याचा' पर्याय असतोच असं नाही) की आपल्याला नैराश्य येतं, चांगल्या करता येणा-या गोष्टीही त्यामुळे झाकोळून जातात. आपल्यापुरतं 'सोडून देता येण्याजोगं काय आणि अपरिहार्य काय' याची जाण आली की (कदाचित) अपरिहार्यतेने निराश होण्याचे प्रसंग कमी येतात..स्वतःकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या नाहीत की गोष्टी सोप्या होतात. आता तरीही मला चित्र काढता येत असतं; मला चांगलं लिहिता येत असतं; मला अमुक करता आलं असतं तर... अशा त-हेची क्षणिक खंत राहते .... पण तो मानवी स्वभाव आहे!

मितान गुरुवार, 04/10/2014 - 16:57
तुझ्या या लेखाने आर इ बी टी ची काही प्रमाणात उजळणी झाली. यावर अजून थोडं विस्ताराने लिही. सहा वर्षांनी हाच लेख वाचून तुला आज काय वाटते ते वाचायला आवडेल :)

In reply to by मितान

मनिष गुरुवार, 04/10/2014 - 17:36
काल शुचि ह्यांना लिहिलेल्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे - मला वाटते, ज्या गोष्टीत काम करतांना भान हरपून जाते, मनापसून आनंद मिळतो (flow ह्या अर्थाने) ती गोष्ट करावी. आणि आधी लिहिले तसेच, स्वांतसुखाय, process satisfaction हे मनात ठेवून करत जावे. त्या मार्गातच कुठेतरी मग 'doing' पासून ' being' कडे जाता येईल असे वाटते! म्हणजे, मग काही (आवडते) 'करण्यापेक्षा', मी ते (आवडते काम) करतांना काय 'असतो' ते समजून घ्यायचा प्रयत्न करतोय....म्हणजे समजा, एखाद्याला लिहायला खूप आवडते, तर मग 'व्यक्त होणे' हेच आपले 'असणे' आहे का हा शोध घ्यावा. "लिहिणे" ही एक क्रिया/करणे झाले...पण 'व्यक्त होणे' ही त्यामागची प्रेरणा असू शकते. 'व्यक्त होणे' अर्थातच अभिनयातून होऊ शकते, चित्रांमधून होऊ शकते....तशा अनेक शक्यता आहेत. पण मुळात उत्तरे ही स्वतःला 'आतूनच' मिळतात (असे मला वाटते). मग फक्त तसे 'असणे' हेच आपले प्रयोजन (पर्पज) किंवा जगणे का असू नये? असा विचार मी सध्या करतोय...खूप प्रश्न आहेत, आणि उत्तरांची घाई नाही. मला फारसे नीट मांडता येत नाही आहे आत्ता, कारण माझाच विचारांमधे अजूनही थोडा गोंधळ आहे. पण मी जे करतोय, तेच जर मनापासून माझे inner calling असे आहे, तर मग ते करण्याची मजा हेच तर साधनही आहे आणि साध्यही. हे साधारपणे आधी म्हटल्याप्रमाणे 'process oriented instead of result oriented' अशा दृष्टीकोनाबद्दलच आहे. मला ह्या काळात प्रकर्षाने जाणवलेली एक गोष्ट म्हणजे, आपले प्रयोजन (पर्पज) काय हेच बर्‍याच वेळा कळत नाही. मग हे केले तर ते मिळेल/मिळते अशा ठोकताळ्यांनी आपण आयुष्य, करीअर आखत राहतो....मग ती अपरिहार्य स्पर्धा, असुया, मत्सर वगैरे! काही भाग्यवंत स्वतःच्या आतल्या नादबरोबर एकतान होऊन आयुष्य सुरेल करतात....आणि इतरांबरोबरही बेसूर होऊ देत नाही. तसे आपल्याला जमेल का असा शोध घेतोय.... मला अजून स्पष्टपणे आणी सरळपणे हे सांगता आल्यास इथे येऊन नक्की लिहीन.

मनिष Tue, 09/09/2025 - 10:19
'साठेचं काय करायच?' पुन्हा रंगमंचावर येतंय, त्या निमित्ताने ही पोस्ट पुन्हा वर काढतोय. नाटक अवश्य पहा, आणि जमल्यास लिहा इथे काय वाटलं ते.

विदुषक Fri, 06/06/2008 - 18:19
मी करतो आहे ते माझ्या आनन्दा साठी हा तथाकथीत 'माज' जर असेल तर मग मीडिओक्रिटी हे फक्त perception च आहे आठवा ती sir Vivian Richards ची चाल ....... त्याला नही कधी मीडिओक्रिटी चा गन्ड आला शेवटी 'स्वान्तसू़खाय' जर असेल तर सगळे च प्रश्न गळून पडतात आणी रहतो तो निखळ आनन्द .. निव्वळ आनन्द !!!! मजेदार विदुषक

भडकमकर मास्तर Fri, 06/06/2008 - 18:24
लेख वाचला..सविस्तर नंतर लिहितो... मस्त झालाय... आपण सुरु करावे जे आपल्याला मनापासून करावेसे वाटते ते....जमेल तसे....आपल्या तथाकथित मीडिओक्रिटी सकट....परिपुर्णतेचा ध्यासाने, पण अट्टहासाने नाही...आणि मागे वळून, तृप्त होऊन बघावे स्वतःच्याच प्रगतीकडे... बघावी कालच्या अडखळणार्‍या, मीडिओकर पावलांची आजची डौलदार लय...कोणी पळत असेल शेजारी तर त्याची धाव, त्याची गती त्याला मुबारक....आपण करत रहावा आपला प्रवास आपल्या पायांनी, आपल्याच गतीने...स्वांतसुखाय! हेच म्हणतो.... फारच सुंदर मनीष... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विजुभाऊ Fri, 06/06/2008 - 18:43
सहमत पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

मुक्तसुनीत Fri, 06/06/2008 - 20:06
इतके प्रामाणिक लिखाण क्वचित पहायला मिळते. भडकमकर यांच्या लेखाचे हे यश मानायला हवे की, तो वाचून ग्वाही "सत्य-असत्याशी मन केले ग्वाही" या भावनेतून इतके प्रामणिक लेखन करावेसे वाटले ! मनिष यांनी या नाटकाच्या निमित्ताने अनेक मुद्द्यांचा परामर्श घेतला आहे. हे सर्व मुद्दे एकमेकांमधे गुंतलेले आहेत, एकमेकांशी फार जवळचे नाते सांगणारे आहेत. अशा गुंतागुंतीच्या गोष्टींशी झुंजायचे म्हणजे एकेक मुद्द्याला वेगळे काढून पहायचा विश्लेषणात्मक मार्ग कधीकधी पत्करावा लागतो. बर्‍याचदा रुचिभिन्नता या कारणामुळे आपण आपल्याला आपल्या रुचिशी मिळतीजुळती नसलेली माणसे निरर्थक वाटतात. गोविंदाचे चित्रपट याचे एक सहज आठवणारे उदाहरण म्हणून सांगतो. "राजा बाबू" सारखे चित्रपट मी पहायला जायचो तेव्हा मला छद्मीपणे हसणारे लोक आठवतात. "वन मॅन्स फूड इज समवन एल्सेस पॉइझन " असे म्हण्टले आहे ते या अर्थानेच. आणि मग जे आवडत नाही त्याला आपण सुमार असे म्हणून मोकळे होतोच. सुमारपणा (मीडिओक्रिटी ) - मग तो स्वतःचा असो, की इतरांचा , ही एक सब्जेक्टिव्ह बाब आहे. एखाद्या स्वच्छ लखलखीत दिवशी आपण स्वतःला आपापल्या जगातले व्यास-ब्रॅडमन्-डा विंची-आइन्स्टाईन समजतो. (सुदैवाने , बहुतांश लोकांचा भ्रमनिरास लगेच - बहुदा त्याच दिवशी - होतो. ज्यांचा कधी होत नाही त्यांची अवस्था काय वर्णावी !) आणि काही इतर दिवशी नैराश्याचे झटके येतात ? "स्वत:ची किंमत काय ?" याची उत्तरे फार काळीकुट्ट यायला लागतात. हेच तर्कशास्त्र मग आपण दुसर्‍यांच्या बाबतीत लागू करू शकतो. इट इज व्हेरी मच अ पर्सेप्टीव नोशन ! असे जर का असेल तर मग आपण नक्की जोखावे कसे स्वतःला ? हा एक यक्षप्रश्नच आहे. "माझ्यापुढे नित्य आत्मानुभूती, पटावे दुजे तर्क आता कसे ? पुरे जाणतो मीच माझे बल !" या रे. टिळकांच्या ओळी अतिशय सुंदर खर्‍याच. पण असा अनुभव ज्याला आला (आणि जो त्या ठिकाणी टिकू शकला !) त्या माणसाला नक्की काहीतरी महत्त्वाचे गावले आहे. दुर्दैवाने , जेव्हा माणसे आपल्या या दिव्यानुभूती इतरांपर्यंत पोचविण्याचा दावा करतात तेव्हा त्याला बुवाबाजीचे स्वरूप आलेले असते ! तेव्हा आपल्या नशीबी बर्‍याचदा भिरभिरणे येते - सततचा आत्मशोध.

चतुरंग Fri, 06/06/2008 - 20:47
मी ज्या व्यक्तीला माझे मेंटॉर मानले त्याबाबतचा एक अनुभव देतो. ती व्यक्ती एक संशोधक होती. कामाबद्दल बोलताना ते एकदा असं म्हणाले "आपल्या कामांच्या कित्येक वर्षात आपल्याला हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच वेळा खरी अनुभूती येते, एखादाच विचार मनात चमकून जातो, एखादेच स्फुल्लिंग चमचमते आणि त्यातून शोध लागतो, नवा विचार सापडतो, वेगळी वाट दिसते. मग बाकी वेळेला आपण काय करत असतो? रिकामटेकडे असतो का? मिडिऑकर असतो का? तसे जर असलो तर मग 'वेगळी वाट' कशी दिसते? ती दिसते त्या क्षणी आपण कोण असतो? तर आपण तेच असतो. त्या क्षणाच्या अवस्थेतून जाताना आधीच्या अनुभवांचे सार एका विचाराच्या थेंबातून आपल्या पदरी पडते आणि पुन्हा एकदा नव्याने जमिनीची मशागत सुरु होते!" माझा मुलगा माँटेसरी शाळेत जातो. त्या शाळेचे तत्त्व हे मुलांना शिकवणे हे नसून ती त्यांची त्यांचीच शिकत जातात त्यांना फक्त मदत करणे हे आहे. त्यांच्यातली मिडिऑक्रसी सृजनात कशी परिवर्तित होत जाते हे अनुभवणे. हा विचार चटकन पटत नाही. पण आपण थोडा पेशन्स दाखवला तर आपली मुले काही महिन्यात किती वेगवेगळे पैलू आपल्यासमोर दाखवतात हे पाहून आपण अचंबित होतो. त्यांच्यात कॉंपिटिशन नसते. तर स्वतःलाच शोधणे असते. एकाने एक गोष्ट अशी केली म्हणून दुसर्‍याने तशीच करायला हवी असे अजिबात नाही. आउट ऑफ बॉक्स विचार हा यशस्वी केला की तो शोध असतो आणि अयशस्वी झाला तर तो शोधाकडे जाण्याची पायरी ठरतो! पण रिझल्टला महत्त्व न देता तो तसा आधी करणे हे महत्त्वाचे! ;) चतुरंग

मनिष Fri, 06/06/2008 - 21:08
सुमारपणा (मीडिओक्रिटी ) - मग तो स्वतःचा असो, की इतरांचा , ही एक सब्जेक्टिव्ह बाब आहे. एखाद्या स्वच्छ लखलखीत दिवशी आपण स्वतःला आपापल्या जगातले व्यास-ब्रॅडमन्-डा विंची-आइन्स्टाईन समजतो. (सुदैवाने , बहुतांश लोकांचा भ्रमनिरास लगेच - बहुदा त्याच दिवशी - होतो. ज्यांचा कधी होत नाही त्यांची अवस्था काय वर्णावी !) आणि काही इतर दिवशी नैराश्याचे झटके येतात ? "स्वत:ची किंमत काय ?" याची उत्तरे फार काळीकुट्ट यायला लागतात. हेच तर्कशास्त्र मग आपण दुसर्‍यांच्या बाबतीत लागू करू शकतो. इट इज व्हेरी मच अ पर्सेप्टीव नोशन !
egggggggjactly!!!!
असे जर का असेल तर मग आपण नक्की जोखावे कसे स्वतःला ? हा एक यक्षप्रश्नच आहे. "माझ्यापुढे नित्य आत्मानुभूती, पटावे दुजे तर्क आता कसे ? पुरे जाणतो मीच माझे बल !" या रे. टिळकांच्या ओळी अतिशय सुंदर खर्‍याच. पण असा अनुभव ज्याला आला (आणि जो त्या ठिकाणी टिकू शकला !) त्या माणसाला नक्की काहीतरी महत्त्वाचे गावले आहे.
अगदी खरे आहे....दोन्ही गोष्टी - असा अनुभव येणे, आणि तो त्या ठिकाणी टि़कून रहाणे...बर्‍याच वेळा एका वेगळ्याच उर्मीत, तंद्रीत असा संतुलीत अनुभव येतो, 'I am, what I am" वाला....पण मग इतर वेळी आपण दोलायमान होत राहतो लंबकाप्रमाणे आत्मतृप्ती आणि आत्मनिर्भत्सना ह्या दोघात.
तेव्हा आपल्या नशीबी बर्‍याचदा भिरभिरणे येते - सततचा आत्मशोध.
खरं तर आत्मशोध असेल तर शोधले ते सापडल्यावर भटकणे थांबले पाहिजे, पण असे होत नाही...कदाचित इतके सहज नसेलही आत्मशोध...पण मला वाटते आपण बरेच जण (विशेषतः अंर्तमुख व्यक्ती) करत असतो ते आत्मपरिक्षण...खर तर मुल्यमापन.....आणि त्यातूनच येते ते एखाद्या/काही गुणांवर/कलाकृतीवर लुब्ध होऊन येणारी आत्मतृप्ती किंवा अहंगंड किंवा अवगुणांच्या/अपयशाच्या नैराश्यातून येणारा न्यूनगंड. खरच फार गुंतलेल्या आहेत ह्या गोष्टी एकमेकात...आणि त्यांना गुंतवणारा, किंबहुना ती गुंतागुंत वाढवणारा धागा असतो तो आपल्याच 'इगो' चा....त्यामुळे हे सगळे फारच अवघड होऊन बसते!

वरील सर्व लिखाण वाचल्यावर मला पण काही मांडावेसे वाटते.(जरी इतके चिंतन नसले तरी) जसे ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले आहेच की 'राजहंसाचे चालणे| जगि या जाहले शहाणे| म्हणोन काय कवणे| चालोचि नये|' (वरील ओवी पु.लं.च्या असा मी असामी मधून उचलली आहे त्याच दिगंबरकाका स्टाईल मधे) आत्मशोधः पण जे पाहीजे ते सापडते का या शोधातून? जे पाहीजे ते सापडत नाही म्हणून तर हा न्यूनगंड येत असावा. किंवा जे पाहीजे तेस गवसले म्हणून कदाचित स्वतःचीच जाणता अजाणता दिशाभूल झाली तर हा अहंगंड येत असेल. पण हा न्यूनगंड किंवा अहंगंड दोन्हीही सृजनशीलतेला मारक असे मला वाटते. जर एखाद्याला आपल्यातील तृटीची जाणीव होऊन परत पूर्णत्वाकडे झेप घेण्याची उर्मी वाटत राहीली तर हा आत्मशोध सृजनशीलतेत परीवर्तीत झाला असे म्हणता येईल. पूर्णत्व कोणास लाभलेले दिसत नाही. जो तो पूर्णत्वाच्या शोधातच दिसतो. मग कदाचित ही पूर्णत्वाकडे जाणारी वाटच जास्त स्वारस्यपूर्ण आहे का? म्हणजे कदाचित एखादी गोष्ट मिळण्यात आनंद असेलही पण जास्त आनंद आहे तो ती गोष्ट मिळवण्यात. म्हणूनच एक गोष्ट मिळाली की दुसरी गोष्ट मिळवण्याकडे लगेच माणूस वळतो. म्हणजे मुक्कामाला पोचण्यात कदाचित मजा कमी असेल पण प्रवास करण्यात मात्र फार मजा आहे. परत हे दोन्ही आनंद व्यक्तीसापेक्ष आहेत. कदाचित म्हणूनच भगवंताने म्हटले असेल 'कर्मण्येवाधिकारस्ते | मां फलेषु कदाचनः |'. त्यालाही तेच सांगायचे असेल की कर्म करत रहा फलाची चिंता करु नकोस कारण खरी मजा कर्म करण्यातच आहे. कदाचित माझ्यातल्या मिडिओक्रीटिची जाणिवच मला परफेक्शनच्या दिशेने उद्युक्त करते का हे महत्वाचे. म्हणजे हरलो तरी चालेल पण हार मानणार नाही असा विचार ही मिडिओक्रीटि देत असेल तर उत्तमच नाही का? (पूर्ण गोंधळलेला 'अपूर्ण') पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मनिष Fri, 06/06/2008 - 22:53
पूर्णत्व कोणास लाभलेले दिसत नाही. जो तो पूर्णत्वाच्या शोधातच दिसतो. मग कदाचित ही पूर्णत्वाकडे जाणारी वाटच जास्त स्वारस्यपूर्ण आहे का? म्हणजे कदाचित एखादी गोष्ट मिळण्यात आनंद असेलही पण जास्त आनंद आहे तो ती गोष्ट मिळवण्यात. म्हणूनच एक गोष्ट मिळाली की दुसरी गोष्ट मिळवण्याकडे लगेच माणूस वळतो. म्हणजे मुक्कामाला पोचण्यात कदाचित मजा कमी असेल पण प्रवास करण्यात मात्र फार मजा आहे. परत हे दोन्ही आनंद व्यक्तीसापेक्ष आहेत. कदाचित म्हणूनच भगवंताने म्हटले असेल 'कर्मण्येवाधिकारस्ते | मां फलेषु कदाचनः |'. त्यालाही तेच सांगायचे असेल की कर्म करत रहा फलाची चिंता करु नकोस कारण खरी मजा कर्म करण्यातच आहे.
हा छान विचार आहे, ह्याच अर्थाने मला process satisfaction म्हणायचे होते!

अभिज्ञ Sat, 06/07/2008 - 01:17
मुख्यत: "सुमारपणा" हा विषयच खुप मोठ्या आवाक्याचा आहे.त्याला बरेच पैलु आहेत. "सुमारपणा" हि पुर्णत: सापेक्ष अशि संकल्पना वाटते. जेव्हा एखादा प्रकार आपल्याला "सुमार" असा वाटु लागतो म्हणजे नक्कि काय होत असावे? जेव्हा जास्त खोलात जाउन विचार केला तर तरतमभाव ह्यात एक प्रमुख भुमिकेत असतो असे मला तरी वाटते. इंग्रजीत ह्याला "comparison" असा शब्द आहे.सततची तुलनाहि म्हणता येइल. एखाद्या गोष्टि बाबत निर्माण होणारा "आत्मविश्वास" तो पर्यंत चालणारी हि प्रक्रिया मानता येइल का? सतत आजुबाजुला ,मागे पाहण्य़ाची माणसाचि प्रव्रुत्ती.त्या गोष्टींशी स्वत:ची तुलना हे सुध्दा ह्याला कारणिभुत धरता येइल का सततची स्पर्धा? मला माहितितील "सुमारपणाचे" एक उदाहरणॆ देतो. माझा एक मित्र शाळॆत असताना दहावी पर्यंत अत्यंत हुशार विद्यार्थी होता.दहाविला उत्तम अशा गुणांनी उत्तीर्ण होऊन ११ वी करिता पुण्य़ातील एका उत्तम अशा महाविद्यालयात प्रवेश करता झाला. दहावी पर्यंत शाळेत अतिशय नावाजलेला मुलगा.त्याला तीच सवय लागलेली.प्रत्येक ठीकाणि होणारे त्याचे कौतुक,त्याला प्रत्येक गोष्टित मिळणारे महत्व वगैरे गोष्टि त्याचा आत्मविश्वास वाढवत होत्या.त्या गोष्टिचि त्याला इतकी सवय लागलेली. परंतु हाच जेव्हा महाविद्यालयात आला तेंव्हा चित्र पुर्ण पालटलेले होते. इथे सगळॆच त्याच्यासारखे हुशार होते.शाळॆत असताना १००-२०० मुलांमध्ये ह्याची स्पर्धा असायची.त्यातहि हुशार म्हणाल तर १० ते १५ जणच. त्याच्या मनात आपोआपच कंपॆरिजन सुरु झाले.कोण physics madhye कसा expert आहे, कोणी गणितात आपल्यापेक्षाही हुशार आहे,ह्याला तर दहावीला आपल्यापेक्षा जास्त मार्क्स आहेत....वगैरे. त्यातुनच आपण फ़ारच सुमार आहोत अशी भावना त्याच्यात काहिहि कारण नसताना वाढीस लागली.अकरावी कसाबसा पास झाला. परंतु बाराविचा ताण त्याला झेपला नाहि.शेवटी त्याने बारावीत "drop" घेतला.ह्या एका वर्षात त्याने जोरदार मेहनत घेऊन त्याने त्याचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळवला,व मुख्य म्हणजे आहे ते वास्तव तो स्विकारायला शिकला. पुढे बारावीत त्याला चांगले मार्क्स तर मिळालेच परंतु तो IIT मध्येही निवडला गेला.,असो.. मुळात माणुस हा आपला दर्जा सतत पडताळुन पहात असतो.आपल्या कळ्तनकळतच आपल्या मनाशी मापदंड ठरवले जातात. इथे एखादा लेखच लिहायचा झाला तर आपण मनात केवढे विचार करतो. मी जे काहि लिहिणार आहे ते लोकांना आवडेल का? आधि कोण्या अमुक अमुक लेखकाने असाच लेख किति सुंदर लिहिला होता. तसा माझा होइल का? किंबहुना ब-याच वेळॆला एखादा लेख/कथा/कविता लिहुन झाल्यावर का कॊण जाणॆ ते अचानक आपल्याला सुमार वाटू लागते. इथे कुठेतरी हे "मापदंड" आडवे येत असावेत. त्याउपरहि आत्मविश्वास हा सुध्द्दा मुद्दा आहेच. एकदा तो आला कि हि सुमारपणाची जाणिवही कमी कमी होत जाते. पण ह्या दोन्हि प्रक्रिया ह्या अव्यातहतपणॆ सुरुच असाव्या लागतात.त्यातुनच निर्मितीक्षमतेची प्रत वाढीस लागते. थोडक्यात सकारात्मक द्रॄष्टीकोन हा सतत असणॆ हे आवश्यकच आहे,त्याचबरोबर आपल्या क्षमतांची जाणिवही. आपली मीडिऒक्रिटी , सुमारपणा ओळखून, पत्करून, तो पचवणं हा एक भयावह, क्लेशकारक आणि होरपळवून टाकणारा प्रकार आहे..आपल्या ना नक्की उत्तम, ना एकदम भुक्कड अशा मध्यम प्रतीच्या निर्मितीक्षमतेचं करायचं काय? हा परिच्छेद मुळातच निगेटीव्ह आहे.दरिकडे तोंड करून डोंगर चढण्य़ाचा प्रकार वाटतो. असो,ब-याच दिवसांनी चांगली चर्चा वाचायला मिळाली. अभिज्ञ.

In reply to by अभिज्ञ

भडकमकर मास्तर Sat, 06/07/2008 - 04:10
अभिज्ञा छान प्रतिक्रिया... पण ह्या दोन्हि प्रक्रिया ह्या अव्यातहतपणॆ सुरुच असाव्या लागतात.त्यातुनच निर्मितीक्षमतेची प्रत वाढीस लागते. सहमत... दरिकडे तोंड करून डोंगर चढण्य़ाचा प्रकार वाटतो. हे वाक्य गंमतशीर आहे... :).... ते मीडिऑक्रिटी पचवण्याचं वाक्य नकारात्मक निगेटिव्ह असेल, पण सत्य आहेच.... :) कितीही पॉझिटिव्ह थिन्किन्ग करून बॅटिंग केली तरी मी ब्रॅडमन होणार नाही... का होईन? :? ठीक आहे हा हा विनोद झाला... पण हा अनुभव होरपळवून टाकणारा का आहे तर जिथे मला माहित असतं की मी कोणीतरी आहे, अजून कोणीतरी हो ऊ शकतो , असा आत्मविश्वास असतो , एक आशा असते आणि अशा वेळी जर मला माझ्या कमीपणाची जाणीव झाली तर मात्र जीवाला त्रास होतो.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by अभिज्ञ

कारण मिडिओक्रीटी पचवणे खरच फार अवघड असते. मिडिओक्रीटीमुळे येणारे डिप्रेशन कायम नकारात्मक विचारांमुळे नसते. जसे तुमचा मित्र शाळेत खूप हुशार होता पण महाविद्यालयात येऊन काही कारणामुळे मागे पडला. पण मी शाळेपासून कायम हुशार मुलांच्या तुकडीत शेवटून पहीला येत असे. कदाचित मी पहीले यायचे ठरवून जिवाचे रान केले असते तरी पहीला येईन याची शाश्वती नव्हती कारण वर्गातील इतर हुषार मुले मी पाहीली होती. असो. कदाचित यातूनच मिडिओक्रीटीची जाणीव येते असे मला वाटते. मला तरी ते नकारात्मक नाही वाटले. पुण्याचे पेशवे

मनिष Sat, 06/07/2008 - 10:17
छान प्रतिसाद, मला वाटते आपण "आत्म्विश्वास" शब्द एक "अंब्रेला टर्म" म्हणून वापरतो....खरी गोची होते आत्मप्रतिमा आणि आत्मस्वीकार (self acceptance, comfort with self) ह्यात. ह्यात अनकंडिशनल आत्मस्वीकार असा सहसा होत नाही...(त्यात पुन्हा पुरुषी इगो हा कंडीशनल असतो असे सायकोलॉजी सांगते). जर मी जसा आहे तसे पुर्णपणे स्वतःला स्वीकारले, तर हा कलह होणार नाही. एखादा ५०-६० टक्केवाल्याला ६७% हुरळून टाकतील तर ८५-९० ची अपेक्षा असलेल्याला ७०-७२ पडले तर त्याला ते "सुमार" वाटेल, ५०-६० ला तो कोलमडून पडेल. तू सांगितलेल्या मित्राच्या मनात त्याची आत्मप्रतिमा "हुशार" विद्यार्थी अशी होती, त्याला ११ वीत कुठेतरी तडा गेला, खर तर तडा गेल्यापेक्षा त्यावर कुठेतरी प्रश्नचिन्ह आले ...त्यातुन निर्माण झालेली जिद्द त्याने सकारत्मकतेने वापरली. तडा गेलेले लोक बरेचसे डिप्रेशन मधे जाऊ शकतात. विचार कर, हाच झटका 12 वीत बसला असता तर? आपल्याकडे खूप गोष्टी ह्या निकालावर ठरतात. माझ्या अगदी निकट परिचयातील एकाला असाच अनुभव आला आणि १२ वी नंतर बी. एससी. ला तो डिप्रेशन मधे गेला. एक महत्वाचा फरक म्हणजे आपण बर्‍याच वेळा सुमार परफॉर्मन्स आणि सुमार व्यक्ती ह्यात फरक करू शकत नाही. कित्येकवेळा सहजपणे "तो अगदी सुमार आहे" असे म्हणतो..त्याच्या क्षमतांचा पुर्ण परिचय नसतांनाही. 'सुमार परफॉर्मन्स' असा दृष्टीकोन निदान प्रयत्नांवर लक्ष केंद्रीत करू शकतो....पण सुमार व्यक्ती म्हटले की लेबल लावून मोकळे.....आणि हे स्वतःच्याही बाबतीत होते. 'साठेच काय करायचं" मधे (माझ्या मते) अभय स्वतःच्या कामाच्या पलिकडे स्वतःचे (आणि साठेचेही) मुल्यमापन करतो..त्यातुनच निर्माण होणारे वैफल्य आणि डिप्रेशन. चर्चा खूपच छान आणि आशयपुर्ण होते आहे, सगळ्यांचेच आभार! :) - मनिष creative discontent/दिस्सतिस्फच्तिओन, त्यातुन निर्माण होणारा परिपुर्णतेचा ध्यास आणि त्याला लागणारे मोटिव्हएशन ह्यावर जे. कृष्णमुर्तींनी खूप छान लिहिले आहे , ते पुस्तक वाचून खूप दिवस झाले....ते संदर्भ सापडल्यास लिहिन इथे.

विसोबा खेचर Sat, 06/07/2008 - 12:02
मनिषराव, आपला लेख आणि त्यावर इतरांनी लिहिलेले प्रतिसाद यातले मला फारसे काहीच कळले नाही आणि बर्‍याचश्या गोष्टी डोक्यावरून गेल्या! नक्की कुणाला काय म्हणायचं आहे तेच मुळी कळलं नाही! कुठल्यातरी गहन आणि किचकट विषयावर चर्चा सुरू आहे इतकाच अंदाज आला! असो, आपलं चालू द्या. आपला लेख आणि प्रतिक्रिया पुन्हा एकदा वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीन नायतर तो नाद सोडून देईन.. पुलेशु... आपलाच, तात्या.

अरुण मनोहर Sat, 06/07/2008 - 12:45
आधीच गहन विषय. त्यात प्रतिसाद टॅन्जन्ट्ने जाणारे. त्यात भर म्हणून तुम्ही जे. कृष्णमुर्तींचे नाव घेतले. मग काय नीट लक्ष देऊन वाचण्याचा प्रयत्नच केला नाही. जे. कृष्णमुर्तींना आपण सॉलीड घाबरतो. मागे एकदा "जे. कृष्णमुर्तीं म्हणतात तरी काय?" हे पुस्तक नुसते चाळण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा मी निष्कर्श काढला होता की ते काय म्हणतात हे लेखकाला तर कळलेच नाही, पण त्यांना स्वतःला तरी कळले असावे का, ह्याचा विचार व्हायला हवा आहे. I) मनीषजी, वरील विषयाचे साध्या भाषेत काही सिनॉप्सीस (व असल्यास निष्कर्श) वाचायला मिळाले तर तमभरे नभ उजळले अशी पावन कंडीशन प्राप्त होईल. ;) ह.घ्या..... @)

In reply to by अरुण मनोहर

विसोबा खेचर Sat, 06/07/2008 - 12:57
मनीषजी, वरील विषयाचे साध्या भाषेत काही सिनॉप्सीस (व असल्यास निष्कर्श) वाचायला मिळाले तर तमभरे नभ उजळले अशी पावन कंडीशन प्राप्त होईल. हेच म्हणतो! आणि कृपया ह घेऊ नका! आय ऍम सिरियस! च्यामारी तुम्ही सगळी स्कालर मंडळी नक्की कुठल्या विषयावर, कुठल्या मुद्द्यावर इतक्या गंभीरपणे चर्चा करताय हे आम्हालाही कळलं पाहिजे हो! च्यामारी आम्हालाही घ्या की तुमच्यात! आम्हालाही काही वैचारिक अभिव्यक्ति कराविशी वाटते आहे पण च्यामारी तुमच्या चर्चेचा नेमका प्वाईंटच कळायला मागत नाही! अगदी गळाशप्पथ आयच्यान बघा! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आंबोळी Sat, 06/07/2008 - 13:25
च्यामारी तुम्ही सगळी स्कालर मंडळी नक्की कुठल्या विषयावर, कुठल्या मुद्द्यावर इतक्या गंभीरपणे चर्चा करताय हे आम्हालाही कळलं पाहिजे हो! च्यामारी आम्हालाही घ्या की तुमच्यात! आम्हालाही काही वैचारिक अभिव्यक्ति कराविशी वाटते आहे पण च्यामारी तुमच्या चर्चेचा नेमका प्वाईंटच कळायला मागत नाही! सहमत! स्वगत : यालाच आमचे सुमारपण म्हणायचे का? आम्हाला आमच्या सुमारपणाची अशी अनुभूती देण्याचा तुम्हाला अजिबात अधिकार नाही. श्या.... फार म्हणजे फारच डिप्रेशन आल राव्....मनिष , अभिज्ञ आणि इतरानी त्याना जे म्हणायचे आहे त्याचे लगेच सोप्या भाषेत निरूपण करावे अशी मी मागणी करतो.

अन्जलि Sat, 06/07/2008 - 12:51
मनिश खुप छान लेख. एकन्दरित आपल्या सिमा आपल्याला कळ्ल्या कि आयुश्य खुप सोपे होते असे वाटते नाहि का? मग अमुक एक गोश्ट मला येत नाहि ह्याचि फार खन्त वाट्त नाहि. जरुरि थोडी आहे कि प्रत्येकालाच सर्व गोश्टी करता आल्या पहिजेत. कोणी कशात हुशार असेल तर कोणी कशात. शेवटि सर्व आप्ल्या मनावर असते.

In reply to by अन्जलि

अरुण मनोहर Sat, 06/07/2008 - 13:12
>>>जरुरि थोडी आहे कि प्रत्येकालाच सर्व गोश्टी करता आल्या पहिजेत. कोणी कशात हुशार असेल तर कोणी कशात. असे जर असेल तर एका टीम मधे वेगवेगळे स्कील्स असलेले खेळाडू घेतात, ते सर्वांनी मिळून एक्संध चांगले प्रदरशन क्ररावे म्हनून. मग एकाच टीम मढील खेलांडू मधे स्परधा का होते? व ते एक्मेकांच्या विरुध का वाग्तात?

In reply to by अन्जलि

अरुण मनोहर Sat, 06/07/2008 - 13:13
>>>जरुरि थोडी आहे कि प्रत्येकालाच सर्व गोश्टी करता आल्या पहिजेत. कोणी कशात हुशार असेल तर कोणी कशात. असे जर असेल तर एका टीम मधे वेगवेगळे स्कील्स असलेले खेळाडू घेतात, ते सर्वांनी मिळून एक्संध चांगले प्रदरशन क्ररावे म्हनून. मग एकाच टीम मढील खेलांडू मधे स्परधा का होते? व ते एक्मेकांच्या विरुध का वाग्तात?

In reply to by अन्जलि

विसोबा खेचर Sat, 06/07/2008 - 13:15
एकन्दरित आपल्या सिमा आपल्याला कळ्ल्या कि आयुश्य खुप सोपे होते असे वाटते नाहि का? मग अमुक एक गोश्ट मला येत नाहि ह्याचि फार खन्त वाट्त नाहि. जरुरि थोडी आहे कि प्रत्येकालाच सर्व गोश्टी करता आल्या पहिजेत. कोणी कशात हुशार असेल तर कोणी कशात. शेवटि सर्व आप्ल्या मनावर असते. अहो हो, हे अगदी खरं आहे. परंतु, मग अमुक एक गोश्ट मला येत नाहि ह्याचि फार खन्त वाट्त नाहि. हे लिहून ही खंतच कुठेतरी बाहेर पडते आहे असं वाटत नाही का? मग "खंत वाटत नाही" असं म्हणण्यात काय अर्थ आहे? नायतर "आपल्याला खंत वाटत नाही बॉ!" अशी स्वत:च्याच मनाची समजूत घालणार्‍या वरील ओळी कशाकरता? :) काय मनिषराव, माझा प्वाईंट बरोबर आहे ना? :) आपला, (वैचारिक!) तात्या.

मनिष Sat, 06/07/2008 - 16:25
जे. कृष्णमुर्ती खरच फार अवघड जातात वाचायला आणि समजायला...पण अतिशय विद्वान माणूस आहे, इतका सखोल विचार केला आहे त्याने...अफलातून! त्याला नक्कीच कळते तो काय बोलतो आहे...फक्त आपल्याल फार अवघड जाते त्याच्या शब्दांच्या विविध छटा कळायला आणि त्यांचे वेगवेगळे अर्थ उमगायला... पण ते जाऊ दे, हा लेख इतका किचकट व्हावा अशी अजिबात इच्छा नव्हती. :( तात्या म्हणाले तसा प्रयत्न करतो साधारण सारांश द्यायचा.... मुद्दा आहे की कधी-कधी स्वत:च्या (निर्मीतिच्या/कलाकृतीच्या) सुमारपणाची/सामान्यपणाची जाणीव होऊन खूप वैफल्य येते..निराशा येते. तर मी असे म्हणत होतो की दुसरयाची निर्मिती कितीही सरस असल तरी आपण आपल्यल अमेल तशी निर्मिती जरूर करत रहावी...आणि त्यात जमेल तितकी सुधारणा करण्याचे प्रयत्न जरूर करावे. आपल्या (तथाकथित) सामान्यपणामुळे निराश न होता आपल्याच गतीचा, आपल्याच लयीचा, निर्मितीचा आनंद घ्यावा. सामान्यपणा/सुमारपणा व्यक्तीला (किंवा स्वतःला) न जोडता की त्याच्या कामापुरता मर्यादीत ठेवावा असे मला वाटते... परिपुर्णतेचा ध्यास -- ह्यात मला असे म्हणायचे होते की प्रयत्नांवर किंवा निर्मितेच्या प्रोसेस वर जास्त भर असतो, ती अधिकाधिक चांगली व्हावी ह्यावर भर असतो. तर परिपुर्णतेचा अट्ट्हास - ह्यात ती गोष्ट/निर्मिती 'अशीच' (इथे ज्याची त्याची परिपुर्णतची व्याख्या) व्हावी हा हट्ट जास्त असतो, भर असतो तो 'रिसल्ट्स' मिळाले पाहिजे ह्याच्यावर, आणि इथेच नेमका घोळ होतो. तसेच सामान्यपणा/सुमारपणा हा सापेक्ष/तौलनिक असतो असे सगळ्यांनाच वाटले/पटले...तर मग तुलना किती कराव्यात आणि स्वतःला किती खिन्न करावे...कारण शाळेतला सर्वात हुशार विद्यार्थी कॉलेजातील अनेकांपैकी एक असू शकतो (परिघ वाढवले म्हटले ते ह्या अर्थाने)... अर्थात 'सामान्यपणामुळे निराश न होता आपल्याच गतीचा, आपल्याच लयीचा, निर्मितीचा आनंद घ्यावा' हे वैचारिकदृष्टया कितीही पटले, तरी आपणही माणूसच आहोत, आपल्या सगळ्यांनाच थोडी खंत, थोडा हेवा...कधी असूया हि जाणवणारच...फक्त त्याचे रुपांतर द्वेष, मत्सर किंवा उदासीनता (डिप्रेशन) ह्यांत होऊ नये अशी काळजी घ्यावी, असे वाटते.....शब्द तसे 'हेवा' ला समानार्थी वाटतात, पण त्यातल्या भावना थोड्या वेगळ्या प्रकारच्या आणि खूप तीव्र असतात. असो! फारच 'abstract' होत असेल तर माफ करा...लिहितांना मला जमत नाही आहे नेमकेपणे मांडायला...आणि लिहायला वेळही लागतो आहे खूप. :( - मनिष

In reply to by मनिष

विसोबा खेचर Sat, 06/07/2008 - 17:20
आम्हाला समजेल अश्या साध्या सोप्या शब्दात लिहिलंत त्याबद्दल धन्यवाद मनिषराव :) तर मी असे म्हणत होतो की दुसरयाची निर्मिती कितीही सरस असल तरी आपण आपल्यल अमेल तशी निर्मिती जरूर करत रहावी... अगदी सहमत आहे! अहो नायतर मराठी आंतरजालावर एवढ्या सगळ्या मंडळींचं उत्तमोत्तम लेखन वाचून आम्हाला तर कीबोर्डला हातच लावायला नको होता! :) तर परिपुर्णतेचा अट्ट्हास - ह्यात ती गोष्ट/निर्मिती 'अशीच' (इथे ज्याची त्याची परिपुर्णतची व्याख्या) व्हावी हा हट्ट जास्त असतो, भर असतो तो 'रिसल्ट्स' मिळालेच पाहिजे ह्याच्यावर, आणि इथेच नेमका घोळ होतो. काहिसा असहमत! कुठला घोळ होतो ते सांगा बरं?! माझ्या मते काही वेळेला परिपूर्णतेचा अट्टाहास हा असावाच लागतो, त्यामुळेच एखादी गोष्ट अधिकाधिक उत्तम रुपात आपल्यासमोर येते! मी जेव्हा १०० वेळा प्रयत्न करून पाहीन तेव्हाच कधितरी मला माझ्या आईच्या जवळपास जाणारी पुरणपोळी करता येईल! :) तरी आपणही माणूसच आहोत, आपल्या सगळ्यांनाच थोडी खंत, थोडा हेवा...कधी असूया हि जाणवणारच...फक्त त्याचे रुपांतर द्वेष, मत्सर किंवा उदासीनता (डिप्रेशन) ह्यांत होऊ नये अशी काळजी घ्यावी, असे वाटते..... हम्म, खरं आहे! नुकत्याच माझ्या काही जुन्या मराठी आंतरजालीय मित्रांना डिप्रेशन, द्वेष इत्यादींचा प्रादुर्भाव झाल्याचे मला कळले! ;) फारच 'abstract' होत असेल तर माफ करा...लिहितांना मला जमत नाही आहे नेमकेपणे मांडायला...आणि लिहायला वेळही लागतो आहे खूप. अहो त्यात माफी कसली? आता तुम्ही पुष्कळच समजेल असं लिहिलं आहे. मगाशी मात्र तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे याचा काहीच उलगडा होईना! वास्तविक आमच्यासारख्यांना समजावं म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा थोड्या सोप्या शब्दात लिहिण्याचे कष्ट पडले याबद्दल मीच दिलगिरी व्यक्त करतो! :) जे. कृष्णमुर्ती खरच फार अवघड जातात वाचायला आणि समजायला...पण अतिशय विद्वान माणूस आहे, इतका सखोल विचार केला आहे त्याने...अफलातून! त्याला नक्कीच कळते तो काय बोलतो आहे...फक्त आपल्याल फार अवघड जाते त्याच्या शब्दांच्या विविध छटा कळायला आणि त्यांचे वेगवेगळे अर्थ उमगायला... हम्म! हे मात्र खरं! अहो आम्हाला अजून 'मनिष' नाही पचला तर जळ्ळा कृष्णमूर्ती कुठला पचणार?! :) असो, मनिषराव, पुन्हा एकवार धन्यवाद... तात्या.

नरेंद्र गोळे Sat, 06/07/2008 - 17:25
आपण सुरु करावे जे आपल्याला मनापासून करावेसे वाटते ते....जमेल तसे....आपल्या तथाकथित मीडिओक्रिटी सकट....परिपुर्णतेचा ध्यासाने, पण अट्टहासाने नाही...आणि मागे वळून, तृप्त होऊन बघावे स्वतःच्याच प्रगतीकडे... बघावी कालच्या अडखळणार्‍या, मीडिओकर पावलांची आजची डौलदार लय...कोणी पळत असेल शेजारी तर त्याची धाव, त्याची गती त्याला मुबारक....आपण करत रहावा आपला प्रवास आपल्या पायांनी, आपल्याच गतीने...स्वांतसुखाय! >>>>> मनिष फारच प्रगल्भ विचार आहेत हे. आपण जे साध्य करू शकू असे आपल्याला वाटते, नेमके तेच दुसर्‍याने साध्य करावे, पण आपल्याला साधू नये, ह्यात आपल्या सुमारतेची जाण येते. असूया वाटते. मात्र स्वाध्याय, सातत्य आणि स्वानंद यांच्या प्रत्ययातून साध्य होणारी हर एक क्षमता 'परिपूर्ण'तेचा आनंद निश्चितच देऊ शकते. आपल्या संस्कृतीत, म्हणूनच ह्या तीन गुणांचे महत्त्व स्थल, काल, व्यक्ती निरपेक्षतेने आपल्या सगळ्यांनाच 'परिपूर्ण'तेचा आनंद देऊ शकते. आठवा सारेगमप मधे गाणारा ज्ञानेश्वर मेश्राम. त्याच्या स्वाध्यायाच्या, सातत्याच्या आणि स्वानंदाच्या -अभंगांच्या जगात- तो अभंगच राहीला होता. परिपूर्ण. मग इतर कसेही असोत. कुठेही असोत. कधीही असोत. इतर प्रतिसादकांचे प्रतिसादही अभ्यासपूर्ण आहेत.

In reply to by नरेंद्र गोळे

मनिष Mon, 06/09/2008 - 11:57
मात्र स्वाध्याय, सातत्य आणि स्वानंद यांच्या प्रत्ययातून साध्य होणारी हर एक क्षमता 'परिपूर्ण'तेचा आनंद निश्चितच देऊ शकते.
हे आवडले...हा स्वाध्याय म्हनजे 'रियाज/प्रॅक्टीस' ह्या अर्थाने का? "ज्ञानेश्वर मेश्राम" माहित नाही - सध्या घरी टि. व्ही. नाही, त्यामुळे ह्या सर्वांपासून दूर आहे! :) आवर्जून प्रतिसाद देणार्‍या सर्वांचेच आभार!

अरुण मनोहर Sun, 06/08/2008 - 03:57
मनीष! बुल्स आय! आता कसं जीग सॉ पझलचे तुकडे जागच्या जागी फीट्ट बसल्यासारखे वाटले! तू सोपे विवेचन केलेच आहे. त्यामधून मी माझ्यासाठी काही पराग कण उचलतो.----->
दुसरयाची निर्मिती कितीही सरस असल तरी आपण आपल्यला जमेल तशी निर्मिती जरूर करत रहावी...आणि त्यात जमेल तितकी सुधारणा करण्याचे प्रयत्न जरूर करावे. परिपुर्णतेचा ध्यास आणि परिपुर्णतेचा अट्ट्हास ह्यातला फरक ओळखणे. तुलना किती कराव्यात? आणि स्वतःला किती खिन्न करावे?......
वाहवा! मन तृप्त झाले. मनीष, अन्ज्ली तै नी म्हटल्याप्रमाणे "कोणी कशात हुशार असेल तर कोणी कशात." हा विवेचन एपिसोड तुला जे कॄष्णमूर्तींच्या रस्त्यावर जायला खुणावतो आहे की काय?

In reply to by अरुण मनोहर

मनिष Sun, 06/08/2008 - 14:10
जे. कृष्णमुर्ती मी खर तर फार वाचले नाहीत, त्यची ३ पुस्तकांची सिरीज आणली होती, पण जरा अवघड/जड व्हायला लागले, म्हणून ठेवून दिले, त्यालाही आता कित्येक वर्ष झालेत. पण त्यांचे काही विचार, quotes लक्षात राहिलीत...जमल्यास लिहीन त्यातल्या एखाद्यावर.

In reply to by मनिष

मराठी_माणूस Mon, 06/09/2008 - 13:42
जे. कृष्णमुर्ती मी खर तर फार वाचले नाहीत, त्यची ३ पुस्तकांची सिरीज आणली होती, पण जरा अवघड/जड व्हायला लागले, म्हणून ठेवून दिले, त्यालाही आता कित्येक वर्ष झालेत. पण त्यांचे काही विचार, quotes लक्षात राहिलीत...जमल्यास लिहीन त्यातल्या एखाद्यावर. लवकर येउ द्या , खुप उत्सूकता आहे

मन Mon, 06/09/2008 - 20:08
"दुसरा एखादा फार मोठा कलाकार आहे, आणि आपल्याला त्याच्याइतकी कला येत नाही म्हणुन आपल्या पोटात जो पोटशुळ उठतो, त्याचं काय करायचं?" असा सगळ्या चर्चेचा सोप्या भाषेत अर्थ सांगता यील. काय? बरोबर का नाय? . .. ... मी काय म्हणतो, दिसला समोर थोर कलाकार, तर करा ना सलाम त्याच्या कलेला,,आणि माना ना भगवंताचे आभार इतकी सुंदर कला पाह्यला मिळाली ह्याबद्दल. अहो, नुस्ता कलाकार होउन कसं चालेल? जरा रसिक बनुन घ्या ना आनंद्.तुम्ही विनोदी लेखक असाल, तरीसुद्धा दुस्सर्‍याच्या विनोदावर जरा हसुन पहा. त्याच्यासाठी नाही, तर तुमच्या स्वतःसाठी,बघा.तुम्हालाच कसं प्रसन्न वाटतं ते. (आता तुम्ही स्वतः दोन्-पाच एकांकीका लिहिल्यात म्हणुन काय भाइ कातुजपाशी "तुझे आहे तुजपाशी" किंवा "चाळ" वगैरेंच्या प्रयोगाला जाउन त्यांच्या नावानं(किंवा स्वतःच्या अकलेच्या नावानं)बोटं मोडत बसणार, की त्यातला खुमासदार शैलीचा मनमुराद आनंद लुटणार? सांगा पाहु? ) आणि स्वतः तुमच्या कडे कला असेल तर प्रश्नच नाही, योग्य मार्गानं वापरा. लोकांचं प्रेम मिळवा. आणखी हवं तरी काय असतं हो आयुष्याकडुन. (ता.क. :- आत्ताच प्रथम मानांकित दिग्गज टेनिस खेळाडु फेडरर ला हरवुन राफेल नादाल ह्यानं पुनश्च फ्रेंच ओपन जिंकली. जिंकल्याबरोब्बर त्याचं हसमुखानं कुणी अभिनंदन केलं असेल, तर स्वतः फेडररनं. (तो काही विक्षिप्त खेळाडुंप्रमाणे ब्याट फेकुन पाय आपटीत नाही ग्येला.) आणि त्याचं अभिनंदन स्वीकारताना नादाल हळुच त्याला म्हणला "सॉरी(कारण मी ही तुझा फ्यान आहे,आणि मीच तुला हरवुन विजेतेपदापासुन वंचित ठिवलय.)" आता विचार करा, हे नादाल आणि फेडरर पुन्हा निवृतीनंतर वगैरे हीच म्याच पाहतील, तर त्यांना काय वाटेल? आपल्या दोस्तीचा/खेळाडुवृत्तीचा अभिमान. काय? बरोबर ना? ) बास...... इतकच बोलायचं होतं. कारण इतकच आम्हाला कळालेलं होतं. आपलाच, मनोबा

In reply to by मन

"दुसरा एखादा फार मोठा कलाकार आहे, आणि आपल्याला त्याच्याइतकी कला येत नाही म्हणुन आपल्या पोटात जो पोटशुळ उठतो, त्याचं काय करायचं?" असा सगळ्या चर्चेचा सोप्या भाषेत अर्थ सांगता यील. काय? बरोबर का नाय?
हा पोटशूळ हा रेहमानी किड्या सारखा असतो. याच वास्तव्याच ठीकाण मिपाकरांना माहितच आहे. या किड्याच काय करायचं? प्रकाश घाटपांडे

In reply to by मन

काय आहे, या सुमारतेचा मी शाळेपासूनचा शिकार आहे. कारण वर्गातल्या नं. १ प्रमाणे मी अभ्यासही करू शकत नव्हतो आणि खालच्या तुकडीतल्या मुलांप्रमाणे खुलेआम टगेगिरी पण करू शकत नव्हतो(कारण तथाकखित वरची तुकडी). :( म्हणजे काय अतिशय हुशार आणि अतिशय टग्या दोन्ही प्रकारच्या मुलांची कामगिरी पाहून पोटशूळच उठयचा रे. कला बिला राहीली दूर इथे तर साध्या साध्या गोष्टीतही पोटशूळ उठत होता. यावर उपाय म्हणजे प्राप्तपरीस्थितीचा स्विकार करणे. त्यामुळे मी वर्गात जमेल तेवढा टगेपणा करत असे. :) पुण्याचे पेशवे

आंबोळी Mon, 06/09/2008 - 21:22
"दुसरा एखादा फार मोठा कलाकार आहे, आणि आपल्याला त्याच्याइतकी कला येत नाही म्हणुन आपल्या पोटात जो पोटशुळ उठतो, त्याचं काय करायचं?" असा सगळ्या चर्चेचा सोप्या भाषेत अर्थ सांगता यील. काय? बरोबर का नाय? श्या.... मनोबा , तुम्ही तर विषयच संपवलात राव. इतक सोप्या भाषेत सांगीतलेत की आता आम्हाला चर्चा करायला काही शिल्लकच ठेवले नाहित. (धारी)आंबोळी

In reply to by आंबोळी

विसोबा खेचर Mon, 06/09/2008 - 22:20
आंबोळी, कंदीलाचं चित्र मस्तच आहे रे. आपण घाबरतो बॉ तुझ्या कंदिलाला! बाकी तू देखील अंमळ वेडझवाच दिसतोस! :) आपला, तात्या मतकरी.

प्रभाकर पेठकर Mon, 06/09/2008 - 22:51
'सुमारपणा' ह्या शब्दाला बरीचशी नकारात्मक (निगेटीव्ह) छटा आहे. 'मिडिऑकर' म्हणजे 'मध्यम कुवतीचा' असे मला वाटते. प्रत्येकाची 'कुवत' वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळी असते. गणित न जमणार्‍या एखाद्याला चित्रकला चांगली जमते, व्यवहारात दुर्बल असणारा एखादा फार सुंदर सुंदर कविता करू शकतो. म्हणजेच माणूस कुठे निम्न कुवतीचा, कुठे 'मध्यम कुवतीचा' तर कुठे उच्च कुवतीचा असू शकतो/असतो. स्वतःची मीडिओक्रिटी जरी ओळखता आली तरी स्वीकारता, पचवता येत नाही. तो पचवण हा एक भयावह, क्लेशकारक आणि होरपळवून टाकणारा प्रकार होतो मला नाही वाटत असे. माझी 'मध्यम कुवत' ओळखणं आणि स्वीकारणं मला (आणि माझ्या ओळखितल्या बर्‍याच जणांना) कधीच कठीण गेले नाही. पण जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे 'कुवत' वाढविण्याचा मी प्रयत्न जरूर करतो. म्हणजेच काय? मिळेल तिथून मिळेल ते ज्ञान मिळविण्याचा सतत प्रयत्न करतो. (आपण सर्वच जणं हे करीत असतो) पण म्हणजे माझ्या 'मध्यम कुवतीची' मला खंत वाटते असे अजिबात नाही. सतत गुण आत्मसात करीत राहावे आणि दुर्गूण सोडून देत राहावे. असो.

अभिता Mon, 06/09/2008 - 23:02
:\ अरे! आता मला कळले आमच्या संकुलातील लोकाचा पोटशूळ का उठतो ते (आमच्याकडे पाहुन) 8>

"आपण सुरु करावे जे आपल्याला मनापासून करावेसे वाटते ते....जमेल तसे....आपल्या तथाकथित मीडिओक्रिटी सकट....परिपुर्णतेचा ध्यासाने, पण अट्टहासाने नाही...आणि मागे वळून, तृप्त होऊन बघावे स्वतःच्याच प्रगतीकडे... बघावी कालच्या अडखळणार्‍या, मीडिओकर पावलांची आजची डौलदार लय...कोणी पळत असेल शेजारी तर त्याची धाव, त्याची गती त्याला मुबारक....आपण करत रहावा आपला प्रवास आपल्या पायांनी, आपल्याच गतीने...स्वांतसुखाय."" खरं आहे. पण माझा अनुभव असा - आपल्याच सुमारपणामुळे निराश-हताश होण्याच्या वेळा येतात. दर वेळी ही समजावणी सुचतेच असं नाही. सुचलीच, तरीही हट्टी डोकं ती मानतंच असंही नाही. मूड स्विंग्समधे जात राहते मी. अशा शहाण्या समजावण्या पटतात, तेव्हा जग सुंदर असतं. आणि जेव्हा हट्टीपणा डोकं वर काढतो, तेव्हा अनिल अवचट वा आनंद नाडकर्णींसारखे चॅम्पियनही सगळ्याचं सोपेकरण करून टाकताहेत, असा खवचटपणा करायलाही डोकं मागेपुढे पाहत नाही. यावरचा कायमस्वरूपी हमखास उपाय मलातरी अजून सापडलेला नाही. :( नाही म्हणायला कधीकधी स्वतःचं समर्थन करताना 'शेक्सपिअरचा काय मूड जात नव्हता की काय? की त्याच्या हातून कधी काही ट्रॅश लिहिलं गेलं नव्हतं?' असले आचरट प्रश्न मात्र सुचतात. आणि बाकी काही नाही, तरी त्यातल्या निखळ आणि बेसलेस उद्धटपणामुळे मला तात्पुरतं हसायला तरी नक्की येतं! 'स्वांतसुखाय' हा शब्द बाकी अगदी लाखात एक. अगदी खणखणीत खरा. त्याचसाठी हे सगळे उपद्व्याप...

In reply to by मेघना भुस्कुटे

मनिष Tue, 06/10/2008 - 09:44
आपल्याच सुमारपणामुळे निराश-हताश होण्याच्या वेळा येतात. दर वेळी ही समजावणी सुचतेच असं नाही. सुचलीच, तरीही हट्टी डोकं ती मानतंच असंही नाही. मूड स्विंग्समधे जात राहते मी. अशा शहाण्या समजावण्या पटतात, तेव्हा जग सुंदर असतं. आणि जेव्हा हट्टीपणा डोकं वर काढतो, तेव्हा अनिल अवचट वा आनंद नाडकर्णींसारखे चॅम्पियनही सगळ्याचं सोपेकरण करून टाकताहेत, असा खवचटपणा करायलाही डोकं मागेपुढे पाहत नाही.
खरं आहे...अगदी १०१% निखळ सत्य!!! आपल्याला मुड स्विंग्स असणारच...विचारांच्या पातळीवर (cognitively), विवेकाने हे पटले तरी आचरतांना (behaviour) ते आपल्या हट्टी भावनांना पटेल असे नाही....म्हणून मुड स्विंग्स असणारच...फक्त तोच एक विचार/भावना (वैषम्य,द्वेष) कायम मनात वास्तव्य करून राह्त नाही ना हे बघायचे... Otherwise, every rational person does exercise his quota of irrationality! :)

कायमस्वरूपी उपाय नाही असं म्हटलं खरं. पण अशा काळ्या मूडमधून बाहेर पडताना एक गोष्ट मात्र मला नेहमी आठवते. मेघना पेठेची एक मुलाखत ऐकली होती. तिच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी तिला प्रकाशकांनी विचारलं, की पुस्तकाला प्रस्तावना कुणाची घेऊ या? त्यावरचं तिचं स्वच्छ उत्तर - "ते 'आदर-बिदर' सगळं ठीक आहे. पण निव्वळ ज्येष्ठता या एका निकषावर जर कुणी मला 'असं लिही वा तसं लिही' असं सांगणार असेल, तर सॉरी. आपल्याला प्रस्तावना नको. इथे दुसर्‍या कुणाचा अनुभव माझ्या काहीच कामाचा नाही. गांधीजी, शिवाजी आणि ज्ञानेश्वर आणि शेक्सपिअर जगून गेले, म्हणून आता आपण जगायलाच नको, असं म्हणतो का आपण? प्रत्येकाला आपलं-आपलं स्वतंत्र जगावंच लागतं ना? तसंच लिहिण्याचंही आहे. माझ्याआधी कुणीही काहीही कितीही थोर लिहून गेलं असलं, तरी मला दिसलेलं माझं मी लिहिलंच पाहिजे. त्याला पर्यायच नाही." शब्द कदाचित इकडे तिकडे असतील, पण आशय हाच होता. या तिच्या उत्तराची मात्र मदत होते. :)

In reply to by मेघना भुस्कुटे

मनिष Tue, 06/10/2008 - 09:46
गांधीजी, शिवाजी आणि ज्ञानेश्वर आणि शेक्सपिअर जगून गेले, म्हणून आता आपण जगायलाच नको, असं म्हणतो का आपण? प्रत्येकाला आपलं-आपलं स्वतंत्र जगावंच लागतं ना? तसंच लिहिण्याचंही आहे. माझ्याआधी कुणीही काहीही कितीही थोर लिहून गेलं असलं, तरी मला दिसलेलं माझं मी लिहिलंच पाहिजे. त्याला पर्यायच नाही.
सलाम ह्या विचारांना!!

अन्जलि Tue, 06/10/2008 - 03:40
मला जे म्हना य चे होते तेच पेटकर सहेबानि स्पश्ट केले धन्य्वाद. प्रत्येकामधे कहितरि गुण असतातच फक्त ते आपल्याला ओळ ख ता आले पहिजेत.

शुचि Wed, 04/09/2014 - 23:58
काय बोलू. विचारांना चालना देणारा इतका चांगला लेख वाचून मनात बरेच विचार येऊन गेले पण जवळजवळ सगळेच्या सगळे एकाच शेडमधले (छटा) होते. अन ती छटा ही की - आपल्याला जे काही वेडेवाकडे चालता येते, बोबडे बोलता येत त्याची ध्येयपूर्ती एकाच गोष्टीने होते ती म्हणजे दुसर्‍याला मदत करणे किंवा आनंद देणे. स्व विसरुन केलेली कोणतीही क्रिया ९९% उत्तम घडून जाते. तो श्लोकही शोधायचा खूप प्रयत्न केला "त्वमेव सर्वं गोविंदम, तुभ्यं समर्पयामि" का काहीसा. मुख्य म्हणजे दुसर्‍याच्या हितासाठी काहीना काही करत रहाणे बेस्ट असे वाटते. कदाचित मीन राशी १० व्या घरात (Medium Coel) पडल्याने अन ६ व्या घरात stallium असल्याने असेल (असो! ज्योतिषावर चर्चा नको)पण माझी खात्री आहे की आपल्याला मिळालेले गुण हे अन्य लोकांच्या उपयोगी पडल्यानेच उजळतात. अतिशय उत्तम (बियॉन्ड युअर एक्स्पेक्टेशन) कारायचे असेल तर दुसर्‍याची सेवा करा , त्याच्या आत्म्याचे दुवे घ्या. जे कराल ते हातून अत्युत्तमच घडेल _________________ अवांतर झाले असल्यास क्षमस्व.

मनिष गुरुवार, 04/10/2014 - 00:11
मुख्य म्हणजे दुसर्‍याच्या हितासाठी काहीना काही करत रहाणे बेस्ट असे वाटते. कदाचित मीन राशी १० व्या घरात (Medium Coel) पडल्याने अन ६ व्या घरात stallium असल्याने असेल (असो! ज्योतिषावर चर्चा नको)पण माझी खात्री आहे की आपल्याला मिळालेले गुण हे अन्य लोकांच्या उपयोगी पडल्यानेच उजळतात. अतिशय उत्तम (बियॉन्ड युअर एक्स्पेक्टेशन) कारायचे असेल तर दुसर्‍याची सेवा करा , त्याच्या आत्म्याचे दुवे घ्या. जे कराल ते हातून अत्युत्तमच घडेल
मला हे फारसे नाही पटले. मला वाटते, ज्या गोष्टीत काम करतांना भान हरपून जाते, मनापसून आनंद मिळतो (flow ह्या अर्थाने) ती गोष्ट करावी. आणि आधी लिहिले तसेच, स्वांतसुखाय, process satisfaction हे मनात ठेवून करत जावे. त्या मार्गातच कुठेतरी मग 'doing' पासून ' being' कडे जाता येईल असे वाटते!

In reply to by मनिष

शुचि गुरुवार, 04/10/2014 - 00:36
मदिरालय जाने को घर से चलता है पीनेवला, 'किस पथ से जाऊँ?' असमंजस में है वह भोलाभाला, अलग-अलग पथ बतलाते सब पर मैं यह बतलाता हूँ - 'राह पकड़ तू एक चला चल, पा जाएगा मधुशाला।'। ६।

आयुर्हित गुरुवार, 04/10/2014 - 00:23
अतिशय उत्तम (बियॉन्ड युअर एक्स्पेक्टेशन) करायचे असेल तर दुसर्‍याची सेवा करा, त्याच्या आत्म्याचे दुवे घ्या. जे कराल ते हातून अत्युत्तमच घडेल. अगदी मनासारखे बोललात.१००% सहमत. उत्तम सारांश!

आतिवास गुरुवार, 04/10/2014 - 00:47
उत्तम चिंतनशील लेख; मजा आली वाचताना. मला वाटतं आपण सगळीच माणसं काही बाबतीत सुमार असतो, काही विषयांत/व्यवहारांत ठीकठाक असतो आणि काहींत उत्तम असतो. ज्या गोष्टी आपल्याला नीट जमत नाहीत त्या करण्याची सक्ती झाली (जगण्यात अशी सक्ती अनेकदा होते; प्रत्येक वेळी 'दरवाजे बंद करण्याचा' पर्याय असतोच असं नाही) की आपल्याला नैराश्य येतं, चांगल्या करता येणा-या गोष्टीही त्यामुळे झाकोळून जातात. आपल्यापुरतं 'सोडून देता येण्याजोगं काय आणि अपरिहार्य काय' याची जाण आली की (कदाचित) अपरिहार्यतेने निराश होण्याचे प्रसंग कमी येतात..स्वतःकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या नाहीत की गोष्टी सोप्या होतात. आता तरीही मला चित्र काढता येत असतं; मला चांगलं लिहिता येत असतं; मला अमुक करता आलं असतं तर... अशा त-हेची क्षणिक खंत राहते .... पण तो मानवी स्वभाव आहे!

मितान गुरुवार, 04/10/2014 - 16:57
तुझ्या या लेखाने आर इ बी टी ची काही प्रमाणात उजळणी झाली. यावर अजून थोडं विस्ताराने लिही. सहा वर्षांनी हाच लेख वाचून तुला आज काय वाटते ते वाचायला आवडेल :)

In reply to by मितान

मनिष गुरुवार, 04/10/2014 - 17:36
काल शुचि ह्यांना लिहिलेल्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे - मला वाटते, ज्या गोष्टीत काम करतांना भान हरपून जाते, मनापसून आनंद मिळतो (flow ह्या अर्थाने) ती गोष्ट करावी. आणि आधी लिहिले तसेच, स्वांतसुखाय, process satisfaction हे मनात ठेवून करत जावे. त्या मार्गातच कुठेतरी मग 'doing' पासून ' being' कडे जाता येईल असे वाटते! म्हणजे, मग काही (आवडते) 'करण्यापेक्षा', मी ते (आवडते काम) करतांना काय 'असतो' ते समजून घ्यायचा प्रयत्न करतोय....म्हणजे समजा, एखाद्याला लिहायला खूप आवडते, तर मग 'व्यक्त होणे' हेच आपले 'असणे' आहे का हा शोध घ्यावा. "लिहिणे" ही एक क्रिया/करणे झाले...पण 'व्यक्त होणे' ही त्यामागची प्रेरणा असू शकते. 'व्यक्त होणे' अर्थातच अभिनयातून होऊ शकते, चित्रांमधून होऊ शकते....तशा अनेक शक्यता आहेत. पण मुळात उत्तरे ही स्वतःला 'आतूनच' मिळतात (असे मला वाटते). मग फक्त तसे 'असणे' हेच आपले प्रयोजन (पर्पज) किंवा जगणे का असू नये? असा विचार मी सध्या करतोय...खूप प्रश्न आहेत, आणि उत्तरांची घाई नाही. मला फारसे नीट मांडता येत नाही आहे आत्ता, कारण माझाच विचारांमधे अजूनही थोडा गोंधळ आहे. पण मी जे करतोय, तेच जर मनापासून माझे inner calling असे आहे, तर मग ते करण्याची मजा हेच तर साधनही आहे आणि साध्यही. हे साधारपणे आधी म्हटल्याप्रमाणे 'process oriented instead of result oriented' अशा दृष्टीकोनाबद्दलच आहे. मला ह्या काळात प्रकर्षाने जाणवलेली एक गोष्ट म्हणजे, आपले प्रयोजन (पर्पज) काय हेच बर्‍याच वेळा कळत नाही. मग हे केले तर ते मिळेल/मिळते अशा ठोकताळ्यांनी आपण आयुष्य, करीअर आखत राहतो....मग ती अपरिहार्य स्पर्धा, असुया, मत्सर वगैरे! काही भाग्यवंत स्वतःच्या आतल्या नादबरोबर एकतान होऊन आयुष्य सुरेल करतात....आणि इतरांबरोबरही बेसूर होऊ देत नाही. तसे आपल्याला जमेल का असा शोध घेतोय.... मला अजून स्पष्टपणे आणी सरळपणे हे सांगता आल्यास इथे येऊन नक्की लिहीन.

मनिष Tue, 09/09/2025 - 10:19
'साठेचं काय करायच?' पुन्हा रंगमंचावर येतंय, त्या निमित्ताने ही पोस्ट पुन्हा वर काढतोय. नाटक अवश्य पहा, आणि जमल्यास लिहा इथे काय वाटलं ते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
भडकमकर मास्तरांनी 'साठेचं काय करायच?' ह्या नाटकाच्या परिक्षणात मांडलेला 'राजीव नाईक' ह्यांचा हा विचार मनात रेंगाळत, खर तर वादळासारखा घोंघावत राहिला...
आपली मीडिऒक्रिटी , सुमारपणा ओळखून, पत्करून, तो पचवणं हा एक भयावह, क्लेशकारक आणि होरपळवून टाकणारा प्रकार आहे..आता अभयची समस्या तीच माझीही समस्या आहे. आपल्या ना नक्की उत्तम, ना एकदम भुक्कड अशा मध्यम प्रतीच्या निर्मितीक्षमतेचं करायचं काय?
खरच, का छळत, होरपळत असावा हा विचार एवढा?

शनि गेला मंगळाकडे

अजय जोशी ·

अमोल केळकर Fri, 06/06/2008 - 11:25
मंगळ म्हणे शनीला, रंग माझा बदलतो आहे, पृथ्वीवरचा माणूस इकडे यायला निघतो आहे. हे छानच

मदनबाण Fri, 06/06/2008 - 13:44
राहू - केतूने ऐकला संवाद म्हणे त्यांना सावध रहा. माणसासाठी अधुन-मधून आपापली स्थाने बदलत रहा. हे छानच..... (आकाशात धुमकेतुची वाट पाहणारा) मदनबाण.....

विसोबा खेचर Fri, 06/06/2008 - 15:43
राहू - केतूने ऐकला संवाद म्हणे त्यांना सावध रहा. माणसासाठी अधुन-मधून आपापली स्थाने बदलत रहा. हे कडवं सह्ही आहे! :) आपला, (मराठी आंतरजालावरचा शनि) तात्या.

हेरंब Fri, 06/06/2008 - 18:06
छान कविता. तुम्ही कुठल्या अर्थाने लिहिली आहे माहित नाही. पण राजकीय दृष्ट्या विचार केला तरी त्यांत बरीच ओळखीची पात्रे दिसू लागतात.

शितल Fri, 06/06/2008 - 18:11
वेगळी पात्रे निवडुन केलेली कविता छान झाली आहे.

अमोल केळकर Fri, 06/06/2008 - 11:25
मंगळ म्हणे शनीला, रंग माझा बदलतो आहे, पृथ्वीवरचा माणूस इकडे यायला निघतो आहे. हे छानच

मदनबाण Fri, 06/06/2008 - 13:44
राहू - केतूने ऐकला संवाद म्हणे त्यांना सावध रहा. माणसासाठी अधुन-मधून आपापली स्थाने बदलत रहा. हे छानच..... (आकाशात धुमकेतुची वाट पाहणारा) मदनबाण.....

विसोबा खेचर Fri, 06/06/2008 - 15:43
राहू - केतूने ऐकला संवाद म्हणे त्यांना सावध रहा. माणसासाठी अधुन-मधून आपापली स्थाने बदलत रहा. हे कडवं सह्ही आहे! :) आपला, (मराठी आंतरजालावरचा शनि) तात्या.

हेरंब Fri, 06/06/2008 - 18:06
छान कविता. तुम्ही कुठल्या अर्थाने लिहिली आहे माहित नाही. पण राजकीय दृष्ट्या विचार केला तरी त्यांत बरीच ओळखीची पात्रे दिसू लागतात.

शितल Fri, 06/06/2008 - 18:11
वेगळी पात्रे निवडुन केलेली कविता छान झाली आहे.
लेखनविषय:
शनि गेला मंगळकडे मागायाला हात म्हणे, युतीवे आपण दोघे करू सर्वांवर मात मंगळ म्हणे शनीला, रंग माझा बदलतो आहे, पृथ्वीवरचा माणूस इकडे यायला निघतो आहे. चंद्र म्हणे, माणसाचा आता भरवसा नाही राहिला. मला अक्षता टाकून एकदा रोहिणीला पाहून हसला. राहू - केतूने ऐकला संवाद म्हणे त्यांना सावध रहा. माणसासाठी अधुन-मधून आपापली स्थाने बदलत रहा.

बीबी का मकबरा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

आनंदयात्री Fri, 06/06/2008 - 11:13
ओळख बिरुटेसर, अशी पाणचक्की अन इतर एतिहासिक मानदंडांची ओळख करुन द्या पुढील लेखात. धन्यवाद.

मराठी_माणूस Fri, 06/06/2008 - 11:20
सुंदर छायाचित्रे या महालात औरंगजेबाची पत्नी राबिया दुर्रानीची कबर आहे. ही कबर औरंगजेबाच्याच काळात बांधलेली आहे असे म्हणतात. परंतु ही प्रतिकृती मलिकाच्या मुलाने आजम शाहने १६७९ इ.स. मध्ये आपल्या आइच्या स्मरणार्थ बनविली आहे. यातले खरे कोणते ?

In reply to by मराठी_माणूस

आनंदयात्री Fri, 06/06/2008 - 11:27
अरे जागा हो ! त्यात काही २ वेगवेगळे प्रतिवाद सांगितले नाहित, मुळ कबर म्हणजे जिथे खरेच प्रेत दफन केलेले असते तो चौथारा जेव्हा राबिया दुर्रानी मेली तेव्हाच म्हणजे औरंगजेबाच्या काळातच बांधली गेली अन ते सहाजिक आहे, बाहेरची ताजमहालाची प्रतिकृती मात्र नंतर बांधली/ वाढवली/ अमेंड केली गेली.

स्वाती दिनेश Fri, 06/06/2008 - 11:53
खूप वर्षांपूर्वी औरंगाबादला आमची (शाळेची)सहल गेली होती त्याची आठवण करून दिलीत सर.. छान फोटो ! अजून येऊ देत, स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

चित्रा Fri, 06/06/2008 - 15:41
मी अगदी लहानपणी औरंगाबादला गेले होते, त्याची आठवण झाली. जास्त आठवण जॅम लावून खाल्लेल्या पावाची! बिबीका मकबरा नावामुळे लक्षात राहिला. आणि अर्थातच अजंठा. बिबी का मकबरा हा सँडस्टोन म्हणजे जयपूर जवळ मिळत असलेल्या दगडातून बनवला आहे असे ऐकले. जर खरेच असे असले आणि खरे तर तो तसाच ठेवला असता तर त्याच्या दगडांची शोभा चांगली दिसली असती. पण मुसलमानी लोकांमध्ये वास्तूंसाठी पांढरा रंग प्रचलित आहे असे एक निरीक्षण. त्यामुळे वरून पांढर्‍या रंगाचे लेप /प्लास्टर लावले असावेत. बाकी लेख छान. अजून येऊ देत.

सहज Fri, 06/06/2008 - 12:31
सर फोटो छान आहेत. आता असेच औरंगाबादच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यपुर्ण स्थळे, संस्था, इतिहास अशी एक माहीतीपुर्ण मालीका होऊनच जाउ दे. औरंगाबादची संपुर्ण ओळख करुन द्या सर.

विसोबा खेचर Fri, 06/06/2008 - 13:22
वा बिरुटेसाहेब, छोटेखानी परंतु सुंदर लेख.. चित्रमय सफर चित्रांसकट आवडली! :) अजूनही असेच उत्तम लेखन येऊ द्या, ही विनंती! तर आजुबाजुच्या वीटभट्ट्यामुळे ही सुंदर शिल्प काळाचे पडद्याआड जातील असे मात्र राहुन राहुन वाटते. असे खरंच होऊ नये! असो, आपला, तात्या.

राजे Fri, 06/06/2008 - 13:23
छोटेखानी परंतु सुंदर लेख.. चित्रमय सफर चित्रांसकट आवडली !!!! अजून काही लेख येऊ देत :) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

मन Fri, 06/06/2008 - 14:40
अगदि आपल्या गावची आठवण करुन दिलीत दिलीपराव. धन्यवाद. हा फोटु पाह्य्ला.. मन आलं उचंबळुन. लगेच केलय तिकिट बुक आणि पोचतोय दोनेक दिवसात घरी. मग पुन्हा भेट देइनच ऐतिहासिक स्थळांना. आपलाच, मनोबा

प्रियाली Fri, 06/06/2008 - 15:05
छोटेखानी लेख आवडला. मी औरंगाबादला कधी भेट दिलेली नाही पण सरांच्या चित्रदर्शी लेखांतून शहराचे उत्तम दर्शन होते. धन्यवाद!

शितल Fri, 06/06/2008 - 17:57
छान फोटो आहेत, आणि मी बीबी का मक्बरा पाहिला होता तेव्हा ही मला ते छान वाटला होता प्रत्यक्ष ताजमहाल पहायला मिळाले नाही अजुन पण आ॑नदयात्री म्हणतो तसे पाणीचक्की राहिला ना. औ.बाद शहराला ऐतहासिक महत्व आहे, तुम्हाला खुप फोटो काढता येतील. (अज॑ठा वेरूळ लेणी ,देवगिरी किल्ला )

प्रमोद देव Fri, 06/06/2008 - 20:40
देवगिरीचा किल्ला वरील दुवा बिरुटेसाहेबांनी ह्याआधीच लिहिलेल्या लेखाचा आहे. दिलीपराव बिकाम चा हा माहितीपूर्ण लेख आणि त्यामधील मस्त छायाचित्रेही आवडली. झकास!!!!! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

चतुरंग Fri, 06/06/2008 - 20:55
सुरेख चित्रे आणि नेटके लेखन पाहून छान उजळणी झाली! लहानपणी सातवी-आठवीत असताना सहल गेलेली त्यानंतर ही वास्तू पाहिलेली नाही. पुन्हा पहायला आवडेल. पाणचक्कीसुधा आठवते आहे. (औरंगाबादेप्रमाणेच अहमदनगरलाही बारा वेशी होत्या त्यातल्या आता फक्त दोन (माळीवाडा वेस आणि दिल्ली दरवाजा) शिल्लक आहेत.) चतुरंग

भाग्यश्री Fri, 06/06/2008 - 23:05
कसली मस्त चित्रं आहेत हो.. आणि एकदम मस्त लहानपणची, शाळेची सहल गेली होती,आग्र्याला गेलो होतो, ती आठवण झाली!! लहानपणी औरंगाबादला २-३ वेळा गेले होते, नंतर गेलेच नाही.. आता परत बिबिका मकबरा,दौलताबाद्,अजंठ-वेरूळ करावेसे वाटते आहे.. (औरंगाबादहून मी नेहेमी खड्यांचे आणि कवडीसारखे दिसणारे कानातले - गळ्यातले आणायचे.. भयंकर आवडायचे ते मला.. नंतर एक हरवलं.. :( नाहीतर अजुनपर्यंत घातले असते! अजुन मिळतात का हो? असे पारदर्शी,निळसर मोठा गोल खडा.. आणि आत सोनेरी डिझाईन.. ) असो, बाकी शेवटचे चित्र खूप मस्त घेतलंय!! http://bhagyashreee.blogspot.com/

धनंजय Sat, 06/07/2008 - 00:19
फोटोही सुंदर. मी घाईघाईच्या सहलीत बीबी का मकबरा रात्री चंद्रप्रकाशात बघितला. फोटो सगळे बेकार आले, पण त्या प्रकाशातली विलक्षण स्मृतिचित्रे अजून जतन केलेली आहेत.

सुधीर कांदळकर Sat, 06/07/2008 - 08:42
आता औरंगाबादला भेट द्यायलाच पाहिजे. दौलताबाद किल्ला झाला. बीबी का मकबरा झाला. आण्खै अशीच स्थळे असतीलच. आमच्या भेटीपुर्वी ती येथे आली तर मजा येईल. तरी दोन्ही बाजुने सरुची वृक्ष लावलेली आहेत. याचा अर्थ नीट कळला नाही. सुधीर कांदळकर.

यशोधरा Sat, 06/07/2008 - 09:38
सुरेख फोटो, खूप आवडले. हिमरू शालींबद्दल लिहिले नाहीत? बनत नाहीत का आता??

प्रतिक्रिया लिहिणारे, आनंदयात्री,मनोबा ( औरंगाबादचेच) मराठी माणूस, स्वाती,चित्रा,सहज,बेला, तात्या,राजे,मदनबाण,मन,प्रियाली,शितल,मुक्तसुनीत,देवसाहेब, चतुररंग,भाग्यश्री,धनंजय,कांदळकरसाहेब आणि यशोधरा कौतुकाच्या प्रतिक्रियेबद्दल आपले आभार........वाचकांचेही आभार....बीबीका मकब-याच्या निमित्ताने आपल्या आठवणींना उजाळा मिळाला, आनंद वाटला !!! चित्रा(जी) म्हणतात : बिबी का मकबरा हा सँडस्टोन म्हणजे जयपूर जवळ मिळत असलेल्या दगडातून नवला आहे असे ऐकले. जर खरेच असे असले आणि खरे तर तो तसाच ठेवला असता तर त्याच्या दगडांची शोभा चांगली दिसली असती. मिनार तर पांढ-या मातीचेच आहेत.तर काही ठिकाणी दगड वापरले आहेत. मात्र पांढ-या मातीचा वापर असल्यामुळे मिनारला आणि वास्तूलाही तितकी चमक नाही. सहज :औरंगाबादच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यपुर्ण स्थळे, संस्था, इतिहास अशी एक माहीतीपुर्ण मालीका होऊनच जाउ दे. जसे जमेल तसे लिहित असतोच, पण मिपाच्या ध्येय धोरणाचाही विचार करावा लागतो ना ? शशांकच्या गोदामाचा माल इथे उतरवल्यासारखा वाटला :) शितल : पाणीचक्की राहिला ना. पाणचक्कीत सध्या पाणी नाही, आणि ते पाण्यावर फिरणारे जाते तर पाहण्यासही मिळत नाही. पण कधीतरी त्याच्यावरही लेखनी चालवूच. भाग्यश्री : औरंगाबादहून मी नेहेमी खड्यांचे आणि कवडीसारखे दिसणारे कानातले - गळ्यातले आणायचे.. भयंकर आवडायचे ते मला.. नंतर एक हरवलं.. नाहीतर अजुनपर्यंत घातले असते! अजुन मिळतात का हो? बाप रे !!! अवघड प्रश्न विचारला. पण जरा चौकशी करुन सांगतो. कांदळकर साहेब, सुरुची झाडे खाली फुगीर व वर निमुळता अशा मजेदार आकाराचा सरळ उंच वाढत जाणारा शोभीवंत वृक्ष, आम्ही त्याचा सरुची असा उल्लेख केल्यामुळे गोंधळ झाला असावा. यशोधरा : हिमरू शालींबद्दल लिहिले नाहीत? बनत नाहीत का आता?? अजूनही बनतात, त्या बद्दल आम्हालाच लेखनासाठी जरा माहिती गोळा करावी लागेल. प्रियाली : मी औरंगाबादला कधी भेट दिलेली नाही. एकदा याच आपण औरंगाबादला आम्ही मिपाच्या वतीने आपले स्वागत करु,मिपामित्रांना आमचे आग्रहाचे निमंत्रण,जर आलात तर आम्ही आपल्या आदरातिथ्यात कमी पडणार नाही. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर Sun, 06/08/2008 - 09:24
जसे जमेल तसे लिहित असतोच, पण मिपाच्या ध्येय धोरणाचाही विचार करावा लागतो ना ? शशांकच्या गोदामाचा माल इथे उतरवल्यासारखा वाटला बास काय बिरुटेशेठ! अहो फक्त भाषा, भाषाशास्त्र, व्याकरण, प्रमाणभाषा, शुद्धलेखन याच विषयांवर चर्चा करायला मिपावर बंदी आहे. हे सोडून बाकी तुम्हाला काय लिहायचं ते लिहा की बिनधास्त! कुणाची ना आहे सांगा बरं! :) शिवाय, बोलीभाषेवर लिवा की राव! बोलीभाषेवर लिहायला मिपाची मुळीच ना नाही! आम्हाला चीड आहे ती प्रमाणभाषा, भाषाशास्त्र, व्याकरण, शुद्धलेखन या विषयावर नसती ट्यांव ट्यांव करून दुसर्‍याला तुच्छ लेखणार्‍या मंडळींची. आणि हे विषय निघाले की ह्या मंडळींना चेव चढलाच म्हणून समजा! म्हणूनच केवळ आम्हाला बंदी घालावी लागली आहे, अन्य कारण नाही! शशांकच्या गोदामाचा माल इथे उतरवल्यासारखा वाटला हा हा हा! हरकत नाही. अहो कधी कधी आमच्याही गोदामाचा माल शशांकच्या गोदामात उतरवलात तर चालेल की आम्हाला! शशांक आम्हाला परका नाही, आमचाही तो दोस्तच आहे. भला माणूस! मिपाच्या किंवा नमोगताच्या मालकासारखा हलकट नव्हे! ;) आपला, (मिपाच्या गोदामाचा चौकिदार) तात्या.

झकासराव Sat, 06/07/2008 - 21:20
सगळी प्रकाश चित्र छान आहेत. :) माहिती अजुन थोडी हवी होती अस वाटल. अवांतर : वा! आता कधी औरंगाबादची सफर झाली तर हक्काच घरच माणूस आहे दाखवायला सगळ फिरुन :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by झकासराव

झकासराव, प्रकाशचित्राच्या कौतुकाबद्दल आभारी !!! माहिती अजुन थोडी हवी होती अस वाटल. फारच त्रोटक माहिती झाली, याच्याशी सहमत !!! पण भर घालावी तर काय भर घालावी विचार करता, करता लेखन बरेच दिवस पडून होते. पडुन राहण्यापेक्षा लेखन प्रकाशित केलेले बरे असे वाटले. :) अवांतर : वा! आता कधी औरंगाबादची सफर झाली तर हक्काच घरच माणूस आहे दाखवायला सगळ फिरुन नक्की दाखवेन !!! आपले स्वागत आहे.

इनोबा म्हणे Sat, 06/07/2008 - 22:19
मस्त काम केले आहे आपण. मला अजूनतरई कधी तिकडे यायचा योग आलेला नाही. पाहूया कधी जमतंय... या महालात औरंगजेबाची पत्नी राबिया दुर्रानीची कबर आहे. ही कबर औरंगजेबाच्याच काळात बांधलेली आहे असे म्हणतात. परंतु ही प्रतिकृती मलिकाच्या मुलाने आजम शाहने १६७९ इ.स. मध्ये आपल्या आइच्या स्मरणार्थ बनविली आहे. हि 'बीबी' कोण? कारण 'बीबी का मकबरा' हे नाव ऐकून तर मला वाटले होते की कुणीतरी आपल्या बायकोची(ताजमहालप्रमाणे)कबर बांधली असावी. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

प्रभाकर पेठकर Sun, 06/08/2008 - 09:55
माझ्या माहितीनुसार 'बिवी' म्हणजे बायको आणि 'बीबी' म्हणजे कोणीही 'स्त्री'. उर्दूचे जाणकार ह्यावर अधिक प्रकाश टाकू शकतील.

In reply to by प्रभाकर पेठकर

बीबी म्हणजे 'स्त्री'. हा तुर्की शब्द आणि त्याचा अर्थ आहे, पत्नी, भार्या,कुलवधू. बीवी म्हणजे पत्नी. इथे मात्र एक 'स्त्री' असाच अर्थ अपेक्षीत असावा !!! अर्थात जाणकार काय म्हणतात ? तेही पाहिलं पाहिजे. इनोबा आणि पेठकरसाहेब, प्रतिक्रियेबद्दल आभारी !!!

प्रभाकर पेठकर Sat, 06/07/2008 - 22:21
बिबी का मकबराची छायाचित्रे आणि वर्णन औरंगाबादची ओढ वाढविणारे आहे. एकदा धावती भेट दिली होती ह्या शहराला पण आता मुद्दाम 'औरंगाबाद पाहण्यासाठी' मुहूर्त पाहावा असे मनात आहे. धन्यवाद आणि अभिनंदन बिरूटे साहेब.

पिवळा डांबिस Sun, 06/08/2008 - 08:05
बिरूटे साहेब तुम्ही अपलोड केलेली चित्रे सुंदरच आहेत. इतकी की पुढल्या वारीत औरंगाबाद करायचेच असे ठरवून आम्ही अधिक माहिती काढायला सुरवात केली. पण तुमच्या एअरपोर्टचे नांव "चिखलठाणा" असे वाचून उत्साह मावळला.... आयला, तिथेच चिटकून पडलो तर काय करायचं?:)) माझा एक पाव्हणा जालन्याला असतोय त्याला फोन करून माझी शंका विचारली तर ते बेनं खोखो हसायला लागलं. म्हणतंय, की मराठवाडा आधीच दुष्काळी भाग, तिथं चिखलठाण्यात चिखल कुठला असायला? आता मला सांगा, आमी जन्मजात मुंबईकर, आमाला कसं कळायचं हो?:) च्यामारी, जर आसं आहे तर जरा नांव तरी बदला ना विमानतळाचं!:)) ह्.घ्या.

In reply to by पिवळा डांबिस

बिरूटे साहेब तुम्ही अपलोड केलेली चित्रे सुंदरच आहेत. कौतुकानं भारावलोय शेठ....!!! इतकी की पुढल्या वारीत औरंगाबाद करायचेच असे ठरवून आम्ही अधिक माहिती काढायला सुरवात केली. अरे, नक्की या !!! अजून दोन- तीन पाऊस होऊ द्या, डोगंरांवर हिरवे गालिचे दिसू द्या , फीर देखो हमारे शहर का नजारा.......!!! पण तुमच्या एअरपोर्टचे नांव "चिखलठाणा" असे वाचून उत्साह मावळला.... आयला, तिथेच चिटकून पडलो तर काय करायचं? हाहाहाहा =)) मराठवाडा आधीच दुष्काळी भाग, तिथं चिखलठाण्यात चिखल कुठला असायला? पाव्हण्यानं बाकी दुष्काळाचं खरं सांगितलं !!! असतं एक एकाचं दुर्दैव बाकी काय :( च्यामारी, जर आसं आहे तर जरा नांव तरी बदला ना विमानतळाचं! डांबिसराव, आमचं विमानतळ आता फार मोट्ठं होणार आहे, ते काम पुर्ण झाल्यावर कोणत्या तरी राजकारणी माणसाला नामांतराची आठवण येईलच, तेव्हा त्याची फिकीर करु नका ते बदलेल असे वाटते.

गमत्या Tue, 06/10/2008 - 21:05
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, मि देखील औरंगाबादचाच आहे. परंतु कामाच्या व्यापामुळे जास्त प्रतिक्रिया लिहीत नाही. पण वाचन मात्र चालु असते. आपण लिहीलेला लेख अतिशय सुंदर आणि माहिती पुर्ण आहे. औरंगाबादला आल्यावर आपल्याला जरुर भेटेल............... (औरंगाबादचा) गमत्या

In reply to by गमत्या

औरंगाबादच्या गमत्याची भेट झाली आनंद वाटला !!! :) परंतु कामाच्या व्यापामुळे जास्त प्रतिक्रिया लिहीत नाही. पण वाचन मात्र चालु असते. अरे, दोस्ता प्रतिक्रिया लिहिल्या पाहिजे म्हणजे लिहिणा-याचा उत्साह वाढतो. औरंगाबादला आल्यावर आपल्याला जरुर भेटेल............... अरे, साहेब !! केव्हाही भेटा हजर असेन !!!

विकास Wed, 06/11/2008 - 00:56
व्यस्त असल्याने जरा गुमान होतो,नंतर वाचायला लागलो तेंव्हा म्हणलं बिरूटे साहेबांचा लेख म्हणजे वाद घालायला स्कोप नाही, म्हणून अंमळ उशीरा वाचला ;) आत्ताच आपला लेख वाचला. फोटू एकदम आवडले. लहानपणी शाळेच्या सहलीबरोबर आणि नंतर अजून एकदा घरच्यांबरोबर औरंगाबादेला गेलो होतो तेंव्हाची आठवण झाली. या बिविका मकबर्‍यापाशीच पाणचक्की आहे ना? विकास

मनस्वी Wed, 06/11/2008 - 11:18
बिरुटेसर माहितीपूर्ण सचित्र लेख आवडला. अजूनही आवडेल बसल्या बसल्या औरंगाबाद हिंडायला :) मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

विसुनाना Wed, 06/11/2008 - 12:09
परवाच (म्हणजे जानेवारीत) औरंगाबाद सहल केली होती. त्या आठवणींना उजाळा मिळाला. बिबी का मकबरा खरेच सुंदर आहे. (त्याची तुलना ताजमहालाशी करू नये. पण निळ्याभोर आकाशाच्या पार्श्वभूमीवर ही इमारत फारच आकर्षक दिसते हे निर्विवाद सत्य आहे.) बिरुटेसाहेब, अजिंठा, वेरूळ, बिबी-का-मकबरा, दौलताबादचा किल्ला, पैठण अशा अनेक प्रेक्षणीय स्थळांच्या सान्निध्यात तुम्ही राहता. भाग्यवान आहात. अजिंठा आणि वेरूळ तर संपूर्ण आयुष्य निछावर करावे अशी स्थळे आहेत. पण तुम्ही म्हणता तसे पाणचक्की पाण्याविना नेहमी बंद असते आणि जाते दिसत नाही ही गोष्ट खरी नाही. कदाचित उन्हाळ्यात पाणी नसेल. पण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात चक्की फिरते, कारंजे उडते आणि जातेही शाबूत आहे. मी पाहिले आहे. हे पहा - मी काढलेला सूर्यप्रकाशात न्हाऊन निघणार्‍या बीबी-का-मकबर्‍याचा फोटू - आणि मकबर्‍याच्या आत -

काय सुरेख फोटो काढले आहेत, अहो, आम्ही आपलीच वाट पाहात होतो. आपण काढलेली सुरेख छायाचित्रे आम्ही पाहिलेली होतीच आता आमच्या भ्रमनध्वनीच्या कॅमे-याने आपल्याइतके सुंदर फोटो थोडे काढता येतील आम्हाला :( पण तुम्ही म्हणता तसे पाणचक्की पाण्याविना नेहमी बंद असते आणि जाते दिसत नाही ही गोष्ट खरी नाही. बंद असते असे आम्ही कुठे म्हटले आहे ? पाण्यावर फिरणारे जाते म्हणजे पाण्याच्या दाबाने फिरतांना दिसणारे जाते ? केवळ दिसणे म्हणजे फिरणे नाही ना ! काय म्हणता ? नहरीमधून येणारे पाणी फक्त पावसळ्यात पाहण्यास मिळते त्यात आपल्याही छायाचित्रात नहरीतून पडलेले पाणी दिसत नाही. पाणचक्की सतत उघडीच असते :) बाकी आपले छायाचित्र सुरेख आहेत, आम्ही डकवलेली छायाचित्रे सरपंचाना सांगुन काढावेत असे वाटत आहे :? :) ( थोड्याच दिवसात नहरीतून पडणा-या पाणचक्कीचे फोटो डकवतो ) बिरुटेसाहेब, अजिंठा, वेरूळ, बिबी-का-मकबरा, दौलताबादचा किल्ला, पैठण अशा अनेक प्रेक्षणीय स्थळांच्या सान्निध्यात तुम्ही राहता. भाग्यवान आहात. अजिंठा आणि वेरूळ तर संपूर्ण आयुष्य निछावर करावे अशी स्थळे आहेत. हाहाहाहा भाग्यवान तर आहोतच आम्ही, आमची भुमीच मुळी संताची आणि ऐतिहासिक वारसा सांगणारी. आमच्यात दिसतात की नाही संताचे आणि आमच्या मातीचे गुण ? :( प्रतिक्रियेबद्दल, फोटो डकवल्याबद्दलही आभार !! विकासराव, मनस्वी, आपल्याही प्रतिक्रियेबद्दल आभार !!!

विसुनाना Wed, 06/11/2008 - 12:58
बिरुटेसर, तुमचे अजिंठा-वेरुळाचे सौंदर्य उलगडणारे लेख लवकर यावेत ही अपेक्षा आहे. शिवाय चक्रधर स्वामींबद्दलही ललित लेख लिहिल्यास उत्तम. आमची भुमीच मुळी संताची आणि ऐतिहासिक वारसा सांगणारी. आमच्यात दिसतात की नाही संताचे आणि आमच्या मातीचे गुण ? अर्थातच! बिरुटे सर, तुमची मायमराठीबद्दलची कळकळ ज्ञानेश्वर, एकनाथांचा वारसा सांगते. आणि महाराष्ट्राच्या भाषिक संस्कृतीचा तुमचा अभ्यास भल्याभल्यांना लाजवणारा आहे. पाणचक्की केवळ दिसणे म्हणजे फिरणे नाही ना ! काय म्हणता ? नाही हो. मी पाणचक्कीची पाती आणि जाते दोन्ही पाण्याच्या दाबाने फिरताना पाहिली आहेत. त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे. कधी सवड मिळाली तर जालावर चढवीन. असो. आम्ही डकवलेली छायाचित्रे सरपंचाना सांगुन काढावेत असे वाटत आहे . -नको, नको. तसे झाले तर मूळ लेखाला बाध येईल. त्यापरास माझीच प्रकाशचित्रे उडवता येतील. :)

In reply to by विसुनाना

नाही हो. मी पाणचक्कीची पाती आणि जाते दोन्ही पाण्याच्या दाबाने फिरताना पाहिली आहेत. त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे. कधी सवड मिळाली तर जालावर चढवीन. असो खरच मी आतापर्यंत जाते फिरतांना पाहिलेलेच नाही. पण आपण पाहिलीत यावर माझा विश्वास आहे. आता पुढल्या वेळेला जाईन तेव्हा ते काळजीपुर्वक पाहीन !!! स्वगत : औरंगाबादला राहुन आपल्याला मित्र माहिती सांगतो की पाणचक्कीचे जाते फिरते, या पेक्षा नामुष्की कोणती :) अर्थातच! बिरुटे सर, तुमची मायमराठीबद्दलची कळकळ ज्ञानेश्वर, एकनाथांचा वारसा सांगते. आणि महाराष्ट्राच्या भाषिक संस्कृतीचा तुमचा अभ्यास भल्याभल्यांना लाजवणारा आहे. खेचा भो खेचा गरीबाची !!! :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास Wed, 06/11/2008 - 20:39
खरच मी आतापर्यंत जाते फिरतांना पाहिलेलेच नाही. पण आपण पाहिलीत यावर माझा विश्वास आहे. आता पुढल्या वेळेला जाईन तेव्हा ते काळजीपुर्वक पाहीन !!! ही पाणचक्की मी माझ्या दोन्ही प्रवासात चालू असताना पाहील्याचे चांगले लक्षात आहे.

गणा मास्तर Fri, 06/13/2008 - 12:26
लेख आवडला. औरंगबादेस जाणे झाले होते पण बीबीका मकबरा पाहणे राहुन गेले. परत कधी गेलो तर नक्की पाहीन.

ऋचा Fri, 06/13/2008 - 12:30
मी खुप लहानपणी गेलेले चित्र पाहुन आठवणी जाग्या झाल्या "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

काळा_पहाड Fri, 06/13/2008 - 15:02
लहानपणी शाळेच्या सहलीत "बीबीका मकबरा" आणि "पानचक्की" बघितल्याचे आठवते. बिरुटेसरांनी त्या आठवणी जागविल्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच. मात्र आता औरंगाबादला गेल्यावर पुन्हा जाईन म्हणतो. काळा पहाड

प्रचेतस गुरुवार, 10/29/2015 - 21:08
सरांनी ह्यावर लेखन केलेलं माहितच नव्हतं. खुद्द सरांबरोबरच ह्या वास्तूची दोनेक वर्षापूर्वी भेट झाली होती. प्रांगणात बसून अगदी निवांत गप्पा झाल्या होत्या.

आनंदयात्री Fri, 06/06/2008 - 11:13
ओळख बिरुटेसर, अशी पाणचक्की अन इतर एतिहासिक मानदंडांची ओळख करुन द्या पुढील लेखात. धन्यवाद.

मराठी_माणूस Fri, 06/06/2008 - 11:20
सुंदर छायाचित्रे या महालात औरंगजेबाची पत्नी राबिया दुर्रानीची कबर आहे. ही कबर औरंगजेबाच्याच काळात बांधलेली आहे असे म्हणतात. परंतु ही प्रतिकृती मलिकाच्या मुलाने आजम शाहने १६७९ इ.स. मध्ये आपल्या आइच्या स्मरणार्थ बनविली आहे. यातले खरे कोणते ?

In reply to by मराठी_माणूस

आनंदयात्री Fri, 06/06/2008 - 11:27
अरे जागा हो ! त्यात काही २ वेगवेगळे प्रतिवाद सांगितले नाहित, मुळ कबर म्हणजे जिथे खरेच प्रेत दफन केलेले असते तो चौथारा जेव्हा राबिया दुर्रानी मेली तेव्हाच म्हणजे औरंगजेबाच्या काळातच बांधली गेली अन ते सहाजिक आहे, बाहेरची ताजमहालाची प्रतिकृती मात्र नंतर बांधली/ वाढवली/ अमेंड केली गेली.

स्वाती दिनेश Fri, 06/06/2008 - 11:53
खूप वर्षांपूर्वी औरंगाबादला आमची (शाळेची)सहल गेली होती त्याची आठवण करून दिलीत सर.. छान फोटो ! अजून येऊ देत, स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

चित्रा Fri, 06/06/2008 - 15:41
मी अगदी लहानपणी औरंगाबादला गेले होते, त्याची आठवण झाली. जास्त आठवण जॅम लावून खाल्लेल्या पावाची! बिबीका मकबरा नावामुळे लक्षात राहिला. आणि अर्थातच अजंठा. बिबी का मकबरा हा सँडस्टोन म्हणजे जयपूर जवळ मिळत असलेल्या दगडातून बनवला आहे असे ऐकले. जर खरेच असे असले आणि खरे तर तो तसाच ठेवला असता तर त्याच्या दगडांची शोभा चांगली दिसली असती. पण मुसलमानी लोकांमध्ये वास्तूंसाठी पांढरा रंग प्रचलित आहे असे एक निरीक्षण. त्यामुळे वरून पांढर्‍या रंगाचे लेप /प्लास्टर लावले असावेत. बाकी लेख छान. अजून येऊ देत.

सहज Fri, 06/06/2008 - 12:31
सर फोटो छान आहेत. आता असेच औरंगाबादच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यपुर्ण स्थळे, संस्था, इतिहास अशी एक माहीतीपुर्ण मालीका होऊनच जाउ दे. औरंगाबादची संपुर्ण ओळख करुन द्या सर.

विसोबा खेचर Fri, 06/06/2008 - 13:22
वा बिरुटेसाहेब, छोटेखानी परंतु सुंदर लेख.. चित्रमय सफर चित्रांसकट आवडली! :) अजूनही असेच उत्तम लेखन येऊ द्या, ही विनंती! तर आजुबाजुच्या वीटभट्ट्यामुळे ही सुंदर शिल्प काळाचे पडद्याआड जातील असे मात्र राहुन राहुन वाटते. असे खरंच होऊ नये! असो, आपला, तात्या.

राजे Fri, 06/06/2008 - 13:23
छोटेखानी परंतु सुंदर लेख.. चित्रमय सफर चित्रांसकट आवडली !!!! अजून काही लेख येऊ देत :) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

मन Fri, 06/06/2008 - 14:40
अगदि आपल्या गावची आठवण करुन दिलीत दिलीपराव. धन्यवाद. हा फोटु पाह्य्ला.. मन आलं उचंबळुन. लगेच केलय तिकिट बुक आणि पोचतोय दोनेक दिवसात घरी. मग पुन्हा भेट देइनच ऐतिहासिक स्थळांना. आपलाच, मनोबा

प्रियाली Fri, 06/06/2008 - 15:05
छोटेखानी लेख आवडला. मी औरंगाबादला कधी भेट दिलेली नाही पण सरांच्या चित्रदर्शी लेखांतून शहराचे उत्तम दर्शन होते. धन्यवाद!

शितल Fri, 06/06/2008 - 17:57
छान फोटो आहेत, आणि मी बीबी का मक्बरा पाहिला होता तेव्हा ही मला ते छान वाटला होता प्रत्यक्ष ताजमहाल पहायला मिळाले नाही अजुन पण आ॑नदयात्री म्हणतो तसे पाणीचक्की राहिला ना. औ.बाद शहराला ऐतहासिक महत्व आहे, तुम्हाला खुप फोटो काढता येतील. (अज॑ठा वेरूळ लेणी ,देवगिरी किल्ला )

प्रमोद देव Fri, 06/06/2008 - 20:40
देवगिरीचा किल्ला वरील दुवा बिरुटेसाहेबांनी ह्याआधीच लिहिलेल्या लेखाचा आहे. दिलीपराव बिकाम चा हा माहितीपूर्ण लेख आणि त्यामधील मस्त छायाचित्रेही आवडली. झकास!!!!! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

चतुरंग Fri, 06/06/2008 - 20:55
सुरेख चित्रे आणि नेटके लेखन पाहून छान उजळणी झाली! लहानपणी सातवी-आठवीत असताना सहल गेलेली त्यानंतर ही वास्तू पाहिलेली नाही. पुन्हा पहायला आवडेल. पाणचक्कीसुधा आठवते आहे. (औरंगाबादेप्रमाणेच अहमदनगरलाही बारा वेशी होत्या त्यातल्या आता फक्त दोन (माळीवाडा वेस आणि दिल्ली दरवाजा) शिल्लक आहेत.) चतुरंग

भाग्यश्री Fri, 06/06/2008 - 23:05
कसली मस्त चित्रं आहेत हो.. आणि एकदम मस्त लहानपणची, शाळेची सहल गेली होती,आग्र्याला गेलो होतो, ती आठवण झाली!! लहानपणी औरंगाबादला २-३ वेळा गेले होते, नंतर गेलेच नाही.. आता परत बिबिका मकबरा,दौलताबाद्,अजंठ-वेरूळ करावेसे वाटते आहे.. (औरंगाबादहून मी नेहेमी खड्यांचे आणि कवडीसारखे दिसणारे कानातले - गळ्यातले आणायचे.. भयंकर आवडायचे ते मला.. नंतर एक हरवलं.. :( नाहीतर अजुनपर्यंत घातले असते! अजुन मिळतात का हो? असे पारदर्शी,निळसर मोठा गोल खडा.. आणि आत सोनेरी डिझाईन.. ) असो, बाकी शेवटचे चित्र खूप मस्त घेतलंय!! http://bhagyashreee.blogspot.com/

धनंजय Sat, 06/07/2008 - 00:19
फोटोही सुंदर. मी घाईघाईच्या सहलीत बीबी का मकबरा रात्री चंद्रप्रकाशात बघितला. फोटो सगळे बेकार आले, पण त्या प्रकाशातली विलक्षण स्मृतिचित्रे अजून जतन केलेली आहेत.

सुधीर कांदळकर Sat, 06/07/2008 - 08:42
आता औरंगाबादला भेट द्यायलाच पाहिजे. दौलताबाद किल्ला झाला. बीबी का मकबरा झाला. आण्खै अशीच स्थळे असतीलच. आमच्या भेटीपुर्वी ती येथे आली तर मजा येईल. तरी दोन्ही बाजुने सरुची वृक्ष लावलेली आहेत. याचा अर्थ नीट कळला नाही. सुधीर कांदळकर.

यशोधरा Sat, 06/07/2008 - 09:38
सुरेख फोटो, खूप आवडले. हिमरू शालींबद्दल लिहिले नाहीत? बनत नाहीत का आता??

प्रतिक्रिया लिहिणारे, आनंदयात्री,मनोबा ( औरंगाबादचेच) मराठी माणूस, स्वाती,चित्रा,सहज,बेला, तात्या,राजे,मदनबाण,मन,प्रियाली,शितल,मुक्तसुनीत,देवसाहेब, चतुररंग,भाग्यश्री,धनंजय,कांदळकरसाहेब आणि यशोधरा कौतुकाच्या प्रतिक्रियेबद्दल आपले आभार........वाचकांचेही आभार....बीबीका मकब-याच्या निमित्ताने आपल्या आठवणींना उजाळा मिळाला, आनंद वाटला !!! चित्रा(जी) म्हणतात : बिबी का मकबरा हा सँडस्टोन म्हणजे जयपूर जवळ मिळत असलेल्या दगडातून नवला आहे असे ऐकले. जर खरेच असे असले आणि खरे तर तो तसाच ठेवला असता तर त्याच्या दगडांची शोभा चांगली दिसली असती. मिनार तर पांढ-या मातीचेच आहेत.तर काही ठिकाणी दगड वापरले आहेत. मात्र पांढ-या मातीचा वापर असल्यामुळे मिनारला आणि वास्तूलाही तितकी चमक नाही. सहज :औरंगाबादच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यपुर्ण स्थळे, संस्था, इतिहास अशी एक माहीतीपुर्ण मालीका होऊनच जाउ दे. जसे जमेल तसे लिहित असतोच, पण मिपाच्या ध्येय धोरणाचाही विचार करावा लागतो ना ? शशांकच्या गोदामाचा माल इथे उतरवल्यासारखा वाटला :) शितल : पाणीचक्की राहिला ना. पाणचक्कीत सध्या पाणी नाही, आणि ते पाण्यावर फिरणारे जाते तर पाहण्यासही मिळत नाही. पण कधीतरी त्याच्यावरही लेखनी चालवूच. भाग्यश्री : औरंगाबादहून मी नेहेमी खड्यांचे आणि कवडीसारखे दिसणारे कानातले - गळ्यातले आणायचे.. भयंकर आवडायचे ते मला.. नंतर एक हरवलं.. नाहीतर अजुनपर्यंत घातले असते! अजुन मिळतात का हो? बाप रे !!! अवघड प्रश्न विचारला. पण जरा चौकशी करुन सांगतो. कांदळकर साहेब, सुरुची झाडे खाली फुगीर व वर निमुळता अशा मजेदार आकाराचा सरळ उंच वाढत जाणारा शोभीवंत वृक्ष, आम्ही त्याचा सरुची असा उल्लेख केल्यामुळे गोंधळ झाला असावा. यशोधरा : हिमरू शालींबद्दल लिहिले नाहीत? बनत नाहीत का आता?? अजूनही बनतात, त्या बद्दल आम्हालाच लेखनासाठी जरा माहिती गोळा करावी लागेल. प्रियाली : मी औरंगाबादला कधी भेट दिलेली नाही. एकदा याच आपण औरंगाबादला आम्ही मिपाच्या वतीने आपले स्वागत करु,मिपामित्रांना आमचे आग्रहाचे निमंत्रण,जर आलात तर आम्ही आपल्या आदरातिथ्यात कमी पडणार नाही. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर Sun, 06/08/2008 - 09:24
जसे जमेल तसे लिहित असतोच, पण मिपाच्या ध्येय धोरणाचाही विचार करावा लागतो ना ? शशांकच्या गोदामाचा माल इथे उतरवल्यासारखा वाटला बास काय बिरुटेशेठ! अहो फक्त भाषा, भाषाशास्त्र, व्याकरण, प्रमाणभाषा, शुद्धलेखन याच विषयांवर चर्चा करायला मिपावर बंदी आहे. हे सोडून बाकी तुम्हाला काय लिहायचं ते लिहा की बिनधास्त! कुणाची ना आहे सांगा बरं! :) शिवाय, बोलीभाषेवर लिवा की राव! बोलीभाषेवर लिहायला मिपाची मुळीच ना नाही! आम्हाला चीड आहे ती प्रमाणभाषा, भाषाशास्त्र, व्याकरण, शुद्धलेखन या विषयावर नसती ट्यांव ट्यांव करून दुसर्‍याला तुच्छ लेखणार्‍या मंडळींची. आणि हे विषय निघाले की ह्या मंडळींना चेव चढलाच म्हणून समजा! म्हणूनच केवळ आम्हाला बंदी घालावी लागली आहे, अन्य कारण नाही! शशांकच्या गोदामाचा माल इथे उतरवल्यासारखा वाटला हा हा हा! हरकत नाही. अहो कधी कधी आमच्याही गोदामाचा माल शशांकच्या गोदामात उतरवलात तर चालेल की आम्हाला! शशांक आम्हाला परका नाही, आमचाही तो दोस्तच आहे. भला माणूस! मिपाच्या किंवा नमोगताच्या मालकासारखा हलकट नव्हे! ;) आपला, (मिपाच्या गोदामाचा चौकिदार) तात्या.

झकासराव Sat, 06/07/2008 - 21:20
सगळी प्रकाश चित्र छान आहेत. :) माहिती अजुन थोडी हवी होती अस वाटल. अवांतर : वा! आता कधी औरंगाबादची सफर झाली तर हक्काच घरच माणूस आहे दाखवायला सगळ फिरुन :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by झकासराव

झकासराव, प्रकाशचित्राच्या कौतुकाबद्दल आभारी !!! माहिती अजुन थोडी हवी होती अस वाटल. फारच त्रोटक माहिती झाली, याच्याशी सहमत !!! पण भर घालावी तर काय भर घालावी विचार करता, करता लेखन बरेच दिवस पडून होते. पडुन राहण्यापेक्षा लेखन प्रकाशित केलेले बरे असे वाटले. :) अवांतर : वा! आता कधी औरंगाबादची सफर झाली तर हक्काच घरच माणूस आहे दाखवायला सगळ फिरुन नक्की दाखवेन !!! आपले स्वागत आहे.

इनोबा म्हणे Sat, 06/07/2008 - 22:19
मस्त काम केले आहे आपण. मला अजूनतरई कधी तिकडे यायचा योग आलेला नाही. पाहूया कधी जमतंय... या महालात औरंगजेबाची पत्नी राबिया दुर्रानीची कबर आहे. ही कबर औरंगजेबाच्याच काळात बांधलेली आहे असे म्हणतात. परंतु ही प्रतिकृती मलिकाच्या मुलाने आजम शाहने १६७९ इ.स. मध्ये आपल्या आइच्या स्मरणार्थ बनविली आहे. हि 'बीबी' कोण? कारण 'बीबी का मकबरा' हे नाव ऐकून तर मला वाटले होते की कुणीतरी आपल्या बायकोची(ताजमहालप्रमाणे)कबर बांधली असावी. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

प्रभाकर पेठकर Sun, 06/08/2008 - 09:55
माझ्या माहितीनुसार 'बिवी' म्हणजे बायको आणि 'बीबी' म्हणजे कोणीही 'स्त्री'. उर्दूचे जाणकार ह्यावर अधिक प्रकाश टाकू शकतील.

In reply to by प्रभाकर पेठकर

बीबी म्हणजे 'स्त्री'. हा तुर्की शब्द आणि त्याचा अर्थ आहे, पत्नी, भार्या,कुलवधू. बीवी म्हणजे पत्नी. इथे मात्र एक 'स्त्री' असाच अर्थ अपेक्षीत असावा !!! अर्थात जाणकार काय म्हणतात ? तेही पाहिलं पाहिजे. इनोबा आणि पेठकरसाहेब, प्रतिक्रियेबद्दल आभारी !!!

प्रभाकर पेठकर Sat, 06/07/2008 - 22:21
बिबी का मकबराची छायाचित्रे आणि वर्णन औरंगाबादची ओढ वाढविणारे आहे. एकदा धावती भेट दिली होती ह्या शहराला पण आता मुद्दाम 'औरंगाबाद पाहण्यासाठी' मुहूर्त पाहावा असे मनात आहे. धन्यवाद आणि अभिनंदन बिरूटे साहेब.

पिवळा डांबिस Sun, 06/08/2008 - 08:05
बिरूटे साहेब तुम्ही अपलोड केलेली चित्रे सुंदरच आहेत. इतकी की पुढल्या वारीत औरंगाबाद करायचेच असे ठरवून आम्ही अधिक माहिती काढायला सुरवात केली. पण तुमच्या एअरपोर्टचे नांव "चिखलठाणा" असे वाचून उत्साह मावळला.... आयला, तिथेच चिटकून पडलो तर काय करायचं?:)) माझा एक पाव्हणा जालन्याला असतोय त्याला फोन करून माझी शंका विचारली तर ते बेनं खोखो हसायला लागलं. म्हणतंय, की मराठवाडा आधीच दुष्काळी भाग, तिथं चिखलठाण्यात चिखल कुठला असायला? आता मला सांगा, आमी जन्मजात मुंबईकर, आमाला कसं कळायचं हो?:) च्यामारी, जर आसं आहे तर जरा नांव तरी बदला ना विमानतळाचं!:)) ह्.घ्या.

In reply to by पिवळा डांबिस

बिरूटे साहेब तुम्ही अपलोड केलेली चित्रे सुंदरच आहेत. कौतुकानं भारावलोय शेठ....!!! इतकी की पुढल्या वारीत औरंगाबाद करायचेच असे ठरवून आम्ही अधिक माहिती काढायला सुरवात केली. अरे, नक्की या !!! अजून दोन- तीन पाऊस होऊ द्या, डोगंरांवर हिरवे गालिचे दिसू द्या , फीर देखो हमारे शहर का नजारा.......!!! पण तुमच्या एअरपोर्टचे नांव "चिखलठाणा" असे वाचून उत्साह मावळला.... आयला, तिथेच चिटकून पडलो तर काय करायचं? हाहाहाहा =)) मराठवाडा आधीच दुष्काळी भाग, तिथं चिखलठाण्यात चिखल कुठला असायला? पाव्हण्यानं बाकी दुष्काळाचं खरं सांगितलं !!! असतं एक एकाचं दुर्दैव बाकी काय :( च्यामारी, जर आसं आहे तर जरा नांव तरी बदला ना विमानतळाचं! डांबिसराव, आमचं विमानतळ आता फार मोट्ठं होणार आहे, ते काम पुर्ण झाल्यावर कोणत्या तरी राजकारणी माणसाला नामांतराची आठवण येईलच, तेव्हा त्याची फिकीर करु नका ते बदलेल असे वाटते.

गमत्या Tue, 06/10/2008 - 21:05
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, मि देखील औरंगाबादचाच आहे. परंतु कामाच्या व्यापामुळे जास्त प्रतिक्रिया लिहीत नाही. पण वाचन मात्र चालु असते. आपण लिहीलेला लेख अतिशय सुंदर आणि माहिती पुर्ण आहे. औरंगाबादला आल्यावर आपल्याला जरुर भेटेल............... (औरंगाबादचा) गमत्या

In reply to by गमत्या

औरंगाबादच्या गमत्याची भेट झाली आनंद वाटला !!! :) परंतु कामाच्या व्यापामुळे जास्त प्रतिक्रिया लिहीत नाही. पण वाचन मात्र चालु असते. अरे, दोस्ता प्रतिक्रिया लिहिल्या पाहिजे म्हणजे लिहिणा-याचा उत्साह वाढतो. औरंगाबादला आल्यावर आपल्याला जरुर भेटेल............... अरे, साहेब !! केव्हाही भेटा हजर असेन !!!

विकास Wed, 06/11/2008 - 00:56
व्यस्त असल्याने जरा गुमान होतो,नंतर वाचायला लागलो तेंव्हा म्हणलं बिरूटे साहेबांचा लेख म्हणजे वाद घालायला स्कोप नाही, म्हणून अंमळ उशीरा वाचला ;) आत्ताच आपला लेख वाचला. फोटू एकदम आवडले. लहानपणी शाळेच्या सहलीबरोबर आणि नंतर अजून एकदा घरच्यांबरोबर औरंगाबादेला गेलो होतो तेंव्हाची आठवण झाली. या बिविका मकबर्‍यापाशीच पाणचक्की आहे ना? विकास

मनस्वी Wed, 06/11/2008 - 11:18
बिरुटेसर माहितीपूर्ण सचित्र लेख आवडला. अजूनही आवडेल बसल्या बसल्या औरंगाबाद हिंडायला :) मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

विसुनाना Wed, 06/11/2008 - 12:09
परवाच (म्हणजे जानेवारीत) औरंगाबाद सहल केली होती. त्या आठवणींना उजाळा मिळाला. बिबी का मकबरा खरेच सुंदर आहे. (त्याची तुलना ताजमहालाशी करू नये. पण निळ्याभोर आकाशाच्या पार्श्वभूमीवर ही इमारत फारच आकर्षक दिसते हे निर्विवाद सत्य आहे.) बिरुटेसाहेब, अजिंठा, वेरूळ, बिबी-का-मकबरा, दौलताबादचा किल्ला, पैठण अशा अनेक प्रेक्षणीय स्थळांच्या सान्निध्यात तुम्ही राहता. भाग्यवान आहात. अजिंठा आणि वेरूळ तर संपूर्ण आयुष्य निछावर करावे अशी स्थळे आहेत. पण तुम्ही म्हणता तसे पाणचक्की पाण्याविना नेहमी बंद असते आणि जाते दिसत नाही ही गोष्ट खरी नाही. कदाचित उन्हाळ्यात पाणी नसेल. पण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात चक्की फिरते, कारंजे उडते आणि जातेही शाबूत आहे. मी पाहिले आहे. हे पहा - मी काढलेला सूर्यप्रकाशात न्हाऊन निघणार्‍या बीबी-का-मकबर्‍याचा फोटू - आणि मकबर्‍याच्या आत -

काय सुरेख फोटो काढले आहेत, अहो, आम्ही आपलीच वाट पाहात होतो. आपण काढलेली सुरेख छायाचित्रे आम्ही पाहिलेली होतीच आता आमच्या भ्रमनध्वनीच्या कॅमे-याने आपल्याइतके सुंदर फोटो थोडे काढता येतील आम्हाला :( पण तुम्ही म्हणता तसे पाणचक्की पाण्याविना नेहमी बंद असते आणि जाते दिसत नाही ही गोष्ट खरी नाही. बंद असते असे आम्ही कुठे म्हटले आहे ? पाण्यावर फिरणारे जाते म्हणजे पाण्याच्या दाबाने फिरतांना दिसणारे जाते ? केवळ दिसणे म्हणजे फिरणे नाही ना ! काय म्हणता ? नहरीमधून येणारे पाणी फक्त पावसळ्यात पाहण्यास मिळते त्यात आपल्याही छायाचित्रात नहरीतून पडलेले पाणी दिसत नाही. पाणचक्की सतत उघडीच असते :) बाकी आपले छायाचित्र सुरेख आहेत, आम्ही डकवलेली छायाचित्रे सरपंचाना सांगुन काढावेत असे वाटत आहे :? :) ( थोड्याच दिवसात नहरीतून पडणा-या पाणचक्कीचे फोटो डकवतो ) बिरुटेसाहेब, अजिंठा, वेरूळ, बिबी-का-मकबरा, दौलताबादचा किल्ला, पैठण अशा अनेक प्रेक्षणीय स्थळांच्या सान्निध्यात तुम्ही राहता. भाग्यवान आहात. अजिंठा आणि वेरूळ तर संपूर्ण आयुष्य निछावर करावे अशी स्थळे आहेत. हाहाहाहा भाग्यवान तर आहोतच आम्ही, आमची भुमीच मुळी संताची आणि ऐतिहासिक वारसा सांगणारी. आमच्यात दिसतात की नाही संताचे आणि आमच्या मातीचे गुण ? :( प्रतिक्रियेबद्दल, फोटो डकवल्याबद्दलही आभार !! विकासराव, मनस्वी, आपल्याही प्रतिक्रियेबद्दल आभार !!!

विसुनाना Wed, 06/11/2008 - 12:58
बिरुटेसर, तुमचे अजिंठा-वेरुळाचे सौंदर्य उलगडणारे लेख लवकर यावेत ही अपेक्षा आहे. शिवाय चक्रधर स्वामींबद्दलही ललित लेख लिहिल्यास उत्तम. आमची भुमीच मुळी संताची आणि ऐतिहासिक वारसा सांगणारी. आमच्यात दिसतात की नाही संताचे आणि आमच्या मातीचे गुण ? अर्थातच! बिरुटे सर, तुमची मायमराठीबद्दलची कळकळ ज्ञानेश्वर, एकनाथांचा वारसा सांगते. आणि महाराष्ट्राच्या भाषिक संस्कृतीचा तुमचा अभ्यास भल्याभल्यांना लाजवणारा आहे. पाणचक्की केवळ दिसणे म्हणजे फिरणे नाही ना ! काय म्हणता ? नाही हो. मी पाणचक्कीची पाती आणि जाते दोन्ही पाण्याच्या दाबाने फिरताना पाहिली आहेत. त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे. कधी सवड मिळाली तर जालावर चढवीन. असो. आम्ही डकवलेली छायाचित्रे सरपंचाना सांगुन काढावेत असे वाटत आहे . -नको, नको. तसे झाले तर मूळ लेखाला बाध येईल. त्यापरास माझीच प्रकाशचित्रे उडवता येतील. :)

In reply to by विसुनाना

नाही हो. मी पाणचक्कीची पाती आणि जाते दोन्ही पाण्याच्या दाबाने फिरताना पाहिली आहेत. त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे. कधी सवड मिळाली तर जालावर चढवीन. असो खरच मी आतापर्यंत जाते फिरतांना पाहिलेलेच नाही. पण आपण पाहिलीत यावर माझा विश्वास आहे. आता पुढल्या वेळेला जाईन तेव्हा ते काळजीपुर्वक पाहीन !!! स्वगत : औरंगाबादला राहुन आपल्याला मित्र माहिती सांगतो की पाणचक्कीचे जाते फिरते, या पेक्षा नामुष्की कोणती :) अर्थातच! बिरुटे सर, तुमची मायमराठीबद्दलची कळकळ ज्ञानेश्वर, एकनाथांचा वारसा सांगते. आणि महाराष्ट्राच्या भाषिक संस्कृतीचा तुमचा अभ्यास भल्याभल्यांना लाजवणारा आहे. खेचा भो खेचा गरीबाची !!! :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास Wed, 06/11/2008 - 20:39
खरच मी आतापर्यंत जाते फिरतांना पाहिलेलेच नाही. पण आपण पाहिलीत यावर माझा विश्वास आहे. आता पुढल्या वेळेला जाईन तेव्हा ते काळजीपुर्वक पाहीन !!! ही पाणचक्की मी माझ्या दोन्ही प्रवासात चालू असताना पाहील्याचे चांगले लक्षात आहे.

गणा मास्तर Fri, 06/13/2008 - 12:26
लेख आवडला. औरंगबादेस जाणे झाले होते पण बीबीका मकबरा पाहणे राहुन गेले. परत कधी गेलो तर नक्की पाहीन.

ऋचा Fri, 06/13/2008 - 12:30
मी खुप लहानपणी गेलेले चित्र पाहुन आठवणी जाग्या झाल्या "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

काळा_पहाड Fri, 06/13/2008 - 15:02
लहानपणी शाळेच्या सहलीत "बीबीका मकबरा" आणि "पानचक्की" बघितल्याचे आठवते. बिरुटेसरांनी त्या आठवणी जागविल्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच. मात्र आता औरंगाबादला गेल्यावर पुन्हा जाईन म्हणतो. काळा पहाड

प्रचेतस गुरुवार, 10/29/2015 - 21:08
सरांनी ह्यावर लेखन केलेलं माहितच नव्हतं. खुद्द सरांबरोबरच ह्या वास्तूची दोनेक वर्षापूर्वी भेट झाली होती. प्रांगणात बसून अगदी निवांत गप्पा झाल्या होत्या.
नमस्कार, आम्हाला आमच्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराचं फार कौतुक. प्रत्येकाला प्रत्येकाच्या शहरात अभिमान वाटावा अशा काही कलाकृती सतत आनंद देत असतात. ताजमहालाची प्रतिकृती असलेला बीबी का मकबरा त्या पैकी एक.

बीवी का मकबरा

(--अन् एकमुखान बोला बोला जयजय मिस्सळपाव )

अमोल केळकर ·

अरुण मनोहर Fri, 06/06/2008 - 09:59
हादरली वेब दुनिया, बिथरले मान्यवान! ...... आले कुणी,गेले कुणी तुला नाही पर्वा हे जरा जास्तच होत नाही का? अतिशयोक्ती अलंकार म्हणून वापरला आहे का?

In reply to by अरुण मनोहर

अमोल केळकर Fri, 06/06/2008 - 10:10
मुळ गाण्यात हाधरली ही धरणी , थरथरले आसमान हे शब्द आहेत त्याला अनुसरुन वरील रचना आली आहे

नरेंद्र गोळे Fri, 06/06/2008 - 11:14
हवसे, नवसे, गवसे येती, गावकरी महान कवी येती, लेखक येती, कार्यकर्ते छान पुढाकर तात्या घेती, संत पुण्यवान! अन् एकमुखान बोला बोला जयजय मिस्सळपाव!!

विसोबा खेचर Fri, 06/06/2008 - 15:25
धन्य आहे तुमची केळकरसाहेब! साध्या सज्जन गोळे साहेबांचेही आभार..! स्वगत : हा भला माणूस नाठाळांच्या टोळक्यात काय करतोय कुणास ठाऊक! :) असो, आपला, (मायबाप मिपावासियांपुढे नतमस्तक!) तात्या.

शितल Fri, 06/06/2008 - 18:17
केळकर साहेब मस्त विड॑बन केले आहे .

अरुण मनोहर Fri, 06/06/2008 - 09:59
हादरली वेब दुनिया, बिथरले मान्यवान! ...... आले कुणी,गेले कुणी तुला नाही पर्वा हे जरा जास्तच होत नाही का? अतिशयोक्ती अलंकार म्हणून वापरला आहे का?

In reply to by अरुण मनोहर

अमोल केळकर Fri, 06/06/2008 - 10:10
मुळ गाण्यात हाधरली ही धरणी , थरथरले आसमान हे शब्द आहेत त्याला अनुसरुन वरील रचना आली आहे

नरेंद्र गोळे Fri, 06/06/2008 - 11:14
हवसे, नवसे, गवसे येती, गावकरी महान कवी येती, लेखक येती, कार्यकर्ते छान पुढाकर तात्या घेती, संत पुण्यवान! अन् एकमुखान बोला बोला जयजय मिस्सळपाव!!

विसोबा खेचर Fri, 06/06/2008 - 15:25
धन्य आहे तुमची केळकरसाहेब! साध्या सज्जन गोळे साहेबांचेही आभार..! स्वगत : हा भला माणूस नाठाळांच्या टोळक्यात काय करतोय कुणास ठाऊक! :) असो, आपला, (मायबाप मिपावासियांपुढे नतमस्तक!) तात्या.

शितल Fri, 06/06/2008 - 18:17
केळकर साहेब मस्त विड॑बन केले आहे .
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मिसळपाव ला सादर अर्पण - ( चाल- अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान अन एकमुखान बोला बोला जयजय हनुमान) ----------------------------------------------------------------------------- हे मराठीच्या दुता, तुला तात्यांचे वरदान अन् एकमुखान बोला बोला जयजय मिस्सळपाव!! दाही दिशा तुझे भक्त, करुनी मुक्काम नुकताची पार केला अकडा हजार हादरली वेब दुनिया, बिथरले मान्यवान! अन् एकमुखान बोला बोला जयजय मिस्सळपाव!! विडंबन, पाककृती काव्य आणी चर्चा साद -प्रतिसादांचारे जोरदार दणका विचार मांडू सारे, घेऊनी 'गमभन' !! अन् एकमुखान बोला बोला जयजय मिस्सळपाव!! आले कुणी,गेले कुणी तुला नाही पर्वा

बालपण सदैव नटवायचं असतं

बेसनलाडू ·

विसोबा खेचर Fri, 06/06/2008 - 09:47
वा! सुंदर कविता...! आपण मात्र नंतर देताना ढेकर, चिंचा-बोरंवाल्या त्या भैयाला आठवायचं असतं. चिल्ल्यापिल्ल्यांशी खेळून, त्यांचं डबा-दप्तर भरून, आपण आपलं बालपण पुन्हा नटवायचं असतं. वरील ओळी खासच! :) तात्या.

अरुण मनोहर Fri, 06/06/2008 - 09:55
लहानपणीच्या गमती. पुन्हा जगायच्या! वाहवा. चिल्ल्यापिल्ल्यांशी खेळून, त्यांचं डबा-दप्तर भरून, आपण आपलं बालपण पुन्हा नटवायचं असतं.

आनंदयात्री Fri, 06/06/2008 - 10:30
>>चिल्ल्यापिल्ल्यांशी खेळून, त्यांचं डबा-दप्तर भरून, >>आपण आपलं बालपण पुन्हा नटवायचं असतं. मस्त बेला .. पेनाचा रेझर,"क्लीन शेव्ह्ड" बालपण हे पण सही. :) येउदेत मुक्तछंद कविता अजुन :)

ऋचा Fri, 06/06/2008 - 10:34
शाळेतल्या रिकाम्या खिशांची जागा, पॉकेटमनीनं घेतलेली कळलीच नाही, बर्थ-डे पार्टीज, रोझ डे, फ़्रेंडशिप डे ची माया, कबड्डी, खो-खो तेथे रुळलीच नाहीत. कॉलेजच्या कँटीनचं पेप्सी नि कोक, मित्रमैत्रिणींसोबतच घशाखाली ढकलायचं असतं, आपण मात्र नंतर देताना ढेकर, चिंचा-बोरंवाल्या त्या भैयाला आठवायचं असतं मस्तच "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

स्वाती दिनेश Fri, 06/06/2008 - 11:57
चिल्ल्यापिल्ल्यांशी खेळून, त्यांचं डबा-दप्तर भरून, आपण आपलं बालपण पुन्हा नटवायचं असतं. बालपणाला नटवण्याची कल्पना खास! स्वाती

चतुरंग Fri, 06/06/2008 - 16:58
चिल्ल्यापिल्ल्यांशी खेळून, त्यांचं डबा-दप्तर भरून, आपण आपलं बालपण पुन्हा नटवायचं असतं. ही एकदम झक्कास कल्पना! चतुरंग

शितल Fri, 06/06/2008 - 17:49
कविता छानच आहे. अजुन येऊद्या, वाचायला आवडेल, खर॑च असेच होते ना प्रत्येकाच्या आयुष्यात थोडा फार फरकाने.

फटू Fri, 05/21/2010 - 00:13
ओळीगणिक बालपण नजरेत उभं राहतं. थोडयाफार फरकाने प्रत्येकजण अशा अनुभवांमधून गेलेला असतो. असं काही मनाचा वेध घेणारं वाचलं की जगजीतजींच्या कातर स्वरातील "वोह कागज की कश्ती, वोह बारीश का पानी" कानात गुंजू लागतं... - फटू

शुचि Fri, 05/21/2010 - 01:27
बालिशपणा आता पुरे झाला एव्हढा", म्हणणारे बाबा, षष्ट्यब्दीपूर्तीशी आलेले कळलंच नाही, खरय :( सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

विसोबा खेचर Fri, 06/06/2008 - 09:47
वा! सुंदर कविता...! आपण मात्र नंतर देताना ढेकर, चिंचा-बोरंवाल्या त्या भैयाला आठवायचं असतं. चिल्ल्यापिल्ल्यांशी खेळून, त्यांचं डबा-दप्तर भरून, आपण आपलं बालपण पुन्हा नटवायचं असतं. वरील ओळी खासच! :) तात्या.

अरुण मनोहर Fri, 06/06/2008 - 09:55
लहानपणीच्या गमती. पुन्हा जगायच्या! वाहवा. चिल्ल्यापिल्ल्यांशी खेळून, त्यांचं डबा-दप्तर भरून, आपण आपलं बालपण पुन्हा नटवायचं असतं.

आनंदयात्री Fri, 06/06/2008 - 10:30
>>चिल्ल्यापिल्ल्यांशी खेळून, त्यांचं डबा-दप्तर भरून, >>आपण आपलं बालपण पुन्हा नटवायचं असतं. मस्त बेला .. पेनाचा रेझर,"क्लीन शेव्ह्ड" बालपण हे पण सही. :) येउदेत मुक्तछंद कविता अजुन :)

ऋचा Fri, 06/06/2008 - 10:34
शाळेतल्या रिकाम्या खिशांची जागा, पॉकेटमनीनं घेतलेली कळलीच नाही, बर्थ-डे पार्टीज, रोझ डे, फ़्रेंडशिप डे ची माया, कबड्डी, खो-खो तेथे रुळलीच नाहीत. कॉलेजच्या कँटीनचं पेप्सी नि कोक, मित्रमैत्रिणींसोबतच घशाखाली ढकलायचं असतं, आपण मात्र नंतर देताना ढेकर, चिंचा-बोरंवाल्या त्या भैयाला आठवायचं असतं मस्तच "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

स्वाती दिनेश Fri, 06/06/2008 - 11:57
चिल्ल्यापिल्ल्यांशी खेळून, त्यांचं डबा-दप्तर भरून, आपण आपलं बालपण पुन्हा नटवायचं असतं. बालपणाला नटवण्याची कल्पना खास! स्वाती

चतुरंग Fri, 06/06/2008 - 16:58
चिल्ल्यापिल्ल्यांशी खेळून, त्यांचं डबा-दप्तर भरून, आपण आपलं बालपण पुन्हा नटवायचं असतं. ही एकदम झक्कास कल्पना! चतुरंग

शितल Fri, 06/06/2008 - 17:49
कविता छानच आहे. अजुन येऊद्या, वाचायला आवडेल, खर॑च असेच होते ना प्रत्येकाच्या आयुष्यात थोडा फार फरकाने.

फटू Fri, 05/21/2010 - 00:13
ओळीगणिक बालपण नजरेत उभं राहतं. थोडयाफार फरकाने प्रत्येकजण अशा अनुभवांमधून गेलेला असतो. असं काही मनाचा वेध घेणारं वाचलं की जगजीतजींच्या कातर स्वरातील "वोह कागज की कश्ती, वोह बारीश का पानी" कानात गुंजू लागतं... - फटू

शुचि Fri, 05/21/2010 - 01:27
बालिशपणा आता पुरे झाला एव्हढा", म्हणणारे बाबा, षष्ट्यब्दीपूर्तीशी आलेले कळलंच नाही, खरय :( सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
लेखनविषय:
उदय सप्रेंची शाळा ही कविता वाचली आणि तीनेक वर्षांपूर्वी जेव्हा छंदात कविता न लिहिण्याचा छंद होता तेव्हा लिहिलेली ही कविता सहजच आठवली.

अनिवासी मोलकरीण

अरुण मनोहर ·

बेसनलाडू Fri, 06/06/2008 - 09:05
मिपावरील आधीची 'टिपिकल' विडंबने नि बरेचदा त्यातल्या कैच्या कै छाप आचरटपणाला मिळणारे आंधळे उत्तेजन हे निराशावादी चित्र तुमच्या अशा सुंदर विडंबनांमुळे मागे पडू लागलेय,याचे बरे वाटते आहे. विडंबनही गेय आणि सहज उतरले आहे.आणि मुळात मोलकरिणीचे नि तिच्या गंभीर आर्थिक व सामाजिक स्थितीचे जे चित्रण तुम्ही विडंबनासारख्या माध्यमातून घडवले आहे,त्याने अधिक संतोष वाटला. (संतुष्ट)बेसनलाडू

In reply to by आनंदयात्री

अरुण मनोहर Fri, 06/06/2008 - 14:05
आनंदयात्री, आपण अगदी बरोब्बर मुद्दा काढला आहे. हे विडंबन मूळीच नव्हे. ही एक स्वतंत्र कविता आहे. फक्त चालीवर म्हणता यावी म्हणून माझ्या जुन्या आवडत्या कवितेची चाल लावली आहे. ही कविता वृत्तबद्ध असल्यासारखे वाटते. पण मात्रा वगैरे मोजण्याच्या फंदात मी पडलो नाही. मूळ कवितेचे वृत्त कोणते होते हे कुणी रसीक सांगू शकेल का? ---वृत्तछंदी.

In reply to by अरुण मनोहर

बेसनलाडू Fri, 06/06/2008 - 14:06
मूळ रचनाकर्त्याच्या खुलाशाबद्दल धन्यवाद. (आभारी)बेसनलाडू या रचनेस विडंबन समजल्याबद्दल/संबोधल्याबद्दल क्षमस्व. (क्षमाप्रार्थी)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर Fri, 06/06/2008 - 12:15
मिपावरील आधीची 'टिपिकल' विडंबने नि बरेचदा त्यातल्या कैच्या कै छाप आचरटपणाला मिळणारे आंधळे उत्तेजन हे निराशावादी चित्र ज्या मंडळींनी या आधी मिपावर विडंबने केली होती त्याला आचरटपणा म्हणणे आणि ज्या मंडळींनी त्याला प्रतिसाद दिले त्याला आंधळे उत्तेजन म्हणणे हे आपले वैयक्तिक मत आहे असे आम्ही समजतो! परंतु जर हे विधान सरसकट असेल तर तो आम्ही सदर मिपाकरांचा अपमान समजतो! आणि हा अपमान सहन केला जाणार नाही! तरी याबाबत वैयक्तिक की सरसकट यासंदर्भात काय तो स्पष्ट खुलासा करावा, आणि जर हे आपले सरसकट विधान असेल तर ते मिपाकरांचा अपमान समजला जाऊन येथून उडवून लावण्यात येईल याची नोंद घ्यावी! तरी २४ तासांच्या आत काय तो खुलासा करावा अन्यथा आपल्या प्रतिसादातील वरील वाक्य उडवून लावले जाईल याची नोंद घ्यावी! अर्थात, तसे आपले वैयक्तिम मत असल्यास नवल नाही! मिपावर असलेल्या काही छुप्या मनोगतींकडून हेच अपेक्षित आहे! :) आपला, (मिपाच्या अस्तनीतले निखारे ओळखून असलेला!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू Fri, 06/06/2008 - 13:32
माझे मत वैयक्तिकच आहे (कारण ते माझे आहे :D). ते स्पष्टपणे,नेमके,स्वतःच्याच सदस्यनामे मांडले आहे आणि त्याची पूर्ण जबाबदारीही घेतो आहे. धन्यवाद (बाकीचा प्रतिसाद सोईस्कररित्या संपादित केलात त्याबद्दलही! म्हणजे मिपानेही मनोगताचा गंडा बांधला म्हणायचे ;) ). (आभारी)बेसनलाडू

स्वाती दिनेश Fri, 06/06/2008 - 11:44
अनिवासी मोलकरणीची कोंडी मनाला भिडली, दूरदेशातच नव्हे तर अगदी मुंबईतही कोकणातून घरकामासाठी ,मुलांना सांभाळायला '२४ तासांची बाई' म्हणून राहिलेल्या १३/१४ वर्षांच्या मुली पाहिल्या की बाल्य आणि तारुण्याच्या सीमारेषेवरच्या त्या मुलींना असे घरापासून दूर राहिलेले पाहून कुठेतरी आत तुटतं, काही जण त्यांना घरातल्यासारखे वागवतातही तर काही जण त्या म्हणजे एक यंत्र आहेत,जणू रोबोच! असे ही वागवतात.. अशा मेड आणि त्यांच्या मालकिणी आठवल्या आणि खिन्न झाले. स्वाती

नारदाचार्य Fri, 06/06/2008 - 13:59
अर्थात, लेखक त्याचा खुलासा करतीलच. ही स्वतंत्र रचना वाटते. फक्त एखाद्या गाण्याच्या चालीवर ती केली आहे म्हणून ते विडंबन ठरेल, असे नाही. रचना चांगली जमली आहे हे निश्चित.

मन Fri, 06/06/2008 - 14:33
अमेरिकेत? मी तर लैच पुढारलेलं समजत होतो त्यांना. असो. मूळ कविता/गाणं माहित नाही. तरीही अर्थाच्या दृष्टीनं हे लेखन आवडलं. मनाला भिडलं. (मी स्वतः मिपा वर विडंबनं फारसं वाचत नाही. कारण त्यात मला रस नाही. पण मला रस नाही म्हणून "ती गोष्ट आचरट आह" असं म्हणणही मला आवडत नाही. फार तर एवढच म्हणु शकतो "विडंबन प्रकार मी स्वतः वाचत नाही. मात्र ही कविता आवडली."(अर्थात ही त्या अर्थानं विडंबन नाहीच.) .... ..... वैयक्तिक मत! ) आपलाच, मनोबा

In reply to by मन

अरुण मनोहर Fri, 06/06/2008 - 14:53
माझ्या माहितीप्रमाणे अमेरिकेत २४ तास लीव्ह इन मेड ठेवायचे अती अती श्रीमंत लोकांनाच जमते. अमेरिकेत रहाणारे मिपाकर खरे खोटे सांगू शकतील. मूळ कविता इकडे एकलेल्या काही हौरर स्टोरीज वरुन बनवली होती. वाचकांना वाचून त्यातल्या त्यात बरे वाटेल की मालकीण भारतीय नव्ह्ती.

In reply to by अरुण मनोहर

चतुरंग Fri, 06/06/2008 - 19:19
मानवी सर्व्हिस ही कायदेशीररीत्या घ्यायची म्हटली तर खूपच खर्चिक असते. २४ तास मेड ही फक्त अतिश्रीमंत, धनाढ्या लोकांची चैन असू शकते. सर्वसामान्यपणे आठवड्या/पंधरवड्यातून एकदा साफसफाईला कर्मचारी बोलावून त्याच्या/तिच्याकडून सफाई काम करवून घेणारे लोक असतात. त्यांचा ठराविक वेळाचा मेहेनताना दिला की काम संपले. बाकी घरातली/अंगणातली रोजची सर्व कामे ही यंत्राने (डिशवॉशर, कपड्यांचा वॉशर्-ड्रायर, लॉन मोवर इ.) होत असली तरी ती आपल्यालाच करवून घ्यावी लागतात त्यामुळे घरातल्या सर्वांनाच सकाळी उठल्यापासून भरपूर काम असते! :) बाकी काही ठिकाणी भारतातून येणारी काही कुटुंबे बरोबर तिकडच्याच गावाहून, ओळखीतून मोलकरणी घेऊन येतात त्यांना फॅमिली मेंबरसारखे घरातच ठेवून घेतात. काही नीट वागणारेही असतात बरेचजण पिळून काम करुन घेतात. पोटाच्या चिमट्याने, पैशाच्या आशेने असे काम लोकही करत राहतात. शेवटी ही एक मानवी प्रवृत्ती आहे. त्यामुळे देशकालाच्या सीमा ओलांडून त्याची वेगवेगळी रुपे वेगवेगळ्या वेळी दिसत राहतात. चतुरंग

विसोबा खेचर Fri, 06/06/2008 - 15:02
खरंच मनाला भिडणारी कविता केली आहे. आपल्या पदरी कुणी जरी नौकर म्हणून असला तर त्याच्याकडून रितीने जे काही असेल ते काम जरूर करून घ्यावे परंतु त्यातदेखील 'माणूसकी'चा अँगल हा हवाच! त्याला/तिला 'ढोर' समजू नये! तात्या.

प्रभाकर पेठकर Sat, 06/07/2008 - 23:22
कविता मोलकरणीचे मनातील विचार अधोरेखित करणारी असली तरी आपण बहुतांशी 'नोकरदार' वर्गही थोड्याफार प्रमाणात ह्याच अनुभवातून जात असतो. आपला बॉस, मॅनेजर जो कोणी असेल तोही आपल्याला दिलेल्या वेतनाच्या मोबदल्यात 'पिळून' काढीत असतो. 'मालक' आणि 'नोकर' हे नातेच असे आहे.

बेसनलाडू Fri, 06/06/2008 - 09:05
मिपावरील आधीची 'टिपिकल' विडंबने नि बरेचदा त्यातल्या कैच्या कै छाप आचरटपणाला मिळणारे आंधळे उत्तेजन हे निराशावादी चित्र तुमच्या अशा सुंदर विडंबनांमुळे मागे पडू लागलेय,याचे बरे वाटते आहे. विडंबनही गेय आणि सहज उतरले आहे.आणि मुळात मोलकरिणीचे नि तिच्या गंभीर आर्थिक व सामाजिक स्थितीचे जे चित्रण तुम्ही विडंबनासारख्या माध्यमातून घडवले आहे,त्याने अधिक संतोष वाटला. (संतुष्ट)बेसनलाडू

In reply to by आनंदयात्री

अरुण मनोहर Fri, 06/06/2008 - 14:05
आनंदयात्री, आपण अगदी बरोब्बर मुद्दा काढला आहे. हे विडंबन मूळीच नव्हे. ही एक स्वतंत्र कविता आहे. फक्त चालीवर म्हणता यावी म्हणून माझ्या जुन्या आवडत्या कवितेची चाल लावली आहे. ही कविता वृत्तबद्ध असल्यासारखे वाटते. पण मात्रा वगैरे मोजण्याच्या फंदात मी पडलो नाही. मूळ कवितेचे वृत्त कोणते होते हे कुणी रसीक सांगू शकेल का? ---वृत्तछंदी.

In reply to by अरुण मनोहर

बेसनलाडू Fri, 06/06/2008 - 14:06
मूळ रचनाकर्त्याच्या खुलाशाबद्दल धन्यवाद. (आभारी)बेसनलाडू या रचनेस विडंबन समजल्याबद्दल/संबोधल्याबद्दल क्षमस्व. (क्षमाप्रार्थी)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर Fri, 06/06/2008 - 12:15
मिपावरील आधीची 'टिपिकल' विडंबने नि बरेचदा त्यातल्या कैच्या कै छाप आचरटपणाला मिळणारे आंधळे उत्तेजन हे निराशावादी चित्र ज्या मंडळींनी या आधी मिपावर विडंबने केली होती त्याला आचरटपणा म्हणणे आणि ज्या मंडळींनी त्याला प्रतिसाद दिले त्याला आंधळे उत्तेजन म्हणणे हे आपले वैयक्तिक मत आहे असे आम्ही समजतो! परंतु जर हे विधान सरसकट असेल तर तो आम्ही सदर मिपाकरांचा अपमान समजतो! आणि हा अपमान सहन केला जाणार नाही! तरी याबाबत वैयक्तिक की सरसकट यासंदर्भात काय तो स्पष्ट खुलासा करावा, आणि जर हे आपले सरसकट विधान असेल तर ते मिपाकरांचा अपमान समजला जाऊन येथून उडवून लावण्यात येईल याची नोंद घ्यावी! तरी २४ तासांच्या आत काय तो खुलासा करावा अन्यथा आपल्या प्रतिसादातील वरील वाक्य उडवून लावले जाईल याची नोंद घ्यावी! अर्थात, तसे आपले वैयक्तिम मत असल्यास नवल नाही! मिपावर असलेल्या काही छुप्या मनोगतींकडून हेच अपेक्षित आहे! :) आपला, (मिपाच्या अस्तनीतले निखारे ओळखून असलेला!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू Fri, 06/06/2008 - 13:32
माझे मत वैयक्तिकच आहे (कारण ते माझे आहे :D). ते स्पष्टपणे,नेमके,स्वतःच्याच सदस्यनामे मांडले आहे आणि त्याची पूर्ण जबाबदारीही घेतो आहे. धन्यवाद (बाकीचा प्रतिसाद सोईस्कररित्या संपादित केलात त्याबद्दलही! म्हणजे मिपानेही मनोगताचा गंडा बांधला म्हणायचे ;) ). (आभारी)बेसनलाडू

स्वाती दिनेश Fri, 06/06/2008 - 11:44
अनिवासी मोलकरणीची कोंडी मनाला भिडली, दूरदेशातच नव्हे तर अगदी मुंबईतही कोकणातून घरकामासाठी ,मुलांना सांभाळायला '२४ तासांची बाई' म्हणून राहिलेल्या १३/१४ वर्षांच्या मुली पाहिल्या की बाल्य आणि तारुण्याच्या सीमारेषेवरच्या त्या मुलींना असे घरापासून दूर राहिलेले पाहून कुठेतरी आत तुटतं, काही जण त्यांना घरातल्यासारखे वागवतातही तर काही जण त्या म्हणजे एक यंत्र आहेत,जणू रोबोच! असे ही वागवतात.. अशा मेड आणि त्यांच्या मालकिणी आठवल्या आणि खिन्न झाले. स्वाती

नारदाचार्य Fri, 06/06/2008 - 13:59
अर्थात, लेखक त्याचा खुलासा करतीलच. ही स्वतंत्र रचना वाटते. फक्त एखाद्या गाण्याच्या चालीवर ती केली आहे म्हणून ते विडंबन ठरेल, असे नाही. रचना चांगली जमली आहे हे निश्चित.

मन Fri, 06/06/2008 - 14:33
अमेरिकेत? मी तर लैच पुढारलेलं समजत होतो त्यांना. असो. मूळ कविता/गाणं माहित नाही. तरीही अर्थाच्या दृष्टीनं हे लेखन आवडलं. मनाला भिडलं. (मी स्वतः मिपा वर विडंबनं फारसं वाचत नाही. कारण त्यात मला रस नाही. पण मला रस नाही म्हणून "ती गोष्ट आचरट आह" असं म्हणणही मला आवडत नाही. फार तर एवढच म्हणु शकतो "विडंबन प्रकार मी स्वतः वाचत नाही. मात्र ही कविता आवडली."(अर्थात ही त्या अर्थानं विडंबन नाहीच.) .... ..... वैयक्तिक मत! ) आपलाच, मनोबा

In reply to by मन

अरुण मनोहर Fri, 06/06/2008 - 14:53
माझ्या माहितीप्रमाणे अमेरिकेत २४ तास लीव्ह इन मेड ठेवायचे अती अती श्रीमंत लोकांनाच जमते. अमेरिकेत रहाणारे मिपाकर खरे खोटे सांगू शकतील. मूळ कविता इकडे एकलेल्या काही हौरर स्टोरीज वरुन बनवली होती. वाचकांना वाचून त्यातल्या त्यात बरे वाटेल की मालकीण भारतीय नव्ह्ती.

In reply to by अरुण मनोहर

चतुरंग Fri, 06/06/2008 - 19:19
मानवी सर्व्हिस ही कायदेशीररीत्या घ्यायची म्हटली तर खूपच खर्चिक असते. २४ तास मेड ही फक्त अतिश्रीमंत, धनाढ्या लोकांची चैन असू शकते. सर्वसामान्यपणे आठवड्या/पंधरवड्यातून एकदा साफसफाईला कर्मचारी बोलावून त्याच्या/तिच्याकडून सफाई काम करवून घेणारे लोक असतात. त्यांचा ठराविक वेळाचा मेहेनताना दिला की काम संपले. बाकी घरातली/अंगणातली रोजची सर्व कामे ही यंत्राने (डिशवॉशर, कपड्यांचा वॉशर्-ड्रायर, लॉन मोवर इ.) होत असली तरी ती आपल्यालाच करवून घ्यावी लागतात त्यामुळे घरातल्या सर्वांनाच सकाळी उठल्यापासून भरपूर काम असते! :) बाकी काही ठिकाणी भारतातून येणारी काही कुटुंबे बरोबर तिकडच्याच गावाहून, ओळखीतून मोलकरणी घेऊन येतात त्यांना फॅमिली मेंबरसारखे घरातच ठेवून घेतात. काही नीट वागणारेही असतात बरेचजण पिळून काम करुन घेतात. पोटाच्या चिमट्याने, पैशाच्या आशेने असे काम लोकही करत राहतात. शेवटी ही एक मानवी प्रवृत्ती आहे. त्यामुळे देशकालाच्या सीमा ओलांडून त्याची वेगवेगळी रुपे वेगवेगळ्या वेळी दिसत राहतात. चतुरंग

विसोबा खेचर Fri, 06/06/2008 - 15:02
खरंच मनाला भिडणारी कविता केली आहे. आपल्या पदरी कुणी जरी नौकर म्हणून असला तर त्याच्याकडून रितीने जे काही असेल ते काम जरूर करून घ्यावे परंतु त्यातदेखील 'माणूसकी'चा अँगल हा हवाच! त्याला/तिला 'ढोर' समजू नये! तात्या.

प्रभाकर पेठकर Sat, 06/07/2008 - 23:22
कविता मोलकरणीचे मनातील विचार अधोरेखित करणारी असली तरी आपण बहुतांशी 'नोकरदार' वर्गही थोड्याफार प्रमाणात ह्याच अनुभवातून जात असतो. आपला बॉस, मॅनेजर जो कोणी असेल तोही आपल्याला दिलेल्या वेतनाच्या मोबदल्यात 'पिळून' काढीत असतो. 'मालक' आणि 'नोकर' हे नातेच असे आहे.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
फक्त शिकले सवरलेलेच नाही, तर कित्येक अशिक्षीत, अर्धशिक्षीत कामगार देखील दूरच्या देशात नशीब काढायला जात असतात. भारतात असतांना कदाचित काही कष्टकरी कामगारांना संघटनांचे पाठबळ शोषणापासून वाचवीत असेल. पण पुष्क्ळदा बाहेर देशात अशा तळागाळातल्या कामगारांचे हित बघायला कुणीही नसते. काही लोक असे सहजपणे म्हणून जातील, "काम आणि कष्ट केल्याशिवाय का पैसा मिळतो?" हे जरी खरे असले, तरी पैसा फेकून माणसाचे यंत्र बनवता येते का?

वसंतोस्तव

शितल ·

बेसनलाडू Fri, 06/06/2008 - 09:10
रंगीबेरंगी चित्रे पाहून मनास प्रसन्नता आली. २,३,४ व शेवटून दुसरे ही ट्युलिपची फुले आहेत का?(असे वाटते. चू भू द्या घ्या) (अंदाजपंचे)बेसनलाडू

भडकमकर मास्तर Fri, 06/06/2008 - 15:15
२, ३, ४ वाली पिवळी लाल फुले लै बेष्ट... (...वसंतोस्तव ही अनवधानाने झालेली चूक आहे हे आम्ही जाणतोच... ;) ) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

प्राजु Fri, 06/06/2008 - 18:38
शितल.... खूप खूप धन्यवाद... मी सध्या भारतात.. अमेरिकेतला वसंतोत्सव मिस करते आहे. हार्टफोर्ड इतके छान फुललं आहे का गं?? खूप छान वाटलं.. फुलं बघून. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वरदा Fri, 06/06/2008 - 18:48
माझ्या घरची बाग फुललेय अशी पण मला वेळच नाही झालाय फोटो काढायला...मस्त आलेत फोटो...

चतुरंग Fri, 06/06/2008 - 19:40
वसंतोत्सव भावला! मागे एकदा ऍमस्टरडॅमला विमान उतरताना ट्यूलिपच्या शेकडो एकर शेतावरुन उतरत आले होते त्याची आठवण झाली रंगीबेरंगी ट्यूलिप्स पाहून! :) चतुरंग

इनोबा म्हणे Fri, 06/06/2008 - 21:38
फुले आवडली... मन प्रसन्न झाले. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

बेसनलाडू Fri, 06/06/2008 - 09:10
रंगीबेरंगी चित्रे पाहून मनास प्रसन्नता आली. २,३,४ व शेवटून दुसरे ही ट्युलिपची फुले आहेत का?(असे वाटते. चू भू द्या घ्या) (अंदाजपंचे)बेसनलाडू

भडकमकर मास्तर Fri, 06/06/2008 - 15:15
२, ३, ४ वाली पिवळी लाल फुले लै बेष्ट... (...वसंतोस्तव ही अनवधानाने झालेली चूक आहे हे आम्ही जाणतोच... ;) ) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

प्राजु Fri, 06/06/2008 - 18:38
शितल.... खूप खूप धन्यवाद... मी सध्या भारतात.. अमेरिकेतला वसंतोत्सव मिस करते आहे. हार्टफोर्ड इतके छान फुललं आहे का गं?? खूप छान वाटलं.. फुलं बघून. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वरदा Fri, 06/06/2008 - 18:48
माझ्या घरची बाग फुललेय अशी पण मला वेळच नाही झालाय फोटो काढायला...मस्त आलेत फोटो...

चतुरंग Fri, 06/06/2008 - 19:40
वसंतोत्सव भावला! मागे एकदा ऍमस्टरडॅमला विमान उतरताना ट्यूलिपच्या शेकडो एकर शेतावरुन उतरत आले होते त्याची आठवण झाली रंगीबेरंगी ट्यूलिप्स पाहून! :) चतुरंग

इनोबा म्हणे Fri, 06/06/2008 - 21:38
फुले आवडली... मन प्रसन्न झाले. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
हार्टफोर्ट डाऊन टाऊन येथील फुला॑चे फोटो.