मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

डर्बी लाजिरवाणी (मॅन्चेस्टर युनायटेड च्या पराभवाचं गीत)

वेल्लाभट ·

राजो 26/03/2014 - 14:24
बाकि काही लोकांचा (आयुष्यात कधीही फुटबॉल ला पायही लावला नसेल) फुटबॉल(बघण्या)चा उत्साह बघून मौज वाटते.

In reply to by राजो

बॅटमॅन 26/03/2014 - 14:27
ते तर क्रिकेट, बुद्धिबळ किंवा युद्ध, इ.इ. सर्वच क्षेत्रांबद्दल तितकंच लागू होतं, नै का? बाकी कविता आवडलीच-यद्यपि फुटबॉलचे लै मोठ्ठे फ्यान नसलो तरी.

छोटा डॉन 26/03/2014 - 16:15
डार्बी पाहिलीत काय काल जागुन ! फूटबॉलवर कविता लिहलीत म्हणुन तुमचे कौतुक आहे. बाकी यंदा चेल्सी येणार हे लिहुन घ्या. मॅनयु जोवर मोयेस ला फायर करत नाही तोवर काही वर येत नाही. युरोला क्लालिफाय झाले तरी लै आहे. - (चेल्सीप्रेमी) छोटा डॉन

काव्य आवडले.... alex ferguson ना Mentor म्हणनू तरी ठेवले पाहिजे २-३ वर्षे..... मोयेस मध्ये क्षमता नाही आणि संघ पण बराच दुबळा आहे. एका वर्षात एवढी दारूण अवस्था होईल असे वाटले नव्हते...............

In reply to by अनुप ढेरे

बॅटमॅन 26/03/2014 - 18:57
छगन वाचताक्षणी फुस्सकन हसलो =)) फारा दिवसांनी हा शब्द ऐकला. म्हाराष्ट्रात राहूनही उत्तरभारतीय ग्यांगमध्ये राहिल्याचा परिणाम, दुसरे काय?

In reply to by विअर्ड विक्स

वेल्लाभट 26/03/2014 - 18:35
मोयेस स्ट्रगल करतोय... मान्य. संघ दुबळा... नो नो नो. यांनीच गेल्या वर्षी ट्रॉफी आणलेली. मिड्फील्ड घाण करतंय. तिथे सुधार हवाय.

sangh दुबळा म्हणण्याचे कारण बचाव फळी आहे कि नाही असे म्हणावेसे वाटते ..... vidic and ferdinand are going through bad patch... champion league मधला विजय बघून थोडे हायसे वाटले इतकेच

राजो 26/03/2014 - 14:24
बाकि काही लोकांचा (आयुष्यात कधीही फुटबॉल ला पायही लावला नसेल) फुटबॉल(बघण्या)चा उत्साह बघून मौज वाटते.

In reply to by राजो

बॅटमॅन 26/03/2014 - 14:27
ते तर क्रिकेट, बुद्धिबळ किंवा युद्ध, इ.इ. सर्वच क्षेत्रांबद्दल तितकंच लागू होतं, नै का? बाकी कविता आवडलीच-यद्यपि फुटबॉलचे लै मोठ्ठे फ्यान नसलो तरी.

छोटा डॉन 26/03/2014 - 16:15
डार्बी पाहिलीत काय काल जागुन ! फूटबॉलवर कविता लिहलीत म्हणुन तुमचे कौतुक आहे. बाकी यंदा चेल्सी येणार हे लिहुन घ्या. मॅनयु जोवर मोयेस ला फायर करत नाही तोवर काही वर येत नाही. युरोला क्लालिफाय झाले तरी लै आहे. - (चेल्सीप्रेमी) छोटा डॉन

काव्य आवडले.... alex ferguson ना Mentor म्हणनू तरी ठेवले पाहिजे २-३ वर्षे..... मोयेस मध्ये क्षमता नाही आणि संघ पण बराच दुबळा आहे. एका वर्षात एवढी दारूण अवस्था होईल असे वाटले नव्हते...............

In reply to by अनुप ढेरे

बॅटमॅन 26/03/2014 - 18:57
छगन वाचताक्षणी फुस्सकन हसलो =)) फारा दिवसांनी हा शब्द ऐकला. म्हाराष्ट्रात राहूनही उत्तरभारतीय ग्यांगमध्ये राहिल्याचा परिणाम, दुसरे काय?

In reply to by विअर्ड विक्स

वेल्लाभट 26/03/2014 - 18:35
मोयेस स्ट्रगल करतोय... मान्य. संघ दुबळा... नो नो नो. यांनीच गेल्या वर्षी ट्रॉफी आणलेली. मिड्फील्ड घाण करतंय. तिथे सुधार हवाय.

sangh दुबळा म्हणण्याचे कारण बचाव फळी आहे कि नाही असे म्हणावेसे वाटते ..... vidic and ferdinand are going through bad patch... champion league मधला विजय बघून थोडे हायसे वाटले इतकेच
काल गजर लावून सव्वा वाजता उठून मॅन्चेस्टर डर्बी बघितली... आणि हाय रे दुर्दैवा... ३-० ची हार बघावी लागली. झोपही गेली आणि हारही झाली.

विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. भाग ४

शशिकांत ओक ·

कंजूस 26/03/2014 - 15:29
त्या साधकास मौनव्रत सोडून तुमच्याशी मोकळेपणाने समस्या मांडल्यावर बरे वाटू लागले याचा आनंद झाला .शिवाय दहा दिवसांत थोडेफार मानसिक बळही मिळाले .कोणाला कुठे गुरु मिळेल ते सांगता येत नाही . मला वाटतं सतत बोलत राहाण्याने चर्चा फार होते आणि आत्मशक्तीची बारूद एकदम धडाका न होता फक्त सूरसूर जळत राहाते .किल्याला भगदाड पाडू शकत नाही .

शशिकांत ओक 26/03/2014 - 17:06
मीच कारण मीच कर्ता या परिस्थितिची जाणीव होणे हे अशा शिबिराचे बलस्थान वाटते. कोण काय काय ओझी घेऊन येतात हे कळताच अध्यात्मिक प्रगती होण्यापूर्वीची ही मानगुटीवरील जोखडं उतरायला हे मौन, ध्यान, उपयोगी पडले तर?

विलासराव 27/03/2014 - 00:09
मी सप्टेबर १३ ला सेवा दिलीय धम्मालय मधे. मला विपश्यनेचा खुप लाभ झालाय. ३ वर्षापुर्वी पहीला कोर्स केला. तेव्हापासुन नियमीत साधना करतोय. घरी नियमीत साधना करावी लागते.अन्यथा फारसा लाभ होत नाही.

In reply to by विलासराव

शशिकांत ओक 27/03/2014 - 02:29
विलास राव. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. माझ्या लिखाणात त्रुटी असल्याचे वाटल्यास दर्शवाव्यात . आपल्या आलेले अनुभव. वरील घटनेवर आपली प्रतिक्रिया समजून घ्यायला आवडेल.

शशिकांत ओक 02/04/2014 - 12:12
सन 2010 मधे लिमाउजेट यांनी विपस्यनेच्या त्यांच्या अनुभवांचे सुंदर सादरीकरण केले होते. असे त्यांनी मला नुकतेच माझ्या भाग एक धाग्यातील प्रतिसादातून कळवले. त्या लिंक्स भाग 1 ते 4 वाचनार्थ या धाग्याच्या वाचकांसाठी देत आहे.

In reply to by शिलेदार

शशिकांत ओक 17/04/2014 - 09:58
‘मित्रा, तू आत्मनाश करावास याचे वाईट वाटते. घरचे तुझ्या पश्चात मरणार नाहीत. जिकिरीचे जीवन जगून आपापले मार्ग शोधतील. काही काळाने तुला विसरतील. पण एक गोष्ट तुला कधीच माफ करणार नाही. ती म्हणजे तू बनवलेले यंत्र. ती तुझी निर्मिती आहे. त्याला टाकून तू असा गेलास तर त्याला पोरके केल्याचे पाप तुला लागेल. तू जर हे यंत्र स्वतःसाठी पैसे मिळवायचे साधन म्हणून न मानता मानवतेच्या कल्याणासाठी तयार केले आहे असे म्हणतोस तर मग त्या यंत्रासाठी तुला आपला बळी द्यायचा अधिकार नाही....
या वक्तव्यायावर आपले विचार समजून घ्यायला आवडेल.

कंजूस 26/03/2014 - 15:29
त्या साधकास मौनव्रत सोडून तुमच्याशी मोकळेपणाने समस्या मांडल्यावर बरे वाटू लागले याचा आनंद झाला .शिवाय दहा दिवसांत थोडेफार मानसिक बळही मिळाले .कोणाला कुठे गुरु मिळेल ते सांगता येत नाही . मला वाटतं सतत बोलत राहाण्याने चर्चा फार होते आणि आत्मशक्तीची बारूद एकदम धडाका न होता फक्त सूरसूर जळत राहाते .किल्याला भगदाड पाडू शकत नाही .

शशिकांत ओक 26/03/2014 - 17:06
मीच कारण मीच कर्ता या परिस्थितिची जाणीव होणे हे अशा शिबिराचे बलस्थान वाटते. कोण काय काय ओझी घेऊन येतात हे कळताच अध्यात्मिक प्रगती होण्यापूर्वीची ही मानगुटीवरील जोखडं उतरायला हे मौन, ध्यान, उपयोगी पडले तर?

विलासराव 27/03/2014 - 00:09
मी सप्टेबर १३ ला सेवा दिलीय धम्मालय मधे. मला विपश्यनेचा खुप लाभ झालाय. ३ वर्षापुर्वी पहीला कोर्स केला. तेव्हापासुन नियमीत साधना करतोय. घरी नियमीत साधना करावी लागते.अन्यथा फारसा लाभ होत नाही.

In reply to by विलासराव

शशिकांत ओक 27/03/2014 - 02:29
विलास राव. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. माझ्या लिखाणात त्रुटी असल्याचे वाटल्यास दर्शवाव्यात . आपल्या आलेले अनुभव. वरील घटनेवर आपली प्रतिक्रिया समजून घ्यायला आवडेल.

शशिकांत ओक 02/04/2014 - 12:12
सन 2010 मधे लिमाउजेट यांनी विपस्यनेच्या त्यांच्या अनुभवांचे सुंदर सादरीकरण केले होते. असे त्यांनी मला नुकतेच माझ्या भाग एक धाग्यातील प्रतिसादातून कळवले. त्या लिंक्स भाग 1 ते 4 वाचनार्थ या धाग्याच्या वाचकांसाठी देत आहे.

In reply to by शिलेदार

शशिकांत ओक 17/04/2014 - 09:58
‘मित्रा, तू आत्मनाश करावास याचे वाईट वाटते. घरचे तुझ्या पश्चात मरणार नाहीत. जिकिरीचे जीवन जगून आपापले मार्ग शोधतील. काही काळाने तुला विसरतील. पण एक गोष्ट तुला कधीच माफ करणार नाही. ती म्हणजे तू बनवलेले यंत्र. ती तुझी निर्मिती आहे. त्याला टाकून तू असा गेलास तर त्याला पोरके केल्याचे पाप तुला लागेल. तू जर हे यंत्र स्वतःसाठी पैसे मिळवायचे साधन म्हणून न मानता मानवतेच्या कल्याणासाठी तयार केले आहे असे म्हणतोस तर मग त्या यंत्रासाठी तुला आपला बळी द्यायचा अधिकार नाही....
या वक्तव्यायावर आपले विचार समजून घ्यायला आवडेल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. भाग ४4. 1 2 भगवान बुद्ध कमलासनावर ध्यानस्थ मुद्रेत ‘मी आत्महत्या करायला निघालोय.
....‘मी आत्महत्या करायला निघालोय. ...

एकत्र कुटुंब - काळाची गरज?

मंदार दिलीप जोशी ·

ऋषिकेश 26/03/2014 - 11:04
महाराष्ट्रापुरते बोलायचे तर एकत्र कुटुंबसंस्था ही २०-३० वर्षांपूर्वीच मोडून पडलेली व्यवस्था आहे. आता आर्थिक नाईलाजास्तव काही कुटुंबे पूर्वीसारखी १०-१२ व्यक्तींच्या संख्येने राहतही असतील परंतु हल्ली ४ ते ६ ही सामान्यतः कुटुंबांची कमाल सदस्यसंख्या आहे. राष्ट्रीय स्तरावर विविध प्रदेशाच्या भौगोलिक व आर्थिक निकषांवर कुटुंबे एकत्र वा विभक्त असणे अधिक फायद्याचे हे बदलत असते. निव्वळ भावनात्मक बंधनाने एकत्र कुटुंबे टिकु शकत नाहीत.

चांगला विषय आहे, परंतु एकत्र कुंटुंबात प्रायव्हसी काँम्प्रमाईज करावी लागते, जे आजच्या लोकांना नकोय चार भावातले दोघे बांडगुळी वृत्तीचे असतात एकाची तरी बायको कजाग असते मुलं मोठी झाली ,आई बाप म्हातारे झाले की कटकटी सुरु होतात व शेवटी कुटुंब विभक्त होतात. पुर्वी एकत्र कुटुंबं शक्य असायची कारण घराचे आकारमान मोठे असायचे ,दहा खोल्या ,चार दिशेला चार दरवाजे, आंगण, पडवी ,शेतातले घर नी काय नी काय ... आता 3 BHK घेतला तरी अशी एकत्र राहुनही काही प्रमाणात विभक्तीचा फील देणारी व्यवस्था राहिलेली नाही.

आमच्या हापिसातला एक जण एका वास्तूशांतीला जाऊन आला. त्यांनी दोन ३ BHK एकत्र करुन एक फ्लॅट केला आहे. म्हणजे राहणे वेगळेच पण एक स्वयंपाकघर आणि इतर खर्च एकत्र. तपशील कळले नाहीत पण आयडिया सॉलिड वाटते.

आयुर्हित 26/03/2014 - 11:19
१) नीतीमूल्ये व संस्कार:- यासाठी आजकाल प्रसार माध्यमे (वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरदर्शन, इतर खाजगी वाहिन्या),आपण शहरात ज्या सहकारी गृहसंस्थेत राहतो व ज्या शाळेत आपल्या पाल्यांना पाठवितो यावरच सारे काही अवलंबून आहे. २) शेतजमीन व एकत्र कुटुंबपद्धतीने आपसूक होणारी गटशेती: यात जो मनुष्य शेतात राब राब राबतो, तोच मागे राहतो.इतर बांधव जे गाव सोडून इतर खेड्यात व शहरात येतात व स्थाईक होतात ते काळाच्या ओघात पुढे जातात. ३) वाढत्या किंमती(आवाक्याबाहेर गेलेले वस्तूंचे भाव): यासाठी किंवा इतर कारणांसाठी मराठी माणसे गुण्यागोविंदाने एकत्र राहूच शकत नाहीत. कारण मराठी माणसांना व्यवहारी राहता येत नाही. ४) एकत्र कुटुंब असण्याने होणारे फायदे कमी व तोटे जास्तच आहेत.(आपल्या सौ. ना विचारावे) पण हे सर्व फायदे घ्यायचे असतील तर कोणत्याही मोहात न पडता, आपण आपला आवडीचा मार्ग शोधणे व त्यानुसार स्वत: पुढे जाणे व इतरांना त्यांनी निवडलेल्या मार्गावर प्रगतीसाठी मदत करणे हेच होय! त्यासोबत उत्पन्न वाढविण्याचे आधुनिक मार्ग शोधणे व भरपूर बचत/गुंतवणूक करून आपले भवितव्य उज्ज्वल बनविणे.

In reply to by आयुर्हित

दिव्यश्री 26/03/2014 - 12:26
४) एकत्र कुटुंब असण्याने होणारे फायदे कमी व तोटे जास्तच आहेत.(आपल्या सौ. ना विचारावे)>>> +++++++++++++++++++++++++++++ १ हल्ली लांब /दूर राहूनच संबंध चांगले राहतात . रोज रोज भांड्याला भांड लागल तर स्वतःचे सगळ्यात जास्त नुकसान आपण करून घेत्तो . *DASH* पूर्वीच्या सगळ्याच गोष्टी आताच्या काळात तेवढ्याच मोलाच्या आहेत / असतील हि अपेक्षा ठेवू नये . काळाप्रमाणे बदलावे लागतेच नाहीतर आपणच मागे राहतो .जुने ते सोने म्हणताना सगळे हे विसरतात कि प्रत्येक गोष्ट कधीनाकधी नवीनच असते कालांतराने ती जुनी होते . बाकी शेतजमीनच नाही त्यामुळे मौन . मराठी माणसेच आपल्या माणसांचे पाय ओढतात . स्वतःच्या सख्ख्या भावंडांची प्रगती बर्याच लोकांना सहन होत नाही . मोठ्या गप्पा मारायला असे लोक कायम तयार असतात . अर्थातच यालाही अपवाद आहेतच . आर्थिक फायद्यांपेक्षा मानसिक स्वाथ्य जास्त महत्वाचे आहे असे मला वाटते . पूर्वी किती लोकांना मधुमेह , हृदयरोग आणि बाकीचे आजार / व्याधी तिशीत /चाळीशीत होत ? एकत्र कुटुंबात सगळ्यात जास्त मानसिक कुचंबना तरुण पिढीची होते . काही झाल कि सगळेच संस्काराचे सूर आळवायला तयार असतात . पुरुषांचे जास्तच हाल होतात एकीकडे आई दुसरीकडे बायको . :( बर्याच वेळा एक बाजू बरोबर असते मग हळू हळू वाद , भांडणे यांचे रुपांतर संघर्षात होते . संपूर्ण कुटुंबाचे मानसिक स्वाथ्य जर जपायचे असेल तर एकत्र कुटुंब पद्धतीचा आग्रह / हट्ट सध्याच्या काळात धरू /करू नये असे मला वाटते .

अनुप ढेरे 26/03/2014 - 11:26
हे दोन लेख वाचनात आले अलिकडे. http://www.theguardian.com/society/2014/mar/24/dependent-generation-half-young-european-adults-live-parents आणि http://www.theguardian.com/money/2014/jan/21/record-levels-young-adults-living-home-ons त्यात पण मुख्य कारण घरांच्या वाढत्या किमती आणि बेरोजगारी आहे असा निष्कर्ष काढला आहे.

In reply to by अनुप ढेरे

आयुर्हित 26/03/2014 - 13:16
हे दोन्ही लेख युरोपची सध्य परिस्थिती वर्णन करत आहेत,ज्यात सध्या युरोपात स्लो-डाऊन/रिसेशन आहे.

नितीमुल्ये आणि संस्कार हे पुर्वी वडीलधार्यांच्या धाकाने व्हायचे, माझा एक मित्र एकत्र कुटुंबात राहायचा ,त्याला वडीलांपेक्षा काकांची जास्त भीती वाटायची, दोन पालकांऐवजी सहा सात पालक असायचे, त्यामुळे मुलं कायम धाकात असायची. गटशेती- आता लोकसंख्येमुळे शेतकरी अल्पभूधारक झाला आहे, पाच एकराचे शेत तीन भाउ कशाला करतील? एकजण ते बघेल दुसर्यांकडे इतर कामाशिवाय पर्याय नाही.. वाढत्या किमती एकत्र कुटुंबात फारतर दहा टक्क्यांनी कमी होतील तुर्तास' गेले ते दीन गेले 'आळवत बसण्याशिवाय पर्याय नाही...

बॅटमॅन 26/03/2014 - 12:46
एकत्र कुटुंब सध्याच्या काळात तरी इम्प्रॅक्टिकल आहे. एखादे कुटुंब अधून मधून तसे पहावयास मिळते, पण ते अगदी अपवादभूत आहे. एकत्र कुटुंबात खेकडावृत्ती पॉलिटिक्स प्रचंड चालते. अन त्यात फक्त बायकाच असतात असे नाही-पुरुष, बैका सगळे २४*७ तो कुरघोडीचा गेम खेळत असतात. ते पॉलिटिक्स मग भावंडांपर्यंत झिरपते अन भावंडांतील हागरीपादरी भांडणेही नंतर कौटुंबिक महाभारतात रूपांतरित होतात. त्यात परत कुटुंबप्रमुखाचा फेव्हरीट जो असेल त्याला इंप्युनिटी मिळते अन दीडदमडीचा वकूब नसलेले फालतूचा फॉर्म करतात. त्यात परत मुलगाच पायजे इ.इ. हट्ट धरणारे असतील तर संपलंच. अशा घरात चुकूनमाकून मुलगी पैदा झाली तर तिचे हाल कुत्रा खात नै. त्यामुळे दूर राहूनच गोडी दाखवलेले बरे असते. एकत्र कुटुंबाचे तसे फायदेही असतात, नै असं नै-पण तोटे फारच वैट्ट. शेवटी प्रायव्हसी अन स्वातंत्र्य जपावयाचे तर विभक्त राहिलेलेच बरे असते. जिथे सकाळी भाजी कुठली करावी आणि कुणाला रागवावे इथपर्यंत भांडाभांडी अन रेग्युलेशन चालते तिथे कसलं बोडख्याचं आलंय प्रेम????? असो. सिलेक्शन बायस प्रत्येकाचा असतो तसाच माझाही आहे. पण ही बाजू मांडणे आवश्यक वाटले (अजून कुणी मांडली नाही असे नै, पण तरी..) म्हणून लिहिले.

In reply to by बॅटमॅन

यकदम बरुब्बर हाये. हित नवरबायको ने यकमेकाच व्यक्तिस्वातंत्र्य जपत सहजीवन जगायच म्हंजीच तारेवरची कसरत हाय तिथ यवढ्या मोठ्या बारदानात कस काय जमनार? सध्या म्हन्ल तर यकत्र म्हन्ल तर शेपरेट असा मोड यकदम भारी हाये. कॉमन मिनिमम प्रोग्रामवर युती.

In reply to by प्रकाश घाटपांडे

बॅटमॅन 26/03/2014 - 14:09
सध्या म्हन्ल तर यकत्र म्हन्ल तर शेपरेट असा मोड यकदम भारी हाये. कॉमन मिनिमम प्रोग्रामवर युती.
अगदी अगदी!!!!

In reply to by बॅटमॅन

कॉमन प्रोग्रॅम मंजै काय .. दिवाली पाडवा एकत्र, विवाह श्राद्धादी संस्कार, कुणाची साक्षसुपारी... बाकीचा सगला शेपरेट पोग्राम असतोय.

In reply to by नितिन थत्ते

अनुप ढेरे 26/03/2014 - 14:15
समजा वडील आणि मुलं दोघही आर्थिकदृष्ट्य्या भक्कम असतील तर ते एकत्र रहात नाहीत असं म्हणायचं आहे का?

In reply to by अनुप ढेरे

दिव्यश्री 26/03/2014 - 14:34
दुर्दैवाने हो ...या प्रश्नाचे उत्तर हो असेच आहे . असंख्य उदाहरणे आजूबाजूला आहेत . त्यातील एक सांगते . अतिशय संपन्न , आर्थिक दृष्ट्या अस एक कुटुंब आहे . दोन मुले ...दोन्ही वेगळे राहतात . कर्तव्य सगळी पार पाडतात पण आम्ही एकत्र राहू शकत नाही अस सरळ म्हणतात . याला कारण त्यांच्या आई वडिलांनी अतिशय विचित्र पणे वागणे हे आहे . आमचे स्वतःचे ३ बिएचके घर आहे , पेन्शन आहे , आम्ही धडधाकट आहोत आम्हला कोणाचीही गरज नाही ई. असंख्य कारणे आहेत . जी आता सगळ्यांना तोंडपाठ आहेत . एक मुलगा कामानिमित्त परदेशात असताना बायकांची काहीतरी कारणाने वादावादी झाली तर सासर्यांनी रात्री सुनाबाईना अकराच्या दरम्यान अक्षरशः घराबाहेर काढले हे पहिले आहे. :( तरी देखील तो मुलगा आणि सून सासूसासर्यांची काळजी घेतात . शेवटी घरोघरी गेसच्या शेगड्या . हल्लीचा काळच असा आहे कि पोटचा मुलगा आईबापाला जड होतो पण मुलं-सुना कर्तव्य म्हणून का होयीना काही गोष्टी करतात त्यात सगळ्याच गोष्टींचा समावेश आहे .

In reply to by दिव्यश्री

बॅटमॅन 26/03/2014 - 14:36
हल्लीचा काळच असा आहे कि पोटचा मुलगा आईबापाला जड होतो पण मुलं-सुना कर्तव्य म्हणून का होयीना काही गोष्टी करतात त्यात सगळ्याच गोष्टींचा समावेश आहे .
ही फक्त एक बाजू आहे ओ. नपेक्षा आयुष्यभर खस्ता काढून वाढवलेल्या पोरांनी/पोरींनी म्हातारपणी भातातला खडा काढून फेकावा तसे आईबापाकडे दुर्लक्ष केलेली उदा. देखील कमी नाहीएत.

In reply to by बॅटमॅन

दिव्यश्री 26/03/2014 - 14:59
ही फक्त एक बाजू आहे ओ. नपेक्षा आयुष्यभर खस्ता काढून वाढवलेल्या पोरांनी/पोरींनी म्हातारपणी भातातला खडा काढून फेकावा तसे आईबापाकडे दुर्लक्ष केलेली उदा. देखील कमी नाहीएत. >>> हो माहिती आहे . सध्या एक धाग्यावर त्याची चर्चा चालू आहे . यातील मुलीची बाजू कायम आईबापच घेतात ती सासुरवाशीण आहे , तीच्यावर आता अधिकार नाही ई . फक्त तिला माहेरपणाला बोलावणे आणि परस्पर पैसे देणे (मुलाच्या कष्टाचे, जो मुलगा रक्ताचं पाणी करून घाम गळून पैसे कमावतो) ,मुलाचे -सुनेचे खोटे नाटे गाऱ्हाणे सांगणे , सगळ्या नातलगात स्वतःच्या मुलाचीच धिंड काढणे आणि बरेच खालच्या पातळीला जाऊन वागणे असे असंख्य पदर /बाजू याला आहेत . स्वतःच्या आईबापाची लाज जाऊ नये म्हणून मुलगा हे सगळ सहन करतो आणि त्यांना हे माहिती असल्यामुळे भावनिक छळ/ छलकपट हा चालूच राहतो . :( पूर्वापार हेच फक्त लोकांसमोर आल आहे . नाण्याची दुसरी बाजू नाहीच असे नाही ना. स्वतःच्या मुला आणि मुलीमध्ये भेदभाव करणारे असंख्य पालक आहेत . मुलगी किती गरीब ,बिचारी ई . म्हणून मुलाने आईबापाला पाठवलेले पैसे परस्पर मुलीच्या तिजोरीत , पर्समध्ये जातात . बिच्यार्याला मुलाला याची पुसटशी शंकाही येत नाही . आईवडील हे देवच असावेत , देव कधीही भेदभाव करत नाही . देवतुल्य आई माझी देवतुल्य बाबा हे म्हणायला फार नशीबवान असाव लागत आणि मी अतिशय नशीबवान आहे . :)

In reply to by बॅटमॅन

दिव्यश्री 26/03/2014 - 15:13
बाकी आईवडिलांच्या बाबतीत आम्हीही अतिशय नशीबवान हाओत. >>>इस बात पे हाथ मिलाये ...आपले नशीब चांगले म्हणून असे आईवडील आपल्याला लाभले . त्यांना त्याची जाणीवही नसते कि ते आपल्यासाठी काय आहेत . यातच त्याचं मोठेपण / महानता सामावली आहे . माझ एकच मागण आहे देवाला जर पुढचा जन्म( या जन्मीची पाप जर याच जन्मी नाही फिटली तर ;) :P ) असेल तर मला हेच आईवडील हवे आहेत . या साठी मी पुण्याची पुंण्याची( पुण्याची / पुणे शहराची नाही *beee* ) कामे करत आहे . कमीत कमी ते तरी उपयोगी येवो म्हंजे झाल . :D

In reply to by दिव्यश्री

हाडक्या 29/03/2014 - 00:50
ते ठीक आहे हो.. पण ज्या मुलींना त्यांचे आई वडील (पैसे अथवा इतर स्वरूपात) मदत करत असतील, त्यांना पण असेच (हेच आई-वडील पुढील जन्मी मिळो वगैरे) वाटत असणार की.. (संपादित)

In reply to by हाडक्या

दिव्यश्री 01/04/2014 - 14:08
बरोबरच आहेच तुमच फक्त त्यासाठी (मदतीसाठी ) ते (मुलीचे आईवडील ) हयात /जिवंत असले पाहिजे ना ...अजून काही शंका - कुशंका ? कोणालाही ?? (संपादित)

In reply to by दिव्यश्री

बॅटमॅन 01/04/2014 - 14:11
अगदी सहमत आहे, फक्त हाच विवेक कुणी एक बाई गोरी नसून सावळी आहे म्हणून तिच्या सौंदर्याबद्दल रेसिस्टपणे नापसंती दर्शवताना जागृत ठेवला असता तर अजून बरं झालं असतं, नै? की ते चालतं?

In reply to by बॅटमॅन

दिव्यश्री 01/04/2014 - 14:15
आलेच :) ...आपलीच वाट बघते होते . यालाच म्हणत असावेत वड्याच..वांग्यावर ... नाही का ? याच उत्तर तिथेच मिळेल जिथे हा प्रश्न विचारण्यात आला पहिल्यांदा .

In reply to by दिव्यश्री

बॅटमॅन 01/04/2014 - 14:20
उत्तर द्यायचं तर द्या नैतर नका देऊ. बाकी काही असलं तरी या निमित्ताने तुमची दुटप्पी विचारपद्धती कळून आली त्याबद्दल धन्यवाद :)

In reply to by अनुप ढेरे

नितिन थत्ते 26/03/2014 - 14:45
हो. म्हणजे एकत्र कुटुंब असलेल्या बहुतांश ठिकाणी आर्थिक भक्कमपणा नसण्याची शक्यता खूप जास्त असते. [अतिवार्धक्य/आजारपण वगैरे कारणांनी एकत्र राहणे वेगळे]. आर्थिक बाजू ठीकठाकच असेल (कैच्या कै भक्कम नसेल) तर एकत्र कुटुंबाचे इकॉनॉमी ऑफ स्केलचे फायदे घेण्यासाठी एकत्र राहण्याचा पर्याय कधीकधी स्वीकारला जात असावा.

In reply to by नितिन थत्ते

नगरीनिरंजन 26/03/2014 - 16:47
१००% सहमत! आणि आर्थिक परिस्थितीच्या मुळाशी अतिरिक्त ऊर्जा आहे. जोवर ऊर्जेवर चालणारे यांत्रिक गुलाम दिमतीला आहेत तोवर लोकांची गरज नाही. फक्त त्या यांत्रिक गुलामांचा खर्च उचलणारा जोडीदार असला म्हणजे झाले.

In reply to by गणपा

आणि या आशा मालिकांमधुन दा़खवले जाणारे प्रसंग म्हणजे अबब... किती अवास्तव, घरातली सून जी एकाच वेळी नौकरी करते, घर सांभाळते, अगदी सगळी कामे करून घरातल्या ज्येष्ठांचे सेवा करुन, ऑफिसमध्ये देखिल आघाडीवर , वर ती पुढचे शिक्षण ही घेत असते बरंका महाराजा. मग ते घरातले कितिही वाईट वागोत ही बयो सगळ्याचे चांगलेच चिंतत असते, त्यांच्यावर आलेली संकट निवारण्याचे आद्य कर्तव्यपण हिच पूर्ण करत असते. परंतू या अशा मालिका पहाणारा वर्ग हा मुख्यतः घरातील ज्येष्ठ मंडळी असल्याने आपसूकच ते त्या सिरीयलिच्या सूनेला आपल्या सुनेशी रिलेट करुन आवाजवी अपेक्षा ठेवायला लागतात.तिथेच पहिली ठिणगी पडते त्या एकत्र कुटूंब पध्द्तीला आणि त्या ठिणगीचा सुरुंग होतो. याला दुसरी बाजूही आहे, लग्नाळू मुली त्या राजश्री प्रोडक्षण छाप चित्रपट पाहूण सगळ गोडुल गोडूल होईल अशा स्वप्नात असतात. पण त्या चित्रपट छाप सासू-सासरे मिळण (बहू नही बेटी टाइप डायलॉग) हे कठिण असते, हजारात एखादी तशी भाग्यवान असते, प्रत्यक्षात सासूही सासूच असते हे मान्य करायला तयार होत नाहीत आणि लग्नानंतरच्या काही दिवसात जेंव्हा ही जाणिव होते तेंव्हा हळूहळू कुरबुरी सुरु होतात आणि असह्य होवून एक दिवशी स्पोट, वेगळे राहणे..

अनन्न्या 26/03/2014 - 19:09
मी त्या कुटुंबाचा एक घटक आहे. काही फायदे काही तोटे दोन्हीकडे आहेत. मी माझ्या मुलाला ठेवून कुठेही कधीही जाऊ शकते. कामांची वाटणी होते. माझा मुलगा बालवाडीत असताना त्याने एकूण भावंडे ५ आणि भावंडातील क्र्मांक चौथा असे सांगितले होते, म्हणजेच मुलांना एकटेपणा जाणवत नाही. कठीण प्रसंगी मनुष्यबळ कमी पडत नाही. घरातील वडीलधाय्रा माणसांना सांभाळणे, दवाखाने या गोष्टी परस्पर सहकार्याने होतात. बरेच खर्च कमी होतात. यामध्ये आर्थिक बाबी फार परीणाम करतात, कुटुंबातील कमावत्या व्यक्तींच्या उत्पन्नातील फरक, प्रत्येकाची समजून घेण्याची वृत्ती, कामाची जबाबदारी उचलण्याची प्रत्येक सदस्याची तयारी या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात. कोणताच माणूस परीपूर्ण नसतो, भांड्याला भांडे लागतेच, ते तसे लागलेच पाहिजे, फक्त भांडण झाल्यावर ते विसरून प्रत्येकानेच दुसय्राशी बोलण्याची तयारी ठेवली तर बरेच कलह टळतात. निर्णय घेताना सर्वानुमते घेणे ही कुटुंबप्रमुखाची जबाबदारी असते. सोळा वर्ष झाली मला या एकत्र कुटुंबात राहून..काही गोष्टी खटकतात पण एकदा मला एकत्र रहायचे आहे हे नक्की झाल्यावर होते सुरळीत सगळे.....अजून तरी सासू सासरे आणि त्यांच्या तिन्ही मुलांचे परीवार एकत्र आहेत.

प्रसाद१९७१ 27/03/2014 - 16:58
नुस्ते तोट्याचे च आहे असे नाही, माझ्या मते मुर्खपणाचे आहे एकत्र कुटुंब. त्याला थोडासा गुलामगिरीचा पण वास येतो मला. १-२ लोक सत्ताधीश आणि बाकिच्यांची किंम्मत नोकरा सारखी

In reply to by प्रसाद१९७१

१००% मान्य. हे असे घडताना पाहीले आहे.सगळे सासूच्या हाती, घरात सासर्‍यांचे वर्चस्व. अगदी स्वतःच्या मर्जीने त्या सुनांनी स्वयपाकात एखादा पदार्थही करायाचा नाही. कितीही कुचंबना!!

In reply to by प्रसाद१९७१

आनन्दा 01/04/2014 - 14:17
तुमची एकत्र कुटुंबपद्धतीची व्याख्या चुकलीय असे वाटते.. तुम्हाला बहुधा सिरीयल्स मध्ये दाखवतात तसे एकत्र कुटुंब वाटत असावे.

शिद 27/03/2014 - 17:23
१. एकुलत्या एका मुलाने काय करावे? २. बायकोचे ऐकुन वेगळे रहावे की आई-वडिलांच्या म्हातारपणात त्यांच्यासोबतच रहावे? ३. त्यांनी मुलासाठी केलेली सगळी मेहनत, त्याग, ई. मुलाने विसरुन जावे व बायकोचे म्हणणे ऐकुन वेगळी चुल मांडावी? ४. एकुलत्या एका नातु/नाती बरोबर खेळण्या-बागडण्यापासून आजी-आजोबांना वंचित ठेवावे? ५. मग ह्यात आपला स्वःत चा स्वार्थ नाही का?

In reply to by शिद

प्रसाद१९७१ 27/03/2014 - 17:30
१. एकुलत्या एका मुलाने काय करावे?
मी प्रतिसाद देताना एकत्र कुटुंब म्हणजे पहिली पीढी, दुसर्‍या पिढीतले २, ३ भाऊ आणि त्यांच्या बायका. तिसर्‍या पिढीतली मुले असे धरले होते. एकुलत्या एक मुलानी एकत्र रहावे कींवा घर जवळ घ्यावे. तब्येत ठीक असे पर्यंत शक्यतो एकत्र राहू नये. थोडे दुर पण गोडीत रहावे.
बायकोचे ऐकुन वेगळे रहावे की आई-वडिलांच्या म्हातारपणात त्यांच्यासोबतच रहावे?
मुलाला स्वताला वेगळे रहावे असे वाटत नसेल का? प्रत्येक वेळेला बायकोनी च कशाला सांगायला पाहिजे? आणि बायको नी तरी का तिच्या आई वडलांपासुन वेगळे रहावे?
त्यांनी मुलासाठी केलेली सगळी मेहनत, त्याग, ई. मुलाने विसरुन जावे
मुले जन्माला घालतानाच हा विचार करावा आई वडिलांनी. जर मुला/मुली साठी जे काही करतो आहे ते आपले कर्तव्य च आहे त्यात त्याग वगैरे काही नाही हे जर पटत असेल तर च मुले जन्माला घालावी.

In reply to by प्रसाद१९७१

शिद 27/03/2014 - 17:42
धन्यवाद, आपण ३ प्रश्नांची उत्तरे दिलीत त्याबद्दल. अर्थातच सगळी मते पटलीच असे नाही पण तुमच्या मताचा आदर आहे...असो.

In reply to by प्रसाद१९७१

दिव्यश्री 27/03/2014 - 19:14
मुलाला स्वताला वेगळे रहावे असे वाटत नसेल का? प्रत्येक वेळेला बायकोनी च कशाला सांगायला पाहिजे? आणि बायको नी तरी का तिच्या आई वडलांपासुन वेगळे रहावे? >>> मुले जन्माला घालतानाच हा विचार करावा आई वडिलांनी. जर मुला/मुली साठी जे काही करतो आहे ते आपले कर्तव्य च आहे त्यात त्याग वगैरे काही नाही हे जर पटत असेल तर च मुले जन्माला घालावी. >>> प्रचंड सहमत . मला खर्च काळात नाही नेहमी बायकांनाच का बर इतक नीच पातळीवर गेल्याच दाखवतात ? काय वायीट आहे वेगळ राहण्यात ? वेगळं निघाल कि सुनेने मुलाला तोडलं , हिला झाल्यावर बघू ई. पासून सुरवात होते शिनेर लोकांची ते का नाही कोणी कधी बोलत बर ? काही झाल कि बायकांवर सगळे दोष देऊन रिकामे होतात . स्वतःच्या आईबापाला मुलगाच जास्त चांगल्या पद्धतीने ओळखतो . सून म्हणजे खरतर प्रत्येकच तोंडीलावानच असते . आईबापाचा राग कुणावर तर बायकोवर ... मुलाचा राग , नातवांचा राग , कोणाचाही राग काढण्याची एकमेव व्यक्ती तीही हक्काची , सो कौल्ल्ड संस्कृतीने यांना बहाल केली आहे .तिचे आईवडील बिचारे लग्नात तिच्यावर पाणी सोडतात अक्षरशः . कन्यादानाच्या नावाने . काय वाटत असेल तेंव्हा त्या दोघांना . पोटाचा गोळा अशा लोकंच्या हातात देताना . आणि जर मुलगी एकुलती एक असेल तर हो ? साहजिक आहे याच कोणालाही काहीही देण घेण नसत . तरी काही नशीबवान असतात ज्यांना खर जावई मुलासारखा मिळतो . मुल जन्माला घालतानाच हा स्वार्थी विचार असतो कि म्हातारपणाची काठी . बाकी सगळेच पालक काही त्याग बिग करत नाही . नियमाप्रमाणे यालाही अपवाद आहेतच . जर वेगळ राहूनही मुलगा सून सगळी कर्तव्य पार पडत असतील तर वेगळा राहण्यात काहीही वायीट नाही अस माझ स्पष्ट मत आहे . शिनेर लोकांच स्वतःच आयुष्य मनाप्रमाणे जागून झालेलं असत आपल अजून कुठल्या कुठे जायचं आहे . असो . शेवटी प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे .

In reply to by दिव्यश्री

सगळं पटलय!! मला एक कळत नाही.. लग्न झालं की नवरे बायकोच्या हातात जातात / तिनी सांगितलं म्हणुन आई बापांना सांभाळत नाहीत वगैरे कसं काय म्हणु शकतात लोक.. १. जर २५ दिवसात बायकोच्या आहारी मुलगा जात असेल तर चुक कुणाची? जन्मापासुन २५ वर्ष स्वतःच्या मुलाला "संस्कार" देऊनही तेवढं घट्ट नातं न तयार करु शकणार्‍या आई-बापाची , की आईबापाचा विचार न करणार्‍या मुलाची की अगदी काहीच दिवसांपुर्वी घरात येणार्‍या बायकोची?.. चला असं समजु की बायको अगदी व्हॅम्प आहे.. अरे पण तुम्ही तिचं ऐकायला काय कुक्कुलं बाळ आहात का? उलट असे पुरुष जे बायकोचं कारण देतात ते खरं तर बायकोच्या खांद्यावर बंदुक ठेवुन निशाणा साधत असतात.. प्रायव्ह्सी कुणाला नको असते? फक्त ती बायकोचं कारण दाखवुन मिळवु नका.. काय ते स्पष्ट बोला.. की बाबा राहु देत आम्हाला काही वर्ष एकटं.. तुम्हाला गरज पडली की आहोतच आम्ही.. २. आजकाल सगळ्याच बायका कमावतात.. अशा वेळी जी व्यक्ती घरात पैसा आणते तिच्या हातात सत्ता जाणार हे निश्चित.. पण जनरली सासु-सासर्‍यांना हे सत्तांतर अवघड जातं.. सुन कमावणारी तर हवी पण निर्णय आमच्या हातात, मुलगा आमच्या शब्दाबाहेर नाहि असं होऊ शकत नाही.. त्यातुन जास्त वाद उद्भवण्या पेक्षा दोन घरात आपापली सत्ता चालवणे इष्ट.. ३. आई वडीलांना म्हातारपणी सांभाळणं हे मुलगा मुलगी दोघांचेही कर्तव्य आहे.. भले त्यांनी आपल्याला म्हातारपणाची काठि समजो वा न समजो.. समजलं तरी मला त्यात अगदीच गैर वाटत नाही.. त्यांनी लहानपणी आपल्या साठी खुप काही केललं असतं.. आपण त्यांच्या पडत्या काळात त्या सगळ्याची परतफेड करायलाच हवी.. कारण जर आपण सांभाळणार नसु (रादर मुलं आई बापाला सांभाळणार नसतील..) तर त्यापेक्षा पोरं बाळं जन्माला न घालता आहे तो पैसा उडवत दोघांनीच मस्त रहाणं कुणीही पसंत करेल.. करण तसंही म्हातारपणी एकटंच रहायचं आहे..माणुस शेवटी रिटर्न्स पहाणारच ना.. त्यात गैर काय? त्याच्या कष्टाला, त्यागाला अर्थ काय उरतो मग? ४. मुलगी पण आई वडीलांना सोडूनच रहाते.. तेव्हा हा बाऊ होत नाही.. मग तेव्हा कुणी आम्हाला ऐवत नाही की "नवरा आला की आईबापाला विसरली".. रादर आम्ही तसं करणंच अपेक्षित आहे.. मग मुलाचे आई वडील दुसर्‍या घरात राहिले तर त्यात एवढं काय बिघडलं? एकाच शहरात मी माझ्या आई बाबांपासुन वेगळ्या घरात रहाते.. आणि सगळ्यांनाच ते बरोबर वाटतं.. पण मी माझ्या सासरी जाउन वेगळं बिर्‍हाड थाटलं तर किती गजहब होईल? माझे सासु सासरे आमच्या कडे राहिले तर ते ओके.. पण उद्या माझे आई वडील आले तर त्याची चर्चा होणार हे निश्चित.. मी काल परवाच एका ६०-६५ वर्षांच्या काकांशी बोलत होते.. त्यांनी मला अगदी आवर्जुन सांगितलं की माझी सासु पण माझ्या कडेच असते.. त्याम्ची आई सुद्धा असते.. पण ते तर नियमाला धरुनच आहे ना.. सासुला सांभाळतो म्ह्णजे किती ग्रेट..!!

In reply to by पिलीयन रायडर

दिव्यश्री 28/03/2014 - 17:00
माणुस शेवटी रिटर्न्स पहाणारच ना.. त्यात गैर काय? त्याच्या कष्टाला, त्यागाला अर्थ काय उरतो मग? >>>तेच ना पोटाच्या मुलांकडून हि रिटर्न्सची अपेक्षा . मग निरपेक्ष प्रेम हे फक्त काही दिवसांनी शिरेली , शिनेमे , नाटकं आणि कथा कादंबर्यातच सापडेल . त्यात गैर काय? त्याच्या कष्टाला, त्यागाला अर्थ काय उरतो मग? >>> काहीच नाही . फक्त आई वडील जे कर्तव्य म्हणून करतात त्याची टिमकी वाजवणे चूकच आहे .तुमच्या मुलासाठी तुम्ही तुमच कर्तव्य केल आहे . तो त्याच कर्तव्य करेल .संपला विषय . कष्टात आणि त्यागातही स्वार्थच असतो बरेच वेळा . कष्ट आणि त्याग करून मुलांना वाढवायचं कारणच हे आहे कि म्हातारपणी ते सांभाळतील . किती आजीआजोबा नातवंडाना प्रेमाने , न कटकट करता सांभाळतात . कधी न कधी ते सुनेला ऐकवतातच कि तुमच्या मुलांसाठी आम्ही काय काय केल . गंमत म्हणजे सुनेला नातवंडासाठी टोमणे मारणारे , छळणारे लोक नंतर त्याच नातवंडला वैतागतात . पुन्हा अपवाद असतातच .

In reply to by दिव्यश्री

तुमच्या मुलासाठी तुम्ही तुमच कर्तव्य केल आहे . तो त्याच कर्तव्य करेल .संपला विषय
अगं पण मग मुलाचं कर्तव्य काय? म्हणजे तुझी आई वडीलांकडुन जे काही मुलासाठी होतं ते निरपेक्ष असावं अशी अपेक्षा आहे.. त्यांनी जे मुलासाठी केलं ते नुसतं कर्तव्य आहे.. पण मुलाचं काहीच कर्तव्य नाही का? मुलानी आईबापाला सांभाळणं हे ही मुलाचच कर्तव्य आहे.. निरपेक्ष प्रेम मुलानं पण करावं ना.. मुलं जर हक्कानी प्रॉपर्टीसाठी भांडणार असतील तर तेवढयाच हक्कानी आईवडीलांना सांभाळण्यासाठी पण भांडावं..
मग निरपेक्ष प्रेम हे फक्त काही दिवसांनी शिरेली , शिनेमे , नाटकं आणि कथा कादंबर्यातच सापडेल .
ते कथा कादंबर्‍यातच असतं.. माणुस स्वतःवरच सर्वात जास्त प्रेम करतो..

In reply to by पिलीयन रायडर

दिव्यश्री 28/03/2014 - 18:52
मुलानी आईबापाला सांभाळणं हे ही मुलाचच कर्तव्य आहे.. निरपेक्ष प्रेम मुलानं पण करावं ना.. >>> तेच कि ओ ताई सगळी कर्तव्य पार पडण्याची आणि निरपेक्ष प्रेमाची अपेक्षा हि फक्त मुलाकडूनच . मुलाच कर्तव्य म्हणजे आईवडिलांना सांभाळणे तेही व्यवस्थित( यात आर्थिक , मानसिक आणि शाररीक आणि अजून तुम्हाला जे अपेक्षित असेल ते घाला ) जर वेगळ राहून हि तो ते करत असेल तर का बाकीच्यांचा विरोध का ? प्रॉपर्टी जर असेल तर आधीच व्यवस्थित हिस्से / भागीदार्या करण तेही भेदभाव ण करता , तसं मृत्युपत्र वेळच्या वेळीच करण हे हि आई वडिलांचं आद्य कर्तव्य मानल जावं.

In reply to by दिव्यश्री

वेगळं रहाण्याबद्दल आपलं दुमत नाहीच्चे ताई.. मुद्दा इतकाच की आई वडीलांची मुलांकडुन अपेक्षा अजिबात चुकीची नाही.. एवढंच...

In reply to by दिव्यश्री

चिगो 01/04/2014 - 12:55
भारीबाई, तुमच्या मुद्द्यांशी सहमत, पण..
मला खर्च काळात नाही
हे कळायला बर्‍यापैकी डोकं खर्च करावं लागलं मला.. ;-)

In reply to by चिगो

दिव्यश्री 01/04/2014 - 15:12
खरच चा ऐवजी खर्च अस आल . :( मला खरच कळत नाही . हे कळायला बर्‍यापैकी डोकं खर्च करावं लागलं मला.. Wink>>> :D बघा मिपावर मणोरंजण होते हो कि नै... :P

In reply to by शिद

ऋषिकेश 28/03/2014 - 11:40
१. एकुलत्या एका मुलाने काय करावे?
वेगळे रहावे आणि काय हवे ते करावे. आई वडिलांना मदतीची गरज असेल तेव्हा त्यांच्याकडे लक्ष द्यायला त्यांच्या सोबत कायम रहायची गरज नाही.
२. बायकोचे ऐकुन वेगळे रहावे की आई-वडिलांच्या म्हातारपणात त्यांच्यासोबतच रहावे?
३. त्यांनी मुलासाठी केलेली सगळी मेहनत, त्याग, ई. मुलाने विसरुन जावे व बायकोचे म्हणणे ऐकुन वेगळी चुल मांडावी?
स्वतःला पटल्याशिवाय स्वतःपुरता कोणताही निर्णय घेऊ नये. बायको सांगते म्हणूनही नाही नी आईवडिल सांगतात म्हणूनही नाही. असे करणे स्वतःच्या निर्णयांच्या परिणामांचे खापर दुसर्‍यावर फोडणे झाले.
४. एकुलत्या एका नातु/नाती बरोबर खेळण्या-बागडण्यापासून आजी-आजोबांना वंचित ठेवावे?
नाही कळले? एकत्र राहत नसले म्हणजे काही एकमेकांच्या घरी संचारबंदी नसते. वेगळे राहिनही आजी-आजोबा आणि नातवंडे रोज खेळु शकतातच. उलट त्यांना खेळायचे नसेल तेव्हा नातवंडांची ब्याद त्यांच्या जन्मदात्यांच्या घरी पिटाळून मस्त झोपा काढू शकतात.
५. मग ह्यात आपला स्वःत चा स्वार्थ नाही का?
स्वार्थ हा स्वतःचाच असतो. माणूस हा स्वार्थी प्राणी आहे म्हणून टिकाव धरून आहे, तसेच असावे!

जेपी 27/03/2014 - 20:21
सद्या , एकत्रीत आणी वेगळे कुटुंब अश्या दोन केस बगतोय . सगळ लियाच मनलतर दोन लेख पाडावे लागतीत . मनुन 50-50सहमत . (एक लेख पेंडीग असलेला )जेपी

सोत्रि 27/03/2014 - 20:38
सर्वांच्या मताचा आदर आहेच पण... हा प्रश्न कोणासाठी आहे? म्हणजे इतरांच्या मतावरून स्वत:साठी हा निर्णय घ्यायच्या आहे की कसे? कारण हा मुद्दा सरसकटीकरण करण्याएवढा सोपा नाहीयेय. प्रत्येकाच्या समस्या, एकत्र राहयाचे किंवा विभक्त, ह्या त्या त्या व्यक्तीच्या आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या सापेक्ष असणार. व्यक्ति तितक्या प्रकृती असल्याने त्या जनरलाइज करणे अवघड आहे. बहुतांशाने सगळ्यांचा ह्या विषयाकडे भावनिक भुमिकेतुन बघण्याचा कल दिसून येतो. पण 'प्रॅक्टिकल' असणे ही काळाची गरज आहे. (परत, हे माझे वैयक्तिक मत). नाण्याला कशा दोन बाजू असतात तशा ह्या विषयालाही आहेतच. पण त्या व्यक्तिसापेक्ष असणार. त्यामुळे ही काळाची गरज आहे का असा प्रश्न विचारून सरसकटीकरण करण्यापेक्षा ती वैयक्तिक गरज आहे मानण्यास प्रत्यवाय नसावा. - (काळाच्या पुढे चालणारा) सोकाजी

सगळे भाऊ अर्थिकदृष्ट्या सशक्त आणि समान ताकदीचे असतील. तसेच आई-वडीलही ब-यापैकी पैसा वा स्थावर मालमत्ता राखून असतील तर बहूधा कुणाचाही स्वाभिमान न दुखावता , समंजसपणे एकत्र राहणे शक्य होवू शकते (होईलच असे नाही, बाकी समंजसपणा, व्याहवारिक जाण महत्वाची). बाकी "घरात सगळ्या प्रोढ व्यक्ती सारख्याच आहेत, वैयक्तिक निर्णय घेण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे व कौटुंबिक निर्णयात प्रत्येकाचे मत गणले जाते" असा विश्वास सर्व सदस्यांत असेल तर एकत्र राहणे सुखकारक होवू शकते. लहान-मोठे पणाचा फरक फक्त बोलण्यात आदर देण्यापुरता (अहो-जाहो, दादा , ताई ई) वा सणासुदीला नमस्कार करण्यापुरता मर्यादित असावा. प्रत्येकवेळी "मी मोठा/मोठी, म्हणून मला जास्त कळते व सगळे निर्णय मीच घेणार वा मला नेहमीच जास्त मान-स्न्मान देण्यात यावा" असा हट्ट एकत्र कुटूंबस बाधा आणतो.

पैसा 28/03/2014 - 19:16
सर्व बाजू मांडून झाल्या आहेत. नवीन काही लिहावं असं शिल्लक नसावं. पण एक वाक्य आठवलं.
प्रत्येक गोष्टीला तीन बाजू असतात एक माझी..एक तुमची आणि एक सत्याची...

नगरीनिरंजन 28/03/2014 - 21:01
रोचक प्रतिसाद आहेत. या निमित्ताने लोकसत्तातला हा लेख आठवला. आई-वडिलांनी म्हातारपणी मुलांकडून काही अपेक्षा करु नये हे ठीक. मग मुलांनीही अठराव्या वर्षानंतर घराबाहेर पडलं पाहिजे; पण तसं आपल्याकडे होतं का? सगळं शिक्षण, लग्न वगैरेचा खर्च खुशाल आईवडिलांकडून घ्यायचा आणि नंतरही स्वतःच्या अडीअडचणींमध्ये जाऊन त्यांना त्रास द्यायचा हा ़कसला न्याय? स्वतः तिशी-पस्तिशीच्या झाल्यातरी आईकडून घरगुती हळद-तिखट-मसाल्यांची नियमित रसद मिळवणार्‍या, पोरांचा सांभाळ करण्यासाठी आई-बापांचा हक्काने वापर करुन घेणार्‍या जोड्या कमी नाहीत. वर आईवडलांनी काही अपेक्षा ठेवू नयेत असं तत्वज्ञान सांगायला तयार. अठराव्या वर्षीच हे तत्वज्ञान सुचून घराबाहेर का नाही पडत कोण जाणे?

मनीषा 28/03/2014 - 21:42
हल्लीचे जे सासू सासरे आहेत (बहुतांशी) ते तरी कुठे एकत्रं/संयुक्तं कुटुंबात राहिले असतात? सुनेचे मत विचारात घेऊन निर्णय घेणारा मुलगा..'बायकोच्या ताटाखालचे मांजर' , आणि लेकीची मर्जी राखणारा 'जावई माझा भला' असही असतं बर्‍याचवेळा. अपेक्षा असण्यात काहीच गैर नाही. निरपेक्ष वृत्तीने रहाणे कुणाला जमणे अवघडच. पण अपेक्षा बाळगताना व्यावहारीक दृष्टीकोन ठेवायला पाहिजे... म्हणजे अपेक्षाभंग होणार नाहीत. तसेच दूसर्‍याची वर्तणुक तपासताना स्वतःच्या वागणूकीचे ऑडीट पण जरूर करावे, त्यामुळे बरेचसे प्रश्नं उद्भवणार नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे घरातल्या व्यक्तीबद्दल बाहेर तक्रारी, चौकशा करू नये. त्या ऐवजी एकमेकांशी संवाद ठेवावा. जितक्या बाहेरच्या (नातेवाईक. मित्रंमंडळी वगैरे) व्यक्ती आपल्या घरात लक्षं घालतील, तितके आपल्या घरातील प्रश्नं चिघळत जातील हे नक्की. एकमेकांशी संवाद असेल, परस्पर आदर (म्युचल रिस्पेक्ट) असेल, आणि महत्वाचे म्हणजे एकमेकांवर विश्वास असेल तरच एकत्रं रहाण्यात अर्थ आहे, आणि हे सारं नसेल, तर घर म्हणजे नरक होईल.

In reply to by इरसाल

प्यारे१ 03/04/2014 - 14:18
हम्म! तुम्ही घरातले जास्तकमावते/थोरले/बाब्या/शेंडेफळ्/लाडोबा/आजारी वाट्टं. तरीच्च! जळ्ळा मेला आमचा जन्म. आमचे हे थोडे

फुंटी 01/04/2014 - 13:16
एकत्र कुटुंबपद्धती हा एकंदर मानवी समाजव्यवस्थेचा एक कालखंड (टप्पा)आहे.सध्या तो लयास जाताना दिसतो त्याची अनेक कारणे असतील.विभक्त कुटुंबपद्धतीची ३०-४० वर्षापूर्वी झालेली सुरुवात आणि तिची आजची आणि येणाऱ्या भविष्यात होणारी अवस्था या बदलांचे निरीक्षण करण गरजेच आहे.भावनिक बांधिलकीवर एकत्र कुटुंब टिकू शकली नाही त्यामुळे ती लयास गेली.परंतु सोशल नेटवर्किंगचा वाढता प्रभाव लक्षात घेता विभक्त कुटुंब सुद्धा भावनिक दृष्ट्या बांधलेली आहेत असे म्हणता येणार नाही .किंवा गेल्या काही वर्षात मजबूत असलेली विभक्त कुटुंबपद्धती भावनिक निकषांवर डळमळीत झालेली दिसून येते.भावनिक बांधिलकी आणि कुटुंब व्यवस्था आणि आर्थिक /सामाजिक बांधिलकी आणि कुटुंबव्यवस्था या दोहोंचा विचार करता येणाऱ्या काळात या दोन्ही कुटुंबव्यवस्था मोडीत निघण्याची दाट शक्यता आहे.एकंदर मानवी समाजव्यवस्थेच एक वर्तुळ पूर्ण होणार आहे.

चिगो 03/04/2014 - 16:18
अवांतर : ज्या ज्या स्त्रीयांना आई-वडीलांना सोडून सासरी जाण्याची क्रूर प्रथा नकोय, त्यांनी पुढचा जन्म गारो किंवा खासी जमातीत जन्म होण्यासाठी देवाला वशिला लावावा.. ;-)

In reply to by चिगो

हाडक्या 03/04/2014 - 20:48
+१ ..!! आमच्या एका खासी मित्राला त्याच्या वडिलांनी सांगितलेय आधीच, 'बाबा आपल्या जमातीतली सोडून बघ रे' :D

ऋषिकेश 26/03/2014 - 11:04
महाराष्ट्रापुरते बोलायचे तर एकत्र कुटुंबसंस्था ही २०-३० वर्षांपूर्वीच मोडून पडलेली व्यवस्था आहे. आता आर्थिक नाईलाजास्तव काही कुटुंबे पूर्वीसारखी १०-१२ व्यक्तींच्या संख्येने राहतही असतील परंतु हल्ली ४ ते ६ ही सामान्यतः कुटुंबांची कमाल सदस्यसंख्या आहे. राष्ट्रीय स्तरावर विविध प्रदेशाच्या भौगोलिक व आर्थिक निकषांवर कुटुंबे एकत्र वा विभक्त असणे अधिक फायद्याचे हे बदलत असते. निव्वळ भावनात्मक बंधनाने एकत्र कुटुंबे टिकु शकत नाहीत.

चांगला विषय आहे, परंतु एकत्र कुंटुंबात प्रायव्हसी काँम्प्रमाईज करावी लागते, जे आजच्या लोकांना नकोय चार भावातले दोघे बांडगुळी वृत्तीचे असतात एकाची तरी बायको कजाग असते मुलं मोठी झाली ,आई बाप म्हातारे झाले की कटकटी सुरु होतात व शेवटी कुटुंब विभक्त होतात. पुर्वी एकत्र कुटुंबं शक्य असायची कारण घराचे आकारमान मोठे असायचे ,दहा खोल्या ,चार दिशेला चार दरवाजे, आंगण, पडवी ,शेतातले घर नी काय नी काय ... आता 3 BHK घेतला तरी अशी एकत्र राहुनही काही प्रमाणात विभक्तीचा फील देणारी व्यवस्था राहिलेली नाही.

आमच्या हापिसातला एक जण एका वास्तूशांतीला जाऊन आला. त्यांनी दोन ३ BHK एकत्र करुन एक फ्लॅट केला आहे. म्हणजे राहणे वेगळेच पण एक स्वयंपाकघर आणि इतर खर्च एकत्र. तपशील कळले नाहीत पण आयडिया सॉलिड वाटते.

आयुर्हित 26/03/2014 - 11:19
१) नीतीमूल्ये व संस्कार:- यासाठी आजकाल प्रसार माध्यमे (वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरदर्शन, इतर खाजगी वाहिन्या),आपण शहरात ज्या सहकारी गृहसंस्थेत राहतो व ज्या शाळेत आपल्या पाल्यांना पाठवितो यावरच सारे काही अवलंबून आहे. २) शेतजमीन व एकत्र कुटुंबपद्धतीने आपसूक होणारी गटशेती: यात जो मनुष्य शेतात राब राब राबतो, तोच मागे राहतो.इतर बांधव जे गाव सोडून इतर खेड्यात व शहरात येतात व स्थाईक होतात ते काळाच्या ओघात पुढे जातात. ३) वाढत्या किंमती(आवाक्याबाहेर गेलेले वस्तूंचे भाव): यासाठी किंवा इतर कारणांसाठी मराठी माणसे गुण्यागोविंदाने एकत्र राहूच शकत नाहीत. कारण मराठी माणसांना व्यवहारी राहता येत नाही. ४) एकत्र कुटुंब असण्याने होणारे फायदे कमी व तोटे जास्तच आहेत.(आपल्या सौ. ना विचारावे) पण हे सर्व फायदे घ्यायचे असतील तर कोणत्याही मोहात न पडता, आपण आपला आवडीचा मार्ग शोधणे व त्यानुसार स्वत: पुढे जाणे व इतरांना त्यांनी निवडलेल्या मार्गावर प्रगतीसाठी मदत करणे हेच होय! त्यासोबत उत्पन्न वाढविण्याचे आधुनिक मार्ग शोधणे व भरपूर बचत/गुंतवणूक करून आपले भवितव्य उज्ज्वल बनविणे.

In reply to by आयुर्हित

दिव्यश्री 26/03/2014 - 12:26
४) एकत्र कुटुंब असण्याने होणारे फायदे कमी व तोटे जास्तच आहेत.(आपल्या सौ. ना विचारावे)>>> +++++++++++++++++++++++++++++ १ हल्ली लांब /दूर राहूनच संबंध चांगले राहतात . रोज रोज भांड्याला भांड लागल तर स्वतःचे सगळ्यात जास्त नुकसान आपण करून घेत्तो . *DASH* पूर्वीच्या सगळ्याच गोष्टी आताच्या काळात तेवढ्याच मोलाच्या आहेत / असतील हि अपेक्षा ठेवू नये . काळाप्रमाणे बदलावे लागतेच नाहीतर आपणच मागे राहतो .जुने ते सोने म्हणताना सगळे हे विसरतात कि प्रत्येक गोष्ट कधीनाकधी नवीनच असते कालांतराने ती जुनी होते . बाकी शेतजमीनच नाही त्यामुळे मौन . मराठी माणसेच आपल्या माणसांचे पाय ओढतात . स्वतःच्या सख्ख्या भावंडांची प्रगती बर्याच लोकांना सहन होत नाही . मोठ्या गप्पा मारायला असे लोक कायम तयार असतात . अर्थातच यालाही अपवाद आहेतच . आर्थिक फायद्यांपेक्षा मानसिक स्वाथ्य जास्त महत्वाचे आहे असे मला वाटते . पूर्वी किती लोकांना मधुमेह , हृदयरोग आणि बाकीचे आजार / व्याधी तिशीत /चाळीशीत होत ? एकत्र कुटुंबात सगळ्यात जास्त मानसिक कुचंबना तरुण पिढीची होते . काही झाल कि सगळेच संस्काराचे सूर आळवायला तयार असतात . पुरुषांचे जास्तच हाल होतात एकीकडे आई दुसरीकडे बायको . :( बर्याच वेळा एक बाजू बरोबर असते मग हळू हळू वाद , भांडणे यांचे रुपांतर संघर्षात होते . संपूर्ण कुटुंबाचे मानसिक स्वाथ्य जर जपायचे असेल तर एकत्र कुटुंब पद्धतीचा आग्रह / हट्ट सध्याच्या काळात धरू /करू नये असे मला वाटते .

अनुप ढेरे 26/03/2014 - 11:26
हे दोन लेख वाचनात आले अलिकडे. http://www.theguardian.com/society/2014/mar/24/dependent-generation-half-young-european-adults-live-parents आणि http://www.theguardian.com/money/2014/jan/21/record-levels-young-adults-living-home-ons त्यात पण मुख्य कारण घरांच्या वाढत्या किमती आणि बेरोजगारी आहे असा निष्कर्ष काढला आहे.

In reply to by अनुप ढेरे

आयुर्हित 26/03/2014 - 13:16
हे दोन्ही लेख युरोपची सध्य परिस्थिती वर्णन करत आहेत,ज्यात सध्या युरोपात स्लो-डाऊन/रिसेशन आहे.

नितीमुल्ये आणि संस्कार हे पुर्वी वडीलधार्यांच्या धाकाने व्हायचे, माझा एक मित्र एकत्र कुटुंबात राहायचा ,त्याला वडीलांपेक्षा काकांची जास्त भीती वाटायची, दोन पालकांऐवजी सहा सात पालक असायचे, त्यामुळे मुलं कायम धाकात असायची. गटशेती- आता लोकसंख्येमुळे शेतकरी अल्पभूधारक झाला आहे, पाच एकराचे शेत तीन भाउ कशाला करतील? एकजण ते बघेल दुसर्यांकडे इतर कामाशिवाय पर्याय नाही.. वाढत्या किमती एकत्र कुटुंबात फारतर दहा टक्क्यांनी कमी होतील तुर्तास' गेले ते दीन गेले 'आळवत बसण्याशिवाय पर्याय नाही...

बॅटमॅन 26/03/2014 - 12:46
एकत्र कुटुंब सध्याच्या काळात तरी इम्प्रॅक्टिकल आहे. एखादे कुटुंब अधून मधून तसे पहावयास मिळते, पण ते अगदी अपवादभूत आहे. एकत्र कुटुंबात खेकडावृत्ती पॉलिटिक्स प्रचंड चालते. अन त्यात फक्त बायकाच असतात असे नाही-पुरुष, बैका सगळे २४*७ तो कुरघोडीचा गेम खेळत असतात. ते पॉलिटिक्स मग भावंडांपर्यंत झिरपते अन भावंडांतील हागरीपादरी भांडणेही नंतर कौटुंबिक महाभारतात रूपांतरित होतात. त्यात परत कुटुंबप्रमुखाचा फेव्हरीट जो असेल त्याला इंप्युनिटी मिळते अन दीडदमडीचा वकूब नसलेले फालतूचा फॉर्म करतात. त्यात परत मुलगाच पायजे इ.इ. हट्ट धरणारे असतील तर संपलंच. अशा घरात चुकूनमाकून मुलगी पैदा झाली तर तिचे हाल कुत्रा खात नै. त्यामुळे दूर राहूनच गोडी दाखवलेले बरे असते. एकत्र कुटुंबाचे तसे फायदेही असतात, नै असं नै-पण तोटे फारच वैट्ट. शेवटी प्रायव्हसी अन स्वातंत्र्य जपावयाचे तर विभक्त राहिलेलेच बरे असते. जिथे सकाळी भाजी कुठली करावी आणि कुणाला रागवावे इथपर्यंत भांडाभांडी अन रेग्युलेशन चालते तिथे कसलं बोडख्याचं आलंय प्रेम????? असो. सिलेक्शन बायस प्रत्येकाचा असतो तसाच माझाही आहे. पण ही बाजू मांडणे आवश्यक वाटले (अजून कुणी मांडली नाही असे नै, पण तरी..) म्हणून लिहिले.

In reply to by बॅटमॅन

यकदम बरुब्बर हाये. हित नवरबायको ने यकमेकाच व्यक्तिस्वातंत्र्य जपत सहजीवन जगायच म्हंजीच तारेवरची कसरत हाय तिथ यवढ्या मोठ्या बारदानात कस काय जमनार? सध्या म्हन्ल तर यकत्र म्हन्ल तर शेपरेट असा मोड यकदम भारी हाये. कॉमन मिनिमम प्रोग्रामवर युती.

In reply to by प्रकाश घाटपांडे

बॅटमॅन 26/03/2014 - 14:09
सध्या म्हन्ल तर यकत्र म्हन्ल तर शेपरेट असा मोड यकदम भारी हाये. कॉमन मिनिमम प्रोग्रामवर युती.
अगदी अगदी!!!!

In reply to by बॅटमॅन

कॉमन प्रोग्रॅम मंजै काय .. दिवाली पाडवा एकत्र, विवाह श्राद्धादी संस्कार, कुणाची साक्षसुपारी... बाकीचा सगला शेपरेट पोग्राम असतोय.

In reply to by नितिन थत्ते

अनुप ढेरे 26/03/2014 - 14:15
समजा वडील आणि मुलं दोघही आर्थिकदृष्ट्य्या भक्कम असतील तर ते एकत्र रहात नाहीत असं म्हणायचं आहे का?

In reply to by अनुप ढेरे

दिव्यश्री 26/03/2014 - 14:34
दुर्दैवाने हो ...या प्रश्नाचे उत्तर हो असेच आहे . असंख्य उदाहरणे आजूबाजूला आहेत . त्यातील एक सांगते . अतिशय संपन्न , आर्थिक दृष्ट्या अस एक कुटुंब आहे . दोन मुले ...दोन्ही वेगळे राहतात . कर्तव्य सगळी पार पाडतात पण आम्ही एकत्र राहू शकत नाही अस सरळ म्हणतात . याला कारण त्यांच्या आई वडिलांनी अतिशय विचित्र पणे वागणे हे आहे . आमचे स्वतःचे ३ बिएचके घर आहे , पेन्शन आहे , आम्ही धडधाकट आहोत आम्हला कोणाचीही गरज नाही ई. असंख्य कारणे आहेत . जी आता सगळ्यांना तोंडपाठ आहेत . एक मुलगा कामानिमित्त परदेशात असताना बायकांची काहीतरी कारणाने वादावादी झाली तर सासर्यांनी रात्री सुनाबाईना अकराच्या दरम्यान अक्षरशः घराबाहेर काढले हे पहिले आहे. :( तरी देखील तो मुलगा आणि सून सासूसासर्यांची काळजी घेतात . शेवटी घरोघरी गेसच्या शेगड्या . हल्लीचा काळच असा आहे कि पोटचा मुलगा आईबापाला जड होतो पण मुलं-सुना कर्तव्य म्हणून का होयीना काही गोष्टी करतात त्यात सगळ्याच गोष्टींचा समावेश आहे .

In reply to by दिव्यश्री

बॅटमॅन 26/03/2014 - 14:36
हल्लीचा काळच असा आहे कि पोटचा मुलगा आईबापाला जड होतो पण मुलं-सुना कर्तव्य म्हणून का होयीना काही गोष्टी करतात त्यात सगळ्याच गोष्टींचा समावेश आहे .
ही फक्त एक बाजू आहे ओ. नपेक्षा आयुष्यभर खस्ता काढून वाढवलेल्या पोरांनी/पोरींनी म्हातारपणी भातातला खडा काढून फेकावा तसे आईबापाकडे दुर्लक्ष केलेली उदा. देखील कमी नाहीएत.

In reply to by बॅटमॅन

दिव्यश्री 26/03/2014 - 14:59
ही फक्त एक बाजू आहे ओ. नपेक्षा आयुष्यभर खस्ता काढून वाढवलेल्या पोरांनी/पोरींनी म्हातारपणी भातातला खडा काढून फेकावा तसे आईबापाकडे दुर्लक्ष केलेली उदा. देखील कमी नाहीएत. >>> हो माहिती आहे . सध्या एक धाग्यावर त्याची चर्चा चालू आहे . यातील मुलीची बाजू कायम आईबापच घेतात ती सासुरवाशीण आहे , तीच्यावर आता अधिकार नाही ई . फक्त तिला माहेरपणाला बोलावणे आणि परस्पर पैसे देणे (मुलाच्या कष्टाचे, जो मुलगा रक्ताचं पाणी करून घाम गळून पैसे कमावतो) ,मुलाचे -सुनेचे खोटे नाटे गाऱ्हाणे सांगणे , सगळ्या नातलगात स्वतःच्या मुलाचीच धिंड काढणे आणि बरेच खालच्या पातळीला जाऊन वागणे असे असंख्य पदर /बाजू याला आहेत . स्वतःच्या आईबापाची लाज जाऊ नये म्हणून मुलगा हे सगळ सहन करतो आणि त्यांना हे माहिती असल्यामुळे भावनिक छळ/ छलकपट हा चालूच राहतो . :( पूर्वापार हेच फक्त लोकांसमोर आल आहे . नाण्याची दुसरी बाजू नाहीच असे नाही ना. स्वतःच्या मुला आणि मुलीमध्ये भेदभाव करणारे असंख्य पालक आहेत . मुलगी किती गरीब ,बिचारी ई . म्हणून मुलाने आईबापाला पाठवलेले पैसे परस्पर मुलीच्या तिजोरीत , पर्समध्ये जातात . बिच्यार्याला मुलाला याची पुसटशी शंकाही येत नाही . आईवडील हे देवच असावेत , देव कधीही भेदभाव करत नाही . देवतुल्य आई माझी देवतुल्य बाबा हे म्हणायला फार नशीबवान असाव लागत आणि मी अतिशय नशीबवान आहे . :)

In reply to by बॅटमॅन

दिव्यश्री 26/03/2014 - 15:13
बाकी आईवडिलांच्या बाबतीत आम्हीही अतिशय नशीबवान हाओत. >>>इस बात पे हाथ मिलाये ...आपले नशीब चांगले म्हणून असे आईवडील आपल्याला लाभले . त्यांना त्याची जाणीवही नसते कि ते आपल्यासाठी काय आहेत . यातच त्याचं मोठेपण / महानता सामावली आहे . माझ एकच मागण आहे देवाला जर पुढचा जन्म( या जन्मीची पाप जर याच जन्मी नाही फिटली तर ;) :P ) असेल तर मला हेच आईवडील हवे आहेत . या साठी मी पुण्याची पुंण्याची( पुण्याची / पुणे शहराची नाही *beee* ) कामे करत आहे . कमीत कमी ते तरी उपयोगी येवो म्हंजे झाल . :D

In reply to by दिव्यश्री

हाडक्या 29/03/2014 - 00:50
ते ठीक आहे हो.. पण ज्या मुलींना त्यांचे आई वडील (पैसे अथवा इतर स्वरूपात) मदत करत असतील, त्यांना पण असेच (हेच आई-वडील पुढील जन्मी मिळो वगैरे) वाटत असणार की.. (संपादित)

In reply to by हाडक्या

दिव्यश्री 01/04/2014 - 14:08
बरोबरच आहेच तुमच फक्त त्यासाठी (मदतीसाठी ) ते (मुलीचे आईवडील ) हयात /जिवंत असले पाहिजे ना ...अजून काही शंका - कुशंका ? कोणालाही ?? (संपादित)

In reply to by दिव्यश्री

बॅटमॅन 01/04/2014 - 14:11
अगदी सहमत आहे, फक्त हाच विवेक कुणी एक बाई गोरी नसून सावळी आहे म्हणून तिच्या सौंदर्याबद्दल रेसिस्टपणे नापसंती दर्शवताना जागृत ठेवला असता तर अजून बरं झालं असतं, नै? की ते चालतं?

In reply to by बॅटमॅन

दिव्यश्री 01/04/2014 - 14:15
आलेच :) ...आपलीच वाट बघते होते . यालाच म्हणत असावेत वड्याच..वांग्यावर ... नाही का ? याच उत्तर तिथेच मिळेल जिथे हा प्रश्न विचारण्यात आला पहिल्यांदा .

In reply to by दिव्यश्री

बॅटमॅन 01/04/2014 - 14:20
उत्तर द्यायचं तर द्या नैतर नका देऊ. बाकी काही असलं तरी या निमित्ताने तुमची दुटप्पी विचारपद्धती कळून आली त्याबद्दल धन्यवाद :)

In reply to by अनुप ढेरे

नितिन थत्ते 26/03/2014 - 14:45
हो. म्हणजे एकत्र कुटुंब असलेल्या बहुतांश ठिकाणी आर्थिक भक्कमपणा नसण्याची शक्यता खूप जास्त असते. [अतिवार्धक्य/आजारपण वगैरे कारणांनी एकत्र राहणे वेगळे]. आर्थिक बाजू ठीकठाकच असेल (कैच्या कै भक्कम नसेल) तर एकत्र कुटुंबाचे इकॉनॉमी ऑफ स्केलचे फायदे घेण्यासाठी एकत्र राहण्याचा पर्याय कधीकधी स्वीकारला जात असावा.

In reply to by नितिन थत्ते

नगरीनिरंजन 26/03/2014 - 16:47
१००% सहमत! आणि आर्थिक परिस्थितीच्या मुळाशी अतिरिक्त ऊर्जा आहे. जोवर ऊर्जेवर चालणारे यांत्रिक गुलाम दिमतीला आहेत तोवर लोकांची गरज नाही. फक्त त्या यांत्रिक गुलामांचा खर्च उचलणारा जोडीदार असला म्हणजे झाले.

In reply to by गणपा

आणि या आशा मालिकांमधुन दा़खवले जाणारे प्रसंग म्हणजे अबब... किती अवास्तव, घरातली सून जी एकाच वेळी नौकरी करते, घर सांभाळते, अगदी सगळी कामे करून घरातल्या ज्येष्ठांचे सेवा करुन, ऑफिसमध्ये देखिल आघाडीवर , वर ती पुढचे शिक्षण ही घेत असते बरंका महाराजा. मग ते घरातले कितिही वाईट वागोत ही बयो सगळ्याचे चांगलेच चिंतत असते, त्यांच्यावर आलेली संकट निवारण्याचे आद्य कर्तव्यपण हिच पूर्ण करत असते. परंतू या अशा मालिका पहाणारा वर्ग हा मुख्यतः घरातील ज्येष्ठ मंडळी असल्याने आपसूकच ते त्या सिरीयलिच्या सूनेला आपल्या सुनेशी रिलेट करुन आवाजवी अपेक्षा ठेवायला लागतात.तिथेच पहिली ठिणगी पडते त्या एकत्र कुटूंब पध्द्तीला आणि त्या ठिणगीचा सुरुंग होतो. याला दुसरी बाजूही आहे, लग्नाळू मुली त्या राजश्री प्रोडक्षण छाप चित्रपट पाहूण सगळ गोडुल गोडूल होईल अशा स्वप्नात असतात. पण त्या चित्रपट छाप सासू-सासरे मिळण (बहू नही बेटी टाइप डायलॉग) हे कठिण असते, हजारात एखादी तशी भाग्यवान असते, प्रत्यक्षात सासूही सासूच असते हे मान्य करायला तयार होत नाहीत आणि लग्नानंतरच्या काही दिवसात जेंव्हा ही जाणिव होते तेंव्हा हळूहळू कुरबुरी सुरु होतात आणि असह्य होवून एक दिवशी स्पोट, वेगळे राहणे..

अनन्न्या 26/03/2014 - 19:09
मी त्या कुटुंबाचा एक घटक आहे. काही फायदे काही तोटे दोन्हीकडे आहेत. मी माझ्या मुलाला ठेवून कुठेही कधीही जाऊ शकते. कामांची वाटणी होते. माझा मुलगा बालवाडीत असताना त्याने एकूण भावंडे ५ आणि भावंडातील क्र्मांक चौथा असे सांगितले होते, म्हणजेच मुलांना एकटेपणा जाणवत नाही. कठीण प्रसंगी मनुष्यबळ कमी पडत नाही. घरातील वडीलधाय्रा माणसांना सांभाळणे, दवाखाने या गोष्टी परस्पर सहकार्याने होतात. बरेच खर्च कमी होतात. यामध्ये आर्थिक बाबी फार परीणाम करतात, कुटुंबातील कमावत्या व्यक्तींच्या उत्पन्नातील फरक, प्रत्येकाची समजून घेण्याची वृत्ती, कामाची जबाबदारी उचलण्याची प्रत्येक सदस्याची तयारी या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात. कोणताच माणूस परीपूर्ण नसतो, भांड्याला भांडे लागतेच, ते तसे लागलेच पाहिजे, फक्त भांडण झाल्यावर ते विसरून प्रत्येकानेच दुसय्राशी बोलण्याची तयारी ठेवली तर बरेच कलह टळतात. निर्णय घेताना सर्वानुमते घेणे ही कुटुंबप्रमुखाची जबाबदारी असते. सोळा वर्ष झाली मला या एकत्र कुटुंबात राहून..काही गोष्टी खटकतात पण एकदा मला एकत्र रहायचे आहे हे नक्की झाल्यावर होते सुरळीत सगळे.....अजून तरी सासू सासरे आणि त्यांच्या तिन्ही मुलांचे परीवार एकत्र आहेत.

प्रसाद१९७१ 27/03/2014 - 16:58
नुस्ते तोट्याचे च आहे असे नाही, माझ्या मते मुर्खपणाचे आहे एकत्र कुटुंब. त्याला थोडासा गुलामगिरीचा पण वास येतो मला. १-२ लोक सत्ताधीश आणि बाकिच्यांची किंम्मत नोकरा सारखी

In reply to by प्रसाद१९७१

१००% मान्य. हे असे घडताना पाहीले आहे.सगळे सासूच्या हाती, घरात सासर्‍यांचे वर्चस्व. अगदी स्वतःच्या मर्जीने त्या सुनांनी स्वयपाकात एखादा पदार्थही करायाचा नाही. कितीही कुचंबना!!

In reply to by प्रसाद१९७१

आनन्दा 01/04/2014 - 14:17
तुमची एकत्र कुटुंबपद्धतीची व्याख्या चुकलीय असे वाटते.. तुम्हाला बहुधा सिरीयल्स मध्ये दाखवतात तसे एकत्र कुटुंब वाटत असावे.

शिद 27/03/2014 - 17:23
१. एकुलत्या एका मुलाने काय करावे? २. बायकोचे ऐकुन वेगळे रहावे की आई-वडिलांच्या म्हातारपणात त्यांच्यासोबतच रहावे? ३. त्यांनी मुलासाठी केलेली सगळी मेहनत, त्याग, ई. मुलाने विसरुन जावे व बायकोचे म्हणणे ऐकुन वेगळी चुल मांडावी? ४. एकुलत्या एका नातु/नाती बरोबर खेळण्या-बागडण्यापासून आजी-आजोबांना वंचित ठेवावे? ५. मग ह्यात आपला स्वःत चा स्वार्थ नाही का?

In reply to by शिद

प्रसाद१९७१ 27/03/2014 - 17:30
१. एकुलत्या एका मुलाने काय करावे?
मी प्रतिसाद देताना एकत्र कुटुंब म्हणजे पहिली पीढी, दुसर्‍या पिढीतले २, ३ भाऊ आणि त्यांच्या बायका. तिसर्‍या पिढीतली मुले असे धरले होते. एकुलत्या एक मुलानी एकत्र रहावे कींवा घर जवळ घ्यावे. तब्येत ठीक असे पर्यंत शक्यतो एकत्र राहू नये. थोडे दुर पण गोडीत रहावे.
बायकोचे ऐकुन वेगळे रहावे की आई-वडिलांच्या म्हातारपणात त्यांच्यासोबतच रहावे?
मुलाला स्वताला वेगळे रहावे असे वाटत नसेल का? प्रत्येक वेळेला बायकोनी च कशाला सांगायला पाहिजे? आणि बायको नी तरी का तिच्या आई वडलांपासुन वेगळे रहावे?
त्यांनी मुलासाठी केलेली सगळी मेहनत, त्याग, ई. मुलाने विसरुन जावे
मुले जन्माला घालतानाच हा विचार करावा आई वडिलांनी. जर मुला/मुली साठी जे काही करतो आहे ते आपले कर्तव्य च आहे त्यात त्याग वगैरे काही नाही हे जर पटत असेल तर च मुले जन्माला घालावी.

In reply to by प्रसाद१९७१

शिद 27/03/2014 - 17:42
धन्यवाद, आपण ३ प्रश्नांची उत्तरे दिलीत त्याबद्दल. अर्थातच सगळी मते पटलीच असे नाही पण तुमच्या मताचा आदर आहे...असो.

In reply to by प्रसाद१९७१

दिव्यश्री 27/03/2014 - 19:14
मुलाला स्वताला वेगळे रहावे असे वाटत नसेल का? प्रत्येक वेळेला बायकोनी च कशाला सांगायला पाहिजे? आणि बायको नी तरी का तिच्या आई वडलांपासुन वेगळे रहावे? >>> मुले जन्माला घालतानाच हा विचार करावा आई वडिलांनी. जर मुला/मुली साठी जे काही करतो आहे ते आपले कर्तव्य च आहे त्यात त्याग वगैरे काही नाही हे जर पटत असेल तर च मुले जन्माला घालावी. >>> प्रचंड सहमत . मला खर्च काळात नाही नेहमी बायकांनाच का बर इतक नीच पातळीवर गेल्याच दाखवतात ? काय वायीट आहे वेगळ राहण्यात ? वेगळं निघाल कि सुनेने मुलाला तोडलं , हिला झाल्यावर बघू ई. पासून सुरवात होते शिनेर लोकांची ते का नाही कोणी कधी बोलत बर ? काही झाल कि बायकांवर सगळे दोष देऊन रिकामे होतात . स्वतःच्या आईबापाला मुलगाच जास्त चांगल्या पद्धतीने ओळखतो . सून म्हणजे खरतर प्रत्येकच तोंडीलावानच असते . आईबापाचा राग कुणावर तर बायकोवर ... मुलाचा राग , नातवांचा राग , कोणाचाही राग काढण्याची एकमेव व्यक्ती तीही हक्काची , सो कौल्ल्ड संस्कृतीने यांना बहाल केली आहे .तिचे आईवडील बिचारे लग्नात तिच्यावर पाणी सोडतात अक्षरशः . कन्यादानाच्या नावाने . काय वाटत असेल तेंव्हा त्या दोघांना . पोटाचा गोळा अशा लोकंच्या हातात देताना . आणि जर मुलगी एकुलती एक असेल तर हो ? साहजिक आहे याच कोणालाही काहीही देण घेण नसत . तरी काही नशीबवान असतात ज्यांना खर जावई मुलासारखा मिळतो . मुल जन्माला घालतानाच हा स्वार्थी विचार असतो कि म्हातारपणाची काठी . बाकी सगळेच पालक काही त्याग बिग करत नाही . नियमाप्रमाणे यालाही अपवाद आहेतच . जर वेगळ राहूनही मुलगा सून सगळी कर्तव्य पार पडत असतील तर वेगळा राहण्यात काहीही वायीट नाही अस माझ स्पष्ट मत आहे . शिनेर लोकांच स्वतःच आयुष्य मनाप्रमाणे जागून झालेलं असत आपल अजून कुठल्या कुठे जायचं आहे . असो . शेवटी प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे .

In reply to by दिव्यश्री

सगळं पटलय!! मला एक कळत नाही.. लग्न झालं की नवरे बायकोच्या हातात जातात / तिनी सांगितलं म्हणुन आई बापांना सांभाळत नाहीत वगैरे कसं काय म्हणु शकतात लोक.. १. जर २५ दिवसात बायकोच्या आहारी मुलगा जात असेल तर चुक कुणाची? जन्मापासुन २५ वर्ष स्वतःच्या मुलाला "संस्कार" देऊनही तेवढं घट्ट नातं न तयार करु शकणार्‍या आई-बापाची , की आईबापाचा विचार न करणार्‍या मुलाची की अगदी काहीच दिवसांपुर्वी घरात येणार्‍या बायकोची?.. चला असं समजु की बायको अगदी व्हॅम्प आहे.. अरे पण तुम्ही तिचं ऐकायला काय कुक्कुलं बाळ आहात का? उलट असे पुरुष जे बायकोचं कारण देतात ते खरं तर बायकोच्या खांद्यावर बंदुक ठेवुन निशाणा साधत असतात.. प्रायव्ह्सी कुणाला नको असते? फक्त ती बायकोचं कारण दाखवुन मिळवु नका.. काय ते स्पष्ट बोला.. की बाबा राहु देत आम्हाला काही वर्ष एकटं.. तुम्हाला गरज पडली की आहोतच आम्ही.. २. आजकाल सगळ्याच बायका कमावतात.. अशा वेळी जी व्यक्ती घरात पैसा आणते तिच्या हातात सत्ता जाणार हे निश्चित.. पण जनरली सासु-सासर्‍यांना हे सत्तांतर अवघड जातं.. सुन कमावणारी तर हवी पण निर्णय आमच्या हातात, मुलगा आमच्या शब्दाबाहेर नाहि असं होऊ शकत नाही.. त्यातुन जास्त वाद उद्भवण्या पेक्षा दोन घरात आपापली सत्ता चालवणे इष्ट.. ३. आई वडीलांना म्हातारपणी सांभाळणं हे मुलगा मुलगी दोघांचेही कर्तव्य आहे.. भले त्यांनी आपल्याला म्हातारपणाची काठि समजो वा न समजो.. समजलं तरी मला त्यात अगदीच गैर वाटत नाही.. त्यांनी लहानपणी आपल्या साठी खुप काही केललं असतं.. आपण त्यांच्या पडत्या काळात त्या सगळ्याची परतफेड करायलाच हवी.. कारण जर आपण सांभाळणार नसु (रादर मुलं आई बापाला सांभाळणार नसतील..) तर त्यापेक्षा पोरं बाळं जन्माला न घालता आहे तो पैसा उडवत दोघांनीच मस्त रहाणं कुणीही पसंत करेल.. करण तसंही म्हातारपणी एकटंच रहायचं आहे..माणुस शेवटी रिटर्न्स पहाणारच ना.. त्यात गैर काय? त्याच्या कष्टाला, त्यागाला अर्थ काय उरतो मग? ४. मुलगी पण आई वडीलांना सोडूनच रहाते.. तेव्हा हा बाऊ होत नाही.. मग तेव्हा कुणी आम्हाला ऐवत नाही की "नवरा आला की आईबापाला विसरली".. रादर आम्ही तसं करणंच अपेक्षित आहे.. मग मुलाचे आई वडील दुसर्‍या घरात राहिले तर त्यात एवढं काय बिघडलं? एकाच शहरात मी माझ्या आई बाबांपासुन वेगळ्या घरात रहाते.. आणि सगळ्यांनाच ते बरोबर वाटतं.. पण मी माझ्या सासरी जाउन वेगळं बिर्‍हाड थाटलं तर किती गजहब होईल? माझे सासु सासरे आमच्या कडे राहिले तर ते ओके.. पण उद्या माझे आई वडील आले तर त्याची चर्चा होणार हे निश्चित.. मी काल परवाच एका ६०-६५ वर्षांच्या काकांशी बोलत होते.. त्यांनी मला अगदी आवर्जुन सांगितलं की माझी सासु पण माझ्या कडेच असते.. त्याम्ची आई सुद्धा असते.. पण ते तर नियमाला धरुनच आहे ना.. सासुला सांभाळतो म्ह्णजे किती ग्रेट..!!

In reply to by पिलीयन रायडर

दिव्यश्री 28/03/2014 - 17:00
माणुस शेवटी रिटर्न्स पहाणारच ना.. त्यात गैर काय? त्याच्या कष्टाला, त्यागाला अर्थ काय उरतो मग? >>>तेच ना पोटाच्या मुलांकडून हि रिटर्न्सची अपेक्षा . मग निरपेक्ष प्रेम हे फक्त काही दिवसांनी शिरेली , शिनेमे , नाटकं आणि कथा कादंबर्यातच सापडेल . त्यात गैर काय? त्याच्या कष्टाला, त्यागाला अर्थ काय उरतो मग? >>> काहीच नाही . फक्त आई वडील जे कर्तव्य म्हणून करतात त्याची टिमकी वाजवणे चूकच आहे .तुमच्या मुलासाठी तुम्ही तुमच कर्तव्य केल आहे . तो त्याच कर्तव्य करेल .संपला विषय . कष्टात आणि त्यागातही स्वार्थच असतो बरेच वेळा . कष्ट आणि त्याग करून मुलांना वाढवायचं कारणच हे आहे कि म्हातारपणी ते सांभाळतील . किती आजीआजोबा नातवंडाना प्रेमाने , न कटकट करता सांभाळतात . कधी न कधी ते सुनेला ऐकवतातच कि तुमच्या मुलांसाठी आम्ही काय काय केल . गंमत म्हणजे सुनेला नातवंडासाठी टोमणे मारणारे , छळणारे लोक नंतर त्याच नातवंडला वैतागतात . पुन्हा अपवाद असतातच .

In reply to by दिव्यश्री

तुमच्या मुलासाठी तुम्ही तुमच कर्तव्य केल आहे . तो त्याच कर्तव्य करेल .संपला विषय
अगं पण मग मुलाचं कर्तव्य काय? म्हणजे तुझी आई वडीलांकडुन जे काही मुलासाठी होतं ते निरपेक्ष असावं अशी अपेक्षा आहे.. त्यांनी जे मुलासाठी केलं ते नुसतं कर्तव्य आहे.. पण मुलाचं काहीच कर्तव्य नाही का? मुलानी आईबापाला सांभाळणं हे ही मुलाचच कर्तव्य आहे.. निरपेक्ष प्रेम मुलानं पण करावं ना.. मुलं जर हक्कानी प्रॉपर्टीसाठी भांडणार असतील तर तेवढयाच हक्कानी आईवडीलांना सांभाळण्यासाठी पण भांडावं..
मग निरपेक्ष प्रेम हे फक्त काही दिवसांनी शिरेली , शिनेमे , नाटकं आणि कथा कादंबर्यातच सापडेल .
ते कथा कादंबर्‍यातच असतं.. माणुस स्वतःवरच सर्वात जास्त प्रेम करतो..

In reply to by पिलीयन रायडर

दिव्यश्री 28/03/2014 - 18:52
मुलानी आईबापाला सांभाळणं हे ही मुलाचच कर्तव्य आहे.. निरपेक्ष प्रेम मुलानं पण करावं ना.. >>> तेच कि ओ ताई सगळी कर्तव्य पार पडण्याची आणि निरपेक्ष प्रेमाची अपेक्षा हि फक्त मुलाकडूनच . मुलाच कर्तव्य म्हणजे आईवडिलांना सांभाळणे तेही व्यवस्थित( यात आर्थिक , मानसिक आणि शाररीक आणि अजून तुम्हाला जे अपेक्षित असेल ते घाला ) जर वेगळ राहून हि तो ते करत असेल तर का बाकीच्यांचा विरोध का ? प्रॉपर्टी जर असेल तर आधीच व्यवस्थित हिस्से / भागीदार्या करण तेही भेदभाव ण करता , तसं मृत्युपत्र वेळच्या वेळीच करण हे हि आई वडिलांचं आद्य कर्तव्य मानल जावं.

In reply to by दिव्यश्री

वेगळं रहाण्याबद्दल आपलं दुमत नाहीच्चे ताई.. मुद्दा इतकाच की आई वडीलांची मुलांकडुन अपेक्षा अजिबात चुकीची नाही.. एवढंच...

In reply to by दिव्यश्री

चिगो 01/04/2014 - 12:55
भारीबाई, तुमच्या मुद्द्यांशी सहमत, पण..
मला खर्च काळात नाही
हे कळायला बर्‍यापैकी डोकं खर्च करावं लागलं मला.. ;-)

In reply to by चिगो

दिव्यश्री 01/04/2014 - 15:12
खरच चा ऐवजी खर्च अस आल . :( मला खरच कळत नाही . हे कळायला बर्‍यापैकी डोकं खर्च करावं लागलं मला.. Wink>>> :D बघा मिपावर मणोरंजण होते हो कि नै... :P

In reply to by शिद

ऋषिकेश 28/03/2014 - 11:40
१. एकुलत्या एका मुलाने काय करावे?
वेगळे रहावे आणि काय हवे ते करावे. आई वडिलांना मदतीची गरज असेल तेव्हा त्यांच्याकडे लक्ष द्यायला त्यांच्या सोबत कायम रहायची गरज नाही.
२. बायकोचे ऐकुन वेगळे रहावे की आई-वडिलांच्या म्हातारपणात त्यांच्यासोबतच रहावे?
३. त्यांनी मुलासाठी केलेली सगळी मेहनत, त्याग, ई. मुलाने विसरुन जावे व बायकोचे म्हणणे ऐकुन वेगळी चुल मांडावी?
स्वतःला पटल्याशिवाय स्वतःपुरता कोणताही निर्णय घेऊ नये. बायको सांगते म्हणूनही नाही नी आईवडिल सांगतात म्हणूनही नाही. असे करणे स्वतःच्या निर्णयांच्या परिणामांचे खापर दुसर्‍यावर फोडणे झाले.
४. एकुलत्या एका नातु/नाती बरोबर खेळण्या-बागडण्यापासून आजी-आजोबांना वंचित ठेवावे?
नाही कळले? एकत्र राहत नसले म्हणजे काही एकमेकांच्या घरी संचारबंदी नसते. वेगळे राहिनही आजी-आजोबा आणि नातवंडे रोज खेळु शकतातच. उलट त्यांना खेळायचे नसेल तेव्हा नातवंडांची ब्याद त्यांच्या जन्मदात्यांच्या घरी पिटाळून मस्त झोपा काढू शकतात.
५. मग ह्यात आपला स्वःत चा स्वार्थ नाही का?
स्वार्थ हा स्वतःचाच असतो. माणूस हा स्वार्थी प्राणी आहे म्हणून टिकाव धरून आहे, तसेच असावे!

जेपी 27/03/2014 - 20:21
सद्या , एकत्रीत आणी वेगळे कुटुंब अश्या दोन केस बगतोय . सगळ लियाच मनलतर दोन लेख पाडावे लागतीत . मनुन 50-50सहमत . (एक लेख पेंडीग असलेला )जेपी

सोत्रि 27/03/2014 - 20:38
सर्वांच्या मताचा आदर आहेच पण... हा प्रश्न कोणासाठी आहे? म्हणजे इतरांच्या मतावरून स्वत:साठी हा निर्णय घ्यायच्या आहे की कसे? कारण हा मुद्दा सरसकटीकरण करण्याएवढा सोपा नाहीयेय. प्रत्येकाच्या समस्या, एकत्र राहयाचे किंवा विभक्त, ह्या त्या त्या व्यक्तीच्या आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या सापेक्ष असणार. व्यक्ति तितक्या प्रकृती असल्याने त्या जनरलाइज करणे अवघड आहे. बहुतांशाने सगळ्यांचा ह्या विषयाकडे भावनिक भुमिकेतुन बघण्याचा कल दिसून येतो. पण 'प्रॅक्टिकल' असणे ही काळाची गरज आहे. (परत, हे माझे वैयक्तिक मत). नाण्याला कशा दोन बाजू असतात तशा ह्या विषयालाही आहेतच. पण त्या व्यक्तिसापेक्ष असणार. त्यामुळे ही काळाची गरज आहे का असा प्रश्न विचारून सरसकटीकरण करण्यापेक्षा ती वैयक्तिक गरज आहे मानण्यास प्रत्यवाय नसावा. - (काळाच्या पुढे चालणारा) सोकाजी

सगळे भाऊ अर्थिकदृष्ट्या सशक्त आणि समान ताकदीचे असतील. तसेच आई-वडीलही ब-यापैकी पैसा वा स्थावर मालमत्ता राखून असतील तर बहूधा कुणाचाही स्वाभिमान न दुखावता , समंजसपणे एकत्र राहणे शक्य होवू शकते (होईलच असे नाही, बाकी समंजसपणा, व्याहवारिक जाण महत्वाची). बाकी "घरात सगळ्या प्रोढ व्यक्ती सारख्याच आहेत, वैयक्तिक निर्णय घेण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे व कौटुंबिक निर्णयात प्रत्येकाचे मत गणले जाते" असा विश्वास सर्व सदस्यांत असेल तर एकत्र राहणे सुखकारक होवू शकते. लहान-मोठे पणाचा फरक फक्त बोलण्यात आदर देण्यापुरता (अहो-जाहो, दादा , ताई ई) वा सणासुदीला नमस्कार करण्यापुरता मर्यादित असावा. प्रत्येकवेळी "मी मोठा/मोठी, म्हणून मला जास्त कळते व सगळे निर्णय मीच घेणार वा मला नेहमीच जास्त मान-स्न्मान देण्यात यावा" असा हट्ट एकत्र कुटूंबस बाधा आणतो.

पैसा 28/03/2014 - 19:16
सर्व बाजू मांडून झाल्या आहेत. नवीन काही लिहावं असं शिल्लक नसावं. पण एक वाक्य आठवलं.
प्रत्येक गोष्टीला तीन बाजू असतात एक माझी..एक तुमची आणि एक सत्याची...

नगरीनिरंजन 28/03/2014 - 21:01
रोचक प्रतिसाद आहेत. या निमित्ताने लोकसत्तातला हा लेख आठवला. आई-वडिलांनी म्हातारपणी मुलांकडून काही अपेक्षा करु नये हे ठीक. मग मुलांनीही अठराव्या वर्षानंतर घराबाहेर पडलं पाहिजे; पण तसं आपल्याकडे होतं का? सगळं शिक्षण, लग्न वगैरेचा खर्च खुशाल आईवडिलांकडून घ्यायचा आणि नंतरही स्वतःच्या अडीअडचणींमध्ये जाऊन त्यांना त्रास द्यायचा हा ़कसला न्याय? स्वतः तिशी-पस्तिशीच्या झाल्यातरी आईकडून घरगुती हळद-तिखट-मसाल्यांची नियमित रसद मिळवणार्‍या, पोरांचा सांभाळ करण्यासाठी आई-बापांचा हक्काने वापर करुन घेणार्‍या जोड्या कमी नाहीत. वर आईवडलांनी काही अपेक्षा ठेवू नयेत असं तत्वज्ञान सांगायला तयार. अठराव्या वर्षीच हे तत्वज्ञान सुचून घराबाहेर का नाही पडत कोण जाणे?

मनीषा 28/03/2014 - 21:42
हल्लीचे जे सासू सासरे आहेत (बहुतांशी) ते तरी कुठे एकत्रं/संयुक्तं कुटुंबात राहिले असतात? सुनेचे मत विचारात घेऊन निर्णय घेणारा मुलगा..'बायकोच्या ताटाखालचे मांजर' , आणि लेकीची मर्जी राखणारा 'जावई माझा भला' असही असतं बर्‍याचवेळा. अपेक्षा असण्यात काहीच गैर नाही. निरपेक्ष वृत्तीने रहाणे कुणाला जमणे अवघडच. पण अपेक्षा बाळगताना व्यावहारीक दृष्टीकोन ठेवायला पाहिजे... म्हणजे अपेक्षाभंग होणार नाहीत. तसेच दूसर्‍याची वर्तणुक तपासताना स्वतःच्या वागणूकीचे ऑडीट पण जरूर करावे, त्यामुळे बरेचसे प्रश्नं उद्भवणार नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे घरातल्या व्यक्तीबद्दल बाहेर तक्रारी, चौकशा करू नये. त्या ऐवजी एकमेकांशी संवाद ठेवावा. जितक्या बाहेरच्या (नातेवाईक. मित्रंमंडळी वगैरे) व्यक्ती आपल्या घरात लक्षं घालतील, तितके आपल्या घरातील प्रश्नं चिघळत जातील हे नक्की. एकमेकांशी संवाद असेल, परस्पर आदर (म्युचल रिस्पेक्ट) असेल, आणि महत्वाचे म्हणजे एकमेकांवर विश्वास असेल तरच एकत्रं रहाण्यात अर्थ आहे, आणि हे सारं नसेल, तर घर म्हणजे नरक होईल.

In reply to by इरसाल

प्यारे१ 03/04/2014 - 14:18
हम्म! तुम्ही घरातले जास्तकमावते/थोरले/बाब्या/शेंडेफळ्/लाडोबा/आजारी वाट्टं. तरीच्च! जळ्ळा मेला आमचा जन्म. आमचे हे थोडे

फुंटी 01/04/2014 - 13:16
एकत्र कुटुंबपद्धती हा एकंदर मानवी समाजव्यवस्थेचा एक कालखंड (टप्पा)आहे.सध्या तो लयास जाताना दिसतो त्याची अनेक कारणे असतील.विभक्त कुटुंबपद्धतीची ३०-४० वर्षापूर्वी झालेली सुरुवात आणि तिची आजची आणि येणाऱ्या भविष्यात होणारी अवस्था या बदलांचे निरीक्षण करण गरजेच आहे.भावनिक बांधिलकीवर एकत्र कुटुंब टिकू शकली नाही त्यामुळे ती लयास गेली.परंतु सोशल नेटवर्किंगचा वाढता प्रभाव लक्षात घेता विभक्त कुटुंब सुद्धा भावनिक दृष्ट्या बांधलेली आहेत असे म्हणता येणार नाही .किंवा गेल्या काही वर्षात मजबूत असलेली विभक्त कुटुंबपद्धती भावनिक निकषांवर डळमळीत झालेली दिसून येते.भावनिक बांधिलकी आणि कुटुंब व्यवस्था आणि आर्थिक /सामाजिक बांधिलकी आणि कुटुंबव्यवस्था या दोहोंचा विचार करता येणाऱ्या काळात या दोन्ही कुटुंबव्यवस्था मोडीत निघण्याची दाट शक्यता आहे.एकंदर मानवी समाजव्यवस्थेच एक वर्तुळ पूर्ण होणार आहे.

चिगो 03/04/2014 - 16:18
अवांतर : ज्या ज्या स्त्रीयांना आई-वडीलांना सोडून सासरी जाण्याची क्रूर प्रथा नकोय, त्यांनी पुढचा जन्म गारो किंवा खासी जमातीत जन्म होण्यासाठी देवाला वशिला लावावा.. ;-)

In reply to by चिगो

हाडक्या 03/04/2014 - 20:48
+१ ..!! आमच्या एका खासी मित्राला त्याच्या वडिलांनी सांगितलेय आधीच, 'बाबा आपल्या जमातीतली सोडून बघ रे' :D
सद्ध्याच्या ढासळलेल्या नीतीमूल्ये व संस्कारांच्या काळात तसेच वाढत्या किंमती लक्षात घेतल्या तर एकत्र कुटुंब ही काळाची गरज आहे असे वाटते का? मिपाकरांकडून भरपूर चर्चेची अपेक्षा. तीन गोष्टींवर चर्चा व्हावी (१) नीतीमूल्ये व संस्कार. (२) शेतजमीन व एकत्र कुटुंबपद्धतीने आपसूक होणारी गटशेती. (३) वाढत्या किंमती (आवाक्याबाहेर गेलेले वस्तूंचे भाव) व एकत्र कुटुंब असण्याने होणारे फायदे.

१९९६ माऊंट एव्हरेस्ट - १० ( अंतिम )

स्पार्टाकस ·

आदिजोशी 26/03/2014 - 12:39
लेखमाला संपूर्ण लिहुन झाल्यावरच वाचायची असं ठरवल्याने पहिल्यांदाच प्रतिसाद देत आहे. वाचताना तो थरार प्रत्यक्ष जाणवला. मिपावरील अत्यंत आवडलेल्या लेखमालेपैकी ही एक नक्की आहे. तुमच्या पायाचा फोटो पाठवा.

अजया 26/03/2014 - 13:34
केवळ अप्रतिम पुढची लेखमालिका लवकर येऊ दे!

शशिकांत ओक 26/03/2014 - 13:44
स्पार्टाकस तू दिल्या माहितीपूर्ण लेखनमालेने अनेकांच्या मनांत असे काही करायची प्रेरणास यावी. काहींना त्या मोहिमांचे साक्षी म्हणून सहभागी व्हायला आवडेल. आमच्या सारख्यांना आपल्या पराक्रमची गाथा ऐकायला - वाचायला जरूर आवडेल.

आशिष दा 26/03/2014 - 17:23
2007 साली मी सुध्दा एवरेस्ट बेस कॅम्प ट्रेक ला गेलो होतो. नामचे बाजार, डिंग्बोचे, लोबुचे, गोरखशेप करत काला पठार गाठणे हेच एक दिव्य आहे त्याच्या वर अजून १०,००० फूट एवरेस्ट समीट आहे हीच कमाल वाटते. तुमची लेखमाला अतिशय सुंदर होती. into thin air आणि The climb ही पुस्तकं खूप पूर्वीच वाचली होती त्याची आठवण झाली खूप वर्षांनी.वर्षांनी. अनातोली बुकरीव हा तर हिरो होता त्या वेळी- तुम्ही केलेला लेखमालेचा अंत सुंदरच. ही एक tragedy असल्यामुळे असंही म्हणवत नाही मात्र कि मज आली वाचायला :( बाय द वे- बेक वेदर केवळ चमत्कार !

स्पार्टाकस 26/03/2014 - 18:16
सर्वांचे मनापासून आभार. फक्त एकच प्रॉब्लेम म्हणजे, मिपावर फोटो देता आले नाहीत. इमेज लिंक देण्याचा प्रयत्न केला, पण फोटो दिसलेच नाहीत.

In reply to by स्पार्टाकस

पैसा 27/03/2014 - 09:59
http://www.misalpav.com/node/13573 या धाग्यात लिहिल्याप्रमाणे चित्रे द्यायचा प्रयत्न करा. नाही जमलं तर चित्रांच्या लिंक्स कोणा संपादकाला व्यनि करा. लेखात टाकता येतील. मात्र ही चित्रे कुठेही आंतरजालावर असणे आवश्यक आहे.

पैसा 27/03/2014 - 10:01
अतिशय सुंदर मालिका झाली. एखाद्या हिंदी सिनेमासारखं एव्हरेस्ट मोहिमांमधे सगळंच आहे, थरार, मदत, विश्वासघात, आरोप-प्रत्यारोप, आशा-निराशा. एव्हरेस्टवर समाधी हे वाचायला रोमँटिक वाटतं, पण जाणार्‍याच्या जवळच्यांना तरीही ती न भरून येणारी जखमच असते.

In reply to by पैसा

एस 01/04/2014 - 22:47
एव्हरेस्टवर समाधी हे वाचायला रोमँटिक वाटतं, पण जाणार्‍याच्या जवळच्यांना तरीही ती न भरून येणारी जखमच असते.
हेच म्हणायला आलो होतो. २०१२ मध्ये आमचा जवळचा मित्र एव्हरेस्ट मोहिमेवर गमावला आहे. त्याच्या आठवणीने पुन्हा एक्दा गहिवरुन आले... ह्या घटनाक्रमाबद्दल आधी माहित होते तरी तुमच्या लेखांतून पुन्हा वाचायला तितकेच चित्तथरारक वाटले. के-२ वरील लेखमालाही इतकीच चांगली आहे. लिहीत रहा. तुमच्या लेखमालांतून कुणाला त्या अजस्र हिमाद्रिला आव्हान द्यावेसे वाटेल - काय सांगावे...!

सुहास झेले 28/03/2014 - 02:08
साला....शब्दच नाहीत. काय बोलू सुचत नाही. वेड लागत अश्या गोष्टींसाठी आणि तितकीच पूर्वतयारी. सगळी लेखमाला एकत्र वाचून प्रतिक्रिया देतोय. गेला १ तास निव्वळ वाचत सुटलोय. कोणाचा संदर्भ मिळाला नाही, की परत आधीचे भाग वाचत वाचत... निशब्द झालोय.. माझ्याकडून साक्षात दंडवत तुम्हाला. असेच उत्तमोत्तम लेख आम्हास देत रहा. खूप खूप आभार ह्या लेखमालेसाठी. . अवांतर - संपादकांना शेवटच्या भागात सुरुवातीला आधीच्या भागांची लिंक एकत्र देता येईल का?

मनराव 10/04/2014 - 15:24
लेखमाला उत्तम...... लैच नशिबवान अहात... ज्यांच्या बद्दल लिहिलत त्यापैकी दोन उस्तादांची (बुकरीव आणि वेदर्सची) भेट झाल्यामुळे..

अद्भुत असते हे अगदी खरे ठरले. बेक वेदर्स जिवंत परत येणे अफलातून आहे. थरार तर आहेच. गोरान क्रपचा अचूक निर्णय आणि हॉलचे चुकीचे निर्णय यांचे विश्लेषण सुरेख केले आहे. एकमेकांचे प्रतिस्पर्धी असूनही हॉल आणि फिशरमधले मैत्रीपूर्ण संबंध, विविध गिर्यारोहकांमधले भावनिक संबंध छान टिपले आहेत. बर्फामुळे प्राणवायू टाकीचा नियंत्रक न चालणे, अती ऊंचीवरच्या आजारामुळे मेंदूने केलेल्या कुचराईमुळे निर्णयक्षमता कमी होणे वगैरे अप्रतिम. वूडॉल आणि जपानी गिर्यारोहक यांच्या स्वार्थी वागणुकीमुळे बुकरीव्ह आणि डेव्हीड ब्रेशिअर्स या दोघांचे तसेच एक अपवाद वगळता बहुतेक शेर्पांचे मोठेपण ठळक उठून दिसते. त्यांच्यासमोर नतमस्तक झालो. गिर्यारोहकांच्या मृतात्म्यांसाठी प्रार्थना करून सुरेख लेखमालेसाठी तुम्हाला धन्यवाद देतो. कृपया चित्रे लेखात चढवण्याचे तंत्र लौकरात लौकर शिकून पुढील सर्व लेखात ती योग्य स्थानी येऊद्यात. के२ च्या अखेरच्या लेखांकात आलेली आहेतच. लेखाचा दुवा 'दखल' म्हणून दिल्यामुळे या दोन अप्रतिम लेखमाला वाचायला मिळाल्या त्याबद्दल संपादकमंडळालाही धन्यवाद.

अमोल खरे 18/04/2014 - 18:58
एव्हरेस्ट चढणे इतके रिस्की असुनही लोकं तो का चढतात ? "तो तेथे आहे म्हणुन" हे उत्तर ऐकायला चांगले आहे, पण जो जीव गमावतो त्याच्या फॅमिलीचे काय ? गेलेल्या माणसाची डेड बॉडीपण मिळत नाही अशा ठिकाणी जायचंच कशाला ? फक्त एव्हरेस्ट नाही तर कोणत्याही डोंगर असे दोराच्या साहाय्याने चढण्यावर बंदीच घालायला हवी अशा विचारांचा मी आहे. माझे विचार १०० पैकी ९९ जणांना पटणार नाहीत हे माहिती असुनही हे लिहावेसे वाटतेय. एक व्यक्ति गेल्याने कुटुंबाची पुर्ण वाताहत होते. आर्थिक नाही होणार कदाचित पण आयुष्यभर आपण आपल्या मुलाला / मुलीला / नव-याला थांबवायला हवं होतं असं सारखं त्या म्हाता-या आई वडिलांना / बायकोला वाटत राहते. फक्त आपला छंद पुर्ण करण्यासाठी अख्ख्या कुटुंबाचं आयुष्य पणाला लावण्यात त्यांना काहीच वाटत नाही ?? ही मालिका अप्रतिम होतीच, पण ह्या गिर्यारोहकांनी इतकी रिस्क का घेतली हा प्रश्न अजुनही अनुत्तरीतच आहे.

आयुर्हित 19/04/2014 - 12:09
"बेसकॅम्प' हादरला; भारतीय सुरक्षित - मुकुंद पोतदार - सकाळ वृत्तसेवा शनिवार, 19 एप्रिल 2014 - 02:00 AM IST Tags: basecamp, india, avalanche, everest, nepal, mountaineering एव्हरेस्ट बेसकॅम्प - हिमप्रपाताच्या प्रचंड आवाजामुळे एव्हरेस्ट बेसकॅम्प हादरला. हिमप्रपाताची तीव्रता लक्षात येऊन विविध शेर्पा एजन्सी, तसेच "हिमालयन रेस्क्‍यू असोसिएशन'ची (एचआरए) पथके झपाट्याने कार्यान्वित झाली. बिनतारी संदेशयंत्रणेद्वारे हेलिकॉप्टरना पाचारण करण्यात आले. दोन "चॉपर'मधून धाडसी पायलट व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुमारे 200 मीटर दोर खाली फेकला. त्याला लटकत जिगरबाज सुरक्षारक्षकांनी काही जखमींना बेसकॅम्प जवळ आणले. यात "एचआरए'च्या लाक्‍पा नोर्बू यांनी काही जखमींना खाली आणताना प्राणपणास लावले. मृतदेहही दोरांच्या साह्याने खाली आणले जात होते. हेलिकॉप्टरचा आवाज व दोरांना लटकलेले मृतदेह बेसकॅम्पवर उपस्थित असलेल्यांच्या जिवाचा थरकाप उडवीत होते. "एचआरए'च्या वैद्यकीय केंद्रामध्ये डॉ. सुझी, डॉ. प्रणव, व डॉ. भंडारी यांनी जखमींवर उपचार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. "बेसकॅम्प'वरील बहुसंख्य गिर्यारोहक व इतर सदस्यांनी जखमींना केंद्रापर्यंत आणण्यासाठी "स्ट्रेचर' उचलण्यापासून आवश्‍यक ती सर्व कामे तहानभूक हरपून केली. दरम्यान, सायंकाळी बेसकॅम्पवर तातडीची बैठक झाली. अजूनही चार गिर्यारोहक बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी शनिवारी पथके पाठवली जातील. मृतांना आदरांजली म्हणून पुढील तीन ते चार दिवस चढाई होणार नाही. या दुर्घटनेमुळे बहुतेक संघांच्या मोहिमेवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्‍यता आहे. काही पथके मोहीम अर्धवट सोडण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, साताऱ्याची प्रियंका मोहिते, अरुणाचल प्रदेशची अंशू जामसेम्पा, पश्‍चिम बंगालचे सहा गिर्यारोहक, तसेच इतर भारतीय पथके या हिमप्रपाताच्या तडाख्यातून बचावली असून हे सर्व जण सुरक्षित आहेत. पहाटे साडेसहाच्या सुमारास प्रचंड आवाज ऐकू आला. हिमकडा कोसळून त्याखाली सुमारे 30 गिर्यारोहक सापडले. यांतील शेर्पांनी "कॅम्प 2' पर्यंत तंबू, केरोसीन, खाद्यपदार्थ आदी वस्तू नेण्यासाठी "लोडफेरी' सुरू केली होती. खुंबू हिमनदीमधून पुढे जात असतानाच ही दुर्घटना घडली. त्यात सुरवातीला पुढे असलेले शेर्पा जागीच ठार झाले. "दाम' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या भागात रक्ताचा सडा पडून पांढऱ्याशुभ्र हिमनदीच्या पार्श्‍वभूमीवर भीषण दृश्‍य निर्माण झाले.

आयुर्हित 27/04/2014 - 02:40
पर्वतावर वास करणाऱ्या देवतेचा "बुलावा' असेल तरच शिखरावर जाता येतं, अशी श्रद्धा असलेल्या गिर्यारोहकांना यंदा एव्हरेस्टच्या "बेस कॅंप'वरूनच "टेंट' गुंडाळावा लागला. हिमप्रपातात मृत्युमुखी पडलेल्या पर्वतपुत्रांच्या मृत्यूमुळे व्यथित पर्वतमित्रांनी मोहिमा रद्द केल्या. खेळ, आयुष्य कधी थांबत नाही. या वेळी हे अघटित घडलं. त्याविषयी... एव्हरेस्टच्या चढाईसाठी जिथून पहिलं पाऊल टाकलं जातं, त्या खुंबू हिमनदीतील हिमप्रपाताने 16 शेर्पांचे बळी घेतले. गिर्यारोहकांची "लाइफलाइन' मानले जाणारे शेर्पा "पर्वतपुत्र' म्हणूनही ओळखले जातात. हे पर्वतपुत्र आपल्या पर्वतमित्रांच्या मृत्यूमुळे इतके खचले, की यंदा कोणतंही नुकसान झालं तरी एव्हरेस्ट चढायचं नाही, असा निर्णय त्यांनी घेतला. यामुळे साऱ्या जगात खळबळ माजली. तसं होणं स्वाभाविकच होतं. कारण "जगातील सर्वोच्च शिखर' म्हणून एव्हरेस्टला "ग्लॅमर' आहे. एव्हरेस्टवर शेर्पांचा बळी यापूर्वीही गेला आहे. शेर्पा जेवढे दैववादी असतात तेवढेच प्रयत्नवादीही असतात. हे दोन निकष लावल्यास पृथ्वीतलावरील अशी ही एकमेव जमात ठरावी. गिर्यारोहकांना कृत्रिम ऑक्‍सिजन लावूनही जिथं धाप लागतो, तिथं हेच शेर्पा ऑक्‍सिजन सिलिंडरसह अनेक वस्तूंचा "लोड' पेलत धपाधप चढाई करतात. सुरवातीला पाश्‍चिमात्य गिर्यारोहकांच्या हुकुमानुसार काम करणारे शेर्पा आता गिर्यारोहण मोहिमांची निर्णयप्रक्रिया सांभाळतात. इतके जिगरबाज शेर्पा यंदा चढाईस का तयार नाहीत, असं कोडं सर्वांना पडलं आहे. गेल्या वर्षी इटलीच्या युली स्टेकनं काही शेर्पांना शिवीगाळ केली होती. त्यामुळे त्याला "कॅंप 3'वर मारहाण झाली होती. बहुतांश पाश्‍चिमात्य शेर्पांशी कायम अंतर ठेवून राहतात आणि केवळ व्यवसाय म्हणून संबंध ठेवतात. त्यामुळे युली स्टेक व शेर्पांमधील मारामारी "इंटरनॅशनल न्यूज' बनली होती. हिमप्रपातानंतर संपूर्ण "बेस कॅंप' एक झाला आणि गोऱ्यांनी स्थानिकांच्या खांद्याला खांदा लावून मदतकार्यात भाग घेतला. शेर्पांशी प्रत्येकाचं जणू काही रक्ताचं नातं असल्याचं चित्र निर्माण झालं. "अल्टिट्यूड'ला गरम पाणी, ब्लॅक टी, लिक्वीडच्या जोडीला "डाएट'ही व्यवस्थित घ्यावं लागतं, पण त्या दिवशी दुपारी उशिरा शेवटचा जखमी "ट्रीट' झाल्यावरच तहानभुकेची जाणीव "बेस कॅंप'ला झाली. या दुर्घटनेचा "प्लस पॉइंट' म्हणून या एकीचा उल्लेख करणं पहिलं कर्तव्य ठरतं. आता नकारात्मक गोष्टींची चर्चा करायची झाल्यास दुर्घटना कोणत्याच खेळाला नवी नाही. त्यामुळे खेळ थांबत नाही, आयुष्य थांबत नाही, असं आपण एरवी पाहतो. या वेळी तसं झालं नाही. संपूर्ण मोसमच रद्द झाला. असं का झालं? एका दिवशी एका हिमप्रपातात इतकी मनुष्यहानी होणं आणि दुर्दैवानं सर्व शेर्पाच असणं हे याचं स्वाभाविक उत्तर आहे. शेर्पांच्या नकाराचं ते एक मुख्य कारणही आहे. पण हा प्रश्‍न इथंच सुटत नाही, तर पुढं जाऊन कूटप्रश्‍न बनतो. दुर्घटनेस कारणीभूत असलेला व प्रश्‍नाचं मूळ ठरलेला हिमप्रपात हा चर्चेचा पहिला मुद्दा ठरेल. अगदी 1921 मधील पहिल्या मोहिमेत याच कारणामुळे सात शेर्पा मृत्युमुखी पडले होते. तेव्हापासून होणारे हिमप्रपात आता अचानक का वाढले आहेत व तीव्र झाले आहेत, याचं एक कारण म्हणजे "ग्लोबल वॉर्मिंग'. तापमानवाढीमुळे हिमालयातील हिमनद्या वितळत आहेत. पर्यायाने होणारी बर्फाची हालचाल हिमप्रपातास कारणीभूत ठरत आहे. खुंबू हिमनदी तरी त्यास अपवाद कशी राहणार? 1953 मधील पहिल्या यशस्वी चढाईच्या आधी प्रचंड बर्फ हे अपयशाचं मुख्य कारण होतं. आता बर्फाचं घटतं प्रमाण एकीकडं हिमप्रपात वाढवीत असताना पाषाणयुक्त भागावरून क्रॅम्पॉनसह चढाई अवघड ठरवीत आहे. एरवी बर्फाळ मार्गातून चढाई करताना बुटांना अणकुचिदार खिळ्यांचा "सपोर्ट' लावला जातो. बुटांना क्रॅम्पॉन लावणं व काढणं इतक्‍या उंचीवर कष्टप्रद असतं. जीनिव्हा स्पर भागाशिवाय इतरत्र बर्फ कमी व पाषाण जास्त अशी स्थिती निर्माण होत आहे. एव्हरेस्टसारख्या दुर्गम ठिकाणाचा आणि "ट्रॅफिक जॅम'चा काही संबंध येईल, असं अनादी काळापासून काल-परवापर्यंत कुणाला वाटलं नव्हतं. एडमंड हिलरी व शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी 1953 मध्ये सर्वप्रथम एव्हरेस्ट सर केलं. त्यानंतर 1990 च्या दशकापर्यंत यशाचं प्रमाण मर्यादित होतं. 1993 मध्ये एव्हरेस्टवीरांचा आकडा सर्वप्रथम शंभरच्या घरात गेला. पुढील दशकात तीनशे, तर त्यानंतरच्या दशकात पाचशे अशी वाढ यात झाली. पोशाख, खाद्य पदार्थांशी संबंधित अत्याधुनिक तंत्रज्ञान, हवामानाचा अचूक अंदाज, त्याविषयी सखोल अभ्यास आणि मुख्य म्हणजे सरस पूर्वतयारी ही यामागील कारणं आहेत. अशा वेळी कसलेल्यांबरोबरच नवख्या गिर्यारोहकांची "भाऊगर्दी" ट्रॅफिक जॅम वाढवीत असताना आणखी एक घटक यात भर घालत आहे आणि तो म्हणजे "ग्लोबल वॉर्मिंग'मुळे "वेदर विंडो' कमी होत जात आहे. अंतिम चढाईसाठी (समिट अटेम्प्ट) अनुकूल हवामानाचे दिवस कोणते, यास "वेदर विंडो' असं संबोधलं जातं. 1960-70 च्या दशकापर्यंत एका मोसमात अशा "वेदर विंडो' 10-11 असायच्या. तापमानवाढ व एकूणच हवामानातील आकस्मिक बदलांचं प्रमाण वाढून "वेदर विंडो' कमी होत आहे. यामुळे गेल्या काही वर्षांत जास्तीत जास्त चार दिवस "समिट अटेम्प्ट'ला अनुकूल मिळत आहेत. गिर्यारोहकांची भाऊगर्दी व "वेदर विंडो'चे मोजके दिवस "ट्रॅफिक जॅम' वाढवीत आहे. एव्हरेस्टच नाही, तर कोणत्याही पर्वतावर देव राहतो असं मानलं जातं. इतकंच काय, खेडेगावांतील डोंगरावरही शेंदूर फासलेले क्षेत्रपाल उपस्थित असतात. एव्हरेस्टला तर "चोमोलुंग्मा' म्हटलं जातं. तिबेटी भाषेतील या शब्दाचा अर्थ जगन्माता असा होतो. चोमोलुंग्मा ही साऱ्या जगाची माता म्हणजे वसुंधरेची कुलदेवता मानली जाते. येथे सर्वप्रथम नतमस्तक झालेला भूतलावरील एडमंड हिलरी नामक पहिला महामानवसुद्धा नास्तिकतेकडून आस्तिकतेमध्ये परावर्तित झाला. श्रद्धाळू गिर्यारोहक पर्वताने अनुमती दिली तरच "समिट सक्‍सेस' मिळतो असं मानतात. एव्हरेस्टच्या बाबतीत हे सर्वार्थानं लागू होतं. पर्वताच्या मनात नसेल तर शिखरावर जाता येत नाही, मधूनच माघारी फिरावं लागतं, असा अनुभव एव्हरेस्ट आणि जगातील इतर 13 "एट थाऊजंडर'च नव्हे, तर अनेक शिखरांच्या मोहिमेत आला आहे. यंदा मात्र एव्हरेस्टनं पहिलं पाऊल टाकण्यापूर्वीच पायथ्यापासून माघारी फिरण्याचा "कौल' दिला आहे. गेल्या वर्षी एव्हरेस्टच्या यशोगाथेला साठ वर्षं पूर्ण झाली. नेपाळ सरकार मोहिमांच्या "रॉयल्टी'मध्ये पुढील वर्षी सवलत देण्याची अपेक्षा आहे. यामुळे सर्वत्र उत्साहाचं वातावरण असतानाच एव्हरेस्टवर इतकं अघटित घडलं आहे. बुद्धिमत्ता, क्रियाशीलता, सर्जनशीलता, कार्यक्षमता आणि कर्तृत्वाची परिसीमा गाठली जाणारी अनेक क्षेत्रं आहेत. अंतराळयान, टेलिफोन, रेडिओ, टीव्हीसारखे शोध मानवी बुद्धिमत्तेचे द्योतक आहेत. राजा रवी वर्मा यांची चित्रं, सुधीर फडके- ग. दि. माडगूळकर यांचं "गीतरामायण' सर्जनशीलतेचा उत्कट बिंदू गाठते. "शिवशाहीर' बाबासाहेब पुरंदरे यांचा मनुष्य व प्राण्यांचा सहभाग असलेले "जाणता राजा' कार्यक्षमतेचं आदर्श उदाहरण ठरतं. ऍथलेटिक्‍सध्ये 100 मीटर धावण्याच्या शर्यतीमधील घटत्या क्रमाने उंचावणारी विश्‍वविक्रमी वेळ किंवा क्रिकेटच्या मैदानावरील एका डावातील एका फलंदाजाची वाढत्या क्रमाने चारशेपर्यंत उंचावत गेलेली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या मानवी क्षमता आणि कर्तृत्वाचे द्योतक आहे. उत्तर आणि दक्षिण, या दोन्ही ध्रुवांवर पाऊल टाकलं आहे. असं असूनही "तिसरा ध्रुव' अर्थात एव्हरेस्टच्या "ग्लॅमरला "चॅलेंज' नाही! यंदा या तिसऱ्या ध्रुवाने तिसरा डोळा उघडला. एव्हरेस्ट मोहिमांना "ब्रेक' लागला. गेल्या वर्षी साठी पूर्ण केलेले एव्हरेस्ट "रिटायर' होऊ नयेत आणि येती अनेक शतकं ही यशोगाथा "ब्रेक के बाद' सुरू राहील, पण या "काळे वर्ष' जाहीर झालेल्या या "ब्रेक'चा सदुपयोग व्हावा. जागतिक तापमानवाढीसह अनेक नकारात्मक बदलांना कारणीभूत असलेल्या मानवजातीनं अंतर्मुख होऊन हाच विचार करावा, हाच तर तिसऱ्या ध्रुवाचा तिसरा डोळा उघडण्यामागील अर्थ नसेल? चोमोलुंग्माचा हाच तर सांगावा नसेल? तिसऱ्या ध्रुवानं उघडला तिसरा डोळा (मुकुंद पोतदार) - मुकुंद पोतदार रविवार, 27 एप्रिल 2014 - 02:00 AM IST

पाटीलभाऊ 20/03/2024 - 18:03
अत्यंत रोमांचक आणि थरारक लेखमाला. सर्व १० भाग सलग वाचायला मजा आली. दंडवत...!

आदिजोशी 26/03/2014 - 12:39
लेखमाला संपूर्ण लिहुन झाल्यावरच वाचायची असं ठरवल्याने पहिल्यांदाच प्रतिसाद देत आहे. वाचताना तो थरार प्रत्यक्ष जाणवला. मिपावरील अत्यंत आवडलेल्या लेखमालेपैकी ही एक नक्की आहे. तुमच्या पायाचा फोटो पाठवा.

अजया 26/03/2014 - 13:34
केवळ अप्रतिम पुढची लेखमालिका लवकर येऊ दे!

शशिकांत ओक 26/03/2014 - 13:44
स्पार्टाकस तू दिल्या माहितीपूर्ण लेखनमालेने अनेकांच्या मनांत असे काही करायची प्रेरणास यावी. काहींना त्या मोहिमांचे साक्षी म्हणून सहभागी व्हायला आवडेल. आमच्या सारख्यांना आपल्या पराक्रमची गाथा ऐकायला - वाचायला जरूर आवडेल.

आशिष दा 26/03/2014 - 17:23
2007 साली मी सुध्दा एवरेस्ट बेस कॅम्प ट्रेक ला गेलो होतो. नामचे बाजार, डिंग्बोचे, लोबुचे, गोरखशेप करत काला पठार गाठणे हेच एक दिव्य आहे त्याच्या वर अजून १०,००० फूट एवरेस्ट समीट आहे हीच कमाल वाटते. तुमची लेखमाला अतिशय सुंदर होती. into thin air आणि The climb ही पुस्तकं खूप पूर्वीच वाचली होती त्याची आठवण झाली खूप वर्षांनी.वर्षांनी. अनातोली बुकरीव हा तर हिरो होता त्या वेळी- तुम्ही केलेला लेखमालेचा अंत सुंदरच. ही एक tragedy असल्यामुळे असंही म्हणवत नाही मात्र कि मज आली वाचायला :( बाय द वे- बेक वेदर केवळ चमत्कार !

स्पार्टाकस 26/03/2014 - 18:16
सर्वांचे मनापासून आभार. फक्त एकच प्रॉब्लेम म्हणजे, मिपावर फोटो देता आले नाहीत. इमेज लिंक देण्याचा प्रयत्न केला, पण फोटो दिसलेच नाहीत.

In reply to by स्पार्टाकस

पैसा 27/03/2014 - 09:59
http://www.misalpav.com/node/13573 या धाग्यात लिहिल्याप्रमाणे चित्रे द्यायचा प्रयत्न करा. नाही जमलं तर चित्रांच्या लिंक्स कोणा संपादकाला व्यनि करा. लेखात टाकता येतील. मात्र ही चित्रे कुठेही आंतरजालावर असणे आवश्यक आहे.

पैसा 27/03/2014 - 10:01
अतिशय सुंदर मालिका झाली. एखाद्या हिंदी सिनेमासारखं एव्हरेस्ट मोहिमांमधे सगळंच आहे, थरार, मदत, विश्वासघात, आरोप-प्रत्यारोप, आशा-निराशा. एव्हरेस्टवर समाधी हे वाचायला रोमँटिक वाटतं, पण जाणार्‍याच्या जवळच्यांना तरीही ती न भरून येणारी जखमच असते.

In reply to by पैसा

एस 01/04/2014 - 22:47
एव्हरेस्टवर समाधी हे वाचायला रोमँटिक वाटतं, पण जाणार्‍याच्या जवळच्यांना तरीही ती न भरून येणारी जखमच असते.
हेच म्हणायला आलो होतो. २०१२ मध्ये आमचा जवळचा मित्र एव्हरेस्ट मोहिमेवर गमावला आहे. त्याच्या आठवणीने पुन्हा एक्दा गहिवरुन आले... ह्या घटनाक्रमाबद्दल आधी माहित होते तरी तुमच्या लेखांतून पुन्हा वाचायला तितकेच चित्तथरारक वाटले. के-२ वरील लेखमालाही इतकीच चांगली आहे. लिहीत रहा. तुमच्या लेखमालांतून कुणाला त्या अजस्र हिमाद्रिला आव्हान द्यावेसे वाटेल - काय सांगावे...!

सुहास झेले 28/03/2014 - 02:08
साला....शब्दच नाहीत. काय बोलू सुचत नाही. वेड लागत अश्या गोष्टींसाठी आणि तितकीच पूर्वतयारी. सगळी लेखमाला एकत्र वाचून प्रतिक्रिया देतोय. गेला १ तास निव्वळ वाचत सुटलोय. कोणाचा संदर्भ मिळाला नाही, की परत आधीचे भाग वाचत वाचत... निशब्द झालोय.. माझ्याकडून साक्षात दंडवत तुम्हाला. असेच उत्तमोत्तम लेख आम्हास देत रहा. खूप खूप आभार ह्या लेखमालेसाठी. . अवांतर - संपादकांना शेवटच्या भागात सुरुवातीला आधीच्या भागांची लिंक एकत्र देता येईल का?

मनराव 10/04/2014 - 15:24
लेखमाला उत्तम...... लैच नशिबवान अहात... ज्यांच्या बद्दल लिहिलत त्यापैकी दोन उस्तादांची (बुकरीव आणि वेदर्सची) भेट झाल्यामुळे..

अद्भुत असते हे अगदी खरे ठरले. बेक वेदर्स जिवंत परत येणे अफलातून आहे. थरार तर आहेच. गोरान क्रपचा अचूक निर्णय आणि हॉलचे चुकीचे निर्णय यांचे विश्लेषण सुरेख केले आहे. एकमेकांचे प्रतिस्पर्धी असूनही हॉल आणि फिशरमधले मैत्रीपूर्ण संबंध, विविध गिर्यारोहकांमधले भावनिक संबंध छान टिपले आहेत. बर्फामुळे प्राणवायू टाकीचा नियंत्रक न चालणे, अती ऊंचीवरच्या आजारामुळे मेंदूने केलेल्या कुचराईमुळे निर्णयक्षमता कमी होणे वगैरे अप्रतिम. वूडॉल आणि जपानी गिर्यारोहक यांच्या स्वार्थी वागणुकीमुळे बुकरीव्ह आणि डेव्हीड ब्रेशिअर्स या दोघांचे तसेच एक अपवाद वगळता बहुतेक शेर्पांचे मोठेपण ठळक उठून दिसते. त्यांच्यासमोर नतमस्तक झालो. गिर्यारोहकांच्या मृतात्म्यांसाठी प्रार्थना करून सुरेख लेखमालेसाठी तुम्हाला धन्यवाद देतो. कृपया चित्रे लेखात चढवण्याचे तंत्र लौकरात लौकर शिकून पुढील सर्व लेखात ती योग्य स्थानी येऊद्यात. के२ च्या अखेरच्या लेखांकात आलेली आहेतच. लेखाचा दुवा 'दखल' म्हणून दिल्यामुळे या दोन अप्रतिम लेखमाला वाचायला मिळाल्या त्याबद्दल संपादकमंडळालाही धन्यवाद.

अमोल खरे 18/04/2014 - 18:58
एव्हरेस्ट चढणे इतके रिस्की असुनही लोकं तो का चढतात ? "तो तेथे आहे म्हणुन" हे उत्तर ऐकायला चांगले आहे, पण जो जीव गमावतो त्याच्या फॅमिलीचे काय ? गेलेल्या माणसाची डेड बॉडीपण मिळत नाही अशा ठिकाणी जायचंच कशाला ? फक्त एव्हरेस्ट नाही तर कोणत्याही डोंगर असे दोराच्या साहाय्याने चढण्यावर बंदीच घालायला हवी अशा विचारांचा मी आहे. माझे विचार १०० पैकी ९९ जणांना पटणार नाहीत हे माहिती असुनही हे लिहावेसे वाटतेय. एक व्यक्ति गेल्याने कुटुंबाची पुर्ण वाताहत होते. आर्थिक नाही होणार कदाचित पण आयुष्यभर आपण आपल्या मुलाला / मुलीला / नव-याला थांबवायला हवं होतं असं सारखं त्या म्हाता-या आई वडिलांना / बायकोला वाटत राहते. फक्त आपला छंद पुर्ण करण्यासाठी अख्ख्या कुटुंबाचं आयुष्य पणाला लावण्यात त्यांना काहीच वाटत नाही ?? ही मालिका अप्रतिम होतीच, पण ह्या गिर्यारोहकांनी इतकी रिस्क का घेतली हा प्रश्न अजुनही अनुत्तरीतच आहे.

आयुर्हित 19/04/2014 - 12:09
"बेसकॅम्प' हादरला; भारतीय सुरक्षित - मुकुंद पोतदार - सकाळ वृत्तसेवा शनिवार, 19 एप्रिल 2014 - 02:00 AM IST Tags: basecamp, india, avalanche, everest, nepal, mountaineering एव्हरेस्ट बेसकॅम्प - हिमप्रपाताच्या प्रचंड आवाजामुळे एव्हरेस्ट बेसकॅम्प हादरला. हिमप्रपाताची तीव्रता लक्षात येऊन विविध शेर्पा एजन्सी, तसेच "हिमालयन रेस्क्‍यू असोसिएशन'ची (एचआरए) पथके झपाट्याने कार्यान्वित झाली. बिनतारी संदेशयंत्रणेद्वारे हेलिकॉप्टरना पाचारण करण्यात आले. दोन "चॉपर'मधून धाडसी पायलट व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुमारे 200 मीटर दोर खाली फेकला. त्याला लटकत जिगरबाज सुरक्षारक्षकांनी काही जखमींना बेसकॅम्प जवळ आणले. यात "एचआरए'च्या लाक्‍पा नोर्बू यांनी काही जखमींना खाली आणताना प्राणपणास लावले. मृतदेहही दोरांच्या साह्याने खाली आणले जात होते. हेलिकॉप्टरचा आवाज व दोरांना लटकलेले मृतदेह बेसकॅम्पवर उपस्थित असलेल्यांच्या जिवाचा थरकाप उडवीत होते. "एचआरए'च्या वैद्यकीय केंद्रामध्ये डॉ. सुझी, डॉ. प्रणव, व डॉ. भंडारी यांनी जखमींवर उपचार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. "बेसकॅम्प'वरील बहुसंख्य गिर्यारोहक व इतर सदस्यांनी जखमींना केंद्रापर्यंत आणण्यासाठी "स्ट्रेचर' उचलण्यापासून आवश्‍यक ती सर्व कामे तहानभूक हरपून केली. दरम्यान, सायंकाळी बेसकॅम्पवर तातडीची बैठक झाली. अजूनही चार गिर्यारोहक बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी शनिवारी पथके पाठवली जातील. मृतांना आदरांजली म्हणून पुढील तीन ते चार दिवस चढाई होणार नाही. या दुर्घटनेमुळे बहुतेक संघांच्या मोहिमेवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्‍यता आहे. काही पथके मोहीम अर्धवट सोडण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, साताऱ्याची प्रियंका मोहिते, अरुणाचल प्रदेशची अंशू जामसेम्पा, पश्‍चिम बंगालचे सहा गिर्यारोहक, तसेच इतर भारतीय पथके या हिमप्रपाताच्या तडाख्यातून बचावली असून हे सर्व जण सुरक्षित आहेत. पहाटे साडेसहाच्या सुमारास प्रचंड आवाज ऐकू आला. हिमकडा कोसळून त्याखाली सुमारे 30 गिर्यारोहक सापडले. यांतील शेर्पांनी "कॅम्प 2' पर्यंत तंबू, केरोसीन, खाद्यपदार्थ आदी वस्तू नेण्यासाठी "लोडफेरी' सुरू केली होती. खुंबू हिमनदीमधून पुढे जात असतानाच ही दुर्घटना घडली. त्यात सुरवातीला पुढे असलेले शेर्पा जागीच ठार झाले. "दाम' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या भागात रक्ताचा सडा पडून पांढऱ्याशुभ्र हिमनदीच्या पार्श्‍वभूमीवर भीषण दृश्‍य निर्माण झाले.

आयुर्हित 27/04/2014 - 02:40
पर्वतावर वास करणाऱ्या देवतेचा "बुलावा' असेल तरच शिखरावर जाता येतं, अशी श्रद्धा असलेल्या गिर्यारोहकांना यंदा एव्हरेस्टच्या "बेस कॅंप'वरूनच "टेंट' गुंडाळावा लागला. हिमप्रपातात मृत्युमुखी पडलेल्या पर्वतपुत्रांच्या मृत्यूमुळे व्यथित पर्वतमित्रांनी मोहिमा रद्द केल्या. खेळ, आयुष्य कधी थांबत नाही. या वेळी हे अघटित घडलं. त्याविषयी... एव्हरेस्टच्या चढाईसाठी जिथून पहिलं पाऊल टाकलं जातं, त्या खुंबू हिमनदीतील हिमप्रपाताने 16 शेर्पांचे बळी घेतले. गिर्यारोहकांची "लाइफलाइन' मानले जाणारे शेर्पा "पर्वतपुत्र' म्हणूनही ओळखले जातात. हे पर्वतपुत्र आपल्या पर्वतमित्रांच्या मृत्यूमुळे इतके खचले, की यंदा कोणतंही नुकसान झालं तरी एव्हरेस्ट चढायचं नाही, असा निर्णय त्यांनी घेतला. यामुळे साऱ्या जगात खळबळ माजली. तसं होणं स्वाभाविकच होतं. कारण "जगातील सर्वोच्च शिखर' म्हणून एव्हरेस्टला "ग्लॅमर' आहे. एव्हरेस्टवर शेर्पांचा बळी यापूर्वीही गेला आहे. शेर्पा जेवढे दैववादी असतात तेवढेच प्रयत्नवादीही असतात. हे दोन निकष लावल्यास पृथ्वीतलावरील अशी ही एकमेव जमात ठरावी. गिर्यारोहकांना कृत्रिम ऑक्‍सिजन लावूनही जिथं धाप लागतो, तिथं हेच शेर्पा ऑक्‍सिजन सिलिंडरसह अनेक वस्तूंचा "लोड' पेलत धपाधप चढाई करतात. सुरवातीला पाश्‍चिमात्य गिर्यारोहकांच्या हुकुमानुसार काम करणारे शेर्पा आता गिर्यारोहण मोहिमांची निर्णयप्रक्रिया सांभाळतात. इतके जिगरबाज शेर्पा यंदा चढाईस का तयार नाहीत, असं कोडं सर्वांना पडलं आहे. गेल्या वर्षी इटलीच्या युली स्टेकनं काही शेर्पांना शिवीगाळ केली होती. त्यामुळे त्याला "कॅंप 3'वर मारहाण झाली होती. बहुतांश पाश्‍चिमात्य शेर्पांशी कायम अंतर ठेवून राहतात आणि केवळ व्यवसाय म्हणून संबंध ठेवतात. त्यामुळे युली स्टेक व शेर्पांमधील मारामारी "इंटरनॅशनल न्यूज' बनली होती. हिमप्रपातानंतर संपूर्ण "बेस कॅंप' एक झाला आणि गोऱ्यांनी स्थानिकांच्या खांद्याला खांदा लावून मदतकार्यात भाग घेतला. शेर्पांशी प्रत्येकाचं जणू काही रक्ताचं नातं असल्याचं चित्र निर्माण झालं. "अल्टिट्यूड'ला गरम पाणी, ब्लॅक टी, लिक्वीडच्या जोडीला "डाएट'ही व्यवस्थित घ्यावं लागतं, पण त्या दिवशी दुपारी उशिरा शेवटचा जखमी "ट्रीट' झाल्यावरच तहानभुकेची जाणीव "बेस कॅंप'ला झाली. या दुर्घटनेचा "प्लस पॉइंट' म्हणून या एकीचा उल्लेख करणं पहिलं कर्तव्य ठरतं. आता नकारात्मक गोष्टींची चर्चा करायची झाल्यास दुर्घटना कोणत्याच खेळाला नवी नाही. त्यामुळे खेळ थांबत नाही, आयुष्य थांबत नाही, असं आपण एरवी पाहतो. या वेळी तसं झालं नाही. संपूर्ण मोसमच रद्द झाला. असं का झालं? एका दिवशी एका हिमप्रपातात इतकी मनुष्यहानी होणं आणि दुर्दैवानं सर्व शेर्पाच असणं हे याचं स्वाभाविक उत्तर आहे. शेर्पांच्या नकाराचं ते एक मुख्य कारणही आहे. पण हा प्रश्‍न इथंच सुटत नाही, तर पुढं जाऊन कूटप्रश्‍न बनतो. दुर्घटनेस कारणीभूत असलेला व प्रश्‍नाचं मूळ ठरलेला हिमप्रपात हा चर्चेचा पहिला मुद्दा ठरेल. अगदी 1921 मधील पहिल्या मोहिमेत याच कारणामुळे सात शेर्पा मृत्युमुखी पडले होते. तेव्हापासून होणारे हिमप्रपात आता अचानक का वाढले आहेत व तीव्र झाले आहेत, याचं एक कारण म्हणजे "ग्लोबल वॉर्मिंग'. तापमानवाढीमुळे हिमालयातील हिमनद्या वितळत आहेत. पर्यायाने होणारी बर्फाची हालचाल हिमप्रपातास कारणीभूत ठरत आहे. खुंबू हिमनदी तरी त्यास अपवाद कशी राहणार? 1953 मधील पहिल्या यशस्वी चढाईच्या आधी प्रचंड बर्फ हे अपयशाचं मुख्य कारण होतं. आता बर्फाचं घटतं प्रमाण एकीकडं हिमप्रपात वाढवीत असताना पाषाणयुक्त भागावरून क्रॅम्पॉनसह चढाई अवघड ठरवीत आहे. एरवी बर्फाळ मार्गातून चढाई करताना बुटांना अणकुचिदार खिळ्यांचा "सपोर्ट' लावला जातो. बुटांना क्रॅम्पॉन लावणं व काढणं इतक्‍या उंचीवर कष्टप्रद असतं. जीनिव्हा स्पर भागाशिवाय इतरत्र बर्फ कमी व पाषाण जास्त अशी स्थिती निर्माण होत आहे. एव्हरेस्टसारख्या दुर्गम ठिकाणाचा आणि "ट्रॅफिक जॅम'चा काही संबंध येईल, असं अनादी काळापासून काल-परवापर्यंत कुणाला वाटलं नव्हतं. एडमंड हिलरी व शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी 1953 मध्ये सर्वप्रथम एव्हरेस्ट सर केलं. त्यानंतर 1990 च्या दशकापर्यंत यशाचं प्रमाण मर्यादित होतं. 1993 मध्ये एव्हरेस्टवीरांचा आकडा सर्वप्रथम शंभरच्या घरात गेला. पुढील दशकात तीनशे, तर त्यानंतरच्या दशकात पाचशे अशी वाढ यात झाली. पोशाख, खाद्य पदार्थांशी संबंधित अत्याधुनिक तंत्रज्ञान, हवामानाचा अचूक अंदाज, त्याविषयी सखोल अभ्यास आणि मुख्य म्हणजे सरस पूर्वतयारी ही यामागील कारणं आहेत. अशा वेळी कसलेल्यांबरोबरच नवख्या गिर्यारोहकांची "भाऊगर्दी" ट्रॅफिक जॅम वाढवीत असताना आणखी एक घटक यात भर घालत आहे आणि तो म्हणजे "ग्लोबल वॉर्मिंग'मुळे "वेदर विंडो' कमी होत जात आहे. अंतिम चढाईसाठी (समिट अटेम्प्ट) अनुकूल हवामानाचे दिवस कोणते, यास "वेदर विंडो' असं संबोधलं जातं. 1960-70 च्या दशकापर्यंत एका मोसमात अशा "वेदर विंडो' 10-11 असायच्या. तापमानवाढ व एकूणच हवामानातील आकस्मिक बदलांचं प्रमाण वाढून "वेदर विंडो' कमी होत आहे. यामुळे गेल्या काही वर्षांत जास्तीत जास्त चार दिवस "समिट अटेम्प्ट'ला अनुकूल मिळत आहेत. गिर्यारोहकांची भाऊगर्दी व "वेदर विंडो'चे मोजके दिवस "ट्रॅफिक जॅम' वाढवीत आहे. एव्हरेस्टच नाही, तर कोणत्याही पर्वतावर देव राहतो असं मानलं जातं. इतकंच काय, खेडेगावांतील डोंगरावरही शेंदूर फासलेले क्षेत्रपाल उपस्थित असतात. एव्हरेस्टला तर "चोमोलुंग्मा' म्हटलं जातं. तिबेटी भाषेतील या शब्दाचा अर्थ जगन्माता असा होतो. चोमोलुंग्मा ही साऱ्या जगाची माता म्हणजे वसुंधरेची कुलदेवता मानली जाते. येथे सर्वप्रथम नतमस्तक झालेला भूतलावरील एडमंड हिलरी नामक पहिला महामानवसुद्धा नास्तिकतेकडून आस्तिकतेमध्ये परावर्तित झाला. श्रद्धाळू गिर्यारोहक पर्वताने अनुमती दिली तरच "समिट सक्‍सेस' मिळतो असं मानतात. एव्हरेस्टच्या बाबतीत हे सर्वार्थानं लागू होतं. पर्वताच्या मनात नसेल तर शिखरावर जाता येत नाही, मधूनच माघारी फिरावं लागतं, असा अनुभव एव्हरेस्ट आणि जगातील इतर 13 "एट थाऊजंडर'च नव्हे, तर अनेक शिखरांच्या मोहिमेत आला आहे. यंदा मात्र एव्हरेस्टनं पहिलं पाऊल टाकण्यापूर्वीच पायथ्यापासून माघारी फिरण्याचा "कौल' दिला आहे. गेल्या वर्षी एव्हरेस्टच्या यशोगाथेला साठ वर्षं पूर्ण झाली. नेपाळ सरकार मोहिमांच्या "रॉयल्टी'मध्ये पुढील वर्षी सवलत देण्याची अपेक्षा आहे. यामुळे सर्वत्र उत्साहाचं वातावरण असतानाच एव्हरेस्टवर इतकं अघटित घडलं आहे. बुद्धिमत्ता, क्रियाशीलता, सर्जनशीलता, कार्यक्षमता आणि कर्तृत्वाची परिसीमा गाठली जाणारी अनेक क्षेत्रं आहेत. अंतराळयान, टेलिफोन, रेडिओ, टीव्हीसारखे शोध मानवी बुद्धिमत्तेचे द्योतक आहेत. राजा रवी वर्मा यांची चित्रं, सुधीर फडके- ग. दि. माडगूळकर यांचं "गीतरामायण' सर्जनशीलतेचा उत्कट बिंदू गाठते. "शिवशाहीर' बाबासाहेब पुरंदरे यांचा मनुष्य व प्राण्यांचा सहभाग असलेले "जाणता राजा' कार्यक्षमतेचं आदर्श उदाहरण ठरतं. ऍथलेटिक्‍सध्ये 100 मीटर धावण्याच्या शर्यतीमधील घटत्या क्रमाने उंचावणारी विश्‍वविक्रमी वेळ किंवा क्रिकेटच्या मैदानावरील एका डावातील एका फलंदाजाची वाढत्या क्रमाने चारशेपर्यंत उंचावत गेलेली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या मानवी क्षमता आणि कर्तृत्वाचे द्योतक आहे. उत्तर आणि दक्षिण, या दोन्ही ध्रुवांवर पाऊल टाकलं आहे. असं असूनही "तिसरा ध्रुव' अर्थात एव्हरेस्टच्या "ग्लॅमरला "चॅलेंज' नाही! यंदा या तिसऱ्या ध्रुवाने तिसरा डोळा उघडला. एव्हरेस्ट मोहिमांना "ब्रेक' लागला. गेल्या वर्षी साठी पूर्ण केलेले एव्हरेस्ट "रिटायर' होऊ नयेत आणि येती अनेक शतकं ही यशोगाथा "ब्रेक के बाद' सुरू राहील, पण या "काळे वर्ष' जाहीर झालेल्या या "ब्रेक'चा सदुपयोग व्हावा. जागतिक तापमानवाढीसह अनेक नकारात्मक बदलांना कारणीभूत असलेल्या मानवजातीनं अंतर्मुख होऊन हाच विचार करावा, हाच तर तिसऱ्या ध्रुवाचा तिसरा डोळा उघडण्यामागील अर्थ नसेल? चोमोलुंग्माचा हाच तर सांगावा नसेल? तिसऱ्या ध्रुवानं उघडला तिसरा डोळा (मुकुंद पोतदार) - मुकुंद पोतदार रविवार, 27 एप्रिल 2014 - 02:00 AM IST

पाटीलभाऊ 20/03/2024 - 18:03
अत्यंत रोमांचक आणि थरारक लेखमाला. सर्व १० भाग सलग वाचायला मजा आली. दंडवत...!
१९९६ माऊंट एव्हरेस्ट: १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९,

मागोवा लोकसभा निवडणुकांचा..२ पहिल्या लोकसभा निवडणुका- १९५१-५२.

लाल टोपी ·
मागोवा लोकसभा निवडणुकांचा..१ पहिल्या लोकसभा निवडणुकीचे आव्हान भारतात लोकशाही पद्धतीने निवडणुका आयोजित करणे किती आव्हानात्मक होते हे आपण पाहिले. त्यामुळेच जानेवारी फेब्रुवारी १९५१ मध्ये या निवडणुकांची रंगीत तालीम घेण्यात आली. त्यावरून निवडणुक आयोगाला एकूणच प्रक्रियेबाबत आणखी किती तयारी करावी लागेल हे समजून आले.

पैसा 27/03/2014 - 12:16
काय सुंदर लेख आहे! अतिशय माहितीपूर्ण लिखाण आणि संग्राह्य चित्रे आहेत. जनसंघाचा दिवा आणि काँग्रेसच्या मोटारीबरोबरचे काँग्रेसनेच ब्रिटिशांशी लढा दिल्याचं चित्र मनोरंजक आहे. त्या काळची साधनसामग्री, वाहतूक व्यवस्था सगळ्याचा विचार करता पहिल्या निवडणुकीत ४५% लोकांनी मतदान केले ही खरी तर अचिव्हमेंटच म्हटली पाहिजे. या निवडणुकीत मतपेट्या बघा, एका उमेदवाराला एक मतपेटी दिसते आहे. मात्र काही मतदारसंघातून २ किंवा ३ उमेदवार कसे निवडून दिले याबद्दल कुतुहल आहे. नेमकी काय व्यवस्था असावी ही?

In reply to by पैसा

क्लिंटन 27/03/2014 - 13:03
लेख प्रचंड आवडला. माझ्या जिव्हाळ्याच्या विषयावर आणखी प्रतिसाद लिहिणारच आहे.
या निवडणुकीत मतपेट्या बघा, एका उमेदवाराला एक मतपेटी दिसते आहे. मात्र काही मतदारसंघातून २ किंवा ३ उमेदवार कसे निवडून दिले याबद्दल कुतुहल आहे. नेमकी काय व्यवस्था असावी ही?
त्यावेळी प्रत्येक उमेदवारासाठी स्वतंत्र मतपेटी असायची. म्हणजे मला समजा क्षयज्ञ या उमेदवाराला मत द्यायचे आहे. तेव्हा मतपत्रिकेवरील त्या उमेदवाराच्या चिन्हाचा भाग फाडून त्या उमेदवाराच्या नावाने असलेल्या मतपेटीत टाकायचा. ज्या मतदारसंघांमध्ये दोन उमेदवार निवडून दिले जात त्या मतदारसंघांमध्ये मतदार मतपत्रिकेमधून दोन तुकडे फाडून दोन स्वतंत्र मतपेट्यांमध्ये टाकत असत. सर्व मतांची मोजणी करून जास्त मते मिळालेले पहिले दोन उमेदवार विजयी घोषित केले जात असत. राजकीय पक्षही अशा मतदारसंघांसाठी दोन उमेदवार देत असत. या पध्दतीमध्ये किती गुंतागुंत होत असेल याची कल्पनाही करवत नाही. म्हणजे मला समजा गाढव हे चिन्ह असलेल्या उमेदवाराला मत द्यायचे आहे पण मी ते फाडून समजा हत्ती हे चिन्ह असलेल्या उमेदवाराच्या पेटीत टाकले तर असे मत अवैध समजले जात होते की ते गाढव या चिन्हाच्या उमेदवाराला दिले असे समजले जात असे याची कल्पना नाही. तसेच या पध्दतीत मताची गोपनीयताही ठेवणे थोडे कठिणच होते. एखादा मतदार एखाद्या मतपेटीजवळ गेला याचा अर्थ तो मतदार त्या उमेदवाराला मत देत आहे हे उघडच होणार. अशा परिस्थितीत मताची गोपनीयता कशी ठेवणार? पहिल्या तीन लोकसभा निवडणुकांसाठी ही पध्दत होती. नंतर एका मतदारसंघातून एकच उमेदवार असे आता प्रचलित असलेली पध्दत सुरू झाली.

In reply to by क्लिंटन

लाल टोपी 27/03/2014 - 23:06
मतदानाची ही नेमकी प्रक्रीया माहित नव्हती. खरोखरीच फारच गुंतागुंतीची पध्दत होती तुमच्या प्रतिसादां मुळे लेखाच्या माहितीत मोलाची भर पडत आहे. धन्यवाद.

In reply to by क्लिंटन

त्यावेळी प्रत्येक उमेदवारासाठी स्वतंत्र मतपेटी असायची. म्हणजे मला समजा क्षयज्ञ या उमेदवाराला मत द्यायचे आहे. तेव्हा मतपत्रिकेवरील त्या उमेदवाराच्या चिन्हाचा भाग फाडून त्या उमेदवाराच्या नावाने असलेल्या मतपेटीत टाकायचा.
मिपावर हा लेख १० वर्षांपूर्वी आला होता. नंतरच्या काळात याविषयी अधिक वाचल्यावर पुढील माहिती मिळाली- पहिल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदारसंघात जितके उमेदवार असतील त्या उमेदवारांसाठी प्रत्येकी एक अशी मतपेटी असायची आणि त्या मतपेटीवर संबंधित उमेदवाराचे निवडणुक चिन्ह लावलेले असायचे. नंतरच्या काळात आपल्याला परिचित झालेल्या मतपत्रिका तेव्हा नव्हत्या. तर १९५२ आणि १९५७ मध्ये मतपत्रिका म्हणजे निवडणुक आयोगाने विशिष्ट कागदावर बनवून घेतलेल्या स्लीप्स असायच्या. त्या कागदी स्लीपवर मतदाराने शिक्का मारून ती स्लीप ज्या उमेदवाराला मत द्यायचे असायचे त्या उमेदवाराच्या मतपेटीत जाऊन टाकायची. कदाचित त्या कागदी स्लीपवर मतदाराची सही/अंगठ्याचा ठसाही असावा. मतपत्रिकेवर सगळ्या उमेदवारांची नावे आणि चिन्हे आणि ज्याला मत द्यायचे आहे त्या उमेदवाराच्या चिन्हापुढे शिक्का मारायचा आणि मग ती मतपत्रिका एकाच मतपेटीत टाकायची ही व्यवस्था नंतरच्या (म्हणजे १९६२ पासून) आली. त्यामुळे वरील प्रतिसादात गाढव-हत्ती हा गोंधळ उडत असावा ही शंका लिहिली होती तशी परिस्थिती १९५२ आणि १९५७ मध्ये नव्हती.
पहिल्या तीन लोकसभा निवडणुकांसाठी ही पध्दत होती. नंतर एका मतदारसंघातून एकच उमेदवार असे आता प्रचलित असलेली पध्दत सुरू झाली.
सुधारणा- पहिल्या दोन तीन लोकसभा निवडणुकांसाठी ही पध्दत होती. नंतर एका मतदारसंघातून एकच उमेदवार असे आता प्रचलित असलेली पध्दत सुरू झाली.

क्लिंटन 27/03/2014 - 14:07
पहिल्या लोकसभा निवडणुकांमधील प्रमुख विजयी उमेदवारः (या यादीतील काही त्यावेळी तितके हेवी-वेट नव्हते पण भविष्यात ते महत्वाचे नेते झाले) १. पंडित नेहरू: अलाहाबाद (पूर्व) २. मौलाना आझादः रामपूर- बरेली पश्चिम ३. बलदेवसिंगः नवाशहर (पंजाब) ४. बाबू जगजीवन रामः शाहबाद (दक्षिण)--- त्यावेळी सासाराम या मतदारसंघात होते ५. रफी अहमद किडवाई: बहराईच (पूर्व) ६. राजकुमारी अमृत कौरः मंडी (तत्कालीन पंजाब. सद्यकालीन हिमाचल प्रदेश) ७. न.वि (काकासाहेब) गाडगीळ: पुणे मध्य ८. श्यामाप्रसाद मुखर्जी: कलकत्ता दक्षिण पश्चिम ९. चिंतामणराव (सी.डी) देशमुखः कुलाबा १०. रत्नाप्पा कुंभारः कोल्हापूर-सातारा ११. गुलझारीलाल नंदा: साबरकांठा १२. स.का.पाटील: मुंबई दक्षिण १३. सुचेता कृपलानी: नवी दिल्ली १४. व्ही.व्ही.गिरी: पथापटनम (आता हा मतदारसंघ अस्तित्वात नाही) १५. के.कामराजः श्रीविलीपुथ्थुर १६. आर.वेंकटरामनः तंजावर (१९८७-९२ या काळात राष्ट्रपती) १७. एम.अनंतशयनम अय्यंगारः तिरूपती (भविष्यात हे लोकसभा अध्यक्ष झाले) १८. मार्गाथम चंद्रशेखर: तिरूवल्लूर (१९९१ मध्ये याच मार्गाथम चंद्रशेखर श्रीपेरूम्बुद्दूरमधून काँग्रेसच्या उमेदवार होत्या. त्यांच्यासाठीच्या प्रचारसभेच्या दरम्यान राजीव गांधींची हत्या झाली) १९. रिशांग किशिंगः बाह्य मणिपूर-- २०१२ मध्ये संसदेला ६० वर्षे पूर्ण झाली म्हणून पहिल्या लोकसभेत निवडून गेलेल्या तीन हयात असलेल्या सदस्यांचा सत्कार केला गेला होता. त्यात रिशांग किशिंग हे एक होते. १९९० च्या दशकात हे मणिपूरचे मुख्यमंत्री होते.

श्रीगुरुजी 27/03/2014 - 14:16
माहितीपूर्ण लेख! खालील वाक्य खटकले. >>> एकुण मतदानाच्या ७५% मते कॉंग्रेस पक्षाला मिळाली. मी असे वाचले आहे की आजवर झालेल्या सर्व लोकसभा निवडणुकात काँग्रेस वा इतर कोणत्याही पक्षाला कधीही ५० टक्के मते मिळालेली नाहीत. काँग्रेसचा उच्चांक १९८४ मध्ये होता जेव्हा काँग्रेसला ४९ टक्के मते मिळाली होती. पण ७५ टक्के मते कधीही मिळाली नव्हती. जर काँग्रेसला ७५ टक्के मते मिळाली असतील तर सर्व १०० टक्के उमेदवार हे काँग्रेसचेच असायला हवे होते.

In reply to by श्रीगुरुजी

लाल टोपी 27/03/2014 - 21:58
एका लेखात ७४.९९% मते मिळऊन काँग्रेस विजयी झाली असे वाक्य होते तोच संदर्भ मी वापरला होता परंतु निवडणुक आयोगाच्या आकडेवारीत ४४.९९% काँग्रेसला मिळाल्याचे नोंदवले आहे म्हणजे मी जो संदर्भ वापरला होता ती टंकनातील चूक असावी. चूक निदर्शनास आणुन दिल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by लाल टोपी

प्यारे१ 27/03/2014 - 22:24
एकूण मतदानाच्या ७५% असं असायला काय हरकत आहे? उदा: एकूण मतदान ६४% झालं तर त्याच्या (मतदानाच्या) ७५% म्हणजे एकूण मतदारांच्या संख्येच्या ४८% असं काही असेल ना?

In reply to by प्यारे१

श्रीगुरुजी 28/03/2014 - 12:22
>>> एकूण मतदानाच्या ७५% असं असायला काय हरकत आहे? उदा: एकूण मतदान ६४% झालं तर त्याच्या (मतदानाच्या) ७५% म्हणजे एकूण मतदारांच्या संख्येच्या ४८% असं काही असेल ना? एकूण मतदान जितके झाले असेल त्याच्या प्रमाणातच टक्केवारी दिली जाते. १९८४ मध्ये भारतात अंदाजे ४५ कोटी मतदार होते. त्यापैकी अंदाजे ६५ टक्के मतदारांनी म्हणजे अंदाजे २८-२९ कोटी मतदारांनी मत दिले. काँग्रेसला त्यापैकी ४९ टक्के म्हणजे अंदाजे १४ कोटी मतदारांनी मत दिले होते. म्हणजे एकूण मतदारसंख्येच्या ३०-३१ टक्के मतदारांनी परंतु एकूण मतदानापैकी ४९ टक्के मते काँग्रेसला मिळाली होती.

पैसा 27/03/2014 - 22:43
http://www.indiavotes.com/pc/info?eid=1&state=0 (आभारः क्लिंटन) इथे सगळ्या निवडणुकांची आकडेवारी उपलब्ध आहे.

विकास 01/04/2014 - 20:40
हा भाग आत्ता पाहीला. खूप माहितीपूर्ण... उमेदवाराप्रमाणे मतपेटी प्रकार फारच रोचक! मधल्या एका (८० च्या दशकातील) निवडणुकात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना हरवण्यासाठी म्हणून बेळगावात कन्नडीगांकडून जवळपास ३५० अपक्ष उमेदवार उभे केले गेले होते. जर उमेदवारासाठी मतपेटी हा प्रकार असता तर काय धमाल आली असती! या निवडणुकीसाठी वर्तमानपत्राप्रमाणे मतपत्रिका तयार करावी लागली होती. फक्त निवडणुक आयोगाने लॉटरी पद्धतीने अपक्षांना चिन्ह दिली. त्यात भन्नाट चिन्हे वाट्यास येऊ लागली. उ.दा. एका स्त्री उमेदवारास वस्तरा आला! ही काही सुचिन्हे नाहीत ;) हे समजून शेवटी यातील बहुतेकांनी माघार घेतली असे आठवते.

In reply to by विकास

क्लिंटन 01/04/2014 - 23:36
१९९६ च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मोदिकुरची मतदारसंघात १ हजार पेक्षा जास्त उमेदवार उभे होते. त्यावेळी मतपत्रिका एखाद्या वर्तमानपत्रासारखी होती. १९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये नालगोंडा (आंध्र प्रदेश) लोकसभा मतदारसंघात बरेच (काही शे) उमेदवार उभे होते.नक्की आकडा बघायला हवा. हे सगळे उमेदवार तेलंगण राज्याच्या निर्मितीसाठी दबाव आणण्यासाठी उभे होते. निवडणुकीला घाऊक प्रमाणात उभे राहून असा दबाव कसा येणार होता याची कल्पना नाही :)

In reply to by क्लिंटन

त्याकाळी वाचलेल्या बातमीनुसार यापैकी काही उमेदवारांना एकही मत मिळाले नव्हते. काहींना केवळ एक व एक अंकी मते मिळाली होती :-). दूरदर्शनवरील बातम्यांमध्ये तेथे नेहमीच्या मतपेट्यांऐवजी ड्रम्स वापरून तयार केलेल्या तात्पुरत्या मतपेट्या दाखवल्या होत्या. आपल्या उमेदवाराचे चिन्ह शोधण्यासाठी मतदारांना अधिक वेळ लागेल हे लक्षात घेऊन मतदान नेहमीपेक्षा लौकर सुरू करून उशिरापर्यंत चालू ठेवण्याची मुभाही देण्यात आली होती.

In reply to by श्रीरंग_जोशी

क्लिंटन 02/04/2014 - 14:12
दूरदर्शनवरील बातम्यांमध्ये तेथे नेहमीच्या मतपेट्यांऐवजी ड्रम्स वापरून तयार केलेल्या तात्पुरत्या मतपेट्या दाखवल्या होत्या.
हे कळले नाही. त्या सुपरिचित गडद हिरव्या रंगाच्या मतपेट्या न ठेवता ड्रम ठेवले होते? बाकी मतपत्रिका असताना ड्रमचा उपयोग वेगळ्या कारणासाठी होत असे. पूर्वी मतदान केंद्रनिहाय कोणाला किती मते मिळाली हे समजू शकत असे. काही ठिकाणी गुंड उमेदवार उभे राहत ते आपल्याला एखाद्या भागातून कमी मिळाली हे समजल्यावर त्या भागात राहणार्‍या लोकांना त्रास देत असत. महाराष्ट्रात सुदैवाने असे होत नसे पण उत्तर प्रदेश-बिहारमध्ये अशी गुंडगिरी होत असे.त्यामुळे १९९३ च्या उत्तर प्रदेश-मध्य प्रदेश-राजस्थान आणि दिल्ली विधानसभा निवडणुकांपासून निवडणुक आयोगाने नवी पध्दत अंमलात आणली.या पध्दतीनुसार एका मोठ्या ड्रममध्ये मतपेट्या उघडून आतली सगळी मते टाकली जात (एका वेळी जितक्या पेट्या मावतील तितक्या) आणि तो ड्रम गोल फिरवून सगळ्या मतपत्रिका एकत्र केल्या जात.त्यानंतर सगळ्या मतपत्रिका ५० च्या लॉटमध्ये एकत्र केल्या जात आणि मग मतमोजणी होत असे.या पध्दतीतून सगळी मते अर्थातच मोजली जात पण कोणत्या मतदानकेंद्रातून कोणाला किती मते मिळाली आहेत हे अर्थातच समजत नसे.या सगळ्या प्रक्रीयेला ३-४ तास नक्कीच लागत.आणि त्यानंतर हाताने मतमोजणी सुरू होई. आता यंत्रांमधून मतदान होत असल्यामुळे अर्थातच प्रत्येक मतदान केंद्रातून कोणाला किती मते मिळाली हे समजून येते. अवांतरः पूर्वी अगदी पहिले कल यायलाही अनेक तास जात असत. १९९८ च्या निवडणुकांसाठी मतमोजणी नेहमीप्रमाणे सकाळी ८ ला सुरू झाली.दुपारी २ वाजता प्रणॉय रॉय- दोराब सोपारीवाला यांचा इलेक्शन अ‍ॅनॅलिसिस कार्यक्रम सुरू झाला. दुपारी अडीच-पावणेतीनच्या सुमारास पहिले २-३ कल हाती आले होते. सगळे निकाल हाती यायला २-३ दिवस जात असत.अर्थातच माझ्यासारख्या निवडणुका एंजॉय करणार्‍याला ते २-३ दिवस म्हणजे पर्वणीच असत :)

In reply to by क्लिंटन

विकास 02/04/2014 - 16:44
अर्थातच माझ्यासारख्या निवडणुका एंजॉय करणार्‍याला ते २-३ दिवस म्हणजे पर्वणीच असत सहमत... मला देखील. मात्र, प्रणवरॉयच्या सुरवातीच्या आणि त्याच्या आधीच्या काळात ही पर्वणी चित्रपटप्रेमींना देखील असायची. केवळ एकच चॅनल असलेले दूरदर्शन तेंव्हा चांगले चांगले हिंदी चित्रपट दाखवत. मग मधेच चित्रपट थांबवून, "अभी अभी प्राप्त हुए समाचार के अनुसार... " असे म्हणत एखादा वृत्तनिवेदक अथवा बहुतेकवेळेस निवेदीकाच लेटेस्ट निकाल सांगायची! त्या शिवाय काही मुलाखती वगैरे प्राईम टाईमला चालायचेच. आता बहुविध चॅनल्स आणि हिंदी अथवा कुठलाही चित्रपट कधीही पहाता येण्याच्या जमान्यात त्या सगळ्याचे :अप्रूप असणे" म्हणजे काय हे शब्दाने सांगता येणे अवघड आहे. :) असो.

In reply to by क्लिंटन

प्यारे१ 02/04/2014 - 17:06
+१११ सगळ्यात आवडायचे ते योगेंद्र यादव. चेहर्‍यावरचं हुशारीचं तेज, अस्खलित हिंदी, सगळ्या मतदारसंघांबद्दलचा अतिशय सखोल अभ्यास, त्यात्या मतदारसंघांमधले समाज, जाती, पूर्वीच्या निवडणुकांमधले निकाल नि सद्य परिस्थिती ह्यांचं उत्तम विश्लेषण. बोलण्याची नर्मविनोदी नि एक वेगळी असलेली शैली. प्रचंड अभ्यासू माणूस. हह्ह्ह्ह्ह! (हे वेगळ्या कारणासाठी)

In reply to by क्लिंटन

शेकडो उमेदवार असल्याने मतपत्रिकेचे क्षेत्रफळ नेहमीच्या मतपेटीच्या मानाने अवाजवी होते म्हणून ड्रम्स वापरून पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती.

In reply to by क्लिंटन

भुमन्यु 03/04/2014 - 17:53
पूर्वी मतदान केंद्रनिहाय कोणाला किती मते मिळाली हे समजू शकत असे..
ही परिस्थिती आजही आहे. आणि याचा परिणाम असा आहे की एका आमदाराने मतदार संघातल्या विशिष्ट गावांकडील विकासकामांकडे संपुर्ण दुर्लक्ष केले.

लाल टोपी 02/04/2014 - 00:05
लोकशाहीत सर्वांना समान हक्क असावेत हे तत्व मान्य केले तरी अशा प्रकारच्या घटनांमुळे यंत्रणा राबवतांना किती प्रमाणात अडचणी येत असतील याचा विचार केला गेला पाहिजे उदा. मतदान यंत्रावर १५ उमेदवारांसाठी मतदान घेता येते ज्या ठीकाणी १००० किंवा काही शे उमेदवार उभे राहतात तेथे तेवढ्या प्रमाणात मतदान यंत्रे जोडणे (१००० उमेद्वारासाठी ६६ यंत्रांची गरज पडेल्)त्यामुळे काही प्रमाणात प्रतिबंधक उपाय उदा. अनामत रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ, १००० व्यक्तींची सूचक म्हणुन स्वाक्षरी असे उपाय योजणे शक्य आहे का?

In reply to by लाल टोपी

क्लिंटन 02/04/2014 - 13:55
मतदान यंत्रावर १५ उमेदवारांसाठी मतदान घेता येते ज्या ठीकाणी १००० किंवा काही शे उमेदवार उभे राहतात तेथे तेवढ्या प्रमाणात मतदान यंत्रे जोडणे (१००० उमेद्वारासाठी ६६ यंत्रांची गरज पडेल्)
मला वाटते की एक यंत्र ६४ उमेदवारांसाठी वापरता येते. २००४ च्या निवडणुकांच्या वेळी रेडिफवर की अन्य कुठे हे वाचले होते.नक्की आकडा तपासून बघायला हवा.
त्यामुळे काही प्रमाणात प्रतिबंधक उपाय उदा. अनामत रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ, १००० व्यक्तींची सूचक म्हणुन स्वाक्षरी असे उपाय योजणे शक्य आहे का?
१९५१-५२ च्या पहिल्या निवडणुकांपासून १९९६ पर्यंत लोकसभेसाठी अनामत रक्कम ५०० रूपये होती. १९५२ सालचे ५०० रूपये आणि १९९६ सालचे ५०० रूपये यात बराच फरक होता.त्यामुळे १९९६ मध्ये उमेदवारांची संख्या बेसुमार वाढली होती.१९८० च्या दशकापर्यंत फोन मिळवायला १०-१२ वर्षे थांबायला लागायचे हे आपल्याला माहितच आहे. निवडणुकीला उभे राहिले की प्रचारासाठी म्हणून उमेदवाराला फोन दिला जात असे. निवडणुका झाल्यानंतर थोडेफार सेटिंग करून फोनचे कनेक्शन चालू ठेवता येत असे.त्या कारणासाठीही काही मंडळी निवडणुकीला उभे राहत असत असेही बर्‍याच वर्षांपूर्वी वाचल्याचे आठवते. १९९८ च्या निवडणुकांपासून अनामत रक्कम ५०० वरून ५००० रूपये करण्यात आली.त्यामुळे उमेदवारांची संख्या १९९६ च्या तुलनेत बरीच कमी झाली.आता अनामत रक्कम १० हजार रूपये आहे. एका ठराविक मर्यादेपलीकडे अनामत रक्कम वाढवली तर निवडणुक केवळ श्रीमंतांनीच लढवावी असे निवडणुक आयोगाला वाटते असे चित्र उभे राहायची शक्यता आहे त्यामुळे अनामत रक्कम किती वाढवणार याला मर्यादा आहेतच. निवडणुका लढविणारे नॉन-सिरिअस उमेदवार ही डोकेदुखी आहेच.काका जोगिंदरसिंग म्हणून एका उमेदवाराने स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांपासून भारताच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांपर्यंत २०० पेक्षा जास्त निवडणुका लढविल्या. प्रत्येक वेळी त्यांचा पराभव झाला हे वेगळे सांगायलाच नको.त्यानंतर त्यांनी आपले टोपणनाव 'धरतीपकड' घेतले होते. किमान १००० लोकांच्या सह्या सूचक म्हणून ठेवायला हरकत नाही. जर मतदारसंघात १० लाख पेक्षा जास्त उमेदवार असतील तर त्या मानाने १००० हा आकडा बराच लहान आहे. तरीही सूचक म्हणून सह्या मिळाल्या तरी तेवढी मते मिळतीलच याची काही खात्री नाही. उदाहरणार्थ या काका जोगिंदरसिंग धरतीपकड यांनी १९९२ ची राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक लढवली होती.त्या निवडणुकीसाठीसुध्दा किमान २५ मतदारांच्या (खासदार/आमदार) यांच्या सूचक म्हणून सह्या लागतात.त्या धरतीपकड यांनी मिळविल्या.पण प्रत्यक्षात त्यांना २५ मते तरी मिळाली की नाही ही शंकाच आहे.

In reply to by क्लिंटन

लाल टोपी 03/04/2014 - 16:14
दै. लोकसत्ता मधील बातमीत या ठिकाणी हा उल्लेख असल्यामुळे एका मशिन वर १५ उमेदवार असा उल्लेख केला पण गुगलवले असतां जास्तीत जास्त '६४ उमेदवार' अशी माहिती मिळाली.

नविन माहिती आणि प्रकाशचित्रे दोन्हिही रोचक आहेत. काही मतदारसंघातून २ किंवा ३ उमेदवार कसे निवडले जात होते ते समजले. पण एका मतदारसंघातून २ किंवा ३ उमेदवार का निवडले जात होते ते कोणी सांगू शकेल काय?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हा लेख मिपावर येऊन १० वर्षे झाली आहेत. हा लेख आला तेव्हा मलाही हा प्रश्न पडला होता. पण नंतरच्या काळात त्याविषयी अधिक वाचन केले त्यातून पुढील गोष्ट समजली.
पण एका मतदारसंघातून २ किंवा ३ उमेदवार का निवडले जात होते ते कोणी सांगू शकेल काय?
ज्या मतदारसंघांमध्ये अनुसुचित जातींच्या मतदारांची संख्या जास्त (जास्त म्हणजे नक्की किती टक्के हे माहित नाही) त्या मतदारसंघांमध्ये असे दोन प्रतिनिधी निवडले जायचे. एक प्रतिनिधी असायचा खुल्या गटातील आणि दुसरा असायचा अनुसुचित जातींचा. दुसर्‍या प्रतिनिधीसाठी अर्थातच त्या प्रवर्गातीलच उमेदवार उभे राहू शकायचे. १९५२ मध्ये पंडित नेहरू अलाहाबाद (पश्चिम) लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. तो लोकसभा मतदारसंघ असा दोन प्रतिनिधींचा मतदारसंघ होता. तेव्हा नेहरू खुल्या गटातून तर काँग्रेसचेच मसुरिया दिन हे उमेदवार राखीव गटातून निवडून गेले होते. त्याव्यतिरिक्त काही मतदारसंघांमधून तीन प्रतिनिधी निवडले जायचे- एक खुल्या गटातून, एक अनुसुचित जाती प्रवर्गातून आणि एक ST प्रवर्गातून असे एकूण तीन प्रतिनिधी निवडून जायचे. असे तीन प्रतिनिधी निवडून जाणारे मतदारसंघ खूप जास्त नव्हते. ही व्यवस्था १९५२ आणि १९५७ च्या निवडणुकांमध्ये होती. नंतरच्या काळात घटनादुरूस्ती करून असे दोन/तीन प्रतिनिधी निवडून जाणारे मतदारसंघ ही व्यवस्था रद्द करण्यात आली आणि प्रत्येक मतदारसंघातून एकच प्रतिनिधी ही सध्या प्रचलित असलेली व्यवस्था १९६२ च्या निवडणुकांपासून सुरू करण्यात आली. या व्यवस्थेत काही मतदारसंघ अनुसुचित जाती आणि काही ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. अर्थातच त्या मतदारसंघांमधून त्या प्रवर्गातील उमेदवारच निवडणुक लढवू शकतात.

लाल टोपी 03/04/2014 - 21:58
कदचित मतदारसंघाच्या आकारमानानुसार किंवा लोकसंख्येनुसार दोन जागा असाव्यात कारण अलाहाबाद, गया, बडोदा, उत्तर मुंबई, ठाणे हे दोन प्रतिनीधी असणारे काही मतदार संघ आहेत. परंतु निश्चित कारण अगदी निवडणूक आयोगाच्या साईटवर देखील शोधूनही सापडले नाही.

पैसा 27/03/2014 - 12:16
काय सुंदर लेख आहे! अतिशय माहितीपूर्ण लिखाण आणि संग्राह्य चित्रे आहेत. जनसंघाचा दिवा आणि काँग्रेसच्या मोटारीबरोबरचे काँग्रेसनेच ब्रिटिशांशी लढा दिल्याचं चित्र मनोरंजक आहे. त्या काळची साधनसामग्री, वाहतूक व्यवस्था सगळ्याचा विचार करता पहिल्या निवडणुकीत ४५% लोकांनी मतदान केले ही खरी तर अचिव्हमेंटच म्हटली पाहिजे. या निवडणुकीत मतपेट्या बघा, एका उमेदवाराला एक मतपेटी दिसते आहे. मात्र काही मतदारसंघातून २ किंवा ३ उमेदवार कसे निवडून दिले याबद्दल कुतुहल आहे. नेमकी काय व्यवस्था असावी ही?

In reply to by पैसा

क्लिंटन 27/03/2014 - 13:03
लेख प्रचंड आवडला. माझ्या जिव्हाळ्याच्या विषयावर आणखी प्रतिसाद लिहिणारच आहे.
या निवडणुकीत मतपेट्या बघा, एका उमेदवाराला एक मतपेटी दिसते आहे. मात्र काही मतदारसंघातून २ किंवा ३ उमेदवार कसे निवडून दिले याबद्दल कुतुहल आहे. नेमकी काय व्यवस्था असावी ही?
त्यावेळी प्रत्येक उमेदवारासाठी स्वतंत्र मतपेटी असायची. म्हणजे मला समजा क्षयज्ञ या उमेदवाराला मत द्यायचे आहे. तेव्हा मतपत्रिकेवरील त्या उमेदवाराच्या चिन्हाचा भाग फाडून त्या उमेदवाराच्या नावाने असलेल्या मतपेटीत टाकायचा. ज्या मतदारसंघांमध्ये दोन उमेदवार निवडून दिले जात त्या मतदारसंघांमध्ये मतदार मतपत्रिकेमधून दोन तुकडे फाडून दोन स्वतंत्र मतपेट्यांमध्ये टाकत असत. सर्व मतांची मोजणी करून जास्त मते मिळालेले पहिले दोन उमेदवार विजयी घोषित केले जात असत. राजकीय पक्षही अशा मतदारसंघांसाठी दोन उमेदवार देत असत. या पध्दतीमध्ये किती गुंतागुंत होत असेल याची कल्पनाही करवत नाही. म्हणजे मला समजा गाढव हे चिन्ह असलेल्या उमेदवाराला मत द्यायचे आहे पण मी ते फाडून समजा हत्ती हे चिन्ह असलेल्या उमेदवाराच्या पेटीत टाकले तर असे मत अवैध समजले जात होते की ते गाढव या चिन्हाच्या उमेदवाराला दिले असे समजले जात असे याची कल्पना नाही. तसेच या पध्दतीत मताची गोपनीयताही ठेवणे थोडे कठिणच होते. एखादा मतदार एखाद्या मतपेटीजवळ गेला याचा अर्थ तो मतदार त्या उमेदवाराला मत देत आहे हे उघडच होणार. अशा परिस्थितीत मताची गोपनीयता कशी ठेवणार? पहिल्या तीन लोकसभा निवडणुकांसाठी ही पध्दत होती. नंतर एका मतदारसंघातून एकच उमेदवार असे आता प्रचलित असलेली पध्दत सुरू झाली.

In reply to by क्लिंटन

लाल टोपी 27/03/2014 - 23:06
मतदानाची ही नेमकी प्रक्रीया माहित नव्हती. खरोखरीच फारच गुंतागुंतीची पध्दत होती तुमच्या प्रतिसादां मुळे लेखाच्या माहितीत मोलाची भर पडत आहे. धन्यवाद.

In reply to by क्लिंटन

त्यावेळी प्रत्येक उमेदवारासाठी स्वतंत्र मतपेटी असायची. म्हणजे मला समजा क्षयज्ञ या उमेदवाराला मत द्यायचे आहे. तेव्हा मतपत्रिकेवरील त्या उमेदवाराच्या चिन्हाचा भाग फाडून त्या उमेदवाराच्या नावाने असलेल्या मतपेटीत टाकायचा.
मिपावर हा लेख १० वर्षांपूर्वी आला होता. नंतरच्या काळात याविषयी अधिक वाचल्यावर पुढील माहिती मिळाली- पहिल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदारसंघात जितके उमेदवार असतील त्या उमेदवारांसाठी प्रत्येकी एक अशी मतपेटी असायची आणि त्या मतपेटीवर संबंधित उमेदवाराचे निवडणुक चिन्ह लावलेले असायचे. नंतरच्या काळात आपल्याला परिचित झालेल्या मतपत्रिका तेव्हा नव्हत्या. तर १९५२ आणि १९५७ मध्ये मतपत्रिका म्हणजे निवडणुक आयोगाने विशिष्ट कागदावर बनवून घेतलेल्या स्लीप्स असायच्या. त्या कागदी स्लीपवर मतदाराने शिक्का मारून ती स्लीप ज्या उमेदवाराला मत द्यायचे असायचे त्या उमेदवाराच्या मतपेटीत जाऊन टाकायची. कदाचित त्या कागदी स्लीपवर मतदाराची सही/अंगठ्याचा ठसाही असावा. मतपत्रिकेवर सगळ्या उमेदवारांची नावे आणि चिन्हे आणि ज्याला मत द्यायचे आहे त्या उमेदवाराच्या चिन्हापुढे शिक्का मारायचा आणि मग ती मतपत्रिका एकाच मतपेटीत टाकायची ही व्यवस्था नंतरच्या (म्हणजे १९६२ पासून) आली. त्यामुळे वरील प्रतिसादात गाढव-हत्ती हा गोंधळ उडत असावा ही शंका लिहिली होती तशी परिस्थिती १९५२ आणि १९५७ मध्ये नव्हती.
पहिल्या तीन लोकसभा निवडणुकांसाठी ही पध्दत होती. नंतर एका मतदारसंघातून एकच उमेदवार असे आता प्रचलित असलेली पध्दत सुरू झाली.
सुधारणा- पहिल्या दोन तीन लोकसभा निवडणुकांसाठी ही पध्दत होती. नंतर एका मतदारसंघातून एकच उमेदवार असे आता प्रचलित असलेली पध्दत सुरू झाली.

क्लिंटन 27/03/2014 - 14:07
पहिल्या लोकसभा निवडणुकांमधील प्रमुख विजयी उमेदवारः (या यादीतील काही त्यावेळी तितके हेवी-वेट नव्हते पण भविष्यात ते महत्वाचे नेते झाले) १. पंडित नेहरू: अलाहाबाद (पूर्व) २. मौलाना आझादः रामपूर- बरेली पश्चिम ३. बलदेवसिंगः नवाशहर (पंजाब) ४. बाबू जगजीवन रामः शाहबाद (दक्षिण)--- त्यावेळी सासाराम या मतदारसंघात होते ५. रफी अहमद किडवाई: बहराईच (पूर्व) ६. राजकुमारी अमृत कौरः मंडी (तत्कालीन पंजाब. सद्यकालीन हिमाचल प्रदेश) ७. न.वि (काकासाहेब) गाडगीळ: पुणे मध्य ८. श्यामाप्रसाद मुखर्जी: कलकत्ता दक्षिण पश्चिम ९. चिंतामणराव (सी.डी) देशमुखः कुलाबा १०. रत्नाप्पा कुंभारः कोल्हापूर-सातारा ११. गुलझारीलाल नंदा: साबरकांठा १२. स.का.पाटील: मुंबई दक्षिण १३. सुचेता कृपलानी: नवी दिल्ली १४. व्ही.व्ही.गिरी: पथापटनम (आता हा मतदारसंघ अस्तित्वात नाही) १५. के.कामराजः श्रीविलीपुथ्थुर १६. आर.वेंकटरामनः तंजावर (१९८७-९२ या काळात राष्ट्रपती) १७. एम.अनंतशयनम अय्यंगारः तिरूपती (भविष्यात हे लोकसभा अध्यक्ष झाले) १८. मार्गाथम चंद्रशेखर: तिरूवल्लूर (१९९१ मध्ये याच मार्गाथम चंद्रशेखर श्रीपेरूम्बुद्दूरमधून काँग्रेसच्या उमेदवार होत्या. त्यांच्यासाठीच्या प्रचारसभेच्या दरम्यान राजीव गांधींची हत्या झाली) १९. रिशांग किशिंगः बाह्य मणिपूर-- २०१२ मध्ये संसदेला ६० वर्षे पूर्ण झाली म्हणून पहिल्या लोकसभेत निवडून गेलेल्या तीन हयात असलेल्या सदस्यांचा सत्कार केला गेला होता. त्यात रिशांग किशिंग हे एक होते. १९९० च्या दशकात हे मणिपूरचे मुख्यमंत्री होते.

श्रीगुरुजी 27/03/2014 - 14:16
माहितीपूर्ण लेख! खालील वाक्य खटकले. >>> एकुण मतदानाच्या ७५% मते कॉंग्रेस पक्षाला मिळाली. मी असे वाचले आहे की आजवर झालेल्या सर्व लोकसभा निवडणुकात काँग्रेस वा इतर कोणत्याही पक्षाला कधीही ५० टक्के मते मिळालेली नाहीत. काँग्रेसचा उच्चांक १९८४ मध्ये होता जेव्हा काँग्रेसला ४९ टक्के मते मिळाली होती. पण ७५ टक्के मते कधीही मिळाली नव्हती. जर काँग्रेसला ७५ टक्के मते मिळाली असतील तर सर्व १०० टक्के उमेदवार हे काँग्रेसचेच असायला हवे होते.

In reply to by श्रीगुरुजी

लाल टोपी 27/03/2014 - 21:58
एका लेखात ७४.९९% मते मिळऊन काँग्रेस विजयी झाली असे वाक्य होते तोच संदर्भ मी वापरला होता परंतु निवडणुक आयोगाच्या आकडेवारीत ४४.९९% काँग्रेसला मिळाल्याचे नोंदवले आहे म्हणजे मी जो संदर्भ वापरला होता ती टंकनातील चूक असावी. चूक निदर्शनास आणुन दिल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by लाल टोपी

प्यारे१ 27/03/2014 - 22:24
एकूण मतदानाच्या ७५% असं असायला काय हरकत आहे? उदा: एकूण मतदान ६४% झालं तर त्याच्या (मतदानाच्या) ७५% म्हणजे एकूण मतदारांच्या संख्येच्या ४८% असं काही असेल ना?

In reply to by प्यारे१

श्रीगुरुजी 28/03/2014 - 12:22
>>> एकूण मतदानाच्या ७५% असं असायला काय हरकत आहे? उदा: एकूण मतदान ६४% झालं तर त्याच्या (मतदानाच्या) ७५% म्हणजे एकूण मतदारांच्या संख्येच्या ४८% असं काही असेल ना? एकूण मतदान जितके झाले असेल त्याच्या प्रमाणातच टक्केवारी दिली जाते. १९८४ मध्ये भारतात अंदाजे ४५ कोटी मतदार होते. त्यापैकी अंदाजे ६५ टक्के मतदारांनी म्हणजे अंदाजे २८-२९ कोटी मतदारांनी मत दिले. काँग्रेसला त्यापैकी ४९ टक्के म्हणजे अंदाजे १४ कोटी मतदारांनी मत दिले होते. म्हणजे एकूण मतदारसंख्येच्या ३०-३१ टक्के मतदारांनी परंतु एकूण मतदानापैकी ४९ टक्के मते काँग्रेसला मिळाली होती.

पैसा 27/03/2014 - 22:43
http://www.indiavotes.com/pc/info?eid=1&state=0 (आभारः क्लिंटन) इथे सगळ्या निवडणुकांची आकडेवारी उपलब्ध आहे.

विकास 01/04/2014 - 20:40
हा भाग आत्ता पाहीला. खूप माहितीपूर्ण... उमेदवाराप्रमाणे मतपेटी प्रकार फारच रोचक! मधल्या एका (८० च्या दशकातील) निवडणुकात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना हरवण्यासाठी म्हणून बेळगावात कन्नडीगांकडून जवळपास ३५० अपक्ष उमेदवार उभे केले गेले होते. जर उमेदवारासाठी मतपेटी हा प्रकार असता तर काय धमाल आली असती! या निवडणुकीसाठी वर्तमानपत्राप्रमाणे मतपत्रिका तयार करावी लागली होती. फक्त निवडणुक आयोगाने लॉटरी पद्धतीने अपक्षांना चिन्ह दिली. त्यात भन्नाट चिन्हे वाट्यास येऊ लागली. उ.दा. एका स्त्री उमेदवारास वस्तरा आला! ही काही सुचिन्हे नाहीत ;) हे समजून शेवटी यातील बहुतेकांनी माघार घेतली असे आठवते.

In reply to by विकास

क्लिंटन 01/04/2014 - 23:36
१९९६ च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मोदिकुरची मतदारसंघात १ हजार पेक्षा जास्त उमेदवार उभे होते. त्यावेळी मतपत्रिका एखाद्या वर्तमानपत्रासारखी होती. १९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये नालगोंडा (आंध्र प्रदेश) लोकसभा मतदारसंघात बरेच (काही शे) उमेदवार उभे होते.नक्की आकडा बघायला हवा. हे सगळे उमेदवार तेलंगण राज्याच्या निर्मितीसाठी दबाव आणण्यासाठी उभे होते. निवडणुकीला घाऊक प्रमाणात उभे राहून असा दबाव कसा येणार होता याची कल्पना नाही :)

In reply to by क्लिंटन

त्याकाळी वाचलेल्या बातमीनुसार यापैकी काही उमेदवारांना एकही मत मिळाले नव्हते. काहींना केवळ एक व एक अंकी मते मिळाली होती :-). दूरदर्शनवरील बातम्यांमध्ये तेथे नेहमीच्या मतपेट्यांऐवजी ड्रम्स वापरून तयार केलेल्या तात्पुरत्या मतपेट्या दाखवल्या होत्या. आपल्या उमेदवाराचे चिन्ह शोधण्यासाठी मतदारांना अधिक वेळ लागेल हे लक्षात घेऊन मतदान नेहमीपेक्षा लौकर सुरू करून उशिरापर्यंत चालू ठेवण्याची मुभाही देण्यात आली होती.

In reply to by श्रीरंग_जोशी

क्लिंटन 02/04/2014 - 14:12
दूरदर्शनवरील बातम्यांमध्ये तेथे नेहमीच्या मतपेट्यांऐवजी ड्रम्स वापरून तयार केलेल्या तात्पुरत्या मतपेट्या दाखवल्या होत्या.
हे कळले नाही. त्या सुपरिचित गडद हिरव्या रंगाच्या मतपेट्या न ठेवता ड्रम ठेवले होते? बाकी मतपत्रिका असताना ड्रमचा उपयोग वेगळ्या कारणासाठी होत असे. पूर्वी मतदान केंद्रनिहाय कोणाला किती मते मिळाली हे समजू शकत असे. काही ठिकाणी गुंड उमेदवार उभे राहत ते आपल्याला एखाद्या भागातून कमी मिळाली हे समजल्यावर त्या भागात राहणार्‍या लोकांना त्रास देत असत. महाराष्ट्रात सुदैवाने असे होत नसे पण उत्तर प्रदेश-बिहारमध्ये अशी गुंडगिरी होत असे.त्यामुळे १९९३ च्या उत्तर प्रदेश-मध्य प्रदेश-राजस्थान आणि दिल्ली विधानसभा निवडणुकांपासून निवडणुक आयोगाने नवी पध्दत अंमलात आणली.या पध्दतीनुसार एका मोठ्या ड्रममध्ये मतपेट्या उघडून आतली सगळी मते टाकली जात (एका वेळी जितक्या पेट्या मावतील तितक्या) आणि तो ड्रम गोल फिरवून सगळ्या मतपत्रिका एकत्र केल्या जात.त्यानंतर सगळ्या मतपत्रिका ५० च्या लॉटमध्ये एकत्र केल्या जात आणि मग मतमोजणी होत असे.या पध्दतीतून सगळी मते अर्थातच मोजली जात पण कोणत्या मतदानकेंद्रातून कोणाला किती मते मिळाली आहेत हे अर्थातच समजत नसे.या सगळ्या प्रक्रीयेला ३-४ तास नक्कीच लागत.आणि त्यानंतर हाताने मतमोजणी सुरू होई. आता यंत्रांमधून मतदान होत असल्यामुळे अर्थातच प्रत्येक मतदान केंद्रातून कोणाला किती मते मिळाली हे समजून येते. अवांतरः पूर्वी अगदी पहिले कल यायलाही अनेक तास जात असत. १९९८ च्या निवडणुकांसाठी मतमोजणी नेहमीप्रमाणे सकाळी ८ ला सुरू झाली.दुपारी २ वाजता प्रणॉय रॉय- दोराब सोपारीवाला यांचा इलेक्शन अ‍ॅनॅलिसिस कार्यक्रम सुरू झाला. दुपारी अडीच-पावणेतीनच्या सुमारास पहिले २-३ कल हाती आले होते. सगळे निकाल हाती यायला २-३ दिवस जात असत.अर्थातच माझ्यासारख्या निवडणुका एंजॉय करणार्‍याला ते २-३ दिवस म्हणजे पर्वणीच असत :)

In reply to by क्लिंटन

विकास 02/04/2014 - 16:44
अर्थातच माझ्यासारख्या निवडणुका एंजॉय करणार्‍याला ते २-३ दिवस म्हणजे पर्वणीच असत सहमत... मला देखील. मात्र, प्रणवरॉयच्या सुरवातीच्या आणि त्याच्या आधीच्या काळात ही पर्वणी चित्रपटप्रेमींना देखील असायची. केवळ एकच चॅनल असलेले दूरदर्शन तेंव्हा चांगले चांगले हिंदी चित्रपट दाखवत. मग मधेच चित्रपट थांबवून, "अभी अभी प्राप्त हुए समाचार के अनुसार... " असे म्हणत एखादा वृत्तनिवेदक अथवा बहुतेकवेळेस निवेदीकाच लेटेस्ट निकाल सांगायची! त्या शिवाय काही मुलाखती वगैरे प्राईम टाईमला चालायचेच. आता बहुविध चॅनल्स आणि हिंदी अथवा कुठलाही चित्रपट कधीही पहाता येण्याच्या जमान्यात त्या सगळ्याचे :अप्रूप असणे" म्हणजे काय हे शब्दाने सांगता येणे अवघड आहे. :) असो.

In reply to by क्लिंटन

प्यारे१ 02/04/2014 - 17:06
+१११ सगळ्यात आवडायचे ते योगेंद्र यादव. चेहर्‍यावरचं हुशारीचं तेज, अस्खलित हिंदी, सगळ्या मतदारसंघांबद्दलचा अतिशय सखोल अभ्यास, त्यात्या मतदारसंघांमधले समाज, जाती, पूर्वीच्या निवडणुकांमधले निकाल नि सद्य परिस्थिती ह्यांचं उत्तम विश्लेषण. बोलण्याची नर्मविनोदी नि एक वेगळी असलेली शैली. प्रचंड अभ्यासू माणूस. हह्ह्ह्ह्ह! (हे वेगळ्या कारणासाठी)

In reply to by क्लिंटन

शेकडो उमेदवार असल्याने मतपत्रिकेचे क्षेत्रफळ नेहमीच्या मतपेटीच्या मानाने अवाजवी होते म्हणून ड्रम्स वापरून पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती.

In reply to by क्लिंटन

भुमन्यु 03/04/2014 - 17:53
पूर्वी मतदान केंद्रनिहाय कोणाला किती मते मिळाली हे समजू शकत असे..
ही परिस्थिती आजही आहे. आणि याचा परिणाम असा आहे की एका आमदाराने मतदार संघातल्या विशिष्ट गावांकडील विकासकामांकडे संपुर्ण दुर्लक्ष केले.

लाल टोपी 02/04/2014 - 00:05
लोकशाहीत सर्वांना समान हक्क असावेत हे तत्व मान्य केले तरी अशा प्रकारच्या घटनांमुळे यंत्रणा राबवतांना किती प्रमाणात अडचणी येत असतील याचा विचार केला गेला पाहिजे उदा. मतदान यंत्रावर १५ उमेदवारांसाठी मतदान घेता येते ज्या ठीकाणी १००० किंवा काही शे उमेदवार उभे राहतात तेथे तेवढ्या प्रमाणात मतदान यंत्रे जोडणे (१००० उमेद्वारासाठी ६६ यंत्रांची गरज पडेल्)त्यामुळे काही प्रमाणात प्रतिबंधक उपाय उदा. अनामत रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ, १००० व्यक्तींची सूचक म्हणुन स्वाक्षरी असे उपाय योजणे शक्य आहे का?

In reply to by लाल टोपी

क्लिंटन 02/04/2014 - 13:55
मतदान यंत्रावर १५ उमेदवारांसाठी मतदान घेता येते ज्या ठीकाणी १००० किंवा काही शे उमेदवार उभे राहतात तेथे तेवढ्या प्रमाणात मतदान यंत्रे जोडणे (१००० उमेद्वारासाठी ६६ यंत्रांची गरज पडेल्)
मला वाटते की एक यंत्र ६४ उमेदवारांसाठी वापरता येते. २००४ च्या निवडणुकांच्या वेळी रेडिफवर की अन्य कुठे हे वाचले होते.नक्की आकडा तपासून बघायला हवा.
त्यामुळे काही प्रमाणात प्रतिबंधक उपाय उदा. अनामत रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ, १००० व्यक्तींची सूचक म्हणुन स्वाक्षरी असे उपाय योजणे शक्य आहे का?
१९५१-५२ च्या पहिल्या निवडणुकांपासून १९९६ पर्यंत लोकसभेसाठी अनामत रक्कम ५०० रूपये होती. १९५२ सालचे ५०० रूपये आणि १९९६ सालचे ५०० रूपये यात बराच फरक होता.त्यामुळे १९९६ मध्ये उमेदवारांची संख्या बेसुमार वाढली होती.१९८० च्या दशकापर्यंत फोन मिळवायला १०-१२ वर्षे थांबायला लागायचे हे आपल्याला माहितच आहे. निवडणुकीला उभे राहिले की प्रचारासाठी म्हणून उमेदवाराला फोन दिला जात असे. निवडणुका झाल्यानंतर थोडेफार सेटिंग करून फोनचे कनेक्शन चालू ठेवता येत असे.त्या कारणासाठीही काही मंडळी निवडणुकीला उभे राहत असत असेही बर्‍याच वर्षांपूर्वी वाचल्याचे आठवते. १९९८ च्या निवडणुकांपासून अनामत रक्कम ५०० वरून ५००० रूपये करण्यात आली.त्यामुळे उमेदवारांची संख्या १९९६ च्या तुलनेत बरीच कमी झाली.आता अनामत रक्कम १० हजार रूपये आहे. एका ठराविक मर्यादेपलीकडे अनामत रक्कम वाढवली तर निवडणुक केवळ श्रीमंतांनीच लढवावी असे निवडणुक आयोगाला वाटते असे चित्र उभे राहायची शक्यता आहे त्यामुळे अनामत रक्कम किती वाढवणार याला मर्यादा आहेतच. निवडणुका लढविणारे नॉन-सिरिअस उमेदवार ही डोकेदुखी आहेच.काका जोगिंदरसिंग म्हणून एका उमेदवाराने स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांपासून भारताच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांपर्यंत २०० पेक्षा जास्त निवडणुका लढविल्या. प्रत्येक वेळी त्यांचा पराभव झाला हे वेगळे सांगायलाच नको.त्यानंतर त्यांनी आपले टोपणनाव 'धरतीपकड' घेतले होते. किमान १००० लोकांच्या सह्या सूचक म्हणून ठेवायला हरकत नाही. जर मतदारसंघात १० लाख पेक्षा जास्त उमेदवार असतील तर त्या मानाने १००० हा आकडा बराच लहान आहे. तरीही सूचक म्हणून सह्या मिळाल्या तरी तेवढी मते मिळतीलच याची काही खात्री नाही. उदाहरणार्थ या काका जोगिंदरसिंग धरतीपकड यांनी १९९२ ची राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक लढवली होती.त्या निवडणुकीसाठीसुध्दा किमान २५ मतदारांच्या (खासदार/आमदार) यांच्या सूचक म्हणून सह्या लागतात.त्या धरतीपकड यांनी मिळविल्या.पण प्रत्यक्षात त्यांना २५ मते तरी मिळाली की नाही ही शंकाच आहे.

In reply to by क्लिंटन

लाल टोपी 03/04/2014 - 16:14
दै. लोकसत्ता मधील बातमीत या ठिकाणी हा उल्लेख असल्यामुळे एका मशिन वर १५ उमेदवार असा उल्लेख केला पण गुगलवले असतां जास्तीत जास्त '६४ उमेदवार' अशी माहिती मिळाली.

नविन माहिती आणि प्रकाशचित्रे दोन्हिही रोचक आहेत. काही मतदारसंघातून २ किंवा ३ उमेदवार कसे निवडले जात होते ते समजले. पण एका मतदारसंघातून २ किंवा ३ उमेदवार का निवडले जात होते ते कोणी सांगू शकेल काय?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हा लेख मिपावर येऊन १० वर्षे झाली आहेत. हा लेख आला तेव्हा मलाही हा प्रश्न पडला होता. पण नंतरच्या काळात त्याविषयी अधिक वाचन केले त्यातून पुढील गोष्ट समजली.
पण एका मतदारसंघातून २ किंवा ३ उमेदवार का निवडले जात होते ते कोणी सांगू शकेल काय?
ज्या मतदारसंघांमध्ये अनुसुचित जातींच्या मतदारांची संख्या जास्त (जास्त म्हणजे नक्की किती टक्के हे माहित नाही) त्या मतदारसंघांमध्ये असे दोन प्रतिनिधी निवडले जायचे. एक प्रतिनिधी असायचा खुल्या गटातील आणि दुसरा असायचा अनुसुचित जातींचा. दुसर्‍या प्रतिनिधीसाठी अर्थातच त्या प्रवर्गातीलच उमेदवार उभे राहू शकायचे. १९५२ मध्ये पंडित नेहरू अलाहाबाद (पश्चिम) लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. तो लोकसभा मतदारसंघ असा दोन प्रतिनिधींचा मतदारसंघ होता. तेव्हा नेहरू खुल्या गटातून तर काँग्रेसचेच मसुरिया दिन हे उमेदवार राखीव गटातून निवडून गेले होते. त्याव्यतिरिक्त काही मतदारसंघांमधून तीन प्रतिनिधी निवडले जायचे- एक खुल्या गटातून, एक अनुसुचित जाती प्रवर्गातून आणि एक ST प्रवर्गातून असे एकूण तीन प्रतिनिधी निवडून जायचे. असे तीन प्रतिनिधी निवडून जाणारे मतदारसंघ खूप जास्त नव्हते. ही व्यवस्था १९५२ आणि १९५७ च्या निवडणुकांमध्ये होती. नंतरच्या काळात घटनादुरूस्ती करून असे दोन/तीन प्रतिनिधी निवडून जाणारे मतदारसंघ ही व्यवस्था रद्द करण्यात आली आणि प्रत्येक मतदारसंघातून एकच प्रतिनिधी ही सध्या प्रचलित असलेली व्यवस्था १९६२ च्या निवडणुकांपासून सुरू करण्यात आली. या व्यवस्थेत काही मतदारसंघ अनुसुचित जाती आणि काही ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. अर्थातच त्या मतदारसंघांमधून त्या प्रवर्गातील उमेदवारच निवडणुक लढवू शकतात.

लाल टोपी 03/04/2014 - 21:58
कदचित मतदारसंघाच्या आकारमानानुसार किंवा लोकसंख्येनुसार दोन जागा असाव्यात कारण अलाहाबाद, गया, बडोदा, उत्तर मुंबई, ठाणे हे दोन प्रतिनीधी असणारे काही मतदार संघ आहेत. परंतु निश्चित कारण अगदी निवडणूक आयोगाच्या साईटवर देखील शोधूनही सापडले नाही.

विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. भाग ३

शशिकांत ओक ·

शशिकांत ओक 25/03/2014 - 22:42
कदाचित नव्या सदस्यांनी तो वाचला नसेल तर त्यांनी वाचावा. फक्त साधना किंवा विपश्यना विषयावर प्रवचन असा लेखातील आशय नसावा असे वाटले. त्या काळातल्या घटनांना रंजकपणे सादर करणे हा उद्देश आहे. आपण हा लेख आधी वाचलात म्हणून धन्यवाद..

कंजूस 26/03/2014 - 07:44
मला ज्वारीच्या लाह्या फोडतात त्याची आठवण झाली .दमट केलेले जोंधळे/ज्वारी तापलेल्या मोठ्या लोखंडी कढईत टाकून (भडभुंजे)भराभर हलवतात .त्यासाठी झाऱ्याला कापड गुंडाळलेले असते .ज्वारीच्या आतल्या पाण्याची वाफ जोरात दाणा फोडून बाहेर येते तेव्हा लाही होऊन कढईच्या बाहेर पडते .काही दाणे फुटतच नाही हो -त्याला गणंग म्हटतात .गणंगावर कितीही संस्कार केले तरी गणंगच राहातात . गंमत अशी की लाह्या : गणंग प्रमाण ८० : २० असते . गणंग वाया मात्र जात नाहित त्याचे पीठ करून खाता येते . काहींना तिकडे ध्यानधारणेत यश येते का माहित नाही ,घरच्यांना तर दहा दिवस शांतता नक्कीच मिळत असेल . बुध्दाच्या काळातही चित्र काही वेगळे नव्हते .अजिंठा लेण्यात तळाच्या पट्टीत सामान्य लोक दंगामस्ती करतांना दाखवले आहेत .ज्ञान त्यांच्यापासून कोसभर दूरच राहिले . लेख वाचून चांगलीच करमणूक झाली .

शशिकांत ओक 26/03/2014 - 12:40
लेख वाचून चांगलीच करमणूक झाली .
तोच उद्देश होता.
गणंगावर कितीही संस्कार केले तरी गणंगच राहातात
या लेखाने आणण गणंग आहोत व असेच राहू अशी भावना उद्दीपित झाली हे ही नसे थोडके. अनित्य व अनिच्छ अशा जगात शरीराने वावरताना गणंग शरीराचा वाहन किंवा शिडी म्हणून उपयोग करून नित्य व अविनाशी काय याची जाणीव करून घ्यायला सोईचे व हक्काचे साधन आहे याची जाणीव करून देण्याचे कार्य अशा दहा दिवसांच्या शिबिरातून होते. अनेकांशी गप्पा मारताना आधी आपण कसे गणंग होतो म्हणणारी मंडळीही तेथे भेटतात. असो. आपल्या प्रतिसादातून या विषयाकडे विपरीत आकर्षणाने पाहिले जात आहे हे ही नसे थोडके!

शशिकांत ओक 26/03/2014 - 12:54
2012 च्या दिवाळी अंकातून प्रकाशित झालेल्या या धाग्यावर 'आनंदी' गोपाळांना करुणा येऊन त्यांनी - अरे अगदीच कोणी या लेखाच्या वाटेला गेले नाही असे वाटायला नको असे वाटून, जाता जाता प्रतिसादाचा खो दिला होता. नंतर च्या ४ पैकी माझे २ होते. त्या मानाने यावेळी दिलेल्या दुव्याची लिंक (कि लंका) पार करून निदान ५५ लोक तिथवर पोहोचले असे मोजदाद करता लक्षांत येते. शिवाय इथे अन्य लेखांवरील प्रगती पहाता विपस्यनेच्या मजकुराला अगदीच उपेक्षित केले गेले नाही.. अहो लेखाची ही अवस्था तर साधना, ध्यान, एकाग्रता वगैरे त्रासिक गोष्टींची कोण संगत करणार? विपस्यना साधनेला अशा मानसिकतेच्या प्रत्येक शरीरातून जावे लागते म्हणूनच २-५ वर्षांत नव्हे दोनशे - पाचशे वर्षांचा काळ गोएंन्काजींनी का मागून घेतला, याचे आकलन व्हायला सोपे जाते. असो.

कंजूस 26/03/2014 - 14:59
खरं आहे . कढईत तळाशी फार वेळ राहून काळे पडलो नाही तरी खूप झालं .

शशिकांत ओक 25/03/2014 - 22:42
कदाचित नव्या सदस्यांनी तो वाचला नसेल तर त्यांनी वाचावा. फक्त साधना किंवा विपश्यना विषयावर प्रवचन असा लेखातील आशय नसावा असे वाटले. त्या काळातल्या घटनांना रंजकपणे सादर करणे हा उद्देश आहे. आपण हा लेख आधी वाचलात म्हणून धन्यवाद..

कंजूस 26/03/2014 - 07:44
मला ज्वारीच्या लाह्या फोडतात त्याची आठवण झाली .दमट केलेले जोंधळे/ज्वारी तापलेल्या मोठ्या लोखंडी कढईत टाकून (भडभुंजे)भराभर हलवतात .त्यासाठी झाऱ्याला कापड गुंडाळलेले असते .ज्वारीच्या आतल्या पाण्याची वाफ जोरात दाणा फोडून बाहेर येते तेव्हा लाही होऊन कढईच्या बाहेर पडते .काही दाणे फुटतच नाही हो -त्याला गणंग म्हटतात .गणंगावर कितीही संस्कार केले तरी गणंगच राहातात . गंमत अशी की लाह्या : गणंग प्रमाण ८० : २० असते . गणंग वाया मात्र जात नाहित त्याचे पीठ करून खाता येते . काहींना तिकडे ध्यानधारणेत यश येते का माहित नाही ,घरच्यांना तर दहा दिवस शांतता नक्कीच मिळत असेल . बुध्दाच्या काळातही चित्र काही वेगळे नव्हते .अजिंठा लेण्यात तळाच्या पट्टीत सामान्य लोक दंगामस्ती करतांना दाखवले आहेत .ज्ञान त्यांच्यापासून कोसभर दूरच राहिले . लेख वाचून चांगलीच करमणूक झाली .

शशिकांत ओक 26/03/2014 - 12:40
लेख वाचून चांगलीच करमणूक झाली .
तोच उद्देश होता.
गणंगावर कितीही संस्कार केले तरी गणंगच राहातात
या लेखाने आणण गणंग आहोत व असेच राहू अशी भावना उद्दीपित झाली हे ही नसे थोडके. अनित्य व अनिच्छ अशा जगात शरीराने वावरताना गणंग शरीराचा वाहन किंवा शिडी म्हणून उपयोग करून नित्य व अविनाशी काय याची जाणीव करून घ्यायला सोईचे व हक्काचे साधन आहे याची जाणीव करून देण्याचे कार्य अशा दहा दिवसांच्या शिबिरातून होते. अनेकांशी गप्पा मारताना आधी आपण कसे गणंग होतो म्हणणारी मंडळीही तेथे भेटतात. असो. आपल्या प्रतिसादातून या विषयाकडे विपरीत आकर्षणाने पाहिले जात आहे हे ही नसे थोडके!

शशिकांत ओक 26/03/2014 - 12:54
2012 च्या दिवाळी अंकातून प्रकाशित झालेल्या या धाग्यावर 'आनंदी' गोपाळांना करुणा येऊन त्यांनी - अरे अगदीच कोणी या लेखाच्या वाटेला गेले नाही असे वाटायला नको असे वाटून, जाता जाता प्रतिसादाचा खो दिला होता. नंतर च्या ४ पैकी माझे २ होते. त्या मानाने यावेळी दिलेल्या दुव्याची लिंक (कि लंका) पार करून निदान ५५ लोक तिथवर पोहोचले असे मोजदाद करता लक्षांत येते. शिवाय इथे अन्य लेखांवरील प्रगती पहाता विपस्यनेच्या मजकुराला अगदीच उपेक्षित केले गेले नाही.. अहो लेखाची ही अवस्था तर साधना, ध्यान, एकाग्रता वगैरे त्रासिक गोष्टींची कोण संगत करणार? विपस्यना साधनेला अशा मानसिकतेच्या प्रत्येक शरीरातून जावे लागते म्हणूनच २-५ वर्षांत नव्हे दोनशे - पाचशे वर्षांचा काळ गोएंन्काजींनी का मागून घेतला, याचे आकलन व्हायला सोपे जाते. असो.

कंजूस 26/03/2014 - 14:59
खरं आहे . कढईत तळाशी फार वेळ राहून काळे पडलो नाही तरी खूप झालं .
लेखनविषय:
लेखनप्रकार
विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. भाग ३ विपश्यना केंद्रात भुताटकी?
....अहो सुरवातीला अशी काही माझी बोबडी वळली की काही विचारू नका! आधीच विविध प्राण्यांच्या कळपांच्या आवाजांनी मनात धडधड व्हायची! अहो अगदी त्या निरुपद्रवी मोरांच्या केकाटणाऱ्या आवाजाने भिती वाटायची राव! अहो पहिले काही दिवस मी या शिबिराला कोसत होतो! ...त्यात काही डाव होता की काय? ... चोरदरोडेखोरांना देखील शिबिरातून साधना करायला देतात म्हणून ऐकलं होतं. ...माझा पक्का संशय झाला होता! … …. कोण? ...

केजरीवालांचे वाराणशीतील भाषण

श्रीगुरुजी ·

विकास 25/03/2014 - 21:02
केजरीवाल व इतरांवर आज वाराणशीत शाई फेकल्याचे दाखवत होते. तरी या वेळेस गाडीची काच कशी फुटली नाही? सकाळी माध्यमांना सोबत घेऊन गंगेत डुबक्या मारल्या. *clapping* तुम्हाला माहीत नसेल कदाचीत पण *secret* गंगेत डुबकी मारली की आपली सगळी पापे धुतली जातात आणि आपण परत धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होतो. (पण मग मोदी उडी का मारत नाहीत? *scratch_one-s_head* ) यासंदर्भात अनरीअल टाईम्स मधे आलेला विनोद बघण्यासारखा आहे. Keju Ganga purifies herself after washing over Kejriwal’s holy body in Varanasi Before after

In reply to by विकास

प्यारे१ 26/03/2014 - 19:24
>>>सकाळी माध्यमांना सोबत घेऊन गंगेत डुबक्या मारल्या. प्रसारमाध्यमांच्या पापांचं क्षालन झालं असावं असं मानायला जागा आहे तर... (मुळात प्रसारमाध्यमं पाप करतात का?) बा द वे (तुमचा तो) तरुण तेजपाल कुठंय हो सध्या? ;)

जानु 25/03/2014 - 22:33
निवडून आलो तर आपण स्वतः किंवा आपला पक्ष नक्की काय करणार आहे याविषयी भाषणात चकार शब्द नव्हता. मोदी निवडून आले तर तुमचे कसे वाटोळे होईल हाच भाषणातला मुख्य मुद्दा होता. वरील वाक्याशी पुर्ण सहमत. केजरीवाल याचे परीक्षण करताना हा विचार महत्वाचा आहे. महत्वाचे म्हणजे केजरीवाल याना हे माहीत आहे की आपण सरकार बनवत नाही. त्यामुळे बोलायला काय जाते? मला व्यक्तीशा हा मुद्दा पटतो की राहुल आणि मोदी हे उद्योगपतीचा वापर करतात व त्याना त्याचा मोबदला ही देतात. हे सर्वमान्य गुपित आहे. पण शासनकर्ता म्हणुन मी मोदीना जास्त योग्य मानतो. कारण शासनात भावनेपेक्षा व्यवहाराला महत्व असावे. (अनुस्वार सापडत नाही. मदत करा.)

मारकुटे 26/03/2014 - 07:24
केजरीवाल व इतरांवर आज वाराणशीत शाई फेकल्याचे दाखवत होते. यापूर्वी योगेंद्र यादवांना शाई फासणारा 'आप'चाच कार्यकर्ता होता. 'आप'ने त्याच्याविरूद्ध काहीच कारवाई केली नाही. काही दिवसांपूर्वी हरयानामध्ये केजरीवालांना काळे झेंडे दाखविणारे 'आप'चेच कार्यकर्ते होते. मनीष सिसोदियांना पाटण्यामध्ये काळे झेंडे दाखविणारे देखील 'आप'चेच कार्यकर्ते होते. स्वतःच्याच कार्यकर्त्यांकडून शाई फेकण्यासारखी खोडसाळ कृत्ये करून सहानूभूती मिळविणे आणि इतर पक्षांवर दोष ढकलणे ही 'आप'ची नवीन स्ट्रॅटेजी दिसतेय.
हे सगळं संघाच्याच चालीवर चालू आहे म्हणायचं !

ऋषिकेश 26/03/2014 - 09:51
भाजपा = मोदी हे समीकरण आणि आअप=केजरीवाल हे समीकरण दोन्हीचा अतिशय वीट येऊ लागला आहे. दोन्ही पक्षांच्या समर्थकांनी यापलिकडे जाऊन बोलावे. माझे मतः केजरीवाल मोदींना हरवण्याची शक्यता बरीच कमी आहे, मोदी व केजरीवाल यांच्याहून कितीतरी चांगले उमेदवार कित्येक भागांतून उभे आहेत. तेव्हा ही व्यक्तीकेंद्रीत लढाई कंटाळवाणी आहे!

जास्तीत जास्त बालीशपणा आणि तमाशा करण्याचा या माणसाने चंगच बांधला आहे. वैताग आलाय अशा बातम्यांचा आता. निदान या वैतागासाठी तरी वाटते मधी एकदा सोळा मे ही तारीख उजाडते आहे.

गुजरातच्या विकासाच्या पोकळ गप्पा ऐकून आम्हालाही कंटाळा आला आहे पृथ्वीराज चव्हाणांनी मोदींना डीबेटसाठी आमंत्रण दिले आहे केजरीवालांनीही नरेंद्रभाईंना डीबेटचे आव्हान केले आहे परंतु नेहमीप्रमाणे मोदींनी आपला उद्धट स्वभाव कायम ठेऊन खुल्या चर्चेतुन पळ काढला आहे.लोक मुर्ख असतात परंतु इतकेही मुर्ख नसतात हे अजून भाजपाला लक्षात आलेले नाही.

In reply to by नानासाहेब नेफळे

खुल्या डिबेटचे आमंत्रण देण्यारा बाबांनी (पृथ्वीराजबाबा) स्वतः मुख्यमंत्री झाल्यापासून किती फायली सह्या करून पास केल्या ते सांगा. अभ्यास करून शेरे देणे, सुधारणा करून मग सही करणे ही प्रक्रीया तर दूरच राहीली. बाबा नुसता फायलींवर बसून राहतो असे फाईलसही सम्राट घड्याळवाले काकाजी म्हणतात. हल्ली कोणीही कोणाला आव्हान देतो. मुंगीने हत्तीला आव्हान द्यावे, आणि मुंगी मारणे हा कायद्याने गुन्हा असल्याने हत्तीने दुर्लक्ष करावे तर मुंगी लगेच टेरी (!) बडवून घेणार की 'हत्ती मला घाबरला, हत्ती मला घाबरला'. असो चालायचेच.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मूकवाचक 26/03/2014 - 11:50
मिपावरच्या निष्णात डिबेटपटूंचे कौशल्य आणि चिकाटी पाहता डिबेटसाठी दिलेली आव्हाने हा डिबेटची प्रक्रिया सुरू राहिल्याने निवडणुका अनिश्चित कालावधीकरता स्थगित करण्यासाठी रचलेला डाव असू शकतो अशी साधार भीती वाटते. असो.

In reply to by नानासाहेब नेफळे

लोक मुर्ख असतात परंतु इतकेही मुर्ख नसतात हे अजून भाजपाला लक्षात आलेले नाही. तुम्ही नानासाहेब नेफळे, ग्रेटथिन्कर, टॉपगिअर्ड फिलोसॉफर असे कितीही डुआयडी काढलेत तरी ते आम्ही ओळखू शकतो हे तुमच्या लक्षात आलेले नाही.

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय 26/03/2014 - 11:49
राखी सावंतनेही केजरीवालाना आव्हान दिले आहे. अजुन केजरीवालांनी उत्तरच दिलेले नाही

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 26/03/2014 - 12:50
>>> परंतु नेहमीप्रमाणे मोदींनी आपला उद्धट स्वभाव कायम ठेऊन खुल्या चर्चेतुन पळ काढला आहे. चर्चा बरोबरीच्या लोकांमध्ये होउ शकते. कुठे १२ वर्षांहून अधिक काळ गुजरातसारख्या मोठ्या रा़ज्याचे मुख्यमंत्रीपद यशस्वीपणे सांभाळणारे मोदी आणि कुठे दिल्लीसारख्या छोट्या राज्याचे मुख्यमंत्रीपद ४९ दिवसात सोडून देऊन पळ काढणारे केजरीवाल! केजरीवालांप्रमाणेच पृथ्वीराज चव्हाणसुद्धा मोदींबरोबर चर्चा करण्यासाठी पात्र नाहीत. त्यांना केवळ दिल्लीश्वरांच्या कृपेने मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. ते स्वतः निवडून सुद्धा आलेले नाहीत. त्यांनी आधी निवडून येऊन दाखवावे आणि नंतर चर्चेचे आव्हान द्यावे. केजरीवाल आणि चव्हाण यांनी आधी स्वतःला सिद्ध करावे, आपली कार्यक्षमता दाखवून द्यावी आणि नंतर शड्डू ठोकावा. >>> लोक मुर्ख असतात परंतु इतकेही मुर्ख नसतात हे अजून भाजपाला लक्षात आलेले नाही. तुम्ही आजवर 'ग्रेटथिंकर', 'टॉपगिअर्ड फिलॉसॉफर', 'नानासाहेब नेफळे' अशा अनेक नावांनी वावरलात. एका नावाने 'आप' आणि 'केजरीवालांना' शिव्या द्यायच्या आणि दुसर्‍या नावाने त्यांचे कौतुक करायचे अशी तुमची स्ट्रॅटेजी. इथले सभासद तुम्ही समजता तितके मूर्ख नसतात हे अजून तुमच्या लक्षात आलेले दिसत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

त्येच की !नरेंद्र मोदींनीही गुजरातचे मुख्यमंत्री व्हायच्या आधी साधी ग्रामपंचायतीचीही निवडणुक कधी लढवली नव्हती, मग थेट त्यांना कोणताहि अनुभव नसताना मुख्यमंत्रीपदी कसे बसवले गेले? एक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जे की अमेरिकेतुन संगणकशास्रात M.S झालेले, दुसरे केजरीवाल IIT तुन M tech झालेले, यांच्यापूढे आपला काही टिकाव लागणार नाही.. आपण आपल्या 'बरोबरीच्याच' लोकांबरोबरच योग्य आहोत याचा साक्षात्कार नरेंद्र मोदींना झाला ,हे ही नसे थोडके.. केजरीवाल जर बरोबरीचे नाहीत तर त्यांच्या १६ प्रश्नांची थातुरमातुर उत्तर द्यायची गरज काय होती आणि जर उत्तरंच द्यायचीत तर खुली चर्चा पृथ्विराज चव्हाण व केजरीवालांसोबत करुन दाखवा.. शौर्याचे, विजिगिषु वृत्तीचे डोस उठसुठ जगाला पाजणार्या संघाच्या एका स्वयंसेवकाने अशा क्लैब्याचे दर्शन घडवावे हे काही बरे नव्हे...

In reply to by नानासाहेब नेफळे

पृथ्वीराज ह्यांनी आधी काका पुतण्याची डिबेट करावे मूळ मुद्दा फायली का हलत नाहीत. पृथ्वी व केजू ह्यांच्या सारख्या सहकारी पक्षाच्या कुबड्या घेऊन मोदी ह्यांनी सरकार स्थापन नाही केले. त्यांच्यात कशी तुलना होऊ शकते.

In reply to by निनाद मुक्काम …

श्रीगुरुजी 26/03/2014 - 17:19
>>> पृथ्वीराज ह्यांनी आधी काका पुतण्याची डिबेट करावे आपल्याला 'लकवा' झालेला आहे का नाही याविषयी त्यांनी काकांशी सखोल व गंभीर चर्चा करावी आणि मग मोदींना आव्हान द्यावे.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 26/03/2014 - 17:17
>>> त्येच की !नरेंद्र मोदींनीही गुजरातचे मुख्यमंत्री व्हायच्या आधी साधी ग्रामपंचायतीचीही निवडणुक कधी लढवली नव्हती, मग थेट त्यांना कोणताहि अनुभव नसताना मुख्यमंत्रीपदी कसे बसवले गेले? कारण त्यांच्यात पात्रता होती आणि गेल्या १२+ वर्षात त्यांनी आपली पात्रता सिद्ध केली आहे. दुसरीकडे आयआयटीतून एम टेक झालेले जबाबदारी झटकून केवळ ४९ दिवसात धूम पळून का गेले हे सांगा ना. >>> एक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जे की अमेरिकेतुन संगणकशास्रात M.S झालेले, दुसरे केजरीवाल IIT तुन M tech झालेले, लालू सुद्धा डॉक्टरेट आहे, राहुल सुद्धा एम फिल आहे (म्हणे)! >>> यांच्यापूढे आपला काही टिकाव लागणार नाही.. आपण आपल्या 'बरोबरीच्याच' लोकांबरोबरच योग्य आहोत याचा साक्षात्कार नरेंद्र मोदींना झाला ,हे ही नसे थोडके.. तुम्ही वाट्टेल ते गोड गैरसमज करून घ्या! >>> केजरीवाल जर बरोबरीचे नाहीत तर त्यांच्या १६ प्रश्नांची थातुरमातुर उत्तर द्यायची गरज काय होती आणि जर उत्तरंच द्यायचीत तर खुली चर्चा पृथ्विराज चव्हाण व केजरीवालांसोबत करुन दाखवा.. अजाण व्यक्तीला थातुरमातुर दिलासा देऊनच वाटेला लावायचे असते. ज्ञानी व्यक्ती अज्ञानी व्यक्तिंबरोबर वादविवादात व्यर्थ वेळ घालवत नाहीत. >>> शौर्याचे, विजिगिषु वृत्तीचे डोस उठसुठ जगाला पाजणार्या संघाच्या एका स्वयंसेवकाने अशा क्लैब्याचे दर्शन घडवावे हे काही बरे नव्हे... बरं मग?

In reply to by श्रीगुरुजी

पृथ्विराज असतील वा केजरीवाल, जाहिर चर्चेला ते तयार आहेत यातच त्यांचे मेरीट्स आहेत.. नरेंद्र मोदी पळ काढण्यात तरबेज आहेत .. करन थापरच्या इंटरव्हुमधुन पळ काढणे जाहीर चर्चेच्या आव्हाणातुन पळ काढणे महाराष्ट्राला दुष्काळनिवारणासाठी दिलेल्या मोफत मदतीच्या वचनातुन पळ काढणे व मदतीचे पैसे मागणे .हे बघा इथे http://www.esakal.com/esakal/20140326/4634611105938493251.htm

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 26/03/2014 - 20:28
उद्या कोणीही सोम्यागोम्या मोदींना चर्चेसाठी आव्हान देईल. दिल्लीचे मुख्यमंत्रीपद सोडून पळून आल्यामुळे केजरीवालांकडे असल्या फालतू प्रश्नांसाठी व आव्हानासाठी भरपूर रिकामा वेळ आहे. मोदी व्यस्त आहेत. असल्या फालतू चर्चांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही. मोदींचं नंतर बघू. प्रथम केजरीवालांनी माझ्या खालील प्रश्नांची उत्तरे द्यावीत व माझ्याशी जाहीर चर्चा करावी. (१) सभेत भाषण सुरू असताना कोठून तरी लांबून बांग ऐकू आल्यावर ४-५ मिनिटे भाषण थांबवून स्वस्थ उभे का होते? असे करायला बांग म्हणजे काय राष्ट्रगीत वाटले का त्यांना? या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दिल्यावर पुढील प्रश्न विचारीन. चव्हांणांनी माझ्या खालील प्रश्नाचे उत्तर द्यावे. (१) अशोक चव्हाणांवर आदर्श प्रकरणी आजतगायत कारवाई का केली नाही? या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दिल्यावर पुढील प्रश्न विचारीन.

In reply to by श्रीगुरुजी

उद्या कोणीही सोम्यागोम्या मोदींना चर्चेसाठी आव्हान देईल. दिल्लीचे मुख्यमंत्रीपद सोडून पळून आल्यामुळे केजरीवालांकडे असल्या फालतू प्रश्नांसाठी व आव्हानासाठी भरपूर रिकामा वेळ आहे. मोदी व्यस्त आहेत. असल्या फालतू चर्चांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही. मोदींचं नंतर बघू.
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचा चारवर्षे मुख्यमंत्री ,त्याअधी पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री ,सत्तरच्या दशकात अमेरीकेतुन संगणकशास्त्रातील पदवी घेतलेला..." सोम्या ", मॅगसेसे पुरस्कार मिळालेला ,आयआयटी इंजिनिअर,रेवेन्यु खात्याचा कमिशनर, दिल्लीत वचनांची पुर्ती करणारा मुख्यमंत्री ,दहा वर्षं समाजसेवेत घालवलेला.. "गोम्या " जर हे' सोमेगोमे' आहेत तर यांच्यापासुन पळ काढणायची मोदींना गरजच काय???? एकदाच ,फक्त थोडे तास द्यावेत चर्चेसाठी नरेंद्रभाईंनी व या दोघा सोम्यागोम्यांना निष्प्रभ करुन दाखवावे..

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 27/03/2014 - 12:59
>>> महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचा चारवर्षे मुख्यमंत्री ,त्याअधी पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री ,सत्तरच्या दशकात अमेरीकेतुन संगणकशास्त्रातील पदवी घेतलेला..." सोम्या ", इतक्या पदव्या असून उपयोग काय? शेवटी काँग्रेसमध्येच कुजले ना? आणि ४ वर्षे मुख्यमंत्री असून नक्की काय कामगिरी केली? मंत्रालयाच्या आगीत सिंचन घोटाळ्याचा फाईल्स नष्ट होणे आणि अशोक चव्हाण, सुशीलकुमार, निलंगेकर इ. आदर्श घोटाळ्यातून अलगद सोडविणे ही महान कामगिरी समजली तर प्रश्नच मिटला. त्यांना वादविवादाची एवढी हौस असेल तर विनोद तावडे, गिरीश बापट इ. ना आव्हान देऊन चर्चा करावी. मोदींबरोबर चर्चा करण्याकरता आधी त्यांना स्वतःला सिद्ध करावं लागेल. >>> मॅगसेसे पुरस्कार मिळालेला ,आयआयटी इंजिनिअर,रेवेन्यु खात्याचा कमिशनर, दिल्लीत वचनांची पुर्ती करणारा मुख्यमंत्री ,दहा वर्षं समाजसेवेत घालवलेला.. "गोम्या " जिथे जाईल तिथून पळून जाणे एवढंच यांनी आतापर्यंत केलंय. यांच्याशी कसली डोंबलाची चर्चा करायची? >>> जर हे' सोमेगोमे' आहेत तर यांच्यापासुन पळ काढणायची मोदींना गरजच काय???? एकदाच ,फक्त थोडे तास द्यावेत चर्चेसाठी नरेंद्रभाईंनी व या दोघा सोम्यागोम्यांना निष्प्रभ करुन दाखवावे.. नरेंद्र मोदींसमोर हे आधीच निष्प्रभ आहेत. अगदीच चर्चेसाठी उतावीळ असतील तर गुजरातमधील भाजपच्या एखाद्या आमदाराशी चर्चा करून हौस भागवून घ्यावी.

In reply to by श्रीगुरुजी

सिंचन घोटाळ्याच्या फाईल्स नष्ट होणे, सुशीलकुमार शिँदे निलंगेकर यांना आदर्शतून अलगद सोडवणे ..
याची उत्तरे चव्हाणांना विचारता येतील, जर मोदी जाहीर चर्चेला तयार असतील तर..अशा चर्चेत तावडे बापट व राणाभिमदेवी थाटात 'पुराव्यानिशी' अगडबंब आरोप करणारे व नंतर गायब होणारे किरीट सोमय्या वगैरेंची टीमच घेऊन येता येईल. चव्हाण व केजरीवाल दोघेही एक्स्पोझ होतील...हिच वेळ आहे काँग्रेसला जनतेसमोर एक्स्पोझ करायची.. पण.... नरेंद्र मोदी असे करणार नाही याचे कारण आहे त्यांच्या मंत्रीमंडळातील अत्यंत 'स्वच्छ ''कार्यक्षम' मंत्री बाबू बोखिरीया,व पुरषोत्तम सोलंकी ,त्याच बरोबर दहा वर्षे गुजरातमध्ये लोकायुक्त का नेमला नाही याचाही जाब त्यांना द्यायला लागेल. बोखिरियाना तीन वर्षांची शिक्षा झाली आहे. http://m.timesofindia.com/india/Babu-Bokhariya-Gujarat-minister-sentenced-to-3-year-imprisonment-in-illegal-mining-case/articleshow/20602967.cms पुरषोत्तम सोलंकी http://www.dnaindia.com/india/report-hc-found-him-guilty-in-rs400-cr-scam-but-govt-shields-purushottam-solanki-1589846 यावर आपले काय म्हणणे आहे श्रीगुरुजी? की आता कोर्टही खोटारडे झाले?

In reply to by नानासाहेब नेफळे

या इथे वरती जो प्रतिसाद आहे. त्याचा प्रतिवाद कुणीही केलेला नाही ,कृपया या प्रतिसादाचा प्रतिवाद कुणीतरी करावा अशी मी मित्रत्वाची विनंती करतो.

In reply to by मंदार दिलीप जोशी

का नाही? काय चूकीचे आहे त्या प्रतिसादात! आपल्याकडे उत्तर नसेल तर तसे स्पष्ट सांगा, या धाग्यावरचे प्रत्येक माझे प्रतिसाद श्रीगुरुजींना आणि तूम्ही प्रतिवादीत केले आहेत. परंतु हा प्रतिसाद रिक्त सोडला कारण इतक्या उघड मुद्द्याचे उत्तर तूमच्याकडे नाही... परत एकदा मित्र्त्वाची विनंती करतो, आपण त्या प्रतिसादाचा प्रतिवाद करावा. http://www.misalpav.com/comment/566824#comment-566824

In reply to by नानासाहेब नेफळे

गब्रिएल 01/04/2014 - 13:14
काय चूकीचे आहे त्या प्रतिसादात! सग्ळच चुकलं की वो तुम्चं. त्याचं आसम हाय नेभळे साय्ब. तुम्च्या गुर्जींच म्हन्न हाय की 'तुमि पुरावे माग्ता. म्हंजे तुम्च्याशी चर्चा श्यक्य नाय.' आता गुर्जी बद्ला नायतर माग्णि बद्ला. काय म्हंता?

In reply to by नानासाहेब नेफळे

बांग हे काय राष्ट्रगीत आहे का
त्यांच्या सभेत अनेक मुस्लिम आले असतील, त्यांच्यासाठीतरी नमाज पठण पवित्र आहे, त्या अनुषंगाने ,त्यांच्या भावनेचा आदर राखण्यासाठी केजरीवाल थांबले असतील.
अशोक चव्हाणांना तिकिट
मुद्दा मान्य आहे..तिकीट द्यायला नको होते.परंतु येदुरप्पांना टिकीट देणार्या भाजपसारख्या पक्षाने व अशा पक्षाचे व त्याच्या विचारधारेच जाहिर समर्थन करणार्यांनी असे प्रश्न विचारायचा नैतिक अधिकार गमावला आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 27/03/2014 - 13:10
>>> मुद्दा मान्य आहे..तिकीट द्यायला नको होते.परंतु येदुरप्पांना टिकीट देणार्या भाजपसारख्या पक्षाने व अशा पक्षाचे व त्याच्या विचारधारेच जाहिर समर्थन करणार्यांनी असे प्रश्न विचारायचा नैतिक अधिकार गमावला आहे. बरं मग निदान तुमच्या 'आप'समर्थकांनी किंवा गंगेहून निर्मळ असणार्‍या केजरीवालांनी तरी हा प्रश्न विचारला का? हा प्रश्न विचारण्याचे नैतिक, अनैतिक, राजकीय, सामाजिक, भावनिक, धार्मिक, निधर्मी इ. सर्व हक्क निदान केजरीवालांना आणि 'आप'ला तरी नक्कीच आहेत. मग ते अजून गप्प का? ('आप' काँग्रेसची 'बी' टीम तर नाही ना?)

In reply to by नानासाहेब नेफळे

विनोद१८ 28/03/2014 - 00:20
अरे पावट्या तुझ्या डोक्यातला अंधार अजुन गेलेला दिसत नाही म्हणुन थोडेसे असे, तुझे 'सोम्या आणि गोम्या' दोघेही परावलंबी, पराधीन म्हणजेच दुसर्‍याचा आधार असल्याशिवाय त्यांना धड उभेही राहता येत नाही कींवा दोन पावलेही टाकता येत नाहीत आणि म्हणे आमच्याबरोबर चर्चा करा. मोदी स्वबळावर तिन वेळा निवडुन आलाय कोणाच्याही कुबड्या घेतल्याशिवाय आणि स्वताच्या कर्तबगारीवर पंतप्रधानपदाच्या उमेद्वारीपर्यन्त पोहोचलाय. अशा माणसाने काय म्हणुन या असल्या सोम्या आणि गोम्याना प्रतिसाद द्यावा ?? त्या सोम्या आणि गोम्यानी पाडलेला प्रकाश दाखव आणि नंतर चर्चेचे आव्हान कर. अरे तुझा तो साळ्सूदपणाचा आव आणणारा भम्पक गोम्या धड दोन महीने दिल्लीचे राज्य चालवु शकला नाही आणि म्हणे मी देश चालवणार, लोकांच्या डोक्यावर टोपी घालणे आणि रस्त्यावर घोळ्क्याने किंचाळण्याइतके सोपे आहे का ते ??? त्याची दहा वर्षाची तथाकथीत समाजसेवा इथे ठळकपणे व विस्ताराने समोर मांडता येइल का तुला ??? आणि तो दुसरा तुझा सोम्या कधी आणि कोणती निवड्णुक लढवुन मुख्यमंत्री झाला सांगशिल का ??? आता पडला का प्रकाश..!!!! ग्रेट........नान्या ????

In reply to by नानासाहेब नेफळे

प्रसाद१९७१ 27/03/2014 - 17:01
महाराष्ट्राला दुष्काळनिवारणासाठी दिलेल्या मोफत मदतीच्या वचनातुन पळ काढणे व मदतीचे पैसे मागणे
हे उत्तम करते आहे गुजरात सरकार. सगळे २२ कोटी महराश्ट्राच्या सत्ताधीशांचा कार्यकर्त्यांनी लुटुन खाल्ले. परत द्या ते पैसे गुजराथ ला.

In reply to by श्रीगुरुजी

बॅटमॅन 26/03/2014 - 17:51
लालू सुद्धा डॉक्टरेट आहे, राहुल सुद्धा एम फिल आहे (म्हणे)!
बाकी काही असो पण राहुल अन लालूची तुलना केजरीवाल अन पृथ्वीराज चव्हाणांबरोबर करणे काही पटले नाही. हा फक्त वादासाठी वाद झाला.

In reply to by बॅटमॅन

सव्यसाची 26/03/2014 - 18:53
पृथ्वीराज चव्हाण आणि अरविंद केजरीवाल यांच्या शिक्षणाचा मुद्दा गुरुजीनी काढला नव्हता. मला वाटते अश्या अतार्किक मुद्द्यावर असेच अतार्किक उत्तर बरे असते. :-) बाकी शिक्षण लई झाले म्हणून तो चांगला मुख्यमंत्री हे काही पटले नाही बुवा!!

In reply to by श्रीगुरुजी

प्रदीप 26/03/2014 - 19:14
राहुल सुद्धा एम फिल आहे
छे! छे! एजन्सी फ्रान्स प्रेस (AFP) ची बातमी, ५ मार्चच्या अंकात आमच्या येथील इंग्रजी दैनिकाने छापली होती. त्यातून उर्ध्रुत करतो. बातमी मोदी व राहूल ह्यांच्याविषयी आहे. "One is a former tea boy, the other a Harvard and Cambridge-educated scion of India's biggest political dynasty" पुढे... "Often portrayed as a reluctant leader, he [राहूल गांधी] gave up a business career to enter politics".... आहात कुठे!! राहूल गांधी चुकून सत्तेवर आलाच तर तो थेट चंद्रावरून शिक्षण घेऊन आला आहे, आणि शुक्रावर अथव थेट सूर्यावरच त्याचा बिझीनेस होता तो सोड्न भारतातील गरीब बिचार्‍या जनतेचा उद्धार करण्यासाठी तो आता पृथ्वीतलावर अवतरला आहे, असे वाचावयास मिळेल ह्याची खात्री बाळगावी!

In reply to by श्रीगुरुजी

अजाण व्यक्तीला थातुरमातुर दिलासा देऊनच वाटेला लावायचे असते. ज्ञानी व्यक्ती अज्ञानी व्यक्तिंबरोबर वादविवादात व्यर्थ वेळ घालवत नाहीत.
+१०० मुर्खांशी वाद घालण्यात अर्थ नसतो, ते तुम्हाला त्यांच्या पातळीवर आणुन ठेवतात. :)

In reply to by नानासाहेब नेफळे

विकास 26/03/2014 - 19:24
केवळ फॉर दी रेकॉर्ड दुरुस्ती: दुसरे केजरीवाल IIT तुन M tech झालेले, यांच्यापूढे आपला काही टिकाव लागणार नाही. केजरीवाल हे B.Tech. आहेत, M.Tech. नाहीत. मोदी पॉलीटीकल सायन्स मध्ये MA - Gujarat University, Ahmedabad आहेत.

In reply to by विकास

बंडा मामा 26/03/2014 - 23:51
तिथेच तर फरक आहे. MA - Gujarat University आणि B.Tech from IIT पण ते जाऊ दे.. केजरीवाल हुशार आहेत हे त्यांचे कट्टर विरोधकही मान्य करतात. आणि मोदी तितके तल्लख नाहीत हे त्यांचे समर्थकही मान्य करतात. त्यांचे इंग्रजी भाषण ऐकले नाहीत का कधी.

In reply to by बंडा मामा

विकास 27/03/2014 - 00:04
तिथेच तर फरक आहे. MA - Gujarat University आणि B.Tech from IIT हा एक नवजातीयवाद आहे असे म्हणायचे का? बाय द वे, मोदींनी पॉलीटिकल सायन्स मधे मास्टर्स केले आणि त्यातच ते पुढे आहेत. मात्र दिल्लीहून पळायची सुरवात केजरीवाल यांनी आय आय टी नंतर रेव्हेन्यू डिपार्टमेंट मधे जाऊन केली. कदाचीत तिथे पण जमले नसावे. ;)

In reply to by विकास

बंडा मामा 27/03/2014 - 02:21
नव/जुना जातियवाद इथे कुठुन आला? IIT मधून बी टेक करायला आणि गुजरात युनिवर्सिटी मधुन आर्ट्सची डिग्री घ्यायला एकच कॅलीबर लागते असे तुमचे मत आहे का? तरीही मी जाऊ दे म्हणालो होतो. शिक्षण कुठून का घेतले असेना हुशारी कुणाकडेही असू शकते. त्यासाठीच मी केजरीवालचे उदाहरण दिले होते. उदा, हा विडीयो बघा: मोदींनी पळ काढला वगैरे तर सोडून द्या, किती बत्थड सारखी मक्ख चेहर्याने उत्तरे देत होते मोदी ते पाहा. हा माणूस आपल्या देशाचा पंतप्रधान व्हावा असे कसलेही तेज/बुद्धीमत्ता मोदींच्यात दिसत नाही.

In reply to by बंडा मामा

अर्धवटराव 27/03/2014 - 05:17
या मुलाखतीला जर कोणि मोदिंचा पळकुटेपणा म्हणत असेल तर त्यांना केजरीवालांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा म्हणजे 'त्याग' , 'तत्वनिष्ठा' वगैरे वाटणं स्वाभावीक आहे. असो. सरणावरच्या प्रेतांनी मनोरंजन करणं - वांझोट्या ज्ञानाच्या पदव्या देणं आणि न पेलणार्‍या जबाबदार्‍यांनी त्यागी बनवण्याचे प्रयोग भारताला नवीन नाहि. एकवेळ मोदिला मृत्यु आहे... पण केजरीवाल अमर आहे.

In reply to by बंडा मामा

विकास 27/03/2014 - 06:06
नव/जुना जातियवाद इथे कुठुन आला? IIT मधून बी टेक करायला आणि गुजरात युनिवर्सिटी मधुन आर्ट्सची डिग्री घ्यायला एकच कॅलीबर लागते असे तुमचे मत आहे का? चुकीचे गृहीतक आहे. कारण प्रत्येकजणाला आय आय टीला जावेसे वाटते असे तुम्हाला म्हणायचे आहे, जे हास्यास्पद आहे. शिक्षण कुठून का घेतले असेना हुशारी कुणाकडेही असू शकते. त्यासाठीच मी केजरीवालचे उदाहरण दिले होते. केजरीवाल ढ आहेत का नोबेल पारीतोषिकाच्या लायकीचे आहेत ह्या बद्दल मी काहीच म्हणत नाही. पण आय आय टी तून शिकले म्हणून हुषार असे म्हणायचे असते तर त्यात काहीतरी कॉम्प्लेक्स भाव नक्कीच आहे... मोदींनी पळ काढला वगैरे तर सोडून द्या, किती बत्थड सारखी मक्ख चेहर्याने उत्तरे देत होते मोदी ते पाहा. हा माणूस आपल्या देशाचा पंतप्रधान व्हावा असे कसलेही तेज/बुद्धीमत्ता मोदींच्यात दिसत नाही. खालील फोटोतला कसा देशाचा पंतप्रधान काय विश्वनायकच वाटतोय नाही का? :) AK AK

In reply to by विकास

बंडा मामा 27/03/2014 - 15:58
१. आपण चित्रे दिलेला माणूस ना मी पंतप्रधानाचा दावेदार समजतो ना तो स्वतः तसे म्हणतो. २. मी व्हिडीयो दिला आणि आपण फोटो दिलेत. फोटो पाहुन आपण गुणवत्ता जज करणार असणार तर काय बोलायचे.

In reply to by बंडा मामा

वेताळ 31/03/2014 - 10:30
लेकानो शिक्षणाचा आणि बुध्दीमत्तेचा संबध असतो हे तुम्हाला कोणी शिकवले रे? साधा ग्रज्युएट नसलेल्या गेटस कडे ढिगबंडल आयआयटीयन्स चाकरी करतात.

In reply to by खटपट्या

बंडा मामा 27/03/2014 - 16:01
नाही. ज्या भाषेत इंटरव्यु देत आहोत त्या भाषेवर प्रभुत्व आणि कठोर प्रश्नांचा सामना सडेतोड मुद्दे मांडून ह्याला मी तल्लखपणा मानतो.

In reply to by बंडा मामा

क्लिंटन 27/03/2014 - 10:43
तिथेच तर फरक आहे. MA - Gujarat University आणि B.Tech from IIT
अडाण्यांचा मुकुटमणी शोभावा असा हा प्रतिसाद आहे. म्हणजे काय तर इंजिनिअर (किंवा कदाचित डॉक्टरही) म्हणजेच तल्लख बुध्दीमत्तेचे आणि आर्ट्सवाले आडाणी. आधीच विंजिनिअर आणि त्यातून आय.आय.टीचा म्हणजे काय बोलायलाच नको.सगळ्या जगाची अक्कल केवळ यांनाच दिलेली आणि इतरांना काही समजत नाही.गुजरात युनिव्हर्सिटी म्हणजे किस झाड की पत्ती.आधीच आर्ट्सवाले म्हणजे थोडेसे 'मेन्टली चॅलेन्ज्ड' आणि त्यातून गुजरात युनिव्हर्सिटी म्हणजे ते किती मंद असतील याची कल्पनाच केलेली बरी!! या असल्या विकृत मानसिकतेचा मला स्वतःला भयंकर त्रास झाला आहे त्यामुळे असले कोणीतरी काहीतरी बरळायला लागले की ते प्रचंड डोक्यात जाते. आणि आय.आय.टी खरगपूरची काय मातब्बरी सांगता?मी पोस्ट ग्रॅज्युएट केले आहे त्या संस्थेत ३०-३५ आय.आय.टी खरगपूरचे बी.टेक होते आणि अनेक आय.आय.टी खरगपूरवाल्यांना तिथे प्रवेश मिळालाही नव्हता. (अर्थातच आमच्याच संस्थेतील लोकांना जगातील सगळी अक्कल दिली आहे आणि बाकीचे आडाणी असा माझ्याकडे नक्कीच नाही-- अशा अ‍ॅटिट्यूडवाल्यांना इंटरव्ह्यूमध्येच वगळले जाते :) ) या असल्या 'होलिअर दॅन दाऊ' अ‍ॅटिट्यूडमुळे भारतातील कित्येक विद्यार्थ्यांचे नुकसान केले आहे (आपल्याच समाजातील मोठ्या माणसांनी आणि इतरांनी). या प्रकाराला जितका होईल तितका विरोध केलाच पाहिजे.
त्यांचे इंग्रजी भाषण ऐकले नाहीत का कधी.
कोणाच्याही भाषणाचा आणि कर्तृत्वाचा संबंध जोडायला काय सगळे आम आदमी पार्टीवाले वाटले का या कंसमामाला?

In reply to by क्लिंटन

मालोजीराव 27/03/2014 - 13:02
यावरून जगातल्या नामवंत कंपन्यांचे कॉलेज ड्रॉपआउट असणारे संस्थापक आठवले…ज्यांच्या पदरी हे आय आय टी, एम आय टी वाले काम करतात

In reply to by मालोजीराव

बंडा मामा 27/03/2014 - 16:03
मालोजीराव,
तरीही मी जाऊ दे म्हणालो होतो. शिक्षण कुठून का घेतले असेना हुशारी कुणाकडेही असू शकते.
ह्या माझ्या प्रतिसादातील वाक्याचा अर्थ काय होतो?

In reply to by बंडा मामा

प्यारे१ 27/03/2014 - 16:09
त्या दृष्टीनं आमचे सांगलीचे वसंतदादा पाटील हे लौकिकार्थानं (फक्त) प्राथमिक शिक्षण घेतलेले माजी मुख्यमंत्री हुशार ठरावेत.

In reply to by श्रीगुरुजी

मालोजीराव 27/03/2014 - 10:25
केजरीवालांप्रमाणेच पृथ्वीराज चव्हाणसुद्धा मोदींबरोबर चर्चा करण्यासाठी पात्र नाहीत. त्यांना केवळ दिल्लीश्वरांच्या कृपेने मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. ते स्वतः निवडून सुद्धा आलेले नाहीत. त्यांनी आधी निवडून येऊन दाखवावे आणि नंतर चर्चेचे आव्हान द्यावे.
गुर्जी…तुम्ही मोदीप्रेमामुळे वाहावत जाता कधी कधी…तुमच्या पोस्ट अभ्यासपूर्ण असतात म्हणून नेहमी वाचतो. पृथ्वीराज चव्हाण कराड मधून उभे राहिले तर समोरच्याचे डीपोजीट जप्त करतील इतकी ताकद आहे.त्यांची चूक इतकीच कि ते काँग्रेससारख्या पक्षात आहेत. स्वतंत्र निर्णय घेण्याची सूट असती तर मोदींच्या योग्यतेचे मुख्यमंत्री नक्कीच झाले असते.

In reply to by मालोजीराव

क्लिंटन 27/03/2014 - 10:46
स्वतंत्र निर्णय घेण्याची सूट असती तर मोदींच्या योग्यतेचे मुख्यमंत्री नक्कीच झाले असते.
याविषयी असहमती दर्शवायचे कारण नाही. तरीही...
पृथ्वीराज चव्हाण कराड मधून उभे राहिले तर समोरच्याचे डीपोजीट जप्त करतील इतकी ताकद आहे.
१९९९ मध्ये याच पृथ्वीराज चव्हाणांचा राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला होता.त्यानंतर पृथ्वीराजांनी लोकसभेची निवडणुकही लढवली नाही.मग हे नक्की कोणत्या आधारावर म्हणता?

In reply to by क्लिंटन

मालोजीराव 27/03/2014 - 11:25
१९९९ मध्ये याच पृथ्वीराज चव्हाणांचा राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला होता.त्यानंतर पृथ्वीराजांनी लोकसभेची निवडणुकही लढवली नाही.मग हे नक्की कोणत्या आधारावर म्हणता?
९१,९६,९८ मध्ये चव्हाण जिंकले होते हे नजरेआड कसं केलत…१९५७ ते १९९८ पर्यंत त्यांच्या घरातलाच खासदार होता (प्रेमलाकाकी आणि आनंदकाका). ९९ च्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरोधात होते…तत्कालीन स्थितीप्रमाणे श्रीनिवास पाटलांना फायदा होणार उघड होतं.

In reply to by मालोजीराव

क्लिंटन 27/03/2014 - 11:31
हो बरोबर आहे ना. पृथ्वीराज १९९१,१९९६ आणि १९९८ मध्ये जिंकले होते. तसे तीन निवडणुका जिंकलेले अनेक खासदार आहेत.तरीही इतर उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल अशी परिस्थिती असणे म्हणजे त्या मतदारसंघावर पूर्ण पकड हवी (अशी पकड नरेन्द्र मोदी किंवा वाय.एस.राजशेखर रेड्डी, सोनिया गांधी इत्यादींचीही नाही). तितकी पकड पृथ्वीराजांची आहे का हाच प्रश्न आहे.

In reply to by क्लिंटन

मालोजीराव 27/03/2014 - 12:57
तितकी पकड पृथ्वीराजांची आहे का हाच प्रश्न आहे.
बरोबर आहे, त्यांना तिकीट मिळालं असतं तर कदाचित स्पष्ट झालं असतं असो माझा मुद्दा त्यांच्या पात्रतेबद्दल होता…केजरीवाल बरोबर त्यांची तुलना गैर वाटली.

In reply to by मालोजीराव

श्रीगुरुजी 27/03/2014 - 13:05
>>> माझा मुद्दा त्यांच्या पात्रतेबद्दल होता…केजरीवाल बरोबर त्यांची तुलना गैर वाटली. पृथ्वीराज चव्हाण उच्चविद्याविभूषित आहेत. परंतु काँग्रेसमध्ये त्यांची हुशारी वाया गेल्यासारखी वाटते. त्यांची कारकीर्द मनमोहन सिंगांसारखी वाटते. सुदैवाने अधिकार पद आहे पण दुर्दैवाने निर्णयक्षमतेचा अभाव आणि निष्क्रीयता आहे. गेल्याच आठवड्यात झालेल्या गारपिटीच्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर निष्क्रीयता जास्तच खुपते.

In reply to by श्रीगुरुजी

मुद्दा मान्य बरं का ! परंतु ही गुजरातमधली निर्णयक्षमता का ढेपाळते आहे तेही जरा स्पष्ट करा. हे बघा इथे. http://www.misalpav.com/comment/566824#comment-566824

In reply to by मालोजीराव

प्रसाद१९७१ 27/03/2014 - 17:04
त्यांची चूक इतकीच कि ते काँग्रेससारख्या पक्षात आहेत. स्वतंत्र निर्णय घेण्याची सूट असती तर मोदींच्या योग्यतेचे मुख्यमंत्री नक्कीच झाले असते.
हे थोडेफार मान्य आहे. पण काँग्रेस पक्षात रहायचा निर्णय त्यांचाच आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

विवेकपटाईत 26/03/2014 - 19:23
नेफळ;, गप्पांवर विश्वास ठेवू नका , फक्त प्लान्निंग कॅमिशन चे अहवाल वाचा. गुजरात मध्ये विकास जास्त झाला हे सत्य आहे. नद्या जोडण्यात आलेल्या आहे. सरदार सरोवरचे पाणी दूरपर्यंत पोहचले आहे. महाराष्ट्रातले उद्योग गुजरात कडे जास्त आहे. गेल्या दहा वर्षात फक्त १ शेतकर्याने खराब शेतीमुळे आत्महत्या केली आहे. (विश्वास नसेल तर माहिती कृषी विभाग ज्यांचे मंत्री माननीय शरद पवार आहे आर टी आईच्या माध्यमातून मिळू शकेल). महाराष्ट्रात ८०,००० कोटी खर्च करून किती जमीन ओलीता खाली आली आहे, मुख्यमंत्री सांगू शकतील का? शिवाय केजरीवाल जोर जोरात ओरडून खोट बोलण्याशिवाय काही ही करत नाही. (अर्थातच त्यांची लगाम आणखीन कोणाच्या हातात आहे) अश्या माणसाची चर्चा करणे म्हणजे मूर्खासमोर बांसुरी वाजविणे आहे.

In reply to by विवेकपटाईत

संपत 26/03/2014 - 19:30
According to NCRB database number of suicides during 2005-2009 in Gujarat 387 लिन्क : http://en.wikipedia.org/wiki/Farmers%27_suicides_in_India आणखी लिन्क्स: http://archive.indianexpress.com/news/sudden-rise-in-farmer-suicides-due-to-debt-crop-failure-gujarat-govt-figures/1192811/ http://www.dnaindia.com/ahmedabad/report-what-drove-135-gujarat-farmers-to-suicide-1815086

In reply to by संपत

विकास 26/03/2014 - 20:16
एकापेक्शा जास्त असाव्यात सहमत. पुढचे वादाकरता नसून माहिती/चर्चेकरता आहे. :) According to NCRB database number of suicides during 2005-2009 in Gujarat 387 त्याला दिलेला दुवा मिंट.कॉमचा आहे. त्यात NCRB चा उल्लेख नाही जरी Government Data असे म्हणले असले तरी. Suicides in India या चॅप्टरमधे NCRB शेतकर्‍यांचा उल्लेख स्वयंरोजगारांमधे करते. त्यांची वेगळी वर्गवारी दिसली नाही. गुजरातमधे ज्या काही आत्महत्या दाखवल्या आहेत त्या विशेष करून आजारपणातून आलेल्या नैराश्यामुळे असल्याचे ही वर्गवारी दाखवते. महाराष्ट्रातील आत्महत्या आजारपण आणि कौटूंबिक कलह/प्रश्न (ज्यात कदाचीत कर्ज म्हणून शेतकरी येत असतील, नक्की माहीत नाही) असे दाखवते. एकंदरीत त्या विदाचा उपयोग शेतकर्‍यांची माहिती काढण्यासाठी दिसला नाही. केजरीवालांनी ५०००+ आकडा जो गुजरातसंदर्भात वापरला तो पूर्णपणे खोटा असावा असे वाटते. तुम्हाला त्या आकड्यासंदर्भात अधिक माहिती असल्यास अवश्य सांगावीत. वर जो केवळ एक आत्महत्येचा मुद्दा आला आहे. तो गुजरातसरकारच्या केजरीवालांच्या आरोपास दिलेल्या अधिकृत उत्तरातील आहे:
Kejriwal had alleged at the Varanasi rally that over 5,000 farmers have committed suicide in Gujarat over crop failure in the last 10 years. To this Gujarat government stated, "This is a blatant lie. During his visit to Gujarat, Kejriwal had claimed that 800 farmers had committed suicide in the last 10 years. He is so excited with forging figures that now he claims to over 5,000 farmers have committed suicides in Gujarat. The fact is only one farmer has committed suicide due to crop failure in the last 10 years."

चिरोटा 26/03/2014 - 11:30
नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यास देशातील लघूउद्योग संपुष्टात येतील आणि शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतील, मोदी निवडून आल्यास वाराणशीतले सर्व लघुउद्योग बंद पडतील व आजूबाजूच्या शेतकर्‍यांना आत्महत्या कराव्या लागतील,
तसे मनमोहन पंतप्रधान असताना लघुद्योग बंद पडतच आहेत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या मोजायच्या तर सर्वात जास्त आत्महत्या पृथ्वीबाबांच्या राज्यात्,खालोखाल आंध्रप्रदेशात आहेत .दोन्ही ठिकाणी कॉन्ग्रेस्वालेच अनेक वर्षे खुर्च्या गरम करत आहेत. केजरीवाल महाराष्ट्र दौर्‍यात याविषयी बोलले का?

In reply to by चिरोटा

विवेकपटाईत 26/03/2014 - 19:30
उद्योग उघडतात आणि बंद ही होतात. दुसर्या कुठल्याही राज्यापेक्षा जास्त जास्त उद्योग गुजरात मध्ये आहे. सर्वात कमी शेतकर्यांनी गुजरात मध्ये आत्महत्या केली आहे (फक्त १ दहा वर्षात). भू संपादना बाबतीत गुजरातचे धोरण सर्वात श्रेष्ठ आहे. आणि सर्वात खराब महाराष्ट्रात. दोन वर्ष आधी चंद्रपूरला गेलो होतो. तेंव्हा नोएडा एक्स विवाद जोरात होता. जेंव्हा मी सांगितले प्रती हे. कोटी पेक्षा जास्त आणि ६% विकसित जमीन. (तिची किमंत ही कित्येक कोटी होईल) तरी ही शेतकरी नाराज आहे. हे ऐकून एकाच टिप्पणी आली: आम्ही मूर्ख आहोत.

सचिन 26/03/2014 - 21:55
अरे .... या "क्रेझी"वाल वर किती वेळ घालवायचा रे ? देवा सोळा मे लवकर येऊ दे रे बाबा !!!

इराद्यानं मोदींना वडोदरा गाठावा लागला याची चर्चा इथे झालीये. जर मोदी इतके ग्रेट आहेत तर त्यांना असा दुहेरीपणा शोभत नाही. आज तर जम्मूत मोदींनी हाईट केली. अरविंदना AK 49 असं संबोधून ते पुढे म्हणाले की केजरीवाल ISI चे हस्तक आणि पाकिस्तानचे एजंट आहेत! आता काय फरक राहीला काँग्रेसी नेत्यात आणि मोदींच्यात? भावी PM इतका खोटारडा आणि भंपक वक्तव्य करणारा असू शकतो याचं नवल वाटतं. अर्थात स्वतःच्या सत्ताभिलेषाला दुसरा शह देतोयं असं वाटल्यावर असा बेलगामपणा स्वाभाविक आहे. वर दिलेल्या लिंकमधलं हे निरिक्षण अत्यंत योग्य आहे : For a prime ministerial candidate of the BJP this was clearly a rather low blow. Rather than debate issues that Mr Kejriwal has brought out, especially on gas prices, the Adani-Ambani connect, alleged growth figures in Gujarat etc Modi instead chose to make insinuations and target Kejriwal with such falsehoods. आणि केजरीवालांचा हा ट्विट देखिल लक्षात घेण्यासारखा आहे : Did Modi ji call me an agent of Pakistan and AK 49? Kya PM ke daawedar ko ye bhasha use karna shobha deta hai? ..... एकतर स्वतःच स्वतःच्या गुरुंना (अडवानी) फुल्ल हॉर्सपॉवर दाखवून पंतप्रधानपदासाठी उतावळे झालेत आणि आता (बहुदा) वडोदर्‍यात पण साशंकता निर्माण झाल्यामुळे पार बिथरलेत. आता अशाच चुका करत करत शेवटी (इथले पापभीरु सदस्य आलेत त्याप्रमाणे) `मूळ मुद्यावर' येणार!

In reply to by संजय क्षीरसागर

अर्धवटराव 27/03/2014 - 00:29
भारताच्या नकाशावरुन काश्मीर नाहिसं करणं खरच सिरीयस मॅटर नाहि? गरज नसताना उगाच काश्मीरमधे सार्वमत घावे वगैरे भाषा करणार्‍यांना डोक्यावर बसवणं समर्थनीय आहे? दहा वर्षे गुजरातमधे काँग्रेसी नेत्यांचं हत्याकांड चाललय म्हणणं वार्‍यवर सोडुन देण्यालायक आहे? आपण काय बोलतोय, त्याचे रिपल इफेक्ट काय होऊ शकतात याचे भान सोडुन काहिही बरळत सुटायचं? भारतात विरोधीपक्षाने प्रपोज केलेल्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराविरुद्ध लढणारा दिल्लीचा भूतपूर्व मुख्यमंत्री काश्मीरला भारतापासुन विलग करणारे नकाशे मिरवतो, भारताची काश्मीरच्या सार्वमताबाबतची आजवरची अधिकृत भुमीका पायदळी तुडवणार्‍यांशी सलगी करतो, हा मॅसेज आंतरराष्ट्रीय पातळीवर कसा घेतला जाईल याची काहिच काळजी करायची नाहि? एखाद्याला बेताल वक्तव्यासाठी इग्नोर करतो म्हटलं तरी त्याची काहि लिमीट? अगदीच स्पष्ट बोलायचं तर केजरीवाल अ‍ॅक्च्युली जोड्याने बडवण्याच्या लायकीचं बोलतोय आणि त्याचं कौतुक होतय?? देशातल्या देशात राजकीय पक्षांनी कितीही भांडावं, पण जागतीक पातळीवर भारताचं नाक नकटं करुन विरोधकांना अवलक्षण करण्याची हि निंदनीय दुर्बुद्धी समर्थनीय म्हणावी काय?

In reply to by अर्धवटराव

ऋषिकेश 27/03/2014 - 09:59
मोदी व केजरीवाल या अजिबातच तुल्यबळ नसलेल्या लढाया लढण्यात मला इंटरेस्ट नाही. ना केजरीवाल पंतप्रधानपदाचा दावा करताहेत ना आआप स्वबळावर सरकार स्थापन करणे शक्य आहे. त्यामुळे सरकार बनवु न शकणार्या आआपच्या परराष्ट्र धोरणांमध्ये मता फारसा इंटरेस्ट नाही. इतके नक्की दिसतेय की आआप (भाजपा व काँग्रेसपासून मुळातूनच वेगळा असल्याने)एक उत्तम - व अतिशय गरजेचा / सत्ताधार्‍यांशी हातमिळवणी न करणारा - विरोधी पक्ष होऊ शकेल व त्यासाठी त्या पक्षाला या निवडणुकीत मत देणे फार चुकीचे ठरू नये. या निमित्ताने पुढिल मुद्द्यावर मात्र चर्चा व्हावी असे वाटते:
गरज नसताना उगाच काश्मीरमधे सार्वमत घावे वगैरे भाषा करणार्‍यांना डोक्यावर बसवणं समर्थनीय आहे?
माझ्या आठवणीनुसार भारताची अधिकृत भुमिका अशी आहे: युनोच्या सुचवणीप्रमाणे भारत सार्वमत घ्यायला तयार आहे, त्या आधी पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मिरमधून सौन्य परत घ्यावे ही पूर्वअट भारताने घातली आहे. जोवर हे होत नाही तोवर भारतव्याप्त भागात निवडणुका घेत आहे, ज्या हे दाखवून देत आहे की तेथील जनता भारतात रहायला अनुकूल आहे. तेव्हा काश्मिरात रेफरेन्डम घ्यावे ही मागणी मुळातून भारत विरोधी वाटत नाही किंबहुना ती भारताच्या अधिकृत भुमिकेशी सुसंगत अहे - अर्थात त्याची (बहुदा नजीकच्या भविष्यात अजिबात पूर्ण होऊ न शकणारी ;) ) पूर्वअट पाळूनच!

In reply to by ऋषिकेश

क्लिंटन 27/03/2014 - 10:10
तेव्हा काश्मिरात रेफरेन्डम घ्यावे ही मागणी मुळातून भारत विरोधी वाटत नाही किंबहुना ती भारताच्या अधिकृत भुमिकेशी सुसंगत अहे
पूर्णपणे अमान्य. १९५७ मध्ये काश्मीरच्या घटनासमितीने एकमताने ठराव करून काश्मीर भारताचा भाग आहे हे मान्य केले. त्यानंतर भारत सरकारने काश्मीरात सार्वमत घ्यायची मागणी कायम धुडकावून लावली आहे. त्या घटनासमितीच्या निवडणुका कशा झाल्या वगैरे स्वतंत्र चर्चेचे विषय आहेत.तरीही काश्मीरात सार्वमत घ्यावे ही मागणी भारताच्या अधिकृत भूमिकेशी सुसंगत आहे हे म्हणणे अयोग्य आहे. हे वक्तव्य ऋषिकेशकडून येईल अशी अपेक्षा नव्हती. असो.

In reply to by क्लिंटन

ऋषिकेश 27/03/2014 - 10:48
अपेक्षा वगैरे सगळं ठिक आहे, कोणी काय अपेक्षा कराव्यात यावर माझा धरबंद असु शकत नाही. मुळात काश्मिरच्या घटनासमितीचा ठराव आणि मी म्हणतोय तो UN चा ठराव या वेगळ्या गोष्टी आहेत. काश्मिरची घटनासमिती या बाबतीत भारताची अधिकृत भुमिका ठरवु शकत नाही. त्यानंतर भारताने सार्वमताची मागणी धुडकावून लावली आहे ते खरेच आहे, पण त्याचे कारण काय? अधिक तपशीलात शिरूयातः १. २४ जानेवारी १९५७ रोजी UN ने हा ठराव पास केला, ज्या नुसार 'that the final disposition of the State of Jammu and Kashmir will be made in accordance with the will of the people expressed through the democratic method of a free and impartial plebiscite conducted under the auspices of the United Nations' सदर ठराव एकही विरोधी मत न येता मंजूर झाला होता. अर्थात भारतावर असे सार्वमत घेणे 'बंधनकारक' झाले. त्यानंतर घटना समितीने तुम्ही म्हणताय तो ठराव एकमताने मंजूर केला. भारताची हा ठराव अनेकांना चकीत करून गेला त्यानंतर २ डिसेंबर १९५७ नंतर भारताच्या दबावाखाली पुन्हा UN एक ठराव आणाव लागला ज्यात -- असे सार्वमत घेणे सध्याच्या परिस्थितीत शक्य नसल्याचे UN ने मंजूर केले. व आपला तिथे त्वरीत सार्वमत घेण्याचा आग्रह बाजुला ठेवला. -- (भारताने सांगितल्या प्रमाणे) Free and fair सार्वमतासाठी काश्मिरचे "डिमिलिटरायझेशन" करणे अधिक अगत्याचे व आहे हे संयुक्त राष्ट्रांनी मंजूर केले. -- पहिली स्टेप म्हनून भारत व पाकिस्तानने स्वतंत्रपणे हे डिमिलीटरायझेशन कसे करावे हे समोरसमोर बसुन ठरवावे असे सुचवले. -- जोवर हे होत नाही तोवर सार्वमताचा २४ जानेवारीचा ठराव मागे घेतला. अर्थात भारताने सार्वमत धुडकावले नाही, तर ते घेण्यासाठी पाकिस्तान कधीही मंजूर करणार नाही अशी कल्पक अट घातली! त्यामुळे भारतची अधिकृत भुमिका आधी डिमिलिटरायझेशन करा मग सार्वमताचे बघु अशी झाली. अर्थात सार्वमताला भारताने विरोध केलाच नाही वर म्हटल्याप्रमाणे एक चतुर अट घातली आहे! माझे म्हणणे पोचले असेल अशी अपेक्षा करतो.

In reply to by ऋषिकेश

क्लिंटन 27/03/2014 - 18:23
नेहरूंनी मुळातच काश्मीर प्रश्न यु.एन मध्ये नेला तो ज्या कार्टर अंतर्गत यु.एन केवळ रेकमेन्डेशन या स्वरूपाचे ठराव पास करते (आणि ते ठराव बंधनकारक नसतात) या कार्टर अंतर्गत. त्यामुळेच यु.एन ने पहिल्यांदा युध्दबंदीचा ठराव करूनही पुढचे ७-८ महिने भारतीय सैन्य त्या ठरावांना फाट्यावर मारून लढत होते. या मुद्द्यांवर मिपावर आधीच इतके चर्वितचर्वण झाले आहे की त्यावर आणखी काही नको. तरीही हा यु.एन चा ठराव भारतावर बंधनकारक कसा काय झाला असता हे समजले नाही. या दुव्यावर दिल्याप्रमाणे यु.एन ने हा ठराव पास केल्यानंतर गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी काश्मीरल्या दिलेल्या भेटीमध्ये काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून सार्वमताचा प्रश्नच नाही असे म्हटले. ही गोष्ट बरीच जुनी झाली. नंतरच्या काळातही भारत सरकारने वेळोवेळी सार्वमत घ्यायची मागणी धुडकावून लावली होती. २००० साली फारूख अब्दुल्ला मुख्यमंत्री असताना काश्मीरला स्वायत्तता द्यावी असा ठराव काश्मीर विधानसभेत पास झाला.त्यावेळी पंतप्रधान वाजपेयींनी तर म्हटले की कोणी जर राज्यांना अधिक अधिकार द्यावे अशी मागणी करत असेल तर त्यावर नक्कीच विचार होईल.पण कोणी जर काश्मीरात १९५३ पूर्वीची परिस्थिती आणा अशी मागणी करत असेल तर ते मात्र अजिबात मान्य केले जाणार नाही.तसेच २००१ मध्ये भारत सरकारने अधिकृतपणे काश्मीरात सार्वमत घ्यायची मागणी अमान्य केली. त्यापूर्वी १९८९ मध्ये राजीव गांधींनी पाकिस्तान भेटीतही काश्मीरातील सार्वमत हा 'settled issue' आहे असे म्हटले होते असे वाचल्याचे पक्के आठवते. (आता दुवा मिळत नाही). असे असतानाही आआपच्या नेत्यांनी सार्वमताचे टुमणे लावलेले कसे काय समर्थनीय आहे?

In reply to by क्लिंटन

क्लिंटन 28/03/2014 - 12:20
यावर तुमचे उत्तर काय ऋषिकेश? या प्रशांत भूषण, कमलमित्र चिनॉय आणि कंपनीला काश्मीरात सार्वमत व्हावे असे वाटत असेल तर त्यापूर्वीची पायरी-- पाकिस्तानने पी.ओ.के मधून बाहेर जाणे, दहशतवादी कारवाया थांबविणे इत्यादी कराव्यात हे आजपर्यंत त्यांच्यापैकी कोणीही पाकिस्तानला सांगितलेले नाही. तसे सांगितले असल्यास जरूर निदर्शनास आणा. की आपलं सार्वमताची मागणी करून आणि त्याला समर्थन देऊन आपण किती लिबरल आहोत हे दाखवायचा केविलवाणा प्रयत्न?असो. भारतात लोकशाही आहे त्यामुळे काहीही बोलायचा (खरं म्हणजे बरळायचा) हक्क प्रत्येकाला आहेच.

In reply to by क्लिंटन

ऋषिकेश 28/03/2014 - 14:13
यावर उत्तर आधीच दिले होते पण ते काहि प्रॉब्लेममुळे प्रकाशितच झाले नाही - पेज नॉट फाऊंड एरर आला :( म्हणून इतकं पुन्हा टंकत बसलो नाही. असो. गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांचे नुसते वक्तव्यच महत्त्वाचे नाही. तर त्यानंतर भारताने उचलेलली अनेक पावले महत्त्वाची आहेत. त्यापैकीच एक UN वर दबाव वाढवणे आहे. माझ्या मुळच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे या प्रयत्नांचे फलित म्हणजे स्वतः UNनेच रेफरेंडमचा ठराव मागे घेतला. तेव्हा रेफरेंडमचा निर्णय बंधनकारक असायचा प्रश्नच येत नाही. मात्र त्यावेळी भारताची भुमिका काय होती? आमच्याशी राजा हरिसिंगाने अ‍ॅक्सेशनचा करार केलाय, तेव्हा काहिहि झाले - लोकेच्छा काहिहि असेल तरी आम्ही काश्मिरवरील हक्क सोडणार नाही अशी आडमुठी भुमिका भारताने तेव्हाही घेतली नव्हती. लोकांचे मत जाणुन घेता येईलच, मात्र त्या आधी काश्मिरचे "डिमिलिटरायझेशन" होणे गरजेचे आहे. माझा मुद्दा इतकाच लिमिटेड आहे, किंबहुना यात भारताने दाखवलेले कुटनितीक चातुर्य हायलाईट करणे माझा मुख्य उद्देश आहे. राहता राहिला प्रश्न प्रशांत भुषण यांचा. पहिल्याच प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे मला त्यांच्या काय किंवा केजरीवाल यांच्या काय वक्तव्यात एका मर्यादे पलिकडे अजिबात रस नाही कारण त्यांना सध्या तेव्हढे महत्त्व का द्यावे असा प्रश्न मला पडतो. माझी इतकी उर्जा या वाचाळवीरांच्या प्रत्येक वक्तव्यावर मी खर्च करू शकत नाही - इच्छाही नाही. तरी त्यांचा प्रश्न/मत सार्वमत हे पाकव्याप्त काश्मिरबद्दल नसून 'भारतव्याप्त काश्मिरमध्ये भारतीय सैन्य हवे का नको? यावर सार्वमत घ्यावे' अश्या अर्थाचे होते असे आठवते. मला त्यांचा हा प्रश्न मुलतः AFSPA सारख्या कायद्याशी निगडीत वाटतो. आणि माझे स्वतःचे मत सद्यस्थितीतील AFSPA कायद्याच्या विरोधात आहे.

In reply to by मंदार दिलीप जोशी

सुनील 28/03/2014 - 15:14
त्याने मजा बघण्याइतपत फरक पडू नये. कारण जरी सर्वच्या सर्व पंडित कश्मिर खोर्‍यात परतले तरी त्यांची टक्केवारी ५ च्यावर जात नाही.

In reply to by सुनील

ऋषिकेश 28/03/2014 - 15:18
+१ मागे श्री गुरूजी व माझी झालेली चर्चा शोधा. त्यात त्यांनी योग्य आकडेवारी (व चुकीची टक्केवारी ;) ) दिली होती. एकुण हिंदूंपैकी २५% हून अधिक हिंदूंना विस्थापित व्हावे लागले, मात्र ते झाले नसते तरी काश्मिरात ते अल्पसंख्यच राहिले असते, तेव्हा ते परतले तरी निष्कर्षात फरक पडू नये. मुळात ज्यांना काश्मिर वेगळे हवे आहे त्याची कारणे निव्वळ धार्मिक नसावीत, नाहितर त्यांनी काश्मिर पाकिस्तानात विलीन करावे अशी मागणी केली असती. त्यांना ते स्वतंत्र हवे असण्यामागे आर्थिक + वेगळे आंटरराष्ट्रीय राजकारण आहे असे मला वाटते, मात्र त्याबद्दल पुन्हा कधीतरी :)

In reply to by ऋषिकेश

ते काश्मीरात अल्पसंख्य कसे झाले? काश्मीरचा इतिहास काय? ते पण शोधा. असो. जनमत काय असायचे ते असो. ती जमीन भारताच्या मालकीची आहे. त्या जागेचे आम्हाला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्वही आहे (अमरनाथ वगैरे). तुम्हाला रहायचे नसेल तर पाकीस्तानाच चालू लागा असे सांगायला हवे त्यांना.

In reply to by मंदार दिलीप जोशी

ऋषिकेश 28/03/2014 - 15:39
ते काश्मीरात अल्पसंख्य कसे झाले? काश्मीरचा इतिहास काय? ते पण शोधा.
किती मागे जायचं ते ही सांगा! माझ्या माहितीप्रमाणे हिंदु काश्मिरात किमान गेली शंभरवर्षे तरी अल्पसंख्यच आहेत! काश्मिरीपंडित तिथेच रहात असतानाही.

In reply to by सुनील

ऋषिकेश 28/03/2014 - 15:18
+१ मागे श्री गुरूजी व माझी झालेली चर्चा शोधा. त्यात त्यांनी योग्य आकडेवारी (व चुकीची टक्केवारी ;) ) दिली होती. एकुण हिंदूंपैकी २५% हून अधिक हिंदूंना विस्थापित व्हावे लागले, मात्र ते झाले नसते तरी काश्मिरात ते अल्पसंख्यच राहिले असते, तेव्हा ते परतले तरी निष्कर्षात फरक पडू नये. मुळात ज्यांना काश्मिर वेगळे हवे आहे त्याची कारणे निव्वळ धार्मिक नसावीत, नाहितर त्यांनी काश्मिर पाकिस्तानात विलीन करावे अशी मागणी केली असती. त्यांना ते स्वतंत्र हवे असण्यामागे आर्थिक + वेगळे आंटरराष्ट्रीय राजकारण आहे असे मला वाटते, मात्र त्याबद्दल पुन्हा कधीतरी :)

In reply to by ऋषिकेश

सुनील 28/03/2014 - 15:16
तरी त्यांचा प्रश्न/मत सार्वमत हे पाकव्याप्त काश्मिरबद्दल नसून 'भारतव्याप्त काश्मिरमध्ये भारतीय सैन्य हवे का नको? यावर सार्वमत घ्यावे' अश्या अर्थाचे होते असे आठवते.
असे असेल तर वर झालेली सर्वमतावरील चर्चा व्यर्थ गेली! ;)

In reply to by ऋषिकेश

क्लिंटन 28/03/2014 - 15:44
राहता राहिला प्रश्न प्रशांत भुषण यांचा. पहिल्याच प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे मला त्यांच्या काय किंवा केजरीवाल यांच्या काय वक्तव्यात एका मर्यादे पलिकडे अजिबात रस नाही कारण त्यांना सध्या तेव्हढे महत्त्व का द्यावे असा प्रश्न मला पडतो. माझी इतकी उर्जा या वाचाळवीरांच्या प्रत्येक वक्तव्यावर मी खर्च करू शकत नाही - इच्छाही नाही.
हे वाचाळवीर आहेतच.तरीही जेव्हा एखाद्या राजकीय पक्षाचा नेता असे काहीतरी बोलत आहे.त्यातूनही बोलणार्‍या पक्षाचा नेता बाबा दूरदर्शींच्या दूरदर्शी पक्षाचा नाही तर दिल्लीत २९% मते आणि २८ जागा जिंकणार्‍या पक्षाचा नेता आहे.तेव्हा या गोष्टीला इतके निग्लेक्ट करणे कितपत योग्य आहे?
तरी त्यांचा प्रश्न/मत सार्वमत हे पाकव्याप्त काश्मिरबद्दल नसून 'भारतव्याप्त काश्मिरमध्ये भारतीय सैन्य हवे का नको? यावर सार्वमत घ्यावे' अश्या अर्थाचे होते असे आठवते.
यातील भारतव्याप्त या शब्दावरच मुळात आक्षेप आहे.भारतात लोकशाही आहे याचा हा गैरफायदा घेतल्यासारखे झाले. आणि आआपला उठल्यासुटल्या सगळ्या गोष्टीवर सार्वमते घ्यायची खाज असेलही.पण काश्मीरातून सैन्य काढून घेतले तर त्याचे नक्की काय परिणाम होतील (अंतर्गत सुरक्षा, परराष्ट्रधोरण इत्यादी) याचा सारासार विचार करण्यासाठी लागणारी सगळी माहिती सामान्य जनतेला नसते आणि तशी देणे योग्यही नाही. आपल्या एरियात बाग हवी की शाळा हवी यावर सार्वमत घेणे वेगळे आणि इतके दूरगामी परिणाम करू शकणार्‍या गोष्टीवर सार्वमत घेणे वेगळे एवढी जाण प्रशांत भूषण जे काही बरळला त्यात काहीही गैर न वाटणार्‍या मिपावरील अतिलिबरल लोकांना कशी नाही याचेच आश्चर्य वाटते. असो.

In reply to by ऋषिकेश

संपत 27/03/2014 - 12:19
एक उत्तम - व अतिशय गरजेचा / सत्ताधार्‍यांशी हातमिळवणी न करणारा - विरोधी पक्ष होऊ शकेल व त्यासाठी त्या पक्षाला या निवडणुकीत मत देणे फार चुकीचे ठरू नये.
अगदी माझ्याच भावना मांडल्यात. आणखीन एक गोष्ट म्हणजे आआपच्या निवडणूक निधी जमवण्याच्या पद्धतीमुळे त्याना मोठ्या उद्योगांची गरज नसेल म्हणून लॉबिंगला बळी पडण्याची शक्यता कमी. (अवांतर : लॉबिंगवरून आठवले, कोणी अमेरिकन राजकारणावर आधारित 'हाउस ऑफ कार्ड्स' बघते का? अतिशय रंजक मालिका) बाकी काश्मीर सार्वमताबद्दलची माहिती मला पूर्ण नवीन होती. आभार.

In reply to by असंका

संपत 28/03/2014 - 11:15
अगदी योग्य वेळी.. थोडे अतिरंजित असेल तरी वरवर राष्ट्रहिताच्या वाटणाऱ्या एका खेळीमागे चार खेळीनंतर होऊ शकणारा स्वताचा फायदा बघणे अतिशय रंजक.

In reply to by ऋषिकेश

अर्धवटराव 27/03/2014 - 17:12
आज काश्मीर मधल्या फुटीरतावादी पक्षांचं म्हणणं देखील सार्वमताच्या बाजुने आहे...व त्यांना देखील आपण भारताचे नागरीकच समजतो. आआप केंद्रात सत्तेवर येते कि नाहि हा वेगळा भाग झाला. पण भारताप्रमाणेच बाहेर देखील आआपला मोदिंविरुद्ध लढणारा पक्ष म्हणुन मिडीया कव्हरेज मिळतय. तेंव्हा घरातल्या भांडणाला चव्हाट्यावर आणु नये, त्यामुळे शत्रुला काहिएक फायदा मिळु नये असं वाटतं. मी जे काहि थोडंफार राजकारणाबद्दल वाचन करतो त्यात बरेचदा तत्कालीन निवडणुका व राजकीय पक्षांच्या भुमीकांचा लेखाजोखा असतो, त्याच्या प्रत्यक्ष्य-अप्रत्यक्ष्य परिणामांचा उहापोह असतो. आआपकडे आपण एक जबाबदार राजकीय पक्षाची बीजं असणारा पक्ष म्हणुन पाहात असु तर त्यांच्याकडुन योग्य त्या खबरदारीची अपेक्षा आहे. अन्यथा बेताल राजकीय पक्षांची आपल्याकडे वानवा नाहिच.

In reply to by अर्धवटराव

ऋषिकेश 27/03/2014 - 17:35
आआपकडे आपण एक जबाबदार राजकीय पक्षाची बीजं असणारा पक्ष म्हणुन पाहात असु तर त्यांच्याकडुन योग्य त्या खबरदारीची अपेक्षा आहे. अन्यथा बेताल राजकीय पक्षांची आपल्याकडे वानवा नाहिच.
सहमत आहे. फक्त एखाद्या पक्षाला- थेट बोलायचं तर आआपला - एकाच व्यक्तीच्या माकडचाळ्यांवरून, एखाद्या वक्तव्यावरून जोखुन - खरतर त्यावरून नुसतीच राळ उडवून देत - आपण घाई करतोय का? अशी शंका येऊ लागली आहे. अशी वक्तव्ये, चुका सगळेच पक्ष करतात. एकाने एक उदा काधले की लगेच समोरच्याचे दुसरे उदा काढणार. आआपच्या उमेदवारांची यादी पाहिली की खरंतर आनंदून जावंस वाटतं असे उमेदवार उभे आहेत. एका वाचाळवीरामुळे त्यांना सार अव्हेरून टाकावं असं वाटत नाही. असो.

In reply to by ऋषिकेश

अर्धवटराव 27/03/2014 - 20:38
माझा मुख्य आक्षेप आपण कुठल्या बाबतीत वाचाळवीरता खपवुन घ्यावी यावर आहे. देशांतर्गत मुद्द्यांवर करा ना कंठशोक... कुणि नाहि म्हटलय... पण देशाच्या सीमारेषांच्या मर्यादा पाळायला हव्यात. दुसरा मुख्य आक्षेप तर स्वतः पक्षप्रमुखांच्या वाचाळवीरतेचा आहे. विरोधी मताचा आदर, त्याचे विरोध करण्याचे हक्क सर्वथैव मानणे हा लोकशाहिचा गाभा. अशी सर्वात मोठी लोकशाही मिरवणारा भारत हा जगमान्य देश. या देशाच्या निवडुकीत विरोधिपक्षाकडुन एक संभाव्य प्रधानमंत्रीपदाचा उमेदवार जाहिर होणं. व या उमेदवारावर एक दशकभर विरोधकांचं शिरकाण करण्याचा आरोप करणं. त्याला केंद्राची हरकत नसल्याचा प्रच्छन्न आरोप करणं. हि संपूर्ण घटना मला फार गंभीर वाटते. याला फक्त वाचाळवीरता म्हणुन सोडुन देणं थोडं कठीण जातं. अशा कट्यांचे नायटे होतात व ते देशाच्या इभ्रतीला मारक ठरु शकतात. केवळ केजरीवालंविरुद्ध राळ उठवावी इतक्या क्षुल्लक कारणासाठी हा आलाप नाहि. आआपचा राजकारणातला उदय अनेकांगानी आशादायक आहेच. भारताच्या राजकारणाला व्यक्तीसमस्या, भ्रष्टाचारविरोध वगैरे मुद्द्यांवर फोकस करायला लावणारे आआपचे कार्यक्रम केवळ फँटसी न राहता ते वास्तवात उतरावे म्हणुनच नुकताच जन्माला आला असतानाही आआपकडुन जास्त जबाबदारीने वागण्याची अपेक्षा आहे.

In reply to by अर्धवटराव

विकास 27/03/2014 - 20:49
संपूर्ण प्रतिसादाशीच समहमत पण विशेष करून खालील भागाशी:
केवळ केजरीवालंविरुद्ध राळ उठवावी इतक्या क्षुल्लक कारणासाठी हा आलाप नाहि. आआपचा राजकारणातला उदय अनेकांगानी आशादायक आहेच. भारताच्या राजकारणाला व्यक्तीसमस्या, भ्रष्टाचारविरोध वगैरे मुद्द्यांवर फोकस करायला लावणारे आआपचे कार्यक्रम केवळ फँटसी न राहता ते वास्तवात उतरावे म्हणुनच नुकताच जन्माला आला असतानाही आआपकडुन जास्त जबाबदारीने वागण्याची अपेक्षा आहे.
राजकारणात आले ते देखील उत्तमच पण त्यानंत\र जे काही चालले आहे ते आक्षेपार्ह आहे.

In reply to by अर्धवटराव

ऋषिकेश 28/03/2014 - 14:18
भुमिका व अपेक्षा समजली. अंशतः सहमतीचे काहि छोटे मुद्दे आहेत पण ते काही खरे नव्हे! माझ्या दृष्टीने आआपची भारतीय परिप्रेक्ष्यातील अपेक्षित भुमिका व तुमच्या अपेक्षित भुमिका यात बरेच मोठे अंतर आहे. त्यामुळे आपले एकमत होणे बरेच कठिण आहे. :)

In reply to by संजय क्षीरसागर

उपास 27/03/2014 - 00:43
अहो संक्षि, त्याबतीत तुम्ही बरोब्बर तुमच्या बाब्या म्हणजे केजरीवालच्या लायनीवर गेल्यात.. आपल्याला अडचणीचं ते सगळं सोडून द्ययाचं आणि आपलचं घोडं पुढे दामटत राहायचं! तुम्हाला मागे मी म्हटलं होतं की आपली अमेरिकन लोकशाही नाहिये, तेथे तुम्ही सोयीस्कर दुर्लक्श केलतं. दोन्ही कडून उभं राहाणं काहीच गैर नाही आणि वाराणसीतल्या एखाद्या मतदार संघाने (किंवा कुठल्याही एका मतदारसंघाने) भारताचा भावी पंतप्रधान ठरवावा असं तुमचं मत असेल तर धन्य झाली. आपण काही मोदी समर्थक नाही पण केजरीवालपासून खुप मोठा धोका ढळढळीत दिसतोय भारताला.. आंतरराष्ट्रीय पातळीवर वर अर्धवटरावांनी म्हटल्याप्रमाणे भारताची प्रतिमा मलिन करुनच सोडणार तो..! ढोंगीपणा, स्वार्थीपणा आणि आपण आहोत त्यापेक्षा ग्रेट असं दाखवणं ह्यात केजरीचा हात सद्ध्या तरी कुणी धरेल असं वाटत नाही, गंमत म्हणजे सुशिक्षित लोकं जी केजरीच्या बाजूने होती, दिल्ली प्रकरणानंतर बाजूला झालेयत एवढं सुद्धा कळेना त्याला!

In reply to by संजय क्षीरसागर

विकास 27/03/2014 - 00:57
अरविंदना AK 49 असं संबोधून ते पुढे म्हणाले की केजरीवाल ISI चे हस्तक आणि पाकिस्तानचे एजंट आहेत! आता काय फरक राहीला काँग्रेसी नेत्यात आणि मोदींच्यात? मोदींनी जे पाहीले ते सांगितले काँग्रेसने दुर्लक्ष केले हा फरक आहे. मोदींनी "ISI चे हस्तक आणि पाकिस्तानचे एजंट" म्हणलेले नाही. त्यांचे वाक्य असे आहे: "There are three AKs in Pakistan who are being admired. AK 47, AK Antony and AK49. This third one, AK 49, has just launched a political party," अर्थात केजरीवालांच्या एकाच वेळेस खुळचटपणामुळे आणि लबाडीमुळे ते असे काही वागत आहेत जे पाकीस्तानच्या पथ्यावर पडत आहे आणि म्हणून पाकीस्तान त्यांचे कौतुक करत आहे... असे काय ते करत आहेत? खालची चित्र पहा... हे आप च्या संस्थळावरचे आहे. नकाशातले काश्मीर भारतात नाहीच! तेच अरूणाचल प्रदेशाचे पण... अर्थातच बोंबाबोंब झाल्यावर ते काढून टाकण्यात आले आहे. पण माहीतीतंत्रज्ञानाच्या जगात काही कायमस्वरूपी खोडणे अवघडच असते. तेच येथे पण झाले आहे: (इंडीया टूडे मधून घेतलेला आहे). AAP Map The embarrassing botch-up on the AAP website's donations page, a map of India which showed parts of Kashmir as a part of Pakistan, has now been removed from the website, yet it has already been circulated on Twitter.

गंमत म्हणजे पब्लीकने ते लक्षात आणून दिल्यावर तो भारतीय दंडविधानानुसार बेकायदेशीर नकाशा तात्काळ काढून टाकण्यात आला. पण भारताचा अधिकृत नकाशा मात्र ठेवण्यात आला नाही. असे का करावे? का पाकीस्तानच्या भावना दुखावतात म्हणून?

हे दुसरे रेडीओ पाकीस्तानचे ९ जाने. २०१४ चे अधिकृत ट्वीट आहे. ते अजूनही ट्वीटरवर मिळू शकते. PakRadio त्या व्यतिरीक्त आपचे नेते प्रशांत भूषण काय म्हणाले ते माहीत असेलच. नक्षलवादासंदर्भात आत्ता चर्चा नको. तो मुद्दा पण येईलच लवकर... थोडक्यात मोदींच्या भाषणात एके हे एजंट आहेत असे म्हणलेले नसताना देखील, कस्सा माझा गरीबबिचार केजरू... ट्वीट करतो, "Did Modi ji call me an agent of Pakistan and AK 49? " ... ह्याला खोटारडेपणा म्हणायचे नाहीतर काय म्हणायचे?

In reply to by विकास

अर्धवटराव 27/03/2014 - 01:08
आपल्या सक्ख्या/सावत्र भावाला विरोध करण्यासाठी कुणी आपल्या आईला भर रस्त्यावर नागडं करावं, तसलं वागतोय केजरीवाल... आणि त्याचं कौतुक होतय भारतात... अहो राजकारण, सत्तासंघर्ष वगैरे ठीक आहे. तो मोदी किंवा दुसरं कुणीही सत्तेत यावं, येऊ नये, काय व्हायचं ते होईल. हे जाणं येणं सुरुच असतं. पण देशाची इज्जत विकुन इमानदारीची टोपी विकत घेणार्‍यांचं पीक उपजावं हे अत्यंत लांछानास्पद आहे.

In reply to by अर्धवटराव

बंडा मामा 27/03/2014 - 02:23
अर्धवटराव असले बरेच मुद्दे/विडीयो आले आणि गेले. केजरीवालचे काश्मिर विषयी काय मत आहे हे स्पष्ट आहे. त्याने बर्‍याचदा ते मांडले आहे. उगाच नकाशे काढले आणि प्रशांत भुषण काय म्हणाले वगैरे वरुन सभ्यतेच्या मर्यादा सोडू नयेत.

In reply to by बंडा मामा

अर्धवटराव 27/03/2014 - 02:37
नकाशे, प्रशांत भूषण, काँग्रेस नेत्यांची हत्या वगैरे तुम्हाला सिरीयस वाटाव्या असा माझा काहि आग्रह नाहि. देशाच्या सीमेपलीकडे त्याचे काय व्हायचे ते परिणाम झालेच आणि होतीलच.

In reply to by बंडा मामा

विकास 27/03/2014 - 06:00
मर्यादांच्या बाबत बोलताना ... नकाशासंदर्भातील परत वरच्या प्रतिसादातील भाग चोप्य पस्ते करतो...
गंमत म्हणजे पब्लीकने ते लक्षात आणून दिल्यावर तो भारतीय दंडविधानानुसार बेकायदेशीर नकाशा तात्काळ काढून टाकण्यात आला. पण भारताचा अधिकृत नकाशा मात्र ठेवण्यात आला नाही. असे का करावे? का पाकीस्तानच्या भावना दुखावतात म्हणून?

In reply to by बंडा मामा

विकास 27/03/2014 - 06:39
केजरीवालांनी खालील गोष्टी स्पष्ट केल्या होत्या...
  1. राजकारणात येणार नाही.
  2. (मुलांच्या डोक्यावर हात ठेवून) काँग्रेस भाजपाला पाठींबा देणार नाही आणि घेणारही नाही.
  3. ज्यांनी आंदोलनात भाग घेतला त्यांच्या खात्यावरील त्या काळातली (दिल्लीतली) वीज बील थकबाकी माफ करेन.
  4. दिल्लीत आमदार झालेल्यांना (त्यात स्वतः एके पण आले) खासदारकीची तिकीटे दिली जाणार नाहीत.
  5. वगैरे वगैरे
तेंव्हा भातावरून शिताची परीक्षा केली तर चालेल नाही का?

In reply to by अर्धवटराव

चिगो 28/03/2014 - 15:56
पण देशाची इज्जत विकुन इमानदारीची टोपी विकत घेणार्‍यांचं पीक उपजावं हे अत्यंत लांछानास्पद आहे.
क्या बात, अर्धवटराव.. अत्यंत धारदार वाक्य. च्यामारी, तुम्ही लढाच निवडणूक आता..

In reply to by प्रसाद१९७१

विकास 27/03/2014 - 18:51
जो भाग भारताच्या ताब्यात नाही तो भारतानी त्याच्या नकशात का दाखवावे? उद्या भारत चीन पण दाखवेल नकाशात. त्या नकाशात श्रीनगर पण भारतात नसल्याचे दाखवले आहे. मग तुमचे असे म्हणणे आहे का की श्रीनगर भारतात नाही म्हणून? चीन अरूणाचल प्रदेश त्यांच्या नकाशात दाखवते. आपचा नकाशा पाहीला तर त्यात तो भाग देखील डिस्प्युटेड म्हणून दाखवला आहे...

In reply to by विकास

प्रसाद१९७१ 28/03/2014 - 17:59
श्रीनगर पण भारतात नसल्याचे दाखवले आहे
जर तुम्ही श्रीनगर ला गेलात तर तुम्हाला कळेल की ते खरच भारतात नाहीये. लष्कराच्या बळावर दाबुन ठेवले आहे.

In reply to by प्रसाद१९७१

श्रीगुरुजी 28/03/2014 - 21:19
पाकिस्तानची सरहद्द ओलांडून श्रीनगरमध्ये अतिरेकी घुसतात व तिथून उर्वरीत भारतात जाऊ शकतात. काश्मिरवरून भारत-पाकिस्तानमध्ये ४ वेळा युद्ध झालेले आहे. त्यामुळे तिथे लष्कर अत्यावश्यक आहे. तुमच्या वाक्यावरून तुम्हाला असे म्हणायचे असावे की काश्मिरी जनतेला भारतात रहायचे नाही व निव्वळ लष्कराच्या जोरावर त्यांना गप्प करण्यात आले आहे आणि संधी मिळाली तर तिथली जनता भारताच्या बाहेर पडेल. चॅथम इंटरनॅशनल या इंग्लंड मधील संस्थेने २००९ मध्ये काश्मिरमध्ये एक सर्वेक्षण केले होते. त्यांचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे - काश्मिर स्वतंत्र देश म्हणून हवा - ४३ % (श्रीनगर खोर्‍यातील बहुसंख्य नागरिकांना काश्मिर स्वतंत्र देश हवा आहे. जम्मू व लडाख मधील नागरिकांचे मत उलटे आहे) भारतात विलिनीकरण हवे - २८% (श्रीनगर खोर्‍यातील बहुसंख्य नागरिकांना भारताबरोबर विलिनीकरण नको आहे. जम्मू व लडाख मधील नागरिकांचे मत उलटे आहे.) पाकिस्तानात विलिनीकरण हवे - २ % (फक्त २ टक्के) सध्याची ताबारेषा ही कायमस्वरूपी सीमारेषा करावी (म्हणजे भारताकडील भाग भारताकडे आणि पाकिस्तानने बळकावलेला पाकिस्तानकडे) - १९ % माहित नाही/भारत-पाकिस्तान संयुक्त नियंत्रण - ८ % एकंदरीत भारतातच रहायचे असे ४७ % लोकांचे मत आहे व स्वतंत्र व्हायचे असे ४३ % लोकांना वाटते. निम्म्याहून जास्त लोकांना भारताच्या बाहेर जावयाचे नाही. स्वतंत्र काश्मिर किंवा भारतात विलिनीकरण किंवा सध्याची ताबारेषा हीच कायमस्वरूपी सीमारेषा असेच ३ मुख्य पर्याय दिसत आहे. असे विचित्र मतविभाजन असल्यामुळे काश्मिरमध्ये सार्वमतातूनसुद्धा बहुमताने कोणताही तोडगा निघणे अशक्य आहे. त्याचप्रमाणे काश्मिर खोरे व लडाख आणि जम्मूतील लोकांची मते पूर्णपणे परस्परविरोधी आहेत. हा अहवाल इथे उपलब्ध आहे. http://www.chathamhouse.org/sites/default/files/public/Research/Asia/0510pp_kashmir.pdf

In reply to by प्रसाद१९७१

गब्रिएल 30/03/2014 - 18:44
जर तुम्ही श्रीनगर ला गेलात तर तुम्हाला कळेल की ते खरच भारतात नाहीये. लष्कराच्या बळावर दाबुन ठेवले आहे. येक लंबर निर्बुद्ध प्रतिसाद. का काय आएसाय का दावूदकड्न काय मलिदा येतोय काय?

In reply to by विकास

प्रसाद१९७१ 28/03/2014 - 18:01
चीन अरूणाचल प्रदेश त्यांच्या नकाशात दाखवते
अरुणाचल प्रदेश कधी भारतात होआ? ब्रिटिशांच्या कृपेनी तो भारताला जोडला गेला. आणि दिल्लीत मणिपुरी मुलाला चीनी म्हणुन तुम्हा भारतीय लोकांनीच मारला आणि त्याला चीनी म्हणत होते. जर तो चीनी होता तर मग मणिपुर आणि अरुणाचल, मेघालय भारतात कसे?

In reply to by प्रसाद१९७१

क्लिंटन 28/03/2014 - 18:05
दिल्लीत मणिपुरी मुलाला चीनी म्हणुन तुम्हा भारतीय लोकांनीच मारला
तुम्हा भारतीय लोकांनी म्हणजे याचा अर्थ तुम्ही भारतीय नाही का? बाकी चालू द्या.

In reply to by क्लिंटन

प्रसाद१९७१ 28/03/2014 - 18:07
जन्मानी भारतीय ( जे कोणाच्या हातात असते ?). मी भारतीय आहे की नाही ह्या पेक्षा मी काय लिहीले आहे त्यावर विचार करा. टीपिकल भारतीय मनोवृत्ती दाखवू नका.

In reply to by प्रसाद१९७१

बंडा मामा 28/03/2014 - 23:53
मी भारतीय आहे की नाही ह्या पेक्षा मी काय लिहीले आहे त्यावर विचार करा. टीपिकल भारतीय मनोवृत्ती दाखवू नका.
अवास्तव मागणी केली आहेत तुम्ही. ह्या स्वघोषीत पॉलीटीकल अ‍ॅनालिस्ट लोकांच्या डोक्यात काहीही शिरणार नाही.

In reply to by प्रसाद१९७१

मित्रा, ज्या भागाचा अधिकृतरित्या ताबा सोडलेला नाही तो भाग कागदोपत्री आपल्या नकाशात दाखवणे योग्य आहे. कारण त्याने आपला त्या भागावर क्लेम राहत असावा. उद्या युद्ध झालेच तर तो भाग आपण प्रत्यक्षात ताब्यात घेऊ शकतो. जर आत्ताच तो दाखवला नाही तर क्लेप सोडून दिल्यासारखे आहे, मग युद्धात जय झाला तरी तो भाग आपण आपला आहे असे म्हणू शकत नाही - अर्थात हे भारत हा आंतरराष्ट्रीय (वाचा: अमेरिकन) दडपणाखाली अती झुकणारा देश आहे आहे हे समजूनच लिहीले आहे. नाहीतर चीन सारखे देश असूरी लष्करी ताकदीच्या आणि मुख्य म्हणजे ठाम राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर वाट्टेल ते परदेशी प्रदेश आपल्या नकाशात दाखवतात (यातली दुसरी गोष्ट नक्कीच आपल्याकडे नाही).

In reply to by मंदार दिलीप जोशी

प्रसाद१९७१ 28/03/2014 - 17:54
ज्या भागाचा अधिकृतरित्या ताबा सोडलेला नाही
अधिकृत रित्या म्हणजे काय? ह्याच कॉग्रेस सरकार नी "कसेल त्याची जमिन" असा कायदा आणुन ब्राह्मणांच्या जमिनी लाटल्या. पाकिस्तान आता तो भाग गेली ६२ वर्ष कसत आहे, मग तो त्यांचा नाही का?

In reply to by मंदार दिलीप जोशी

प्रसाद१९७१ 28/03/2014 - 17:57
नाहीतर चीन सारखे देश असूरी लष्करी ताकदीच्या
तुमचे लष्कर म्हणजे देवाचे सैन्य आणि चीन चे लष्कर म्हणजे "असुरी"????? असे नसते हो. जरा मोठे व्हा. आणि युद्धात जय वगैरे होइल असली दिवास्वप्न बघु नका. सैन्या कडे २० दिवस पुरेल एव्हडा पण दारुगोळा नाहीये. कारगील च्या छोट्याश्या चकमकीत बोफोर्स चे तोफगोळे संपायला आले होते.

In reply to by प्रसाद१९७१

गब्रिएल 30/03/2014 - 18:50
मंग तर तुमच्या म्हण्ण्यापर्माने हे भुस्काट कॉन्ग्रेस सर्कार पाडलं पायजेच नाय्का? वा वा प्रसाद१९७१म्हंत्यात, वोट फॉर मोदी. लै झ्याक नाय्का?

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी 27/03/2014 - 14:01
>>> आज तर जम्मूत मोदींनी हाईट केली. अरविंदना AK 49 असं संबोधून ते पुढे म्हणाले की केजरीवाल ISI चे हस्तक आणि पाकिस्तानचे एजंट आहेत! भारताचा नकाशात काश्मिर वगळल्यामुळे व काश्मिरमध्ये सार्वमत घ्यावे अशी मागणी 'आप'च्या वरिष्ठ नेत्याने केल्यामुळे काही जण केजरीवालांना आयएसआय चे हस्तक व पाकिस्तानचे एजंट म्हणत आहेत. जर केजरीवालांना या टीकेचा राग आला असेल, तर असे न म्हणता आपण त्यांना उदारमतवादी व निधर्मी म्हणूयात. आता तरी खूष ना!

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी 27/03/2014 - 21:00
>>> आज तर जम्मूत मोदींनी हाईट केली. अरविंदना AK 49 असं संबोधून ते पुढे म्हणाले की केजरीवाल ISI चे हस्तक आणि पाकिस्तानचे एजंट आहेत! आता काय फरक राहीला काँग्रेसी नेत्यात आणि मोदींच्यात? भावी PM इतका खोटारडा आणि भंपक वक्तव्य करणारा असू शकतो याचं नवल वाटतं. अर्थात स्वतःच्या सत्ताभिलेषाला दुसरा शह देतोयं असं वाटल्यावर असा बेलगामपणा स्वाभाविक आहे. केजरीवाल तर गेले अनेक महिने हाईट करत आहेत. गुजरातेत जाऊन कोणत्याही पुराव्याशिवाय त्यांनी थेट गंभीर आरोप केले की,"मोदी आपल्या विरोधकांना विकत घेतात किंवा मारून टाकतात". अशा गंभीर आरोपांसाठी कोणतेही पुरावे द्यायची त्यांना गरज वाटत नाही. कदाचित विरोधकांना ते मॅनेज करत असतील. पण ते थेट त्यांना मारून टाकतात? अशा मारल्या गेलेल्यांची यादी आहे का केजरीवालांकडे? परवा वाराणशीत बोलताना बेजबाबदार आरोपांची नवीन उंची त्यांनी गाठली. "मोदी वाराणशीतून निवडून आले तर इथले सगळे उद्योगधंदे बंद पडतील. वाराणशीच्या आजूबाजूच्या गावातील सर्व शेतकरी आत्महत्या करतील." असे अत्यंत बेलगाम आरोप त्यांनी केले. स्वच्छ राजकारणाचा पुकारा देणारा व व्यवस्था बदलायला ज्याने अवतार धारण केला आहे, अशा महात्म्याने असे बिनबुडाचे गंभीर आरोप करावे याचा अत्यंत खेद वाटतो. मोदी वाराणशीतून निवडून आले तर ते इथला विकास करणार नाहीत किंवा ते या मतदारसंघाकडे दुर्लक्ष करतील असे आरोप एकवेळ ठीक आहेत. पण ते निवडून आले तर इथले सगळे उद्योगधंदे बंद होतील आणि सर्व शेतकर्‍यांना आत्महत्या करावी लागेल? केजरीवालांच्या बाबतीत किती खालची पातळी गाठावी याला काहीच मर्यादा दिसत नाही. >>> आणि केजरीवालांचा हा ट्विट देखिल लक्षात घेण्यासारखा आहे : >>> Did Modi ji call me an agent of Pakistan and AK 49? Kya PM ke daawedar ko ye bhasha use karna shobha deta hai? ..... केजरीवालांनी आणि आप समर्थकांनी जरा अंतर्मुख होऊन आपण जे बिनबुडाचे सनससाटी आरोप करत आहोत ते आपल्याला शोभा देतात का याचा विचार करावा.

धन्या 27/03/2014 - 11:06
छान चालू आहे. आयायटीच्या यमटेकचा उदो उदो करणार्‍यांना सांगावेसे वाटते, बाबानो शालेय किंवा पुस्तकी शिक्षणाचा आणि माणसाच्या माणूस म्हणून असण्याचा विशेष संबंध नसतो. वास्तवाचं, आजू-बाजूच्या परिस्थीचं नेमकं भान नसलेला पुस्तकी हुशार स्वतःला आणि इतरांना खडडयात घालू शकतो.

In reply to by धन्या

प्रसाद१९७१ 27/03/2014 - 18:09
माझ्या कंपनीत तर "मी आय आय टी मधुन पास झालो" असे बोर्ड लावुन बसला तरी विश्वास बसणार नाही अशी बथ्थड आय आय टी पासआउट माणसे बघितली आहेत ( अनेक )

In reply to by बंडा मामा

मैत्र 30/03/2014 - 21:19
काही दहावी नापास आहेत की काय वाटावं असे बत्थड सुद्धा दिसतात - बरोबर ना? त्यांच्या आय आय टी / आय आय एम बद्दल काहीच कल्पना नाही त्यामुळे ते बत्थड असण्याबद्दल जास्त शक्यता वाटते.. तुम्हाला वाटतात बत्थड म्हणजे १००% बत्थड असलेच पाहिजेत - कारण तुम्हाला वाटतं तेच आणि फक्त तेवढंच खरं आणि बरोबर.. - हो ना?

In reply to by नानासाहेब नेफळे

विकास 27/03/2014 - 20:23
अहो ते आय टी आय असतील ,परत विचारुन पहा. आय टी आय मधून असणार्‍यांना तुच्छ लेखणे हा देखील एक नवजातीयवादच आहे नाही का?

मुख्यमंत्रीपदावरुन ४९ दिवसात कुल्याला पाय लाऊन पळून गेलेले केजरीवाल यांनी सरकारी निवासस्थान मात्र अद्यापही सोडलेले नाही (काय प्रामाणिकपणा आहे बघा :P ) अशा या महाशयांना ८५,०० भाडे भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. Arvind Kejriwal told to pay Rs 85,000 as monthly rent NEW DELHI: The Delhi government has issued a notice to former chief minister and Aam Aadmi Party chief Arvind Kejriwal to pay Rs 85,000 per month as rent for the Tilak Lane flat in which he has been staying since February 1. Party sources said no notice had been received till Thursday night, but Kejriwal would pay the rent and continue to stay in the house till August. The AAP leader had resigned on February 14, only days after he had moved into the flat —C-II/23. Shortly after that, he had announced that he would stay in it till his daughter's exams are on, which finished last week. On Thursday, sources said he would stay in the flat for five more months and will pay the rent for that duration. According to the norms, a Delhi minister is allowed to stay in his or her official residence for 15 days without paying rent after a particular government ceases to exist. The notice issued by the special secretary of PWD after lieutenant governor's clearance has asked Kejriwal to pay the market rent of Rs 85,000 per month from March 1 for the three-bedroom flat in central Delhi. He has also been asked to respond to the notice within a week. Earlier this month, PWD had sent another letter to Kejriwal, asking him to vacate the flat since he had already crossed the 15-day period. Party sources said that soon after resigning, Kejriwal had announced that he would continue to stay in the house by paying rent for the permissible six months. "Both notices were sent as per protocol. Kejriwal has not started paying rent right now since there was no intimation by the government on the amount to be paid. Once he receives the notice, he will pay the rent. He will also not stay in the house beyond the duration that has been permitted for ministers," a source said.

In reply to by मंदार दिलीप जोशी

ऋषिकेश 28/03/2014 - 10:04
मुख्यमंत्रीपदावरुन ४९ दिवसात कुल्याला पाय लाऊन पळून गेलेले केजरीवाल यांनी सरकारी निवासस्थान मात्र अद्यापही सोडलेले नाही (काय प्रामाणिकपणा आहे बघा )
त्यांच्या मुलांच्या परिक्षा संपल्या की ते निवासस्थान बदलणार आहेत असे त्यांनी मुलाखतीत सांगितल्याचे आठवते. ऐन परिक्षेत घरे बदलणे किती त्रासदायक होऊ शकते याची कल्पना असल्याने हे कारण मला संयुक्तिक वाटले.

In reply to by ऋषिकेश

केजरीवालांनी दिल्ली सरकारला तशी विनंती केली आहे आणि त्यासाठी लागणारे जास्तीचे भाडे (तो फरक मोठा आहे) देणार आहेत. पाच बेडरुमचा फ्लॅट वगैरे बोंबाबोंब मिडियानं केली होती पण तो तीन बेडरुम आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

८५००० रुपये भाडे द्यायला या माणसाकडे पैसा कुठून येणार ते उघड आहे. फोर्ड फौंडेशन नैतर लोकांकडे हात पसरणार. पाच बेडरुमचा फ्लॅट वगैरे बोंबाबोंब मिडियानं केली होती पण तो तीन बेडरुम आहे. >> किती तो त्याग. फ्कत ३ बेडरूमचा फ्लॅट घेतला, पण तो अजून सोडवत नाहीये सरकारी फ्लॅट. अहाहा काय प्रामाणिकपणा.

In reply to by मंदार दिलीप जोशी

सरळ व्यवहार आहे. तुम्हाला पंचाइत असण्याचं कारण नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

विकास 28/03/2014 - 20:36
त्यांचे निकटवर्तीय त्यांना मदत करतायंत हे निकटवर्तीय कोण समजायला हवे नाही का? नाहीतर एकीकडे हेलीकॉप्टर/विमानावरून बोलायचे आणि दुसरीकडे स्वतःचे झाकून ठेवायचे! त्या व्यतिरीक्त निवडणूक लढवत असताना नक्की कुणाचा निधी घेतला आहे, कुठे वापरला जात आहे वगैरे गोष्टी कायद्याने देखील गरजेच्या आहेत.

In reply to by विकास

ऑगस्टपर्यंत घर ठेवणारेत म्हणत होते. ते मुलीची परीक्षा होईपर्यंत म्हणजे मे पर्यंत आहे. दिल्ली सरकारनं आता ( १ मार्च पासून) ८५,००० प्रती महिना भाडे ठरवले आहे. तीन महिन्याचं एकूण भाडं २.५५ लाख होईल. ही रक्कम त्यांना परवडणारी नसेल तर ते घर सोडतील. पण मोदी अंबानींचं विमान सोडू शकणार नाहीत. केजरीवालांनी Joint Commissioner of Income Tax म्हणून कार्यभार सांभाळला आहे. पैसे कुठून आणले याचा वॅलिड पुरावा द्यावा लागतो हे याची त्यांना कल्पना नसेल असं समजणं निवाळ अज्ञान आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

विकास 28/03/2014 - 21:36
केजरीवालांनी Joint Commissioner of Income Tax म्हणून कार्यभार सांभाळला आहे. आता हा विषय काढलाच आहे म्हणून तेथे काय दिवे लावले होते, हे ह्या हिंदू मधील Consumer Protection Council, Tamil Nadu, च्या सेक्रेटरीने लिहीलेल्या लेखात वाचू शकता: Understanding Arvind Kejriwal अर्थात असल्या लेखाने एके चाहत्यांमधे काही फरक पडणार नाही. बाब्या बाब्याच रहाणार तरी, विषय निघाला म्हणून सांगितले.... काही भाग खाली चिकटवत आहे. Consider how he got out of government service. While serving as a Joint Commissioner in the Revenue Department (Income Tax) under the Finance Ministry, he went on a sabbatical (paid leave) from November 1, 2000 to October 31, 2002, and went abroad. One condition for such leave is that the employee must serve continuously for at least three years after return, failing which he or she must pay back the salary he drew over two years with penalty. अर्थात केजरीवाल ते मान्य करायला तयार नव्हते आणि नेहेमीसारखा आक्रस्ताळे पणा केला. पण शेवटी जेंव्हा कारावास आणि घरजप्तीपर्यंत कायद्यानुसार वेळ आली तेंव्हा: "When it became clear the government would initiate proceedings, he announced on October 30, 2011 that he would borrow from his friends and pay the dues of Rs.9.28 lakh. He wrote to Prime Minister Manmohan Singh on November 3, 2011 enclosing the cheque." आता हे ९.२८ लाख रूपये कुणाकडून घेतले आणि त्याच्या बदल्यात काय फेवर केले ह्याला गुलदस्यात ठेवले गेले...

In reply to by विकास

त्यात `दिवे लावले' वगैरे भाषा वापरण्यात अर्थ नाही. आणि अट, घेतलेला पगार अधिक पेनाल्टी अशी होती (जी कोणत्याही सरकारी नोकरीत असते). कुठलीही फालतू लिंक देण्या आधी रॅमन मॅगसेसे अ‍ॅवॉर्ड फौंडेशनवर प्रकाशित झालेली त्यांची ही बायोग्राफी वाचा KEJRIWAL’S first posting was as assistant commissioner of income tax in a district in Delhi. He had a staff of around ten people who received and processed the income statements and tax returns of the residents and businesses in the area. The office had the power to conduct raids on the premises of those suspected of tax evasion and other irregularities, and to choose a few statements at random for deeper scrutiny. There was ample scope for corruption, and tax officers were expected to feed at the trough. Kejriwal would come to work on his scooter. Kejriwal often discussed the issue of corruption with some colleagues. “There was a sense of disgruntlement among the honest officers,” he says. “If you’re corrupt, you’re in the mainstream. If you’re honest, you’re sidelined.” But he says he did not suffer because of his honesty. Many in his staff were making a lot of money on under-the-table activities, but the responsibility for taking disciplinary action did not lie with him. “It was at a much higher level,” he explains. It would have been “extremely difficult for me if I started chasing them, because then I would just be chasing them and not be doing my own work.” Despite his misgivings about corruption, however, Kejriwal found tax matters “highly intellectually stimulating because a person will present a tax statement to you and you have to make out from that tax statement and your own investigative skills what his actual income is. I did some very good cases, so I also kind of made a name for myself in the department.” He was promoted to deputy commissioner in 2000 and was an additional commissioner when he resigned in 2006, a designation just below the top titles of chief commissioner and commissioner. His departure came about because the job, intellectually fascinating as it was, could not prevail over Kejriwal’s spiritual side. एकतर तुम्हाला विषयाची काहीही माहिती नाही. अत्यंत फालतू मुद्दे काढून चर्चा ढवळणं इतकाच काय तो प्रयास दिसतो.

In reply to by संजय क्षीरसागर

विकास 29/03/2014 - 00:49
कुठलीही फालतू लिंक देण्या आधी ऐका हो ऐका... या पुढे जर कोणी The Hindu या वर्तमानपत्रातील लि़ंक दिली तर तीची वर्गवारी फालतू सदरात केली जाईल! असो. आधीच्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे बाब्या तो बाब्याच असणार, तेंव्हा आपला प्रतिसाद वाचताना आश्चर्य वाटले नाही आणि मला खात्री आहे की त्या "फालतू" लिंकमधील मजकूर न वाचताच पुढचे लिहीणे चालू असेल म्हणून. चालूंदेत... तरी देखील काही वाक्यांचा समाचार घेणे क्रमप्राप्त आहे... रॅमन मॅगसेसे अ‍ॅवॉर्ड फौंडेशनवर प्रकाशित झालेली त्यांची ही बायोग्राफी वाचा अशा euphemistic अथवा नरोवा कुंजरोवा बायोग्राफीज टंकायला ढिगावारी प्रोफेशनल्स मिळतात... Cesar R. Bacani Jr. तर काय आंतर्राष्ट्रीय पत्रकार आहे. आता खालील वाक्यासंदर्भात He was promoted to deputy commissioner in 2000 and was an additional commissioner when he resigned in 2006, a designation just below the top titles of chief commissioner and commissioner. त्याच मॅगेसेसे च्या संस्थळावर मला केजरीवाल यांच्या एका लेखाचा दुवा मिळाला. वाचत असताना एकदम भरभरून येत होते. कधी एकदा चळवळीत उडी मारतो असे होत होते, पण... मग शेवटी वाचले (त्यांच्याच लेखात म्हणजे त्यांनीच लिहीलेले असणार): Arvind Kejriwal earned a degree in Mechanical Engineering from IIT Kharagpur in 1989. He joined the Indian Revenue Service in 1992a and set up Parivartan in Jan 2000. He was a Deputy Commissioner of Income Tax in Nov 2000 when he took two years sabbatical to work full time on Parivartan. He is currently on another two year leave working full time on Parivartan. थोडक्यात त्यांनी २००४ पर्यंत रजा घेतली हे ते मान्य करतात. आता हिंदूमधील (तुम्ही फालतू म्हणलेल्या) दुव्यामधे म्हणल्याप्रमाणे त्यांची पहीली २ वर्षे रजा पगारी होती तर नंतरची हिंदूच्या म्हणण्याप्रमाणे १८ महीन्याची केजरीवाल यांच्या म्हणण्याप्रमाणे २ वर्षांची (२४ महीन्यांची) अतिरीक्त बिनपगारी रजा घेतली होती. या सर्वासाठी त्यांनी बाँडवर सही केली होती. त्यानुसार रजा संपल्यावर सलग तीन वर्षे काम करणे अथवा दोन वर्षांचा (फुकट) घेतलेला पगार + त्यावरील व्याज देणे. अर्थातच ते करायला एके तयार नव्हते. आणि ते मॅगेसेसेच्या संस्थळावर लिहीण्यास ते विसरले. असो. होता है! ऐसा भी होता है!

In reply to by मंदार दिलीप जोशी

चिगो 28/03/2014 - 16:07
मुलांच्या परीक्षा असल्याने शासकीय घर ठेवावे लागेल, हे ते बोलले होते. "किंवा माझ्या पत्नीचे आय.टी. कमिश्नरपदाची पदोन्नती ड्यू आहे. तिला इथेच घर मिळेल, तिथे जाऊ.." एका माजी सरकारी अधिकार्‍याने सरकारी पोस्टींगबद्दल एवढा आत्मविश्वास दाखवणे, ह्याचे आश्चर्य वाटले..

विकास 25/03/2014 - 21:02
केजरीवाल व इतरांवर आज वाराणशीत शाई फेकल्याचे दाखवत होते. तरी या वेळेस गाडीची काच कशी फुटली नाही? सकाळी माध्यमांना सोबत घेऊन गंगेत डुबक्या मारल्या. *clapping* तुम्हाला माहीत नसेल कदाचीत पण *secret* गंगेत डुबकी मारली की आपली सगळी पापे धुतली जातात आणि आपण परत धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होतो. (पण मग मोदी उडी का मारत नाहीत? *scratch_one-s_head* ) यासंदर्भात अनरीअल टाईम्स मधे आलेला विनोद बघण्यासारखा आहे. Keju Ganga purifies herself after washing over Kejriwal’s holy body in Varanasi Before after

In reply to by विकास

प्यारे१ 26/03/2014 - 19:24
>>>सकाळी माध्यमांना सोबत घेऊन गंगेत डुबक्या मारल्या. प्रसारमाध्यमांच्या पापांचं क्षालन झालं असावं असं मानायला जागा आहे तर... (मुळात प्रसारमाध्यमं पाप करतात का?) बा द वे (तुमचा तो) तरुण तेजपाल कुठंय हो सध्या? ;)

जानु 25/03/2014 - 22:33
निवडून आलो तर आपण स्वतः किंवा आपला पक्ष नक्की काय करणार आहे याविषयी भाषणात चकार शब्द नव्हता. मोदी निवडून आले तर तुमचे कसे वाटोळे होईल हाच भाषणातला मुख्य मुद्दा होता. वरील वाक्याशी पुर्ण सहमत. केजरीवाल याचे परीक्षण करताना हा विचार महत्वाचा आहे. महत्वाचे म्हणजे केजरीवाल याना हे माहीत आहे की आपण सरकार बनवत नाही. त्यामुळे बोलायला काय जाते? मला व्यक्तीशा हा मुद्दा पटतो की राहुल आणि मोदी हे उद्योगपतीचा वापर करतात व त्याना त्याचा मोबदला ही देतात. हे सर्वमान्य गुपित आहे. पण शासनकर्ता म्हणुन मी मोदीना जास्त योग्य मानतो. कारण शासनात भावनेपेक्षा व्यवहाराला महत्व असावे. (अनुस्वार सापडत नाही. मदत करा.)

मारकुटे 26/03/2014 - 07:24
केजरीवाल व इतरांवर आज वाराणशीत शाई फेकल्याचे दाखवत होते. यापूर्वी योगेंद्र यादवांना शाई फासणारा 'आप'चाच कार्यकर्ता होता. 'आप'ने त्याच्याविरूद्ध काहीच कारवाई केली नाही. काही दिवसांपूर्वी हरयानामध्ये केजरीवालांना काळे झेंडे दाखविणारे 'आप'चेच कार्यकर्ते होते. मनीष सिसोदियांना पाटण्यामध्ये काळे झेंडे दाखविणारे देखील 'आप'चेच कार्यकर्ते होते. स्वतःच्याच कार्यकर्त्यांकडून शाई फेकण्यासारखी खोडसाळ कृत्ये करून सहानूभूती मिळविणे आणि इतर पक्षांवर दोष ढकलणे ही 'आप'ची नवीन स्ट्रॅटेजी दिसतेय.
हे सगळं संघाच्याच चालीवर चालू आहे म्हणायचं !

ऋषिकेश 26/03/2014 - 09:51
भाजपा = मोदी हे समीकरण आणि आअप=केजरीवाल हे समीकरण दोन्हीचा अतिशय वीट येऊ लागला आहे. दोन्ही पक्षांच्या समर्थकांनी यापलिकडे जाऊन बोलावे. माझे मतः केजरीवाल मोदींना हरवण्याची शक्यता बरीच कमी आहे, मोदी व केजरीवाल यांच्याहून कितीतरी चांगले उमेदवार कित्येक भागांतून उभे आहेत. तेव्हा ही व्यक्तीकेंद्रीत लढाई कंटाळवाणी आहे!

जास्तीत जास्त बालीशपणा आणि तमाशा करण्याचा या माणसाने चंगच बांधला आहे. वैताग आलाय अशा बातम्यांचा आता. निदान या वैतागासाठी तरी वाटते मधी एकदा सोळा मे ही तारीख उजाडते आहे.

गुजरातच्या विकासाच्या पोकळ गप्पा ऐकून आम्हालाही कंटाळा आला आहे पृथ्वीराज चव्हाणांनी मोदींना डीबेटसाठी आमंत्रण दिले आहे केजरीवालांनीही नरेंद्रभाईंना डीबेटचे आव्हान केले आहे परंतु नेहमीप्रमाणे मोदींनी आपला उद्धट स्वभाव कायम ठेऊन खुल्या चर्चेतुन पळ काढला आहे.लोक मुर्ख असतात परंतु इतकेही मुर्ख नसतात हे अजून भाजपाला लक्षात आलेले नाही.

In reply to by नानासाहेब नेफळे

खुल्या डिबेटचे आमंत्रण देण्यारा बाबांनी (पृथ्वीराजबाबा) स्वतः मुख्यमंत्री झाल्यापासून किती फायली सह्या करून पास केल्या ते सांगा. अभ्यास करून शेरे देणे, सुधारणा करून मग सही करणे ही प्रक्रीया तर दूरच राहीली. बाबा नुसता फायलींवर बसून राहतो असे फाईलसही सम्राट घड्याळवाले काकाजी म्हणतात. हल्ली कोणीही कोणाला आव्हान देतो. मुंगीने हत्तीला आव्हान द्यावे, आणि मुंगी मारणे हा कायद्याने गुन्हा असल्याने हत्तीने दुर्लक्ष करावे तर मुंगी लगेच टेरी (!) बडवून घेणार की 'हत्ती मला घाबरला, हत्ती मला घाबरला'. असो चालायचेच.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मूकवाचक 26/03/2014 - 11:50
मिपावरच्या निष्णात डिबेटपटूंचे कौशल्य आणि चिकाटी पाहता डिबेटसाठी दिलेली आव्हाने हा डिबेटची प्रक्रिया सुरू राहिल्याने निवडणुका अनिश्चित कालावधीकरता स्थगित करण्यासाठी रचलेला डाव असू शकतो अशी साधार भीती वाटते. असो.

In reply to by नानासाहेब नेफळे

लोक मुर्ख असतात परंतु इतकेही मुर्ख नसतात हे अजून भाजपाला लक्षात आलेले नाही. तुम्ही नानासाहेब नेफळे, ग्रेटथिन्कर, टॉपगिअर्ड फिलोसॉफर असे कितीही डुआयडी काढलेत तरी ते आम्ही ओळखू शकतो हे तुमच्या लक्षात आलेले नाही.

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय 26/03/2014 - 11:49
राखी सावंतनेही केजरीवालाना आव्हान दिले आहे. अजुन केजरीवालांनी उत्तरच दिलेले नाही

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 26/03/2014 - 12:50
>>> परंतु नेहमीप्रमाणे मोदींनी आपला उद्धट स्वभाव कायम ठेऊन खुल्या चर्चेतुन पळ काढला आहे. चर्चा बरोबरीच्या लोकांमध्ये होउ शकते. कुठे १२ वर्षांहून अधिक काळ गुजरातसारख्या मोठ्या रा़ज्याचे मुख्यमंत्रीपद यशस्वीपणे सांभाळणारे मोदी आणि कुठे दिल्लीसारख्या छोट्या राज्याचे मुख्यमंत्रीपद ४९ दिवसात सोडून देऊन पळ काढणारे केजरीवाल! केजरीवालांप्रमाणेच पृथ्वीराज चव्हाणसुद्धा मोदींबरोबर चर्चा करण्यासाठी पात्र नाहीत. त्यांना केवळ दिल्लीश्वरांच्या कृपेने मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. ते स्वतः निवडून सुद्धा आलेले नाहीत. त्यांनी आधी निवडून येऊन दाखवावे आणि नंतर चर्चेचे आव्हान द्यावे. केजरीवाल आणि चव्हाण यांनी आधी स्वतःला सिद्ध करावे, आपली कार्यक्षमता दाखवून द्यावी आणि नंतर शड्डू ठोकावा. >>> लोक मुर्ख असतात परंतु इतकेही मुर्ख नसतात हे अजून भाजपाला लक्षात आलेले नाही. तुम्ही आजवर 'ग्रेटथिंकर', 'टॉपगिअर्ड फिलॉसॉफर', 'नानासाहेब नेफळे' अशा अनेक नावांनी वावरलात. एका नावाने 'आप' आणि 'केजरीवालांना' शिव्या द्यायच्या आणि दुसर्‍या नावाने त्यांचे कौतुक करायचे अशी तुमची स्ट्रॅटेजी. इथले सभासद तुम्ही समजता तितके मूर्ख नसतात हे अजून तुमच्या लक्षात आलेले दिसत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

त्येच की !नरेंद्र मोदींनीही गुजरातचे मुख्यमंत्री व्हायच्या आधी साधी ग्रामपंचायतीचीही निवडणुक कधी लढवली नव्हती, मग थेट त्यांना कोणताहि अनुभव नसताना मुख्यमंत्रीपदी कसे बसवले गेले? एक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जे की अमेरिकेतुन संगणकशास्रात M.S झालेले, दुसरे केजरीवाल IIT तुन M tech झालेले, यांच्यापूढे आपला काही टिकाव लागणार नाही.. आपण आपल्या 'बरोबरीच्याच' लोकांबरोबरच योग्य आहोत याचा साक्षात्कार नरेंद्र मोदींना झाला ,हे ही नसे थोडके.. केजरीवाल जर बरोबरीचे नाहीत तर त्यांच्या १६ प्रश्नांची थातुरमातुर उत्तर द्यायची गरज काय होती आणि जर उत्तरंच द्यायचीत तर खुली चर्चा पृथ्विराज चव्हाण व केजरीवालांसोबत करुन दाखवा.. शौर्याचे, विजिगिषु वृत्तीचे डोस उठसुठ जगाला पाजणार्या संघाच्या एका स्वयंसेवकाने अशा क्लैब्याचे दर्शन घडवावे हे काही बरे नव्हे...

In reply to by नानासाहेब नेफळे

पृथ्वीराज ह्यांनी आधी काका पुतण्याची डिबेट करावे मूळ मुद्दा फायली का हलत नाहीत. पृथ्वी व केजू ह्यांच्या सारख्या सहकारी पक्षाच्या कुबड्या घेऊन मोदी ह्यांनी सरकार स्थापन नाही केले. त्यांच्यात कशी तुलना होऊ शकते.

In reply to by निनाद मुक्काम …

श्रीगुरुजी 26/03/2014 - 17:19
>>> पृथ्वीराज ह्यांनी आधी काका पुतण्याची डिबेट करावे आपल्याला 'लकवा' झालेला आहे का नाही याविषयी त्यांनी काकांशी सखोल व गंभीर चर्चा करावी आणि मग मोदींना आव्हान द्यावे.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 26/03/2014 - 17:17
>>> त्येच की !नरेंद्र मोदींनीही गुजरातचे मुख्यमंत्री व्हायच्या आधी साधी ग्रामपंचायतीचीही निवडणुक कधी लढवली नव्हती, मग थेट त्यांना कोणताहि अनुभव नसताना मुख्यमंत्रीपदी कसे बसवले गेले? कारण त्यांच्यात पात्रता होती आणि गेल्या १२+ वर्षात त्यांनी आपली पात्रता सिद्ध केली आहे. दुसरीकडे आयआयटीतून एम टेक झालेले जबाबदारी झटकून केवळ ४९ दिवसात धूम पळून का गेले हे सांगा ना. >>> एक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जे की अमेरिकेतुन संगणकशास्रात M.S झालेले, दुसरे केजरीवाल IIT तुन M tech झालेले, लालू सुद्धा डॉक्टरेट आहे, राहुल सुद्धा एम फिल आहे (म्हणे)! >>> यांच्यापूढे आपला काही टिकाव लागणार नाही.. आपण आपल्या 'बरोबरीच्याच' लोकांबरोबरच योग्य आहोत याचा साक्षात्कार नरेंद्र मोदींना झाला ,हे ही नसे थोडके.. तुम्ही वाट्टेल ते गोड गैरसमज करून घ्या! >>> केजरीवाल जर बरोबरीचे नाहीत तर त्यांच्या १६ प्रश्नांची थातुरमातुर उत्तर द्यायची गरज काय होती आणि जर उत्तरंच द्यायचीत तर खुली चर्चा पृथ्विराज चव्हाण व केजरीवालांसोबत करुन दाखवा.. अजाण व्यक्तीला थातुरमातुर दिलासा देऊनच वाटेला लावायचे असते. ज्ञानी व्यक्ती अज्ञानी व्यक्तिंबरोबर वादविवादात व्यर्थ वेळ घालवत नाहीत. >>> शौर्याचे, विजिगिषु वृत्तीचे डोस उठसुठ जगाला पाजणार्या संघाच्या एका स्वयंसेवकाने अशा क्लैब्याचे दर्शन घडवावे हे काही बरे नव्हे... बरं मग?

In reply to by श्रीगुरुजी

पृथ्विराज असतील वा केजरीवाल, जाहिर चर्चेला ते तयार आहेत यातच त्यांचे मेरीट्स आहेत.. नरेंद्र मोदी पळ काढण्यात तरबेज आहेत .. करन थापरच्या इंटरव्हुमधुन पळ काढणे जाहीर चर्चेच्या आव्हाणातुन पळ काढणे महाराष्ट्राला दुष्काळनिवारणासाठी दिलेल्या मोफत मदतीच्या वचनातुन पळ काढणे व मदतीचे पैसे मागणे .हे बघा इथे http://www.esakal.com/esakal/20140326/4634611105938493251.htm

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 26/03/2014 - 20:28
उद्या कोणीही सोम्यागोम्या मोदींना चर्चेसाठी आव्हान देईल. दिल्लीचे मुख्यमंत्रीपद सोडून पळून आल्यामुळे केजरीवालांकडे असल्या फालतू प्रश्नांसाठी व आव्हानासाठी भरपूर रिकामा वेळ आहे. मोदी व्यस्त आहेत. असल्या फालतू चर्चांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही. मोदींचं नंतर बघू. प्रथम केजरीवालांनी माझ्या खालील प्रश्नांची उत्तरे द्यावीत व माझ्याशी जाहीर चर्चा करावी. (१) सभेत भाषण सुरू असताना कोठून तरी लांबून बांग ऐकू आल्यावर ४-५ मिनिटे भाषण थांबवून स्वस्थ उभे का होते? असे करायला बांग म्हणजे काय राष्ट्रगीत वाटले का त्यांना? या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दिल्यावर पुढील प्रश्न विचारीन. चव्हांणांनी माझ्या खालील प्रश्नाचे उत्तर द्यावे. (१) अशोक चव्हाणांवर आदर्श प्रकरणी आजतगायत कारवाई का केली नाही? या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दिल्यावर पुढील प्रश्न विचारीन.

In reply to by श्रीगुरुजी

उद्या कोणीही सोम्यागोम्या मोदींना चर्चेसाठी आव्हान देईल. दिल्लीचे मुख्यमंत्रीपद सोडून पळून आल्यामुळे केजरीवालांकडे असल्या फालतू प्रश्नांसाठी व आव्हानासाठी भरपूर रिकामा वेळ आहे. मोदी व्यस्त आहेत. असल्या फालतू चर्चांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही. मोदींचं नंतर बघू.
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचा चारवर्षे मुख्यमंत्री ,त्याअधी पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री ,सत्तरच्या दशकात अमेरीकेतुन संगणकशास्त्रातील पदवी घेतलेला..." सोम्या ", मॅगसेसे पुरस्कार मिळालेला ,आयआयटी इंजिनिअर,रेवेन्यु खात्याचा कमिशनर, दिल्लीत वचनांची पुर्ती करणारा मुख्यमंत्री ,दहा वर्षं समाजसेवेत घालवलेला.. "गोम्या " जर हे' सोमेगोमे' आहेत तर यांच्यापासुन पळ काढणायची मोदींना गरजच काय???? एकदाच ,फक्त थोडे तास द्यावेत चर्चेसाठी नरेंद्रभाईंनी व या दोघा सोम्यागोम्यांना निष्प्रभ करुन दाखवावे..

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 27/03/2014 - 12:59
>>> महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचा चारवर्षे मुख्यमंत्री ,त्याअधी पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री ,सत्तरच्या दशकात अमेरीकेतुन संगणकशास्त्रातील पदवी घेतलेला..." सोम्या ", इतक्या पदव्या असून उपयोग काय? शेवटी काँग्रेसमध्येच कुजले ना? आणि ४ वर्षे मुख्यमंत्री असून नक्की काय कामगिरी केली? मंत्रालयाच्या आगीत सिंचन घोटाळ्याचा फाईल्स नष्ट होणे आणि अशोक चव्हाण, सुशीलकुमार, निलंगेकर इ. आदर्श घोटाळ्यातून अलगद सोडविणे ही महान कामगिरी समजली तर प्रश्नच मिटला. त्यांना वादविवादाची एवढी हौस असेल तर विनोद तावडे, गिरीश बापट इ. ना आव्हान देऊन चर्चा करावी. मोदींबरोबर चर्चा करण्याकरता आधी त्यांना स्वतःला सिद्ध करावं लागेल. >>> मॅगसेसे पुरस्कार मिळालेला ,आयआयटी इंजिनिअर,रेवेन्यु खात्याचा कमिशनर, दिल्लीत वचनांची पुर्ती करणारा मुख्यमंत्री ,दहा वर्षं समाजसेवेत घालवलेला.. "गोम्या " जिथे जाईल तिथून पळून जाणे एवढंच यांनी आतापर्यंत केलंय. यांच्याशी कसली डोंबलाची चर्चा करायची? >>> जर हे' सोमेगोमे' आहेत तर यांच्यापासुन पळ काढणायची मोदींना गरजच काय???? एकदाच ,फक्त थोडे तास द्यावेत चर्चेसाठी नरेंद्रभाईंनी व या दोघा सोम्यागोम्यांना निष्प्रभ करुन दाखवावे.. नरेंद्र मोदींसमोर हे आधीच निष्प्रभ आहेत. अगदीच चर्चेसाठी उतावीळ असतील तर गुजरातमधील भाजपच्या एखाद्या आमदाराशी चर्चा करून हौस भागवून घ्यावी.

In reply to by श्रीगुरुजी

सिंचन घोटाळ्याच्या फाईल्स नष्ट होणे, सुशीलकुमार शिँदे निलंगेकर यांना आदर्शतून अलगद सोडवणे ..
याची उत्तरे चव्हाणांना विचारता येतील, जर मोदी जाहीर चर्चेला तयार असतील तर..अशा चर्चेत तावडे बापट व राणाभिमदेवी थाटात 'पुराव्यानिशी' अगडबंब आरोप करणारे व नंतर गायब होणारे किरीट सोमय्या वगैरेंची टीमच घेऊन येता येईल. चव्हाण व केजरीवाल दोघेही एक्स्पोझ होतील...हिच वेळ आहे काँग्रेसला जनतेसमोर एक्स्पोझ करायची.. पण.... नरेंद्र मोदी असे करणार नाही याचे कारण आहे त्यांच्या मंत्रीमंडळातील अत्यंत 'स्वच्छ ''कार्यक्षम' मंत्री बाबू बोखिरीया,व पुरषोत्तम सोलंकी ,त्याच बरोबर दहा वर्षे गुजरातमध्ये लोकायुक्त का नेमला नाही याचाही जाब त्यांना द्यायला लागेल. बोखिरियाना तीन वर्षांची शिक्षा झाली आहे. http://m.timesofindia.com/india/Babu-Bokhariya-Gujarat-minister-sentenced-to-3-year-imprisonment-in-illegal-mining-case/articleshow/20602967.cms पुरषोत्तम सोलंकी http://www.dnaindia.com/india/report-hc-found-him-guilty-in-rs400-cr-scam-but-govt-shields-purushottam-solanki-1589846 यावर आपले काय म्हणणे आहे श्रीगुरुजी? की आता कोर्टही खोटारडे झाले?

In reply to by नानासाहेब नेफळे

या इथे वरती जो प्रतिसाद आहे. त्याचा प्रतिवाद कुणीही केलेला नाही ,कृपया या प्रतिसादाचा प्रतिवाद कुणीतरी करावा अशी मी मित्रत्वाची विनंती करतो.

In reply to by मंदार दिलीप जोशी

का नाही? काय चूकीचे आहे त्या प्रतिसादात! आपल्याकडे उत्तर नसेल तर तसे स्पष्ट सांगा, या धाग्यावरचे प्रत्येक माझे प्रतिसाद श्रीगुरुजींना आणि तूम्ही प्रतिवादीत केले आहेत. परंतु हा प्रतिसाद रिक्त सोडला कारण इतक्या उघड मुद्द्याचे उत्तर तूमच्याकडे नाही... परत एकदा मित्र्त्वाची विनंती करतो, आपण त्या प्रतिसादाचा प्रतिवाद करावा. http://www.misalpav.com/comment/566824#comment-566824

In reply to by नानासाहेब नेफळे

गब्रिएल 01/04/2014 - 13:14
काय चूकीचे आहे त्या प्रतिसादात! सग्ळच चुकलं की वो तुम्चं. त्याचं आसम हाय नेभळे साय्ब. तुम्च्या गुर्जींच म्हन्न हाय की 'तुमि पुरावे माग्ता. म्हंजे तुम्च्याशी चर्चा श्यक्य नाय.' आता गुर्जी बद्ला नायतर माग्णि बद्ला. काय म्हंता?

In reply to by नानासाहेब नेफळे

बांग हे काय राष्ट्रगीत आहे का
त्यांच्या सभेत अनेक मुस्लिम आले असतील, त्यांच्यासाठीतरी नमाज पठण पवित्र आहे, त्या अनुषंगाने ,त्यांच्या भावनेचा आदर राखण्यासाठी केजरीवाल थांबले असतील.
अशोक चव्हाणांना तिकिट
मुद्दा मान्य आहे..तिकीट द्यायला नको होते.परंतु येदुरप्पांना टिकीट देणार्या भाजपसारख्या पक्षाने व अशा पक्षाचे व त्याच्या विचारधारेच जाहिर समर्थन करणार्यांनी असे प्रश्न विचारायचा नैतिक अधिकार गमावला आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 27/03/2014 - 13:10
>>> मुद्दा मान्य आहे..तिकीट द्यायला नको होते.परंतु येदुरप्पांना टिकीट देणार्या भाजपसारख्या पक्षाने व अशा पक्षाचे व त्याच्या विचारधारेच जाहिर समर्थन करणार्यांनी असे प्रश्न विचारायचा नैतिक अधिकार गमावला आहे. बरं मग निदान तुमच्या 'आप'समर्थकांनी किंवा गंगेहून निर्मळ असणार्‍या केजरीवालांनी तरी हा प्रश्न विचारला का? हा प्रश्न विचारण्याचे नैतिक, अनैतिक, राजकीय, सामाजिक, भावनिक, धार्मिक, निधर्मी इ. सर्व हक्क निदान केजरीवालांना आणि 'आप'ला तरी नक्कीच आहेत. मग ते अजून गप्प का? ('आप' काँग्रेसची 'बी' टीम तर नाही ना?)

In reply to by नानासाहेब नेफळे

विनोद१८ 28/03/2014 - 00:20
अरे पावट्या तुझ्या डोक्यातला अंधार अजुन गेलेला दिसत नाही म्हणुन थोडेसे असे, तुझे 'सोम्या आणि गोम्या' दोघेही परावलंबी, पराधीन म्हणजेच दुसर्‍याचा आधार असल्याशिवाय त्यांना धड उभेही राहता येत नाही कींवा दोन पावलेही टाकता येत नाहीत आणि म्हणे आमच्याबरोबर चर्चा करा. मोदी स्वबळावर तिन वेळा निवडुन आलाय कोणाच्याही कुबड्या घेतल्याशिवाय आणि स्वताच्या कर्तबगारीवर पंतप्रधानपदाच्या उमेद्वारीपर्यन्त पोहोचलाय. अशा माणसाने काय म्हणुन या असल्या सोम्या आणि गोम्याना प्रतिसाद द्यावा ?? त्या सोम्या आणि गोम्यानी पाडलेला प्रकाश दाखव आणि नंतर चर्चेचे आव्हान कर. अरे तुझा तो साळ्सूदपणाचा आव आणणारा भम्पक गोम्या धड दोन महीने दिल्लीचे राज्य चालवु शकला नाही आणि म्हणे मी देश चालवणार, लोकांच्या डोक्यावर टोपी घालणे आणि रस्त्यावर घोळ्क्याने किंचाळण्याइतके सोपे आहे का ते ??? त्याची दहा वर्षाची तथाकथीत समाजसेवा इथे ठळकपणे व विस्ताराने समोर मांडता येइल का तुला ??? आणि तो दुसरा तुझा सोम्या कधी आणि कोणती निवड्णुक लढवुन मुख्यमंत्री झाला सांगशिल का ??? आता पडला का प्रकाश..!!!! ग्रेट........नान्या ????

In reply to by नानासाहेब नेफळे

प्रसाद१९७१ 27/03/2014 - 17:01
महाराष्ट्राला दुष्काळनिवारणासाठी दिलेल्या मोफत मदतीच्या वचनातुन पळ काढणे व मदतीचे पैसे मागणे
हे उत्तम करते आहे गुजरात सरकार. सगळे २२ कोटी महराश्ट्राच्या सत्ताधीशांचा कार्यकर्त्यांनी लुटुन खाल्ले. परत द्या ते पैसे गुजराथ ला.

In reply to by श्रीगुरुजी

बॅटमॅन 26/03/2014 - 17:51
लालू सुद्धा डॉक्टरेट आहे, राहुल सुद्धा एम फिल आहे (म्हणे)!
बाकी काही असो पण राहुल अन लालूची तुलना केजरीवाल अन पृथ्वीराज चव्हाणांबरोबर करणे काही पटले नाही. हा फक्त वादासाठी वाद झाला.

In reply to by बॅटमॅन

सव्यसाची 26/03/2014 - 18:53
पृथ्वीराज चव्हाण आणि अरविंद केजरीवाल यांच्या शिक्षणाचा मुद्दा गुरुजीनी काढला नव्हता. मला वाटते अश्या अतार्किक मुद्द्यावर असेच अतार्किक उत्तर बरे असते. :-) बाकी शिक्षण लई झाले म्हणून तो चांगला मुख्यमंत्री हे काही पटले नाही बुवा!!

In reply to by श्रीगुरुजी

प्रदीप 26/03/2014 - 19:14
राहुल सुद्धा एम फिल आहे
छे! छे! एजन्सी फ्रान्स प्रेस (AFP) ची बातमी, ५ मार्चच्या अंकात आमच्या येथील इंग्रजी दैनिकाने छापली होती. त्यातून उर्ध्रुत करतो. बातमी मोदी व राहूल ह्यांच्याविषयी आहे. "One is a former tea boy, the other a Harvard and Cambridge-educated scion of India's biggest political dynasty" पुढे... "Often portrayed as a reluctant leader, he [राहूल गांधी] gave up a business career to enter politics".... आहात कुठे!! राहूल गांधी चुकून सत्तेवर आलाच तर तो थेट चंद्रावरून शिक्षण घेऊन आला आहे, आणि शुक्रावर अथव थेट सूर्यावरच त्याचा बिझीनेस होता तो सोड्न भारतातील गरीब बिचार्‍या जनतेचा उद्धार करण्यासाठी तो आता पृथ्वीतलावर अवतरला आहे, असे वाचावयास मिळेल ह्याची खात्री बाळगावी!

In reply to by श्रीगुरुजी

अजाण व्यक्तीला थातुरमातुर दिलासा देऊनच वाटेला लावायचे असते. ज्ञानी व्यक्ती अज्ञानी व्यक्तिंबरोबर वादविवादात व्यर्थ वेळ घालवत नाहीत.
+१०० मुर्खांशी वाद घालण्यात अर्थ नसतो, ते तुम्हाला त्यांच्या पातळीवर आणुन ठेवतात. :)

In reply to by नानासाहेब नेफळे

विकास 26/03/2014 - 19:24
केवळ फॉर दी रेकॉर्ड दुरुस्ती: दुसरे केजरीवाल IIT तुन M tech झालेले, यांच्यापूढे आपला काही टिकाव लागणार नाही. केजरीवाल हे B.Tech. आहेत, M.Tech. नाहीत. मोदी पॉलीटीकल सायन्स मध्ये MA - Gujarat University, Ahmedabad आहेत.

In reply to by विकास

बंडा मामा 26/03/2014 - 23:51
तिथेच तर फरक आहे. MA - Gujarat University आणि B.Tech from IIT पण ते जाऊ दे.. केजरीवाल हुशार आहेत हे त्यांचे कट्टर विरोधकही मान्य करतात. आणि मोदी तितके तल्लख नाहीत हे त्यांचे समर्थकही मान्य करतात. त्यांचे इंग्रजी भाषण ऐकले नाहीत का कधी.

In reply to by बंडा मामा

विकास 27/03/2014 - 00:04
तिथेच तर फरक आहे. MA - Gujarat University आणि B.Tech from IIT हा एक नवजातीयवाद आहे असे म्हणायचे का? बाय द वे, मोदींनी पॉलीटिकल सायन्स मधे मास्टर्स केले आणि त्यातच ते पुढे आहेत. मात्र दिल्लीहून पळायची सुरवात केजरीवाल यांनी आय आय टी नंतर रेव्हेन्यू डिपार्टमेंट मधे जाऊन केली. कदाचीत तिथे पण जमले नसावे. ;)

In reply to by विकास

बंडा मामा 27/03/2014 - 02:21
नव/जुना जातियवाद इथे कुठुन आला? IIT मधून बी टेक करायला आणि गुजरात युनिवर्सिटी मधुन आर्ट्सची डिग्री घ्यायला एकच कॅलीबर लागते असे तुमचे मत आहे का? तरीही मी जाऊ दे म्हणालो होतो. शिक्षण कुठून का घेतले असेना हुशारी कुणाकडेही असू शकते. त्यासाठीच मी केजरीवालचे उदाहरण दिले होते. उदा, हा विडीयो बघा: मोदींनी पळ काढला वगैरे तर सोडून द्या, किती बत्थड सारखी मक्ख चेहर्याने उत्तरे देत होते मोदी ते पाहा. हा माणूस आपल्या देशाचा पंतप्रधान व्हावा असे कसलेही तेज/बुद्धीमत्ता मोदींच्यात दिसत नाही.

In reply to by बंडा मामा

अर्धवटराव 27/03/2014 - 05:17
या मुलाखतीला जर कोणि मोदिंचा पळकुटेपणा म्हणत असेल तर त्यांना केजरीवालांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा म्हणजे 'त्याग' , 'तत्वनिष्ठा' वगैरे वाटणं स्वाभावीक आहे. असो. सरणावरच्या प्रेतांनी मनोरंजन करणं - वांझोट्या ज्ञानाच्या पदव्या देणं आणि न पेलणार्‍या जबाबदार्‍यांनी त्यागी बनवण्याचे प्रयोग भारताला नवीन नाहि. एकवेळ मोदिला मृत्यु आहे... पण केजरीवाल अमर आहे.

In reply to by बंडा मामा

विकास 27/03/2014 - 06:06
नव/जुना जातियवाद इथे कुठुन आला? IIT मधून बी टेक करायला आणि गुजरात युनिवर्सिटी मधुन आर्ट्सची डिग्री घ्यायला एकच कॅलीबर लागते असे तुमचे मत आहे का? चुकीचे गृहीतक आहे. कारण प्रत्येकजणाला आय आय टीला जावेसे वाटते असे तुम्हाला म्हणायचे आहे, जे हास्यास्पद आहे. शिक्षण कुठून का घेतले असेना हुशारी कुणाकडेही असू शकते. त्यासाठीच मी केजरीवालचे उदाहरण दिले होते. केजरीवाल ढ आहेत का नोबेल पारीतोषिकाच्या लायकीचे आहेत ह्या बद्दल मी काहीच म्हणत नाही. पण आय आय टी तून शिकले म्हणून हुषार असे म्हणायचे असते तर त्यात काहीतरी कॉम्प्लेक्स भाव नक्कीच आहे... मोदींनी पळ काढला वगैरे तर सोडून द्या, किती बत्थड सारखी मक्ख चेहर्याने उत्तरे देत होते मोदी ते पाहा. हा माणूस आपल्या देशाचा पंतप्रधान व्हावा असे कसलेही तेज/बुद्धीमत्ता मोदींच्यात दिसत नाही. खालील फोटोतला कसा देशाचा पंतप्रधान काय विश्वनायकच वाटतोय नाही का? :) AK AK

In reply to by विकास

बंडा मामा 27/03/2014 - 15:58
१. आपण चित्रे दिलेला माणूस ना मी पंतप्रधानाचा दावेदार समजतो ना तो स्वतः तसे म्हणतो. २. मी व्हिडीयो दिला आणि आपण फोटो दिलेत. फोटो पाहुन आपण गुणवत्ता जज करणार असणार तर काय बोलायचे.

In reply to by बंडा मामा

वेताळ 31/03/2014 - 10:30
लेकानो शिक्षणाचा आणि बुध्दीमत्तेचा संबध असतो हे तुम्हाला कोणी शिकवले रे? साधा ग्रज्युएट नसलेल्या गेटस कडे ढिगबंडल आयआयटीयन्स चाकरी करतात.

In reply to by खटपट्या

बंडा मामा 27/03/2014 - 16:01
नाही. ज्या भाषेत इंटरव्यु देत आहोत त्या भाषेवर प्रभुत्व आणि कठोर प्रश्नांचा सामना सडेतोड मुद्दे मांडून ह्याला मी तल्लखपणा मानतो.

In reply to by बंडा मामा

क्लिंटन 27/03/2014 - 10:43
तिथेच तर फरक आहे. MA - Gujarat University आणि B.Tech from IIT
अडाण्यांचा मुकुटमणी शोभावा असा हा प्रतिसाद आहे. म्हणजे काय तर इंजिनिअर (किंवा कदाचित डॉक्टरही) म्हणजेच तल्लख बुध्दीमत्तेचे आणि आर्ट्सवाले आडाणी. आधीच विंजिनिअर आणि त्यातून आय.आय.टीचा म्हणजे काय बोलायलाच नको.सगळ्या जगाची अक्कल केवळ यांनाच दिलेली आणि इतरांना काही समजत नाही.गुजरात युनिव्हर्सिटी म्हणजे किस झाड की पत्ती.आधीच आर्ट्सवाले म्हणजे थोडेसे 'मेन्टली चॅलेन्ज्ड' आणि त्यातून गुजरात युनिव्हर्सिटी म्हणजे ते किती मंद असतील याची कल्पनाच केलेली बरी!! या असल्या विकृत मानसिकतेचा मला स्वतःला भयंकर त्रास झाला आहे त्यामुळे असले कोणीतरी काहीतरी बरळायला लागले की ते प्रचंड डोक्यात जाते. आणि आय.आय.टी खरगपूरची काय मातब्बरी सांगता?मी पोस्ट ग्रॅज्युएट केले आहे त्या संस्थेत ३०-३५ आय.आय.टी खरगपूरचे बी.टेक होते आणि अनेक आय.आय.टी खरगपूरवाल्यांना तिथे प्रवेश मिळालाही नव्हता. (अर्थातच आमच्याच संस्थेतील लोकांना जगातील सगळी अक्कल दिली आहे आणि बाकीचे आडाणी असा माझ्याकडे नक्कीच नाही-- अशा अ‍ॅटिट्यूडवाल्यांना इंटरव्ह्यूमध्येच वगळले जाते :) ) या असल्या 'होलिअर दॅन दाऊ' अ‍ॅटिट्यूडमुळे भारतातील कित्येक विद्यार्थ्यांचे नुकसान केले आहे (आपल्याच समाजातील मोठ्या माणसांनी आणि इतरांनी). या प्रकाराला जितका होईल तितका विरोध केलाच पाहिजे.
त्यांचे इंग्रजी भाषण ऐकले नाहीत का कधी.
कोणाच्याही भाषणाचा आणि कर्तृत्वाचा संबंध जोडायला काय सगळे आम आदमी पार्टीवाले वाटले का या कंसमामाला?

In reply to by क्लिंटन

मालोजीराव 27/03/2014 - 13:02
यावरून जगातल्या नामवंत कंपन्यांचे कॉलेज ड्रॉपआउट असणारे संस्थापक आठवले…ज्यांच्या पदरी हे आय आय टी, एम आय टी वाले काम करतात

In reply to by मालोजीराव

बंडा मामा 27/03/2014 - 16:03
मालोजीराव,
तरीही मी जाऊ दे म्हणालो होतो. शिक्षण कुठून का घेतले असेना हुशारी कुणाकडेही असू शकते.
ह्या माझ्या प्रतिसादातील वाक्याचा अर्थ काय होतो?

In reply to by बंडा मामा

प्यारे१ 27/03/2014 - 16:09
त्या दृष्टीनं आमचे सांगलीचे वसंतदादा पाटील हे लौकिकार्थानं (फक्त) प्राथमिक शिक्षण घेतलेले माजी मुख्यमंत्री हुशार ठरावेत.

In reply to by श्रीगुरुजी

मालोजीराव 27/03/2014 - 10:25
केजरीवालांप्रमाणेच पृथ्वीराज चव्हाणसुद्धा मोदींबरोबर चर्चा करण्यासाठी पात्र नाहीत. त्यांना केवळ दिल्लीश्वरांच्या कृपेने मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. ते स्वतः निवडून सुद्धा आलेले नाहीत. त्यांनी आधी निवडून येऊन दाखवावे आणि नंतर चर्चेचे आव्हान द्यावे.
गुर्जी…तुम्ही मोदीप्रेमामुळे वाहावत जाता कधी कधी…तुमच्या पोस्ट अभ्यासपूर्ण असतात म्हणून नेहमी वाचतो. पृथ्वीराज चव्हाण कराड मधून उभे राहिले तर समोरच्याचे डीपोजीट जप्त करतील इतकी ताकद आहे.त्यांची चूक इतकीच कि ते काँग्रेससारख्या पक्षात आहेत. स्वतंत्र निर्णय घेण्याची सूट असती तर मोदींच्या योग्यतेचे मुख्यमंत्री नक्कीच झाले असते.

In reply to by मालोजीराव

क्लिंटन 27/03/2014 - 10:46
स्वतंत्र निर्णय घेण्याची सूट असती तर मोदींच्या योग्यतेचे मुख्यमंत्री नक्कीच झाले असते.
याविषयी असहमती दर्शवायचे कारण नाही. तरीही...
पृथ्वीराज चव्हाण कराड मधून उभे राहिले तर समोरच्याचे डीपोजीट जप्त करतील इतकी ताकद आहे.
१९९९ मध्ये याच पृथ्वीराज चव्हाणांचा राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला होता.त्यानंतर पृथ्वीराजांनी लोकसभेची निवडणुकही लढवली नाही.मग हे नक्की कोणत्या आधारावर म्हणता?

In reply to by क्लिंटन

मालोजीराव 27/03/2014 - 11:25
१९९९ मध्ये याच पृथ्वीराज चव्हाणांचा राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला होता.त्यानंतर पृथ्वीराजांनी लोकसभेची निवडणुकही लढवली नाही.मग हे नक्की कोणत्या आधारावर म्हणता?
९१,९६,९८ मध्ये चव्हाण जिंकले होते हे नजरेआड कसं केलत…१९५७ ते १९९८ पर्यंत त्यांच्या घरातलाच खासदार होता (प्रेमलाकाकी आणि आनंदकाका). ९९ च्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरोधात होते…तत्कालीन स्थितीप्रमाणे श्रीनिवास पाटलांना फायदा होणार उघड होतं.

In reply to by मालोजीराव

क्लिंटन 27/03/2014 - 11:31
हो बरोबर आहे ना. पृथ्वीराज १९९१,१९९६ आणि १९९८ मध्ये जिंकले होते. तसे तीन निवडणुका जिंकलेले अनेक खासदार आहेत.तरीही इतर उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल अशी परिस्थिती असणे म्हणजे त्या मतदारसंघावर पूर्ण पकड हवी (अशी पकड नरेन्द्र मोदी किंवा वाय.एस.राजशेखर रेड्डी, सोनिया गांधी इत्यादींचीही नाही). तितकी पकड पृथ्वीराजांची आहे का हाच प्रश्न आहे.

In reply to by क्लिंटन

मालोजीराव 27/03/2014 - 12:57
तितकी पकड पृथ्वीराजांची आहे का हाच प्रश्न आहे.
बरोबर आहे, त्यांना तिकीट मिळालं असतं तर कदाचित स्पष्ट झालं असतं असो माझा मुद्दा त्यांच्या पात्रतेबद्दल होता…केजरीवाल बरोबर त्यांची तुलना गैर वाटली.

In reply to by मालोजीराव

श्रीगुरुजी 27/03/2014 - 13:05
>>> माझा मुद्दा त्यांच्या पात्रतेबद्दल होता…केजरीवाल बरोबर त्यांची तुलना गैर वाटली. पृथ्वीराज चव्हाण उच्चविद्याविभूषित आहेत. परंतु काँग्रेसमध्ये त्यांची हुशारी वाया गेल्यासारखी वाटते. त्यांची कारकीर्द मनमोहन सिंगांसारखी वाटते. सुदैवाने अधिकार पद आहे पण दुर्दैवाने निर्णयक्षमतेचा अभाव आणि निष्क्रीयता आहे. गेल्याच आठवड्यात झालेल्या गारपिटीच्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर निष्क्रीयता जास्तच खुपते.

In reply to by श्रीगुरुजी

मुद्दा मान्य बरं का ! परंतु ही गुजरातमधली निर्णयक्षमता का ढेपाळते आहे तेही जरा स्पष्ट करा. हे बघा इथे. http://www.misalpav.com/comment/566824#comment-566824

In reply to by मालोजीराव

प्रसाद१९७१ 27/03/2014 - 17:04
त्यांची चूक इतकीच कि ते काँग्रेससारख्या पक्षात आहेत. स्वतंत्र निर्णय घेण्याची सूट असती तर मोदींच्या योग्यतेचे मुख्यमंत्री नक्कीच झाले असते.
हे थोडेफार मान्य आहे. पण काँग्रेस पक्षात रहायचा निर्णय त्यांचाच आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

विवेकपटाईत 26/03/2014 - 19:23
नेफळ;, गप्पांवर विश्वास ठेवू नका , फक्त प्लान्निंग कॅमिशन चे अहवाल वाचा. गुजरात मध्ये विकास जास्त झाला हे सत्य आहे. नद्या जोडण्यात आलेल्या आहे. सरदार सरोवरचे पाणी दूरपर्यंत पोहचले आहे. महाराष्ट्रातले उद्योग गुजरात कडे जास्त आहे. गेल्या दहा वर्षात फक्त १ शेतकर्याने खराब शेतीमुळे आत्महत्या केली आहे. (विश्वास नसेल तर माहिती कृषी विभाग ज्यांचे मंत्री माननीय शरद पवार आहे आर टी आईच्या माध्यमातून मिळू शकेल). महाराष्ट्रात ८०,००० कोटी खर्च करून किती जमीन ओलीता खाली आली आहे, मुख्यमंत्री सांगू शकतील का? शिवाय केजरीवाल जोर जोरात ओरडून खोट बोलण्याशिवाय काही ही करत नाही. (अर्थातच त्यांची लगाम आणखीन कोणाच्या हातात आहे) अश्या माणसाची चर्चा करणे म्हणजे मूर्खासमोर बांसुरी वाजविणे आहे.

In reply to by विवेकपटाईत

संपत 26/03/2014 - 19:30
According to NCRB database number of suicides during 2005-2009 in Gujarat 387 लिन्क : http://en.wikipedia.org/wiki/Farmers%27_suicides_in_India आणखी लिन्क्स: http://archive.indianexpress.com/news/sudden-rise-in-farmer-suicides-due-to-debt-crop-failure-gujarat-govt-figures/1192811/ http://www.dnaindia.com/ahmedabad/report-what-drove-135-gujarat-farmers-to-suicide-1815086

In reply to by संपत

विकास 26/03/2014 - 20:16
एकापेक्शा जास्त असाव्यात सहमत. पुढचे वादाकरता नसून माहिती/चर्चेकरता आहे. :) According to NCRB database number of suicides during 2005-2009 in Gujarat 387 त्याला दिलेला दुवा मिंट.कॉमचा आहे. त्यात NCRB चा उल्लेख नाही जरी Government Data असे म्हणले असले तरी. Suicides in India या चॅप्टरमधे NCRB शेतकर्‍यांचा उल्लेख स्वयंरोजगारांमधे करते. त्यांची वेगळी वर्गवारी दिसली नाही. गुजरातमधे ज्या काही आत्महत्या दाखवल्या आहेत त्या विशेष करून आजारपणातून आलेल्या नैराश्यामुळे असल्याचे ही वर्गवारी दाखवते. महाराष्ट्रातील आत्महत्या आजारपण आणि कौटूंबिक कलह/प्रश्न (ज्यात कदाचीत कर्ज म्हणून शेतकरी येत असतील, नक्की माहीत नाही) असे दाखवते. एकंदरीत त्या विदाचा उपयोग शेतकर्‍यांची माहिती काढण्यासाठी दिसला नाही. केजरीवालांनी ५०००+ आकडा जो गुजरातसंदर्भात वापरला तो पूर्णपणे खोटा असावा असे वाटते. तुम्हाला त्या आकड्यासंदर्भात अधिक माहिती असल्यास अवश्य सांगावीत. वर जो केवळ एक आत्महत्येचा मुद्दा आला आहे. तो गुजरातसरकारच्या केजरीवालांच्या आरोपास दिलेल्या अधिकृत उत्तरातील आहे:
Kejriwal had alleged at the Varanasi rally that over 5,000 farmers have committed suicide in Gujarat over crop failure in the last 10 years. To this Gujarat government stated, "This is a blatant lie. During his visit to Gujarat, Kejriwal had claimed that 800 farmers had committed suicide in the last 10 years. He is so excited with forging figures that now he claims to over 5,000 farmers have committed suicides in Gujarat. The fact is only one farmer has committed suicide due to crop failure in the last 10 years."

चिरोटा 26/03/2014 - 11:30
नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यास देशातील लघूउद्योग संपुष्टात येतील आणि शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतील, मोदी निवडून आल्यास वाराणशीतले सर्व लघुउद्योग बंद पडतील व आजूबाजूच्या शेतकर्‍यांना आत्महत्या कराव्या लागतील,
तसे मनमोहन पंतप्रधान असताना लघुद्योग बंद पडतच आहेत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या मोजायच्या तर सर्वात जास्त आत्महत्या पृथ्वीबाबांच्या राज्यात्,खालोखाल आंध्रप्रदेशात आहेत .दोन्ही ठिकाणी कॉन्ग्रेस्वालेच अनेक वर्षे खुर्च्या गरम करत आहेत. केजरीवाल महाराष्ट्र दौर्‍यात याविषयी बोलले का?

In reply to by चिरोटा

विवेकपटाईत 26/03/2014 - 19:30
उद्योग उघडतात आणि बंद ही होतात. दुसर्या कुठल्याही राज्यापेक्षा जास्त जास्त उद्योग गुजरात मध्ये आहे. सर्वात कमी शेतकर्यांनी गुजरात मध्ये आत्महत्या केली आहे (फक्त १ दहा वर्षात). भू संपादना बाबतीत गुजरातचे धोरण सर्वात श्रेष्ठ आहे. आणि सर्वात खराब महाराष्ट्रात. दोन वर्ष आधी चंद्रपूरला गेलो होतो. तेंव्हा नोएडा एक्स विवाद जोरात होता. जेंव्हा मी सांगितले प्रती हे. कोटी पेक्षा जास्त आणि ६% विकसित जमीन. (तिची किमंत ही कित्येक कोटी होईल) तरी ही शेतकरी नाराज आहे. हे ऐकून एकाच टिप्पणी आली: आम्ही मूर्ख आहोत.

सचिन 26/03/2014 - 21:55
अरे .... या "क्रेझी"वाल वर किती वेळ घालवायचा रे ? देवा सोळा मे लवकर येऊ दे रे बाबा !!!

इराद्यानं मोदींना वडोदरा गाठावा लागला याची चर्चा इथे झालीये. जर मोदी इतके ग्रेट आहेत तर त्यांना असा दुहेरीपणा शोभत नाही. आज तर जम्मूत मोदींनी हाईट केली. अरविंदना AK 49 असं संबोधून ते पुढे म्हणाले की केजरीवाल ISI चे हस्तक आणि पाकिस्तानचे एजंट आहेत! आता काय फरक राहीला काँग्रेसी नेत्यात आणि मोदींच्यात? भावी PM इतका खोटारडा आणि भंपक वक्तव्य करणारा असू शकतो याचं नवल वाटतं. अर्थात स्वतःच्या सत्ताभिलेषाला दुसरा शह देतोयं असं वाटल्यावर असा बेलगामपणा स्वाभाविक आहे. वर दिलेल्या लिंकमधलं हे निरिक्षण अत्यंत योग्य आहे : For a prime ministerial candidate of the BJP this was clearly a rather low blow. Rather than debate issues that Mr Kejriwal has brought out, especially on gas prices, the Adani-Ambani connect, alleged growth figures in Gujarat etc Modi instead chose to make insinuations and target Kejriwal with such falsehoods. आणि केजरीवालांचा हा ट्विट देखिल लक्षात घेण्यासारखा आहे : Did Modi ji call me an agent of Pakistan and AK 49? Kya PM ke daawedar ko ye bhasha use karna shobha deta hai? ..... एकतर स्वतःच स्वतःच्या गुरुंना (अडवानी) फुल्ल हॉर्सपॉवर दाखवून पंतप्रधानपदासाठी उतावळे झालेत आणि आता (बहुदा) वडोदर्‍यात पण साशंकता निर्माण झाल्यामुळे पार बिथरलेत. आता अशाच चुका करत करत शेवटी (इथले पापभीरु सदस्य आलेत त्याप्रमाणे) `मूळ मुद्यावर' येणार!

In reply to by संजय क्षीरसागर

अर्धवटराव 27/03/2014 - 00:29
भारताच्या नकाशावरुन काश्मीर नाहिसं करणं खरच सिरीयस मॅटर नाहि? गरज नसताना उगाच काश्मीरमधे सार्वमत घावे वगैरे भाषा करणार्‍यांना डोक्यावर बसवणं समर्थनीय आहे? दहा वर्षे गुजरातमधे काँग्रेसी नेत्यांचं हत्याकांड चाललय म्हणणं वार्‍यवर सोडुन देण्यालायक आहे? आपण काय बोलतोय, त्याचे रिपल इफेक्ट काय होऊ शकतात याचे भान सोडुन काहिही बरळत सुटायचं? भारतात विरोधीपक्षाने प्रपोज केलेल्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराविरुद्ध लढणारा दिल्लीचा भूतपूर्व मुख्यमंत्री काश्मीरला भारतापासुन विलग करणारे नकाशे मिरवतो, भारताची काश्मीरच्या सार्वमताबाबतची आजवरची अधिकृत भुमीका पायदळी तुडवणार्‍यांशी सलगी करतो, हा मॅसेज आंतरराष्ट्रीय पातळीवर कसा घेतला जाईल याची काहिच काळजी करायची नाहि? एखाद्याला बेताल वक्तव्यासाठी इग्नोर करतो म्हटलं तरी त्याची काहि लिमीट? अगदीच स्पष्ट बोलायचं तर केजरीवाल अ‍ॅक्च्युली जोड्याने बडवण्याच्या लायकीचं बोलतोय आणि त्याचं कौतुक होतय?? देशातल्या देशात राजकीय पक्षांनी कितीही भांडावं, पण जागतीक पातळीवर भारताचं नाक नकटं करुन विरोधकांना अवलक्षण करण्याची हि निंदनीय दुर्बुद्धी समर्थनीय म्हणावी काय?

In reply to by अर्धवटराव

ऋषिकेश 27/03/2014 - 09:59
मोदी व केजरीवाल या अजिबातच तुल्यबळ नसलेल्या लढाया लढण्यात मला इंटरेस्ट नाही. ना केजरीवाल पंतप्रधानपदाचा दावा करताहेत ना आआप स्वबळावर सरकार स्थापन करणे शक्य आहे. त्यामुळे सरकार बनवु न शकणार्या आआपच्या परराष्ट्र धोरणांमध्ये मता फारसा इंटरेस्ट नाही. इतके नक्की दिसतेय की आआप (भाजपा व काँग्रेसपासून मुळातूनच वेगळा असल्याने)एक उत्तम - व अतिशय गरजेचा / सत्ताधार्‍यांशी हातमिळवणी न करणारा - विरोधी पक्ष होऊ शकेल व त्यासाठी त्या पक्षाला या निवडणुकीत मत देणे फार चुकीचे ठरू नये. या निमित्ताने पुढिल मुद्द्यावर मात्र चर्चा व्हावी असे वाटते:
गरज नसताना उगाच काश्मीरमधे सार्वमत घावे वगैरे भाषा करणार्‍यांना डोक्यावर बसवणं समर्थनीय आहे?
माझ्या आठवणीनुसार भारताची अधिकृत भुमिका अशी आहे: युनोच्या सुचवणीप्रमाणे भारत सार्वमत घ्यायला तयार आहे, त्या आधी पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मिरमधून सौन्य परत घ्यावे ही पूर्वअट भारताने घातली आहे. जोवर हे होत नाही तोवर भारतव्याप्त भागात निवडणुका घेत आहे, ज्या हे दाखवून देत आहे की तेथील जनता भारतात रहायला अनुकूल आहे. तेव्हा काश्मिरात रेफरेन्डम घ्यावे ही मागणी मुळातून भारत विरोधी वाटत नाही किंबहुना ती भारताच्या अधिकृत भुमिकेशी सुसंगत अहे - अर्थात त्याची (बहुदा नजीकच्या भविष्यात अजिबात पूर्ण होऊ न शकणारी ;) ) पूर्वअट पाळूनच!

In reply to by ऋषिकेश

क्लिंटन 27/03/2014 - 10:10
तेव्हा काश्मिरात रेफरेन्डम घ्यावे ही मागणी मुळातून भारत विरोधी वाटत नाही किंबहुना ती भारताच्या अधिकृत भुमिकेशी सुसंगत अहे
पूर्णपणे अमान्य. १९५७ मध्ये काश्मीरच्या घटनासमितीने एकमताने ठराव करून काश्मीर भारताचा भाग आहे हे मान्य केले. त्यानंतर भारत सरकारने काश्मीरात सार्वमत घ्यायची मागणी कायम धुडकावून लावली आहे. त्या घटनासमितीच्या निवडणुका कशा झाल्या वगैरे स्वतंत्र चर्चेचे विषय आहेत.तरीही काश्मीरात सार्वमत घ्यावे ही मागणी भारताच्या अधिकृत भूमिकेशी सुसंगत आहे हे म्हणणे अयोग्य आहे. हे वक्तव्य ऋषिकेशकडून येईल अशी अपेक्षा नव्हती. असो.

In reply to by क्लिंटन

ऋषिकेश 27/03/2014 - 10:48
अपेक्षा वगैरे सगळं ठिक आहे, कोणी काय अपेक्षा कराव्यात यावर माझा धरबंद असु शकत नाही. मुळात काश्मिरच्या घटनासमितीचा ठराव आणि मी म्हणतोय तो UN चा ठराव या वेगळ्या गोष्टी आहेत. काश्मिरची घटनासमिती या बाबतीत भारताची अधिकृत भुमिका ठरवु शकत नाही. त्यानंतर भारताने सार्वमताची मागणी धुडकावून लावली आहे ते खरेच आहे, पण त्याचे कारण काय? अधिक तपशीलात शिरूयातः १. २४ जानेवारी १९५७ रोजी UN ने हा ठराव पास केला, ज्या नुसार 'that the final disposition of the State of Jammu and Kashmir will be made in accordance with the will of the people expressed through the democratic method of a free and impartial plebiscite conducted under the auspices of the United Nations' सदर ठराव एकही विरोधी मत न येता मंजूर झाला होता. अर्थात भारतावर असे सार्वमत घेणे 'बंधनकारक' झाले. त्यानंतर घटना समितीने तुम्ही म्हणताय तो ठराव एकमताने मंजूर केला. भारताची हा ठराव अनेकांना चकीत करून गेला त्यानंतर २ डिसेंबर १९५७ नंतर भारताच्या दबावाखाली पुन्हा UN एक ठराव आणाव लागला ज्यात -- असे सार्वमत घेणे सध्याच्या परिस्थितीत शक्य नसल्याचे UN ने मंजूर केले. व आपला तिथे त्वरीत सार्वमत घेण्याचा आग्रह बाजुला ठेवला. -- (भारताने सांगितल्या प्रमाणे) Free and fair सार्वमतासाठी काश्मिरचे "डिमिलिटरायझेशन" करणे अधिक अगत्याचे व आहे हे संयुक्त राष्ट्रांनी मंजूर केले. -- पहिली स्टेप म्हनून भारत व पाकिस्तानने स्वतंत्रपणे हे डिमिलीटरायझेशन कसे करावे हे समोरसमोर बसुन ठरवावे असे सुचवले. -- जोवर हे होत नाही तोवर सार्वमताचा २४ जानेवारीचा ठराव मागे घेतला. अर्थात भारताने सार्वमत धुडकावले नाही, तर ते घेण्यासाठी पाकिस्तान कधीही मंजूर करणार नाही अशी कल्पक अट घातली! त्यामुळे भारतची अधिकृत भुमिका आधी डिमिलिटरायझेशन करा मग सार्वमताचे बघु अशी झाली. अर्थात सार्वमताला भारताने विरोध केलाच नाही वर म्हटल्याप्रमाणे एक चतुर अट घातली आहे! माझे म्हणणे पोचले असेल अशी अपेक्षा करतो.

In reply to by ऋषिकेश

क्लिंटन 27/03/2014 - 18:23
नेहरूंनी मुळातच काश्मीर प्रश्न यु.एन मध्ये नेला तो ज्या कार्टर अंतर्गत यु.एन केवळ रेकमेन्डेशन या स्वरूपाचे ठराव पास करते (आणि ते ठराव बंधनकारक नसतात) या कार्टर अंतर्गत. त्यामुळेच यु.एन ने पहिल्यांदा युध्दबंदीचा ठराव करूनही पुढचे ७-८ महिने भारतीय सैन्य त्या ठरावांना फाट्यावर मारून लढत होते. या मुद्द्यांवर मिपावर आधीच इतके चर्वितचर्वण झाले आहे की त्यावर आणखी काही नको. तरीही हा यु.एन चा ठराव भारतावर बंधनकारक कसा काय झाला असता हे समजले नाही. या दुव्यावर दिल्याप्रमाणे यु.एन ने हा ठराव पास केल्यानंतर गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी काश्मीरल्या दिलेल्या भेटीमध्ये काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून सार्वमताचा प्रश्नच नाही असे म्हटले. ही गोष्ट बरीच जुनी झाली. नंतरच्या काळातही भारत सरकारने वेळोवेळी सार्वमत घ्यायची मागणी धुडकावून लावली होती. २००० साली फारूख अब्दुल्ला मुख्यमंत्री असताना काश्मीरला स्वायत्तता द्यावी असा ठराव काश्मीर विधानसभेत पास झाला.त्यावेळी पंतप्रधान वाजपेयींनी तर म्हटले की कोणी जर राज्यांना अधिक अधिकार द्यावे अशी मागणी करत असेल तर त्यावर नक्कीच विचार होईल.पण कोणी जर काश्मीरात १९५३ पूर्वीची परिस्थिती आणा अशी मागणी करत असेल तर ते मात्र अजिबात मान्य केले जाणार नाही.तसेच २००१ मध्ये भारत सरकारने अधिकृतपणे काश्मीरात सार्वमत घ्यायची मागणी अमान्य केली. त्यापूर्वी १९८९ मध्ये राजीव गांधींनी पाकिस्तान भेटीतही काश्मीरातील सार्वमत हा 'settled issue' आहे असे म्हटले होते असे वाचल्याचे पक्के आठवते. (आता दुवा मिळत नाही). असे असतानाही आआपच्या नेत्यांनी सार्वमताचे टुमणे लावलेले कसे काय समर्थनीय आहे?

In reply to by क्लिंटन

क्लिंटन 28/03/2014 - 12:20
यावर तुमचे उत्तर काय ऋषिकेश? या प्रशांत भूषण, कमलमित्र चिनॉय आणि कंपनीला काश्मीरात सार्वमत व्हावे असे वाटत असेल तर त्यापूर्वीची पायरी-- पाकिस्तानने पी.ओ.के मधून बाहेर जाणे, दहशतवादी कारवाया थांबविणे इत्यादी कराव्यात हे आजपर्यंत त्यांच्यापैकी कोणीही पाकिस्तानला सांगितलेले नाही. तसे सांगितले असल्यास जरूर निदर्शनास आणा. की आपलं सार्वमताची मागणी करून आणि त्याला समर्थन देऊन आपण किती लिबरल आहोत हे दाखवायचा केविलवाणा प्रयत्न?असो. भारतात लोकशाही आहे त्यामुळे काहीही बोलायचा (खरं म्हणजे बरळायचा) हक्क प्रत्येकाला आहेच.

In reply to by क्लिंटन

ऋषिकेश 28/03/2014 - 14:13
यावर उत्तर आधीच दिले होते पण ते काहि प्रॉब्लेममुळे प्रकाशितच झाले नाही - पेज नॉट फाऊंड एरर आला :( म्हणून इतकं पुन्हा टंकत बसलो नाही. असो. गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांचे नुसते वक्तव्यच महत्त्वाचे नाही. तर त्यानंतर भारताने उचलेलली अनेक पावले महत्त्वाची आहेत. त्यापैकीच एक UN वर दबाव वाढवणे आहे. माझ्या मुळच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे या प्रयत्नांचे फलित म्हणजे स्वतः UNनेच रेफरेंडमचा ठराव मागे घेतला. तेव्हा रेफरेंडमचा निर्णय बंधनकारक असायचा प्रश्नच येत नाही. मात्र त्यावेळी भारताची भुमिका काय होती? आमच्याशी राजा हरिसिंगाने अ‍ॅक्सेशनचा करार केलाय, तेव्हा काहिहि झाले - लोकेच्छा काहिहि असेल तरी आम्ही काश्मिरवरील हक्क सोडणार नाही अशी आडमुठी भुमिका भारताने तेव्हाही घेतली नव्हती. लोकांचे मत जाणुन घेता येईलच, मात्र त्या आधी काश्मिरचे "डिमिलिटरायझेशन" होणे गरजेचे आहे. माझा मुद्दा इतकाच लिमिटेड आहे, किंबहुना यात भारताने दाखवलेले कुटनितीक चातुर्य हायलाईट करणे माझा मुख्य उद्देश आहे. राहता राहिला प्रश्न प्रशांत भुषण यांचा. पहिल्याच प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे मला त्यांच्या काय किंवा केजरीवाल यांच्या काय वक्तव्यात एका मर्यादे पलिकडे अजिबात रस नाही कारण त्यांना सध्या तेव्हढे महत्त्व का द्यावे असा प्रश्न मला पडतो. माझी इतकी उर्जा या वाचाळवीरांच्या प्रत्येक वक्तव्यावर मी खर्च करू शकत नाही - इच्छाही नाही. तरी त्यांचा प्रश्न/मत सार्वमत हे पाकव्याप्त काश्मिरबद्दल नसून 'भारतव्याप्त काश्मिरमध्ये भारतीय सैन्य हवे का नको? यावर सार्वमत घ्यावे' अश्या अर्थाचे होते असे आठवते. मला त्यांचा हा प्रश्न मुलतः AFSPA सारख्या कायद्याशी निगडीत वाटतो. आणि माझे स्वतःचे मत सद्यस्थितीतील AFSPA कायद्याच्या विरोधात आहे.

In reply to by मंदार दिलीप जोशी

सुनील 28/03/2014 - 15:14
त्याने मजा बघण्याइतपत फरक पडू नये. कारण जरी सर्वच्या सर्व पंडित कश्मिर खोर्‍यात परतले तरी त्यांची टक्केवारी ५ च्यावर जात नाही.

In reply to by सुनील

ऋषिकेश 28/03/2014 - 15:18
+१ मागे श्री गुरूजी व माझी झालेली चर्चा शोधा. त्यात त्यांनी योग्य आकडेवारी (व चुकीची टक्केवारी ;) ) दिली होती. एकुण हिंदूंपैकी २५% हून अधिक हिंदूंना विस्थापित व्हावे लागले, मात्र ते झाले नसते तरी काश्मिरात ते अल्पसंख्यच राहिले असते, तेव्हा ते परतले तरी निष्कर्षात फरक पडू नये. मुळात ज्यांना काश्मिर वेगळे हवे आहे त्याची कारणे निव्वळ धार्मिक नसावीत, नाहितर त्यांनी काश्मिर पाकिस्तानात विलीन करावे अशी मागणी केली असती. त्यांना ते स्वतंत्र हवे असण्यामागे आर्थिक + वेगळे आंटरराष्ट्रीय राजकारण आहे असे मला वाटते, मात्र त्याबद्दल पुन्हा कधीतरी :)

In reply to by ऋषिकेश

ते काश्मीरात अल्पसंख्य कसे झाले? काश्मीरचा इतिहास काय? ते पण शोधा. असो. जनमत काय असायचे ते असो. ती जमीन भारताच्या मालकीची आहे. त्या जागेचे आम्हाला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्वही आहे (अमरनाथ वगैरे). तुम्हाला रहायचे नसेल तर पाकीस्तानाच चालू लागा असे सांगायला हवे त्यांना.

In reply to by मंदार दिलीप जोशी

ऋषिकेश 28/03/2014 - 15:39
ते काश्मीरात अल्पसंख्य कसे झाले? काश्मीरचा इतिहास काय? ते पण शोधा.
किती मागे जायचं ते ही सांगा! माझ्या माहितीप्रमाणे हिंदु काश्मिरात किमान गेली शंभरवर्षे तरी अल्पसंख्यच आहेत! काश्मिरीपंडित तिथेच रहात असतानाही.

In reply to by सुनील

ऋषिकेश 28/03/2014 - 15:18
+१ मागे श्री गुरूजी व माझी झालेली चर्चा शोधा. त्यात त्यांनी योग्य आकडेवारी (व चुकीची टक्केवारी ;) ) दिली होती. एकुण हिंदूंपैकी २५% हून अधिक हिंदूंना विस्थापित व्हावे लागले, मात्र ते झाले नसते तरी काश्मिरात ते अल्पसंख्यच राहिले असते, तेव्हा ते परतले तरी निष्कर्षात फरक पडू नये. मुळात ज्यांना काश्मिर वेगळे हवे आहे त्याची कारणे निव्वळ धार्मिक नसावीत, नाहितर त्यांनी काश्मिर पाकिस्तानात विलीन करावे अशी मागणी केली असती. त्यांना ते स्वतंत्र हवे असण्यामागे आर्थिक + वेगळे आंटरराष्ट्रीय राजकारण आहे असे मला वाटते, मात्र त्याबद्दल पुन्हा कधीतरी :)

In reply to by ऋषिकेश

सुनील 28/03/2014 - 15:16
तरी त्यांचा प्रश्न/मत सार्वमत हे पाकव्याप्त काश्मिरबद्दल नसून 'भारतव्याप्त काश्मिरमध्ये भारतीय सैन्य हवे का नको? यावर सार्वमत घ्यावे' अश्या अर्थाचे होते असे आठवते.
असे असेल तर वर झालेली सर्वमतावरील चर्चा व्यर्थ गेली! ;)

In reply to by ऋषिकेश

क्लिंटन 28/03/2014 - 15:44
राहता राहिला प्रश्न प्रशांत भुषण यांचा. पहिल्याच प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे मला त्यांच्या काय किंवा केजरीवाल यांच्या काय वक्तव्यात एका मर्यादे पलिकडे अजिबात रस नाही कारण त्यांना सध्या तेव्हढे महत्त्व का द्यावे असा प्रश्न मला पडतो. माझी इतकी उर्जा या वाचाळवीरांच्या प्रत्येक वक्तव्यावर मी खर्च करू शकत नाही - इच्छाही नाही.
हे वाचाळवीर आहेतच.तरीही जेव्हा एखाद्या राजकीय पक्षाचा नेता असे काहीतरी बोलत आहे.त्यातूनही बोलणार्‍या पक्षाचा नेता बाबा दूरदर्शींच्या दूरदर्शी पक्षाचा नाही तर दिल्लीत २९% मते आणि २८ जागा जिंकणार्‍या पक्षाचा नेता आहे.तेव्हा या गोष्टीला इतके निग्लेक्ट करणे कितपत योग्य आहे?
तरी त्यांचा प्रश्न/मत सार्वमत हे पाकव्याप्त काश्मिरबद्दल नसून 'भारतव्याप्त काश्मिरमध्ये भारतीय सैन्य हवे का नको? यावर सार्वमत घ्यावे' अश्या अर्थाचे होते असे आठवते.
यातील भारतव्याप्त या शब्दावरच मुळात आक्षेप आहे.भारतात लोकशाही आहे याचा हा गैरफायदा घेतल्यासारखे झाले. आणि आआपला उठल्यासुटल्या सगळ्या गोष्टीवर सार्वमते घ्यायची खाज असेलही.पण काश्मीरातून सैन्य काढून घेतले तर त्याचे नक्की काय परिणाम होतील (अंतर्गत सुरक्षा, परराष्ट्रधोरण इत्यादी) याचा सारासार विचार करण्यासाठी लागणारी सगळी माहिती सामान्य जनतेला नसते आणि तशी देणे योग्यही नाही. आपल्या एरियात बाग हवी की शाळा हवी यावर सार्वमत घेणे वेगळे आणि इतके दूरगामी परिणाम करू शकणार्‍या गोष्टीवर सार्वमत घेणे वेगळे एवढी जाण प्रशांत भूषण जे काही बरळला त्यात काहीही गैर न वाटणार्‍या मिपावरील अतिलिबरल लोकांना कशी नाही याचेच आश्चर्य वाटते. असो.

In reply to by ऋषिकेश

संपत 27/03/2014 - 12:19
एक उत्तम - व अतिशय गरजेचा / सत्ताधार्‍यांशी हातमिळवणी न करणारा - विरोधी पक्ष होऊ शकेल व त्यासाठी त्या पक्षाला या निवडणुकीत मत देणे फार चुकीचे ठरू नये.
अगदी माझ्याच भावना मांडल्यात. आणखीन एक गोष्ट म्हणजे आआपच्या निवडणूक निधी जमवण्याच्या पद्धतीमुळे त्याना मोठ्या उद्योगांची गरज नसेल म्हणून लॉबिंगला बळी पडण्याची शक्यता कमी. (अवांतर : लॉबिंगवरून आठवले, कोणी अमेरिकन राजकारणावर आधारित 'हाउस ऑफ कार्ड्स' बघते का? अतिशय रंजक मालिका) बाकी काश्मीर सार्वमताबद्दलची माहिती मला पूर्ण नवीन होती. आभार.

In reply to by असंका

संपत 28/03/2014 - 11:15
अगदी योग्य वेळी.. थोडे अतिरंजित असेल तरी वरवर राष्ट्रहिताच्या वाटणाऱ्या एका खेळीमागे चार खेळीनंतर होऊ शकणारा स्वताचा फायदा बघणे अतिशय रंजक.

In reply to by ऋषिकेश

अर्धवटराव 27/03/2014 - 17:12
आज काश्मीर मधल्या फुटीरतावादी पक्षांचं म्हणणं देखील सार्वमताच्या बाजुने आहे...व त्यांना देखील आपण भारताचे नागरीकच समजतो. आआप केंद्रात सत्तेवर येते कि नाहि हा वेगळा भाग झाला. पण भारताप्रमाणेच बाहेर देखील आआपला मोदिंविरुद्ध लढणारा पक्ष म्हणुन मिडीया कव्हरेज मिळतय. तेंव्हा घरातल्या भांडणाला चव्हाट्यावर आणु नये, त्यामुळे शत्रुला काहिएक फायदा मिळु नये असं वाटतं. मी जे काहि थोडंफार राजकारणाबद्दल वाचन करतो त्यात बरेचदा तत्कालीन निवडणुका व राजकीय पक्षांच्या भुमीकांचा लेखाजोखा असतो, त्याच्या प्रत्यक्ष्य-अप्रत्यक्ष्य परिणामांचा उहापोह असतो. आआपकडे आपण एक जबाबदार राजकीय पक्षाची बीजं असणारा पक्ष म्हणुन पाहात असु तर त्यांच्याकडुन योग्य त्या खबरदारीची अपेक्षा आहे. अन्यथा बेताल राजकीय पक्षांची आपल्याकडे वानवा नाहिच.

In reply to by अर्धवटराव

ऋषिकेश 27/03/2014 - 17:35
आआपकडे आपण एक जबाबदार राजकीय पक्षाची बीजं असणारा पक्ष म्हणुन पाहात असु तर त्यांच्याकडुन योग्य त्या खबरदारीची अपेक्षा आहे. अन्यथा बेताल राजकीय पक्षांची आपल्याकडे वानवा नाहिच.
सहमत आहे. फक्त एखाद्या पक्षाला- थेट बोलायचं तर आआपला - एकाच व्यक्तीच्या माकडचाळ्यांवरून, एखाद्या वक्तव्यावरून जोखुन - खरतर त्यावरून नुसतीच राळ उडवून देत - आपण घाई करतोय का? अशी शंका येऊ लागली आहे. अशी वक्तव्ये, चुका सगळेच पक्ष करतात. एकाने एक उदा काधले की लगेच समोरच्याचे दुसरे उदा काढणार. आआपच्या उमेदवारांची यादी पाहिली की खरंतर आनंदून जावंस वाटतं असे उमेदवार उभे आहेत. एका वाचाळवीरामुळे त्यांना सार अव्हेरून टाकावं असं वाटत नाही. असो.

In reply to by ऋषिकेश

अर्धवटराव 27/03/2014 - 20:38
माझा मुख्य आक्षेप आपण कुठल्या बाबतीत वाचाळवीरता खपवुन घ्यावी यावर आहे. देशांतर्गत मुद्द्यांवर करा ना कंठशोक... कुणि नाहि म्हटलय... पण देशाच्या सीमारेषांच्या मर्यादा पाळायला हव्यात. दुसरा मुख्य आक्षेप तर स्वतः पक्षप्रमुखांच्या वाचाळवीरतेचा आहे. विरोधी मताचा आदर, त्याचे विरोध करण्याचे हक्क सर्वथैव मानणे हा लोकशाहिचा गाभा. अशी सर्वात मोठी लोकशाही मिरवणारा भारत हा जगमान्य देश. या देशाच्या निवडुकीत विरोधिपक्षाकडुन एक संभाव्य प्रधानमंत्रीपदाचा उमेदवार जाहिर होणं. व या उमेदवारावर एक दशकभर विरोधकांचं शिरकाण करण्याचा आरोप करणं. त्याला केंद्राची हरकत नसल्याचा प्रच्छन्न आरोप करणं. हि संपूर्ण घटना मला फार गंभीर वाटते. याला फक्त वाचाळवीरता म्हणुन सोडुन देणं थोडं कठीण जातं. अशा कट्यांचे नायटे होतात व ते देशाच्या इभ्रतीला मारक ठरु शकतात. केवळ केजरीवालंविरुद्ध राळ उठवावी इतक्या क्षुल्लक कारणासाठी हा आलाप नाहि. आआपचा राजकारणातला उदय अनेकांगानी आशादायक आहेच. भारताच्या राजकारणाला व्यक्तीसमस्या, भ्रष्टाचारविरोध वगैरे मुद्द्यांवर फोकस करायला लावणारे आआपचे कार्यक्रम केवळ फँटसी न राहता ते वास्तवात उतरावे म्हणुनच नुकताच जन्माला आला असतानाही आआपकडुन जास्त जबाबदारीने वागण्याची अपेक्षा आहे.

In reply to by अर्धवटराव

विकास 27/03/2014 - 20:49
संपूर्ण प्रतिसादाशीच समहमत पण विशेष करून खालील भागाशी:
केवळ केजरीवालंविरुद्ध राळ उठवावी इतक्या क्षुल्लक कारणासाठी हा आलाप नाहि. आआपचा राजकारणातला उदय अनेकांगानी आशादायक आहेच. भारताच्या राजकारणाला व्यक्तीसमस्या, भ्रष्टाचारविरोध वगैरे मुद्द्यांवर फोकस करायला लावणारे आआपचे कार्यक्रम केवळ फँटसी न राहता ते वास्तवात उतरावे म्हणुनच नुकताच जन्माला आला असतानाही आआपकडुन जास्त जबाबदारीने वागण्याची अपेक्षा आहे.
राजकारणात आले ते देखील उत्तमच पण त्यानंत\र जे काही चालले आहे ते आक्षेपार्ह आहे.

In reply to by अर्धवटराव

ऋषिकेश 28/03/2014 - 14:18
भुमिका व अपेक्षा समजली. अंशतः सहमतीचे काहि छोटे मुद्दे आहेत पण ते काही खरे नव्हे! माझ्या दृष्टीने आआपची भारतीय परिप्रेक्ष्यातील अपेक्षित भुमिका व तुमच्या अपेक्षित भुमिका यात बरेच मोठे अंतर आहे. त्यामुळे आपले एकमत होणे बरेच कठिण आहे. :)

In reply to by संजय क्षीरसागर

उपास 27/03/2014 - 00:43
अहो संक्षि, त्याबतीत तुम्ही बरोब्बर तुमच्या बाब्या म्हणजे केजरीवालच्या लायनीवर गेल्यात.. आपल्याला अडचणीचं ते सगळं सोडून द्ययाचं आणि आपलचं घोडं पुढे दामटत राहायचं! तुम्हाला मागे मी म्हटलं होतं की आपली अमेरिकन लोकशाही नाहिये, तेथे तुम्ही सोयीस्कर दुर्लक्श केलतं. दोन्ही कडून उभं राहाणं काहीच गैर नाही आणि वाराणसीतल्या एखाद्या मतदार संघाने (किंवा कुठल्याही एका मतदारसंघाने) भारताचा भावी पंतप्रधान ठरवावा असं तुमचं मत असेल तर धन्य झाली. आपण काही मोदी समर्थक नाही पण केजरीवालपासून खुप मोठा धोका ढळढळीत दिसतोय भारताला.. आंतरराष्ट्रीय पातळीवर वर अर्धवटरावांनी म्हटल्याप्रमाणे भारताची प्रतिमा मलिन करुनच सोडणार तो..! ढोंगीपणा, स्वार्थीपणा आणि आपण आहोत त्यापेक्षा ग्रेट असं दाखवणं ह्यात केजरीचा हात सद्ध्या तरी कुणी धरेल असं वाटत नाही, गंमत म्हणजे सुशिक्षित लोकं जी केजरीच्या बाजूने होती, दिल्ली प्रकरणानंतर बाजूला झालेयत एवढं सुद्धा कळेना त्याला!

In reply to by संजय क्षीरसागर

विकास 27/03/2014 - 00:57
अरविंदना AK 49 असं संबोधून ते पुढे म्हणाले की केजरीवाल ISI चे हस्तक आणि पाकिस्तानचे एजंट आहेत! आता काय फरक राहीला काँग्रेसी नेत्यात आणि मोदींच्यात? मोदींनी जे पाहीले ते सांगितले काँग्रेसने दुर्लक्ष केले हा फरक आहे. मोदींनी "ISI चे हस्तक आणि पाकिस्तानचे एजंट" म्हणलेले नाही. त्यांचे वाक्य असे आहे: "There are three AKs in Pakistan who are being admired. AK 47, AK Antony and AK49. This third one, AK 49, has just launched a political party," अर्थात केजरीवालांच्या एकाच वेळेस खुळचटपणामुळे आणि लबाडीमुळे ते असे काही वागत आहेत जे पाकीस्तानच्या पथ्यावर पडत आहे आणि म्हणून पाकीस्तान त्यांचे कौतुक करत आहे... असे काय ते करत आहेत? खालची चित्र पहा... हे आप च्या संस्थळावरचे आहे. नकाशातले काश्मीर भारतात नाहीच! तेच अरूणाचल प्रदेशाचे पण... अर्थातच बोंबाबोंब झाल्यावर ते काढून टाकण्यात आले आहे. पण माहीतीतंत्रज्ञानाच्या जगात काही कायमस्वरूपी खोडणे अवघडच असते. तेच येथे पण झाले आहे: (इंडीया टूडे मधून घेतलेला आहे). AAP Map The embarrassing botch-up on the AAP website's donations page, a map of India which showed parts of Kashmir as a part of Pakistan, has now been removed from the website, yet it has already been circulated on Twitter.

गंमत म्हणजे पब्लीकने ते लक्षात आणून दिल्यावर तो भारतीय दंडविधानानुसार बेकायदेशीर नकाशा तात्काळ काढून टाकण्यात आला. पण भारताचा अधिकृत नकाशा मात्र ठेवण्यात आला नाही. असे का करावे? का पाकीस्तानच्या भावना दुखावतात म्हणून?

हे दुसरे रेडीओ पाकीस्तानचे ९ जाने. २०१४ चे अधिकृत ट्वीट आहे. ते अजूनही ट्वीटरवर मिळू शकते. PakRadio त्या व्यतिरीक्त आपचे नेते प्रशांत भूषण काय म्हणाले ते माहीत असेलच. नक्षलवादासंदर्भात आत्ता चर्चा नको. तो मुद्दा पण येईलच लवकर... थोडक्यात मोदींच्या भाषणात एके हे एजंट आहेत असे म्हणलेले नसताना देखील, कस्सा माझा गरीबबिचार केजरू... ट्वीट करतो, "Did Modi ji call me an agent of Pakistan and AK 49? " ... ह्याला खोटारडेपणा म्हणायचे नाहीतर काय म्हणायचे?

In reply to by विकास

अर्धवटराव 27/03/2014 - 01:08
आपल्या सक्ख्या/सावत्र भावाला विरोध करण्यासाठी कुणी आपल्या आईला भर रस्त्यावर नागडं करावं, तसलं वागतोय केजरीवाल... आणि त्याचं कौतुक होतय भारतात... अहो राजकारण, सत्तासंघर्ष वगैरे ठीक आहे. तो मोदी किंवा दुसरं कुणीही सत्तेत यावं, येऊ नये, काय व्हायचं ते होईल. हे जाणं येणं सुरुच असतं. पण देशाची इज्जत विकुन इमानदारीची टोपी विकत घेणार्‍यांचं पीक उपजावं हे अत्यंत लांछानास्पद आहे.

In reply to by अर्धवटराव

बंडा मामा 27/03/2014 - 02:23
अर्धवटराव असले बरेच मुद्दे/विडीयो आले आणि गेले. केजरीवालचे काश्मिर विषयी काय मत आहे हे स्पष्ट आहे. त्याने बर्‍याचदा ते मांडले आहे. उगाच नकाशे काढले आणि प्रशांत भुषण काय म्हणाले वगैरे वरुन सभ्यतेच्या मर्यादा सोडू नयेत.

In reply to by बंडा मामा

अर्धवटराव 27/03/2014 - 02:37
नकाशे, प्रशांत भूषण, काँग्रेस नेत्यांची हत्या वगैरे तुम्हाला सिरीयस वाटाव्या असा माझा काहि आग्रह नाहि. देशाच्या सीमेपलीकडे त्याचे काय व्हायचे ते परिणाम झालेच आणि होतीलच.

In reply to by बंडा मामा

विकास 27/03/2014 - 06:00
मर्यादांच्या बाबत बोलताना ... नकाशासंदर्भातील परत वरच्या प्रतिसादातील भाग चोप्य पस्ते करतो...
गंमत म्हणजे पब्लीकने ते लक्षात आणून दिल्यावर तो भारतीय दंडविधानानुसार बेकायदेशीर नकाशा तात्काळ काढून टाकण्यात आला. पण भारताचा अधिकृत नकाशा मात्र ठेवण्यात आला नाही. असे का करावे? का पाकीस्तानच्या भावना दुखावतात म्हणून?

In reply to by बंडा मामा

विकास 27/03/2014 - 06:39
केजरीवालांनी खालील गोष्टी स्पष्ट केल्या होत्या...
  1. राजकारणात येणार नाही.
  2. (मुलांच्या डोक्यावर हात ठेवून) काँग्रेस भाजपाला पाठींबा देणार नाही आणि घेणारही नाही.
  3. ज्यांनी आंदोलनात भाग घेतला त्यांच्या खात्यावरील त्या काळातली (दिल्लीतली) वीज बील थकबाकी माफ करेन.
  4. दिल्लीत आमदार झालेल्यांना (त्यात स्वतः एके पण आले) खासदारकीची तिकीटे दिली जाणार नाहीत.
  5. वगैरे वगैरे
तेंव्हा भातावरून शिताची परीक्षा केली तर चालेल नाही का?

In reply to by अर्धवटराव

चिगो 28/03/2014 - 15:56
पण देशाची इज्जत विकुन इमानदारीची टोपी विकत घेणार्‍यांचं पीक उपजावं हे अत्यंत लांछानास्पद आहे.
क्या बात, अर्धवटराव.. अत्यंत धारदार वाक्य. च्यामारी, तुम्ही लढाच निवडणूक आता..

In reply to by प्रसाद१९७१

विकास 27/03/2014 - 18:51
जो भाग भारताच्या ताब्यात नाही तो भारतानी त्याच्या नकशात का दाखवावे? उद्या भारत चीन पण दाखवेल नकाशात. त्या नकाशात श्रीनगर पण भारतात नसल्याचे दाखवले आहे. मग तुमचे असे म्हणणे आहे का की श्रीनगर भारतात नाही म्हणून? चीन अरूणाचल प्रदेश त्यांच्या नकाशात दाखवते. आपचा नकाशा पाहीला तर त्यात तो भाग देखील डिस्प्युटेड म्हणून दाखवला आहे...

In reply to by विकास

प्रसाद१९७१ 28/03/2014 - 17:59
श्रीनगर पण भारतात नसल्याचे दाखवले आहे
जर तुम्ही श्रीनगर ला गेलात तर तुम्हाला कळेल की ते खरच भारतात नाहीये. लष्कराच्या बळावर दाबुन ठेवले आहे.

In reply to by प्रसाद१९७१

श्रीगुरुजी 28/03/2014 - 21:19
पाकिस्तानची सरहद्द ओलांडून श्रीनगरमध्ये अतिरेकी घुसतात व तिथून उर्वरीत भारतात जाऊ शकतात. काश्मिरवरून भारत-पाकिस्तानमध्ये ४ वेळा युद्ध झालेले आहे. त्यामुळे तिथे लष्कर अत्यावश्यक आहे. तुमच्या वाक्यावरून तुम्हाला असे म्हणायचे असावे की काश्मिरी जनतेला भारतात रहायचे नाही व निव्वळ लष्कराच्या जोरावर त्यांना गप्प करण्यात आले आहे आणि संधी मिळाली तर तिथली जनता भारताच्या बाहेर पडेल. चॅथम इंटरनॅशनल या इंग्लंड मधील संस्थेने २००९ मध्ये काश्मिरमध्ये एक सर्वेक्षण केले होते. त्यांचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे - काश्मिर स्वतंत्र देश म्हणून हवा - ४३ % (श्रीनगर खोर्‍यातील बहुसंख्य नागरिकांना काश्मिर स्वतंत्र देश हवा आहे. जम्मू व लडाख मधील नागरिकांचे मत उलटे आहे) भारतात विलिनीकरण हवे - २८% (श्रीनगर खोर्‍यातील बहुसंख्य नागरिकांना भारताबरोबर विलिनीकरण नको आहे. जम्मू व लडाख मधील नागरिकांचे मत उलटे आहे.) पाकिस्तानात विलिनीकरण हवे - २ % (फक्त २ टक्के) सध्याची ताबारेषा ही कायमस्वरूपी सीमारेषा करावी (म्हणजे भारताकडील भाग भारताकडे आणि पाकिस्तानने बळकावलेला पाकिस्तानकडे) - १९ % माहित नाही/भारत-पाकिस्तान संयुक्त नियंत्रण - ८ % एकंदरीत भारतातच रहायचे असे ४७ % लोकांचे मत आहे व स्वतंत्र व्हायचे असे ४३ % लोकांना वाटते. निम्म्याहून जास्त लोकांना भारताच्या बाहेर जावयाचे नाही. स्वतंत्र काश्मिर किंवा भारतात विलिनीकरण किंवा सध्याची ताबारेषा हीच कायमस्वरूपी सीमारेषा असेच ३ मुख्य पर्याय दिसत आहे. असे विचित्र मतविभाजन असल्यामुळे काश्मिरमध्ये सार्वमतातूनसुद्धा बहुमताने कोणताही तोडगा निघणे अशक्य आहे. त्याचप्रमाणे काश्मिर खोरे व लडाख आणि जम्मूतील लोकांची मते पूर्णपणे परस्परविरोधी आहेत. हा अहवाल इथे उपलब्ध आहे. http://www.chathamhouse.org/sites/default/files/public/Research/Asia/0510pp_kashmir.pdf

In reply to by प्रसाद१९७१

गब्रिएल 30/03/2014 - 18:44
जर तुम्ही श्रीनगर ला गेलात तर तुम्हाला कळेल की ते खरच भारतात नाहीये. लष्कराच्या बळावर दाबुन ठेवले आहे. येक लंबर निर्बुद्ध प्रतिसाद. का काय आएसाय का दावूदकड्न काय मलिदा येतोय काय?

In reply to by विकास

प्रसाद१९७१ 28/03/2014 - 18:01
चीन अरूणाचल प्रदेश त्यांच्या नकाशात दाखवते
अरुणाचल प्रदेश कधी भारतात होआ? ब्रिटिशांच्या कृपेनी तो भारताला जोडला गेला. आणि दिल्लीत मणिपुरी मुलाला चीनी म्हणुन तुम्हा भारतीय लोकांनीच मारला आणि त्याला चीनी म्हणत होते. जर तो चीनी होता तर मग मणिपुर आणि अरुणाचल, मेघालय भारतात कसे?

In reply to by प्रसाद१९७१

क्लिंटन 28/03/2014 - 18:05
दिल्लीत मणिपुरी मुलाला चीनी म्हणुन तुम्हा भारतीय लोकांनीच मारला
तुम्हा भारतीय लोकांनी म्हणजे याचा अर्थ तुम्ही भारतीय नाही का? बाकी चालू द्या.

In reply to by क्लिंटन

प्रसाद१९७१ 28/03/2014 - 18:07
जन्मानी भारतीय ( जे कोणाच्या हातात असते ?). मी भारतीय आहे की नाही ह्या पेक्षा मी काय लिहीले आहे त्यावर विचार करा. टीपिकल भारतीय मनोवृत्ती दाखवू नका.

In reply to by प्रसाद१९७१

बंडा मामा 28/03/2014 - 23:53
मी भारतीय आहे की नाही ह्या पेक्षा मी काय लिहीले आहे त्यावर विचार करा. टीपिकल भारतीय मनोवृत्ती दाखवू नका.
अवास्तव मागणी केली आहेत तुम्ही. ह्या स्वघोषीत पॉलीटीकल अ‍ॅनालिस्ट लोकांच्या डोक्यात काहीही शिरणार नाही.

In reply to by प्रसाद१९७१

मित्रा, ज्या भागाचा अधिकृतरित्या ताबा सोडलेला नाही तो भाग कागदोपत्री आपल्या नकाशात दाखवणे योग्य आहे. कारण त्याने आपला त्या भागावर क्लेम राहत असावा. उद्या युद्ध झालेच तर तो भाग आपण प्रत्यक्षात ताब्यात घेऊ शकतो. जर आत्ताच तो दाखवला नाही तर क्लेप सोडून दिल्यासारखे आहे, मग युद्धात जय झाला तरी तो भाग आपण आपला आहे असे म्हणू शकत नाही - अर्थात हे भारत हा आंतरराष्ट्रीय (वाचा: अमेरिकन) दडपणाखाली अती झुकणारा देश आहे आहे हे समजूनच लिहीले आहे. नाहीतर चीन सारखे देश असूरी लष्करी ताकदीच्या आणि मुख्य म्हणजे ठाम राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर वाट्टेल ते परदेशी प्रदेश आपल्या नकाशात दाखवतात (यातली दुसरी गोष्ट नक्कीच आपल्याकडे नाही).

In reply to by मंदार दिलीप जोशी

प्रसाद१९७१ 28/03/2014 - 17:54
ज्या भागाचा अधिकृतरित्या ताबा सोडलेला नाही
अधिकृत रित्या म्हणजे काय? ह्याच कॉग्रेस सरकार नी "कसेल त्याची जमिन" असा कायदा आणुन ब्राह्मणांच्या जमिनी लाटल्या. पाकिस्तान आता तो भाग गेली ६२ वर्ष कसत आहे, मग तो त्यांचा नाही का?

In reply to by मंदार दिलीप जोशी

प्रसाद१९७१ 28/03/2014 - 17:57
नाहीतर चीन सारखे देश असूरी लष्करी ताकदीच्या
तुमचे लष्कर म्हणजे देवाचे सैन्य आणि चीन चे लष्कर म्हणजे "असुरी"????? असे नसते हो. जरा मोठे व्हा. आणि युद्धात जय वगैरे होइल असली दिवास्वप्न बघु नका. सैन्या कडे २० दिवस पुरेल एव्हडा पण दारुगोळा नाहीये. कारगील च्या छोट्याश्या चकमकीत बोफोर्स चे तोफगोळे संपायला आले होते.

In reply to by प्रसाद१९७१

गब्रिएल 30/03/2014 - 18:50
मंग तर तुमच्या म्हण्ण्यापर्माने हे भुस्काट कॉन्ग्रेस सर्कार पाडलं पायजेच नाय्का? वा वा प्रसाद१९७१म्हंत्यात, वोट फॉर मोदी. लै झ्याक नाय्का?

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी 27/03/2014 - 14:01
>>> आज तर जम्मूत मोदींनी हाईट केली. अरविंदना AK 49 असं संबोधून ते पुढे म्हणाले की केजरीवाल ISI चे हस्तक आणि पाकिस्तानचे एजंट आहेत! भारताचा नकाशात काश्मिर वगळल्यामुळे व काश्मिरमध्ये सार्वमत घ्यावे अशी मागणी 'आप'च्या वरिष्ठ नेत्याने केल्यामुळे काही जण केजरीवालांना आयएसआय चे हस्तक व पाकिस्तानचे एजंट म्हणत आहेत. जर केजरीवालांना या टीकेचा राग आला असेल, तर असे न म्हणता आपण त्यांना उदारमतवादी व निधर्मी म्हणूयात. आता तरी खूष ना!

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी 27/03/2014 - 21:00
>>> आज तर जम्मूत मोदींनी हाईट केली. अरविंदना AK 49 असं संबोधून ते पुढे म्हणाले की केजरीवाल ISI चे हस्तक आणि पाकिस्तानचे एजंट आहेत! आता काय फरक राहीला काँग्रेसी नेत्यात आणि मोदींच्यात? भावी PM इतका खोटारडा आणि भंपक वक्तव्य करणारा असू शकतो याचं नवल वाटतं. अर्थात स्वतःच्या सत्ताभिलेषाला दुसरा शह देतोयं असं वाटल्यावर असा बेलगामपणा स्वाभाविक आहे. केजरीवाल तर गेले अनेक महिने हाईट करत आहेत. गुजरातेत जाऊन कोणत्याही पुराव्याशिवाय त्यांनी थेट गंभीर आरोप केले की,"मोदी आपल्या विरोधकांना विकत घेतात किंवा मारून टाकतात". अशा गंभीर आरोपांसाठी कोणतेही पुरावे द्यायची त्यांना गरज वाटत नाही. कदाचित विरोधकांना ते मॅनेज करत असतील. पण ते थेट त्यांना मारून टाकतात? अशा मारल्या गेलेल्यांची यादी आहे का केजरीवालांकडे? परवा वाराणशीत बोलताना बेजबाबदार आरोपांची नवीन उंची त्यांनी गाठली. "मोदी वाराणशीतून निवडून आले तर इथले सगळे उद्योगधंदे बंद पडतील. वाराणशीच्या आजूबाजूच्या गावातील सर्व शेतकरी आत्महत्या करतील." असे अत्यंत बेलगाम आरोप त्यांनी केले. स्वच्छ राजकारणाचा पुकारा देणारा व व्यवस्था बदलायला ज्याने अवतार धारण केला आहे, अशा महात्म्याने असे बिनबुडाचे गंभीर आरोप करावे याचा अत्यंत खेद वाटतो. मोदी वाराणशीतून निवडून आले तर ते इथला विकास करणार नाहीत किंवा ते या मतदारसंघाकडे दुर्लक्ष करतील असे आरोप एकवेळ ठीक आहेत. पण ते निवडून आले तर इथले सगळे उद्योगधंदे बंद होतील आणि सर्व शेतकर्‍यांना आत्महत्या करावी लागेल? केजरीवालांच्या बाबतीत किती खालची पातळी गाठावी याला काहीच मर्यादा दिसत नाही. >>> आणि केजरीवालांचा हा ट्विट देखिल लक्षात घेण्यासारखा आहे : >>> Did Modi ji call me an agent of Pakistan and AK 49? Kya PM ke daawedar ko ye bhasha use karna shobha deta hai? ..... केजरीवालांनी आणि आप समर्थकांनी जरा अंतर्मुख होऊन आपण जे बिनबुडाचे सनससाटी आरोप करत आहोत ते आपल्याला शोभा देतात का याचा विचार करावा.

धन्या 27/03/2014 - 11:06
छान चालू आहे. आयायटीच्या यमटेकचा उदो उदो करणार्‍यांना सांगावेसे वाटते, बाबानो शालेय किंवा पुस्तकी शिक्षणाचा आणि माणसाच्या माणूस म्हणून असण्याचा विशेष संबंध नसतो. वास्तवाचं, आजू-बाजूच्या परिस्थीचं नेमकं भान नसलेला पुस्तकी हुशार स्वतःला आणि इतरांना खडडयात घालू शकतो.

In reply to by धन्या

प्रसाद१९७१ 27/03/2014 - 18:09
माझ्या कंपनीत तर "मी आय आय टी मधुन पास झालो" असे बोर्ड लावुन बसला तरी विश्वास बसणार नाही अशी बथ्थड आय आय टी पासआउट माणसे बघितली आहेत ( अनेक )

In reply to by बंडा मामा

मैत्र 30/03/2014 - 21:19
काही दहावी नापास आहेत की काय वाटावं असे बत्थड सुद्धा दिसतात - बरोबर ना? त्यांच्या आय आय टी / आय आय एम बद्दल काहीच कल्पना नाही त्यामुळे ते बत्थड असण्याबद्दल जास्त शक्यता वाटते.. तुम्हाला वाटतात बत्थड म्हणजे १००% बत्थड असलेच पाहिजेत - कारण तुम्हाला वाटतं तेच आणि फक्त तेवढंच खरं आणि बरोबर.. - हो ना?

In reply to by नानासाहेब नेफळे

विकास 27/03/2014 - 20:23
अहो ते आय टी आय असतील ,परत विचारुन पहा. आय टी आय मधून असणार्‍यांना तुच्छ लेखणे हा देखील एक नवजातीयवादच आहे नाही का?

मुख्यमंत्रीपदावरुन ४९ दिवसात कुल्याला पाय लाऊन पळून गेलेले केजरीवाल यांनी सरकारी निवासस्थान मात्र अद्यापही सोडलेले नाही (काय प्रामाणिकपणा आहे बघा :P ) अशा या महाशयांना ८५,०० भाडे भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. Arvind Kejriwal told to pay Rs 85,000 as monthly rent NEW DELHI: The Delhi government has issued a notice to former chief minister and Aam Aadmi Party chief Arvind Kejriwal to pay Rs 85,000 per month as rent for the Tilak Lane flat in which he has been staying since February 1. Party sources said no notice had been received till Thursday night, but Kejriwal would pay the rent and continue to stay in the house till August. The AAP leader had resigned on February 14, only days after he had moved into the flat —C-II/23. Shortly after that, he had announced that he would stay in it till his daughter's exams are on, which finished last week. On Thursday, sources said he would stay in the flat for five more months and will pay the rent for that duration. According to the norms, a Delhi minister is allowed to stay in his or her official residence for 15 days without paying rent after a particular government ceases to exist. The notice issued by the special secretary of PWD after lieutenant governor's clearance has asked Kejriwal to pay the market rent of Rs 85,000 per month from March 1 for the three-bedroom flat in central Delhi. He has also been asked to respond to the notice within a week. Earlier this month, PWD had sent another letter to Kejriwal, asking him to vacate the flat since he had already crossed the 15-day period. Party sources said that soon after resigning, Kejriwal had announced that he would continue to stay in the house by paying rent for the permissible six months. "Both notices were sent as per protocol. Kejriwal has not started paying rent right now since there was no intimation by the government on the amount to be paid. Once he receives the notice, he will pay the rent. He will also not stay in the house beyond the duration that has been permitted for ministers," a source said.

In reply to by मंदार दिलीप जोशी

ऋषिकेश 28/03/2014 - 10:04
मुख्यमंत्रीपदावरुन ४९ दिवसात कुल्याला पाय लाऊन पळून गेलेले केजरीवाल यांनी सरकारी निवासस्थान मात्र अद्यापही सोडलेले नाही (काय प्रामाणिकपणा आहे बघा )
त्यांच्या मुलांच्या परिक्षा संपल्या की ते निवासस्थान बदलणार आहेत असे त्यांनी मुलाखतीत सांगितल्याचे आठवते. ऐन परिक्षेत घरे बदलणे किती त्रासदायक होऊ शकते याची कल्पना असल्याने हे कारण मला संयुक्तिक वाटले.

In reply to by ऋषिकेश

केजरीवालांनी दिल्ली सरकारला तशी विनंती केली आहे आणि त्यासाठी लागणारे जास्तीचे भाडे (तो फरक मोठा आहे) देणार आहेत. पाच बेडरुमचा फ्लॅट वगैरे बोंबाबोंब मिडियानं केली होती पण तो तीन बेडरुम आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

८५००० रुपये भाडे द्यायला या माणसाकडे पैसा कुठून येणार ते उघड आहे. फोर्ड फौंडेशन नैतर लोकांकडे हात पसरणार. पाच बेडरुमचा फ्लॅट वगैरे बोंबाबोंब मिडियानं केली होती पण तो तीन बेडरुम आहे. >> किती तो त्याग. फ्कत ३ बेडरूमचा फ्लॅट घेतला, पण तो अजून सोडवत नाहीये सरकारी फ्लॅट. अहाहा काय प्रामाणिकपणा.

In reply to by मंदार दिलीप जोशी

सरळ व्यवहार आहे. तुम्हाला पंचाइत असण्याचं कारण नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

विकास 28/03/2014 - 20:36
त्यांचे निकटवर्तीय त्यांना मदत करतायंत हे निकटवर्तीय कोण समजायला हवे नाही का? नाहीतर एकीकडे हेलीकॉप्टर/विमानावरून बोलायचे आणि दुसरीकडे स्वतःचे झाकून ठेवायचे! त्या व्यतिरीक्त निवडणूक लढवत असताना नक्की कुणाचा निधी घेतला आहे, कुठे वापरला जात आहे वगैरे गोष्टी कायद्याने देखील गरजेच्या आहेत.

In reply to by विकास

ऑगस्टपर्यंत घर ठेवणारेत म्हणत होते. ते मुलीची परीक्षा होईपर्यंत म्हणजे मे पर्यंत आहे. दिल्ली सरकारनं आता ( १ मार्च पासून) ८५,००० प्रती महिना भाडे ठरवले आहे. तीन महिन्याचं एकूण भाडं २.५५ लाख होईल. ही रक्कम त्यांना परवडणारी नसेल तर ते घर सोडतील. पण मोदी अंबानींचं विमान सोडू शकणार नाहीत. केजरीवालांनी Joint Commissioner of Income Tax म्हणून कार्यभार सांभाळला आहे. पैसे कुठून आणले याचा वॅलिड पुरावा द्यावा लागतो हे याची त्यांना कल्पना नसेल असं समजणं निवाळ अज्ञान आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

विकास 28/03/2014 - 21:36
केजरीवालांनी Joint Commissioner of Income Tax म्हणून कार्यभार सांभाळला आहे. आता हा विषय काढलाच आहे म्हणून तेथे काय दिवे लावले होते, हे ह्या हिंदू मधील Consumer Protection Council, Tamil Nadu, च्या सेक्रेटरीने लिहीलेल्या लेखात वाचू शकता: Understanding Arvind Kejriwal अर्थात असल्या लेखाने एके चाहत्यांमधे काही फरक पडणार नाही. बाब्या बाब्याच रहाणार तरी, विषय निघाला म्हणून सांगितले.... काही भाग खाली चिकटवत आहे. Consider how he got out of government service. While serving as a Joint Commissioner in the Revenue Department (Income Tax) under the Finance Ministry, he went on a sabbatical (paid leave) from November 1, 2000 to October 31, 2002, and went abroad. One condition for such leave is that the employee must serve continuously for at least three years after return, failing which he or she must pay back the salary he drew over two years with penalty. अर्थात केजरीवाल ते मान्य करायला तयार नव्हते आणि नेहेमीसारखा आक्रस्ताळे पणा केला. पण शेवटी जेंव्हा कारावास आणि घरजप्तीपर्यंत कायद्यानुसार वेळ आली तेंव्हा: "When it became clear the government would initiate proceedings, he announced on October 30, 2011 that he would borrow from his friends and pay the dues of Rs.9.28 lakh. He wrote to Prime Minister Manmohan Singh on November 3, 2011 enclosing the cheque." आता हे ९.२८ लाख रूपये कुणाकडून घेतले आणि त्याच्या बदल्यात काय फेवर केले ह्याला गुलदस्यात ठेवले गेले...

In reply to by विकास

त्यात `दिवे लावले' वगैरे भाषा वापरण्यात अर्थ नाही. आणि अट, घेतलेला पगार अधिक पेनाल्टी अशी होती (जी कोणत्याही सरकारी नोकरीत असते). कुठलीही फालतू लिंक देण्या आधी रॅमन मॅगसेसे अ‍ॅवॉर्ड फौंडेशनवर प्रकाशित झालेली त्यांची ही बायोग्राफी वाचा KEJRIWAL’S first posting was as assistant commissioner of income tax in a district in Delhi. He had a staff of around ten people who received and processed the income statements and tax returns of the residents and businesses in the area. The office had the power to conduct raids on the premises of those suspected of tax evasion and other irregularities, and to choose a few statements at random for deeper scrutiny. There was ample scope for corruption, and tax officers were expected to feed at the trough. Kejriwal would come to work on his scooter. Kejriwal often discussed the issue of corruption with some colleagues. “There was a sense of disgruntlement among the honest officers,” he says. “If you’re corrupt, you’re in the mainstream. If you’re honest, you’re sidelined.” But he says he did not suffer because of his honesty. Many in his staff were making a lot of money on under-the-table activities, but the responsibility for taking disciplinary action did not lie with him. “It was at a much higher level,” he explains. It would have been “extremely difficult for me if I started chasing them, because then I would just be chasing them and not be doing my own work.” Despite his misgivings about corruption, however, Kejriwal found tax matters “highly intellectually stimulating because a person will present a tax statement to you and you have to make out from that tax statement and your own investigative skills what his actual income is. I did some very good cases, so I also kind of made a name for myself in the department.” He was promoted to deputy commissioner in 2000 and was an additional commissioner when he resigned in 2006, a designation just below the top titles of chief commissioner and commissioner. His departure came about because the job, intellectually fascinating as it was, could not prevail over Kejriwal’s spiritual side. एकतर तुम्हाला विषयाची काहीही माहिती नाही. अत्यंत फालतू मुद्दे काढून चर्चा ढवळणं इतकाच काय तो प्रयास दिसतो.

In reply to by संजय क्षीरसागर

विकास 29/03/2014 - 00:49
कुठलीही फालतू लिंक देण्या आधी ऐका हो ऐका... या पुढे जर कोणी The Hindu या वर्तमानपत्रातील लि़ंक दिली तर तीची वर्गवारी फालतू सदरात केली जाईल! असो. आधीच्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे बाब्या तो बाब्याच असणार, तेंव्हा आपला प्रतिसाद वाचताना आश्चर्य वाटले नाही आणि मला खात्री आहे की त्या "फालतू" लिंकमधील मजकूर न वाचताच पुढचे लिहीणे चालू असेल म्हणून. चालूंदेत... तरी देखील काही वाक्यांचा समाचार घेणे क्रमप्राप्त आहे... रॅमन मॅगसेसे अ‍ॅवॉर्ड फौंडेशनवर प्रकाशित झालेली त्यांची ही बायोग्राफी वाचा अशा euphemistic अथवा नरोवा कुंजरोवा बायोग्राफीज टंकायला ढिगावारी प्रोफेशनल्स मिळतात... Cesar R. Bacani Jr. तर काय आंतर्राष्ट्रीय पत्रकार आहे. आता खालील वाक्यासंदर्भात He was promoted to deputy commissioner in 2000 and was an additional commissioner when he resigned in 2006, a designation just below the top titles of chief commissioner and commissioner. त्याच मॅगेसेसे च्या संस्थळावर मला केजरीवाल यांच्या एका लेखाचा दुवा मिळाला. वाचत असताना एकदम भरभरून येत होते. कधी एकदा चळवळीत उडी मारतो असे होत होते, पण... मग शेवटी वाचले (त्यांच्याच लेखात म्हणजे त्यांनीच लिहीलेले असणार): Arvind Kejriwal earned a degree in Mechanical Engineering from IIT Kharagpur in 1989. He joined the Indian Revenue Service in 1992a and set up Parivartan in Jan 2000. He was a Deputy Commissioner of Income Tax in Nov 2000 when he took two years sabbatical to work full time on Parivartan. He is currently on another two year leave working full time on Parivartan. थोडक्यात त्यांनी २००४ पर्यंत रजा घेतली हे ते मान्य करतात. आता हिंदूमधील (तुम्ही फालतू म्हणलेल्या) दुव्यामधे म्हणल्याप्रमाणे त्यांची पहीली २ वर्षे रजा पगारी होती तर नंतरची हिंदूच्या म्हणण्याप्रमाणे १८ महीन्याची केजरीवाल यांच्या म्हणण्याप्रमाणे २ वर्षांची (२४ महीन्यांची) अतिरीक्त बिनपगारी रजा घेतली होती. या सर्वासाठी त्यांनी बाँडवर सही केली होती. त्यानुसार रजा संपल्यावर सलग तीन वर्षे काम करणे अथवा दोन वर्षांचा (फुकट) घेतलेला पगार + त्यावरील व्याज देणे. अर्थातच ते करायला एके तयार नव्हते. आणि ते मॅगेसेसेच्या संस्थळावर लिहीण्यास ते विसरले. असो. होता है! ऐसा भी होता है!

In reply to by मंदार दिलीप जोशी

चिगो 28/03/2014 - 16:07
मुलांच्या परीक्षा असल्याने शासकीय घर ठेवावे लागेल, हे ते बोलले होते. "किंवा माझ्या पत्नीचे आय.टी. कमिश्नरपदाची पदोन्नती ड्यू आहे. तिला इथेच घर मिळेल, तिथे जाऊ.." एका माजी सरकारी अधिकार्‍याने सरकारी पोस्टींगबद्दल एवढा आत्मविश्वास दाखवणे, ह्याचे आश्चर्य वाटले..
केजरीवालांचे आजचे काशीतले भाषण १५-२० मिनिटे पाहत होतो. केजरीवालांनी अत्यंत नकारात्मक भाषण केले. संपूर्ण वेळ फक्त मोदींवर टीका करत होते. निवडून आलो तर आपण स्वतः किंवा आपला पक्ष नक्की काय करणार आहे याविषयी भाषणात चकार शब्द नव्हता. मोदी निवडून आले तर तुमचे कसे वाटोळे होईल हाच भाषणातला मुख्य मुद्दा होता. बाकी काहीच नव्हते.

द्राक्षांचा मुरांबा (मुर द्राक्षं)

अनन्न्या ·

इशा१२३ 25/03/2014 - 17:15
द्राक्षांचा मुरांबा नविनच प्रकार कळला..फोटोतले द्राक्ष आणी मुरांबा दोन्हीही छान!

रेवती 25/03/2014 - 17:18
वेगळाच प्रकार समजला. पहिल्या फोटोत सगळे रंग मस्त आलेत की लगेच हात लावावासा वाट्टोय. एक शंका आहे. जर द्राक्षे आंबट घ्यायची आहेत तर पाकात पुन्हा लिंबू कशाला पिळायचे?

In reply to by रेवती

अनन्न्या 25/03/2014 - 20:09
लिंबामुळे पाकाला चांगली चव येते. द्राक्षांच्या आंबट्पणावर लिंबाचे प्रमाण बदलायचे.

विजुभाऊ 25/03/2014 - 18:12
आंबटच हवीत का द्राक्षे? हल्ली द्राक्षांचा सीझन आहे पण आता आंबट द्राक्षे शोधणे आले
. इंडिया स्टोअर्स मधे बघ ना यशो. नक्की मिळतील तिथे. मला गेल्या वेळेस ऑर्डर करावी लागली होती. पण्या वेळेस नक्की मिळतील

अनन्न्या 25/03/2014 - 20:07
@यशोधरा, अगं टोचे मारायला नाही लागत, अक्षरशः बेदाणे होतात त्या द्राक्षांचे, देठाकडून पाक शिरतो त्यात. @ पिंगू, मी तयार मुरंब्याचा फोटो टाकलाय तसा रंग आला की मुरांबा चांगला टिकतो, कमी कढला तर मात्र नाही टिकत! द्राक्षं गोड मिळाली तर मात्र लिंबाच्या रसाच्रे प्रमाण वाढवा, पाकाला आंबटपणाची चव चांगली वाटते.

पैसा 28/03/2014 - 11:27
डिट्टेल पाकृ आणि सुरेख फोटो! चव तर छान असणारच!

nemake_va_mojake 25/01/2022 - 22:19
मुर्द्राक्षास... मुरवि मनोहर द्राक्षालागी सुधा मधुर अन् गंध केशरी मुर्द्राक्षाची द्राक्षरसाशी अशी चालली मधुरा-मधुरी द्राक्षम् मधुरम् पाकम् मधुरम् पाकामधले केशर मधुरम् द्राक्षरसासह मधुमद मधुरम् द्राक्षाधिपतेरखिलं मधुरम् - कौस्तुभ आजगांवकर

इशा१२३ 25/03/2014 - 17:15
द्राक्षांचा मुरांबा नविनच प्रकार कळला..फोटोतले द्राक्ष आणी मुरांबा दोन्हीही छान!

रेवती 25/03/2014 - 17:18
वेगळाच प्रकार समजला. पहिल्या फोटोत सगळे रंग मस्त आलेत की लगेच हात लावावासा वाट्टोय. एक शंका आहे. जर द्राक्षे आंबट घ्यायची आहेत तर पाकात पुन्हा लिंबू कशाला पिळायचे?

In reply to by रेवती

अनन्न्या 25/03/2014 - 20:09
लिंबामुळे पाकाला चांगली चव येते. द्राक्षांच्या आंबट्पणावर लिंबाचे प्रमाण बदलायचे.

विजुभाऊ 25/03/2014 - 18:12
आंबटच हवीत का द्राक्षे? हल्ली द्राक्षांचा सीझन आहे पण आता आंबट द्राक्षे शोधणे आले
. इंडिया स्टोअर्स मधे बघ ना यशो. नक्की मिळतील तिथे. मला गेल्या वेळेस ऑर्डर करावी लागली होती. पण्या वेळेस नक्की मिळतील

अनन्न्या 25/03/2014 - 20:07
@यशोधरा, अगं टोचे मारायला नाही लागत, अक्षरशः बेदाणे होतात त्या द्राक्षांचे, देठाकडून पाक शिरतो त्यात. @ पिंगू, मी तयार मुरंब्याचा फोटो टाकलाय तसा रंग आला की मुरांबा चांगला टिकतो, कमी कढला तर मात्र नाही टिकत! द्राक्षं गोड मिळाली तर मात्र लिंबाच्या रसाच्रे प्रमाण वाढवा, पाकाला आंबटपणाची चव चांगली वाटते.

पैसा 28/03/2014 - 11:27
डिट्टेल पाकृ आणि सुरेख फोटो! चव तर छान असणारच!

nemake_va_mojake 25/01/2022 - 22:19
मुर्द्राक्षास... मुरवि मनोहर द्राक्षालागी सुधा मधुर अन् गंध केशरी मुर्द्राक्षाची द्राक्षरसाशी अशी चालली मधुरा-मधुरी द्राक्षम् मधुरम् पाकम् मधुरम् पाकामधले केशर मधुरम् द्राक्षरसासह मधुमद मधुरम् द्राक्षाधिपतेरखिलं मधुरम् - कौस्तुभ आजगांवकर
साहित्यः दोन वाट्या आंबट द्राक्षं, दोन वाट्या साखर, दोन लिंबांचा रस, दोन-तीन लवंगा, वेलची दाणे, पाणी. कृती: द्राक्षं स्वच्छ धुवावीत. दोन वाट्या साखरेत साखर बुडेल एवढे पाणी घालून पाक करण्यास ठेवावा. पाकाचा थेंब डीशमध्ये टाकल्यावर पसरणार नाही, इतपत पाक घट्ट झाला की त्यात धुतलेली द्राक्षं, लवंगा, वेलची दाणे घालावेत. muramba पाक परत शिजत ठेवावा. द्राक्षांच्या रसामुळे पाक थोडा पातळ होतो.

मोदी खरच पंतप्रधान बनतील का !

आशु जोग ·

In reply to by बंडा मामा

मैत्र 27/03/2014 - 10:27
काही तरी काय बंडा मामा, आकडेवारीला काय अर्थ असतो का? मुद्दे, आकडे यातून काहीही निष्पन्न होत नाही. शेवटी तुम्हाला काय वाटतं तेवढं आणि फक्त तेच खरं - बरोबर आहे ना?

In reply to by मैत्र

बंडा मामा 27/03/2014 - 16:10
असं काही नाही, आपण ज्या बाबाची भक्ती करतो त्याची आकडेवारी इकडून तिकडून गोळा करुन आपले पुस्तकी ज्ञान थोडे पाजळले की भाबडा भक्तगण डोलायला लागतो आणि आपण सेल्फ प्रोक्लेम्ड गुरू बनायला मोकळे.

In reply to by मंदार दिलीप जोशी

गब्रिएल 01/04/2014 - 13:21
न्हाय न्हाय ! त्ये काय अजुन गुरु बिरु नाय बन्लेत. बंडामामा, संक्शी आनि नेभळे लय परयत्न करू र्‍हायले काय्बाय येडाचाळा करून गुरु बनाय्चा. पन मिपावर लय बेर्की लोकं हाय्त. लई मार पड्ला बेचार्‍याना. आसतं येकायेकाच नशीब :)

सध्या भाजपात एनडीएत आलेल्या व्यक्ती.. जगदंबिका पाल(४० वर्षे काँग्रेसी) रामविलास पासवान( लोजपा) रामदास आठवले (युपीएतला एक जुना सहकारी पक्ष,आरपीआय) सतपाल महाराज (चाळीस वर्षें काँग्रेसी) येदुयुरप्पा (जमीन घोटाळ्यातला भाजपनेच हकालपट्टी केलेला मुख्यमंत्री.) मनमोहन गेले मोदी आले ,अशीच परीस्थीती असणार आहे. जुनीच दारु आहे, बाटलीही जूनीच फक्त टोपण बदलेले आहे.

आयुर्हित 25/03/2014 - 14:12
मोदी येवोत अथवा कोणीही! आपल्याला राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद प्रतिबंध व जास्तीत जास्त नागरिक सुविधा हव्यात. भ्रष्टाचार, महागाई, वीज व इंधन बिल कमीत कमी हवे सकल राष्ट्रीय उत्पादन (GDP),राष्ट्रीय उत्पादन क्षमता (National Productivity)जास्त कसे होईल सर्व स्तरांवरचे प्रदूषण कमी करण्याचे सक्षम पर्याय शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या आत्महत्या रोखता आल्या पाहिजेत. नदीजोड प्रकल्प, गावागावात पोचणारे रस्ते, अन्न धान्याची नासाडी रोखणे व या सर्वात नागरिकांची वाढती जागरुकता व सहभाग हवाय!

बॅटमॅन 25/03/2014 - 14:20
अन घटकाभर धरा, झाला तुमचा मोदी पंतप्रधान..त्यानं काय होणारे? सर्कारी हपिसांतला भ्रष्टाचार थांबणारे? गल्लोगल्लीचे दीडदमडीचे नगरसेवक अन त्यांचे पित्ते नंगानाच करायचे थांबणारेत? डॉल्बीच्या भिंती उभ्या करून लोकांना त्रास देणे थांबणारे? सगळ्या गफ्फा आहेत हो गफ्फा....

In reply to by बॅटमॅन

भ्रष्टाचार नाही कमी झाला तरी पायाभूत सुविधांचा विकास जास्त होईल, उद्योगधंदे वाढतील, बेकारी कमी होईल. हे ही नसे थोडके.

संपत 25/03/2014 - 14:44
बाकी पासवान हा भारतीय राजकारणाचा खरा चेहरा आहे. गुजरात दंगलीमुळे नाराज होऊन रालोआ सोडणारे पण पासवान आणि आता मोदींच्या गळ्यात गळा घालणारे पण पासवान, मोदी आता पक्षात नवीन आलेल्या लोकांना अडवाणी समर्थकांच्या जागी उभे करत आहेत ही चाल ते लोक निवडून आले तर चांगली आहे पण त्यामुळे अंतर्गत बंडाळी पण वाढली आहे. त्यामुळे फासे कसे पडतात ते बघायचे.

विटेकर 25/03/2014 - 14:57
यांच्याशी अंशतः सहमत .. अंशतः सहमत नाही कारण मोदी पंतप्रधान झाल्यावर रोजच्या आयुष्यात फार मोठा फरक पडला नाही तरी लोकांच्या मानसिकतेत थोडासा फरक पडेल असे वाटते. एकूणातच सर्व क्षेत्रात जी मरगळ आली आहे त्यात थोडे चैतन्य येईल. शेवटी फील गुड वाटायला आणि खरोखरच्या सुधारणा व्हायला मानसिकता फार महत्वाचा भाग आहे. पाकेस्तान ने कुरापत काढली , महागाई वाढली , अराजकता वाढली, ब्रह्मघोटाळे झाले ,डॉलरचे भाव गगनाला भीडले तरी आमचे पंप्र ढीम्म ! नॉट मोअर द्यान अ वेजिटेबल ! मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यात थोडासा बदल होईल अशी अपेक्षा आहे. लोकांना "कणा" असलेला नेता लागतो मगच राष्ट्रात विजिगिषु चैतन्य निर्माण होते. त्यसाठी भौतिक साधनसामुग्रीची फार आवश्यकता असतेच असे नाही. भारतीय म्हणून आमची काही एक अस्मिता आहे आणि ती राहीली पाहीजे असे मूळात प्रत्येक भारतीयाला वाटत असतेच !हल्ली परदेशी प्रवास आणि एकूणच जग जवळ्येत चालले आहे त्यामुळे ही भावना अधिक जोमाने वाढीस लागली आहे आणि म्हणूनमोदी पंतप्रधान झाल्यास फरक पडायला सुरुवात होईल. गांधीजींच्यामागे जाणारे भारतीय / महाराजांच्यामागे जाणारे मावळे हे तत्कालीन अत्यंत निराशाजनक परिस्थितीतही आपली निष्ठा टिकवून ठाम उभे राहीले आणि विजयी झाले. ताकद शस्त्रात नसते तर ती चालवणाराच्या हातात आणि मानसिकतेत असते. मोदीच असे नव्हे तर कोणी ही एक ताठ कण्याचा माणूस आत्ता हवा आहे ही काळाची गरज आहे.. ( मी गांधीजी / महाराज यांची तुलना मोदी यांच्याशी करतोय असा कोणी गैरसमज करुन घेऊ नये , मी फक्त सक्षम नेता काय करु शकतो याचे उदाहरण दिले आहे, तो अंतर्गत तसेच बाह्य शत्रुंना पुरुन उरतो. असेच उदाहरण प्रभु रामचंद्राचे देखील आहे वानरांना घेऊन त्याने बलाढ्य रावणाचा पराभव केला ..)

In reply to by आशु जोग

हाडक्या 26/08/2015 - 14:54
पाकेस्तान ने कुरापत काढली , महागाई वाढली , अराजकता वाढली, ब्रह्मघोटाळे झाले ,डॉलरचे भाव गगनाला भीडले तरी आमचे पंप्र ढीम्म ! नॉट मोअर द्यान अ वेजिटेबल !
यात कै बदल मित्र हो ? मला तरी पंप्र अजून ढीम्मच दिसतेत महागाई, डॉलर भाव आणि पाकिस्तानी कुरापतीवर.
मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यात थोडासा बदल होईल अशी अपेक्षा आहे. लोकांना "कणा" असलेला नेता लागतो मगच राष्ट्रात विजिगिषु चैतन्य निर्माण होते. त्यसाठी भौतिक साधनसामुग्रीची फार आवश्यकता असतेच असे नाही.
म्हणजे नक्की काय व्हायला हवं होतं आणि ते होत आहे का ? अथवा जैसे थे आहे अजून तरी?
कारण मोदी पंतप्रधान झाल्यावर रोजच्या आयुष्यात फार मोठा फरक पडला नाही तरी लोकांच्या मानसिकतेत थोडासा फरक पडेल असे वाटते. एकूणातच सर्व क्षेत्रात जी मरगळ आली आहे त्यात थोडे चैतन्य येईल. शेवटी फील गुड वाटायला आणि खरोखरच्या सुधारणा व्हायला मानसिकता फार महत्वाचा भाग आहे.
हे मान्य पण सद्य स्थिती काय सांगतेय याबद्दल, ते जाणून घ्यायला आवडेल. ("वाट पहा आणि पहा" चे सल्ले कोणी द्यायला येऊ नयेत. आम्ही अजाईल पद्धतीवर विश्वास ठेवतो त्यमुळे तसे प्रतिसाद फाट्यावर मारले जातील.)

In reply to by हाडक्या

गॅरी ट्रुमन 26/08/2015 - 15:57
मला तरी पंप्र अजून ढीम्मच दिसतेत महागाई, डॉलर भाव आणि पाकिस्तानी कुरापतीवर.
महागाईचे डब्ल्यू.पी.आय सारखे आकडे तरी ऋण आहेत. आणि त्यात तेलाच्या घसरलेल्या किंमतीचा नक्कीच मोठा वाटा आहे हे पण तितकेच खरे. बाकी कोणी त्या डाळीबिळींचे भाव इथे पोस्ट करू नका ही विनंती. ज्या गोष्टींवर डल्ब्यू.पी.आय ठरतो (आणि ज्यावर रिझर्व्ह बँकेचे व्याजदर अवलंबून असतात) त्यात डाळी आणि भाज्यांपेक्षा इतर अनेक गोष्टींचा समावेश होतो आणि त्या सगळ्यांचा ओव्हरऑल परिणाम ऋण आहे. डॉलर भाव अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. चीनने आपल्या चलनाचे अवमूल्यन केल्यामुळे डॉलर मजबूत झाला आणि त्याचा परिणाम म्हणून गेल्या २-३ दिवसात रूपया जास्त कोसळला. आणि काही महिन्यात जर अमेरिकन फेडने व्याजाचे दर वाढवले तर रूपया आणखी कोसळू शकेल. हाडक्या, तुम्ही तसे करणार नाही याची खात्री आहे पण इतर कोणीही "मग मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाही असेच बाह्य घटक जबाबदार होते" असे म्हणत अंगावर येऊ नये ही विनंती. मनमोहन पंतप्रधान असताना सरकारच्या अंतर्गत धोरणांवर (पूर्वलक्षी प्रभावाने कराची अंमलबजावणी वगैरे) मी टिका केली होती-- बाह्य घटक आपल्या नियंत्रणात नसतात पण जे घटक आपल्या नियंत्रणात आहेत ते तरी फूलप्रूफ पाहिजेत असे काहीसे एका प्रतिसादात म्हटलेही होते. आज भारताची परिस्थिती २०१३ पेक्षा अधिक चांगली आहे हे मी नाही तर रघुराम राजन साहेब म्हणत आहेतः http://economictimes.indiatimes.com/news/economy/indicators/market-mayhem-a-temporary-phenomenon-macroeconomic-fundamentals-better-now-raghuram-rajan/articleshow/48674957.cms . तेव्हा त्याचे श्रेय जेवढे मोदी सरकारला द्यायला हवे ते दिलेच पाहिजे आणि मॅट किंवा पूर्वलक्षी कराच्या अंमलबजावणीवर ठोस भूमिका न घेतल्याचा दोषही. तिसरे म्हणजे पाकिस्तानविषयीचे धोरण म्हणाल तर इंग्लंडमधील डेली मेल या पेपरातील ही लिंक बघा-- http://www.dailymail.co.uk/indiahome/indianews/article-2785698/Islamabad-shocked-Indian-Army-launches-massive-retaliation-border-firing-confident-PM-Modi-promises-right-soon.html आणि हो ही बातमी ऑर्गनायझर, विवेक, कमल संदेश किंवा तरूण भारत मध्ये आलेली नाही. तसेच पाकिस्तानचा डॉनही म्हणत आहे की पाकिस्तानने भारताच्या unprovoked गोळीबाराची तक्रार United Nations Military Observer Group in India and Pakistan कडे केली आहे. हा ग्रुप भारताने काश्मीर प्रश्न यु.एन कडे नेल्यानंतर स्थापन केला गेला होता.या ग्रुपच्या दिल्लीतील ऑफिसला जागा खाली करायचेही आदेश मोदी सरकारनेच दिले होते.

In reply to by गॅरी ट्रुमन

अनुप ढेरे 27/08/2015 - 12:15
महागाईचे डब्ल्यू.पी.आय सारखे आकडे तरी ऋण आहेत. आणि त्यात तेलाच्या घसरलेल्या किंमतीचा नक्कीच मोठा वाटा आहे हे पण तितकेच खरे. बाकी कोणी त्या डाळीबिळींचे भाव इथे पोस्ट करू नका ही विनंती.
अगदी! सीपीआय पण ३-४% आहे. जो बराच अ‍ॅक्सेप्टेबल आहे. हा लेख वाचनीय आहे. http://indianexpress.com/article/opinion/columns/no-proof-required-why-inflation-fell/

In reply to by गॅरी ट्रुमन

हाडक्या 27/08/2015 - 15:19
मनमोहन पंतप्रधान असताना सरकारच्या अंतर्गत धोरणांवर (पूर्वलक्षी प्रभावाने कराची अंमलबजावणी वगैरे) मी टिका केली होती-- बाह्य घटक आपल्या नियंत्रणात नसतात पण जे घटक आपल्या नियंत्रणात आहेत ते तरी फूलप्रूफ पाहिजेत असे काहीसे एका प्रतिसादात म्हटलेही होते. आज भारताची परिस्थिती २०१३ पेक्षा अधिक चांगली आहे हे मी नाही तर रघुराम राजन साहेब म्हणत आहेतः http://economictimes.indiatimes.com/news/economy/indicators/market-mayhe... . तेव्हा त्याचे श्रेय जेवढे मोदी सरकारला द्यायला हवे ते दिलेच पाहिजे आणि मॅट किंवा पूर्वलक्षी कराच्या अंमलबजावणीवर ठोस भूमिका न घेतल्याचा दोषही.
हे पूर्णतः मान्य.. ! याबद्दल दुमत होण्याचे कसलेच कारण नाही. परंतु जसे तुम्हाला दोष दिसले आणि ते तुम्ही ते मांडलेत तो प्रांजळपणा अनेक समर्थकांना अपमान असल्यासारखा वाटतो आणि मुख्य कारण हे "सरकार बदलल्यावर सगळे बदलणार, विजिगिषु चैतन्य निर्माण होणार, खरोखरच्या सुधारणा येऊन देश महासत्ता होणार" असा जो ओव्हर-नाईट बदलांच्या अपे़क्षांचा लोकांनीच केलेला डोंगर हे आहे. कोणतेही सरकार आले तरी असे बदल लगेचच (ओव्हर नाईट) शक्य नाहीत आणि यात गेल्या सरकारची भलामण नाही की नव्या सरकारवर टिका नाही. हे आपले समाज वास्तव आहे आणि त्यास स्वीकारण्यास बरेच अंध समर्थक ( ते आप असो अथवा भाजपा अथवा इतर कोणताही पक्ष) अजिबातच तयार नसतात. देशास आवश्यक धोरणे ठरवणे, त्याकडे योग्य दिशेत वाटचाल होणे आणि धोरणांचा पाठपुरावा, मुलभूत बदलांची आस आणि लोकांचा सत्ता सहभागाबरोबरच पुढच्या पिढीसाठी सुदृढ, पोषक समाज निर्मिती या महत्त्वाच्या पण कमी ग्लॅमरस गोष्टींकडे जोवर लोकांचे दुर्लक्ष होत आहे तोवर अशा "सेविअर" मानसिकतेस काहीही करु शकत नाही.
तसेच पाकिस्तानचा डॉनही म्हणत आहे की पाकिस्तानने भारताच्या unprovoked गोळीबाराची तक्रार United Nations Military Observer Group in India and Pakistan कडे केली आहे.
डेली मेल रद्दड पेपर आहे त्यास बाजूस ठेवू. भारतातील कोणत्याही पेपरपेक्षा "डॉन" पत्रकारितेत उजवा आहे असं वाटतं. तुम्ही सांगितलेल्या बातमीत (मला आठवतंय त्या प्रमाणे) त्यांनी पाकिस्तानवर गोळीबार "झालाच" आहे आणि भारताचा असा "तथाकथित दावा" आहे, म्हणून दोघांनीही तक्रार केल्याचं म्हटलं आहे. भारत शस्त्रसंधीचे उल्लंघन करतो हा डॉन चा गेल्या ५ वर्षांपासूनचा दावा आहे आणि त्यात नवे काही नाही ह्याची नोंद घ्यावी. असो.

In reply to by हाडक्या

गॅरी ट्रुमन 27/08/2015 - 15:45
भारत शस्त्रसंधीचे उल्लंघन करतो हा डॉन चा गेल्या ५ वर्षांपासूनचा दावा आहे आणि त्यात नवे काही नाही ह्याची नोंद घ्यावी.
पाकिस्तानच्या पहिल्यापासूनच असे दावे करत आहे की. मुद्दा तो नाही. मुद्दा आहे की भारताने केलेल्या गोळीबाराविरूध्द पाकिस्तानने यु.एन च्या एजन्सीकडे धाव घेतली हा आहे. आणि ही बातमी मिंटसारख्या भारतीय पेपरातही आलीच होती. http://www.livemint.com/Politics/HshGr5iGhoXo4p2V1EabXK/Pak-targets-40-BoPs-with-mortar-shells-3-injured.html आम्हाला भारताने मारले म्हणून पाकिस्तानने यु.एन किंवा अन्य कोणत्या एजन्सीकडे तक्रार करायचे प्रसंग फार आलेले नाहीत हे पण नक्कीच. माझ्या आठवणीत ऑगस्ट १९९९ मध्ये भारताने पाकिस्तानचे विमान पाडले म्हणून पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव घेतली होती. भारताच्या म्हणण्यानुसार हे विमान भारतात घुसखोरी करत होते म्हणून ते कच्छमध्ये पाडले तर पाकिस्तानचे म्हणणे होते की त्या विमानावर भारताने ते विमान पाकिस्तानी हद्दीत असताना हल्ला केला होता. पाकिस्तान हा खटला हरले होते. २००० साली मटामध्ये विठ्ठलराव गाडगीळांनी लेख लिहिला होता त्यात इतर १-२ प्रसंगी पाकिस्तानने भारताविरूध्द आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव घेतली होती असे लिहिले होते हे आठवते.हे खटले नक्की कोणते होते हे आता लक्षात नाही.पण माझ्या आठवणीप्रमाणे हे खटले लष्करी कारणावरून नव्हते.कारगीलच्या वेळीही नवाझ शरीफ अमेरिकेला रवाना झाले होते आणि मध्यस्थीची गळ घातली होती. लष्करी कारणावरून पाकिस्तान असे रडत दुसरीकडे कधी जाईल? जेव्हा जोरदार चोप मिळेल तेव्हाच. आपण आपल्या दिवट्या शेजार्‍याला तितके तरी ओळखतोच. १९७१ मध्ये असा जोरदार चोप मिळून इतरांकडे धाव घ्यायच्या आतच युध्द संपले. काश्मीर प्रश्नावरून यु.एन. मानवाधिकार आयोगापुढे वगैरे तक्रार नेणे ही काही लष्करी मार मिळाल्यानंतरची धाव नाही. याव्यतिरिक्त पाकिस्तानने "भारताने आम्हाला मारले" म्हणून यु.एन कडे किंवा यु.एस कडे धाव घेतल्याची इतर उदाहरणे चटकन डोळ्यासमोर येत नाहीत. तेव्हा पाकिस्तानने अशी धाव घेणे यातच बरेच काही आले की नाही?

In reply to by गॅरी ट्रुमन

हाडक्या 27/08/2015 - 15:48
हे मान्यच पण तो माझ्या प्रतिसादात कमी प्रायोरिटीचा पुरवणी मुद्दा होता हो, तुम्ही पण महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलेत म्हणायचे (ह.घ्या).. :D

In reply to by आशु जोग

चौकटराजा 25/03/2014 - 17:16
सगळे बरोबर आहे पण भाजपाला नवे मित्र मिळतील ????? अशक्य ! खरे तर भाजपा व काँग्रेस यानीच किमान कार्यक्रम घेऊन सरकार स्थापावयास हवे. पण एकमेकाना पांण्यात पहाणार्‍या पण जनलोकपाल बद्द्ल एकमेकाना उंदीर मांजर साक्ष असणार्‍या या गुरू शिष्याना कोण समजावणार ...?

In reply to by चौकटराजा

भाजप काय किंवा काँग्रेस काय, दोघेही किमान समान कार्यक्रमावरच एकत्र सत्ता चालवत असतात. लोकांना हे लक्षात आलेले नाही, त्यांना काय ,राजकीय सभेत आरोप प्रत्यारोपाची मैफल ऐकवली कि लगेच त्यांचा विश्वास बसतो कि भाजप व काँग्रेस भिन्न आहेत .एकमेकांना शिव्या घालायच्या परंतु अंबानीच्या व अदाणीच्या बाबतीत' समान' कार्यक्रम हे दोघेही राबवत आले आहेत. बहुतांश घोटाळे मिडीयाने बाहेर काढलेत, कॅगनेच 2G व कोळसा घोटाळा बाहेर काढला, पण याचे श्रेय लाटायला मात्र भाजप पूढे... यांनी त्यांच्या प्रातःस्मरणीय प्रखर राष्ट्रवादाचे, पवित्र आचरणाचे,अखंड भारतभुचे, रामराज्याचे तंबोरे इतकी वर्षं खाजवुनही यांच्या मैफीलींमधून काही देशउन्नतीच्या तारा आजपर्यंत छेडल्या गेल्या नाहीत,' दक्ष', राहुन कुठे 'दुर्लक्ष' करायचे याचे चांगले प्रक्षिशण घेऊनच हे संघिष्ट लोक राजकारणात येत असतात.

In reply to by नानासाहेब नेफळे

बंडा मामा 26/03/2014 - 23:21
म्हणूनच वाराणसीतुन मोदी आणि अमेठीतुन राहुल गांधी हरले तर एक कडक चपराक ह्या पारंपारीक पक्षांना मिळेल. दिल्लीत मिळाली तशी. तो पर्यंत येड्डीयुरप्पा, अशोक चव्हाण, रामलुलु, ए.राजा हेच लोक निवडणुका खरेदी करणार.

विकास 25/03/2014 - 16:25
खरेच मोदी येतील का ? नाही. राहूल गांधीच आम आदमीचा चॉईस रहाणार आहे! ढोल-ताशे तयार ठेवा! :)

चिरोटा 25/03/2014 - 17:22
ह्या लिस्टमधील कोणीही पंतप्रधान झाला तरी हरकत नाही. http://www.linkedin.com/pub/dir/Arvind/Modi किंवा http://in.linkedin.com/pub/narendra-kejriwal/1b/673/a41

In reply to by मालोजीराव

अर्धवटराव 25/03/2014 - 19:18
कुठल्या दशकातला राजे ? बारामतीकर काकांच्या वेळचा वा त्या अगोदरचा म्हणाल तर बरच आहे...अन्यथा आजच्या महाराष्ट्राची स्थिती काळजी करावी अशीच आहे.

In reply to by अर्धवटराव

मालोजीराव 26/03/2014 - 13:03
मालक कौतुक राज्यकर्त्यांच नाहीच… अशोक चव्हाण,धाकटे साहेब यांच्यासारखे माती करणारे राजकारणी असूनसुद्धा उद्योजक,शेतकरी बांधवांनी महाराष्ट्राला सतत अग्रेसर ठेवलं.

In reply to by मालोजीराव

बॅटमॅन 26/03/2014 - 13:10
देशाचा महाराष्ट्र करायचा तर अगोदर देशातल्या विदर्भ-मराठवाड्याचा अनुशेष भरून काढला पाहिजे.

मारकुटे 25/03/2014 - 19:10
मोदी पंतप्रधान बनणे खुप अवघड आहे. राहुल गांधीकडे पंतप्रधान पद पर्याय नाही म्हणून जाईल अशी शक्यता आहे. मात्र वर्शाच्या आत परत निवडणुका होतील.

अर्धवटराव 25/03/2014 - 19:13
पण आआपमुळे जो मोदींचा प्रचार चाललाय, त्यामुळे बरेचसे कुंपणावरचे मतदार एव्हाना एका कुठल्यातरी बाजुला झुकले असतील. त्याचा फायदा आआप आणि भाजप, दोघांनाहि होईल. आआपला जास्त कारण त्यांना या निवडणुकीत गमवण्यासारखं काहि नाहि. काँग्रेसचं भवितव्य एव्हाना फ्रीझ झालं असेल. त्यांच्या संभाव्य मतदारांची संख्या निवडणुकींपर्यंत तरी फारशी वाढणार वा घटणार नाहि. पण प्रॉबॅबिलिटीच काढायची झाली तर मोदिंचे चान्सेस सर्वात जास्त आहेत असं वाटतं

भाते 25/03/2014 - 20:15
संपादकांना सतत त्रास देणारा धागा काढल्यापद्धल धागाकर्त्याचा निषेध! अनावश्यक प्रतिसाद लवकरात लवकर उडवण्यापद्धल संपादकांचे विशेष कौतुक आणि अभिनंदन!

श्रीगुरुजी 25/03/2014 - 20:18
>>> मोदी खरच पंतप्रधान बनतील का ! एप्रिल-मे २०१४ च्या निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधान बनण्याची शक्यता खूपच कमी आहे. माझ्या अंदाजानुसार भाजपला १९०-२०० व रालोआला २२५ च्या आसपास जागा मिळतील व काँग्रेसला १२०-१३० व संपुआला १४०-१५० जागा मिळतील. रालोआला बहुमतासाठी अंदाजे ५० जागा कमी पडतील. अशा परिस्थितीत २-३ शक्यता आहेत. (१) मोदींऐवजी अडवाणी/स्वराज्/जेटली अशांपैकी कोणाचे नाव पुढे करून तथाकथित निधर्मी पक्षांचा (तॄणमूल काँग्रेस, बिजद इ.) पाठिंबा मिळवून सरकार स्थापन करायचे. हा पर्याय मोदींना फारसा आवडणार नाही कारण पक्षातच पर्यायी नेतृत्व उभे राहते जे भविष्यात त्रासदायक ठरेल. भाजपला देखील हा पर्याय फारसा आवडणार नाही कारण हे सरकार काही काळ चालून परत निवडणुका झाल्यास परत काँग्रेसच्या जागा वाढून भविष्यात त्रासच होणार. परंतु अडवाणी, स्वराज इ. ची महत्वाकांक्षा थोपवून धरणे अवघड आहे. (२) सरकार स्थापन न करता विरोधी पक्षात बसणे. हा पर्याय मोदींसाठी व पर्यायाने भाजपसाठी चांगला ठरेल. कारण १९९६ प्रमाणे तिसर्‍या आघाडीचा कोणतरी पंतप्रधान होऊन एक अस्थिर व कडबोळे सरकार स्थापन होईल जे फार थोडा काळ टिकेल आणि ते पडून मध्यावधी निवडणुका झाल्यावर भाजपसाठी अजून चांगली परिस्थिती असेल. १९९८ मध्ये भाजप व २००५ मध्ये बिहारमध्ये संजद-भाजप युतीला असाच फायदा झाला होता. (३) तिसर्‍या आघाडीचे काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करणे (१९९६ प्रमाणे) किंवा मीराकुमार/सुशीलकुमार शिंदे इ. दलित नेत्याचे नाव पुढे आणून काँग्रेसने तिसर्‍या आघाडीच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करणे. हे सरकार अत्यंत अस्थिर व अल्पकालीन असेल. भाजपसाठी पर्याय (१) आत्मघात ठरेल. पर्याय (२)/(३) हेच योग्य ठरतील.

विकास 25/03/2014 - 20:35
आम आदमी पार्टीचा तरूण चेहरा, जनतेचे तारणहार, आणि सार्‍या भारतवर्षाची एकमेव आशा* असलेले धडाडीचे नेते श्री. अरविंद केजरीवाल यांनी खास लोकाग्रहास्तव वाराणसीतून निवडणूक लढणार असे जाहीर केले आहे. त्याबद्दल त्यांचे हार्दीक अभिनंदन! त्यांनी स्पष्टपणे म्हणले आहे की खासदार होणे महत्वाचे नाही तर मोदींना हरवणे महत्वाचे आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा! गंगेत घोड न्हालं! ;) * आशाच... लता नाही कारण तीचे मोदींनी पंप्र व्हावे असे स्वप्न आहे. :angry:

देव मासा 25/03/2014 - 21:58
माझ्या सारख्या सामान्य त्रस्त मुंबईकराना मोदीनां पंतप्रधान पेक्षा रेल्वे मंत्री पदावर पाहायला जास्त आवडेल , विकास झालाय कि नाही झालाय ते फक्त रेल्वेच्या कामावरूनच स्‍पस्ट कळते. इतर विकासांचे नुसते कागदी आलेख असतात . ते उलटे -सुलटे करून पहिले तरी काही केल्या समजत नाही . *unknw* *DONT_KNOW* *UNKNOWN* :HZ: :hz: एक शंका मोदी जर भारताचे पंतप्रधान झाले तर अंतराष्ट्रय स्तरावरील राजकारणाला त्यचा ताप होईल का? म्हणजेच युद्धाच्या संभावना वाढतील का? अंतराष्ट्रय स्तरावरील राजकारणातील लोकांना सुद्धा ते भारताचे पंतप्रधान पदावर नसावे असे वाटत असेल का ? *nea* *NO* *NO*

In reply to by प्रकाश घाटपांडे

विकास 26/03/2014 - 19:28
मोदी पंतप्रधान बनण्याचा धोका वाटत नाही. म्हणजे आप पुढे मोदी पंतप्रधान होणे हा धोका नसून वरदान ठरेल असे म्हणायचे आहे का? :)

आशु जोग 26/03/2014 - 19:49
मनमोहन गेले मोदी आले ,अशीच परीस्थीती असणार आहे. जुनीच दारु आहे, बाटलीही जूनीच फक्त टोपण बदलेले आहे. तुम्ही मोदी यांना टोपण म्हणालात ! निष्षेध !

बंडा मामा 26/03/2014 - 23:17
माझ्या मते मोदी पंतप्रधान होणार नाहीत. १. मोदींच्या पोलरायजेशनमुळे मायनॉरिटी कधीच मते देणार नाही. २. त्यांनी विवाहीत असुन आपल्या पत्नीला नाकारल्याने महिलांमधे त्यांची ढासळत चाललेली लोकप्रियता. (त्यात भर म्हणून भाजपची एकूणच बुरसट सनतानी विचारांची एक प्रतिमा. प्रमोद मुतालिक प्रकरण इ.) ३. मोदींच्या मिनिअन्सनी जिथे तिथे घातलेला धुमाकुळ. अर्वाच्य शिवीगाळ, फेकूगिरी करणारी फोटोशॉप केलेली पोस्टर्स, फुगवलेले आकडे इ.इ. ज्यामुळे दुरावत असलेला मॉडरेट इंटरनेट सॅव्ही ग्रुप. (ज्यांची मते आआप नक्की मिळवणार आणि चुरशीच्या लढतींमधे भाजपा उमेदवार पडणार) ४. त्यात भर म्हणून स्वत: मोदी करत असलेली बेताल विधाने, जसे की केजरीवाल हे पाकिस्तानी एजंट आहेत वगैरे ५. मोदींचा नुसताच सभा घेण्यावर भर, कठीण प्रश्नांना सामोरे न जाण्याचा निर्णय. ६. भाजपातील अंतर्गत बंडाळी. गडकरी, अडवाणी, सुषमा स्वराज, जसवंत सिंघ, मुरली मनोहर इ.इ. अनेक भाजपा नेत्यांशी बिघडलेले त्यांचे संबंध वरील कारणांमुळे पंतप्रधान होणे तर सोडाच, वाराणसीतुन लाजिरवाणा पराभवास सामोरे जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

आयुर्हित 27/03/2014 - 00:12
एके ४९ म्हणजेच अरविंद केजरीवाल. त्यांनी नुकताच एक नव्या पक्ष स्थापन केला असून पक्षाच्या वेबसाईटवर त्यांनी भारताचा भाग असलेले काश्मीर सरळ पाकिस्तानला देऊन टाकले आहे. ज्यांनी देशाला दुभागण्याचे काम केले, ते देश कसा सांभाळणार असा प्रश्न विचारत केजरीवाल हे पाकिस्तानचे एजंट आणि भारताचे शत्रू असल्याचा अशा शब्दांत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला साभार:केजरीवाल पाकिस्तानचे एजंट- नरेंद्र मोदी यात चुकीचे काय आहे बंडा मामा!

In reply to by आयुर्हित

विकास 27/03/2014 - 01:02
मोदींनी "ISI चे हस्तक आणि पाकिस्तानचे एजंट" म्हणलेले नाही. त्यांचे वाक्य असे आहे: "There are three AKs in Pakistan who are being admired. AK 47, AK Antony and AK49. This third one, AK 49, has just launched a political party," अर्थात केजरीवालांच्या एकाच वेळेस खुळचटपणामुळे आणि लबाडीमुळे ते असे काही वागत आहेत जे पाकीस्तानच्या पथ्यावर पडत आहे आणि म्हणून पाकीस्तान त्यांचे कौतुक करत आहे... असे काय ते करत आहेत? खालची चित्र पहा... हे आप च्या संस्थळावरचे आहे. नकाशातले काश्मीर भारतात नाहीच! तेच अरूणाचल प्रदेशाचे पण... अर्थातच बोंबाबोंब झाल्यावर ते काढून टाकण्यात आले आहे. पण माहीतीतंत्रज्ञानाच्या जगात काही कायमस्वरूपी खोडणे अवघडच असते. तेच येथे पण झाले आहे: (इंडीया टूडे मधून घेतलेला आहे). AAP Map The embarrassing botch-up on the AAP website's donations page, a map of India which showed parts of Kashmir as a part of Pakistan, has now been removed from the website, yet it has already been circulated on Twitter.
गंमत म्हणजे पब्लीकने ते लक्षात आणून दिल्यावर तो भारतीय दंडविधानानुसार बेकायदेशीर नकाशा तात्काळ काढून टाकण्यात आला. पण भारताचा अधिकृत नकाशा मात्र ठेवण्यात आला नाही. असे का करावे? का पाकीस्तानच्या भावना दुखावतात म्हणून?
हे दुसरे रेडीओ पाकीस्तानचे ९ जाने. २०१४ चे अधिकृत ट्वीट आहे. ते अजूनही ट्वीटरवर मिळू शकते. PakRadio त्या व्यतिरीक्त आपचे नेते प्रशांत भूषण काय म्हणाले ते माहीत असेलच. नक्षलवादासंदर्भात आत्ता चर्चा नको. तो मुद्दा पण येईलच लवकर... थोडक्यात मोदींच्या भाषणात एके हे एजंट आहेत असे म्हणलेले नसताना देखील, कस्सा माझा गरीबबिचार केजरू... ट्वीट करतो, "Did Modi ji call me an agent of Pakistan and AK 49? " ... ह्याला खोटारडेपणा म्हणायचे नाहीतर काय म्हणायचे?

In reply to by विकास

ऋषिकेश 27/03/2014 - 11:46
यावेळी मोदी त्यांना एजंट म्हणाले आहेत असे दिसते.ही बातमी बघा मोदी म्हणतातः "These agents of Pakistan and enemies of India are speaking the language of Pakistan" मग, आता त्यांना खोटारडे म्हणायचे नाही असे तुम्ही ठरवलेय का? ;)

In reply to by ऋषिकेश

विकास 27/03/2014 - 19:29
यावेळी मोदी त्यांना एजंट म्हणाले आहेत असे दिसते.ही बातमी बघा दुव्याबद्दल धन्यवाद. केजरीवाल हे कसे खोटे नाहीत हे दाखवताना त्यांचे काश्मीर संदर्भातील नकाशा चुकीचा आहे, किमान चुकून आला असेल इतके पण म्हणावेसे वाटत नाही? मग, आता त्यांना खोटारडे म्हणायचे नाही असे तुम्ही ठरवलेय का? अहो त्या धर्मराजांचा रथ हा तीन हात आकाशातून जात होता एकेकाळी. पण आता तो नुसता जमिनीवरच नाही तर जमिनीखाली ६ हात (पक्षी: खड्ड्यात) गेला आहे. इतरत्र दिलेल्या प्रतिसादातील काही भाग चोप्य पस्ते करतो: केजरीवालांनी खालील गोष्टी स्पष्ट केल्या होत्या...
  1. राजकारणात येणार नाही.
  2. (मुलांच्या डोक्यावर हात ठेवून) काँग्रेस भाजपाला पाठींबा देणार नाही आणि घेणारही नाही.
  3. ज्यांनी आंदोलनात भाग घेतला त्यांच्या खात्यावरील त्या काळातली (दिल्लीतली) वीज बील थकबाकी माफ करेन.
  4. दिल्लीत आमदार झालेल्यांना (त्यात स्वतः एके पण आले) खासदारकीची तिकीटे दिली जाणार नाहीत.
  5. वगैरे वगैरे
पण ते असो. काय गंमत आहे ह्या प्रकरणात काश्मीर संदर्भात जे मुद्दे बोलले गेले त्याबाबत ना केजरीवाल केजरीवाल बोलत आहेत ना त्यांचे समर्थक. त्यामुळे मोदींचे विधान नुसतेच राजकीय सभेतले विधान नसून खरेच आहे असे वाटू लागले आहे. आणि हो नकाशात केवळ काश्मीरच नाही तर अरूणाचल प्रदेश देखील वादग्रस्त म्हणून दाखवला आहे. काश्मीरचा युएन ठराव नॉन बाइंडींग आहे हे वास्तव असताना देखील परत परत जो देश दहशतवादी भारतात आणि जगात निर्यात करतोय त्यांच्या बाबतीत सॉफ्ट कॉर्नर का दाखवला जातो? जो नकाशा घटनेनुसार आणि कायद्यानुसार भारताचा आहे तो वापरला का जात नाही? अगदी तो इंटरनॅशनल नकाशा असला तरी गुगल देखील भारताच्या (.in) संस्थळावर संपूर्ण भारत दाखवते, कारण कायद्याने बंधनकारक आहे म्हणून. अर्थात अ‍ॅनार्किस्ट केजरीवालना हे कायदेच मान्य नसावेत.

In reply to by विकास

आजानुकर्ण 27/03/2014 - 19:42
रथ चालण्याच्या संदर्भात दुरुस्ती म्हणजे धर्मराजांचा रथ तीन अंगुळे वर चालत असे तीन हात नाही. (मोदी म्हटल्यावर संदर्भ चुकलेच पाहिजेत असे अनेकदा होते बॉ)

In reply to by आजानुकर्ण

विकास 27/03/2014 - 19:59
मुद्दा लक्षात आला ना? रथ तीन अंगु़ळे का तीन हात ह्याने कुणावर नकळत देखील चिखलफेक झाली नसती म्हणून कन्फर्म करत बसलो नाही. आणि तसे देखील आम्ही पोथीनिष्ठ नसल्याने रामायण-महाभारतातले मतितार्थ समजण्यावर भर देतो. :) पण मोदीद्वेष्टे हे मात्र तसे करताना कायम दिसतात. बाकी तुमचे देखील एकदा काश्मीरवरचे मत सांगून टाकाना कारण तो मुद्दा होता. का त्यावरील सोयिस्कर दुर्लक्ष हे पाकीस्तानच्या घशात काश्मीर आणि चीनच्या नरड्यात अरूणाचल घालण्यासाठीची सहमती समजायची?

In reply to by विकास

आजानुकर्ण 28/03/2014 - 02:27
मोदी पंतप्रधान व्हावेत किंवा नाहीत या चर्चेसंदर्भात फार तर मोदींचे काश्मीरबाबतचे मत जाणून घेणे आवश्यक ठरावे. माझे काश्मीरबाबतचे मत समजल्याने मोदींच्या पात्रतेसंदर्भातील विश्लेषणास काही मदत होईल किंवा कसे हे जाणून घेण्यास अस्मादिक असमर्थ आहेत. सदर चर्चेत काश्मीरसंदर्भात मत देणे आवश्यक आहे किंवा प्रत्यक्ष मतदान करतानाही मिसळपाववरील मोदीसंदर्भातील चर्चेत काश्मीरसंदर्भात मत देणे आवश्यक आहे असा फतवा इलेक्शन आयोगाने काढला आहे काय? असो. काश्मीरसंदर्भात माझे काहीही विशेष मत नाही. फारच उत्सुकता असल्यास - काश्मीर भारतात असल्यामुळे किंवा नसल्यामुळे मराठी संकेतस्थळांवर चघळण्याचा एक विषय याउप्पर माझ्या दैनंदिन आयुष्यात काडीचाही फरक पडत नाही. माझ्यापेक्षा काश्मीरमधील नागरिकांचे यासंदर्भातील मत आवश्यक आहे असे मला वाटते. एकंदर विस्तृत पटलामध्ये सदर प्रश्नाबाबतचे सर्व हक्क मी मतदान करुन लोकप्रतिनिधींकडे डेलिगेट केले आहेत. लोकसभा वा अन्य योग्य ठिकाणी यावर विस्ताराने चर्चा होऊन माझे लोकप्रतिनिधी त्यावर मतप्रदर्शन करतील.

In reply to by आजानुकर्ण

प्यारे१ 28/03/2014 - 03:00
>>> एकंदर विस्तृत पटलामध्ये सदर प्रश्नाबाबतचे सर्व हक्क मी मतदान करुन लोकप्रतिनिधींकडे डेलिगेट केले आहेत. लोकसभा वा अन्य योग्य ठिकाणी यावर विस्ताराने चर्चा होऊन माझे लोकप्रतिनिधी त्यावर मतप्रदर्शन करतील. इथे बोलण्यासारखं काहीच्च राहत नाही का मग? चला तर मग, मतदान करुन येऊ या! कायको बोलबच्चन. त्या विकास अण्णाला नाही काम! तुम्ही करा. कशाला ह्या भानगडीत पडावं. नै का? :)

In reply to by आजानुकर्ण

विकास 28/03/2014 - 05:06
मोदी पंतप्रधान व्हावेत किंवा नाहीत या चर्चेसंदर्भात... तसे म्हणायचे असेल तर धर्मराजाचा रथ किती उंचीवरून चालला होता हा देखील या चर्चेचा मुद्दा नव्हता आणि इतर असे अनेकदा असताना आपण आपल्या पिंका टाकताच की! मग आप ने भारताचा अवैध नकाशा दाखवणे बरोबर का चूक हे सांगायला एखाद्या लिगल डिसक्लेमर सारखे आढेवेढे का घेताहात?

In reply to by विकास

ऋषिकेश 28/03/2014 - 09:49
आप ने भारताचा अवैध नकाशा दाखवणे बरोबर का चूक हे सांगायला एखाद्या लिगल डिसक्लेमर सारखे आढेवेढे का घेताहात?
जर नकाशामध्ये सद्यस्थितीचा विपर्यास असेल (तुम्ही म्हणताय तसे श्रीनगर भारतात दाखवले नाहीये अशा प्रकारच्या चुका असतील) तर ते चुकच आहे. मात्र, निव्वळ वादग्रस्त भागाला वादग्रस्त दाखवण्यात किंवा वेगळे आरेखन करण्यात माझ्या मते काहि चुक नाही. फार तर ते अधिकृत भुमिकेचा विपर्यास म्हणून बेकायदेशीर असु शकते - ती ही खात्री नाही पण असु शकते, पण प्रत्येक बेकायदेशीर गोष्ट चुकीची मानलीच पाहिजे असे नाही - जसे मी समलैंगिक संबंध ठेवणे बेकायदेशीर असले तरी चुकीचे मानत नाही. जर असे नकाशे प्रकाशित करणे बेकायदेशीर असेल तर त्यावर सरकारने योग्य ते गुन्हे दाखल करून त्यांना योग्य ती कायदेशीर शिक्षा करावी. मात्र अश्या चुकांचा संबंध थेट अख्ख्या आआपच्या राष्ट्रवादाशी वगैरे जोडणे हास्यास्पद व टोकाचे वाटते. या विषयावर अतिशय तपशीलवार व सांगोपांग चर्चा खूप पूर्वी ऐसीवर झाली होती. ती अत्यंत वाचनीय ठरावी. त्यातील श्रावण मोडक यांच्या पुढिल मताशी सहमती आहे:
चुकीचे प्रायश्चित्त त्यांना द्यावे भारताच्या सरकारने. पण असे नकाशे प्रकाशित करण्याचे पराक्रम भारतात इतरांनीही केले आहेत. अगदी पुणे विद्यापीठानेही हा पराक्रम केल्याचे आठवते. हे असे नकाशे अंगभूत असणाऱ्या सॉफ्टवेअरवर भारताचे सरकार बंदी घालेल का, किमान आजवर अशी सॉफ्टवेअर विकल्याबद्दल फौजदारी गुन्हे नोंदवेल का? बड्या कंपन्यांना अंगावर घेण्याची हिंमत लागेल त्यासाठी. राष्ट्रवादासाठीची ती हिंमत मला आजवर तरी दिसलेली नाही.

In reply to by ऋषिकेश

विकास 28/03/2014 - 17:20
काश्मीर बाबत अपेक्षित उत्तर मिळाले त्याबद्दल आश्चर्य वाटले नाही. :) निव्वळ वादग्रस्त भागाला वादग्रस्त दाखवण्यात किंवा वेगळे आरेखन करण्यात माझ्या मते काहि चुक नाही. आय होप महाराष्ट्र सरकार बेळगाव नकाशात वादग्रस्त म्हणून दाखवत नसावे. तेच हैद्राबाद आणि तेलंगणा राज्यनिर्मितीच्या आधी... वादग्रस्त भाग जर प्रत्येक नागरीक ठरवू लागला आणि त्याचे समर्थन करायचे असले तर देश कशाला म्हणायचे. अर्थात अनेकांना देश ही संकल्पनाच मान्य नसते तशी तुम्हाला देखील देश ही संकल्पना मान्य नसली तर गोष्ट वेगळी आहे. पण प्रत्येक बेकायदेशीर गोष्ट चुकीची मानलीच पाहिजे असे नाही - जसे मी समलैंगिक संबंध ठेवणे बेकायदेशीर असले तरी चुकीचे मानत नाही. Apple-Orange... राष्ट्राच्या सीमा या केवळ कायद्याचा भाग नसतात. मात्र अश्या चुकांचा संबंध थेट अख्ख्या आआपच्या राष्ट्रवादाशी वगैरे जोडणे हास्यास्पद व टोकाचे वाटते. ट्रेंड काय आहे हे बघून राष्ट्रवादाशी संबंध जोडला जातो. नकाशा नंतर काढला पण बदलला नाही. हा मुद्दा आहे. त्या व्यतिरी़क्त प्रशांत भूषण यांचे स्टेटमेंट आणि घटनेवर हात ठेवून शपथ घेत नंतर स्वत:स सतत अ‍ॅनार्कीस्ट म्हणत गोंधळ घालणारी व्यक्ती लोकांशी लॉयल नाही हे सिद्धच झाले आहे पण देशाशी लॉयल खरेच असू शकेल का हा प्रश्न आहे...

In reply to by विकास

आजानुकर्ण 28/03/2014 - 21:22
धर्मराजाचा रथ किती उंचीवरून चालला होता हा देखील या चर्चेचा मुद्दा नव्हता
हो पण भारताच्या सांस्कृतिक संदर्भात आम्हाला रस असल्याने व अशा चुका करणे ही 'आप'ची मक्तेदारी नसून, इतरांकडूनही अशा संदर्भाच्या चुका होऊ शकतात हे दाखवून द्यावेसे वाटल्याने तो मुद्दा पुढे आणला.
आप ने भारताचा अवैध नकाशा दाखवणे बरोबर का चूक हे सांगायला एखाद्या लिगल डिसक्लेमर सारखे आढेवेढे का घेताहात?
'आप'ने भारताचा अवैध नकाशा दाखवणे चूक आहे. 'आप'ने भारताचा अवैध नकाशा दाखवणे चूक आहे. 'आप'ने भारताचा अवैध नकाशा दाखवणे चूक आहे. एकंदर या प्रकरणात पुढे काय झाले ह्यात पुरेसा रस नसल्याने व/वा केजरीवाल आणि मोदी या दोन्ही व्यक्तींमध्ये अधिक भंपक कोण यासंदर्भातच अद्याप विचार करत असल्याने पुढे काय झाले हे नक्की माहिती नाही. मात्र दोन शक्यता संभवतात. हा नकाशा चुकीचा असल्याने 'आप'ने तो काढून टाकला असावा किंवा हा 'चुकीचा नकाशाच बरोबर आहे' असा आपचा दावा असावा. हा नकाशा चुकीचा असल्याचे उघडकीस आल्यावर 'आप'ने चूक मान्य करुन बरोबर नकाशा दाखवला असल्यास (किंवा चुकीचा नकाशा काढून टाकला असल्यास) प्रकरण फारसे उगाळण्यात अर्थ नाही असे वाटते. मात्र निवडणुकीसंदर्भात हा एक चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. (चर्चा तर होणारच!) मात्र भारताचा चुकीचा नकाशा हाच बरोबर नकाशा आहे असा 'आप'चा दावा असल्यास 'आप'वर काही कारवाई करण्यासंदर्भात कोणी एसेमेस स्वरुपात माझे मत मागवले तर मी अशी कारवाई करण्यासंदर्भात होकार देईन.

In reply to by आजानुकर्ण

इरसाल 01/04/2014 - 13:11
आधी पंतप्रधान,मग पक्षाध्यक्ष मग पंतप्रधान्पदाचे दावेदार किंवा पक्षाध्यक्षांचे चिरंजीव असा क्रम हवा ना ?

In reply to by इरसाल

श्रीगुरुजी 01/04/2014 - 13:55
>>> आधी पंतप्रधान,मग पक्षाध्यक्ष मग पंतप्रधान्पदाचे दावेदार किंवा पक्षाध्यक्षांचे चिरंजीव असा क्रम हवा ना ? तसाच क्रम आहे. अल्पसंख्याकांच्या भावनांचा आदर करण्यासाठी उजवीकडून डावीकडे चित्रे छापलेली आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

आजानुकर्ण 15/04/2014 - 18:16
अल्पसंख्याकांच्या भावनांचा आदर करण्यासाठी उजवीकडून डावीकडे चित्रे छापलेली आहेत
मुस्लिमफोबियापासून श्रीगुरुजी लवकर बरे व्हावेत यासाठी साक्षात राजनाथसिंग यांनी काही मुस्लिम धर्मगुरुंची भेट घेतल्याचे कळते.

In reply to by आजानुकर्ण

अनुप ढेरे 15/04/2014 - 18:36
तुमच्या मनात लगेच मुस्लीम कसे आले. नाही म्हणजे ज्यु लोकं पण अल्पसंखांक आहेत आणि ते पण उजवीकडून डावीकडे लिहितात...

In reply to by अनुप ढेरे

आजानुकर्ण 15/04/2014 - 21:06
राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या संकेतस्थळावर अधिक माहिती पाहा. http://minorities.in/profiles.php यातील उजवीकडून डावीकडे लिहिणारे कोण आहेत बरे? बहुदा पारशी आणि मुसलमान. आता यातील पारशी आणि मुसलमान यांच्यापैकी कोणाच्या लांगूलचालनाबाबत 'श्रीगुरुजी' या नावाने लिहिणाऱ्या आयडीला आक्षेप असेल असे तुम्हाला वाटते? श्रीगुरुजी या मूळ व्यक्तीबाबत अधिक माहिती येथे पाहा: http://en.wikipedia.org/wiki/Madhav_Sadashiv_Golwalkar

In reply to by बंडा मामा

मैत्र 27/03/2014 - 10:27
काही तरी काय बंडा मामा, आकडेवारीला काय अर्थ असतो का? मुद्दे, आकडे यातून काहीही निष्पन्न होत नाही. शेवटी तुम्हाला काय वाटतं तेवढं आणि फक्त तेच खरं - बरोबर आहे ना?

In reply to by मैत्र

बंडा मामा 27/03/2014 - 16:10
असं काही नाही, आपण ज्या बाबाची भक्ती करतो त्याची आकडेवारी इकडून तिकडून गोळा करुन आपले पुस्तकी ज्ञान थोडे पाजळले की भाबडा भक्तगण डोलायला लागतो आणि आपण सेल्फ प्रोक्लेम्ड गुरू बनायला मोकळे.

In reply to by मंदार दिलीप जोशी

गब्रिएल 01/04/2014 - 13:21
न्हाय न्हाय ! त्ये काय अजुन गुरु बिरु नाय बन्लेत. बंडामामा, संक्शी आनि नेभळे लय परयत्न करू र्‍हायले काय्बाय येडाचाळा करून गुरु बनाय्चा. पन मिपावर लय बेर्की लोकं हाय्त. लई मार पड्ला बेचार्‍याना. आसतं येकायेकाच नशीब :)

सध्या भाजपात एनडीएत आलेल्या व्यक्ती.. जगदंबिका पाल(४० वर्षे काँग्रेसी) रामविलास पासवान( लोजपा) रामदास आठवले (युपीएतला एक जुना सहकारी पक्ष,आरपीआय) सतपाल महाराज (चाळीस वर्षें काँग्रेसी) येदुयुरप्पा (जमीन घोटाळ्यातला भाजपनेच हकालपट्टी केलेला मुख्यमंत्री.) मनमोहन गेले मोदी आले ,अशीच परीस्थीती असणार आहे. जुनीच दारु आहे, बाटलीही जूनीच फक्त टोपण बदलेले आहे.

आयुर्हित 25/03/2014 - 14:12
मोदी येवोत अथवा कोणीही! आपल्याला राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद प्रतिबंध व जास्तीत जास्त नागरिक सुविधा हव्यात. भ्रष्टाचार, महागाई, वीज व इंधन बिल कमीत कमी हवे सकल राष्ट्रीय उत्पादन (GDP),राष्ट्रीय उत्पादन क्षमता (National Productivity)जास्त कसे होईल सर्व स्तरांवरचे प्रदूषण कमी करण्याचे सक्षम पर्याय शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या आत्महत्या रोखता आल्या पाहिजेत. नदीजोड प्रकल्प, गावागावात पोचणारे रस्ते, अन्न धान्याची नासाडी रोखणे व या सर्वात नागरिकांची वाढती जागरुकता व सहभाग हवाय!

बॅटमॅन 25/03/2014 - 14:20
अन घटकाभर धरा, झाला तुमचा मोदी पंतप्रधान..त्यानं काय होणारे? सर्कारी हपिसांतला भ्रष्टाचार थांबणारे? गल्लोगल्लीचे दीडदमडीचे नगरसेवक अन त्यांचे पित्ते नंगानाच करायचे थांबणारेत? डॉल्बीच्या भिंती उभ्या करून लोकांना त्रास देणे थांबणारे? सगळ्या गफ्फा आहेत हो गफ्फा....

In reply to by बॅटमॅन

भ्रष्टाचार नाही कमी झाला तरी पायाभूत सुविधांचा विकास जास्त होईल, उद्योगधंदे वाढतील, बेकारी कमी होईल. हे ही नसे थोडके.

संपत 25/03/2014 - 14:44
बाकी पासवान हा भारतीय राजकारणाचा खरा चेहरा आहे. गुजरात दंगलीमुळे नाराज होऊन रालोआ सोडणारे पण पासवान आणि आता मोदींच्या गळ्यात गळा घालणारे पण पासवान, मोदी आता पक्षात नवीन आलेल्या लोकांना अडवाणी समर्थकांच्या जागी उभे करत आहेत ही चाल ते लोक निवडून आले तर चांगली आहे पण त्यामुळे अंतर्गत बंडाळी पण वाढली आहे. त्यामुळे फासे कसे पडतात ते बघायचे.

विटेकर 25/03/2014 - 14:57
यांच्याशी अंशतः सहमत .. अंशतः सहमत नाही कारण मोदी पंतप्रधान झाल्यावर रोजच्या आयुष्यात फार मोठा फरक पडला नाही तरी लोकांच्या मानसिकतेत थोडासा फरक पडेल असे वाटते. एकूणातच सर्व क्षेत्रात जी मरगळ आली आहे त्यात थोडे चैतन्य येईल. शेवटी फील गुड वाटायला आणि खरोखरच्या सुधारणा व्हायला मानसिकता फार महत्वाचा भाग आहे. पाकेस्तान ने कुरापत काढली , महागाई वाढली , अराजकता वाढली, ब्रह्मघोटाळे झाले ,डॉलरचे भाव गगनाला भीडले तरी आमचे पंप्र ढीम्म ! नॉट मोअर द्यान अ वेजिटेबल ! मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यात थोडासा बदल होईल अशी अपेक्षा आहे. लोकांना "कणा" असलेला नेता लागतो मगच राष्ट्रात विजिगिषु चैतन्य निर्माण होते. त्यसाठी भौतिक साधनसामुग्रीची फार आवश्यकता असतेच असे नाही. भारतीय म्हणून आमची काही एक अस्मिता आहे आणि ती राहीली पाहीजे असे मूळात प्रत्येक भारतीयाला वाटत असतेच !हल्ली परदेशी प्रवास आणि एकूणच जग जवळ्येत चालले आहे त्यामुळे ही भावना अधिक जोमाने वाढीस लागली आहे आणि म्हणूनमोदी पंतप्रधान झाल्यास फरक पडायला सुरुवात होईल. गांधीजींच्यामागे जाणारे भारतीय / महाराजांच्यामागे जाणारे मावळे हे तत्कालीन अत्यंत निराशाजनक परिस्थितीतही आपली निष्ठा टिकवून ठाम उभे राहीले आणि विजयी झाले. ताकद शस्त्रात नसते तर ती चालवणाराच्या हातात आणि मानसिकतेत असते. मोदीच असे नव्हे तर कोणी ही एक ताठ कण्याचा माणूस आत्ता हवा आहे ही काळाची गरज आहे.. ( मी गांधीजी / महाराज यांची तुलना मोदी यांच्याशी करतोय असा कोणी गैरसमज करुन घेऊ नये , मी फक्त सक्षम नेता काय करु शकतो याचे उदाहरण दिले आहे, तो अंतर्गत तसेच बाह्य शत्रुंना पुरुन उरतो. असेच उदाहरण प्रभु रामचंद्राचे देखील आहे वानरांना घेऊन त्याने बलाढ्य रावणाचा पराभव केला ..)

In reply to by आशु जोग

हाडक्या 26/08/2015 - 14:54
पाकेस्तान ने कुरापत काढली , महागाई वाढली , अराजकता वाढली, ब्रह्मघोटाळे झाले ,डॉलरचे भाव गगनाला भीडले तरी आमचे पंप्र ढीम्म ! नॉट मोअर द्यान अ वेजिटेबल !
यात कै बदल मित्र हो ? मला तरी पंप्र अजून ढीम्मच दिसतेत महागाई, डॉलर भाव आणि पाकिस्तानी कुरापतीवर.
मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यात थोडासा बदल होईल अशी अपेक्षा आहे. लोकांना "कणा" असलेला नेता लागतो मगच राष्ट्रात विजिगिषु चैतन्य निर्माण होते. त्यसाठी भौतिक साधनसामुग्रीची फार आवश्यकता असतेच असे नाही.
म्हणजे नक्की काय व्हायला हवं होतं आणि ते होत आहे का ? अथवा जैसे थे आहे अजून तरी?
कारण मोदी पंतप्रधान झाल्यावर रोजच्या आयुष्यात फार मोठा फरक पडला नाही तरी लोकांच्या मानसिकतेत थोडासा फरक पडेल असे वाटते. एकूणातच सर्व क्षेत्रात जी मरगळ आली आहे त्यात थोडे चैतन्य येईल. शेवटी फील गुड वाटायला आणि खरोखरच्या सुधारणा व्हायला मानसिकता फार महत्वाचा भाग आहे.
हे मान्य पण सद्य स्थिती काय सांगतेय याबद्दल, ते जाणून घ्यायला आवडेल. ("वाट पहा आणि पहा" चे सल्ले कोणी द्यायला येऊ नयेत. आम्ही अजाईल पद्धतीवर विश्वास ठेवतो त्यमुळे तसे प्रतिसाद फाट्यावर मारले जातील.)

In reply to by हाडक्या

गॅरी ट्रुमन 26/08/2015 - 15:57
मला तरी पंप्र अजून ढीम्मच दिसतेत महागाई, डॉलर भाव आणि पाकिस्तानी कुरापतीवर.
महागाईचे डब्ल्यू.पी.आय सारखे आकडे तरी ऋण आहेत. आणि त्यात तेलाच्या घसरलेल्या किंमतीचा नक्कीच मोठा वाटा आहे हे पण तितकेच खरे. बाकी कोणी त्या डाळीबिळींचे भाव इथे पोस्ट करू नका ही विनंती. ज्या गोष्टींवर डल्ब्यू.पी.आय ठरतो (आणि ज्यावर रिझर्व्ह बँकेचे व्याजदर अवलंबून असतात) त्यात डाळी आणि भाज्यांपेक्षा इतर अनेक गोष्टींचा समावेश होतो आणि त्या सगळ्यांचा ओव्हरऑल परिणाम ऋण आहे. डॉलर भाव अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. चीनने आपल्या चलनाचे अवमूल्यन केल्यामुळे डॉलर मजबूत झाला आणि त्याचा परिणाम म्हणून गेल्या २-३ दिवसात रूपया जास्त कोसळला. आणि काही महिन्यात जर अमेरिकन फेडने व्याजाचे दर वाढवले तर रूपया आणखी कोसळू शकेल. हाडक्या, तुम्ही तसे करणार नाही याची खात्री आहे पण इतर कोणीही "मग मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाही असेच बाह्य घटक जबाबदार होते" असे म्हणत अंगावर येऊ नये ही विनंती. मनमोहन पंतप्रधान असताना सरकारच्या अंतर्गत धोरणांवर (पूर्वलक्षी प्रभावाने कराची अंमलबजावणी वगैरे) मी टिका केली होती-- बाह्य घटक आपल्या नियंत्रणात नसतात पण जे घटक आपल्या नियंत्रणात आहेत ते तरी फूलप्रूफ पाहिजेत असे काहीसे एका प्रतिसादात म्हटलेही होते. आज भारताची परिस्थिती २०१३ पेक्षा अधिक चांगली आहे हे मी नाही तर रघुराम राजन साहेब म्हणत आहेतः http://economictimes.indiatimes.com/news/economy/indicators/market-mayhem-a-temporary-phenomenon-macroeconomic-fundamentals-better-now-raghuram-rajan/articleshow/48674957.cms . तेव्हा त्याचे श्रेय जेवढे मोदी सरकारला द्यायला हवे ते दिलेच पाहिजे आणि मॅट किंवा पूर्वलक्षी कराच्या अंमलबजावणीवर ठोस भूमिका न घेतल्याचा दोषही. तिसरे म्हणजे पाकिस्तानविषयीचे धोरण म्हणाल तर इंग्लंडमधील डेली मेल या पेपरातील ही लिंक बघा-- http://www.dailymail.co.uk/indiahome/indianews/article-2785698/Islamabad-shocked-Indian-Army-launches-massive-retaliation-border-firing-confident-PM-Modi-promises-right-soon.html आणि हो ही बातमी ऑर्गनायझर, विवेक, कमल संदेश किंवा तरूण भारत मध्ये आलेली नाही. तसेच पाकिस्तानचा डॉनही म्हणत आहे की पाकिस्तानने भारताच्या unprovoked गोळीबाराची तक्रार United Nations Military Observer Group in India and Pakistan कडे केली आहे. हा ग्रुप भारताने काश्मीर प्रश्न यु.एन कडे नेल्यानंतर स्थापन केला गेला होता.या ग्रुपच्या दिल्लीतील ऑफिसला जागा खाली करायचेही आदेश मोदी सरकारनेच दिले होते.

In reply to by गॅरी ट्रुमन

अनुप ढेरे 27/08/2015 - 12:15
महागाईचे डब्ल्यू.पी.आय सारखे आकडे तरी ऋण आहेत. आणि त्यात तेलाच्या घसरलेल्या किंमतीचा नक्कीच मोठा वाटा आहे हे पण तितकेच खरे. बाकी कोणी त्या डाळीबिळींचे भाव इथे पोस्ट करू नका ही विनंती.
अगदी! सीपीआय पण ३-४% आहे. जो बराच अ‍ॅक्सेप्टेबल आहे. हा लेख वाचनीय आहे. http://indianexpress.com/article/opinion/columns/no-proof-required-why-inflation-fell/

In reply to by गॅरी ट्रुमन

हाडक्या 27/08/2015 - 15:19
मनमोहन पंतप्रधान असताना सरकारच्या अंतर्गत धोरणांवर (पूर्वलक्षी प्रभावाने कराची अंमलबजावणी वगैरे) मी टिका केली होती-- बाह्य घटक आपल्या नियंत्रणात नसतात पण जे घटक आपल्या नियंत्रणात आहेत ते तरी फूलप्रूफ पाहिजेत असे काहीसे एका प्रतिसादात म्हटलेही होते. आज भारताची परिस्थिती २०१३ पेक्षा अधिक चांगली आहे हे मी नाही तर रघुराम राजन साहेब म्हणत आहेतः http://economictimes.indiatimes.com/news/economy/indicators/market-mayhe... . तेव्हा त्याचे श्रेय जेवढे मोदी सरकारला द्यायला हवे ते दिलेच पाहिजे आणि मॅट किंवा पूर्वलक्षी कराच्या अंमलबजावणीवर ठोस भूमिका न घेतल्याचा दोषही.
हे पूर्णतः मान्य.. ! याबद्दल दुमत होण्याचे कसलेच कारण नाही. परंतु जसे तुम्हाला दोष दिसले आणि ते तुम्ही ते मांडलेत तो प्रांजळपणा अनेक समर्थकांना अपमान असल्यासारखा वाटतो आणि मुख्य कारण हे "सरकार बदलल्यावर सगळे बदलणार, विजिगिषु चैतन्य निर्माण होणार, खरोखरच्या सुधारणा येऊन देश महासत्ता होणार" असा जो ओव्हर-नाईट बदलांच्या अपे़क्षांचा लोकांनीच केलेला डोंगर हे आहे. कोणतेही सरकार आले तरी असे बदल लगेचच (ओव्हर नाईट) शक्य नाहीत आणि यात गेल्या सरकारची भलामण नाही की नव्या सरकारवर टिका नाही. हे आपले समाज वास्तव आहे आणि त्यास स्वीकारण्यास बरेच अंध समर्थक ( ते आप असो अथवा भाजपा अथवा इतर कोणताही पक्ष) अजिबातच तयार नसतात. देशास आवश्यक धोरणे ठरवणे, त्याकडे योग्य दिशेत वाटचाल होणे आणि धोरणांचा पाठपुरावा, मुलभूत बदलांची आस आणि लोकांचा सत्ता सहभागाबरोबरच पुढच्या पिढीसाठी सुदृढ, पोषक समाज निर्मिती या महत्त्वाच्या पण कमी ग्लॅमरस गोष्टींकडे जोवर लोकांचे दुर्लक्ष होत आहे तोवर अशा "सेविअर" मानसिकतेस काहीही करु शकत नाही.
तसेच पाकिस्तानचा डॉनही म्हणत आहे की पाकिस्तानने भारताच्या unprovoked गोळीबाराची तक्रार United Nations Military Observer Group in India and Pakistan कडे केली आहे.
डेली मेल रद्दड पेपर आहे त्यास बाजूस ठेवू. भारतातील कोणत्याही पेपरपेक्षा "डॉन" पत्रकारितेत उजवा आहे असं वाटतं. तुम्ही सांगितलेल्या बातमीत (मला आठवतंय त्या प्रमाणे) त्यांनी पाकिस्तानवर गोळीबार "झालाच" आहे आणि भारताचा असा "तथाकथित दावा" आहे, म्हणून दोघांनीही तक्रार केल्याचं म्हटलं आहे. भारत शस्त्रसंधीचे उल्लंघन करतो हा डॉन चा गेल्या ५ वर्षांपासूनचा दावा आहे आणि त्यात नवे काही नाही ह्याची नोंद घ्यावी. असो.

In reply to by हाडक्या

गॅरी ट्रुमन 27/08/2015 - 15:45
भारत शस्त्रसंधीचे उल्लंघन करतो हा डॉन चा गेल्या ५ वर्षांपासूनचा दावा आहे आणि त्यात नवे काही नाही ह्याची नोंद घ्यावी.
पाकिस्तानच्या पहिल्यापासूनच असे दावे करत आहे की. मुद्दा तो नाही. मुद्दा आहे की भारताने केलेल्या गोळीबाराविरूध्द पाकिस्तानने यु.एन च्या एजन्सीकडे धाव घेतली हा आहे. आणि ही बातमी मिंटसारख्या भारतीय पेपरातही आलीच होती. http://www.livemint.com/Politics/HshGr5iGhoXo4p2V1EabXK/Pak-targets-40-BoPs-with-mortar-shells-3-injured.html आम्हाला भारताने मारले म्हणून पाकिस्तानने यु.एन किंवा अन्य कोणत्या एजन्सीकडे तक्रार करायचे प्रसंग फार आलेले नाहीत हे पण नक्कीच. माझ्या आठवणीत ऑगस्ट १९९९ मध्ये भारताने पाकिस्तानचे विमान पाडले म्हणून पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव घेतली होती. भारताच्या म्हणण्यानुसार हे विमान भारतात घुसखोरी करत होते म्हणून ते कच्छमध्ये पाडले तर पाकिस्तानचे म्हणणे होते की त्या विमानावर भारताने ते विमान पाकिस्तानी हद्दीत असताना हल्ला केला होता. पाकिस्तान हा खटला हरले होते. २००० साली मटामध्ये विठ्ठलराव गाडगीळांनी लेख लिहिला होता त्यात इतर १-२ प्रसंगी पाकिस्तानने भारताविरूध्द आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव घेतली होती असे लिहिले होते हे आठवते.हे खटले नक्की कोणते होते हे आता लक्षात नाही.पण माझ्या आठवणीप्रमाणे हे खटले लष्करी कारणावरून नव्हते.कारगीलच्या वेळीही नवाझ शरीफ अमेरिकेला रवाना झाले होते आणि मध्यस्थीची गळ घातली होती. लष्करी कारणावरून पाकिस्तान असे रडत दुसरीकडे कधी जाईल? जेव्हा जोरदार चोप मिळेल तेव्हाच. आपण आपल्या दिवट्या शेजार्‍याला तितके तरी ओळखतोच. १९७१ मध्ये असा जोरदार चोप मिळून इतरांकडे धाव घ्यायच्या आतच युध्द संपले. काश्मीर प्रश्नावरून यु.एन. मानवाधिकार आयोगापुढे वगैरे तक्रार नेणे ही काही लष्करी मार मिळाल्यानंतरची धाव नाही. याव्यतिरिक्त पाकिस्तानने "भारताने आम्हाला मारले" म्हणून यु.एन कडे किंवा यु.एस कडे धाव घेतल्याची इतर उदाहरणे चटकन डोळ्यासमोर येत नाहीत. तेव्हा पाकिस्तानने अशी धाव घेणे यातच बरेच काही आले की नाही?

In reply to by गॅरी ट्रुमन

हाडक्या 27/08/2015 - 15:48
हे मान्यच पण तो माझ्या प्रतिसादात कमी प्रायोरिटीचा पुरवणी मुद्दा होता हो, तुम्ही पण महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलेत म्हणायचे (ह.घ्या).. :D

In reply to by आशु जोग

चौकटराजा 25/03/2014 - 17:16
सगळे बरोबर आहे पण भाजपाला नवे मित्र मिळतील ????? अशक्य ! खरे तर भाजपा व काँग्रेस यानीच किमान कार्यक्रम घेऊन सरकार स्थापावयास हवे. पण एकमेकाना पांण्यात पहाणार्‍या पण जनलोकपाल बद्द्ल एकमेकाना उंदीर मांजर साक्ष असणार्‍या या गुरू शिष्याना कोण समजावणार ...?

In reply to by चौकटराजा

भाजप काय किंवा काँग्रेस काय, दोघेही किमान समान कार्यक्रमावरच एकत्र सत्ता चालवत असतात. लोकांना हे लक्षात आलेले नाही, त्यांना काय ,राजकीय सभेत आरोप प्रत्यारोपाची मैफल ऐकवली कि लगेच त्यांचा विश्वास बसतो कि भाजप व काँग्रेस भिन्न आहेत .एकमेकांना शिव्या घालायच्या परंतु अंबानीच्या व अदाणीच्या बाबतीत' समान' कार्यक्रम हे दोघेही राबवत आले आहेत. बहुतांश घोटाळे मिडीयाने बाहेर काढलेत, कॅगनेच 2G व कोळसा घोटाळा बाहेर काढला, पण याचे श्रेय लाटायला मात्र भाजप पूढे... यांनी त्यांच्या प्रातःस्मरणीय प्रखर राष्ट्रवादाचे, पवित्र आचरणाचे,अखंड भारतभुचे, रामराज्याचे तंबोरे इतकी वर्षं खाजवुनही यांच्या मैफीलींमधून काही देशउन्नतीच्या तारा आजपर्यंत छेडल्या गेल्या नाहीत,' दक्ष', राहुन कुठे 'दुर्लक्ष' करायचे याचे चांगले प्रक्षिशण घेऊनच हे संघिष्ट लोक राजकारणात येत असतात.

In reply to by नानासाहेब नेफळे

बंडा मामा 26/03/2014 - 23:21
म्हणूनच वाराणसीतुन मोदी आणि अमेठीतुन राहुल गांधी हरले तर एक कडक चपराक ह्या पारंपारीक पक्षांना मिळेल. दिल्लीत मिळाली तशी. तो पर्यंत येड्डीयुरप्पा, अशोक चव्हाण, रामलुलु, ए.राजा हेच लोक निवडणुका खरेदी करणार.

विकास 25/03/2014 - 16:25
खरेच मोदी येतील का ? नाही. राहूल गांधीच आम आदमीचा चॉईस रहाणार आहे! ढोल-ताशे तयार ठेवा! :)

चिरोटा 25/03/2014 - 17:22
ह्या लिस्टमधील कोणीही पंतप्रधान झाला तरी हरकत नाही. http://www.linkedin.com/pub/dir/Arvind/Modi किंवा http://in.linkedin.com/pub/narendra-kejriwal/1b/673/a41

In reply to by मालोजीराव

अर्धवटराव 25/03/2014 - 19:18
कुठल्या दशकातला राजे ? बारामतीकर काकांच्या वेळचा वा त्या अगोदरचा म्हणाल तर बरच आहे...अन्यथा आजच्या महाराष्ट्राची स्थिती काळजी करावी अशीच आहे.

In reply to by अर्धवटराव

मालोजीराव 26/03/2014 - 13:03
मालक कौतुक राज्यकर्त्यांच नाहीच… अशोक चव्हाण,धाकटे साहेब यांच्यासारखे माती करणारे राजकारणी असूनसुद्धा उद्योजक,शेतकरी बांधवांनी महाराष्ट्राला सतत अग्रेसर ठेवलं.

In reply to by मालोजीराव

बॅटमॅन 26/03/2014 - 13:10
देशाचा महाराष्ट्र करायचा तर अगोदर देशातल्या विदर्भ-मराठवाड्याचा अनुशेष भरून काढला पाहिजे.

मारकुटे 25/03/2014 - 19:10
मोदी पंतप्रधान बनणे खुप अवघड आहे. राहुल गांधीकडे पंतप्रधान पद पर्याय नाही म्हणून जाईल अशी शक्यता आहे. मात्र वर्शाच्या आत परत निवडणुका होतील.

अर्धवटराव 25/03/2014 - 19:13
पण आआपमुळे जो मोदींचा प्रचार चाललाय, त्यामुळे बरेचसे कुंपणावरचे मतदार एव्हाना एका कुठल्यातरी बाजुला झुकले असतील. त्याचा फायदा आआप आणि भाजप, दोघांनाहि होईल. आआपला जास्त कारण त्यांना या निवडणुकीत गमवण्यासारखं काहि नाहि. काँग्रेसचं भवितव्य एव्हाना फ्रीझ झालं असेल. त्यांच्या संभाव्य मतदारांची संख्या निवडणुकींपर्यंत तरी फारशी वाढणार वा घटणार नाहि. पण प्रॉबॅबिलिटीच काढायची झाली तर मोदिंचे चान्सेस सर्वात जास्त आहेत असं वाटतं

भाते 25/03/2014 - 20:15
संपादकांना सतत त्रास देणारा धागा काढल्यापद्धल धागाकर्त्याचा निषेध! अनावश्यक प्रतिसाद लवकरात लवकर उडवण्यापद्धल संपादकांचे विशेष कौतुक आणि अभिनंदन!

श्रीगुरुजी 25/03/2014 - 20:18
>>> मोदी खरच पंतप्रधान बनतील का ! एप्रिल-मे २०१४ च्या निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधान बनण्याची शक्यता खूपच कमी आहे. माझ्या अंदाजानुसार भाजपला १९०-२०० व रालोआला २२५ च्या आसपास जागा मिळतील व काँग्रेसला १२०-१३० व संपुआला १४०-१५० जागा मिळतील. रालोआला बहुमतासाठी अंदाजे ५० जागा कमी पडतील. अशा परिस्थितीत २-३ शक्यता आहेत. (१) मोदींऐवजी अडवाणी/स्वराज्/जेटली अशांपैकी कोणाचे नाव पुढे करून तथाकथित निधर्मी पक्षांचा (तॄणमूल काँग्रेस, बिजद इ.) पाठिंबा मिळवून सरकार स्थापन करायचे. हा पर्याय मोदींना फारसा आवडणार नाही कारण पक्षातच पर्यायी नेतृत्व उभे राहते जे भविष्यात त्रासदायक ठरेल. भाजपला देखील हा पर्याय फारसा आवडणार नाही कारण हे सरकार काही काळ चालून परत निवडणुका झाल्यास परत काँग्रेसच्या जागा वाढून भविष्यात त्रासच होणार. परंतु अडवाणी, स्वराज इ. ची महत्वाकांक्षा थोपवून धरणे अवघड आहे. (२) सरकार स्थापन न करता विरोधी पक्षात बसणे. हा पर्याय मोदींसाठी व पर्यायाने भाजपसाठी चांगला ठरेल. कारण १९९६ प्रमाणे तिसर्‍या आघाडीचा कोणतरी पंतप्रधान होऊन एक अस्थिर व कडबोळे सरकार स्थापन होईल जे फार थोडा काळ टिकेल आणि ते पडून मध्यावधी निवडणुका झाल्यावर भाजपसाठी अजून चांगली परिस्थिती असेल. १९९८ मध्ये भाजप व २००५ मध्ये बिहारमध्ये संजद-भाजप युतीला असाच फायदा झाला होता. (३) तिसर्‍या आघाडीचे काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करणे (१९९६ प्रमाणे) किंवा मीराकुमार/सुशीलकुमार शिंदे इ. दलित नेत्याचे नाव पुढे आणून काँग्रेसने तिसर्‍या आघाडीच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करणे. हे सरकार अत्यंत अस्थिर व अल्पकालीन असेल. भाजपसाठी पर्याय (१) आत्मघात ठरेल. पर्याय (२)/(३) हेच योग्य ठरतील.

विकास 25/03/2014 - 20:35
आम आदमी पार्टीचा तरूण चेहरा, जनतेचे तारणहार, आणि सार्‍या भारतवर्षाची एकमेव आशा* असलेले धडाडीचे नेते श्री. अरविंद केजरीवाल यांनी खास लोकाग्रहास्तव वाराणसीतून निवडणूक लढणार असे जाहीर केले आहे. त्याबद्दल त्यांचे हार्दीक अभिनंदन! त्यांनी स्पष्टपणे म्हणले आहे की खासदार होणे महत्वाचे नाही तर मोदींना हरवणे महत्वाचे आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा! गंगेत घोड न्हालं! ;) * आशाच... लता नाही कारण तीचे मोदींनी पंप्र व्हावे असे स्वप्न आहे. :angry:

देव मासा 25/03/2014 - 21:58
माझ्या सारख्या सामान्य त्रस्त मुंबईकराना मोदीनां पंतप्रधान पेक्षा रेल्वे मंत्री पदावर पाहायला जास्त आवडेल , विकास झालाय कि नाही झालाय ते फक्त रेल्वेच्या कामावरूनच स्‍पस्ट कळते. इतर विकासांचे नुसते कागदी आलेख असतात . ते उलटे -सुलटे करून पहिले तरी काही केल्या समजत नाही . *unknw* *DONT_KNOW* *UNKNOWN* :HZ: :hz: एक शंका मोदी जर भारताचे पंतप्रधान झाले तर अंतराष्ट्रय स्तरावरील राजकारणाला त्यचा ताप होईल का? म्हणजेच युद्धाच्या संभावना वाढतील का? अंतराष्ट्रय स्तरावरील राजकारणातील लोकांना सुद्धा ते भारताचे पंतप्रधान पदावर नसावे असे वाटत असेल का ? *nea* *NO* *NO*

In reply to by प्रकाश घाटपांडे

विकास 26/03/2014 - 19:28
मोदी पंतप्रधान बनण्याचा धोका वाटत नाही. म्हणजे आप पुढे मोदी पंतप्रधान होणे हा धोका नसून वरदान ठरेल असे म्हणायचे आहे का? :)

आशु जोग 26/03/2014 - 19:49
मनमोहन गेले मोदी आले ,अशीच परीस्थीती असणार आहे. जुनीच दारु आहे, बाटलीही जूनीच फक्त टोपण बदलेले आहे. तुम्ही मोदी यांना टोपण म्हणालात ! निष्षेध !

बंडा मामा 26/03/2014 - 23:17
माझ्या मते मोदी पंतप्रधान होणार नाहीत. १. मोदींच्या पोलरायजेशनमुळे मायनॉरिटी कधीच मते देणार नाही. २. त्यांनी विवाहीत असुन आपल्या पत्नीला नाकारल्याने महिलांमधे त्यांची ढासळत चाललेली लोकप्रियता. (त्यात भर म्हणून भाजपची एकूणच बुरसट सनतानी विचारांची एक प्रतिमा. प्रमोद मुतालिक प्रकरण इ.) ३. मोदींच्या मिनिअन्सनी जिथे तिथे घातलेला धुमाकुळ. अर्वाच्य शिवीगाळ, फेकूगिरी करणारी फोटोशॉप केलेली पोस्टर्स, फुगवलेले आकडे इ.इ. ज्यामुळे दुरावत असलेला मॉडरेट इंटरनेट सॅव्ही ग्रुप. (ज्यांची मते आआप नक्की मिळवणार आणि चुरशीच्या लढतींमधे भाजपा उमेदवार पडणार) ४. त्यात भर म्हणून स्वत: मोदी करत असलेली बेताल विधाने, जसे की केजरीवाल हे पाकिस्तानी एजंट आहेत वगैरे ५. मोदींचा नुसताच सभा घेण्यावर भर, कठीण प्रश्नांना सामोरे न जाण्याचा निर्णय. ६. भाजपातील अंतर्गत बंडाळी. गडकरी, अडवाणी, सुषमा स्वराज, जसवंत सिंघ, मुरली मनोहर इ.इ. अनेक भाजपा नेत्यांशी बिघडलेले त्यांचे संबंध वरील कारणांमुळे पंतप्रधान होणे तर सोडाच, वाराणसीतुन लाजिरवाणा पराभवास सामोरे जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

आयुर्हित 27/03/2014 - 00:12
एके ४९ म्हणजेच अरविंद केजरीवाल. त्यांनी नुकताच एक नव्या पक्ष स्थापन केला असून पक्षाच्या वेबसाईटवर त्यांनी भारताचा भाग असलेले काश्मीर सरळ पाकिस्तानला देऊन टाकले आहे. ज्यांनी देशाला दुभागण्याचे काम केले, ते देश कसा सांभाळणार असा प्रश्न विचारत केजरीवाल हे पाकिस्तानचे एजंट आणि भारताचे शत्रू असल्याचा अशा शब्दांत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला साभार:केजरीवाल पाकिस्तानचे एजंट- नरेंद्र मोदी यात चुकीचे काय आहे बंडा मामा!

In reply to by आयुर्हित

विकास 27/03/2014 - 01:02
मोदींनी "ISI चे हस्तक आणि पाकिस्तानचे एजंट" म्हणलेले नाही. त्यांचे वाक्य असे आहे: "There are three AKs in Pakistan who are being admired. AK 47, AK Antony and AK49. This third one, AK 49, has just launched a political party," अर्थात केजरीवालांच्या एकाच वेळेस खुळचटपणामुळे आणि लबाडीमुळे ते असे काही वागत आहेत जे पाकीस्तानच्या पथ्यावर पडत आहे आणि म्हणून पाकीस्तान त्यांचे कौतुक करत आहे... असे काय ते करत आहेत? खालची चित्र पहा... हे आप च्या संस्थळावरचे आहे. नकाशातले काश्मीर भारतात नाहीच! तेच अरूणाचल प्रदेशाचे पण... अर्थातच बोंबाबोंब झाल्यावर ते काढून टाकण्यात आले आहे. पण माहीतीतंत्रज्ञानाच्या जगात काही कायमस्वरूपी खोडणे अवघडच असते. तेच येथे पण झाले आहे: (इंडीया टूडे मधून घेतलेला आहे). AAP Map The embarrassing botch-up on the AAP website's donations page, a map of India which showed parts of Kashmir as a part of Pakistan, has now been removed from the website, yet it has already been circulated on Twitter.
गंमत म्हणजे पब्लीकने ते लक्षात आणून दिल्यावर तो भारतीय दंडविधानानुसार बेकायदेशीर नकाशा तात्काळ काढून टाकण्यात आला. पण भारताचा अधिकृत नकाशा मात्र ठेवण्यात आला नाही. असे का करावे? का पाकीस्तानच्या भावना दुखावतात म्हणून?
हे दुसरे रेडीओ पाकीस्तानचे ९ जाने. २०१४ चे अधिकृत ट्वीट आहे. ते अजूनही ट्वीटरवर मिळू शकते. PakRadio त्या व्यतिरीक्त आपचे नेते प्रशांत भूषण काय म्हणाले ते माहीत असेलच. नक्षलवादासंदर्भात आत्ता चर्चा नको. तो मुद्दा पण येईलच लवकर... थोडक्यात मोदींच्या भाषणात एके हे एजंट आहेत असे म्हणलेले नसताना देखील, कस्सा माझा गरीबबिचार केजरू... ट्वीट करतो, "Did Modi ji call me an agent of Pakistan and AK 49? " ... ह्याला खोटारडेपणा म्हणायचे नाहीतर काय म्हणायचे?

In reply to by विकास

ऋषिकेश 27/03/2014 - 11:46
यावेळी मोदी त्यांना एजंट म्हणाले आहेत असे दिसते.ही बातमी बघा मोदी म्हणतातः "These agents of Pakistan and enemies of India are speaking the language of Pakistan" मग, आता त्यांना खोटारडे म्हणायचे नाही असे तुम्ही ठरवलेय का? ;)

In reply to by ऋषिकेश

विकास 27/03/2014 - 19:29
यावेळी मोदी त्यांना एजंट म्हणाले आहेत असे दिसते.ही बातमी बघा दुव्याबद्दल धन्यवाद. केजरीवाल हे कसे खोटे नाहीत हे दाखवताना त्यांचे काश्मीर संदर्भातील नकाशा चुकीचा आहे, किमान चुकून आला असेल इतके पण म्हणावेसे वाटत नाही? मग, आता त्यांना खोटारडे म्हणायचे नाही असे तुम्ही ठरवलेय का? अहो त्या धर्मराजांचा रथ हा तीन हात आकाशातून जात होता एकेकाळी. पण आता तो नुसता जमिनीवरच नाही तर जमिनीखाली ६ हात (पक्षी: खड्ड्यात) गेला आहे. इतरत्र दिलेल्या प्रतिसादातील काही भाग चोप्य पस्ते करतो: केजरीवालांनी खालील गोष्टी स्पष्ट केल्या होत्या...
  1. राजकारणात येणार नाही.
  2. (मुलांच्या डोक्यावर हात ठेवून) काँग्रेस भाजपाला पाठींबा देणार नाही आणि घेणारही नाही.
  3. ज्यांनी आंदोलनात भाग घेतला त्यांच्या खात्यावरील त्या काळातली (दिल्लीतली) वीज बील थकबाकी माफ करेन.
  4. दिल्लीत आमदार झालेल्यांना (त्यात स्वतः एके पण आले) खासदारकीची तिकीटे दिली जाणार नाहीत.
  5. वगैरे वगैरे
पण ते असो. काय गंमत आहे ह्या प्रकरणात काश्मीर संदर्भात जे मुद्दे बोलले गेले त्याबाबत ना केजरीवाल केजरीवाल बोलत आहेत ना त्यांचे समर्थक. त्यामुळे मोदींचे विधान नुसतेच राजकीय सभेतले विधान नसून खरेच आहे असे वाटू लागले आहे. आणि हो नकाशात केवळ काश्मीरच नाही तर अरूणाचल प्रदेश देखील वादग्रस्त म्हणून दाखवला आहे. काश्मीरचा युएन ठराव नॉन बाइंडींग आहे हे वास्तव असताना देखील परत परत जो देश दहशतवादी भारतात आणि जगात निर्यात करतोय त्यांच्या बाबतीत सॉफ्ट कॉर्नर का दाखवला जातो? जो नकाशा घटनेनुसार आणि कायद्यानुसार भारताचा आहे तो वापरला का जात नाही? अगदी तो इंटरनॅशनल नकाशा असला तरी गुगल देखील भारताच्या (.in) संस्थळावर संपूर्ण भारत दाखवते, कारण कायद्याने बंधनकारक आहे म्हणून. अर्थात अ‍ॅनार्किस्ट केजरीवालना हे कायदेच मान्य नसावेत.

In reply to by विकास

आजानुकर्ण 27/03/2014 - 19:42
रथ चालण्याच्या संदर्भात दुरुस्ती म्हणजे धर्मराजांचा रथ तीन अंगुळे वर चालत असे तीन हात नाही. (मोदी म्हटल्यावर संदर्भ चुकलेच पाहिजेत असे अनेकदा होते बॉ)

In reply to by आजानुकर्ण

विकास 27/03/2014 - 19:59
मुद्दा लक्षात आला ना? रथ तीन अंगु़ळे का तीन हात ह्याने कुणावर नकळत देखील चिखलफेक झाली नसती म्हणून कन्फर्म करत बसलो नाही. आणि तसे देखील आम्ही पोथीनिष्ठ नसल्याने रामायण-महाभारतातले मतितार्थ समजण्यावर भर देतो. :) पण मोदीद्वेष्टे हे मात्र तसे करताना कायम दिसतात. बाकी तुमचे देखील एकदा काश्मीरवरचे मत सांगून टाकाना कारण तो मुद्दा होता. का त्यावरील सोयिस्कर दुर्लक्ष हे पाकीस्तानच्या घशात काश्मीर आणि चीनच्या नरड्यात अरूणाचल घालण्यासाठीची सहमती समजायची?

In reply to by विकास

आजानुकर्ण 28/03/2014 - 02:27
मोदी पंतप्रधान व्हावेत किंवा नाहीत या चर्चेसंदर्भात फार तर मोदींचे काश्मीरबाबतचे मत जाणून घेणे आवश्यक ठरावे. माझे काश्मीरबाबतचे मत समजल्याने मोदींच्या पात्रतेसंदर्भातील विश्लेषणास काही मदत होईल किंवा कसे हे जाणून घेण्यास अस्मादिक असमर्थ आहेत. सदर चर्चेत काश्मीरसंदर्भात मत देणे आवश्यक आहे किंवा प्रत्यक्ष मतदान करतानाही मिसळपाववरील मोदीसंदर्भातील चर्चेत काश्मीरसंदर्भात मत देणे आवश्यक आहे असा फतवा इलेक्शन आयोगाने काढला आहे काय? असो. काश्मीरसंदर्भात माझे काहीही विशेष मत नाही. फारच उत्सुकता असल्यास - काश्मीर भारतात असल्यामुळे किंवा नसल्यामुळे मराठी संकेतस्थळांवर चघळण्याचा एक विषय याउप्पर माझ्या दैनंदिन आयुष्यात काडीचाही फरक पडत नाही. माझ्यापेक्षा काश्मीरमधील नागरिकांचे यासंदर्भातील मत आवश्यक आहे असे मला वाटते. एकंदर विस्तृत पटलामध्ये सदर प्रश्नाबाबतचे सर्व हक्क मी मतदान करुन लोकप्रतिनिधींकडे डेलिगेट केले आहेत. लोकसभा वा अन्य योग्य ठिकाणी यावर विस्ताराने चर्चा होऊन माझे लोकप्रतिनिधी त्यावर मतप्रदर्शन करतील.

In reply to by आजानुकर्ण

प्यारे१ 28/03/2014 - 03:00
>>> एकंदर विस्तृत पटलामध्ये सदर प्रश्नाबाबतचे सर्व हक्क मी मतदान करुन लोकप्रतिनिधींकडे डेलिगेट केले आहेत. लोकसभा वा अन्य योग्य ठिकाणी यावर विस्ताराने चर्चा होऊन माझे लोकप्रतिनिधी त्यावर मतप्रदर्शन करतील. इथे बोलण्यासारखं काहीच्च राहत नाही का मग? चला तर मग, मतदान करुन येऊ या! कायको बोलबच्चन. त्या विकास अण्णाला नाही काम! तुम्ही करा. कशाला ह्या भानगडीत पडावं. नै का? :)

In reply to by आजानुकर्ण

विकास 28/03/2014 - 05:06
मोदी पंतप्रधान व्हावेत किंवा नाहीत या चर्चेसंदर्भात... तसे म्हणायचे असेल तर धर्मराजाचा रथ किती उंचीवरून चालला होता हा देखील या चर्चेचा मुद्दा नव्हता आणि इतर असे अनेकदा असताना आपण आपल्या पिंका टाकताच की! मग आप ने भारताचा अवैध नकाशा दाखवणे बरोबर का चूक हे सांगायला एखाद्या लिगल डिसक्लेमर सारखे आढेवेढे का घेताहात?

In reply to by विकास

ऋषिकेश 28/03/2014 - 09:49
आप ने भारताचा अवैध नकाशा दाखवणे बरोबर का चूक हे सांगायला एखाद्या लिगल डिसक्लेमर सारखे आढेवेढे का घेताहात?
जर नकाशामध्ये सद्यस्थितीचा विपर्यास असेल (तुम्ही म्हणताय तसे श्रीनगर भारतात दाखवले नाहीये अशा प्रकारच्या चुका असतील) तर ते चुकच आहे. मात्र, निव्वळ वादग्रस्त भागाला वादग्रस्त दाखवण्यात किंवा वेगळे आरेखन करण्यात माझ्या मते काहि चुक नाही. फार तर ते अधिकृत भुमिकेचा विपर्यास म्हणून बेकायदेशीर असु शकते - ती ही खात्री नाही पण असु शकते, पण प्रत्येक बेकायदेशीर गोष्ट चुकीची मानलीच पाहिजे असे नाही - जसे मी समलैंगिक संबंध ठेवणे बेकायदेशीर असले तरी चुकीचे मानत नाही. जर असे नकाशे प्रकाशित करणे बेकायदेशीर असेल तर त्यावर सरकारने योग्य ते गुन्हे दाखल करून त्यांना योग्य ती कायदेशीर शिक्षा करावी. मात्र अश्या चुकांचा संबंध थेट अख्ख्या आआपच्या राष्ट्रवादाशी वगैरे जोडणे हास्यास्पद व टोकाचे वाटते. या विषयावर अतिशय तपशीलवार व सांगोपांग चर्चा खूप पूर्वी ऐसीवर झाली होती. ती अत्यंत वाचनीय ठरावी. त्यातील श्रावण मोडक यांच्या पुढिल मताशी सहमती आहे:
चुकीचे प्रायश्चित्त त्यांना द्यावे भारताच्या सरकारने. पण असे नकाशे प्रकाशित करण्याचे पराक्रम भारतात इतरांनीही केले आहेत. अगदी पुणे विद्यापीठानेही हा पराक्रम केल्याचे आठवते. हे असे नकाशे अंगभूत असणाऱ्या सॉफ्टवेअरवर भारताचे सरकार बंदी घालेल का, किमान आजवर अशी सॉफ्टवेअर विकल्याबद्दल फौजदारी गुन्हे नोंदवेल का? बड्या कंपन्यांना अंगावर घेण्याची हिंमत लागेल त्यासाठी. राष्ट्रवादासाठीची ती हिंमत मला आजवर तरी दिसलेली नाही.

In reply to by ऋषिकेश

विकास 28/03/2014 - 17:20
काश्मीर बाबत अपेक्षित उत्तर मिळाले त्याबद्दल आश्चर्य वाटले नाही. :) निव्वळ वादग्रस्त भागाला वादग्रस्त दाखवण्यात किंवा वेगळे आरेखन करण्यात माझ्या मते काहि चुक नाही. आय होप महाराष्ट्र सरकार बेळगाव नकाशात वादग्रस्त म्हणून दाखवत नसावे. तेच हैद्राबाद आणि तेलंगणा राज्यनिर्मितीच्या आधी... वादग्रस्त भाग जर प्रत्येक नागरीक ठरवू लागला आणि त्याचे समर्थन करायचे असले तर देश कशाला म्हणायचे. अर्थात अनेकांना देश ही संकल्पनाच मान्य नसते तशी तुम्हाला देखील देश ही संकल्पना मान्य नसली तर गोष्ट वेगळी आहे. पण प्रत्येक बेकायदेशीर गोष्ट चुकीची मानलीच पाहिजे असे नाही - जसे मी समलैंगिक संबंध ठेवणे बेकायदेशीर असले तरी चुकीचे मानत नाही. Apple-Orange... राष्ट्राच्या सीमा या केवळ कायद्याचा भाग नसतात. मात्र अश्या चुकांचा संबंध थेट अख्ख्या आआपच्या राष्ट्रवादाशी वगैरे जोडणे हास्यास्पद व टोकाचे वाटते. ट्रेंड काय आहे हे बघून राष्ट्रवादाशी संबंध जोडला जातो. नकाशा नंतर काढला पण बदलला नाही. हा मुद्दा आहे. त्या व्यतिरी़क्त प्रशांत भूषण यांचे स्टेटमेंट आणि घटनेवर हात ठेवून शपथ घेत नंतर स्वत:स सतत अ‍ॅनार्कीस्ट म्हणत गोंधळ घालणारी व्यक्ती लोकांशी लॉयल नाही हे सिद्धच झाले आहे पण देशाशी लॉयल खरेच असू शकेल का हा प्रश्न आहे...

In reply to by विकास

आजानुकर्ण 28/03/2014 - 21:22
धर्मराजाचा रथ किती उंचीवरून चालला होता हा देखील या चर्चेचा मुद्दा नव्हता
हो पण भारताच्या सांस्कृतिक संदर्भात आम्हाला रस असल्याने व अशा चुका करणे ही 'आप'ची मक्तेदारी नसून, इतरांकडूनही अशा संदर्भाच्या चुका होऊ शकतात हे दाखवून द्यावेसे वाटल्याने तो मुद्दा पुढे आणला.
आप ने भारताचा अवैध नकाशा दाखवणे बरोबर का चूक हे सांगायला एखाद्या लिगल डिसक्लेमर सारखे आढेवेढे का घेताहात?
'आप'ने भारताचा अवैध नकाशा दाखवणे चूक आहे. 'आप'ने भारताचा अवैध नकाशा दाखवणे चूक आहे. 'आप'ने भारताचा अवैध नकाशा दाखवणे चूक आहे. एकंदर या प्रकरणात पुढे काय झाले ह्यात पुरेसा रस नसल्याने व/वा केजरीवाल आणि मोदी या दोन्ही व्यक्तींमध्ये अधिक भंपक कोण यासंदर्भातच अद्याप विचार करत असल्याने पुढे काय झाले हे नक्की माहिती नाही. मात्र दोन शक्यता संभवतात. हा नकाशा चुकीचा असल्याने 'आप'ने तो काढून टाकला असावा किंवा हा 'चुकीचा नकाशाच बरोबर आहे' असा आपचा दावा असावा. हा नकाशा चुकीचा असल्याचे उघडकीस आल्यावर 'आप'ने चूक मान्य करुन बरोबर नकाशा दाखवला असल्यास (किंवा चुकीचा नकाशा काढून टाकला असल्यास) प्रकरण फारसे उगाळण्यात अर्थ नाही असे वाटते. मात्र निवडणुकीसंदर्भात हा एक चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. (चर्चा तर होणारच!) मात्र भारताचा चुकीचा नकाशा हाच बरोबर नकाशा आहे असा 'आप'चा दावा असल्यास 'आप'वर काही कारवाई करण्यासंदर्भात कोणी एसेमेस स्वरुपात माझे मत मागवले तर मी अशी कारवाई करण्यासंदर्भात होकार देईन.

In reply to by आजानुकर्ण

इरसाल 01/04/2014 - 13:11
आधी पंतप्रधान,मग पक्षाध्यक्ष मग पंतप्रधान्पदाचे दावेदार किंवा पक्षाध्यक्षांचे चिरंजीव असा क्रम हवा ना ?

In reply to by इरसाल

श्रीगुरुजी 01/04/2014 - 13:55
>>> आधी पंतप्रधान,मग पक्षाध्यक्ष मग पंतप्रधान्पदाचे दावेदार किंवा पक्षाध्यक्षांचे चिरंजीव असा क्रम हवा ना ? तसाच क्रम आहे. अल्पसंख्याकांच्या भावनांचा आदर करण्यासाठी उजवीकडून डावीकडे चित्रे छापलेली आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

आजानुकर्ण 15/04/2014 - 18:16
अल्पसंख्याकांच्या भावनांचा आदर करण्यासाठी उजवीकडून डावीकडे चित्रे छापलेली आहेत
मुस्लिमफोबियापासून श्रीगुरुजी लवकर बरे व्हावेत यासाठी साक्षात राजनाथसिंग यांनी काही मुस्लिम धर्मगुरुंची भेट घेतल्याचे कळते.

In reply to by आजानुकर्ण

अनुप ढेरे 15/04/2014 - 18:36
तुमच्या मनात लगेच मुस्लीम कसे आले. नाही म्हणजे ज्यु लोकं पण अल्पसंखांक आहेत आणि ते पण उजवीकडून डावीकडे लिहितात...

In reply to by अनुप ढेरे

आजानुकर्ण 15/04/2014 - 21:06
राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या संकेतस्थळावर अधिक माहिती पाहा. http://minorities.in/profiles.php यातील उजवीकडून डावीकडे लिहिणारे कोण आहेत बरे? बहुदा पारशी आणि मुसलमान. आता यातील पारशी आणि मुसलमान यांच्यापैकी कोणाच्या लांगूलचालनाबाबत 'श्रीगुरुजी' या नावाने लिहिणाऱ्या आयडीला आक्षेप असेल असे तुम्हाला वाटते? श्रीगुरुजी या मूळ व्यक्तीबाबत अधिक माहिती येथे पाहा: http://en.wikipedia.org/wiki/Madhav_Sadashiv_Golwalkar
लेखनविषय:
लेखनप्रकार
सध्या मोदी हे देशाचे जवळ जवळ पंतप्रधान बनलेच आहेत अशा प्रकारे वातावरण तयार केले जात आहे. यात प्रवाहाबरोबर वाहणार्‍या मोदीसमर्थकांचा उन्माद विशेष लक्षात येण्याजोगा आहे... मोदींहूनही मोदी भक्त किंवा मोअर कॅथोलिक दॅन पोप अशी या ढोंगी समर्थकांची अवस्था झाली आहे असो तर प्रश्न असा आहे खरेच मोदी येतील का ? त्यासाठी भाजपा किती जागा मिळवील ? अकाली, सेना, पासवान अशांची मदत किती होइल... बेरीज कितीपर्यंत जाइल... प्रश्न अनेक आहेत. हे पाहता येणारे सरकार खिचडी सरकार असेल. ते २ २|| वर्षे टिकेल

सूर्य थकला आहे

गंगाधर मुटे ·
लेखनविषय:

सूर्य थकला आहे


पहाट जरा चेतलेली पण;
सूर्य थकला आहे
नितळण्याच्या बुरख्याखाली
विस्तव निजला आहे
सारं काही सामसूम, मात्र;
एक काजवा जागत आहे
चंद्रकलेच्या गर्भाराला
भिक्षा मागत आहे

वादळं वारं सुटलंय पण;
वीज रुसली आहे
बुद्धिबळांच्या शय्येखाली
ऐरण भिजली आहे
शिवशिवणारे स्पंदन काही
उधाण मोजत आहे
चिवचिवणार्‍या चिमणीमध्ये
दीक्षा शोधत आहे

अंगरख्याची सनदी गुंफण
टरटर उसवत जावी
अपहाराची दुर्धर खाई