मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कॅलिडोस्कोप ३

kurlekaar ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बेगम अख्तर “हमरी अटरियापे आओ सांवरिया, देखा देखी बलम हो जाये आओ साजन तुम हमरे द्वारे, सारा झगडा खतम हो जाये” ठुमरी “ये मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया” गझल पंकज मलिक. सी एच आत्मा व सेहगल ही मंडळी आमच्या आधीच्या पिढीतली. बेगम अख्तर देखिल त्याच पिढीतली. या पुरुष मंडळींच्या आवाजातला दर्दीला भारदस्तपणा अजून ऐकायला बरं वाटत असलं तरी एका दृष्टीने पाह्यला गेलं तर ही पुरुष गायक मंडळी किंचितशी कालबाह्य झालीयत, कारण नंतर तलत मेहमूद, गुलाम अली, भूपिंदर, जगजीत सिंग यांची inning सुरु झाली. तसं बेगम अख्तरचं नाहीं.

रंग आणखी मळतो आहे

गंगाधर मुटे ·

आयुर्हित 23/03/2014 - 00:46
मुळात आपल्या राज्यात स्वतंत्र हवामान खातेच अस्तित्वात नाही. ज्या हवामानावर संपूर्ण जीवन अवलंबून असते त्याबाबत राज्यात स्वतंत्र खाते असू नये, ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. हवामान अंदाज आणि त्यासाठी आवश्यक असणा-या तंत्रज्ञानाच्याबाबतीत आपण फार मागे आहोत. हवामानासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाचे कोणाला महत्त्वच वाटत नाही, ही शोकांतिकाच आहे. गारपीट, वादळ, दुष्काळ यांसारखी एखादी आपत्ती ओढावली की, तात्पुरते उपाय केले जातात. परंतु नंतर पुन्हा त्याबाबत काही बोलले जात नाही, त्याचा आढावा घेतला जात नाही आणि पुढे अशी स्थिती आली तर काय उपाययोजना कराव्या लागतील, याबाबत कुठलेही पाऊल उचलले जात नाही. या आधीही महाराष्ट्राला वादळी पाऊस, अतिवृष्टी याचा फटका बसलेला आहे. पण तरीही आपण यातून धडा घेत नाही. संकट आले की, तात्पुरते बोलायचे आणि वेळ गेली की, चुप बसायचे, अशी आपल्याकडची अवस्था आहे. मुळात अशी नसíगक आपत्ती आली तर काय उपाय करायचे किंवा या आपत्तींची माहिती आगाऊ मिळण्यासाठी काय उपाय करायचे, याबाबतची यंत्रणा उभारण्यासाठी आपल्याकडे आíथक तरतूदही खूपच कमी आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षाहून अधिक काळ गेला आहे. तरीही हवामानासारखा महत्त्वाचा विषय दुर्लक्षित केला जातो, ही मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. सध्या अस्तित्वात असणारे केंद्र सरकारचे हवामान खातेहेदेखील ब्रिटिशांनी सुरू केलेले आहे. त्यानंतर त्यामध्ये सुधारणा करणे, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करणे, त्याचे आधुनिकीकरण करणे हे आपले काम आहे. त्या दृष्टीने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर राज्या-राज्यात हवामान खाते सुरू करणे गरजेचे आहे. त्या राज्याने आपल्याकडच्या हवामानाच्या स्थितीचा गांभीर्याने अभ्यास करून त्यानुसार धोरण ठरवले पाहिजे. पण आपल्याकडे तसे काहीच होत नाही. २०१२मध्ये महाराष्ट्रात भीषण पाणीटंचाई जाणवली होती. प्यायला पाणी नाही, अशी स्थिती होती. त्यावेळी टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. पण पावसाळा सुरू झाला आणि हा प्रश्न मागे पडला. परिणामी, अजूनही या समस्येवर ठोस असा कोणताही उपाय केलेला दिसून येत नाही. साभार:हवामान विभागाचे सक्षमीकरण आवश्यक

आयुर्हित 23/03/2014 - 00:46
मुळात आपल्या राज्यात स्वतंत्र हवामान खातेच अस्तित्वात नाही. ज्या हवामानावर संपूर्ण जीवन अवलंबून असते त्याबाबत राज्यात स्वतंत्र खाते असू नये, ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. हवामान अंदाज आणि त्यासाठी आवश्यक असणा-या तंत्रज्ञानाच्याबाबतीत आपण फार मागे आहोत. हवामानासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाचे कोणाला महत्त्वच वाटत नाही, ही शोकांतिकाच आहे. गारपीट, वादळ, दुष्काळ यांसारखी एखादी आपत्ती ओढावली की, तात्पुरते उपाय केले जातात. परंतु नंतर पुन्हा त्याबाबत काही बोलले जात नाही, त्याचा आढावा घेतला जात नाही आणि पुढे अशी स्थिती आली तर काय उपाययोजना कराव्या लागतील, याबाबत कुठलेही पाऊल उचलले जात नाही. या आधीही महाराष्ट्राला वादळी पाऊस, अतिवृष्टी याचा फटका बसलेला आहे. पण तरीही आपण यातून धडा घेत नाही. संकट आले की, तात्पुरते बोलायचे आणि वेळ गेली की, चुप बसायचे, अशी आपल्याकडची अवस्था आहे. मुळात अशी नसíगक आपत्ती आली तर काय उपाय करायचे किंवा या आपत्तींची माहिती आगाऊ मिळण्यासाठी काय उपाय करायचे, याबाबतची यंत्रणा उभारण्यासाठी आपल्याकडे आíथक तरतूदही खूपच कमी आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षाहून अधिक काळ गेला आहे. तरीही हवामानासारखा महत्त्वाचा विषय दुर्लक्षित केला जातो, ही मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. सध्या अस्तित्वात असणारे केंद्र सरकारचे हवामान खातेहेदेखील ब्रिटिशांनी सुरू केलेले आहे. त्यानंतर त्यामध्ये सुधारणा करणे, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करणे, त्याचे आधुनिकीकरण करणे हे आपले काम आहे. त्या दृष्टीने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर राज्या-राज्यात हवामान खाते सुरू करणे गरजेचे आहे. त्या राज्याने आपल्याकडच्या हवामानाच्या स्थितीचा गांभीर्याने अभ्यास करून त्यानुसार धोरण ठरवले पाहिजे. पण आपल्याकडे तसे काहीच होत नाही. २०१२मध्ये महाराष्ट्रात भीषण पाणीटंचाई जाणवली होती. प्यायला पाणी नाही, अशी स्थिती होती. त्यावेळी टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. पण पावसाळा सुरू झाला आणि हा प्रश्न मागे पडला. परिणामी, अजूनही या समस्येवर ठोस असा कोणताही उपाय केलेला दिसून येत नाही. साभार:हवामान विभागाचे सक्षमीकरण आवश्यक
लेखनविषय:
रंग आणखी मळतो आहे

रंग सुगीचा छळतो आहे
वसंतही हळहळतो आहे

गारपिटाचे गुलाबजामुन
डोळ्यामध्ये तळतो आहे

मावळतीचा तवा तांबडा
भातुकलीला जळतो आहे

पडतो आहे, झडतो आहे
तरी न मी ढासळतो आहे !

भोळसटांच्या वस्तीमध्ये
घाम फुकाचा गळतो आहे

बेरंगाच्या रंगामध्ये
रंग आणखी मळतो आहे

ऐलथडीच्या सुप्तभयाने
पैलथडीने पळतो आहे

'अभय'पणाचा वाण तरी पण;
पाय बावळा वळतो आहे

निवडणूक २०१४ अनुभवः २ केजरीवाल मुंबईत (१)

आतिवास ·
अनुभव १ ‘रोड शो’ ही संकल्पना मला स्वत:ला फारशी आवडत नाही. शहरांत रस्त्यावर आधीच कितीतरी वाहनं असतात, प्रदूषण असतं, वेळ लागतो. एखाद्या राजकीय नेत्याचा ‘रोड शो’ म्हटला की सामान्य प्रवाशांचे हाल वाढतात. काय ज्या यात्रा वगैरे करायच्या आहेत त्या चालत कराव्यात, अगदी फार फार तर सायकल वापरावी असं माझं मत. अर्थात माझ्या मताला कोण विचारतंय म्हणा! तरीही ‘आप’चे श्री. अरविंद केजरीवाल यांचा मुंबईत ‘रोड शो’ आहे म्हटल्यावर मी १२ मार्चला मुंबईत जायचं ठरवलं. अरविंद केजरीवाल यांना पाहायचं किंवा ऐकायचं असा माझा हेतू नव्हता.

सुहास झेले 22/03/2014 - 00:20
ह्म्मम्म्म... हा उत्तम (?) राजकारणी आहे आणि ह्याची बरीच खेळी टिपिकल कॉंग्रेस पद्धतीने पण वेगळ्या आणि सो कॉल्ड पांढऱ्या चेहऱ्यांचे उमेदवार देऊन. एकंदर रॅलीचा मार्ग आणि सगळा धुमाकूळ बघून ते लक्षात आलेच आहे. मेधा पाटकरांचे भाषण उत्तम झालेले. त्यावेळी मीदेखील तिथेच होतो. असो दिल्ली दूर नाही. बघू काय करतोय केजरू...

आत्मशून्य 22/03/2014 - 00:22
आप मधे तरुण तरुणिञ्चा भरणा आहे म्हणुन डेट मिळावी या एकमेव कारणासाठी एका स्नेह्याने आप जॉइन केले आहे. काय खरं खोट त्यालाच माहीत पण आता मोबाइल रिचार्ज डबल मारतो हे मात्र खरे आहे.

In reply to by आत्मशून्य

डेट मिळावी या एकमेव कारणासाठी एका स्नेह्याने आप जॉइन केले आहे.
लहानपणी अधेड उमर मे असताना ज्या ठिकाणी राहायचो त्या परिसरात एक आर.एस.एस ची व जरा दूरवर एक राष्ट्र सेवा दलाची अश्या दोन शाखा भरायच्या. आर.एस.एस च्या मानाने बरेच टगे राष्ट्र सेवा दलाच्या शाखेत जायचे कारण तिथे मुली भरपूर यायच्या.इन फॅक्ट काही दिवसांनंतर परिसरातील ती आर.एस.एस ची शाखा ही बंद पडली व त्यात जाणारे उरले सुरले असेच अधेड उमर के टगे राष्ट्र सेवा दलाच्या शाखेत दिसू लागले. ( अर्थात हे सांगणे ही आवश्यक समज्तो कि सर्वच जणांनी केवळ "मुली येतात" ह्या कारणाने रा.से.द ची शाखा जॉईन केली नव्हती. तर संध्याकाळी ती शाखा सुरु होत असल्याने व बरेच मुले मुली येत असल्याने वेळही चांगला जायचा.) ह्या निमित्तने हे ही आठवले एवढेच नमूद करु इच्छितो.

In reply to by आदूबाळ

सहमत आहे. विशेषतः टीव्ही/वृत्तपत्रांतील बातम्यांवर अवलंबून न रहाता फर्स्ट हॅन्ड घेतलेला अनुभव असल्यामुळे याचं मोल अधिक आहे. पुढील भागांच्या प्रतिक्षेत...

विकास 22/03/2014 - 00:44
"आंखो देखा हाल" / वृत्तांत आणि तो देखील तटस्थ असा... एकदम आवडला. इथे मिपाकरांना सांगितल्याबद्दल आभार... ! विशेषत: त्यातल्या सामान्य लोकांच्या सहभागाच्या आठवणी प्रेरणादायी होत्या, आजही आहेत. याच्याशी आपचे आत्ताचे अनेक विरोधक देखील सहमत होतील. यावर अधिक लिहीत नाही. :) नुसताच नंबर्सचा विचार करायचा तर पाच आकड्यांपेक्षा खालचा कुठलाही क्रमांक मुंबईतील राजकीय रॅलीत असला तर तो तसा कमीच आहे. येथे जर तीन-चारशेच लोकं असतील तर फारच कमी आहे. अर्थात ते मतांचे त्रैराशिक मांडण्यास योग्य आहे असे म्हणत नाही. पण त्यात पक्षाची ऑर्गनायझेशन स्किल्स दिसतात. (इंडीया अगेन्स्ट करप्शनच्या वेळेस ते नक्की दिसले असे वाटते). राजकीय सभांच्या गर्दीबाबत काही अनुभव.. ठाण्यात या संदर्भात बाळासाहेबांच्या बघितलेल्या सभा आठवल्या. बर्‍यापैकी शिस्तीत असायच्या. शिवाय सभा संपायच्या आधी राष्ट्रगीत असायचे. त्याला कोणी हलायचे नाही, नंतर शिस्तीत मैदानातून बाहेर पडून मुकाट्याने मार्गी लागायचे असा डायरेक्ट बाळासाहेबांचा दम असायचा. जनता पार्टीच्या निवडणुकांच्या वेळेस खरे लहान होतो पण मृणाल गोरे, जॉर्ज फर्नांडीस, सुब्रम्हण्यम स्वामी, रामभाऊ म्हाळगी यांच्या सभा पाहील्याचे/ऐकल्याचे चांगले आठवते. त्यात पण काही गडबड नव्हती. विरोधीपक्ष नेते असताना शरद पवार यांची सभा अनुभवली आहे ती पण व्यवस्थित झाली होती. आणिबाणी नंतरच्या काळातील सभांना वातावरणामुळे गर्दी असायची. बाळासाहेबांचे बोलणे / वक्तृत्व ऐकायला शिवसैनिक नसलेल्या (माझ्यासारख्यांची पण) गर्दी असायची. विरोधी पक्ष नेते असताना शरद पवारांनी महाराष्ट्राला एक आशा दिली होती कारण त्या आधी पुलोदचे मुख्यमंत्री म्हणून काही चांगले काम झालेले होते. पण नंतर केजरीवालांपेक्षा वेगळ्या अर्थाने, पण जनतेची निराशाच केली. असो.

In reply to by विकास

आतिवास 22/03/2014 - 07:44
नुसताच नंबर्सचा विचार करायचा तर पाच आकड्यांपेक्षा खालचा कुठलाही क्रमांक मुंबईतील राजकीय रॅलीत असला तर तो तसा कमीच आहे. मला हा नंबर कमी वाटला; पण कदाचित माझा अंदाज चुकला असेल अशीही शक्यता आहे. शिवाय रॅलीचा मार्ग, तिची वेळ, चर्चगेटला 'दंगल' झाल्याची बातमी - असे अनेक कंगोरे असतील. अनेकांचा सहभाग काठावरून होता असं मी म्हटलं आहे; ते लोक धरले तर नंबर काही हजारांत जाईल :-) ते 'बघे'सोडून (म्हणजे पोलिसांनी धरलेल्या दो-यांच्या आत असलेल्यांची) ही संख्या आहे. इथं 'जनसभा' नव्हती. चित्राचा हा एक भाग झाला. पुढे काय दिसलं त्याबद्दल पुढच्या भागात लिहिते आहे.

अर्धवटराव 22/03/2014 - 01:07
श्रीगणेश आणि सरस्वतीमातेच्य उत्सव मिरवणुका सोडुन मी आजवर कधि रॅली वगैरे अटेण्ड केल्या नाहित. पण एकदा अनुभव घेण्यासारखा असावा. अडवाणि, पुतणे पवार वगैरेंची भाषणं ऐकली आहेत. कुठलिही टोपी न चढवता केलेलं रॅलीचं थेट वर्णन आवडलं. पु.भा.प्र.

In reply to by अर्धवटराव

आतिवास 22/03/2014 - 17:51
शक्यतो आपलं डोकं दुस-यांच्या ताब्यात जाणार नाही याची काळजी घ्यायची - 'रेडी टू थिंक' असा दृष्टिकोन ठेवायचा प्रयत्न असतो माझाही ;-)

चिगो 22/03/2014 - 12:43
कुठलिही टोपी न चढवता केलेलं रॅलीचं थेट वर्णन आवडलं.
क्या बात, अर्धवटराव.. हेच म्हणतो. अवांतर : अर्धवटरावांनी आता "टॅगलाईन्स" द्यायचा पार्टटाईम, निवडणूक काळपुरता पुरक व्यवसाय करावा असं सुचवावंसं वाटतंय.. ;-) जमतंय तुम्हास्नी.. (हलकेच घ्याल, ही अपेक्षा.)

In reply to by नानासाहेब नेफळे

क्लिंटन 22/03/2014 - 18:23
एकदंर आपले वृत्तांकन हे पुर्वग्रहदुषीत वाटले, काहीतरी चीरफाड करायची याच उद्देशाने आपण तिथे गेला होतात असे स्पष्ट जाणवते.
फक्त केजरीवाल गुजरातमध्ये खरोखर अभ्यास करायला गेले होते. बाकी कोणीही काहीही लिहिले तरी ते पूर्वग्रहदूषित आणि काहीतरी चिरफाड करायच्याच उद्देशाने. दॅट्स लाइक रिअल आआप सपोर्टर :)

In reply to by क्लिंटन

श्रीगुरुजी 22/03/2014 - 20:46
आणि इतका अभ्यास त्यांनी फक्त ४ दिवसातच केला आणि त्यात मधेच इंडिया टुडेच्या विमानातून दिल्लीला एक फेरी देखील मारून आले.

तिमा 22/03/2014 - 21:21
लेख आवडला. इतक्या नि:पक्षपणे लिहूनही कोणी टीका करत असेल तर तो 'आप' चा आक्रस्ताळी सदस्य असावा असाच निष्कर्ष निघतो. काहीही अनुभव नसताना एखादे राज्य आणि आता तर देश चालवण्याचा आत्मविश्वास बघून काळजी(देशाची) वाटू लागते.

In reply to by तिमा

काहीही अनुभव नसताना राज्य आणि आता तर देश...
गुजरातचे तथाकथित विकास(?)पुरुष मोदी यांनी मुख्यमंत्रीपदी बसायच्या आधी साधी नगरपालिकेचीही निवडणुक कधी लढवली नव्हती, भाजपच्या केडरचा एक कार्यकर्ता ज्याला गव्हर्नन्सचा कसलाही अनुभव नसताना थेट मुख्यमंत्रीपदी बसवले गेले तेव्हा आपल्याला काळजी वाटली नसावी ..नै का?

In reply to by नानासाहेब नेफळे

गब्रिएल 22/03/2014 - 21:59
लै फरक नेभळेकाका. दोगांच्या सुर्वातीला कोनालाच म्हय्त न्हव्त. पन आस बगा. मोदी आतापरंत तीन्दा निवडून आल्यात. ब्येष्ट सर्कार चालव्ल. गुजरात लईच फुड ग्येला न्हवं ? मोनीबाबाच्या सर्कार्ला पन लई बक्शिसा देयाला लाग्ली तेला. आता तर लोकं म्हन्त्यात त्योच बेष्ट हाय पियेम व्हाय्ला. आनी त्यो ओबामाबी आता त्येला मस्का लावाय्ला लागला किवो. त्याउप्पर ह्ये केज्रिवाल दोन म्हैनेबी शियेम नाय र्‍हाऊ शक्ला. तितबी लै नवटंकी क्येली आनि कायबाय सांगून ताबडतोड पाय लावून पळाला. आता इत्क व्हऊन ग्येल्यावर बी कोना लोकान्ला आक्कल येत न्हाय. आसतेया यकायकाच डोस्क रिकाम. तुमी नका दिलाला लाउन घ्येउ. तुमी लिवा आसच. त्ये तुमच्या जबानित काय म्हंतात ना... आजून येक जोक सांगा काकानु.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 23/03/2014 - 13:23
>>> गुजरातचे तथाकथित विकास(?)पुरुष मोदी यांनी मुख्यमंत्रीपदी बसायच्या आधी साधी नगरपालिकेचीही निवडणुक कधी लढवली नव्हती, मोदींनी १२ वर्षे यशस्वी सरकार चालवून स्वतःला सिद्ध केले. केजरीवाल १२ आठवड्यांच्या आतच पळून गेले.

In reply to by श्रीगुरुजी

केजरीवालांनी 12 आठवड्यात जनलोकपालसाठी राजीनामा दिला, असा एक मुख्यमंत्री दाखवा की ज्याने आजपर्यंत' भ्रष्टाचाराविरोधात कडक कायदा करण्यात कमी पडलो' म्हणून राजीनामा दिला... या उलट विकासपुरुष(?)नरेंद्र मोदींनी बारा वर्षेँ एकाधिकारशाही केली, १२ वर्शे गुजरातमध्ये 'लोकायुक्त' नव्हता. मोदींना कोणती भीती वाटत होती ?.आपच्या मंत्रीमंडळात सामन्य लोक मंत्री झाले, तर गुजरात मंत्रिमंडळात अंबाणीचा जवळचा नातेवाईक मंत्री आहे. आता विचार करा ,लोकाभिमुख कोण आणि चार पाच बड्या कॉर्पौरेट्सचे भले करणारे कोण...

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 24/03/2014 - 13:05
केजरीवालांनी जनलोकपालसाठी राजीनामा दिलेला नाही. सरकार चालविणे जमत नव्हते, निवडणुकीच्या वेळी दिलेली भरमसाठ अव्यहार्य आश्वासने पूर्ण करणे जमत नव्हते, म्हणून जनलोकपालचे निमित्त करून शेपूट घालून धूम पळून गेले. याउलट, काँग्रेसने नेमलेल्या व केंद्रसरकारचे एजंट असलेल्या राज्यपालांनी मोदी सरकारने विधानसभेत दोन तृतीयांश बहुमताने मंजूर केलेली अनेक विधायके राज्यपालांनी सही न करता अडवून धरली होती. तरीसुद्धा मोदींनी केजरीवालांप्रमाणे पळपुटेपणा केलेला नाही.

In reply to by श्रीगुरुजी

मोफत पाण्याचे आश्वाशन पुर्ण केले ,दिल्लीकरांना वीजेचे दर अर्धे करुन दिले ,रस्त्यावर राहणार्या गरीबांसाठी अन्नछत्र सुरु केले. जनलोकपालसाठी लढा दिला. एवढे सगळे होऊनही केजरीवालांनी आश्वासनांची पुर्तता केली नाही असे म्हणणे कृतघ्नपणाचे द्योतक नव्हे तर काय .. रॉयटर्स नावाच्या जगविख्यात निरपेक्ष वृत्तपत्रातला हा वृत्तांत वाचा .n.mobile.reuters.com/article/idINDEEA1D0CT20140214?irpc=932 NEW DELHI (Reuters) - Activist-turned-politician Arvind Kejriwal resigned as chief minister of Delhi on Friday, frustrated by obstacles put in the way of an anti-corruption bill, and immediately proposed fresh elections for the capital. A former tax collector who heads the fledgling Aam Aadmi Party (AAP), Kejriwal made a stunning debut in the city's state elections in December, tapping into public disgust with corruption and misgovernance. The Jan Lokayukta bill would have set up an ombudsman with the power to investigate politicians and civil servants. Kejriwal had wanted it to be passed in the Delhi assembly in the coming days, but the Congress and the Bharatiya Janata Party (BJP) thwarted him, arguing that it must be approved by the central government first. Kejriwal announced he was standing down after a chaotic stand-off that had paralysed the Delhi assembly through the day, with lawmakers bawling at each other and some trying to snatch the microphone of the legislature's speaker. "The Delhi assembly should be dissolved and fresh elections should be held," he said, holding up a copy of his resignation letter at his party's headquarters as supporters outside cheered, despite a chilling downpour of rain. Kejriwal said the Congress and BJP had united against the bill after he had ordered a probe into India's richest man, Reliance Industries (RELI.NS) chairman Mukesh Ambani as well as policymakers over gas pricing. अंबानीच्या गॅसवर पोळ्या भाजायची मोदींना भारी हौस नै का. एक फूकटचा सल्ला, तरुणभारत आणि पांचजन्य वाचून निष्कर्ष काढू नका.

In reply to by नानासाहेब नेफळे

विजेचे दर कमी करण्यासाठी जे अनुदान देणे गरजेचे होते त्याची व्यवस्था न करता केजरीवाल पळाले की,

In reply to by नानासाहेब नेफळे

विवेकपटाईत 25/03/2014 - 19:44
कोणी सांगितले बुआ तुम्हास्नी. संपूर्ण खोट आहे पाण्याचे बिल कमी केले नाही अपितु १८% वाढविले आहे. एप्रिल पासून महाग पाणी. मासिक २०,००० लिटर पर्यंतची सूट केवळ तीन महिन्यासाठी होती. त्यात ही १ लिटर जास्त झाल्यावर कमीत कमीत ९०० रुपयाचे बिल येणार होते. लोकांनी पाणी सुरु केली (दुसर्या शब्दात भ्रष्टाचार वाढविण्याचे काम केले). शिवाय तृतीयांश दिल्ली पिण्याच्या पाणी साठी टेनकर वर अवलंबून आहे (माझ्या घरी ही पाणी येत नाही). २. विजेचे दर कमी झाले नाही. २०० युनिट पर्यंत आधीही सूट होती. ती काही पैशांनी वाढविली फक्त तीन महिन्यांसाठी. एप्रिल पासून नो सूट अर्थात २०० युनिट पेक्षा कमी वापरणार्याला ही ७ रुपये प्रती युनिट द्यावे लागतील. (अंतरिम बजेट मध्ये सूट साठी कुठलीही व्यवस्था केली नाही आहे). ३. कमाल तर आणखीन ही आहे वीज न भरणार्यांचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय केजरीवाल ने केला. त्या साठी तरदूत करणे सोयीस्कर रीतीने विसरून गेले. ( २ आणि ३ साठी दिल्ली सरकारचे कोर्टात दिलेले अफेडेविड वाचा). सत्य कळेलच. शेवटी तवाकी ने शिकारीत मदत करून दिल्लीची गादी शेरखानला सौपविलली. आता महावली रेड्याच्या शिकारीत मदत करायला निघाला आहे. अथ: जंगल कथा: सत्तेचा संघर्ष- शेरखान आणि महाबली रेडा

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 24/03/2014 - 13:11
>>> आता विचार करा ,लोकाभिमुख कोण आणि चार पाच बड्या कॉर्पौरेट्सचे भले करणारे कोण... म्हणजे केजरीवाल लोकाभिमुख? नानासाहेब नेफळे उपाख्य ग्रेटथुंकर उपाख्य टॉपबिअर्ड फिलॉसॉफर, काही दिवसांपूर्वीच एका धाग्यावर तुम्ही ,"केजरीवाल एक नंबरचा खोटारडा आहे आणि आप म्हणजे खाप पंचायत आहे" असे लिहिले होते. ते सोयिस्कररित्या विसरलेले दिसताय. आणि आता केजरीवाल एकदम लोकाभिमुख झाले! तुमच्या आठवणीसाठी तुमचीच विधाने खाली देत आहे. (http://www.misalpav.com/node/26781). जरा विचारात सातत्यता तरी राखा. ________________________________________________________________________________ केजरीवाल हा खोटारडा आहे हे टॉपगिअर्ड फिलोसॉफर - Sat, 18/01/2014 - 21:32 केजरीवाल हा खोटारडा आहे हे त्याच्याकडे बघितल्यावरच कळते ,आप हे 'खाप'च्याच औलादीचे वाटायला लागलेत,याचा बोलवता धनी वेगळाच असावा .... सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं। सदा सर्वदा सत्यवादी विवेकी॥ न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५३॥ .उत्तर द्या ____________________________________________________________________________

In reply to by ऋषिकेश

प्यारे१ 24/03/2014 - 14:48
>>>ठरवून केलेले निष्पक्ष लेखन मला फारसे आवडत नाही. +१ >>>मात्र हे 'वार्तांकन' स्वरूपाचं लेखन खासच वाटलं. आवडलं +१११ - अर्धवटरावांच्या टॅग लाईनशी सहमत, विकासरावांच्या मताची प्रशंसा करत, नानासाहेबां च्या मताला छेद देणार्‍या मतांचा आदर करीत नि खुद्द नानासाहेबांना नि संपतरावांनाही शुभेच्छा देत स्वतःचं मत राखून ठेवलेला ;)

In reply to by प्यारे१

संपत 24/03/2014 - 15:12
आवलेसाहेब, शुभेच्छाबद्दल आभार. तुम्हालाही आमच्या शुभेच्छा. :) वृतांकन छानच. बाकी मुस्लीम जनतेची मते आआपला मिळाली तर भाजप आणि आआप दोन्ही समर्थकांना आवडेल असे वाटते. :)

च्यायला उद्या आपने मुंबईत मुस्लिमांची मते खाऊन प्रिया दत्त , सारख्या आपल्या मतदार संघात लोकप्रिय असलेल्या नेत्यांना पाडले व त्यामुळे महायुती चा उमेदवार जिंकला किंवा मधेच मनसे ची लॉटरी निघाली तर आप समर्थकांवर पप्पू ते मोदी ह्यांचे एजेंट असल्याचा आरोप करतील. मुस्लिमांची मते , दलितांची मते , हिंदूची मते अश्या राजकीय समीकरणांवर पोसली जाते धर्मनिरपेक्ष देशाची निवडणूक .

आतिवास 25/03/2014 - 14:53
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार. केजरीवाल यांचेही आभार मानायला हवेत खरे तर ;-)

In reply to by आतिवास

विकास 25/03/2014 - 20:26
केजरीवाल यांचेही आभार मानायला हवेत खरे तर आहेतच आमचे केजरीवाल आभार मानण्याजोगे! *yes3*

पैसा 30/03/2014 - 16:52
रॅलीचा मार्ग वगैरेबद्दल वाचताक्षणी डोक्यात आलेले प्रश्नच लिहिलेत! आता पुढचा लेख वाचेन!

चिंतामणी 28/04/2014 - 00:55
ह्या वरुन समजायला हरकत नव्हती. असो. थोडा अजून विचार करा. नाही उत्तर मिळाले तर देइन.

सुहास झेले 22/03/2014 - 00:20
ह्म्मम्म्म... हा उत्तम (?) राजकारणी आहे आणि ह्याची बरीच खेळी टिपिकल कॉंग्रेस पद्धतीने पण वेगळ्या आणि सो कॉल्ड पांढऱ्या चेहऱ्यांचे उमेदवार देऊन. एकंदर रॅलीचा मार्ग आणि सगळा धुमाकूळ बघून ते लक्षात आलेच आहे. मेधा पाटकरांचे भाषण उत्तम झालेले. त्यावेळी मीदेखील तिथेच होतो. असो दिल्ली दूर नाही. बघू काय करतोय केजरू...

आत्मशून्य 22/03/2014 - 00:22
आप मधे तरुण तरुणिञ्चा भरणा आहे म्हणुन डेट मिळावी या एकमेव कारणासाठी एका स्नेह्याने आप जॉइन केले आहे. काय खरं खोट त्यालाच माहीत पण आता मोबाइल रिचार्ज डबल मारतो हे मात्र खरे आहे.

In reply to by आत्मशून्य

डेट मिळावी या एकमेव कारणासाठी एका स्नेह्याने आप जॉइन केले आहे.
लहानपणी अधेड उमर मे असताना ज्या ठिकाणी राहायचो त्या परिसरात एक आर.एस.एस ची व जरा दूरवर एक राष्ट्र सेवा दलाची अश्या दोन शाखा भरायच्या. आर.एस.एस च्या मानाने बरेच टगे राष्ट्र सेवा दलाच्या शाखेत जायचे कारण तिथे मुली भरपूर यायच्या.इन फॅक्ट काही दिवसांनंतर परिसरातील ती आर.एस.एस ची शाखा ही बंद पडली व त्यात जाणारे उरले सुरले असेच अधेड उमर के टगे राष्ट्र सेवा दलाच्या शाखेत दिसू लागले. ( अर्थात हे सांगणे ही आवश्यक समज्तो कि सर्वच जणांनी केवळ "मुली येतात" ह्या कारणाने रा.से.द ची शाखा जॉईन केली नव्हती. तर संध्याकाळी ती शाखा सुरु होत असल्याने व बरेच मुले मुली येत असल्याने वेळही चांगला जायचा.) ह्या निमित्तने हे ही आठवले एवढेच नमूद करु इच्छितो.

In reply to by आदूबाळ

सहमत आहे. विशेषतः टीव्ही/वृत्तपत्रांतील बातम्यांवर अवलंबून न रहाता फर्स्ट हॅन्ड घेतलेला अनुभव असल्यामुळे याचं मोल अधिक आहे. पुढील भागांच्या प्रतिक्षेत...

विकास 22/03/2014 - 00:44
"आंखो देखा हाल" / वृत्तांत आणि तो देखील तटस्थ असा... एकदम आवडला. इथे मिपाकरांना सांगितल्याबद्दल आभार... ! विशेषत: त्यातल्या सामान्य लोकांच्या सहभागाच्या आठवणी प्रेरणादायी होत्या, आजही आहेत. याच्याशी आपचे आत्ताचे अनेक विरोधक देखील सहमत होतील. यावर अधिक लिहीत नाही. :) नुसताच नंबर्सचा विचार करायचा तर पाच आकड्यांपेक्षा खालचा कुठलाही क्रमांक मुंबईतील राजकीय रॅलीत असला तर तो तसा कमीच आहे. येथे जर तीन-चारशेच लोकं असतील तर फारच कमी आहे. अर्थात ते मतांचे त्रैराशिक मांडण्यास योग्य आहे असे म्हणत नाही. पण त्यात पक्षाची ऑर्गनायझेशन स्किल्स दिसतात. (इंडीया अगेन्स्ट करप्शनच्या वेळेस ते नक्की दिसले असे वाटते). राजकीय सभांच्या गर्दीबाबत काही अनुभव.. ठाण्यात या संदर्भात बाळासाहेबांच्या बघितलेल्या सभा आठवल्या. बर्‍यापैकी शिस्तीत असायच्या. शिवाय सभा संपायच्या आधी राष्ट्रगीत असायचे. त्याला कोणी हलायचे नाही, नंतर शिस्तीत मैदानातून बाहेर पडून मुकाट्याने मार्गी लागायचे असा डायरेक्ट बाळासाहेबांचा दम असायचा. जनता पार्टीच्या निवडणुकांच्या वेळेस खरे लहान होतो पण मृणाल गोरे, जॉर्ज फर्नांडीस, सुब्रम्हण्यम स्वामी, रामभाऊ म्हाळगी यांच्या सभा पाहील्याचे/ऐकल्याचे चांगले आठवते. त्यात पण काही गडबड नव्हती. विरोधीपक्ष नेते असताना शरद पवार यांची सभा अनुभवली आहे ती पण व्यवस्थित झाली होती. आणिबाणी नंतरच्या काळातील सभांना वातावरणामुळे गर्दी असायची. बाळासाहेबांचे बोलणे / वक्तृत्व ऐकायला शिवसैनिक नसलेल्या (माझ्यासारख्यांची पण) गर्दी असायची. विरोधी पक्ष नेते असताना शरद पवारांनी महाराष्ट्राला एक आशा दिली होती कारण त्या आधी पुलोदचे मुख्यमंत्री म्हणून काही चांगले काम झालेले होते. पण नंतर केजरीवालांपेक्षा वेगळ्या अर्थाने, पण जनतेची निराशाच केली. असो.

In reply to by विकास

आतिवास 22/03/2014 - 07:44
नुसताच नंबर्सचा विचार करायचा तर पाच आकड्यांपेक्षा खालचा कुठलाही क्रमांक मुंबईतील राजकीय रॅलीत असला तर तो तसा कमीच आहे. मला हा नंबर कमी वाटला; पण कदाचित माझा अंदाज चुकला असेल अशीही शक्यता आहे. शिवाय रॅलीचा मार्ग, तिची वेळ, चर्चगेटला 'दंगल' झाल्याची बातमी - असे अनेक कंगोरे असतील. अनेकांचा सहभाग काठावरून होता असं मी म्हटलं आहे; ते लोक धरले तर नंबर काही हजारांत जाईल :-) ते 'बघे'सोडून (म्हणजे पोलिसांनी धरलेल्या दो-यांच्या आत असलेल्यांची) ही संख्या आहे. इथं 'जनसभा' नव्हती. चित्राचा हा एक भाग झाला. पुढे काय दिसलं त्याबद्दल पुढच्या भागात लिहिते आहे.

अर्धवटराव 22/03/2014 - 01:07
श्रीगणेश आणि सरस्वतीमातेच्य उत्सव मिरवणुका सोडुन मी आजवर कधि रॅली वगैरे अटेण्ड केल्या नाहित. पण एकदा अनुभव घेण्यासारखा असावा. अडवाणि, पुतणे पवार वगैरेंची भाषणं ऐकली आहेत. कुठलिही टोपी न चढवता केलेलं रॅलीचं थेट वर्णन आवडलं. पु.भा.प्र.

In reply to by अर्धवटराव

आतिवास 22/03/2014 - 17:51
शक्यतो आपलं डोकं दुस-यांच्या ताब्यात जाणार नाही याची काळजी घ्यायची - 'रेडी टू थिंक' असा दृष्टिकोन ठेवायचा प्रयत्न असतो माझाही ;-)

चिगो 22/03/2014 - 12:43
कुठलिही टोपी न चढवता केलेलं रॅलीचं थेट वर्णन आवडलं.
क्या बात, अर्धवटराव.. हेच म्हणतो. अवांतर : अर्धवटरावांनी आता "टॅगलाईन्स" द्यायचा पार्टटाईम, निवडणूक काळपुरता पुरक व्यवसाय करावा असं सुचवावंसं वाटतंय.. ;-) जमतंय तुम्हास्नी.. (हलकेच घ्याल, ही अपेक्षा.)

In reply to by नानासाहेब नेफळे

क्लिंटन 22/03/2014 - 18:23
एकदंर आपले वृत्तांकन हे पुर्वग्रहदुषीत वाटले, काहीतरी चीरफाड करायची याच उद्देशाने आपण तिथे गेला होतात असे स्पष्ट जाणवते.
फक्त केजरीवाल गुजरातमध्ये खरोखर अभ्यास करायला गेले होते. बाकी कोणीही काहीही लिहिले तरी ते पूर्वग्रहदूषित आणि काहीतरी चिरफाड करायच्याच उद्देशाने. दॅट्स लाइक रिअल आआप सपोर्टर :)

In reply to by क्लिंटन

श्रीगुरुजी 22/03/2014 - 20:46
आणि इतका अभ्यास त्यांनी फक्त ४ दिवसातच केला आणि त्यात मधेच इंडिया टुडेच्या विमानातून दिल्लीला एक फेरी देखील मारून आले.

तिमा 22/03/2014 - 21:21
लेख आवडला. इतक्या नि:पक्षपणे लिहूनही कोणी टीका करत असेल तर तो 'आप' चा आक्रस्ताळी सदस्य असावा असाच निष्कर्ष निघतो. काहीही अनुभव नसताना एखादे राज्य आणि आता तर देश चालवण्याचा आत्मविश्वास बघून काळजी(देशाची) वाटू लागते.

In reply to by तिमा

काहीही अनुभव नसताना राज्य आणि आता तर देश...
गुजरातचे तथाकथित विकास(?)पुरुष मोदी यांनी मुख्यमंत्रीपदी बसायच्या आधी साधी नगरपालिकेचीही निवडणुक कधी लढवली नव्हती, भाजपच्या केडरचा एक कार्यकर्ता ज्याला गव्हर्नन्सचा कसलाही अनुभव नसताना थेट मुख्यमंत्रीपदी बसवले गेले तेव्हा आपल्याला काळजी वाटली नसावी ..नै का?

In reply to by नानासाहेब नेफळे

गब्रिएल 22/03/2014 - 21:59
लै फरक नेभळेकाका. दोगांच्या सुर्वातीला कोनालाच म्हय्त न्हव्त. पन आस बगा. मोदी आतापरंत तीन्दा निवडून आल्यात. ब्येष्ट सर्कार चालव्ल. गुजरात लईच फुड ग्येला न्हवं ? मोनीबाबाच्या सर्कार्ला पन लई बक्शिसा देयाला लाग्ली तेला. आता तर लोकं म्हन्त्यात त्योच बेष्ट हाय पियेम व्हाय्ला. आनी त्यो ओबामाबी आता त्येला मस्का लावाय्ला लागला किवो. त्याउप्पर ह्ये केज्रिवाल दोन म्हैनेबी शियेम नाय र्‍हाऊ शक्ला. तितबी लै नवटंकी क्येली आनि कायबाय सांगून ताबडतोड पाय लावून पळाला. आता इत्क व्हऊन ग्येल्यावर बी कोना लोकान्ला आक्कल येत न्हाय. आसतेया यकायकाच डोस्क रिकाम. तुमी नका दिलाला लाउन घ्येउ. तुमी लिवा आसच. त्ये तुमच्या जबानित काय म्हंतात ना... आजून येक जोक सांगा काकानु.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 23/03/2014 - 13:23
>>> गुजरातचे तथाकथित विकास(?)पुरुष मोदी यांनी मुख्यमंत्रीपदी बसायच्या आधी साधी नगरपालिकेचीही निवडणुक कधी लढवली नव्हती, मोदींनी १२ वर्षे यशस्वी सरकार चालवून स्वतःला सिद्ध केले. केजरीवाल १२ आठवड्यांच्या आतच पळून गेले.

In reply to by श्रीगुरुजी

केजरीवालांनी 12 आठवड्यात जनलोकपालसाठी राजीनामा दिला, असा एक मुख्यमंत्री दाखवा की ज्याने आजपर्यंत' भ्रष्टाचाराविरोधात कडक कायदा करण्यात कमी पडलो' म्हणून राजीनामा दिला... या उलट विकासपुरुष(?)नरेंद्र मोदींनी बारा वर्षेँ एकाधिकारशाही केली, १२ वर्शे गुजरातमध्ये 'लोकायुक्त' नव्हता. मोदींना कोणती भीती वाटत होती ?.आपच्या मंत्रीमंडळात सामन्य लोक मंत्री झाले, तर गुजरात मंत्रिमंडळात अंबाणीचा जवळचा नातेवाईक मंत्री आहे. आता विचार करा ,लोकाभिमुख कोण आणि चार पाच बड्या कॉर्पौरेट्सचे भले करणारे कोण...

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 24/03/2014 - 13:05
केजरीवालांनी जनलोकपालसाठी राजीनामा दिलेला नाही. सरकार चालविणे जमत नव्हते, निवडणुकीच्या वेळी दिलेली भरमसाठ अव्यहार्य आश्वासने पूर्ण करणे जमत नव्हते, म्हणून जनलोकपालचे निमित्त करून शेपूट घालून धूम पळून गेले. याउलट, काँग्रेसने नेमलेल्या व केंद्रसरकारचे एजंट असलेल्या राज्यपालांनी मोदी सरकारने विधानसभेत दोन तृतीयांश बहुमताने मंजूर केलेली अनेक विधायके राज्यपालांनी सही न करता अडवून धरली होती. तरीसुद्धा मोदींनी केजरीवालांप्रमाणे पळपुटेपणा केलेला नाही.

In reply to by श्रीगुरुजी

मोफत पाण्याचे आश्वाशन पुर्ण केले ,दिल्लीकरांना वीजेचे दर अर्धे करुन दिले ,रस्त्यावर राहणार्या गरीबांसाठी अन्नछत्र सुरु केले. जनलोकपालसाठी लढा दिला. एवढे सगळे होऊनही केजरीवालांनी आश्वासनांची पुर्तता केली नाही असे म्हणणे कृतघ्नपणाचे द्योतक नव्हे तर काय .. रॉयटर्स नावाच्या जगविख्यात निरपेक्ष वृत्तपत्रातला हा वृत्तांत वाचा .n.mobile.reuters.com/article/idINDEEA1D0CT20140214?irpc=932 NEW DELHI (Reuters) - Activist-turned-politician Arvind Kejriwal resigned as chief minister of Delhi on Friday, frustrated by obstacles put in the way of an anti-corruption bill, and immediately proposed fresh elections for the capital. A former tax collector who heads the fledgling Aam Aadmi Party (AAP), Kejriwal made a stunning debut in the city's state elections in December, tapping into public disgust with corruption and misgovernance. The Jan Lokayukta bill would have set up an ombudsman with the power to investigate politicians and civil servants. Kejriwal had wanted it to be passed in the Delhi assembly in the coming days, but the Congress and the Bharatiya Janata Party (BJP) thwarted him, arguing that it must be approved by the central government first. Kejriwal announced he was standing down after a chaotic stand-off that had paralysed the Delhi assembly through the day, with lawmakers bawling at each other and some trying to snatch the microphone of the legislature's speaker. "The Delhi assembly should be dissolved and fresh elections should be held," he said, holding up a copy of his resignation letter at his party's headquarters as supporters outside cheered, despite a chilling downpour of rain. Kejriwal said the Congress and BJP had united against the bill after he had ordered a probe into India's richest man, Reliance Industries (RELI.NS) chairman Mukesh Ambani as well as policymakers over gas pricing. अंबानीच्या गॅसवर पोळ्या भाजायची मोदींना भारी हौस नै का. एक फूकटचा सल्ला, तरुणभारत आणि पांचजन्य वाचून निष्कर्ष काढू नका.

In reply to by नानासाहेब नेफळे

विजेचे दर कमी करण्यासाठी जे अनुदान देणे गरजेचे होते त्याची व्यवस्था न करता केजरीवाल पळाले की,

In reply to by नानासाहेब नेफळे

विवेकपटाईत 25/03/2014 - 19:44
कोणी सांगितले बुआ तुम्हास्नी. संपूर्ण खोट आहे पाण्याचे बिल कमी केले नाही अपितु १८% वाढविले आहे. एप्रिल पासून महाग पाणी. मासिक २०,००० लिटर पर्यंतची सूट केवळ तीन महिन्यासाठी होती. त्यात ही १ लिटर जास्त झाल्यावर कमीत कमीत ९०० रुपयाचे बिल येणार होते. लोकांनी पाणी सुरु केली (दुसर्या शब्दात भ्रष्टाचार वाढविण्याचे काम केले). शिवाय तृतीयांश दिल्ली पिण्याच्या पाणी साठी टेनकर वर अवलंबून आहे (माझ्या घरी ही पाणी येत नाही). २. विजेचे दर कमी झाले नाही. २०० युनिट पर्यंत आधीही सूट होती. ती काही पैशांनी वाढविली फक्त तीन महिन्यांसाठी. एप्रिल पासून नो सूट अर्थात २०० युनिट पेक्षा कमी वापरणार्याला ही ७ रुपये प्रती युनिट द्यावे लागतील. (अंतरिम बजेट मध्ये सूट साठी कुठलीही व्यवस्था केली नाही आहे). ३. कमाल तर आणखीन ही आहे वीज न भरणार्यांचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय केजरीवाल ने केला. त्या साठी तरदूत करणे सोयीस्कर रीतीने विसरून गेले. ( २ आणि ३ साठी दिल्ली सरकारचे कोर्टात दिलेले अफेडेविड वाचा). सत्य कळेलच. शेवटी तवाकी ने शिकारीत मदत करून दिल्लीची गादी शेरखानला सौपविलली. आता महावली रेड्याच्या शिकारीत मदत करायला निघाला आहे. अथ: जंगल कथा: सत्तेचा संघर्ष- शेरखान आणि महाबली रेडा

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 24/03/2014 - 13:11
>>> आता विचार करा ,लोकाभिमुख कोण आणि चार पाच बड्या कॉर्पौरेट्सचे भले करणारे कोण... म्हणजे केजरीवाल लोकाभिमुख? नानासाहेब नेफळे उपाख्य ग्रेटथुंकर उपाख्य टॉपबिअर्ड फिलॉसॉफर, काही दिवसांपूर्वीच एका धाग्यावर तुम्ही ,"केजरीवाल एक नंबरचा खोटारडा आहे आणि आप म्हणजे खाप पंचायत आहे" असे लिहिले होते. ते सोयिस्कररित्या विसरलेले दिसताय. आणि आता केजरीवाल एकदम लोकाभिमुख झाले! तुमच्या आठवणीसाठी तुमचीच विधाने खाली देत आहे. (http://www.misalpav.com/node/26781). जरा विचारात सातत्यता तरी राखा. ________________________________________________________________________________ केजरीवाल हा खोटारडा आहे हे टॉपगिअर्ड फिलोसॉफर - Sat, 18/01/2014 - 21:32 केजरीवाल हा खोटारडा आहे हे त्याच्याकडे बघितल्यावरच कळते ,आप हे 'खाप'च्याच औलादीचे वाटायला लागलेत,याचा बोलवता धनी वेगळाच असावा .... सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं। सदा सर्वदा सत्यवादी विवेकी॥ न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५३॥ .उत्तर द्या ____________________________________________________________________________

In reply to by ऋषिकेश

प्यारे१ 24/03/2014 - 14:48
>>>ठरवून केलेले निष्पक्ष लेखन मला फारसे आवडत नाही. +१ >>>मात्र हे 'वार्तांकन' स्वरूपाचं लेखन खासच वाटलं. आवडलं +१११ - अर्धवटरावांच्या टॅग लाईनशी सहमत, विकासरावांच्या मताची प्रशंसा करत, नानासाहेबां च्या मताला छेद देणार्‍या मतांचा आदर करीत नि खुद्द नानासाहेबांना नि संपतरावांनाही शुभेच्छा देत स्वतःचं मत राखून ठेवलेला ;)

In reply to by प्यारे१

संपत 24/03/2014 - 15:12
आवलेसाहेब, शुभेच्छाबद्दल आभार. तुम्हालाही आमच्या शुभेच्छा. :) वृतांकन छानच. बाकी मुस्लीम जनतेची मते आआपला मिळाली तर भाजप आणि आआप दोन्ही समर्थकांना आवडेल असे वाटते. :)

च्यायला उद्या आपने मुंबईत मुस्लिमांची मते खाऊन प्रिया दत्त , सारख्या आपल्या मतदार संघात लोकप्रिय असलेल्या नेत्यांना पाडले व त्यामुळे महायुती चा उमेदवार जिंकला किंवा मधेच मनसे ची लॉटरी निघाली तर आप समर्थकांवर पप्पू ते मोदी ह्यांचे एजेंट असल्याचा आरोप करतील. मुस्लिमांची मते , दलितांची मते , हिंदूची मते अश्या राजकीय समीकरणांवर पोसली जाते धर्मनिरपेक्ष देशाची निवडणूक .

आतिवास 25/03/2014 - 14:53
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार. केजरीवाल यांचेही आभार मानायला हवेत खरे तर ;-)

In reply to by आतिवास

विकास 25/03/2014 - 20:26
केजरीवाल यांचेही आभार मानायला हवेत खरे तर आहेतच आमचे केजरीवाल आभार मानण्याजोगे! *yes3*

पैसा 30/03/2014 - 16:52
रॅलीचा मार्ग वगैरेबद्दल वाचताक्षणी डोक्यात आलेले प्रश्नच लिहिलेत! आता पुढचा लेख वाचेन!

चिंतामणी 28/04/2014 - 00:55
ह्या वरुन समजायला हरकत नव्हती. असो. थोडा अजून विचार करा. नाही उत्तर मिळाले तर देइन.

अशीच एक फँटसी..(१)

सस्नेह ·

सखी 21/03/2014 - 23:16
खुसखुशीत झालीये फॅन्टसी, तीनदा श्री श्री श्री बघुन वेड्यासारखी हसत होते हाफीसात....लवकर येऊ देत पुढचे भाग स्नेहांकिता!

आयुर्हित 21/03/2014 - 23:30
बहुतेक पुरुषांना अर्णवचीच सवय असते, अगदी सामानाची यादी कोठे ठेवली आहे हे देखील विसरतात! इतकी perfect(हुच्च)निरीक्षणे,इतक्या सक्षम शब्दांत मांडता येणे आपला एक strong point आहे हे मानायलाच हवे! हा लेख वाचतांना एका वेगळ्याच दुनियेत(फँटसीत) फिरत होतो.म्हणजे हा या लेखाचा व लेखिकेचा विजय आहे. अभिनंदन!

आत्मशून्य 21/03/2014 - 23:32
उर्मिची अन त्याची दिलजमाई झाली अन मग सकाळचे सगळे मनापासून विसरून दोघांनी उरलेला रविवार मस्त एन्जॉय केला !
यप...! साउण्ड्स इंटरेस्टिंग. मस्त सुरवात. आणि सुरुवातिचाच शेवट न केल्याबद्दल कोटि कोटि आभार्स. पुभाप्र.

अर्धवटराव 22/03/2014 - 01:20
उन्हाळ्याच्या दिवसांत मस्त संध्याकाळी रमतगम फिरायला जावे व फस्क्लास बटरस्कॉच आईस्क्रीमचे स्कूप रिचवावे असं काहिसं वाटलं एकदम सुगंधी, गोडगोड आणि गारेगार. :) विनोदाच्या चारोळ्यांनी चवीत भर घातली. पु.भा.प्र.

स्पंदना 23/03/2014 - 03:37
आणि घरी जाईपर्यंत रामाच्या जागी 'दुर्गे दुर्घट भारी...' सुरु झाले होते. येथुन जे हसायला सुरवात झाली ते काही थांबेना. शब्द संपत्ती अतिशय समृद्ध आहे स्नेहांकिता. येउ दे,

मनीषा 28/03/2014 - 22:04
तर ही माहिती अ‍ॅक्सेस करण्याची एक ठराविक 'कळ' 'key' प्रत्येकाच्या मेंदुमध्येच आहे. साधनेने कुणीही व्यक्ती ती शोधून काढू शकते. योग्यांना ते सहजसाध्य आहे. ऋतंभरा प्रज्ञा जागृत झाल्यावर ही माहितीपटले व्यक्तीच्या इच्छेनुसार आपोआप उलगडत जातात. पण त्यासाठी साधनाही जबरदस्त लागते.
अस्सं..!?
गेल्या सात दिवसातल्या योग अन इतर शुद्धीमुळे तुझ्या चित्तवृत्ती काहीशा धारदार झाल्या असल्याने ती कळ शोधणे तुझ्या अंतर्मनाला सहज शक्य होईल.'
भारी... फॅट्सी (२) च्या प्रतिक्षेत.

सखी 21/03/2014 - 23:16
खुसखुशीत झालीये फॅन्टसी, तीनदा श्री श्री श्री बघुन वेड्यासारखी हसत होते हाफीसात....लवकर येऊ देत पुढचे भाग स्नेहांकिता!

आयुर्हित 21/03/2014 - 23:30
बहुतेक पुरुषांना अर्णवचीच सवय असते, अगदी सामानाची यादी कोठे ठेवली आहे हे देखील विसरतात! इतकी perfect(हुच्च)निरीक्षणे,इतक्या सक्षम शब्दांत मांडता येणे आपला एक strong point आहे हे मानायलाच हवे! हा लेख वाचतांना एका वेगळ्याच दुनियेत(फँटसीत) फिरत होतो.म्हणजे हा या लेखाचा व लेखिकेचा विजय आहे. अभिनंदन!

आत्मशून्य 21/03/2014 - 23:32
उर्मिची अन त्याची दिलजमाई झाली अन मग सकाळचे सगळे मनापासून विसरून दोघांनी उरलेला रविवार मस्त एन्जॉय केला !
यप...! साउण्ड्स इंटरेस्टिंग. मस्त सुरवात. आणि सुरुवातिचाच शेवट न केल्याबद्दल कोटि कोटि आभार्स. पुभाप्र.

अर्धवटराव 22/03/2014 - 01:20
उन्हाळ्याच्या दिवसांत मस्त संध्याकाळी रमतगम फिरायला जावे व फस्क्लास बटरस्कॉच आईस्क्रीमचे स्कूप रिचवावे असं काहिसं वाटलं एकदम सुगंधी, गोडगोड आणि गारेगार. :) विनोदाच्या चारोळ्यांनी चवीत भर घातली. पु.भा.प्र.

स्पंदना 23/03/2014 - 03:37
आणि घरी जाईपर्यंत रामाच्या जागी 'दुर्गे दुर्घट भारी...' सुरु झाले होते. येथुन जे हसायला सुरवात झाली ते काही थांबेना. शब्द संपत्ती अतिशय समृद्ध आहे स्नेहांकिता. येउ दे,

मनीषा 28/03/2014 - 22:04
तर ही माहिती अ‍ॅक्सेस करण्याची एक ठराविक 'कळ' 'key' प्रत्येकाच्या मेंदुमध्येच आहे. साधनेने कुणीही व्यक्ती ती शोधून काढू शकते. योग्यांना ते सहजसाध्य आहे. ऋतंभरा प्रज्ञा जागृत झाल्यावर ही माहितीपटले व्यक्तीच्या इच्छेनुसार आपोआप उलगडत जातात. पण त्यासाठी साधनाही जबरदस्त लागते.
अस्सं..!?
गेल्या सात दिवसातल्या योग अन इतर शुद्धीमुळे तुझ्या चित्तवृत्ती काहीशा धारदार झाल्या असल्याने ती कळ शोधणे तुझ्या अंतर्मनाला सहज शक्य होईल.'
भारी... फॅट्सी (२) च्या प्रतिक्षेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार
शॉपिंग मॉलचा मधला जिना चढताना अर्णवने आधी शर्टचा अन मग पँटचे दोन असे तीनही खिसे नीट तपासले. तिथे ती यादी नसल्याचे लक्षात आल्यावर त्याने आपले डोके तीन वेळा झटकले. मग त्याच्या (म्हणजे डोक्याच्या) मागच्या भागावर पालथ्या मुठीने तीन खारका मारल्या. ..इतके करून झाल्यावर त्याला पक्के कळून चुकले की सामानाची यादी खिशातून अन उर्मीने आणायला सांगितलेली तेरावी ( की सतरावी ?)वस्तू त्याच्या आठवणीतून, नेहमीप्रमाणे, हद्दपार झाली आहे.

ट-२० विश्वचषक स्पर्धा

श्रीगुरुजी ·

पैसा 23/03/2014 - 15:24
श्रीगुरुजी, सामना झाला की इथे त्याचे अपडेट्स द्या! सामना कसा झाला इ. इ. म्हणजे लोकांना एकाच जागी त्यावर चर्चा करता येईल!

श्रीगुरुजी 23/03/2014 - 21:05
आजचा पाकडे वि ऑस्ट्रेलिया हा सामना जबरदस्त झाला. पाकड्यांनी १९१ धावांचा डोंगर रचल्यावर ऑस्ट्रेलियाने पहिल्याच षटकात वॉर्नर व वॉट्सनला गमावले. २ षटके संपली तेव्हा ऑस्ट्रेलिया २ बाद १० होते व १० षटके संपल्यावर धावसंख्या २ बाद ११७ इतकी प्रचंड होती. मॅक्सवेलने तुफानी फटकेबाजी करून ३३ चेंडूत ७४ धावा केल्या. शेवटच्या १० षटकात ऑस्ट्रेलियाचे ८ गडी शिल्लक होते व फक्त ७५ धावा हव्या होत्या. त्याचवेळी अचानक ऑस्ट्रेलियाने नांगर टाकला. १२ व्या षटकात मॅक्सवेल बाद झाल्यावर पारडे फिरले व शेवटी ऑस्ट्रेलियाला सामना मोठ्या फरकाने हरावा लागला. अत्यंत मजबूत स्थितीतून सामना हरल्यामुळे ऑस्ट्रेलियाची चीड आली.

खेडूत 23/03/2014 - 21:15
पहात होतो, अगदी सहज शक्य असलेली संधी घालवली. दुसऱ्या सामन्यात भारत विंडीज विरुद्ध खूप चांगल्या स्थितीत आहे. धोन्याने शेवटचे षटक भुवनेश्वर ला का दिले नाही हे कळले नाही ३-०-३-० असे विश्लेषण असून! जडेजा ने २१ धावा दिल्या. १२९/७ भारत १८/ १९ षटकात सहज जिंकेल असे वाटतेय! नेट रन रेट चांगला ठेवावाच लागेल. ३८/१ (५)

In reply to by खेडूत

उपास 23/03/2014 - 21:27
भुवनेश्वर कुमारला का दिली नाही शेवटची ओव्हर अनाकलनीय आहे.. त्याला सराव हवाच शेवटच्ञा ओव्हरच्या प्रेशरचा.. जडेजाला कुठे बॉल पिच करावा हेच कळत नव्हतं शेवटी! पाकिस्तानच्या सईद अजमल ने मस्त टाकली बॉलिंग ऐन प्रेशरच्या वेळी.. मजा आली!

In reply to by खेडूत

धोन्याने शेवटचे षटक भुवनेश्वर ला का दिले नाही हे कळले नाही ३-०-३-० असे विश्लेषण असून! >>>>>>>>>>>> त्याला शेवटचे षटक असेही द्यायचे नसल्यास तिथेच त्याची ४ षटके नवीन चेंडूवर संपवायला हवीत, खास करून जेव्हा त्याला खेळपट्टीकडून कालच्यासारखी मदत मिळत असताना.. अर्थात धोनीही चुकला असे म्हणू शकत नाही, २०-२० चे डावपेच म्हटले की काही पत्ते हातात ठेवावे लागतात, पुढेमागे गरज पडेल म्हणून.. पण आजवर भुवनेश्वर कुमारच्या ओवर शिल्लक ठेऊन त्याने शेवटच्या ओवरमध्ये काही भरीव केलेय असे घडले नाहीये..

खेडूत 23/03/2014 - 22:15
जिंकले एकदाचे. पण ज्या प्रकारे खेळायला पाहिजे तसे नाही खेळले . विसाव्या ओव्हर पर्यंत खेळत बसले!

उपास 23/03/2014 - 22:18
कधी शिकणार आपण समोरच्याला चिरडायला.. युवीला बॅटींग प्रॅक्टीस द्यायला खेळत होतो असं वाटलं.. ते ही जमलं नाही त्याला शेवटी! आज पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाच्या शेपटीवर पाय दिलाय.. जबरदस्त बॅटींग लायन अप आहे ऑस्ट्रेलियाची.. त्यांच्याबरोबरची मॅच मोठ्या फरकाने हरलो तर जड जाऊ शकेल आपल्याला.. धोनीची तरी तिच इच्छा दिसतेय!

कालची आपली म्याच ठिकठाक झाली... पण आमच्या खाणकामगार-ह तोडी MAN ख्रिस गेल नी निराशा केली. :-/ ३३ चेंडुत ३४ धावा,मंजे नुस्त आचमन करुनच पळाला. :-/ निदान सूर्याला ३/४ अर्घ्य तरी द्यायला हवी होती! :D दु...दु... खवट! :-/

kurlekaar 24/03/2014 - 09:38
भारत विरुद्ध वेस्ट इन्डीज हा कालचा सामना. युवराजचा आत्मविश्वास हा त्याचा सगळ्यात मोठा प्लस point, पण काल तो कुठेच दिसला नाही.किती चान्चपडत खेळत होता. मला वाटत युवराज सम्पलाय आत्ता.

श्रीगुरुजी 24/03/2014 - 13:00
कालचा भारत वि विंडीज सामना अत्यंत कंटाळवाणा झाला. त्यातुलनेत पाकडे वि ऑस्ट्रेलिया सामना अत्यंत चुरशीचा झाला. विंडीजच्या सामान्य गोलंदाजीसमोर १६ षटकात १३० धावा करून सामना जिंकला असता तर बोनस गुण मिळाला असता. पहिल्या ८ षटकात भारताने ६४ धावा केलेल्या होत्या. पण नंतर कुठेतरी माशी शिंकली (युवराज १९ चेंडूत फक्त १० धावा) आणि भारताला १३० धावा करायला तब्बल १९.४ षटके लागली. निव्वळ धावगतीतही भारत फार पुढे गेला नाही आणि बोनस गुणसुद्धा नाही. आज द आफ्रिका वि न्युझीलँड आणि श्रीलंका वि नेदरलँड्स हे सामने आहेत. श्रीलंका आवडत नसल्याने नेदरलँड्स जिंकावे व श्रीलंका हरावे अशी इच्छा आहे. द आफ्रिका व न्यूझीलँड हे दोन्ही संघ आवडत असल्याने दोघांपैकी कोणीच हरू नये असे वाटते.

श्रीगुरुजी 25/03/2014 - 17:12
काल न्यूझीलँड वि द. आफ्रिका सामना कमालीचा चुरशीचा झाला. जवळपास पूर्णपणे गमावलेला सामना डेल स्टेनने शेवटच्या षटकात अत्यंत प्रभावी गोलंदाजी करून खेचून आणला. न्यूझीलँडला शेवटच्या षटकात फक्त ७ धावा हव्या असताना स्टेनने ६ पैकी ५ चेंडूवर एकही धाव न देता २ फलंदाज बाद करून सामना जिंकून दिला. आतापर्यंत द. आफ्रिकेचे दोन्ही सामने अत्यंत चुरशीचे झाले आहेत. पाकडे वि ऑसीज हा सामना देखील भन्नाट होता. त्यातुलनेत भारताचे दोन्ही सामने कंटाळवाणे झाले. आज विंडीज वि बांगलादेश अशी लढत आहे. विंडीजच्या खेळाडूत पहिल्या सामन्यात अजिबात उत्साह दिसला नाही. सर्व खेळाडू कमालीचे मरगळलेले दिसत होते. निदान यापुढील सामन्यात तरी विंडीजची स्फोटक फलंदाजी बघायला मिळावी.

In reply to by श्रीगुरुजी

आनन्दा 01/04/2014 - 12:25
भारताची मॅच जर शेवटच्या शटकापर्यंत लांबली तर मॅच चांगली झाली नाही, आणि बाकीच्यांची मॅच जर शेवटच्या षटकापर्यंत ताणली गेली तं मात्र "चुरशीची" :?

सध्या भारतात राजकीय क्रीडा प्रकार तुफान लोकप्रिय झाला आहे. सगळीकडे त्याबद्दल चर्चा आहे. केजू , नमो पुढे धोनी व विराट चा पाडाव लागत नाही आहे. भारतीय राजकारणाचा हा परिवर्तनाचा, उत्कर्षाचा ,काळ की भारतीय क्रिकेट चा अतिपरिचयात अवज्ञा अशी अवस्था झाली आहे हेच कळत नाही.

श्रीगुरुजी 26/03/2014 - 17:25
गेल काल गुडघेदुखीमुळे अत्यंत हळू खेळला (४८ चेंडूत ४८ धावा). बर्‍याच वेळा २ धावा मिळत असताना एकच धाव पळून काढली. त्याला अशा अवस्थेत संघात घ्यायलाच नको होते. इतरवेळी गेलची फलंदाजी म्हणजे फटाक्यांची १० हजारांची माळ. पण काल गेल लवंगीच्या सरातले एक एक लवंगी वेगळे काढून उडवत होता.

श्रीगुरुजी 28/03/2014 - 12:39
कालचे दोन्ही सामने अत्यंत चुरशीचे झाले. लिंबूटिंबू नेदरलॅण्ड्सने बलाढ्य द आफ्रिकेच्या तोंडचे पाणी पळविले होते. आफ्रिकेची अवस्था ८.५ षटकांत ८३ धावा इतकी मजबूत होती. पण शेवटी २० षटकांत त्यांना केवळ १४५ ची मजल मारता आली. नेदरलॅण्ड्सने जबरदस्त फलंदाजी करत सामना आवाक्यात आणला होता. त्यांना शेवटच्या ८ षटकात फक्त ३४ धावा हव्या होत्या व फक्त ४ खेळाडूच बाद झाले होते. तिथूनच नेदरलॅण्ड्सने कच खाल्ली आणि सामना ६ धावांनी गमावला. दुसरीकडे श्रीलंकेच्या १८९ या बलाढ्य धावसंख्येचा इंग्लंडने यशस्वी पाठलाग करून सामना जिंकला. २ बाद ० अशा वाईट अवस्थेतून सामना जिंकला. 'अ' गटात जबरदस्त चुरस निर्माण झाली आहे. नेदरलॅण्ड्स बाहेर गेल्यातच जमा आहे (लागोपाठ २ पराभव). पण इंग्लंड व न्यूझीलँडने प्रत्येकी १ विजय व १ पराभव मिळविलेला आहे. श्रीलंका व आफ्रिकेने २ विजय व १ पराभव अशी आघाडी घेतलेली आहे. प्रत्येक संघाचा अजून किमान १ सामना शिल्लक असल्याने चांगलीच चुरस आहे. आज ऑसीज वि विंडीज आणि भारत वि बांगला अशी लढत आहे. बांगला किंवा ऑसीज किंवा विंडीज आजचा सामना हरले तर बहुतेक त्यांच्या आशा संपुष्टात येतील.

श्रीगुरुजी 30/03/2014 - 15:10
भारत आणि द. आफ्रिकेचा उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित झाला आहे. त्याचवेळी बांगलादेश, नेदरलँड्स् व इंग्लंडचे पॅकअप नक्की झाले. 'अ' गटातील श्रीलंका वि न्यूझीलँड या सामन्यातील विजेता हा 'ब' गटातील उपांत्य फेरीत जाणारा दुसरा संघ असेल. 'ब' गटात अजून खूपच चुरस आहे. विंडीजने ३ पैकी २ सामने जिंकले असून त्यांची निव्वळ धावगती खूपच जास्त आहे. पाकडे व ऑसीजचे अजून २ सामने शिल्लक आहेत. पाकने आतापर्यंत १ सामना जिंकला असून १ हरला आहे. ऑसीज दोन्ही सामने हरले आहेत. विंडीज वि पाकिस्तान सामन्यात जर विंडीज जिंकले तर त्यांचा उपांत्य फेरीत प्रवेश नक्की आहे. जर पाकडे जिंकले आणि पाकडे आज बांगलाविरूद्ध पण जिंकले तर पाकडे पुढे जातील. आज पाकडे बांगलाविरूद्ध हरले तर मात्र विंडीज वि पाकिस्तान सामन्याचा काहीही निकाल लागला तरी बहुतेक विंडीजच पुढे जातील. अर्थात पाकड्यांनी विंडीजला खूप मोठ्या फरकाने हरविले तर पाकिस्तानला संधी असेल. दुसरीकडे ऑसीजला उरलेले दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील (भारत आणि बांगलाविरूद्ध). त्याचवेळी पाकडे बांगलाविरूद्ध हरतील व विंडीजला हरवतील अशा आशेवर बसावे लागेल. एकंदरीत ऑसीजला फारच कमी संधी आहे. त्यामुळे बहुतेक पाकडे किंवा विंडीज यापैकी कोणतरी उपांत्य फेरीत येईल. उपांत्य फेरीत भारत व द. आफ्रिकेच्या बरोबरीने विंडीज व न्यूझीलँड हे संघ उपांत्य फेरीत बघायला आवडतील. पाकडे, ऑसीज व श्रीलंका अजिबात उपांत्य फेरीत येऊ नयेत अशी इच्छा आहे.

49/2 इन 6.4 ओव्हर्स. विराट पोहोचला. युवराज बहरावा अशी माझी इच्छा दोन धावांवर खेळतोय. या नवज्योत सिद्धूचे समालोचन स्वतंत्र धाग्याचा विषय आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पैसा 30/03/2014 - 20:51
१५९/७ फायनल स्कोअर. युवराज बराच चांगला खेळला. पण ऑस्ट्रेलियाला हरवायला एवढ्या रन्स पुरेशा आहेत का?

In reply to by पैसा

युवीच्या करियर साठी आजची खेळी आवश्यक होती आणि तो चांगला खेळला. सुरुवातीला चाचपडत होता मात्र शेवटच्या सहा चेंडूत त्याला फटकेबाजीची संधी होती मला तो फटका बेजबादारीचा वाटला. तोटल 180 व्हायला हवे होते. 160 तसा मोठा स्कोर नाही. AUS 19/1 in 3 overs बघू या कोण जिंकतय रोमांचकारी सामना व्हावा आणि खेळाबरोबर भारत जिंकावा. दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी 30/03/2014 - 21:31
१०.३ षटकांत ६३/६. आज बहुतेक जिंकू. ऑसीज बाहेर पडतील. विंडीज वि पाकडे या सामन्यातील विजेता उपांत्य फेरीत पोहोचेल.

ऑट ऑफ फॉर्म युवराजचा फायनल स्कोअर ४३ चेंडूत ६० ४ षटकार आणि स्ट्राईक रेट १४० .. आजच्या आपल्या डावाचा शिल्पकार तो जेव्हा खेळतो तेव्हा त्याच्यासारखा स्ट्रोकप्लेअर नाही जगात, तरी आज १०० टक्के फुल फ्लो मध्ये वाटला नाही तो, अन्यथा बाद झाला तो चेंडू पण षटकार असता. तरीही ऑफला मारलेला षटकार भारीच ..

In reply to by पैसा

अहो ताई हा सामना खेळायच्या आधीच ते आउट आणि भारत ईन होता. हा सामना केवळ औपचारीकता म्हणून होता. आता आपल्या गटातून वेस्टईंडिज आणि पाक यांच्यातून जो जि़ंकेल तो सेमीफायनलला जाईल. आणि इन्शाल्लाह पाकिस्तानच जिंकावी अशी ईच्छा, जेणेकरून भारत-पाक अंतिम सामन्याचा थरार अनुभवता येईल. हा विश्वचषक तर आपण असेही जिंकणार आहोतच, पण तेच अंतिम सामन्यात पाकिस्तानला मात देऊन पटकावला तर क्या बात !

In reply to by तुमचा अभिषेक

पैसा 30/03/2014 - 23:30
दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले असते तर एक आऊटसाईड चान्स होता त्यांना! पण या ऑस्ट्रेलियात ती जुनी स्पिरीट दिसत नै!

In reply to by पैसा

थांबा गुणतालिका समजावतो. भारताचे ६ गुण असल्याने भारत सेमीमध्ये पोहोचला होता. पाकिस्तानने दुपारी बांग्लादेशला हरवल्यावर त्यांचे ४ गुण झाले. वेस्ट-ईंडिजचे देखील अगोदरच ४ गुण झाले आहेतच. पाकिस्तान-वेस्टईंडिज यांचा आपापसातील सामना बाकी आहे ज्यात जो संघ जिंकणार त्याचे ६ गुण होणार आणि तो संघ भारताबरोबर सेमीमध्ये जाणार. जरी तो सामना अनिर्णित राहिला तरी त्या दोन्ही संघांचे प्रत्येकी ५ गुण होऊन धावगती सरस असलेला संघ अंतिम फेरीत गेला असता. आता ऑस्ट्रेलिया - दोन सामने दोन पराभव शून्य गुण., उरेलेले सामने कितीही मोठ्या फरकाने जि़ंकले असते तरी यात बोनस गुण नसल्याने टोटल गुण ४ च्या वर गेलेच नसते.. तर ते बादच होते !

In reply to by तुमचा अभिषेक

पैसा 31/03/2014 - 00:36
मी http://www.misalpav.com/comment/567634#comment-567634 या श्रीगुरुजींच्या प्रतिसादावरून लिहिलं होतं. त्याप्रमाणे ऑस्ट्रेलियाला दोन्ही सामने जिंकून फक्त भागत नाहीय तर आणखीही काही जर-तर अटी पुर्‍या व्हायला हव्या होत्या. म्हणून आऊटसाईड चान्स म्हटलेलं.

In reply to by पैसा

ओके ताई, पण त्या पोस्टमध्ये देखील त्यांनी असे म्हटले होते. त्याचवेळी पाकडे बांगलाविरूद्ध हरतील व विंडीजला हरवतील अशा आशेवर बसावे लागेल.>>>> आणि भारत-ऑस्ट्रेलिया सामना सुरू व्हायच्या आधी दुपारच्या सामन्यात पाकिस्तानने बांग्लादेशला मात देऊन ऑस्ट्रेलियाचे सारे दरवाजे बंद केले होते. :) चला जाऊद्या आता आपण पुढच्या सामन्यांवर लक्ष केंड्रित करूया

In reply to by तुमचा अभिषेक

श्रीगुरुजी 31/03/2014 - 11:24
>>> जरी तो सामना अनिर्णित राहिला तरी त्या दोन्ही संघांचे प्रत्येकी ५ गुण होऊन धावगती सरस असलेला संघ अंतिम फेरीत गेला असता. सामना अनिर्णित राहू शकत नाही. दोन्ही संघांनी समान धावा केल्या तर सुपरओव्हर खेळून सामन्याचा निकाल लावलाच जातो. अर्थात सुपरओव्हर सुद्धा टाय झाली तर काय करणार हे मला माहिती नाही. परंतु दोन्ही संघांनी समान धावा करण्याची शक्यता ५ टक्क्यांहून कमी आहे. त्यानंतर सुपरओव्हर मध्ये सुद्धा समान धावा करण्याची शक्यता अजून तरी ० टक्के आहे (असा अजून एकही सामना झालेला नाही). त्यामुळे एखादा सामना सुपरओव्हरनंतर सुद्धा बरोबरीत सुटण्याची शक्यता अत्यंत दुर्मिळ आहे.

In reply to by गणपा

श्रीगुरुजी 31/03/2014 - 17:34
ही शक्यता आहेच. ट-२० सामन्यात पावसाने व्यत्यय आणला तरी कमीतकमी ६ षटकांचा सामना खेळविता येतो, ज्यासाठी जास्तीत जास्त १ तास लागेल. याच स्पर्धेत इंग्लंड वि न्यूझीलँड सामन्यात इंग्लंडची पूर्ण फलंदाजी संपल्यावर न्यूझीलँडच्या फलंदाजीची ६ षटके संपल्यावर पावसामुळे पुढे खेळ झाला नाही. त्यावेळी डकवर्थ-लुईस प्रणालीनुसार किवींना विजयी घोषित करण्यात आले होते. त्यामुळे पावसामुळे कितीही वेळ गेला तरी मध्येच एखादा तास मिळू शकतो व त्यात ६ षटकांचा सामना होऊ शकतो. पण पावसामुळे एकही चेंडू न पडता सामना झालाच नाही तर नक्की काय नियम आहेत याची कल्पना नाही.

In reply to by श्रीगुरुजी

पाऊस जोरदार झाला आणि मैदानाची लागली तर एक चेंडू होत नाही तिथे तास हि अपेक्षा खूप झाली, खास करून जो खेळ मुळातच ३-४ तासांचा असतो तो पुर्ण धुतला जाणे सहज शक्य असते. असो, """पण पावसामुळे एकही चेंडू न पडता सामना झालाच नाही तर नक्की काय नियम आहेत याची कल्पना नाही.""" काही खास क्लिष्ट नियम नाहीत, बस दोन्ही संघांना एकेक गुण देतात. जर सामना सेमीचा असेल तर त्यात त्या दोन संघातील जो संघ साखळी सामन्यात आपसात जिंकलाय किंवा ज्याचे तेव्हा जास्त पॉईंट होते, जो आपल्या गटात पहिला होता तो जिंकला असे काहीसे नियम असतात. फायनलला शक्यतो राखीव दिवस असतो, पण त्यातही सामना न झाल्यास दोघांना सामाईक विजेते घोषित करण्यात येते. आपण असे श्रीलंकेसह सामाईक विजेतेपद पटकावले आहे मागे एकदा एका आयसीसी स्पर्धेतच.

In reply to by तुमचा अभिषेक

श्रीगुरुजी 31/03/2014 - 11:25
मला स्वतःला तरी भारताव्यतिरिक्त विंडीज, न्यूझीलँड व द. आफ्रिका हेच संघ उपांत्य फेरीत आलेले आवडतील.

श्रीगुरुजी 01/04/2014 - 14:05
किवीज काल मूर्खासारखे खेळून बाहेर पडले. गोलंदाजांनी कमावून आणले होते तेच फलंदाजांनी गमावले. नको असलेले लंकन्स उपांत्य फेरीत आले. आज पाकडे हरावेत हीच आकाशातल्या बापाकडे प्रार्थना!

श्रीगुरुजी 01/04/2014 - 20:57
विंडीज वि पाकडे सामन्यात विंडीजने पहिल्या १५ षटकांत फक्त ८४ धावा केल्या होत्या. पण शेवटच्या ५ षटकांत ८२ धावा चोपून १६६ अशी बर्‍यापैकी धावसंख्या रचली. आता पाकडे ३ षटकांत २ बाद ९ आहेत. विंडीज जिंकायलाच पाहिजेत.

श्रीगुरुजी 02/04/2014 - 13:07
विंडीज तुफान फॉर्मात आले आहेत. सॅमी प्रत्येक सामन्यात खालच्या क्रमांकावर येऊन जबरदस्त फटकेबाजी करतो. ड्वेन स्मिथ, ड्वेन ब्राव्हो, गेल जोरदार फटकेबाजी करत आहेत. लेंडल सिमन्स आणि सॅम्युअल्स उपयुक्त फलंदाजी करतात. गोलंदाजीत बद्रीची गोलंदाजी खेळणे इतरांना अवघड जात आहे. काल रामदीनने ४ जणांना यष्टिचित करून आपली कमाल दाखवून दिली. एकंदरीत यावेळीसुद्धा विंडीज जिंकण्याची चांगलीच शक्यता आहे.

जबराट झाली म्याच! http://www.sherv.net/cm/emoticons/flags/flag-of-india.gif अश्विनने बॉलिंग मधे धमाल केली ,काय वळत होता बॉल मेल्याचा! आफ्रिकन हुतुतू खेळतायत असं वाटत होतं! =)) आणि कोहोल्याने ४४ बॉलमधे ७२ असं धू धू धुतलं अफ्रिकेला! रहाणे आणि विशेष करून रैनाचा सपोर्टही चांगला होता.शेवटच्या २ ओव्हर मधे धोनीबाबा आणि कोहोल्यामधले कॉमेडी शीन बगायला लै मज्जा आली! http://www.sherv.net/cm/emo/happy/dancing-happy-star-smiley-emoticon.gif अब आगे.... फायनल मे लंका के साथ टाका भिडनेवाला है। http://www.sherv.net/cm/emoticons/sport/playing-cricket-smiley-emoticon.gif

श्रीगुरुजी 05/04/2014 - 12:35
आतापर्यंतचे सर्व सामने जिंकून भारत आलाच शेवटी अंतिम फेरीत! अंतिम फेरीत समोर विंडीज/द.आफ्रिका/न्यूझीलँड यापैकी कोणीतरी हवा होता. श्रीलंकेचा संघ मला अजिबात आवडत नाही. नेमके तेच कायम अंतिम फेरीत असतात. असो. उद्या सहज जिंकू असं वाटतंय. श्रीलंकेची फिरकी आपल्यासमोर चालत नाही. मलिंगा आपल्यासमोर निष्प्रभ ठरतो. २ वर्षांपूर्वी भारताने ३२० धावांचा पाठलाग ४० षटकांच्या आतच करून सामना जिंकला होता. त्यावेळी मलिंगाची ७.२-०-९६-० अशी जबरदस्त धुलाई झाली होती. त्यानंतर तो भारताविरूद्ध कधीच प्रभावी ठरला नाही. आपल्याविरूद्ध फक्त जयवर्धने चांगला खेळतो. बाकी सगळे साधारण आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

गणपा 06/04/2014 - 11:44
गत सामन्यांतल्या आकडेवारीला फारसा अर्थ नाही. हे सगळे शक्यतो आपल्या मनाला सुखावण्यासाठी असतं. :) जुन्या सामन्यांतले खेळाडू बदलले असतात, काही तेच खेळाडु असले तरी पुला खालून / वरुन बरच पाणी गेलेलं असू शकतं. शेवटी ज्या दिवशी सामना आहे त्या दिवशी सांघीक खेळ कसा होतो, हवामान कसं असेल यावर सगळं आवलंबून आहे.

सुहासदवन 05/04/2014 - 12:51
ते कितीही चांगले खेळले तरी एक अतिशय समतोल संघ असुन देखील गेल्या कित्येक मालिकांमध्ये उपांत्य फेरीच्या पुढे जाउ शकले नाहीत.....

श्रीगुरुजी 05/04/2014 - 12:57
द. आफ्रिकेचं काही कळतच नाही. काल त्यांनी १७२ अशी चांगली धावसंख्या उभारली होती. तरी ते हारले. १५ षटकांत त्यांनी ३ बाद १२७ धावा केल्या होत्या. शेवटच्या ५ षटकात फक्त ४५ धावा केल्या. इतर कोणत्याही संघाने शेवटच्या ५ षटकात किमान ६०-६५ धावा केल्या असत्या. त्यांना किमान १९० धावा करणे सहज शक्य होते. पण तिथेच कच खाल्ली.

श्रीगुरुजी 06/04/2014 - 10:56
आज भारत बहुतेक जिंकेल. अर्थात आयत्यावेळी काहीही होउ शकते. तरीसुद्धा भारत जिंकण्याची जास्त शक्यता आहे. आज मोहित शर्माऐवजी शमी एवढा एकच बदल अपेक्षित आहे. खरं तर प्रग्यान ओझा संघात हवा होता. पण त्याला १६ जणात नेलेलेच नाही. तो जास्त उपयुक्त ठरला असता. भुवनेश्वरला शेवटची देऊ नयेत. त्यात तो खूप मार खातो. पहिल्या १६ षटकातच त्याची षटके संपवून टाकावीत. धोनीने मागील सामन्यात रैनाला ४ षटके दिली होती तर जडेजाला फक्त २. आज तसे होऊ नये. गो इंडिया गो!

सुहासदवन 06/04/2014 - 11:26
म्हणून भारताने सामना त्यांना बहाल केला नाही म्हणजे मिळवले..... नाही म्हणजे सचिन निवृत्त होण्याच्या काळात नाही का आपण वर्ल्ड कप आणि आइ.पी.एल. सुद्धा जिंकलो.... अगदी अनपेक्षित रित्या.....

धोनीचा युवराजला रैनाच्या आधी पाठवायचा निर्णय अनाकलनीय आणि निव्वळ मुर्खपणाचा. विकेट हातात असून मनासारखा स्कोर होत नाहीये... युवराजला हिटविकेट करायला सांगा कोणीतरी..

In reply to by तुमचा अभिषेक

रैना फलंदाजीला आलाच नाही, कोहली शेवटपर्यंत खेळला, धोनी नाबाद आणि तरीही आपला स्कोअर फक्त १३० ... हार्ड टू बिलीव्ह .. जसे आपण वेस्टैईंडिज आणि पाकिस्तानला हरवले तसे इथे श्रीलंका आपल्याला हरवतील असे सध्यातरी वाटतेय.. आणि तसे झाले तर आज वॉस्सअपवर युवराजच्या नावाचे मेसेज फिरणार असे दिसते.. ज्याचा जबाबदार खरे तर धोनीपण आहे.

श्रीगुरुजी 06/04/2014 - 21:50
लंकेला ६ षटकात फक्त ४७ धावा हव्यात. आपण सामना हरल्यातच जमा आहे. युवराज व धोनी पराभवाचे शिल्पकार ठरतील. युवराजला कायमचा निरोप देण्याची वेळ आलेली आहे. आज तब्बल २१ चेंडू म्हणजे साडेतीन षटके खेळून त्याने फक्त ११ धावा केल्या व त्या सर्व धावा एकेरी धावा होत्या. त्याने मोठे फटके मारायचा प्रयत्न सुद्धा केला नाही. २१ चेंडूत किमान ३० धावा करायला हव्या होत्या. एका बाजूने कोहली चौकार, षटकार मारत १३० पेक्षा अधिक स्ट्राइक रेटने धावा करत असताना दुसर्‍या बाजूने त्याच वेळी, त्याच खेळपट्टीवर, त्याच गोलंदाजांसमोर युवराज झगडत जेमतेम ५० च्या स्ट्राइक रेटने धावा करत चेंडू वाया घालवत होता. २०११ चा युवराज आता राहिलेला नाही. दुसरीकडे धोनीने देखील ७ चेंडू खेळून ४ धावा केल्या. रैनाच्या आधी युवराजला पाठविण्याचा त्याचा निर्णय अनाकलनीय होता.

बॅटमॅन 07/04/2014 - 00:14
हरलो ते हरलो, डेस्परेट लोकांची अक्कल पहा. काय तर म्हणे १९९६ ला लंका वन डे वर्ल्ड कप जिंकली तेव्हा भाजपा सरकार आले होते, याहीवेळी तसेच होणार =)) अरे पण हेही लक्षात घ्या मूर्खांनो, तो ५० ओव्हरच्या खेळाचा वर्ल्ड कप होता. २०-२० चा वर्ल्ड कप जिंकला तर सरकार अल्पजीवी ठरेल की काय =))

सुहासदवन 07/04/2014 - 00:51
आले भाजपा सरकार तर काय हरकत आहे....वर्ल्ड कप काय नंतर पण जिंकता येइल.... क्या हुआ जो वर्ल्ड कप हार गये यार.. पर अबकी बार मोदी सरकार...

बाबा पाटील 07/04/2014 - 11:22
भे..... देश हरल्याचे काय नाही,पण मॅच हरलो म्हणून भाजपा येणार असा संबध जर कोणी लावत असेल तर त्याला येड झवे पणा सोडुन दुसरा शब्द नाही.....

पैसा 23/03/2014 - 15:24
श्रीगुरुजी, सामना झाला की इथे त्याचे अपडेट्स द्या! सामना कसा झाला इ. इ. म्हणजे लोकांना एकाच जागी त्यावर चर्चा करता येईल!

श्रीगुरुजी 23/03/2014 - 21:05
आजचा पाकडे वि ऑस्ट्रेलिया हा सामना जबरदस्त झाला. पाकड्यांनी १९१ धावांचा डोंगर रचल्यावर ऑस्ट्रेलियाने पहिल्याच षटकात वॉर्नर व वॉट्सनला गमावले. २ षटके संपली तेव्हा ऑस्ट्रेलिया २ बाद १० होते व १० षटके संपल्यावर धावसंख्या २ बाद ११७ इतकी प्रचंड होती. मॅक्सवेलने तुफानी फटकेबाजी करून ३३ चेंडूत ७४ धावा केल्या. शेवटच्या १० षटकात ऑस्ट्रेलियाचे ८ गडी शिल्लक होते व फक्त ७५ धावा हव्या होत्या. त्याचवेळी अचानक ऑस्ट्रेलियाने नांगर टाकला. १२ व्या षटकात मॅक्सवेल बाद झाल्यावर पारडे फिरले व शेवटी ऑस्ट्रेलियाला सामना मोठ्या फरकाने हरावा लागला. अत्यंत मजबूत स्थितीतून सामना हरल्यामुळे ऑस्ट्रेलियाची चीड आली.

खेडूत 23/03/2014 - 21:15
पहात होतो, अगदी सहज शक्य असलेली संधी घालवली. दुसऱ्या सामन्यात भारत विंडीज विरुद्ध खूप चांगल्या स्थितीत आहे. धोन्याने शेवटचे षटक भुवनेश्वर ला का दिले नाही हे कळले नाही ३-०-३-० असे विश्लेषण असून! जडेजा ने २१ धावा दिल्या. १२९/७ भारत १८/ १९ षटकात सहज जिंकेल असे वाटतेय! नेट रन रेट चांगला ठेवावाच लागेल. ३८/१ (५)

In reply to by खेडूत

उपास 23/03/2014 - 21:27
भुवनेश्वर कुमारला का दिली नाही शेवटची ओव्हर अनाकलनीय आहे.. त्याला सराव हवाच शेवटच्ञा ओव्हरच्या प्रेशरचा.. जडेजाला कुठे बॉल पिच करावा हेच कळत नव्हतं शेवटी! पाकिस्तानच्या सईद अजमल ने मस्त टाकली बॉलिंग ऐन प्रेशरच्या वेळी.. मजा आली!

In reply to by खेडूत

धोन्याने शेवटचे षटक भुवनेश्वर ला का दिले नाही हे कळले नाही ३-०-३-० असे विश्लेषण असून! >>>>>>>>>>>> त्याला शेवटचे षटक असेही द्यायचे नसल्यास तिथेच त्याची ४ षटके नवीन चेंडूवर संपवायला हवीत, खास करून जेव्हा त्याला खेळपट्टीकडून कालच्यासारखी मदत मिळत असताना.. अर्थात धोनीही चुकला असे म्हणू शकत नाही, २०-२० चे डावपेच म्हटले की काही पत्ते हातात ठेवावे लागतात, पुढेमागे गरज पडेल म्हणून.. पण आजवर भुवनेश्वर कुमारच्या ओवर शिल्लक ठेऊन त्याने शेवटच्या ओवरमध्ये काही भरीव केलेय असे घडले नाहीये..

खेडूत 23/03/2014 - 22:15
जिंकले एकदाचे. पण ज्या प्रकारे खेळायला पाहिजे तसे नाही खेळले . विसाव्या ओव्हर पर्यंत खेळत बसले!

उपास 23/03/2014 - 22:18
कधी शिकणार आपण समोरच्याला चिरडायला.. युवीला बॅटींग प्रॅक्टीस द्यायला खेळत होतो असं वाटलं.. ते ही जमलं नाही त्याला शेवटी! आज पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाच्या शेपटीवर पाय दिलाय.. जबरदस्त बॅटींग लायन अप आहे ऑस्ट्रेलियाची.. त्यांच्याबरोबरची मॅच मोठ्या फरकाने हरलो तर जड जाऊ शकेल आपल्याला.. धोनीची तरी तिच इच्छा दिसतेय!

कालची आपली म्याच ठिकठाक झाली... पण आमच्या खाणकामगार-ह तोडी MAN ख्रिस गेल नी निराशा केली. :-/ ३३ चेंडुत ३४ धावा,मंजे नुस्त आचमन करुनच पळाला. :-/ निदान सूर्याला ३/४ अर्घ्य तरी द्यायला हवी होती! :D दु...दु... खवट! :-/

kurlekaar 24/03/2014 - 09:38
भारत विरुद्ध वेस्ट इन्डीज हा कालचा सामना. युवराजचा आत्मविश्वास हा त्याचा सगळ्यात मोठा प्लस point, पण काल तो कुठेच दिसला नाही.किती चान्चपडत खेळत होता. मला वाटत युवराज सम्पलाय आत्ता.

श्रीगुरुजी 24/03/2014 - 13:00
कालचा भारत वि विंडीज सामना अत्यंत कंटाळवाणा झाला. त्यातुलनेत पाकडे वि ऑस्ट्रेलिया सामना अत्यंत चुरशीचा झाला. विंडीजच्या सामान्य गोलंदाजीसमोर १६ षटकात १३० धावा करून सामना जिंकला असता तर बोनस गुण मिळाला असता. पहिल्या ८ षटकात भारताने ६४ धावा केलेल्या होत्या. पण नंतर कुठेतरी माशी शिंकली (युवराज १९ चेंडूत फक्त १० धावा) आणि भारताला १३० धावा करायला तब्बल १९.४ षटके लागली. निव्वळ धावगतीतही भारत फार पुढे गेला नाही आणि बोनस गुणसुद्धा नाही. आज द आफ्रिका वि न्युझीलँड आणि श्रीलंका वि नेदरलँड्स हे सामने आहेत. श्रीलंका आवडत नसल्याने नेदरलँड्स जिंकावे व श्रीलंका हरावे अशी इच्छा आहे. द आफ्रिका व न्यूझीलँड हे दोन्ही संघ आवडत असल्याने दोघांपैकी कोणीच हरू नये असे वाटते.

श्रीगुरुजी 25/03/2014 - 17:12
काल न्यूझीलँड वि द. आफ्रिका सामना कमालीचा चुरशीचा झाला. जवळपास पूर्णपणे गमावलेला सामना डेल स्टेनने शेवटच्या षटकात अत्यंत प्रभावी गोलंदाजी करून खेचून आणला. न्यूझीलँडला शेवटच्या षटकात फक्त ७ धावा हव्या असताना स्टेनने ६ पैकी ५ चेंडूवर एकही धाव न देता २ फलंदाज बाद करून सामना जिंकून दिला. आतापर्यंत द. आफ्रिकेचे दोन्ही सामने अत्यंत चुरशीचे झाले आहेत. पाकडे वि ऑसीज हा सामना देखील भन्नाट होता. त्यातुलनेत भारताचे दोन्ही सामने कंटाळवाणे झाले. आज विंडीज वि बांगलादेश अशी लढत आहे. विंडीजच्या खेळाडूत पहिल्या सामन्यात अजिबात उत्साह दिसला नाही. सर्व खेळाडू कमालीचे मरगळलेले दिसत होते. निदान यापुढील सामन्यात तरी विंडीजची स्फोटक फलंदाजी बघायला मिळावी.

In reply to by श्रीगुरुजी

आनन्दा 01/04/2014 - 12:25
भारताची मॅच जर शेवटच्या शटकापर्यंत लांबली तर मॅच चांगली झाली नाही, आणि बाकीच्यांची मॅच जर शेवटच्या षटकापर्यंत ताणली गेली तं मात्र "चुरशीची" :?

सध्या भारतात राजकीय क्रीडा प्रकार तुफान लोकप्रिय झाला आहे. सगळीकडे त्याबद्दल चर्चा आहे. केजू , नमो पुढे धोनी व विराट चा पाडाव लागत नाही आहे. भारतीय राजकारणाचा हा परिवर्तनाचा, उत्कर्षाचा ,काळ की भारतीय क्रिकेट चा अतिपरिचयात अवज्ञा अशी अवस्था झाली आहे हेच कळत नाही.

श्रीगुरुजी 26/03/2014 - 17:25
गेल काल गुडघेदुखीमुळे अत्यंत हळू खेळला (४८ चेंडूत ४८ धावा). बर्‍याच वेळा २ धावा मिळत असताना एकच धाव पळून काढली. त्याला अशा अवस्थेत संघात घ्यायलाच नको होते. इतरवेळी गेलची फलंदाजी म्हणजे फटाक्यांची १० हजारांची माळ. पण काल गेल लवंगीच्या सरातले एक एक लवंगी वेगळे काढून उडवत होता.

श्रीगुरुजी 28/03/2014 - 12:39
कालचे दोन्ही सामने अत्यंत चुरशीचे झाले. लिंबूटिंबू नेदरलॅण्ड्सने बलाढ्य द आफ्रिकेच्या तोंडचे पाणी पळविले होते. आफ्रिकेची अवस्था ८.५ षटकांत ८३ धावा इतकी मजबूत होती. पण शेवटी २० षटकांत त्यांना केवळ १४५ ची मजल मारता आली. नेदरलॅण्ड्सने जबरदस्त फलंदाजी करत सामना आवाक्यात आणला होता. त्यांना शेवटच्या ८ षटकात फक्त ३४ धावा हव्या होत्या व फक्त ४ खेळाडूच बाद झाले होते. तिथूनच नेदरलॅण्ड्सने कच खाल्ली आणि सामना ६ धावांनी गमावला. दुसरीकडे श्रीलंकेच्या १८९ या बलाढ्य धावसंख्येचा इंग्लंडने यशस्वी पाठलाग करून सामना जिंकला. २ बाद ० अशा वाईट अवस्थेतून सामना जिंकला. 'अ' गटात जबरदस्त चुरस निर्माण झाली आहे. नेदरलॅण्ड्स बाहेर गेल्यातच जमा आहे (लागोपाठ २ पराभव). पण इंग्लंड व न्यूझीलँडने प्रत्येकी १ विजय व १ पराभव मिळविलेला आहे. श्रीलंका व आफ्रिकेने २ विजय व १ पराभव अशी आघाडी घेतलेली आहे. प्रत्येक संघाचा अजून किमान १ सामना शिल्लक असल्याने चांगलीच चुरस आहे. आज ऑसीज वि विंडीज आणि भारत वि बांगला अशी लढत आहे. बांगला किंवा ऑसीज किंवा विंडीज आजचा सामना हरले तर बहुतेक त्यांच्या आशा संपुष्टात येतील.

श्रीगुरुजी 30/03/2014 - 15:10
भारत आणि द. आफ्रिकेचा उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित झाला आहे. त्याचवेळी बांगलादेश, नेदरलँड्स् व इंग्लंडचे पॅकअप नक्की झाले. 'अ' गटातील श्रीलंका वि न्यूझीलँड या सामन्यातील विजेता हा 'ब' गटातील उपांत्य फेरीत जाणारा दुसरा संघ असेल. 'ब' गटात अजून खूपच चुरस आहे. विंडीजने ३ पैकी २ सामने जिंकले असून त्यांची निव्वळ धावगती खूपच जास्त आहे. पाकडे व ऑसीजचे अजून २ सामने शिल्लक आहेत. पाकने आतापर्यंत १ सामना जिंकला असून १ हरला आहे. ऑसीज दोन्ही सामने हरले आहेत. विंडीज वि पाकिस्तान सामन्यात जर विंडीज जिंकले तर त्यांचा उपांत्य फेरीत प्रवेश नक्की आहे. जर पाकडे जिंकले आणि पाकडे आज बांगलाविरूद्ध पण जिंकले तर पाकडे पुढे जातील. आज पाकडे बांगलाविरूद्ध हरले तर मात्र विंडीज वि पाकिस्तान सामन्याचा काहीही निकाल लागला तरी बहुतेक विंडीजच पुढे जातील. अर्थात पाकड्यांनी विंडीजला खूप मोठ्या फरकाने हरविले तर पाकिस्तानला संधी असेल. दुसरीकडे ऑसीजला उरलेले दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील (भारत आणि बांगलाविरूद्ध). त्याचवेळी पाकडे बांगलाविरूद्ध हरतील व विंडीजला हरवतील अशा आशेवर बसावे लागेल. एकंदरीत ऑसीजला फारच कमी संधी आहे. त्यामुळे बहुतेक पाकडे किंवा विंडीज यापैकी कोणतरी उपांत्य फेरीत येईल. उपांत्य फेरीत भारत व द. आफ्रिकेच्या बरोबरीने विंडीज व न्यूझीलँड हे संघ उपांत्य फेरीत बघायला आवडतील. पाकडे, ऑसीज व श्रीलंका अजिबात उपांत्य फेरीत येऊ नयेत अशी इच्छा आहे.

49/2 इन 6.4 ओव्हर्स. विराट पोहोचला. युवराज बहरावा अशी माझी इच्छा दोन धावांवर खेळतोय. या नवज्योत सिद्धूचे समालोचन स्वतंत्र धाग्याचा विषय आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पैसा 30/03/2014 - 20:51
१५९/७ फायनल स्कोअर. युवराज बराच चांगला खेळला. पण ऑस्ट्रेलियाला हरवायला एवढ्या रन्स पुरेशा आहेत का?

In reply to by पैसा

युवीच्या करियर साठी आजची खेळी आवश्यक होती आणि तो चांगला खेळला. सुरुवातीला चाचपडत होता मात्र शेवटच्या सहा चेंडूत त्याला फटकेबाजीची संधी होती मला तो फटका बेजबादारीचा वाटला. तोटल 180 व्हायला हवे होते. 160 तसा मोठा स्कोर नाही. AUS 19/1 in 3 overs बघू या कोण जिंकतय रोमांचकारी सामना व्हावा आणि खेळाबरोबर भारत जिंकावा. दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी 30/03/2014 - 21:31
१०.३ षटकांत ६३/६. आज बहुतेक जिंकू. ऑसीज बाहेर पडतील. विंडीज वि पाकडे या सामन्यातील विजेता उपांत्य फेरीत पोहोचेल.

ऑट ऑफ फॉर्म युवराजचा फायनल स्कोअर ४३ चेंडूत ६० ४ षटकार आणि स्ट्राईक रेट १४० .. आजच्या आपल्या डावाचा शिल्पकार तो जेव्हा खेळतो तेव्हा त्याच्यासारखा स्ट्रोकप्लेअर नाही जगात, तरी आज १०० टक्के फुल फ्लो मध्ये वाटला नाही तो, अन्यथा बाद झाला तो चेंडू पण षटकार असता. तरीही ऑफला मारलेला षटकार भारीच ..

In reply to by पैसा

अहो ताई हा सामना खेळायच्या आधीच ते आउट आणि भारत ईन होता. हा सामना केवळ औपचारीकता म्हणून होता. आता आपल्या गटातून वेस्टईंडिज आणि पाक यांच्यातून जो जि़ंकेल तो सेमीफायनलला जाईल. आणि इन्शाल्लाह पाकिस्तानच जिंकावी अशी ईच्छा, जेणेकरून भारत-पाक अंतिम सामन्याचा थरार अनुभवता येईल. हा विश्वचषक तर आपण असेही जिंकणार आहोतच, पण तेच अंतिम सामन्यात पाकिस्तानला मात देऊन पटकावला तर क्या बात !

In reply to by तुमचा अभिषेक

पैसा 30/03/2014 - 23:30
दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले असते तर एक आऊटसाईड चान्स होता त्यांना! पण या ऑस्ट्रेलियात ती जुनी स्पिरीट दिसत नै!

In reply to by पैसा

थांबा गुणतालिका समजावतो. भारताचे ६ गुण असल्याने भारत सेमीमध्ये पोहोचला होता. पाकिस्तानने दुपारी बांग्लादेशला हरवल्यावर त्यांचे ४ गुण झाले. वेस्ट-ईंडिजचे देखील अगोदरच ४ गुण झाले आहेतच. पाकिस्तान-वेस्टईंडिज यांचा आपापसातील सामना बाकी आहे ज्यात जो संघ जिंकणार त्याचे ६ गुण होणार आणि तो संघ भारताबरोबर सेमीमध्ये जाणार. जरी तो सामना अनिर्णित राहिला तरी त्या दोन्ही संघांचे प्रत्येकी ५ गुण होऊन धावगती सरस असलेला संघ अंतिम फेरीत गेला असता. आता ऑस्ट्रेलिया - दोन सामने दोन पराभव शून्य गुण., उरेलेले सामने कितीही मोठ्या फरकाने जि़ंकले असते तरी यात बोनस गुण नसल्याने टोटल गुण ४ च्या वर गेलेच नसते.. तर ते बादच होते !

In reply to by तुमचा अभिषेक

पैसा 31/03/2014 - 00:36
मी http://www.misalpav.com/comment/567634#comment-567634 या श्रीगुरुजींच्या प्रतिसादावरून लिहिलं होतं. त्याप्रमाणे ऑस्ट्रेलियाला दोन्ही सामने जिंकून फक्त भागत नाहीय तर आणखीही काही जर-तर अटी पुर्‍या व्हायला हव्या होत्या. म्हणून आऊटसाईड चान्स म्हटलेलं.

In reply to by पैसा

ओके ताई, पण त्या पोस्टमध्ये देखील त्यांनी असे म्हटले होते. त्याचवेळी पाकडे बांगलाविरूद्ध हरतील व विंडीजला हरवतील अशा आशेवर बसावे लागेल.>>>> आणि भारत-ऑस्ट्रेलिया सामना सुरू व्हायच्या आधी दुपारच्या सामन्यात पाकिस्तानने बांग्लादेशला मात देऊन ऑस्ट्रेलियाचे सारे दरवाजे बंद केले होते. :) चला जाऊद्या आता आपण पुढच्या सामन्यांवर लक्ष केंड्रित करूया

In reply to by तुमचा अभिषेक

श्रीगुरुजी 31/03/2014 - 11:24
>>> जरी तो सामना अनिर्णित राहिला तरी त्या दोन्ही संघांचे प्रत्येकी ५ गुण होऊन धावगती सरस असलेला संघ अंतिम फेरीत गेला असता. सामना अनिर्णित राहू शकत नाही. दोन्ही संघांनी समान धावा केल्या तर सुपरओव्हर खेळून सामन्याचा निकाल लावलाच जातो. अर्थात सुपरओव्हर सुद्धा टाय झाली तर काय करणार हे मला माहिती नाही. परंतु दोन्ही संघांनी समान धावा करण्याची शक्यता ५ टक्क्यांहून कमी आहे. त्यानंतर सुपरओव्हर मध्ये सुद्धा समान धावा करण्याची शक्यता अजून तरी ० टक्के आहे (असा अजून एकही सामना झालेला नाही). त्यामुळे एखादा सामना सुपरओव्हरनंतर सुद्धा बरोबरीत सुटण्याची शक्यता अत्यंत दुर्मिळ आहे.

In reply to by गणपा

श्रीगुरुजी 31/03/2014 - 17:34
ही शक्यता आहेच. ट-२० सामन्यात पावसाने व्यत्यय आणला तरी कमीतकमी ६ षटकांचा सामना खेळविता येतो, ज्यासाठी जास्तीत जास्त १ तास लागेल. याच स्पर्धेत इंग्लंड वि न्यूझीलँड सामन्यात इंग्लंडची पूर्ण फलंदाजी संपल्यावर न्यूझीलँडच्या फलंदाजीची ६ षटके संपल्यावर पावसामुळे पुढे खेळ झाला नाही. त्यावेळी डकवर्थ-लुईस प्रणालीनुसार किवींना विजयी घोषित करण्यात आले होते. त्यामुळे पावसामुळे कितीही वेळ गेला तरी मध्येच एखादा तास मिळू शकतो व त्यात ६ षटकांचा सामना होऊ शकतो. पण पावसामुळे एकही चेंडू न पडता सामना झालाच नाही तर नक्की काय नियम आहेत याची कल्पना नाही.

In reply to by श्रीगुरुजी

पाऊस जोरदार झाला आणि मैदानाची लागली तर एक चेंडू होत नाही तिथे तास हि अपेक्षा खूप झाली, खास करून जो खेळ मुळातच ३-४ तासांचा असतो तो पुर्ण धुतला जाणे सहज शक्य असते. असो, """पण पावसामुळे एकही चेंडू न पडता सामना झालाच नाही तर नक्की काय नियम आहेत याची कल्पना नाही.""" काही खास क्लिष्ट नियम नाहीत, बस दोन्ही संघांना एकेक गुण देतात. जर सामना सेमीचा असेल तर त्यात त्या दोन संघातील जो संघ साखळी सामन्यात आपसात जिंकलाय किंवा ज्याचे तेव्हा जास्त पॉईंट होते, जो आपल्या गटात पहिला होता तो जिंकला असे काहीसे नियम असतात. फायनलला शक्यतो राखीव दिवस असतो, पण त्यातही सामना न झाल्यास दोघांना सामाईक विजेते घोषित करण्यात येते. आपण असे श्रीलंकेसह सामाईक विजेतेपद पटकावले आहे मागे एकदा एका आयसीसी स्पर्धेतच.

In reply to by तुमचा अभिषेक

श्रीगुरुजी 31/03/2014 - 11:25
मला स्वतःला तरी भारताव्यतिरिक्त विंडीज, न्यूझीलँड व द. आफ्रिका हेच संघ उपांत्य फेरीत आलेले आवडतील.

श्रीगुरुजी 01/04/2014 - 14:05
किवीज काल मूर्खासारखे खेळून बाहेर पडले. गोलंदाजांनी कमावून आणले होते तेच फलंदाजांनी गमावले. नको असलेले लंकन्स उपांत्य फेरीत आले. आज पाकडे हरावेत हीच आकाशातल्या बापाकडे प्रार्थना!

श्रीगुरुजी 01/04/2014 - 20:57
विंडीज वि पाकडे सामन्यात विंडीजने पहिल्या १५ षटकांत फक्त ८४ धावा केल्या होत्या. पण शेवटच्या ५ षटकांत ८२ धावा चोपून १६६ अशी बर्‍यापैकी धावसंख्या रचली. आता पाकडे ३ षटकांत २ बाद ९ आहेत. विंडीज जिंकायलाच पाहिजेत.

श्रीगुरुजी 02/04/2014 - 13:07
विंडीज तुफान फॉर्मात आले आहेत. सॅमी प्रत्येक सामन्यात खालच्या क्रमांकावर येऊन जबरदस्त फटकेबाजी करतो. ड्वेन स्मिथ, ड्वेन ब्राव्हो, गेल जोरदार फटकेबाजी करत आहेत. लेंडल सिमन्स आणि सॅम्युअल्स उपयुक्त फलंदाजी करतात. गोलंदाजीत बद्रीची गोलंदाजी खेळणे इतरांना अवघड जात आहे. काल रामदीनने ४ जणांना यष्टिचित करून आपली कमाल दाखवून दिली. एकंदरीत यावेळीसुद्धा विंडीज जिंकण्याची चांगलीच शक्यता आहे.

जबराट झाली म्याच! http://www.sherv.net/cm/emoticons/flags/flag-of-india.gif अश्विनने बॉलिंग मधे धमाल केली ,काय वळत होता बॉल मेल्याचा! आफ्रिकन हुतुतू खेळतायत असं वाटत होतं! =)) आणि कोहोल्याने ४४ बॉलमधे ७२ असं धू धू धुतलं अफ्रिकेला! रहाणे आणि विशेष करून रैनाचा सपोर्टही चांगला होता.शेवटच्या २ ओव्हर मधे धोनीबाबा आणि कोहोल्यामधले कॉमेडी शीन बगायला लै मज्जा आली! http://www.sherv.net/cm/emo/happy/dancing-happy-star-smiley-emoticon.gif अब आगे.... फायनल मे लंका के साथ टाका भिडनेवाला है। http://www.sherv.net/cm/emoticons/sport/playing-cricket-smiley-emoticon.gif

श्रीगुरुजी 05/04/2014 - 12:35
आतापर्यंतचे सर्व सामने जिंकून भारत आलाच शेवटी अंतिम फेरीत! अंतिम फेरीत समोर विंडीज/द.आफ्रिका/न्यूझीलँड यापैकी कोणीतरी हवा होता. श्रीलंकेचा संघ मला अजिबात आवडत नाही. नेमके तेच कायम अंतिम फेरीत असतात. असो. उद्या सहज जिंकू असं वाटतंय. श्रीलंकेची फिरकी आपल्यासमोर चालत नाही. मलिंगा आपल्यासमोर निष्प्रभ ठरतो. २ वर्षांपूर्वी भारताने ३२० धावांचा पाठलाग ४० षटकांच्या आतच करून सामना जिंकला होता. त्यावेळी मलिंगाची ७.२-०-९६-० अशी जबरदस्त धुलाई झाली होती. त्यानंतर तो भारताविरूद्ध कधीच प्रभावी ठरला नाही. आपल्याविरूद्ध फक्त जयवर्धने चांगला खेळतो. बाकी सगळे साधारण आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

गणपा 06/04/2014 - 11:44
गत सामन्यांतल्या आकडेवारीला फारसा अर्थ नाही. हे सगळे शक्यतो आपल्या मनाला सुखावण्यासाठी असतं. :) जुन्या सामन्यांतले खेळाडू बदलले असतात, काही तेच खेळाडु असले तरी पुला खालून / वरुन बरच पाणी गेलेलं असू शकतं. शेवटी ज्या दिवशी सामना आहे त्या दिवशी सांघीक खेळ कसा होतो, हवामान कसं असेल यावर सगळं आवलंबून आहे.

सुहासदवन 05/04/2014 - 12:51
ते कितीही चांगले खेळले तरी एक अतिशय समतोल संघ असुन देखील गेल्या कित्येक मालिकांमध्ये उपांत्य फेरीच्या पुढे जाउ शकले नाहीत.....

श्रीगुरुजी 05/04/2014 - 12:57
द. आफ्रिकेचं काही कळतच नाही. काल त्यांनी १७२ अशी चांगली धावसंख्या उभारली होती. तरी ते हारले. १५ षटकांत त्यांनी ३ बाद १२७ धावा केल्या होत्या. शेवटच्या ५ षटकात फक्त ४५ धावा केल्या. इतर कोणत्याही संघाने शेवटच्या ५ षटकात किमान ६०-६५ धावा केल्या असत्या. त्यांना किमान १९० धावा करणे सहज शक्य होते. पण तिथेच कच खाल्ली.

श्रीगुरुजी 06/04/2014 - 10:56
आज भारत बहुतेक जिंकेल. अर्थात आयत्यावेळी काहीही होउ शकते. तरीसुद्धा भारत जिंकण्याची जास्त शक्यता आहे. आज मोहित शर्माऐवजी शमी एवढा एकच बदल अपेक्षित आहे. खरं तर प्रग्यान ओझा संघात हवा होता. पण त्याला १६ जणात नेलेलेच नाही. तो जास्त उपयुक्त ठरला असता. भुवनेश्वरला शेवटची देऊ नयेत. त्यात तो खूप मार खातो. पहिल्या १६ षटकातच त्याची षटके संपवून टाकावीत. धोनीने मागील सामन्यात रैनाला ४ षटके दिली होती तर जडेजाला फक्त २. आज तसे होऊ नये. गो इंडिया गो!

सुहासदवन 06/04/2014 - 11:26
म्हणून भारताने सामना त्यांना बहाल केला नाही म्हणजे मिळवले..... नाही म्हणजे सचिन निवृत्त होण्याच्या काळात नाही का आपण वर्ल्ड कप आणि आइ.पी.एल. सुद्धा जिंकलो.... अगदी अनपेक्षित रित्या.....

धोनीचा युवराजला रैनाच्या आधी पाठवायचा निर्णय अनाकलनीय आणि निव्वळ मुर्खपणाचा. विकेट हातात असून मनासारखा स्कोर होत नाहीये... युवराजला हिटविकेट करायला सांगा कोणीतरी..

In reply to by तुमचा अभिषेक

रैना फलंदाजीला आलाच नाही, कोहली शेवटपर्यंत खेळला, धोनी नाबाद आणि तरीही आपला स्कोअर फक्त १३० ... हार्ड टू बिलीव्ह .. जसे आपण वेस्टैईंडिज आणि पाकिस्तानला हरवले तसे इथे श्रीलंका आपल्याला हरवतील असे सध्यातरी वाटतेय.. आणि तसे झाले तर आज वॉस्सअपवर युवराजच्या नावाचे मेसेज फिरणार असे दिसते.. ज्याचा जबाबदार खरे तर धोनीपण आहे.

श्रीगुरुजी 06/04/2014 - 21:50
लंकेला ६ षटकात फक्त ४७ धावा हव्यात. आपण सामना हरल्यातच जमा आहे. युवराज व धोनी पराभवाचे शिल्पकार ठरतील. युवराजला कायमचा निरोप देण्याची वेळ आलेली आहे. आज तब्बल २१ चेंडू म्हणजे साडेतीन षटके खेळून त्याने फक्त ११ धावा केल्या व त्या सर्व धावा एकेरी धावा होत्या. त्याने मोठे फटके मारायचा प्रयत्न सुद्धा केला नाही. २१ चेंडूत किमान ३० धावा करायला हव्या होत्या. एका बाजूने कोहली चौकार, षटकार मारत १३० पेक्षा अधिक स्ट्राइक रेटने धावा करत असताना दुसर्‍या बाजूने त्याच वेळी, त्याच खेळपट्टीवर, त्याच गोलंदाजांसमोर युवराज झगडत जेमतेम ५० च्या स्ट्राइक रेटने धावा करत चेंडू वाया घालवत होता. २०११ चा युवराज आता राहिलेला नाही. दुसरीकडे धोनीने देखील ७ चेंडू खेळून ४ धावा केल्या. रैनाच्या आधी युवराजला पाठविण्याचा त्याचा निर्णय अनाकलनीय होता.

बॅटमॅन 07/04/2014 - 00:14
हरलो ते हरलो, डेस्परेट लोकांची अक्कल पहा. काय तर म्हणे १९९६ ला लंका वन डे वर्ल्ड कप जिंकली तेव्हा भाजपा सरकार आले होते, याहीवेळी तसेच होणार =)) अरे पण हेही लक्षात घ्या मूर्खांनो, तो ५० ओव्हरच्या खेळाचा वर्ल्ड कप होता. २०-२० चा वर्ल्ड कप जिंकला तर सरकार अल्पजीवी ठरेल की काय =))

सुहासदवन 07/04/2014 - 00:51
आले भाजपा सरकार तर काय हरकत आहे....वर्ल्ड कप काय नंतर पण जिंकता येइल.... क्या हुआ जो वर्ल्ड कप हार गये यार.. पर अबकी बार मोदी सरकार...

बाबा पाटील 07/04/2014 - 11:22
भे..... देश हरल्याचे काय नाही,पण मॅच हरलो म्हणून भाजपा येणार असा संबध जर कोणी लावत असेल तर त्याला येड झवे पणा सोडुन दुसरा शब्द नाही.....
ट-२० विश्वचषक स्पर्धा बांगलादेशात सुरू झाली आहे. स्पर्धेत एकूण १० संघ आहेत. गट १ - श्रीलंका, इंग्लंड, द. आफ्रिका, न्यूझीलँड, नेदरलँड्स गट २ - भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, बांगलादेश पहिला सामना भारत व पाक यांच्यात २१ मार्च रोजी आहे. ३ व ४ एप्रिलला उपांत्य फेरीचे सामने असून एप्रिलला अंतिम सामना आहे.

गीतरामायणाचे छंदवृत्त, अलंकार, गायक, राग, आणि इतर माहिती

माहितगार ·

माहितगार 21/03/2014 - 16:56
गीतरमायणाशी संबध आलेल्या सीताकांत लाड, अप्पा इनामदार, अण्णा जोशी, सुरेश हळदणकर, केशवराव बडगे शिवाय रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर या व्यक्तींबद्दलही काही अधिक माहिती उपलब्ध असल्यास हवी आहे.

चौकटराजा 21/03/2014 - 17:22
अभिनेते चंद्रकांत गोखले हे गायकही होते. त्यानी ख्याल गायकीचे शिक्षण घेतले होते. याचा उल्लेख त्यांच्या दूरदर्शन वरील मुलाखतीत झालेला होता. शक्यता आहे की तेच गीत रामायणातील गायक असतील. एक वाद्ग्रस्त विधान मांडतो. गहिमा हे माझे दैवत आहे. पण गीतरामायण घरा घरात पोहोचविण्यात जास्तीत जास्त वाटा बाबुजींच्या प्रासादिक चालीं चा . बाबुजीं म्हणत हे काळाचा महिमा म्हणून घडले. अशा चाली पुन्हा श्रीरामाला देखील लावता येतील की नाही शंका आहे. ( तंतोतंत शब्द हे नाहीत)

In reply to by अत्रन्गि पाउस

माहितगार 23/03/2014 - 14:40
खात्री करुन दिल्या बद्दल धन्यवाद. गंमत म्हणजे या नुसार मी मराठी विकिपीडियावर चंद्रकांत रघुनाथ गोखले लेखात उल्लेख केला खरा पण अजून लिखीत संदर्भ (पुस्तक वृत्तपत्रादी) उपलब्ध व्हावा म्हणून सोबत "दुजोरा हवा" असा साचा लावला. आणि धन्यवाद व्यक्त करण्यासाठी हा प्रतिसाद टंकताना आपाल्या सहीतील Bertrand Russel यांच्या वाक्याचा 'The whole problem with the world is that .......wiser people so full of doubts." हा भाग वाचून माझेच मला हसू आले. :)

विकास 21/03/2014 - 17:35
नेहमीप्रमाणे चांगला लेख आणि माहिती... माझ्याकडून काही उत्तरे. नंतर अधिक विचार करून. गीतरामायणातील रचनांमध्ये कोणकोणते छंद, वृत्त आणि अलंकार आहेत ? http://aathavanitli-gani.com/Geet_Ramayan या संस्थळावर प्रत्येक गाण्यावर टिचकी मारली तर किमान "राग" कुठला आहे हे गाण्याखालील माहितीत दिलेले आहे. http://aathavanitli-gani.com ह्या संस्थळाशी माझा व्यक्तीगत एक रसिक म्हणून सोडल्यास काही संबध नाही. त्यांनी खूप चांगले काम केले आहे असे मात्र मला कायम वाटते. (कोणी केले? - माहित नाही!) अजून एक: या संस्थळावर आकाशवाणीवरील ओरीजिनल गाणी आहेत. गीतरामायणाचा सध्याच्या नवीन पिढ्यांच्या कितपत ऐकण्यात आहे ? ते त्यांना कितपत रुचते आहे ? गीतरामायण नवीन पिढीत टिकून आहे का कालबाह्य होते आहे, तुम्हाला काय वाटते ? परदेशस्थ पालक म्हणून - आमच्या मुलीस गीतरामायणातल्या अनेक प्रसिद्ध रचना पाठ आहेत. आम्ही करायला लावलेल्या नाहीत. पण आम्ही जाता येता ऐकताना तिने ऐकल्या. लहानपणी झोपताना त्यातील कधी कधी ओळी म्हणल्या...आणि तिला आवडल्या म्हणून. मध्यंतरी येथे श्रीधर फडक्यांचा गीतरामायणावरील कार्यक्रम होणार हे कळले तेंव्हा ती आमच्या आधी जाण्यास तयार होती आणि संपूर्ण कार्यक्रम बसून ऐकला. एका कार्यक्रमात तीला तेंव्हा मराठी वाचता येयचे नाही तर ट्रान्सलिटरेशन करून एक गाणे लिहीले आणि गायले देखील होते... असो. गीतरामायण अर्वाचीन कृती असल्यामुळे याचा समावेश पौराणिक साहित्य वर्गात करू नये. गीतरामायण हे नक्कीच पौराणिक साहीत्य नाही. (आणि शब्दच्छल करायचा तर रामायण हे पुराण देखील नाही. :) ) पण ती एक अ‍ॅडिशनल वर्गवारी/टॅग असेल आणि त्यामुळे अनेकांचे लक्ष वेधले जाऊ शकणार असेल तर तए केल्याने काही बिघडणार नाही असे वाटते. या संदर्भात गीतरामायण कार्यक्रमाबाबतचा एक कायमस्वरूपी किस्सा: ५३ वे गाणे - "प्रभो मज एकच वर द्यावा" या गीतात. हनुमान रामास जे काही मागतो ते वाचण्या-ऐकण्यासारखे आहे. पण त्यातील शेवटच्या ओळी अशा आहेतः सूक्ष्म सूक्ष्मतम देहा धरुनी, फिरेन अवनीं, फिरेन गगनी, स्थलीं स्थलीं पण रामकथेचा लाभ मला व्हावा थोडक्यात हनुमान जिथे जिथे रामकथा सांगितली जाते तेथे उपस्थित असतो.... हे देखील इतर सर्व गाण्यातल्या प्रमाणे मूळ वाल्मिकी रामायणातल्या कथेवरच आधारीत आहे. बाबूजी त्यांच्य प्रत्येक गीतरामायणाच्या कार्यक्रमात म्हणून एक खुर्ची मोकळी सोडायचे. आम्ही जेंव्हा श्रीधरजींना विचारले तेंव्हा ते देखील एक खुर्ची मोकळी सोडतात असे म्हणाले. (आता इतर कुणा वाचकांनी यात अंधश्रद्धा वगैरे चिकटवू नये. हा केवळ एक भावनात्मक भाग आहे इतके समजून घ्यावे.) असो.

In reply to by विकास

माहितगार 22/03/2014 - 17:33
परदेशस्थ पालक म्हणून - आमच्या मुलीस गीतरामायणातल्या अनेक प्रसिद्ध रचना पाठ आहेत.
गा बाळांनो, श्री रामायण ते प्रतिभेच्या आम्रवनांतील वसंत-वैभव-गाते कोकिल बालस्वरांनी करुनी किलबिल गायनें ऋतुराज भारिती फुलांपरी ते ओठ उमलती सुगंधसे स्वर भुवनीं झुलती कर्णभुषणें कुंडल डुलती संगती वीणा झंकारिती सात स्वरांच्या स्वर्गामधुनी नऊ रसांच्या नऊ स्वर्धुनी यज्ञ-मंडपीं आल्या उतरुनी संगमी श्रोतेजन नाहती

पाषाणभेद 22/03/2014 - 06:38
पहिलीत (मराठी माध्यम बरं का) असतांना 'सेतू बांधा रे सागरी' या गाण्यावरील समुहनृत्यात सहभाग घेतला होता ते आठवते. त्यातल्या मुलांमध्ये उंच असल्याने शेवटच्या रांगेतला माकड झालो होतो! जय श्रीराम!

In reply to by पाषाणभेद

माहितगार 22/03/2014 - 17:40
पहिलीत (मराठी माध्यम बरं का) असतांना 'सेतू बांधा रे सागरी' या गाण्यावरील समुहनृत्यात सहभाग घेतला होता ते आठवते. त्यातल्या मुलांमध्ये उंच असल्याने शेवटच्या रांगेतला माकड झालो होतो! जय श्रीराम!
सेतू बांधा रे सागरी ........ .......... .... गर्जा, गर्जा हे वानरगण! रघुपति राघव, पतितपावन जय लंकारी, जानकिजीवन युद्धाआधी झडूं लागु द्या स्फूर्तीच्या भेरी सेतू नच हा क्रतू श्रमांचा विशाल हेतु श्रीरामांचा महिमा त्यांच्या शुभनामाचा थबकुनि बघती संघकार्य हें स्तब्ध दिशा चारी भुभु:कारुनी पिटवा डंका विजयी राघव, हरली लंका मुक्त मैथिली, कशास शंका सेतुरूप हा झोतच शिरला दुबळ्या अंधारीं ......

चौकटराजा 22/03/2014 - 09:12
१. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा == राग बसंत २.दशरथा घे हे पायसदान== राग भीमपलास ३.चला राघवा चला == राग बिभास ४स्वये श्री == राग शुद्ध कल्याण ५ मज सांग लक्ष्मणा जाउ कुठे = राग जोगिया ६ मार ही त्राटिका = राग हिंडोल ७.दैव जात दु:खे भरता, == राग यमन ८. सूड घे त्याचा लंकापति == राग सोहनी

In reply to by चौकटराजा

आदूबाळ 23/03/2014 - 15:07
शरयू तीरावरी अयोध्या - भूप पराधीन आहे जगती - यमन अजून एक देस रागातलं गाणं (चाल) आठवतं आहे. शब्द पूर्णपणे विसरलो. [पूर्वी दूरदर्शनवर "गूंजे बन कर देस राग" असं गाणं लागायचं. त्याच्याबरोबर गोंधळ होतोय की काय देव जाणे...]

In reply to by चौकटराजा

माहितगार 23/03/2014 - 17:43
(मला स्वतःला संगीत-रागदारीची माहीती नाही, माझ्या अज्ञान मुलक प्रश्नांकरीता क्षमस्व)
स्वयें श्रीरामप्रभू ऐकती कुश लव रामायण गाती
चा राग इंग्रजी विकिपीडियावर (पुस्तक संदर्भ नमुद करून) भूप/भूपाळी दिला आहे. शुद्ध कल्याण = भूप का वेगवेगळे ? वेगळे असतील तर या गीतातील राग नेमका कोणता ह्याबद्दल/शुद्ध कल्याण/असल्या बद्दल पुन्हा खात्री करता येईल का ?

In reply to by माहितगार

आदूबाळ 23/03/2014 - 18:11
शुद्ध कल्याण आणि भूप हे जवळजवळचे राग आहेत. अधिक माहितीसाठी हे पहा. भावसंगीतामध्ये एका गाण्यावर एकेका रागाचं लेबल चिकटवणं जरा अन्यायकारक होईल. कारण संगीतकार देत असतो ते प्रॉडक्ट म्हणजे सुश्राव्य गाणं. "आता ऐका राग अमुकतमुक" हे त्याचं प्रॉडक्ट नाही. कित्त्येक गाण्यांमध्ये जवळजवळच्या / एकाच वेळेच्या रागांच्या छटा जाणवतात. उदा. "सांज ढले, गगन तले" मध्ये मुलतानी, पूरियाधनाश्री आणि मारवा या तीन्हीच्या फ्रेजेस सापडतात. त्यामुळे अमुक गाणं तमुक राग इतकं कट अ‍ॅण्ड ड्राय असू नये. मी असं सुचवेन की भूप, शुद्ध कल्याण असं दोन्ही लिहा.

In reply to by आदूबाळ

माहितगार 24/03/2014 - 00:15
त्यामुळे अमुक गाणं तमुक राग इतकं कट अ‍ॅण्ड ड्राय असू नये.
हम्म.. बहुधा फजी लॉजीक लागू होत असाव, ओढून ताणून बायनरी नसावं असच का काही ? (काही तासांपुर्वी घरात लहानग्यांना कुकींग शिकवताना फजी लॉजीकच महत्व सांगत होतो) कलेची क्षेत्र म्हणजे गणित नव्हे हे बाकी खरच. शुद्ध आणि मिश्र अशा दोन संकल्पना वाचण्यात येत आहेत. शुद्ध कल्याण ह्या शब्दाला संबंधीत रागाचा दुवा जोडायाचा असेल तर तो [[कल्याण (राग)]]ला जोडणे बरोबर असेल का ? तुमची आणि अत्रन्गिंची चर्चा वाचून बाकी बदल करतोच आहे.

In reply to by माहितगार

जनरली कुठलाही राग हा शुद्धच असतो आणि म्हणून त्याचा उल्लेख करतांना (शुध्द + राग) असा करत नाहीत... उदा : यमन, बिहाग, पुरिया इत्यादी ... काही वेळा मूळ राग गातांना आजू बाजूचे स्वर घेऊन रंजकता वाढवतात तेव्हा तो रागस्वरूप नं बदलता एक वेगळा रंग जमवता येतो तेव्हा तो मिश्र राग ...परंतु हे फार मोजक्या रागांबाबत होते उदा. मिश्र काफी, मिश्र खमाज वगैरे..म्हणजे इथे काफी, खमाज वगैरे स्वतंत्र राग आहेतच परंतु अत्यंत मर्यादित स्वरुपात बाकीचे स्वर मिश्रण करता येतात (म्हणजे एखादा बिनमिशीवाल्या माणसाने मिशी लावून तात्पुरते येणे वाटावे तसे ..) ठुमरी,कजरी, टप्पा हे उपशास्त्रीय गातांना ह्याचा उपयोग होतो.. आणखीन एक अवघड प्रकार म्हणजे जोड-राग ... दोन संपूर्ण भिन्न रागातील स्वर एकत्र आणून दोन्ही रागातील वैशिष्ट्ये आलटून पालटून दाखवत आणखीन एक तिसरा रंगही दाखवतात...उदा ललत-भटियार, देसी तोडी, कला बसंत , मारवाश्री इत्यादी..(जसे कि श्रीखंड पुरी, जिलेबी रबडी) ह्यात काश्याबरोबर काय जाईल हे ठरवणे फार उच्च प्रतिभेचे काम आहे ..कुमारांनी सोहोनी भटियार हे एक अतर्क्य रसायन तयार केले होते ..तसाच भिमान्नांनी केलेला कलाश्री..रामभाऊंची ह्यावर मास्टरी होती.. राहिला मुद्दा 'शुध्द कल्याण', 'शुद्ध मालकंस', 'शुध्द बागेश्री' अशा अत्यंत मोजक्या नावांचा ... एखाद्या रागातील एक स्वर प्रोमीनंटली वेगळा किंवा जादा किंवा कमी लावून होणारा राग...उदा मालकंसात पंचम नाही पण शुध्द मालकंसात तो आहे.. आता एवढे सांगितले तर अजून २ गोष्टी मूर्च्छना : एखादा राग गातांना मूळ षड्जापेक्षा अन्य स्वराला षड्ज कल्पून गायला लागले तर दुसरा राग ऐकू येतो (पहा : जसरंगी ह्याच्या क्लिप्स)आणि मग एका पट्टीत एक राग...आणि त्याचं वेळी दुसराही राग ..पण थोड्या वेगळ्या स्वरात..छोटा गंधर्व ह्यात अत्यंत माहीर होते.. वादी संवादी : एखाद्या रागाचे आरोह अवरोह तेच पण वादी संवादी बदलले कि स्वर तेच पण संपूर्ण वेगळा राग... उदा : मारवा / पुरिया / सोहोनी ...ह्या रागांचे स्वर तेच पण वादी संवादी वेगळे ..तसेच पुरिया मंद्र सप्तकात खुलतो, मारवा मध्य आणि सोहोनी हा तार सप्तकात खुलतो......तसेच जौनपुरी आणि दरबारी (दरबारीत आंदोलित कोमल गांधार) शेवटी काय रंजयते इति राग असे शास्त्रकारांनी म्हटलेले आहे ... विशेष सूचना :वरील बहुतेक राग यु ट्यूब वर आहेतच:..एखादा नई सापडला तर सांगा एखादं उदाहरण सांगता येइल ..

In reply to by आदूबाळ

अरे आदुबाळ जी लिंक तु दिलेली आहेस तिथे भुपाळी हा राग (शाम कालीन)संध्याकाळीचा राग असे काहीसे वर्णन आहे ते मला तरी बरोबर वाटत नाही. कारण भुपाळी ही सकाळी देवाधिदेवांना जागे करण्यासाठी गायली जाते ना. चुभुदेघ्या.

In reply to by प्रमोद देर्देकर

विजुभाऊ 24/03/2014 - 11:31
प्रमोदकाका भूपाळी हा राग शामकालीनच आहे. भूप हा रात्रकालीन आहे. अमर भूपाळी चित्रपटात देवाना जागे करण्यासाठी भूपळी गायचे असे संदर्भ आहेत. मात्र भूपाळी हा सायंकालीन राग आहे. टीपः अमर भूपाळी चित्रपटातील "घनश्याम सुंदरा श्रीधरा" हे गाणे भटियार रागातील आहे.

विनोद१८ 22/03/2014 - 15:50
सीताकांत लाड : हे 'ऑल इन्डीया रेडीओ' वर एक अधिकारी होते (पोझीशन आठ्वत नाही) तसेच बालगन्धर्वाचे एक स्नेही. आज हयात नाहीत. अण्णा जोशी : हे 'तबलावाद्क' होते, बर्‍याच जुन्या मराठी भावगीताना (लता, आशा, बाबुजी व इतर ) व चित्रपट्गीतना साथ केलेली आहे तसेच 'कट्यार काळजात घुसली'च्या रेकोर्ड्स त्यानी वाजविल्यात. आज हयात नाहीत. सुरेश हळदणकर : हे जुन्या पिढीतले मराठी रन्गभूमीवरचे एक नामवन्त गायक नट, आजच्या भाषेत याना 'ज्यु. दिनानाथ मन्गेशकर' म्हणता येइल, तशीच आक्रमक गायकी व पल्लेदार आवाज होता यान्चा. अनेक मराठी सन्गीत नाटकात यानी भुमिका केल्यात, आज हयात नाहीत. केशवराव बडगे : हे एक नामवन्त ढोलकीवाद्क होते लोकसन्गीत गायचे तसेच तबला सन्गतकार होते. आज हयात नाहीत. प्रभाकर जोग : हे जेष्ठ व्हायोलिनवादक म्हणुन प्रसिद्ध, अनेक जुन्या मराठी भाव / चित्रगीताना, हिन्दी चित्रपट गीताना यानी साथ केलेली आहे, याना 'सॉन्ग व्हायोलेनिस्ट' सुद्धा म्हणतात. 'गाणारे व्हायोलिन' नावाची यान्ची गाजलेली ध्वनिमुद्रीका व त्याच नावाचा कार्यक्रम आजही होत असतो. विनोद१८

In reply to by विनोद१८

माहितगार 22/03/2014 - 17:51
छान माहिती दिलीत, अजूनही माहिती करता प्रतिक्षा आणि माहितीपूर्ण प्रतिसादांचे वाचन करतो आहे. प्रतिसादा करीता धन्यवाद

In reply to by विनोद१८

अण्णा जोशी नावाचे एक गीतकार (कवि) देखील होते. त्यांनी बरीच मराठी गाणि लिहीली आहेत. अर्थात हे अनि ते सारखेच का ते ठाउक नाही.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विनोद१८ 02/04/2014 - 23:09
.....ते आमचे डोंबीवलीकर 'श्री. मधुकर जोशी' यांनी बरीच लोकप्रीय सुंदर मराठी भावगीते रचलेली आहेत ती आजही रेडीयोवर लागतात. माझा आणी त्यांच्या मुलाचा परिचय आहे. तुम्ही म्हणता ते 'अण्णा जोशी' कोणी वेगळे असतील. माझ्या वरच्या प्रतिसादातले 'अण्णा जोशी' हे तबलजीच ते कवि नव्हेत, सुप्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी ( ढुंढते रह जाओगे ही सर्फ् पावडरची जाहिरात करणारी ) ही त्यांची सून. विनोद१८

In reply to by विनोद१८

माहितगार 04/04/2014 - 08:12
llपुण्याचे पेशवेll आणि विनोद१८ अशा माहितीची विकिपीडियातील माहितीचे नि:संदीग्धीकरण करताना मोलाची भर पडते. माहितीपूर्ण प्रतिसादांकरीता धन्यवाद.

हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे... गीत रामायणातील प्रसंग, काव्य,चाल आणि सादरीकरण आणि त्याचा एकत्रित परिणाम हा तर व्याख्यानाचा विषय आहे गदिमांची शब्दकळा, यमकांचे अफाट भांडार ... रावणाचा उल्लेख 'पौलस्ती' असा काव्य्यात करणे...आणि ते चालीवर म्हणणे आकाशाशी जडले नाते...सीतेचे वर्णन तिचे नाम उल्लेख ... अलौकिक

चौकटराजा 24/03/2014 - 08:50
वेगवेगळ्या काव्य पंक्ती करताना आशय वृत्तात नीट बसावा यासाठी माडगूळकरानी अनेक युक्त्या केलेल्या दिसतात गदिमाना शब्दप्रभू म्हणतात ते उगीच नाही. श्री ,राम. राघव, श्रीराम, सीताकांत , दाशरथी, रघुनंदन, रघुकुलदीपक, ई विविध नावाचा वापर त्यानी रामाचा उल्लेख करण्यासाठी वापरलेला आहे.यात एक अक्षरा पासून सात अक्षरापर्यंत शब्द आहेत.

सार्थबोध 24/03/2014 - 09:30
गीत रामायण एक आलौकीक ठेवा. गदीमा आणि बाबूजी यांना साष्टांग दंडवत. माहितगार तुम्ही उत्तम विषय मांडलात आणि काढलात याबबडल आभारी आहे एक दुवा देत आहे इथे गीत रामायणातील गीते वाचता येतील या दुव्यावर जाउन थेट "शोधा" हे बटण दाबा http://www.marathiworld.com/geetramayan -सार्थबोध www.saarthbodh.com

रघुपति राघव राजाराम , पतितपावन सीताराम, या ओळींचा अर्थ काय आहे? पहीले तीन म्हणजे रघुपति, राघव, राजाराम ही रामाची नावे आहेत पण पतित पावन या शब्दाचा अर्थ काय आणि? कोण पतित जो पावन झाला/ झाली. शिवाय याच ओळींचा एवढं महत्व का बरे आले? गांधींजींनी सुध्दा याला महत्व दिले. चुभुदेघे.

In reply to by प्रमोद देर्देकर

माहितगार 24/03/2014 - 11:52
रघुपति राघव राजाराम , पतितपावन सीताराम,
हि हिंदी भजनातील ओळ आहे. गीतरामायणात ही ओळ जशीच्या तशी नसावी पण पतितपावन हा शब्द दोन गीतातील कडव्यात आला आहे. ४२. सेतू बांधा रे सागरी मध्ये
"गर्जा, गर्जा हे वानरगण! रघुपति राघव, पतितपावन जय लंकारी, जानकिजीवन" (चु.भू. दे.घे.)
असा उल्लेख आहे. यातील लंकारी शब्दचा अर्थ नेमका कसा केला जातो तत्पुर्वी ११. आज मी शापमुक्त जाहले या गीतात अहल्येच्या मुखी श्रीरामास उल्लेखून "पतितपावना श्रीरघुराजा" असा उल्लेख आला आहे.
पतितपावना श्रीरघुराजा ! काय बांधुं मी तुमची पूजा पुनर्जात हें जीवन अवघें पायांवर वाहिले (चु.भू. दे.घे.)
या ओळीत पुनर्जात या शब्दाचा अर्थ कशा प्रकारे अभिप्रेत आहे याची माहिती घेणे आवडेल.

In reply to by माहितगार

विकास 24/03/2014 - 21:47
"आनंद सांगू किती ग सखे मी" या गाण्यात सीतेच्या बहीणी आणि जावा तिला म्हणतातः पतीतपावन रामासंगें पतितपावना तूंही सुभगे पृथ्वीवर या स्वर्गसौख्य घे तिहीं लोकी भरुन राहुं दे, तुझ्या यशाची द्युति

विजुभाऊ 24/03/2014 - 11:35
पतीत पावन = अहिल्येला पावन करून घेतले होते. ( रामाच्या पदस्पर्षाने शिळेची अहिल्या पुन्हा स्त्री झाली होते असा उल्लेख वाल्मिकी रामायणात आहे)

In reply to by विजुभाऊ

माहितगार 24/03/2014 - 11:58
( रामाच्या पदस्पर्षाने शिळेची अहिल्या पुन्हा स्त्री झाली होते असा उल्लेख वाल्मिकी रामायणात आहे)
वाल्मिकी रामायण म्हणजे जे स्वतः वाल्मिकींनी लिहिल. त्यात फक्त अहल्या असलेल्या आश्रमास श्रीरामांची भेट आणि अहल्येच्या व्यक्तीगत जीवनाचा अल्प परीचय एवढेच असावे. "शिळेची अहिल्या पुन्हा स्त्री झाली" हा चमत्कार वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणात नसावा असे वाटते. चुकभूल देणे घेणे.

In reply to by माहितगार

माहितगार 24/03/2014 - 12:01
:तुझ्या कृपेची शिल्प-सत्कृति :माझी मज ये पुन्हां आकृति :मुक्त जाहले श्वास चुंबिती पावन हीं पाउलें
गीतरामायणात वरील प्रमाणे उल्लेख येतो. (चुभूदेघे)

In reply to by माहितगार

विकास 24/03/2014 - 21:41
मंगळवाल्या वर्तकांचा या संदर्भातील एक मुद्दा एकदा वाचनात आला होता आणि तो (मात्र) लॉजिकल वाटला: इंद्रप्रकरणानंतर गौतममुनींनी अहल्येस सांगितले की तू दु:शील झाली आहेस ते सुशील हो. त्यासाठी राम येई पर्यंत तिने तपश्चर्या केली. पण त्यातील शील जाऊन चमत्कार होणारे शिळाप्रकरण तयार झाले. असो.

विजुभाऊ 24/03/2014 - 11:37
बाकी रामाचा पतीताना पावन करण्याचा संबन्ध तेवढ्यापुरताच. उत्तर रामायणात राज्यकर्त्या रामाने दलीत शंबूकाला त्याने वेद ऐकले म्हणून कानात शिसे ओतुन ठार करावे अशी शिक्षा दिली होती.

In reply to by विजुभाऊ

विकास 24/03/2014 - 21:45
उत्तर रामायणात राज्यकर्त्या रामाने... उत्तर रामायण हे नंतर घातलेली भर आहे असे समजले जाते. ते मूळ रामायणाचा अर्थात रामचरीत्राचा भाग नाही. तो भाग जेंव्हा केंव्हा आणि ज्याने कोणी घुसडला असेल त्याने ते घातले असावे. पण त्या व्यक्तीस फारसे यश मिळाले नसावे असे वाटते. कारण, "रामाने असे केले म्हणून.." असे म्हणत नंतरच्या काळात संदर्भ वापरला गेला असे म्हणण्यासारखे नंतरच्या इतर धार्मिक ग्रंथात वगैरे दिसत नाही आणि त्याचे उदात्तीकरण केलेले पण दिसत नाही. असो.

In reply to by विकास

माहितगार 25/03/2014 - 10:02
मिपा सदस्य विजुभाऊ यांनी उपस्थीत केलेल्या रामायण विषयक नेहमीच्या मतांतरे असलेल्या विषयांना न्याय देण्यास हा धागा कितपत पुरेसा आहे या बद्दल मी साशंक आहे. अपुर्‍या माहितीवर/ उणीवयुक्त मांडणीवर आधारीत त्याच त्या चर्चा उगाळले जाणे, नाही म्हटले तरी, सर्व उपलब्ध माहितीची ससंदर्भ समतोल आणि तर्कसुसंगत वाचन/लेखन करणार्‍यांना कंटाळवाणे होत असावे. वस्तुतः माझ्या तर्कशास्त्र धागा मालिकेच्या पुढच्या टप्प्यांमधे विज्ञान निरिक्षणातील साधने, मिथक निर्मितीची प्रक्रीया, इतिहास लेखनाची साधने, आणि पुढे इतर तार्कीक उणीवांचे प्रकार इ आणि नंतर चिकित्सात्मक लेखन इत्यादी विषय येणार आहेत. त्यांनतरच अशा चर्चांमध्ये सहभाग घेणे थोडे फारतरी (मला स्वतःला) सुसह्य वाटू शकेल असे वाटते. सध्या ह्या धाग्या करता महत्वाचा भाग म्हणजे "राम" या कथा नायकाची किमान पक्षी स्वतःच्या पिता-सावत्रआई-सावत्रभावाशी व्यवहार करताना सत्तालोलूपते पेक्षा त्यागाची भूमीका, कदाचित स्वतःच्या आईच्या अनुभवामुळे भूमिका असेल अथवा मिथक असेल पण एकपत्नीत्वाची प्रगतीशील प्रतिमा, पत्नीस पळवून नेल्या नंतर त्यासाठी युद्ध करणे आणि केवळ पतीच नाही तर काही वानरसेनेच्या रुपाने समाजसुद्धा स्त्रीच्या पाठीशी अंशतः का उभाकरता येतो हा विश्वास स्त्री मनांना देण्याच मह्त्वपुर्ण कार्य या कथा नायकाकडून, कथा काव्यातून होत. व्यक्तीगत पातळीवर कोणत्याही व्यक्तीला केवळ ब्लॅक अँड व्हाईट मध्ये पहाण्याचा आग्रह व्यक्तीपूजा अथवा व्यक्तीद्वेषा कडे नेतो; तर स्खलनशील माणूस सुद्धा काही एक चांगले कर्तव्य बजावत असू शकतो त्याला समतोल परिपेक्षात बघणे, चांगले ते घेणे, माझा स्वतःचा समतोल जपणारे असते; हे लक्षात घेत गीतरामायण काव्यातील चांगल्या भावांचा रसास्वाद घेणे तो दुसर्‍यांना देणे आणि जाता जाता ज्ञानकोशीय कार्यही जमेल तेवढे करणे हा माझा हा धागा काढण्या मागचा उद्देश आहे.

In reply to by विजुभाऊ

बॅटमॅन 03/04/2014 - 15:52
तपशिलात चूक आहे. शंबूक नामक शूद्र तपश्चर्या करीत होता-वर्णाश्रमधर्म इ. सोडून म्हणून रामाने बाण मारून त्याचे डोके उडवले म्हंटात. बाकी ते शिसे ओतणे प्रकर्ण नक्की कुठे आहे पाहिले पाहिजे. मनुस्मृतीचे नाव वाचल्यागत आठवतेय पण कन्फर्म केले पाहिजे.

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 03/04/2014 - 16:10
रामाने शंबूक शूद्र होता म्हणून मारला असेल तर दशग्रंथी ब्राह्मणांना नमस्कार वगैरे करुन सोडून द्यायला हवं होतं. रावण (ह्याची एकट्याचीच मोठी गँग), कुंभकर्ण आणि आक्खी गँग ब्राह्मणांच्या घरात जन्मल्यामुळं ब्राह्मण ना? मात्र तसं केलेलं दिसत नाही. रामानं काही डिस्क्रिमिनिशेनच केलेलं दिसत नाही :-/

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 03/04/2014 - 16:17
रामाने शंबूक शूद्र होता म्हणून मारला असेल तर दशग्रंथी ब्राह्मणांना नमस्कार वगैरे करुन सोडून द्यायला हवं होतं. रावण (ह्याची एकट्याचीच मोठी गँग), कुंभकर्ण आणि आक्खी गँग ब्राह्मणांच्या घरात जन्मल्यामुळं ब्राह्मण ना? मात्र तसं केलेलं दिसत नाही.
त्याचं काये, हे लंकस्थ दशग्रंथी ब्राह्मण भलते चावट होते. त्यांची स्पेशल केस होती म्हणून त्यांना मारणं भाग होतं. पण या प्रश्नाचा अर्थच कळाला नाही. शूद्र असून तप करतो म्हणून मारलं हे वरिजिनल रामायणात लिहिलं आहे ना? भले तो भाग प्रक्षिप्त इ. असला तरी लोकांनी त्याच्या नावावर खपवलंच ना? मग आक्षेप कसला आहे?

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 03/04/2014 - 16:21
'विद्रोही' साहित्य संमेलनाचं उद्घाटन शंबूकाचं शिर पुन्हा जाग्यावर वगैरे बसवून (दीपप्रज्वलनाऐवजी) करण्यात आलेलं वाचलं आहे. रामानं शंबूक फक्त 'शूद्र होता' हा क्रायटेरिया पकडून मारलं असं वाटत नाही. तो दुष्ट शक्ती वश करण्यासाठी अघोरी वगैरे तप करत होता असं वाचलं आहे. वल्लीला विचारायला हवं.

In reply to by प्यारे१

प्रचेतस 03/04/2014 - 16:23
लिहिलंय ना दादा खाली, वाचलं नाहीस का? शूद्रयोन्यां प्रजातोऽस्मि तप उग्रं समास्थितः । देवत्वं पार्थये राम सशरीरो महायशः| मी शूद्रयोनीत जन्माला आलो असून सदेह स्वर्गाला जाण्यासाठी उग्र तप करीत आहे.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 03/04/2014 - 16:26
अरेरेरे...सदेह स्वर्गाला जाणे, अन तेही शूद्र असून???? मग तर दुष्ट कर्मच आहे ते. राम पडला सालस, असले दुराचार कसे बरं चालू देईल तो? मारणं गरजेचंच होतं , होय किनै? भले मग वाल्मिकीरामायणात काही का लिहिलेलं असेना, त्याची फिकीर ती कुणाला? अन्कम्फर्टेबल तेवढं सगळं कार्पेटखाली सारावं. :)

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 03/04/2014 - 16:38
रामावर घाऊक टीका करण्याची इच्छा (अन गरजही) नाही, मात्र मोदीभक्तांसारखं प्रत्येक कृतीला ओरिजिनल पुरावा नजरेआड करूनही समर्थन देणं पाहून करमणूक झाली खरी. बोला प्रभु रामचंद्रकी जै!

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 03/04/2014 - 16:45
आपली इच्छा! बाकी त्याकाळची समाजरचना कशी होती हे ठाऊक आहे? अधिकार कोण ठरवणार एखाद्या माणसाचा? ज्याच्याकडं अधिकार आहे तोच ना? अधिकारापासून वंचित ठेवलं वगैरे मानवाधिकाराचा विषय तेव्हा नव्हताच ना. तसं नंतर मोर्चे वगैरे निघाले का? त्यांचा काही उल्लेख आहे का? शंबूक शूद्र होता म्हणून मारला का अनधिकारी शूद्र होता म्हणून मारला? बाकी इतरांना का नाही मारलं मग तसं? सरसकट कत्तल स्टाईल... बळंच निष्कर्ष काढायचे असतील तर काढायला स्वतंत्र आहोतच की आपण सगळे. आम्ही आमच्या सोयीचा निष्कर्ष काढला. तुम्ही तुमच्या सोयीचा. :)

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 03/04/2014 - 16:52
शंबूक शूद्र होता म्हणून मारला का अनधिकारी शूद्र होता म्हणून मारला? बाकी इतरांना का नाही मारलं मग तसं?
शंबूक अनधिकारी शूद्र होता हे नक्की आहे का? अन अधिकार ठरवला तो तरी कशाच्या आधारावर? हे स्पष्ट होऊदे. हे नसेल स्पष्ट तर जन्माधारित व्यवस्था मोडल्याचे धाडस केले म्हणून मारले असेच म्हणणार. वाल्मिकीरामायणात जे लिहिलंय ते समोर ठेवून बोलतो. फुका मखलाशी करणे आवडत नाही. समाजरचना वेगळी होती म्हणून प्रत्येक गोष्ट नजरेआड कशाला करावी? ती एक गोष्ट सांगितल्याने तुमच्या रामाचं महत्त्व कमी होणार अशी भीती आहे काय? शंबूकाला तो शूद्र असूनही तप करतो म्हणून मारले हे वाल्मिकीरामायणात लिहिलेले वरिजिनल श्लोक तुमच्या समोर आहेत. यातलं संस्कृत कळायला व्यास असायची गरज नाही. तुमचा सोर्स सांगा अन मग पाहू बळंच निष्कर्ष कोण काढतंय ते. आमचा सोर्स स्वयं रामायण आहे. तुमचा सोर्स काय आहे? सेकंडरी की टर्शरी की अजून प्रायमरी?

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस 03/04/2014 - 16:12
रामायणात शिशाचा कसलाही उल्लेख नाही. रामाने खङगाने शिर उडवले. शूद्रयोन्यां प्रजातोऽस्मि तप उग्रं समास्थितः । देवत्वं पार्थये राम सशरीरो महायशः|| न मिथ्याऽहं वदे राम देवलोकजिगीषया । शूद्रं मां विद्धि काकुत्स्थ शम्बूकं नाम नामतः ॥ भाषतस्तस्य शूद्रस्य खड्गं सुरुचिरप्रभम् । निष्कृष्य कोशाद् विमलं शिरश्चिच्छेद राघवः ॥ बाकी समस्त उत्तरकाण्डच प्रक्षिप्त आहे.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 03/04/2014 - 16:18
वरिजिनल उल्लेखाबद्दल धन्स रे. प्रक्षिप्त इ. असला तर नंतरच्या समाजाच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व हे उपाख्यान करते असे म्हणायला हर्कत नै.

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस 03/04/2014 - 17:51
समाजाच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व हे उपाख्यान करते असे म्हणायला हर्कत नै
सहमत आहे. पुष्यमित्र शुंगापासून अशी मानसिकता जास्त गडद व्हायला लागली असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा.

In reply to by प्रचेतस

विकास 03/04/2014 - 19:11
वल्लींमुळे पहील्यांदाच वाचले, धन्यवाद! नंतर हा दुवा मिळाला... फार फाफटपसारा न करता ही कथा प्रक्षिप्त रामायणात दिलेली दिसते. त्यात नेहमीचा इंद्राचा पॉवर स्ट्रगल दिसतोय आणि त्याला रामाने केलेली मदत दिसते. पण स्पष्टपणे काहीच दिलेले नाही. समाजाच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व हे उपाख्यान नक्कीच करते. पण आज (म्हणजे किमान काही शतके अथवा नेहमीच) रामायण जेंव्हा राहीले, वाचले आणि गायले गेले तेंव्हा त्यातील राम हा नक्की कोणत्या गुणांमुळे लक्षात ठेवला गेला? शंबुकामुळे? विंदांचे शब्द आठवतात:
रामायण वाचूनिया नंतर बोध कोणता घ्यावा आपण? रामासारखा मिळता नायक, वानर सुद्धा मारीती रावण!
म्हणूनच, संपूर्ण रामायण झाले अथवा अगदी उद्या कोणी लिंकनायन लिहीले तर ते झाले, त्यातील एक खुसपट काढून केवळ त्यावर भर देणे हे पण सध्याच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व मानायचे का? हा प्रश्न आहे.

In reply to by विकास

बॅटमॅन 03/04/2014 - 21:03
त्यातील एक खुसपट काढून केवळ त्यावर भर देणे हे पण सध्याच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व मानायचे का? हा प्रश्न आहे.
त्यापेक्षाही, एका प्रक्षिप्त कथेचेही समर्थन करावयास किती अन कशाला धावायचे हा प्रश्न आहे. अंधभक्ती करावी कशाला? शंबूककथा सांगितल्याने रामाला कमीपणा येतो अशी भीती नसती तर कव्हर अप करण्याची धडपड कशासाठी, याचा उलगडा होत नाही. हे वैयक्तिक तुम्हांला उद्देशून नाही. धार्मिक साहित्यात दोन्ही प्रकारच्या गोष्टी असतात. जुन्या काळातील समाजाचं गुडी गुडी अन अवास्तव चित्र लोकांसमोर ठेवून कोणाचं हित होणारे ते कळत नाही. लोकांच्या सारासारविवेकावर इतका अविश्वास दाखवल्याने काय होणार? गुडी गुडी चित्र सुरुवातीला ठीके, त्या अवस्थेतून बाहेर आलो की जरा नुआन्स्ड चित्र दाखवले तर तेवढ्याने झाला तर फायदाच होईल. अन शेवटी अंधभक्तांपुढे कितीही गीता वाचली तरी "न कश्चिच्छृणोति माम्" असे होणारे हे ठौकच आहे. पण असोच.

In reply to by बॅटमॅन

विकास 03/04/2014 - 21:22
माझा प्रतिसाद देखील (खरेच) तुम्हाला उद्देशून नव्हता... गैरसमज नसावा. शंबूककथा सांगितल्याने रामाला कमीपणा येतो अशी भीती नसती तर कव्हर अप करण्याची धडपड कशासाठी, याचा उलगडा होत नाही. रामाचा कमीपणा सांगितल्याबद्दल भिती वाटण्यापेक्षा रामाचे नाव जरी आले तरी अनेकांना उगाच (स्युडो)सेक्यूलर भिती वाटते हे यातून जास्त मला जाणवले. म्हणून फक्त अधिक लिहीत गेलो. गीतरामायणाच्या धाग्यात या अवांतराची सुरवात येथे झाली होती... ती देखील काही कारण नसताना. विषय काय आहे? गदीमांचे गीतरामायण. त्यात देखील आधी कुठेही रामाबद्दल देव/मर्यादापुरूषोत्तम म्हणून चर्चा झालेली नाही अथवा कोणी काही रामस्तुती आळवलेली नाही. केवळ रामाला कोणकोणत्या नावाने संबोधले जाते यात पतितपावन हा शब्द आला पण तेव्हढ्यापुरताच. मग त्यावर लगेच प्रक्षिप्त रामायणात देखील जे नाही असे शिसे ओतण्यापर्यंत लिहीण्याची आणि अवांतराची काय गरज होती? हे असे जेंव्हा होते तेंव्हा त्या विरुद्ध बोलणारे हे (या संदर्भात) रामाला कव्हर अप करण्यासाठी धडपडत असतात असे मला खरेच वाटत नाही. असो. गैरसमज झाला असेल तर तो दूर झाला असेल असे समजून अवांतर संपवतो. :)

In reply to by बॅटमॅन

माहितगार 04/04/2014 - 08:28
शंबूक नाम उपचर्चा धाग्याच्या दृष्टीने अंशतः विषयांतर होते, विजुभाऊंकडून तपशिलात चूक होती; तरी एकुण तपशिलातल्या चूका दर्शवून संदर्भासहीत बर्‍यापैकी समतोल मनमोकळी चर्चा या निमीत्ताने झाली. मधेच मलाही माझे दोन शब्द लिहिण्याची इच्छा झाली होती पण खाली पै तैंचा छंद वृत्त बद्दल धाग्यातील मुख्य उद्देशास धरून प्रतिसाद देण्या बद्दल वाचले आणि माझा उपचर्चेतील सहभागाच्या मोहास तात्पुरता तरी आवर घातला. विजुभाऊ, अत्रन्गि पाउस, llपुण्याचे पेशवेll, बॅटमॅन, प्रशांत आवले, वल्ली, विकास आपणा सर्वांना या उपचर्चेतील मनमोकळ्या सहभागा बद्दल धन्यवाद

पोटे 24/03/2014 - 12:56
तरुनी जो जाईल सिंधु महान असा हा एकच श्रीहनुमाब राग मुलतानी

पैसा 03/04/2014 - 09:55
अजून यातल्या छंदांबद्दल चर्चा झालेली दिसत नाही. जरा वेळ मिळाला की गीतरामायणातील वृत्तं आणि छंद शोधायाचा प्रयत्न करते.

In reply to by पैसा

माहितगार 04/04/2014 - 08:31
जरा वेळ मिळाला की गीतरामायणातील वृत्तं आणि छंद शोधायाचा प्रयत्न करते.
कृपया सवडीनुसार नक्की प्रयत्न करावा, आपल्या प्रतिसादाची प्रतीक्षा असेल. चर्चेतील सहभागाकरीता आभारी आहे.

चौकटराजा 03/04/2014 - 15:48
रामजन्माचे गीत काही केल्या गदिमाना सुचत नव्हते. रात्रीचे दोन वाजत आले तरी मुखडा काही मनासारखा होत नव्हता. विद्याताई माडगूळकर त्याना म्हणाल्या " अहो आता पुरे ! झोपा आता ! काही जमतेय की नाही ? " अगं मंदे, प्रभु श्रीराम जन्मायचेयत ते काय आण्णा माडगूळकर जन्माला यायचाय का ? चालू आहेत प्रसुतिवेदना !" " अहो पण आता दोन वाजले रात्रीचे......" झाले. गदिमांच्या रुसलेल्या प्रतिभेला मिळाली उभारी... मिळाला शब्द दोन ...दोन....दोन प्रहरी का ग सखी सूर्य थांबला.....राम जन्मला गं सखी राम जन्मला ...मुखड्याने पहिला वहिला हुंकार घेतला .

दिव्यश्री 03/04/2014 - 17:34
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण धागा . धागाकर्त्याचे आणि प्रतिसाद देणार्यांचे खूप आभार . :) 'आठवणीतली गाणी' येथील गीतरामायण मी नेहमी ऐकत असते .

माहितगार 04/04/2014 - 08:38
चर्चा पुढे चालू राहीलच,तरीही चौकटराजा, दिव्यश्री, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, पोटे, प्रमोद देर्देकर, पाषाणभेद, आदूबाळ, अत्रन्गि पाउस, विकास चर्चेतील सहभागा बद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद

माहितगार 21/03/2014 - 16:56
गीतरमायणाशी संबध आलेल्या सीताकांत लाड, अप्पा इनामदार, अण्णा जोशी, सुरेश हळदणकर, केशवराव बडगे शिवाय रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर या व्यक्तींबद्दलही काही अधिक माहिती उपलब्ध असल्यास हवी आहे.

चौकटराजा 21/03/2014 - 17:22
अभिनेते चंद्रकांत गोखले हे गायकही होते. त्यानी ख्याल गायकीचे शिक्षण घेतले होते. याचा उल्लेख त्यांच्या दूरदर्शन वरील मुलाखतीत झालेला होता. शक्यता आहे की तेच गीत रामायणातील गायक असतील. एक वाद्ग्रस्त विधान मांडतो. गहिमा हे माझे दैवत आहे. पण गीतरामायण घरा घरात पोहोचविण्यात जास्तीत जास्त वाटा बाबुजींच्या प्रासादिक चालीं चा . बाबुजीं म्हणत हे काळाचा महिमा म्हणून घडले. अशा चाली पुन्हा श्रीरामाला देखील लावता येतील की नाही शंका आहे. ( तंतोतंत शब्द हे नाहीत)

In reply to by अत्रन्गि पाउस

माहितगार 23/03/2014 - 14:40
खात्री करुन दिल्या बद्दल धन्यवाद. गंमत म्हणजे या नुसार मी मराठी विकिपीडियावर चंद्रकांत रघुनाथ गोखले लेखात उल्लेख केला खरा पण अजून लिखीत संदर्भ (पुस्तक वृत्तपत्रादी) उपलब्ध व्हावा म्हणून सोबत "दुजोरा हवा" असा साचा लावला. आणि धन्यवाद व्यक्त करण्यासाठी हा प्रतिसाद टंकताना आपाल्या सहीतील Bertrand Russel यांच्या वाक्याचा 'The whole problem with the world is that .......wiser people so full of doubts." हा भाग वाचून माझेच मला हसू आले. :)

विकास 21/03/2014 - 17:35
नेहमीप्रमाणे चांगला लेख आणि माहिती... माझ्याकडून काही उत्तरे. नंतर अधिक विचार करून. गीतरामायणातील रचनांमध्ये कोणकोणते छंद, वृत्त आणि अलंकार आहेत ? http://aathavanitli-gani.com/Geet_Ramayan या संस्थळावर प्रत्येक गाण्यावर टिचकी मारली तर किमान "राग" कुठला आहे हे गाण्याखालील माहितीत दिलेले आहे. http://aathavanitli-gani.com ह्या संस्थळाशी माझा व्यक्तीगत एक रसिक म्हणून सोडल्यास काही संबध नाही. त्यांनी खूप चांगले काम केले आहे असे मात्र मला कायम वाटते. (कोणी केले? - माहित नाही!) अजून एक: या संस्थळावर आकाशवाणीवरील ओरीजिनल गाणी आहेत. गीतरामायणाचा सध्याच्या नवीन पिढ्यांच्या कितपत ऐकण्यात आहे ? ते त्यांना कितपत रुचते आहे ? गीतरामायण नवीन पिढीत टिकून आहे का कालबाह्य होते आहे, तुम्हाला काय वाटते ? परदेशस्थ पालक म्हणून - आमच्या मुलीस गीतरामायणातल्या अनेक प्रसिद्ध रचना पाठ आहेत. आम्ही करायला लावलेल्या नाहीत. पण आम्ही जाता येता ऐकताना तिने ऐकल्या. लहानपणी झोपताना त्यातील कधी कधी ओळी म्हणल्या...आणि तिला आवडल्या म्हणून. मध्यंतरी येथे श्रीधर फडक्यांचा गीतरामायणावरील कार्यक्रम होणार हे कळले तेंव्हा ती आमच्या आधी जाण्यास तयार होती आणि संपूर्ण कार्यक्रम बसून ऐकला. एका कार्यक्रमात तीला तेंव्हा मराठी वाचता येयचे नाही तर ट्रान्सलिटरेशन करून एक गाणे लिहीले आणि गायले देखील होते... असो. गीतरामायण अर्वाचीन कृती असल्यामुळे याचा समावेश पौराणिक साहित्य वर्गात करू नये. गीतरामायण हे नक्कीच पौराणिक साहीत्य नाही. (आणि शब्दच्छल करायचा तर रामायण हे पुराण देखील नाही. :) ) पण ती एक अ‍ॅडिशनल वर्गवारी/टॅग असेल आणि त्यामुळे अनेकांचे लक्ष वेधले जाऊ शकणार असेल तर तए केल्याने काही बिघडणार नाही असे वाटते. या संदर्भात गीतरामायण कार्यक्रमाबाबतचा एक कायमस्वरूपी किस्सा: ५३ वे गाणे - "प्रभो मज एकच वर द्यावा" या गीतात. हनुमान रामास जे काही मागतो ते वाचण्या-ऐकण्यासारखे आहे. पण त्यातील शेवटच्या ओळी अशा आहेतः सूक्ष्म सूक्ष्मतम देहा धरुनी, फिरेन अवनीं, फिरेन गगनी, स्थलीं स्थलीं पण रामकथेचा लाभ मला व्हावा थोडक्यात हनुमान जिथे जिथे रामकथा सांगितली जाते तेथे उपस्थित असतो.... हे देखील इतर सर्व गाण्यातल्या प्रमाणे मूळ वाल्मिकी रामायणातल्या कथेवरच आधारीत आहे. बाबूजी त्यांच्य प्रत्येक गीतरामायणाच्या कार्यक्रमात म्हणून एक खुर्ची मोकळी सोडायचे. आम्ही जेंव्हा श्रीधरजींना विचारले तेंव्हा ते देखील एक खुर्ची मोकळी सोडतात असे म्हणाले. (आता इतर कुणा वाचकांनी यात अंधश्रद्धा वगैरे चिकटवू नये. हा केवळ एक भावनात्मक भाग आहे इतके समजून घ्यावे.) असो.

In reply to by विकास

माहितगार 22/03/2014 - 17:33
परदेशस्थ पालक म्हणून - आमच्या मुलीस गीतरामायणातल्या अनेक प्रसिद्ध रचना पाठ आहेत.
गा बाळांनो, श्री रामायण ते प्रतिभेच्या आम्रवनांतील वसंत-वैभव-गाते कोकिल बालस्वरांनी करुनी किलबिल गायनें ऋतुराज भारिती फुलांपरी ते ओठ उमलती सुगंधसे स्वर भुवनीं झुलती कर्णभुषणें कुंडल डुलती संगती वीणा झंकारिती सात स्वरांच्या स्वर्गामधुनी नऊ रसांच्या नऊ स्वर्धुनी यज्ञ-मंडपीं आल्या उतरुनी संगमी श्रोतेजन नाहती

पाषाणभेद 22/03/2014 - 06:38
पहिलीत (मराठी माध्यम बरं का) असतांना 'सेतू बांधा रे सागरी' या गाण्यावरील समुहनृत्यात सहभाग घेतला होता ते आठवते. त्यातल्या मुलांमध्ये उंच असल्याने शेवटच्या रांगेतला माकड झालो होतो! जय श्रीराम!

In reply to by पाषाणभेद

माहितगार 22/03/2014 - 17:40
पहिलीत (मराठी माध्यम बरं का) असतांना 'सेतू बांधा रे सागरी' या गाण्यावरील समुहनृत्यात सहभाग घेतला होता ते आठवते. त्यातल्या मुलांमध्ये उंच असल्याने शेवटच्या रांगेतला माकड झालो होतो! जय श्रीराम!
सेतू बांधा रे सागरी ........ .......... .... गर्जा, गर्जा हे वानरगण! रघुपति राघव, पतितपावन जय लंकारी, जानकिजीवन युद्धाआधी झडूं लागु द्या स्फूर्तीच्या भेरी सेतू नच हा क्रतू श्रमांचा विशाल हेतु श्रीरामांचा महिमा त्यांच्या शुभनामाचा थबकुनि बघती संघकार्य हें स्तब्ध दिशा चारी भुभु:कारुनी पिटवा डंका विजयी राघव, हरली लंका मुक्त मैथिली, कशास शंका सेतुरूप हा झोतच शिरला दुबळ्या अंधारीं ......

चौकटराजा 22/03/2014 - 09:12
१. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा == राग बसंत २.दशरथा घे हे पायसदान== राग भीमपलास ३.चला राघवा चला == राग बिभास ४स्वये श्री == राग शुद्ध कल्याण ५ मज सांग लक्ष्मणा जाउ कुठे = राग जोगिया ६ मार ही त्राटिका = राग हिंडोल ७.दैव जात दु:खे भरता, == राग यमन ८. सूड घे त्याचा लंकापति == राग सोहनी

In reply to by चौकटराजा

आदूबाळ 23/03/2014 - 15:07
शरयू तीरावरी अयोध्या - भूप पराधीन आहे जगती - यमन अजून एक देस रागातलं गाणं (चाल) आठवतं आहे. शब्द पूर्णपणे विसरलो. [पूर्वी दूरदर्शनवर "गूंजे बन कर देस राग" असं गाणं लागायचं. त्याच्याबरोबर गोंधळ होतोय की काय देव जाणे...]

In reply to by चौकटराजा

माहितगार 23/03/2014 - 17:43
(मला स्वतःला संगीत-रागदारीची माहीती नाही, माझ्या अज्ञान मुलक प्रश्नांकरीता क्षमस्व)
स्वयें श्रीरामप्रभू ऐकती कुश लव रामायण गाती
चा राग इंग्रजी विकिपीडियावर (पुस्तक संदर्भ नमुद करून) भूप/भूपाळी दिला आहे. शुद्ध कल्याण = भूप का वेगवेगळे ? वेगळे असतील तर या गीतातील राग नेमका कोणता ह्याबद्दल/शुद्ध कल्याण/असल्या बद्दल पुन्हा खात्री करता येईल का ?

In reply to by माहितगार

आदूबाळ 23/03/2014 - 18:11
शुद्ध कल्याण आणि भूप हे जवळजवळचे राग आहेत. अधिक माहितीसाठी हे पहा. भावसंगीतामध्ये एका गाण्यावर एकेका रागाचं लेबल चिकटवणं जरा अन्यायकारक होईल. कारण संगीतकार देत असतो ते प्रॉडक्ट म्हणजे सुश्राव्य गाणं. "आता ऐका राग अमुकतमुक" हे त्याचं प्रॉडक्ट नाही. कित्त्येक गाण्यांमध्ये जवळजवळच्या / एकाच वेळेच्या रागांच्या छटा जाणवतात. उदा. "सांज ढले, गगन तले" मध्ये मुलतानी, पूरियाधनाश्री आणि मारवा या तीन्हीच्या फ्रेजेस सापडतात. त्यामुळे अमुक गाणं तमुक राग इतकं कट अ‍ॅण्ड ड्राय असू नये. मी असं सुचवेन की भूप, शुद्ध कल्याण असं दोन्ही लिहा.

In reply to by आदूबाळ

माहितगार 24/03/2014 - 00:15
त्यामुळे अमुक गाणं तमुक राग इतकं कट अ‍ॅण्ड ड्राय असू नये.
हम्म.. बहुधा फजी लॉजीक लागू होत असाव, ओढून ताणून बायनरी नसावं असच का काही ? (काही तासांपुर्वी घरात लहानग्यांना कुकींग शिकवताना फजी लॉजीकच महत्व सांगत होतो) कलेची क्षेत्र म्हणजे गणित नव्हे हे बाकी खरच. शुद्ध आणि मिश्र अशा दोन संकल्पना वाचण्यात येत आहेत. शुद्ध कल्याण ह्या शब्दाला संबंधीत रागाचा दुवा जोडायाचा असेल तर तो [[कल्याण (राग)]]ला जोडणे बरोबर असेल का ? तुमची आणि अत्रन्गिंची चर्चा वाचून बाकी बदल करतोच आहे.

In reply to by माहितगार

जनरली कुठलाही राग हा शुद्धच असतो आणि म्हणून त्याचा उल्लेख करतांना (शुध्द + राग) असा करत नाहीत... उदा : यमन, बिहाग, पुरिया इत्यादी ... काही वेळा मूळ राग गातांना आजू बाजूचे स्वर घेऊन रंजकता वाढवतात तेव्हा तो रागस्वरूप नं बदलता एक वेगळा रंग जमवता येतो तेव्हा तो मिश्र राग ...परंतु हे फार मोजक्या रागांबाबत होते उदा. मिश्र काफी, मिश्र खमाज वगैरे..म्हणजे इथे काफी, खमाज वगैरे स्वतंत्र राग आहेतच परंतु अत्यंत मर्यादित स्वरुपात बाकीचे स्वर मिश्रण करता येतात (म्हणजे एखादा बिनमिशीवाल्या माणसाने मिशी लावून तात्पुरते येणे वाटावे तसे ..) ठुमरी,कजरी, टप्पा हे उपशास्त्रीय गातांना ह्याचा उपयोग होतो.. आणखीन एक अवघड प्रकार म्हणजे जोड-राग ... दोन संपूर्ण भिन्न रागातील स्वर एकत्र आणून दोन्ही रागातील वैशिष्ट्ये आलटून पालटून दाखवत आणखीन एक तिसरा रंगही दाखवतात...उदा ललत-भटियार, देसी तोडी, कला बसंत , मारवाश्री इत्यादी..(जसे कि श्रीखंड पुरी, जिलेबी रबडी) ह्यात काश्याबरोबर काय जाईल हे ठरवणे फार उच्च प्रतिभेचे काम आहे ..कुमारांनी सोहोनी भटियार हे एक अतर्क्य रसायन तयार केले होते ..तसाच भिमान्नांनी केलेला कलाश्री..रामभाऊंची ह्यावर मास्टरी होती.. राहिला मुद्दा 'शुध्द कल्याण', 'शुद्ध मालकंस', 'शुध्द बागेश्री' अशा अत्यंत मोजक्या नावांचा ... एखाद्या रागातील एक स्वर प्रोमीनंटली वेगळा किंवा जादा किंवा कमी लावून होणारा राग...उदा मालकंसात पंचम नाही पण शुध्द मालकंसात तो आहे.. आता एवढे सांगितले तर अजून २ गोष्टी मूर्च्छना : एखादा राग गातांना मूळ षड्जापेक्षा अन्य स्वराला षड्ज कल्पून गायला लागले तर दुसरा राग ऐकू येतो (पहा : जसरंगी ह्याच्या क्लिप्स)आणि मग एका पट्टीत एक राग...आणि त्याचं वेळी दुसराही राग ..पण थोड्या वेगळ्या स्वरात..छोटा गंधर्व ह्यात अत्यंत माहीर होते.. वादी संवादी : एखाद्या रागाचे आरोह अवरोह तेच पण वादी संवादी बदलले कि स्वर तेच पण संपूर्ण वेगळा राग... उदा : मारवा / पुरिया / सोहोनी ...ह्या रागांचे स्वर तेच पण वादी संवादी वेगळे ..तसेच पुरिया मंद्र सप्तकात खुलतो, मारवा मध्य आणि सोहोनी हा तार सप्तकात खुलतो......तसेच जौनपुरी आणि दरबारी (दरबारीत आंदोलित कोमल गांधार) शेवटी काय रंजयते इति राग असे शास्त्रकारांनी म्हटलेले आहे ... विशेष सूचना :वरील बहुतेक राग यु ट्यूब वर आहेतच:..एखादा नई सापडला तर सांगा एखादं उदाहरण सांगता येइल ..

In reply to by आदूबाळ

अरे आदुबाळ जी लिंक तु दिलेली आहेस तिथे भुपाळी हा राग (शाम कालीन)संध्याकाळीचा राग असे काहीसे वर्णन आहे ते मला तरी बरोबर वाटत नाही. कारण भुपाळी ही सकाळी देवाधिदेवांना जागे करण्यासाठी गायली जाते ना. चुभुदेघ्या.

In reply to by प्रमोद देर्देकर

विजुभाऊ 24/03/2014 - 11:31
प्रमोदकाका भूपाळी हा राग शामकालीनच आहे. भूप हा रात्रकालीन आहे. अमर भूपाळी चित्रपटात देवाना जागे करण्यासाठी भूपळी गायचे असे संदर्भ आहेत. मात्र भूपाळी हा सायंकालीन राग आहे. टीपः अमर भूपाळी चित्रपटातील "घनश्याम सुंदरा श्रीधरा" हे गाणे भटियार रागातील आहे.

विनोद१८ 22/03/2014 - 15:50
सीताकांत लाड : हे 'ऑल इन्डीया रेडीओ' वर एक अधिकारी होते (पोझीशन आठ्वत नाही) तसेच बालगन्धर्वाचे एक स्नेही. आज हयात नाहीत. अण्णा जोशी : हे 'तबलावाद्क' होते, बर्‍याच जुन्या मराठी भावगीताना (लता, आशा, बाबुजी व इतर ) व चित्रपट्गीतना साथ केलेली आहे तसेच 'कट्यार काळजात घुसली'च्या रेकोर्ड्स त्यानी वाजविल्यात. आज हयात नाहीत. सुरेश हळदणकर : हे जुन्या पिढीतले मराठी रन्गभूमीवरचे एक नामवन्त गायक नट, आजच्या भाषेत याना 'ज्यु. दिनानाथ मन्गेशकर' म्हणता येइल, तशीच आक्रमक गायकी व पल्लेदार आवाज होता यान्चा. अनेक मराठी सन्गीत नाटकात यानी भुमिका केल्यात, आज हयात नाहीत. केशवराव बडगे : हे एक नामवन्त ढोलकीवाद्क होते लोकसन्गीत गायचे तसेच तबला सन्गतकार होते. आज हयात नाहीत. प्रभाकर जोग : हे जेष्ठ व्हायोलिनवादक म्हणुन प्रसिद्ध, अनेक जुन्या मराठी भाव / चित्रगीताना, हिन्दी चित्रपट गीताना यानी साथ केलेली आहे, याना 'सॉन्ग व्हायोलेनिस्ट' सुद्धा म्हणतात. 'गाणारे व्हायोलिन' नावाची यान्ची गाजलेली ध्वनिमुद्रीका व त्याच नावाचा कार्यक्रम आजही होत असतो. विनोद१८

In reply to by विनोद१८

माहितगार 22/03/2014 - 17:51
छान माहिती दिलीत, अजूनही माहिती करता प्रतिक्षा आणि माहितीपूर्ण प्रतिसादांचे वाचन करतो आहे. प्रतिसादा करीता धन्यवाद

In reply to by विनोद१८

अण्णा जोशी नावाचे एक गीतकार (कवि) देखील होते. त्यांनी बरीच मराठी गाणि लिहीली आहेत. अर्थात हे अनि ते सारखेच का ते ठाउक नाही.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विनोद१८ 02/04/2014 - 23:09
.....ते आमचे डोंबीवलीकर 'श्री. मधुकर जोशी' यांनी बरीच लोकप्रीय सुंदर मराठी भावगीते रचलेली आहेत ती आजही रेडीयोवर लागतात. माझा आणी त्यांच्या मुलाचा परिचय आहे. तुम्ही म्हणता ते 'अण्णा जोशी' कोणी वेगळे असतील. माझ्या वरच्या प्रतिसादातले 'अण्णा जोशी' हे तबलजीच ते कवि नव्हेत, सुप्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी ( ढुंढते रह जाओगे ही सर्फ् पावडरची जाहिरात करणारी ) ही त्यांची सून. विनोद१८

In reply to by विनोद१८

माहितगार 04/04/2014 - 08:12
llपुण्याचे पेशवेll आणि विनोद१८ अशा माहितीची विकिपीडियातील माहितीचे नि:संदीग्धीकरण करताना मोलाची भर पडते. माहितीपूर्ण प्रतिसादांकरीता धन्यवाद.

हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे... गीत रामायणातील प्रसंग, काव्य,चाल आणि सादरीकरण आणि त्याचा एकत्रित परिणाम हा तर व्याख्यानाचा विषय आहे गदिमांची शब्दकळा, यमकांचे अफाट भांडार ... रावणाचा उल्लेख 'पौलस्ती' असा काव्य्यात करणे...आणि ते चालीवर म्हणणे आकाशाशी जडले नाते...सीतेचे वर्णन तिचे नाम उल्लेख ... अलौकिक

चौकटराजा 24/03/2014 - 08:50
वेगवेगळ्या काव्य पंक्ती करताना आशय वृत्तात नीट बसावा यासाठी माडगूळकरानी अनेक युक्त्या केलेल्या दिसतात गदिमाना शब्दप्रभू म्हणतात ते उगीच नाही. श्री ,राम. राघव, श्रीराम, सीताकांत , दाशरथी, रघुनंदन, रघुकुलदीपक, ई विविध नावाचा वापर त्यानी रामाचा उल्लेख करण्यासाठी वापरलेला आहे.यात एक अक्षरा पासून सात अक्षरापर्यंत शब्द आहेत.

सार्थबोध 24/03/2014 - 09:30
गीत रामायण एक आलौकीक ठेवा. गदीमा आणि बाबूजी यांना साष्टांग दंडवत. माहितगार तुम्ही उत्तम विषय मांडलात आणि काढलात याबबडल आभारी आहे एक दुवा देत आहे इथे गीत रामायणातील गीते वाचता येतील या दुव्यावर जाउन थेट "शोधा" हे बटण दाबा http://www.marathiworld.com/geetramayan -सार्थबोध www.saarthbodh.com

रघुपति राघव राजाराम , पतितपावन सीताराम, या ओळींचा अर्थ काय आहे? पहीले तीन म्हणजे रघुपति, राघव, राजाराम ही रामाची नावे आहेत पण पतित पावन या शब्दाचा अर्थ काय आणि? कोण पतित जो पावन झाला/ झाली. शिवाय याच ओळींचा एवढं महत्व का बरे आले? गांधींजींनी सुध्दा याला महत्व दिले. चुभुदेघे.

In reply to by प्रमोद देर्देकर

माहितगार 24/03/2014 - 11:52
रघुपति राघव राजाराम , पतितपावन सीताराम,
हि हिंदी भजनातील ओळ आहे. गीतरामायणात ही ओळ जशीच्या तशी नसावी पण पतितपावन हा शब्द दोन गीतातील कडव्यात आला आहे. ४२. सेतू बांधा रे सागरी मध्ये
"गर्जा, गर्जा हे वानरगण! रघुपति राघव, पतितपावन जय लंकारी, जानकिजीवन" (चु.भू. दे.घे.)
असा उल्लेख आहे. यातील लंकारी शब्दचा अर्थ नेमका कसा केला जातो तत्पुर्वी ११. आज मी शापमुक्त जाहले या गीतात अहल्येच्या मुखी श्रीरामास उल्लेखून "पतितपावना श्रीरघुराजा" असा उल्लेख आला आहे.
पतितपावना श्रीरघुराजा ! काय बांधुं मी तुमची पूजा पुनर्जात हें जीवन अवघें पायांवर वाहिले (चु.भू. दे.घे.)
या ओळीत पुनर्जात या शब्दाचा अर्थ कशा प्रकारे अभिप्रेत आहे याची माहिती घेणे आवडेल.

In reply to by माहितगार

विकास 24/03/2014 - 21:47
"आनंद सांगू किती ग सखे मी" या गाण्यात सीतेच्या बहीणी आणि जावा तिला म्हणतातः पतीतपावन रामासंगें पतितपावना तूंही सुभगे पृथ्वीवर या स्वर्गसौख्य घे तिहीं लोकी भरुन राहुं दे, तुझ्या यशाची द्युति

विजुभाऊ 24/03/2014 - 11:35
पतीत पावन = अहिल्येला पावन करून घेतले होते. ( रामाच्या पदस्पर्षाने शिळेची अहिल्या पुन्हा स्त्री झाली होते असा उल्लेख वाल्मिकी रामायणात आहे)

In reply to by विजुभाऊ

माहितगार 24/03/2014 - 11:58
( रामाच्या पदस्पर्षाने शिळेची अहिल्या पुन्हा स्त्री झाली होते असा उल्लेख वाल्मिकी रामायणात आहे)
वाल्मिकी रामायण म्हणजे जे स्वतः वाल्मिकींनी लिहिल. त्यात फक्त अहल्या असलेल्या आश्रमास श्रीरामांची भेट आणि अहल्येच्या व्यक्तीगत जीवनाचा अल्प परीचय एवढेच असावे. "शिळेची अहिल्या पुन्हा स्त्री झाली" हा चमत्कार वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणात नसावा असे वाटते. चुकभूल देणे घेणे.

In reply to by माहितगार

माहितगार 24/03/2014 - 12:01
:तुझ्या कृपेची शिल्प-सत्कृति :माझी मज ये पुन्हां आकृति :मुक्त जाहले श्वास चुंबिती पावन हीं पाउलें
गीतरामायणात वरील प्रमाणे उल्लेख येतो. (चुभूदेघे)

In reply to by माहितगार

विकास 24/03/2014 - 21:41
मंगळवाल्या वर्तकांचा या संदर्भातील एक मुद्दा एकदा वाचनात आला होता आणि तो (मात्र) लॉजिकल वाटला: इंद्रप्रकरणानंतर गौतममुनींनी अहल्येस सांगितले की तू दु:शील झाली आहेस ते सुशील हो. त्यासाठी राम येई पर्यंत तिने तपश्चर्या केली. पण त्यातील शील जाऊन चमत्कार होणारे शिळाप्रकरण तयार झाले. असो.

विजुभाऊ 24/03/2014 - 11:37
बाकी रामाचा पतीताना पावन करण्याचा संबन्ध तेवढ्यापुरताच. उत्तर रामायणात राज्यकर्त्या रामाने दलीत शंबूकाला त्याने वेद ऐकले म्हणून कानात शिसे ओतुन ठार करावे अशी शिक्षा दिली होती.

In reply to by विजुभाऊ

विकास 24/03/2014 - 21:45
उत्तर रामायणात राज्यकर्त्या रामाने... उत्तर रामायण हे नंतर घातलेली भर आहे असे समजले जाते. ते मूळ रामायणाचा अर्थात रामचरीत्राचा भाग नाही. तो भाग जेंव्हा केंव्हा आणि ज्याने कोणी घुसडला असेल त्याने ते घातले असावे. पण त्या व्यक्तीस फारसे यश मिळाले नसावे असे वाटते. कारण, "रामाने असे केले म्हणून.." असे म्हणत नंतरच्या काळात संदर्भ वापरला गेला असे म्हणण्यासारखे नंतरच्या इतर धार्मिक ग्रंथात वगैरे दिसत नाही आणि त्याचे उदात्तीकरण केलेले पण दिसत नाही. असो.

In reply to by विकास

माहितगार 25/03/2014 - 10:02
मिपा सदस्य विजुभाऊ यांनी उपस्थीत केलेल्या रामायण विषयक नेहमीच्या मतांतरे असलेल्या विषयांना न्याय देण्यास हा धागा कितपत पुरेसा आहे या बद्दल मी साशंक आहे. अपुर्‍या माहितीवर/ उणीवयुक्त मांडणीवर आधारीत त्याच त्या चर्चा उगाळले जाणे, नाही म्हटले तरी, सर्व उपलब्ध माहितीची ससंदर्भ समतोल आणि तर्कसुसंगत वाचन/लेखन करणार्‍यांना कंटाळवाणे होत असावे. वस्तुतः माझ्या तर्कशास्त्र धागा मालिकेच्या पुढच्या टप्प्यांमधे विज्ञान निरिक्षणातील साधने, मिथक निर्मितीची प्रक्रीया, इतिहास लेखनाची साधने, आणि पुढे इतर तार्कीक उणीवांचे प्रकार इ आणि नंतर चिकित्सात्मक लेखन इत्यादी विषय येणार आहेत. त्यांनतरच अशा चर्चांमध्ये सहभाग घेणे थोडे फारतरी (मला स्वतःला) सुसह्य वाटू शकेल असे वाटते. सध्या ह्या धाग्या करता महत्वाचा भाग म्हणजे "राम" या कथा नायकाची किमान पक्षी स्वतःच्या पिता-सावत्रआई-सावत्रभावाशी व्यवहार करताना सत्तालोलूपते पेक्षा त्यागाची भूमीका, कदाचित स्वतःच्या आईच्या अनुभवामुळे भूमिका असेल अथवा मिथक असेल पण एकपत्नीत्वाची प्रगतीशील प्रतिमा, पत्नीस पळवून नेल्या नंतर त्यासाठी युद्ध करणे आणि केवळ पतीच नाही तर काही वानरसेनेच्या रुपाने समाजसुद्धा स्त्रीच्या पाठीशी अंशतः का उभाकरता येतो हा विश्वास स्त्री मनांना देण्याच मह्त्वपुर्ण कार्य या कथा नायकाकडून, कथा काव्यातून होत. व्यक्तीगत पातळीवर कोणत्याही व्यक्तीला केवळ ब्लॅक अँड व्हाईट मध्ये पहाण्याचा आग्रह व्यक्तीपूजा अथवा व्यक्तीद्वेषा कडे नेतो; तर स्खलनशील माणूस सुद्धा काही एक चांगले कर्तव्य बजावत असू शकतो त्याला समतोल परिपेक्षात बघणे, चांगले ते घेणे, माझा स्वतःचा समतोल जपणारे असते; हे लक्षात घेत गीतरामायण काव्यातील चांगल्या भावांचा रसास्वाद घेणे तो दुसर्‍यांना देणे आणि जाता जाता ज्ञानकोशीय कार्यही जमेल तेवढे करणे हा माझा हा धागा काढण्या मागचा उद्देश आहे.

In reply to by विजुभाऊ

बॅटमॅन 03/04/2014 - 15:52
तपशिलात चूक आहे. शंबूक नामक शूद्र तपश्चर्या करीत होता-वर्णाश्रमधर्म इ. सोडून म्हणून रामाने बाण मारून त्याचे डोके उडवले म्हंटात. बाकी ते शिसे ओतणे प्रकर्ण नक्की कुठे आहे पाहिले पाहिजे. मनुस्मृतीचे नाव वाचल्यागत आठवतेय पण कन्फर्म केले पाहिजे.

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 03/04/2014 - 16:10
रामाने शंबूक शूद्र होता म्हणून मारला असेल तर दशग्रंथी ब्राह्मणांना नमस्कार वगैरे करुन सोडून द्यायला हवं होतं. रावण (ह्याची एकट्याचीच मोठी गँग), कुंभकर्ण आणि आक्खी गँग ब्राह्मणांच्या घरात जन्मल्यामुळं ब्राह्मण ना? मात्र तसं केलेलं दिसत नाही. रामानं काही डिस्क्रिमिनिशेनच केलेलं दिसत नाही :-/

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 03/04/2014 - 16:17
रामाने शंबूक शूद्र होता म्हणून मारला असेल तर दशग्रंथी ब्राह्मणांना नमस्कार वगैरे करुन सोडून द्यायला हवं होतं. रावण (ह्याची एकट्याचीच मोठी गँग), कुंभकर्ण आणि आक्खी गँग ब्राह्मणांच्या घरात जन्मल्यामुळं ब्राह्मण ना? मात्र तसं केलेलं दिसत नाही.
त्याचं काये, हे लंकस्थ दशग्रंथी ब्राह्मण भलते चावट होते. त्यांची स्पेशल केस होती म्हणून त्यांना मारणं भाग होतं. पण या प्रश्नाचा अर्थच कळाला नाही. शूद्र असून तप करतो म्हणून मारलं हे वरिजिनल रामायणात लिहिलं आहे ना? भले तो भाग प्रक्षिप्त इ. असला तरी लोकांनी त्याच्या नावावर खपवलंच ना? मग आक्षेप कसला आहे?

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 03/04/2014 - 16:21
'विद्रोही' साहित्य संमेलनाचं उद्घाटन शंबूकाचं शिर पुन्हा जाग्यावर वगैरे बसवून (दीपप्रज्वलनाऐवजी) करण्यात आलेलं वाचलं आहे. रामानं शंबूक फक्त 'शूद्र होता' हा क्रायटेरिया पकडून मारलं असं वाटत नाही. तो दुष्ट शक्ती वश करण्यासाठी अघोरी वगैरे तप करत होता असं वाचलं आहे. वल्लीला विचारायला हवं.

In reply to by प्यारे१

प्रचेतस 03/04/2014 - 16:23
लिहिलंय ना दादा खाली, वाचलं नाहीस का? शूद्रयोन्यां प्रजातोऽस्मि तप उग्रं समास्थितः । देवत्वं पार्थये राम सशरीरो महायशः| मी शूद्रयोनीत जन्माला आलो असून सदेह स्वर्गाला जाण्यासाठी उग्र तप करीत आहे.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 03/04/2014 - 16:26
अरेरेरे...सदेह स्वर्गाला जाणे, अन तेही शूद्र असून???? मग तर दुष्ट कर्मच आहे ते. राम पडला सालस, असले दुराचार कसे बरं चालू देईल तो? मारणं गरजेचंच होतं , होय किनै? भले मग वाल्मिकीरामायणात काही का लिहिलेलं असेना, त्याची फिकीर ती कुणाला? अन्कम्फर्टेबल तेवढं सगळं कार्पेटखाली सारावं. :)

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 03/04/2014 - 16:38
रामावर घाऊक टीका करण्याची इच्छा (अन गरजही) नाही, मात्र मोदीभक्तांसारखं प्रत्येक कृतीला ओरिजिनल पुरावा नजरेआड करूनही समर्थन देणं पाहून करमणूक झाली खरी. बोला प्रभु रामचंद्रकी जै!

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 03/04/2014 - 16:45
आपली इच्छा! बाकी त्याकाळची समाजरचना कशी होती हे ठाऊक आहे? अधिकार कोण ठरवणार एखाद्या माणसाचा? ज्याच्याकडं अधिकार आहे तोच ना? अधिकारापासून वंचित ठेवलं वगैरे मानवाधिकाराचा विषय तेव्हा नव्हताच ना. तसं नंतर मोर्चे वगैरे निघाले का? त्यांचा काही उल्लेख आहे का? शंबूक शूद्र होता म्हणून मारला का अनधिकारी शूद्र होता म्हणून मारला? बाकी इतरांना का नाही मारलं मग तसं? सरसकट कत्तल स्टाईल... बळंच निष्कर्ष काढायचे असतील तर काढायला स्वतंत्र आहोतच की आपण सगळे. आम्ही आमच्या सोयीचा निष्कर्ष काढला. तुम्ही तुमच्या सोयीचा. :)

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 03/04/2014 - 16:52
शंबूक शूद्र होता म्हणून मारला का अनधिकारी शूद्र होता म्हणून मारला? बाकी इतरांना का नाही मारलं मग तसं?
शंबूक अनधिकारी शूद्र होता हे नक्की आहे का? अन अधिकार ठरवला तो तरी कशाच्या आधारावर? हे स्पष्ट होऊदे. हे नसेल स्पष्ट तर जन्माधारित व्यवस्था मोडल्याचे धाडस केले म्हणून मारले असेच म्हणणार. वाल्मिकीरामायणात जे लिहिलंय ते समोर ठेवून बोलतो. फुका मखलाशी करणे आवडत नाही. समाजरचना वेगळी होती म्हणून प्रत्येक गोष्ट नजरेआड कशाला करावी? ती एक गोष्ट सांगितल्याने तुमच्या रामाचं महत्त्व कमी होणार अशी भीती आहे काय? शंबूकाला तो शूद्र असूनही तप करतो म्हणून मारले हे वाल्मिकीरामायणात लिहिलेले वरिजिनल श्लोक तुमच्या समोर आहेत. यातलं संस्कृत कळायला व्यास असायची गरज नाही. तुमचा सोर्स सांगा अन मग पाहू बळंच निष्कर्ष कोण काढतंय ते. आमचा सोर्स स्वयं रामायण आहे. तुमचा सोर्स काय आहे? सेकंडरी की टर्शरी की अजून प्रायमरी?

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस 03/04/2014 - 16:12
रामायणात शिशाचा कसलाही उल्लेख नाही. रामाने खङगाने शिर उडवले. शूद्रयोन्यां प्रजातोऽस्मि तप उग्रं समास्थितः । देवत्वं पार्थये राम सशरीरो महायशः|| न मिथ्याऽहं वदे राम देवलोकजिगीषया । शूद्रं मां विद्धि काकुत्स्थ शम्बूकं नाम नामतः ॥ भाषतस्तस्य शूद्रस्य खड्गं सुरुचिरप्रभम् । निष्कृष्य कोशाद् विमलं शिरश्चिच्छेद राघवः ॥ बाकी समस्त उत्तरकाण्डच प्रक्षिप्त आहे.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 03/04/2014 - 16:18
वरिजिनल उल्लेखाबद्दल धन्स रे. प्रक्षिप्त इ. असला तर नंतरच्या समाजाच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व हे उपाख्यान करते असे म्हणायला हर्कत नै.

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस 03/04/2014 - 17:51
समाजाच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व हे उपाख्यान करते असे म्हणायला हर्कत नै
सहमत आहे. पुष्यमित्र शुंगापासून अशी मानसिकता जास्त गडद व्हायला लागली असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा.

In reply to by प्रचेतस

विकास 03/04/2014 - 19:11
वल्लींमुळे पहील्यांदाच वाचले, धन्यवाद! नंतर हा दुवा मिळाला... फार फाफटपसारा न करता ही कथा प्रक्षिप्त रामायणात दिलेली दिसते. त्यात नेहमीचा इंद्राचा पॉवर स्ट्रगल दिसतोय आणि त्याला रामाने केलेली मदत दिसते. पण स्पष्टपणे काहीच दिलेले नाही. समाजाच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व हे उपाख्यान नक्कीच करते. पण आज (म्हणजे किमान काही शतके अथवा नेहमीच) रामायण जेंव्हा राहीले, वाचले आणि गायले गेले तेंव्हा त्यातील राम हा नक्की कोणत्या गुणांमुळे लक्षात ठेवला गेला? शंबुकामुळे? विंदांचे शब्द आठवतात:
रामायण वाचूनिया नंतर बोध कोणता घ्यावा आपण? रामासारखा मिळता नायक, वानर सुद्धा मारीती रावण!
म्हणूनच, संपूर्ण रामायण झाले अथवा अगदी उद्या कोणी लिंकनायन लिहीले तर ते झाले, त्यातील एक खुसपट काढून केवळ त्यावर भर देणे हे पण सध्याच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व मानायचे का? हा प्रश्न आहे.

In reply to by विकास

बॅटमॅन 03/04/2014 - 21:03
त्यातील एक खुसपट काढून केवळ त्यावर भर देणे हे पण सध्याच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व मानायचे का? हा प्रश्न आहे.
त्यापेक्षाही, एका प्रक्षिप्त कथेचेही समर्थन करावयास किती अन कशाला धावायचे हा प्रश्न आहे. अंधभक्ती करावी कशाला? शंबूककथा सांगितल्याने रामाला कमीपणा येतो अशी भीती नसती तर कव्हर अप करण्याची धडपड कशासाठी, याचा उलगडा होत नाही. हे वैयक्तिक तुम्हांला उद्देशून नाही. धार्मिक साहित्यात दोन्ही प्रकारच्या गोष्टी असतात. जुन्या काळातील समाजाचं गुडी गुडी अन अवास्तव चित्र लोकांसमोर ठेवून कोणाचं हित होणारे ते कळत नाही. लोकांच्या सारासारविवेकावर इतका अविश्वास दाखवल्याने काय होणार? गुडी गुडी चित्र सुरुवातीला ठीके, त्या अवस्थेतून बाहेर आलो की जरा नुआन्स्ड चित्र दाखवले तर तेवढ्याने झाला तर फायदाच होईल. अन शेवटी अंधभक्तांपुढे कितीही गीता वाचली तरी "न कश्चिच्छृणोति माम्" असे होणारे हे ठौकच आहे. पण असोच.

In reply to by बॅटमॅन

विकास 03/04/2014 - 21:22
माझा प्रतिसाद देखील (खरेच) तुम्हाला उद्देशून नव्हता... गैरसमज नसावा. शंबूककथा सांगितल्याने रामाला कमीपणा येतो अशी भीती नसती तर कव्हर अप करण्याची धडपड कशासाठी, याचा उलगडा होत नाही. रामाचा कमीपणा सांगितल्याबद्दल भिती वाटण्यापेक्षा रामाचे नाव जरी आले तरी अनेकांना उगाच (स्युडो)सेक्यूलर भिती वाटते हे यातून जास्त मला जाणवले. म्हणून फक्त अधिक लिहीत गेलो. गीतरामायणाच्या धाग्यात या अवांतराची सुरवात येथे झाली होती... ती देखील काही कारण नसताना. विषय काय आहे? गदीमांचे गीतरामायण. त्यात देखील आधी कुठेही रामाबद्दल देव/मर्यादापुरूषोत्तम म्हणून चर्चा झालेली नाही अथवा कोणी काही रामस्तुती आळवलेली नाही. केवळ रामाला कोणकोणत्या नावाने संबोधले जाते यात पतितपावन हा शब्द आला पण तेव्हढ्यापुरताच. मग त्यावर लगेच प्रक्षिप्त रामायणात देखील जे नाही असे शिसे ओतण्यापर्यंत लिहीण्याची आणि अवांतराची काय गरज होती? हे असे जेंव्हा होते तेंव्हा त्या विरुद्ध बोलणारे हे (या संदर्भात) रामाला कव्हर अप करण्यासाठी धडपडत असतात असे मला खरेच वाटत नाही. असो. गैरसमज झाला असेल तर तो दूर झाला असेल असे समजून अवांतर संपवतो. :)

In reply to by बॅटमॅन

माहितगार 04/04/2014 - 08:28
शंबूक नाम उपचर्चा धाग्याच्या दृष्टीने अंशतः विषयांतर होते, विजुभाऊंकडून तपशिलात चूक होती; तरी एकुण तपशिलातल्या चूका दर्शवून संदर्भासहीत बर्‍यापैकी समतोल मनमोकळी चर्चा या निमीत्ताने झाली. मधेच मलाही माझे दोन शब्द लिहिण्याची इच्छा झाली होती पण खाली पै तैंचा छंद वृत्त बद्दल धाग्यातील मुख्य उद्देशास धरून प्रतिसाद देण्या बद्दल वाचले आणि माझा उपचर्चेतील सहभागाच्या मोहास तात्पुरता तरी आवर घातला. विजुभाऊ, अत्रन्गि पाउस, llपुण्याचे पेशवेll, बॅटमॅन, प्रशांत आवले, वल्ली, विकास आपणा सर्वांना या उपचर्चेतील मनमोकळ्या सहभागा बद्दल धन्यवाद

पोटे 24/03/2014 - 12:56
तरुनी जो जाईल सिंधु महान असा हा एकच श्रीहनुमाब राग मुलतानी

पैसा 03/04/2014 - 09:55
अजून यातल्या छंदांबद्दल चर्चा झालेली दिसत नाही. जरा वेळ मिळाला की गीतरामायणातील वृत्तं आणि छंद शोधायाचा प्रयत्न करते.

In reply to by पैसा

माहितगार 04/04/2014 - 08:31
जरा वेळ मिळाला की गीतरामायणातील वृत्तं आणि छंद शोधायाचा प्रयत्न करते.
कृपया सवडीनुसार नक्की प्रयत्न करावा, आपल्या प्रतिसादाची प्रतीक्षा असेल. चर्चेतील सहभागाकरीता आभारी आहे.

चौकटराजा 03/04/2014 - 15:48
रामजन्माचे गीत काही केल्या गदिमाना सुचत नव्हते. रात्रीचे दोन वाजत आले तरी मुखडा काही मनासारखा होत नव्हता. विद्याताई माडगूळकर त्याना म्हणाल्या " अहो आता पुरे ! झोपा आता ! काही जमतेय की नाही ? " अगं मंदे, प्रभु श्रीराम जन्मायचेयत ते काय आण्णा माडगूळकर जन्माला यायचाय का ? चालू आहेत प्रसुतिवेदना !" " अहो पण आता दोन वाजले रात्रीचे......" झाले. गदिमांच्या रुसलेल्या प्रतिभेला मिळाली उभारी... मिळाला शब्द दोन ...दोन....दोन प्रहरी का ग सखी सूर्य थांबला.....राम जन्मला गं सखी राम जन्मला ...मुखड्याने पहिला वहिला हुंकार घेतला .

दिव्यश्री 03/04/2014 - 17:34
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण धागा . धागाकर्त्याचे आणि प्रतिसाद देणार्यांचे खूप आभार . :) 'आठवणीतली गाणी' येथील गीतरामायण मी नेहमी ऐकत असते .

माहितगार 04/04/2014 - 08:38
चर्चा पुढे चालू राहीलच,तरीही चौकटराजा, दिव्यश्री, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, पोटे, प्रमोद देर्देकर, पाषाणभेद, आदूबाळ, अत्रन्गि पाउस, विकास चर्चेतील सहभागा बद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद
टिव्हीपुर्व काळातील महाराष्ट्रात जेव्हा रेडिओ केवळ जिवंत नव्हते, तर आकाशवाणीही भारतीय संस्कृतीच्या जिवंतपणाच प्रतीक होती; त्या काळात भक्तीसंगीताच्या सूरांच्या रोज सकाळी आकाशवाणीवरून होणार्‍या भावपूर्ण मैफिलीत, गीतरामायणातल एखाद पद अचानक कानावर पडल की सकाळच नाही आख्खा दिवस रम्य होऊन जात असे. मराठी विकिपीडियावर मागच्या वर्षाभरात (२०१३) जे काही लेखन मी केल त्यात गीतरामायण लेखाच ज्ञानकोशीय लेखन करण्यात समाधान मिळालं.

सत्ययुग कधी येणार...?

संतोषएकांडे ·

चित्रगुप्त 21/03/2014 - 16:02
बरं, यात आता आम्हा वाचकांनी नेमके काय करायचे आहे? इ.स. ३८१० तर पर्यंत तर आपल्यापैकी कुणीच नसणार बहुधा.

In reply to by चित्रगुप्त

शिद 21/03/2014 - 16:09
आता आहे ते जीवन सुखासमाधानाने जगा आणि जगू द्या म्हणजे झाले... उगाच फालतू गोष्टींचा विचार का आतापासूनच करुन डोक्याला शॉट लावून घ्या.

In reply to by बॅटमॅन

हाडक्या 21/03/2014 - 23:25
जडी बुटी नाय ब्याटम्यान भौ .. भूत-लोकामध्ये नायतर हाडळ-विश्वात त्यांचा ज्याक असणार है.. मी सांगतो तुमाला..

बॅटमॅन 21/03/2014 - 16:22
पण या सत्ययुगातही जातिभेद राहणारच, नै का हो? अगदी रामराज्यातही रामानं मारुतीचं शेपूट आपल्या पाठीला लावलं नाही. हा नरच राहिला तर तो वानरच राहिला. (बॅटू बर्वा, मधली आळी, गॉथमगिरी.)

ब्रहमगुप्तानी लिहील्या प्रमाणे (आणी एन्साइक्लोपीडीया ब्रिटानीका च्या लेखनानुसार)
ड्वाले पाणावले... (आमचं) घोडं (गंगेत) न्हालं!!!

चिगो 21/03/2014 - 17:09
आआप जिंकल्यास, निवडणूकांनंतर लगेचच येणारै सत्ययुग.. किती दिवस टिकेल, ते मात्र नाही सांगू शकत ब्वॉ.. ;-)

मृत्युन्जय 21/03/2014 - 17:33
या प्रमाणे नास्त्रोडमसची भविष्यवाणी आणी आपली शास्त्रोक्त पुराणवाणी यांचात फक्त १३ वर्षाचा फरक आहे. नॉस्ट्री संस्कृती नाश पावलेल्या पाश्चात्य जगाबद्दल बोलत असावा, तिथे जगबुडी होइल (पाश्चात्यांनुसार ते म्हणजेच जग) आणि महान संस्कृतीचे लेणे असलेला भारत आजुन १३ वर्षे जगेल असे तर यातुन सूचित होत नसेल ना? शिवाय कलीयुग संपुन परत सतयुग सुरु होणार म्हणहे तेव्हाही भारत राहणारच, जग बुडे भारत उडे असेच यातुन सिद्ध होते.

यसवायजी 21/03/2014 - 20:48
खरंतर ते असं आहे- एक महायुग १०८ लक्ष वर्षाचा असतो. त्यात एक्शाठ हजार वर्षं त्रेता, मंग तेवढीच द्वापर आणी मग चार्शाठ वर्षं कलीयुगाचे. (हे तीन्-तीन्दा). तेवढं झालं की मंSSSग सत्ययुग. (नो-स्टार-डॅम्बीस)

आयुर्हित 21/03/2014 - 20:59
लेख छान लिहिला आहे.बराच सखोल अभ्यास केलेला दिसतोय. असेच लेख लिहित रहा. बाकी "कलियुग जायेगा"....सतयुग आयेगा.... जय .....बाबा..?" अशा भीती रंगवलेल्या आठवतात. नाव आठवत नाही पण उत्तर भारतीय बाबा होते/आहेत. या भिंती रंगविल्यामुळे नक्कीच बऱ्याच लोकांना रोजगार मिळाला असावा! भारताची अर्थव्यवस्था सुधारायची असेल तर या ....बाबांना परत एकदा आठवण करून द्यायला हवी! जय हो ........बाबा!

In reply to by आयुर्हित

मदनबाण 22/03/2014 - 09:45
"कलियुग जायेगा"....सतयुग आयेगा.... जय .....बाबा..?" अशा भीती रंगवलेल्या आठवतात खरं आहे, ते ताठे लिहण्याच्या प्रकरणा नंतर ह्या लिखाणाचा प्रसार अनेक भिंतींवर पाहिला होता. जय बाबा गुरुदेव ! असे लिहलेले असायचे.

पैसा 21/03/2014 - 22:10
गणित बरोबर दिसतंय. पण ते सुरू होईल तेव्हा मिपावर त्याबद्दल लिहायला आपला कितवा अवतार सुरू असेल हो?

चित्रगुप्त 21/03/2014 - 22:19
अमूक युगाची कारणे बीजरूपात त्यापूर्वीच्या काळात असणार, म्हणजे कलियुगाची कारणे बीजरूपात द्वापारयुगात होती म्हटले, तर ती कोणती, जेणेकरून कलियुगातील अवनती झाली ?? आणी सध्याच्या कलियुगात बीजरूपाने कोणती कारणे आहेत, ज्यांचा आणखी विकास होऊन पुढे (लवकरच) सत्ययुग अवतारणार आहे? यावर धागाकर्त्याने कृपया प्रकाश टाकावा. आम्हाला तर सध्याचे कलियुग भारीच आवडते. मिपावर उत्तमोत्तम लेख वाचायला मिळतात, उत्तमोत्तम सिनेमे, संगीत, चित्रे, साहित्य, काव्य, यांचा आनंद घेता येतो, नेटवरून नाना विषयांची सांगोपांग माहिती घेता येते आणि बरेच काय काय करता येते....वगैरे वगैरे... यात वाईट काय आहे? जगाच्या एकूण लोकसंख्येच्या मानाने दुराचार, भष्टाचार इ.करणारे लोक अगदी कमी आहेत. बहुसंख्य तुमच्या-आमच्या सारखे लोक सरळ्, सद्वर्तनी आहेत. मिडियावाले वाईट गोष्टींचाच फार गवगवा करतात, त्यामुळे "चहुकोर वेगवेगळे अत्याचार, दुराचार, भ्रष्टाचाराच्या बातम्या" पसरतात.

In reply to by चित्रगुप्त

आयुर्हित 21/03/2014 - 22:25
कलियुगाची कारणे बीजरूपात........ रामायणातील "मंथरा दासी" चा कलियुगातला अवतार "एकता कपूर" असावा बहुतेक.

In reply to by आयुर्हित

विजुभाऊ 22/03/2014 - 15:05
रामायणातील "मंथरा दासी" चा कलियुगातला अवतार "एकता कपूर" असावा बहुतेक. मग त्राटीका = राखी सावन्त का? अन शूर्पणखा = डॉली बिन्द्रा ?

In reply to by चित्रगुप्त

विकास 22/03/2014 - 01:17
आणी सध्याच्या कलियुगात बीजरूपाने कोणती कारणे आहेत, ज्यांचा आणखी विकास होऊन पुढे (लवकरच) सत्ययुग अवतारणार आहे? मला वाटते, सध्या मिपाची टिआरपी जे वाढवत आहेत ते केजरीवाल हे येऊ घातलेल्या सत्ययुगाचे बीजरूप आहेत. कोण जाणे कदाचीत त्यांच्यामुळे सत्ययुग या दशकात देखील सुरू होऊ शकेल. लई भय वाटतया बघा! *shok*

तिमा 22/03/2014 - 15:30
सध्ध्याचे कलियुग हे दुसरे कलियुग आहे. चढत्या क्रमाने यानंतर द्वापारयुग, मग त्रेतायुग आणि शेवटी सत्ययुग. त्यानंतर उतरत्या क्रमाने पुन्हा त्रेतायुग .. द्वापारयुग.. कलियुग वगैरे! मला सगळ्या युगांतले जन्म आठवतात. त्यावरुन सांगू शकतो की कलियुगच बेस्ट आहे.

एक सल्ला, तुम्ही सं क्षि आणि नानासाहेबांचे लेखन वाचत रहा, म्हणजे तुम्हाला अशी ऊबळ येणार नाही?

नितिन थत्ते 24/03/2014 - 20:22
१ एप्रिल २०१४ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी १० वाजून १७ मिनिटे आणि ३५ सेकंदांनी सत्ययुगाची सुरुवात ठाण्याहून होईल. तेथून ते पसरत जाईल आणि २ एप्रिल २०१४ रोजी मुंबई शहरात पसरेल. त्यानंतर त्याचा प्रसार झपाट्याने होऊन ६ एप्रिल पर्यंत ते आख्खा महाराष्ट्र व्यापेल. पुढच्या विस्ताराचा प्लॅन ६ एप्रिल २०१४ ला याच धाग्यावर मिळेल.

विजुभाऊ 24/03/2014 - 23:33
सत्ययुगाची सुरुवात ठाण्याहून होईल. या वाक्यातील शहराच्या नावासंदर्भात तज्ञांचे दुमत असून वाक्यातील शहर हवे असणारी माणसे अल्पमातात आहेत. या शहराच्या जागी फडके रोड डोंबीवली , किंवा पुणे ३० असे असावे असा एक अंदाज आहे. परंतु असे झाल्यास नागविदर्भावर अन्याय होईल. तसेच बारामती अहमदनगरसह पश्चीम महाराष्ट्रावर देखील अन्यायाचे सावट पसरले आहे.

In reply to by बॅटमॅन

हाडक्या 02/04/2014 - 20:56
बरं आता २ एप्रिल आलेय, कुठंवर पोचलात सत्ययुग घेऊन..? नाइ म्हंजे निवडणुकांच्या आधी मुंबईला पोचता आलं तर बघा बुवा. ;)

चित्रगुप्त 21/03/2014 - 16:02
बरं, यात आता आम्हा वाचकांनी नेमके काय करायचे आहे? इ.स. ३८१० तर पर्यंत तर आपल्यापैकी कुणीच नसणार बहुधा.

In reply to by चित्रगुप्त

शिद 21/03/2014 - 16:09
आता आहे ते जीवन सुखासमाधानाने जगा आणि जगू द्या म्हणजे झाले... उगाच फालतू गोष्टींचा विचार का आतापासूनच करुन डोक्याला शॉट लावून घ्या.

In reply to by बॅटमॅन

हाडक्या 21/03/2014 - 23:25
जडी बुटी नाय ब्याटम्यान भौ .. भूत-लोकामध्ये नायतर हाडळ-विश्वात त्यांचा ज्याक असणार है.. मी सांगतो तुमाला..

बॅटमॅन 21/03/2014 - 16:22
पण या सत्ययुगातही जातिभेद राहणारच, नै का हो? अगदी रामराज्यातही रामानं मारुतीचं शेपूट आपल्या पाठीला लावलं नाही. हा नरच राहिला तर तो वानरच राहिला. (बॅटू बर्वा, मधली आळी, गॉथमगिरी.)

ब्रहमगुप्तानी लिहील्या प्रमाणे (आणी एन्साइक्लोपीडीया ब्रिटानीका च्या लेखनानुसार)
ड्वाले पाणावले... (आमचं) घोडं (गंगेत) न्हालं!!!

चिगो 21/03/2014 - 17:09
आआप जिंकल्यास, निवडणूकांनंतर लगेचच येणारै सत्ययुग.. किती दिवस टिकेल, ते मात्र नाही सांगू शकत ब्वॉ.. ;-)

मृत्युन्जय 21/03/2014 - 17:33
या प्रमाणे नास्त्रोडमसची भविष्यवाणी आणी आपली शास्त्रोक्त पुराणवाणी यांचात फक्त १३ वर्षाचा फरक आहे. नॉस्ट्री संस्कृती नाश पावलेल्या पाश्चात्य जगाबद्दल बोलत असावा, तिथे जगबुडी होइल (पाश्चात्यांनुसार ते म्हणजेच जग) आणि महान संस्कृतीचे लेणे असलेला भारत आजुन १३ वर्षे जगेल असे तर यातुन सूचित होत नसेल ना? शिवाय कलीयुग संपुन परत सतयुग सुरु होणार म्हणहे तेव्हाही भारत राहणारच, जग बुडे भारत उडे असेच यातुन सिद्ध होते.

यसवायजी 21/03/2014 - 20:48
खरंतर ते असं आहे- एक महायुग १०८ लक्ष वर्षाचा असतो. त्यात एक्शाठ हजार वर्षं त्रेता, मंग तेवढीच द्वापर आणी मग चार्शाठ वर्षं कलीयुगाचे. (हे तीन्-तीन्दा). तेवढं झालं की मंSSSग सत्ययुग. (नो-स्टार-डॅम्बीस)

आयुर्हित 21/03/2014 - 20:59
लेख छान लिहिला आहे.बराच सखोल अभ्यास केलेला दिसतोय. असेच लेख लिहित रहा. बाकी "कलियुग जायेगा"....सतयुग आयेगा.... जय .....बाबा..?" अशा भीती रंगवलेल्या आठवतात. नाव आठवत नाही पण उत्तर भारतीय बाबा होते/आहेत. या भिंती रंगविल्यामुळे नक्कीच बऱ्याच लोकांना रोजगार मिळाला असावा! भारताची अर्थव्यवस्था सुधारायची असेल तर या ....बाबांना परत एकदा आठवण करून द्यायला हवी! जय हो ........बाबा!

In reply to by आयुर्हित

मदनबाण 22/03/2014 - 09:45
"कलियुग जायेगा"....सतयुग आयेगा.... जय .....बाबा..?" अशा भीती रंगवलेल्या आठवतात खरं आहे, ते ताठे लिहण्याच्या प्रकरणा नंतर ह्या लिखाणाचा प्रसार अनेक भिंतींवर पाहिला होता. जय बाबा गुरुदेव ! असे लिहलेले असायचे.

पैसा 21/03/2014 - 22:10
गणित बरोबर दिसतंय. पण ते सुरू होईल तेव्हा मिपावर त्याबद्दल लिहायला आपला कितवा अवतार सुरू असेल हो?

चित्रगुप्त 21/03/2014 - 22:19
अमूक युगाची कारणे बीजरूपात त्यापूर्वीच्या काळात असणार, म्हणजे कलियुगाची कारणे बीजरूपात द्वापारयुगात होती म्हटले, तर ती कोणती, जेणेकरून कलियुगातील अवनती झाली ?? आणी सध्याच्या कलियुगात बीजरूपाने कोणती कारणे आहेत, ज्यांचा आणखी विकास होऊन पुढे (लवकरच) सत्ययुग अवतारणार आहे? यावर धागाकर्त्याने कृपया प्रकाश टाकावा. आम्हाला तर सध्याचे कलियुग भारीच आवडते. मिपावर उत्तमोत्तम लेख वाचायला मिळतात, उत्तमोत्तम सिनेमे, संगीत, चित्रे, साहित्य, काव्य, यांचा आनंद घेता येतो, नेटवरून नाना विषयांची सांगोपांग माहिती घेता येते आणि बरेच काय काय करता येते....वगैरे वगैरे... यात वाईट काय आहे? जगाच्या एकूण लोकसंख्येच्या मानाने दुराचार, भष्टाचार इ.करणारे लोक अगदी कमी आहेत. बहुसंख्य तुमच्या-आमच्या सारखे लोक सरळ्, सद्वर्तनी आहेत. मिडियावाले वाईट गोष्टींचाच फार गवगवा करतात, त्यामुळे "चहुकोर वेगवेगळे अत्याचार, दुराचार, भ्रष्टाचाराच्या बातम्या" पसरतात.

In reply to by चित्रगुप्त

आयुर्हित 21/03/2014 - 22:25
कलियुगाची कारणे बीजरूपात........ रामायणातील "मंथरा दासी" चा कलियुगातला अवतार "एकता कपूर" असावा बहुतेक.

In reply to by आयुर्हित

विजुभाऊ 22/03/2014 - 15:05
रामायणातील "मंथरा दासी" चा कलियुगातला अवतार "एकता कपूर" असावा बहुतेक. मग त्राटीका = राखी सावन्त का? अन शूर्पणखा = डॉली बिन्द्रा ?

In reply to by चित्रगुप्त

विकास 22/03/2014 - 01:17
आणी सध्याच्या कलियुगात बीजरूपाने कोणती कारणे आहेत, ज्यांचा आणखी विकास होऊन पुढे (लवकरच) सत्ययुग अवतारणार आहे? मला वाटते, सध्या मिपाची टिआरपी जे वाढवत आहेत ते केजरीवाल हे येऊ घातलेल्या सत्ययुगाचे बीजरूप आहेत. कोण जाणे कदाचीत त्यांच्यामुळे सत्ययुग या दशकात देखील सुरू होऊ शकेल. लई भय वाटतया बघा! *shok*

तिमा 22/03/2014 - 15:30
सध्ध्याचे कलियुग हे दुसरे कलियुग आहे. चढत्या क्रमाने यानंतर द्वापारयुग, मग त्रेतायुग आणि शेवटी सत्ययुग. त्यानंतर उतरत्या क्रमाने पुन्हा त्रेतायुग .. द्वापारयुग.. कलियुग वगैरे! मला सगळ्या युगांतले जन्म आठवतात. त्यावरुन सांगू शकतो की कलियुगच बेस्ट आहे.

एक सल्ला, तुम्ही सं क्षि आणि नानासाहेबांचे लेखन वाचत रहा, म्हणजे तुम्हाला अशी ऊबळ येणार नाही?

नितिन थत्ते 24/03/2014 - 20:22
१ एप्रिल २०१४ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी १० वाजून १७ मिनिटे आणि ३५ सेकंदांनी सत्ययुगाची सुरुवात ठाण्याहून होईल. तेथून ते पसरत जाईल आणि २ एप्रिल २०१४ रोजी मुंबई शहरात पसरेल. त्यानंतर त्याचा प्रसार झपाट्याने होऊन ६ एप्रिल पर्यंत ते आख्खा महाराष्ट्र व्यापेल. पुढच्या विस्ताराचा प्लॅन ६ एप्रिल २०१४ ला याच धाग्यावर मिळेल.

विजुभाऊ 24/03/2014 - 23:33
सत्ययुगाची सुरुवात ठाण्याहून होईल. या वाक्यातील शहराच्या नावासंदर्भात तज्ञांचे दुमत असून वाक्यातील शहर हवे असणारी माणसे अल्पमातात आहेत. या शहराच्या जागी फडके रोड डोंबीवली , किंवा पुणे ३० असे असावे असा एक अंदाज आहे. परंतु असे झाल्यास नागविदर्भावर अन्याय होईल. तसेच बारामती अहमदनगरसह पश्चीम महाराष्ट्रावर देखील अन्यायाचे सावट पसरले आहे.

In reply to by बॅटमॅन

हाडक्या 02/04/2014 - 20:56
बरं आता २ एप्रिल आलेय, कुठंवर पोचलात सत्ययुग घेऊन..? नाइ म्हंजे निवडणुकांच्या आधी मुंबईला पोचता आलं तर बघा बुवा. ;)
लेखनविषय:
लेखनप्रकार
चहुकोर वेगवेगळे अत्याचार, दुराचार, भ्रष्टाचाराच्या बातम्या आपण ऐकतो.बहुतांश लोकं म्हणत असतात की कधी एकदाचा हा कलीयुग संपतो आणी सत्ययुग येतो. आपल्या प्रत्येकाच्या मनात पण कधीतरी हा विचार आलाच असणार. आपण पृथ्वीच्या प्रलयाच्या बर्‍याचशा भविष्यवाण्या ऐकल्या. त्या पोकळ असल्याचा अनुभवही केला. या विषयाचे बरेचशे चित्रपट बघीतले.'२०१२' तर जणूकाही पढे आपल्याशी काय घडणार' ह्याची भीती दाखवणारंच चित्रपट होतं. तर कधी होतोय या पृथ्वीचा विनाश..! कधी येणार हा सत्ययुग...! नोस्ट्राडमस ची भविष्यवाणी सन ३७९७ चं वर्ष पृथ्वीचा आयुष्याचं शेवटचं वर्ष असण्याचं दाखवत आहे.

ही अता विद्रोह करते कातडी

drsunilahirrao ·

kurlekaar 23/03/2014 - 12:50
दावती नुसता उमाळा बेगडी माणसे आतून सारी कोरडी व जी मघा मिरवीत गेली पालखी त्यात होती जातधर्माची मढी व वस्त्र आत्म्याचे नव्याने वीण तू ने भरोनी देह अमुचे कापडी य ओळी छान आहेत. यान्त तुमचा यमकी ट्रेड्मार्क व काव्यगुण यान्चा चान्गला सन्गम झालाय.

kurlekaar 23/03/2014 - 12:50
दावती नुसता उमाळा बेगडी माणसे आतून सारी कोरडी व जी मघा मिरवीत गेली पालखी त्यात होती जातधर्माची मढी व वस्त्र आत्म्याचे नव्याने वीण तू ने भरोनी देह अमुचे कापडी य ओळी छान आहेत. यान्त तुमचा यमकी ट्रेड्मार्क व काव्यगुण यान्चा चान्गला सन्गम झालाय.
लेखनविषय:
दावती नुसता उमाळा बेगडी माणसे आतून सारी कोरडी पाय मातीचेच सार्यांचे इथे चाल उंटाचीच होती वाकडी पोट छोटे भूक मोठी फार ही ही पहा कुरकूर करते आतडी थोर समतेचा तुझा दावा खरा मारती ही हात आता मापडी तू जरी आजन्म करशी भिक्षुकी रे तुझी झोळीच राहे तोकडी छान तू हा न्याय सार्यांना दिला वाजतो हा दंड नुसता लाकडी जी मघा मिरवीत गेली पालखी त्यात होती जातधर्माची मढी हे कसे स्वातंत्र्य आम्हाला दिले ही अता विद्रोह करते कातडी पापपुण्ये मोज सारी तु पुन्हा थरथरु दे ही जीवाची पालडी वस्त्र आत्म्याचे नव्याने वीण तू ने भरोनी देह अमुचे कापडी डॉ.सुनील अहिरराव

तिकीट

अत्रन्गि पाउस ·

आयुर्हित 21/03/2014 - 14:19
सध्या तरी रेल्वेचे तिकीट कागदावर छापायची गरज उरलेली नाही, फक्त मोबाईल वरचा sms दाखवावा लागतो. विमान कंपन्यांची स्पर्धा बघता, २४ वर्षापूर्वी पुणे दिल्ली airindia (economy)७५००/- होते ते आत्ताही तेवढेच किंवा खूप आधी काढल्यामुळे त्यापेक्षा कमीच असते. याचाच अर्थ हा प्रवास आज ५ पट स्वस्त दरात मिळतो आहे. त्या तिकीटाकडे बघण्यापेक्षा मी तरी नवीन कंपन्यामधील YOUNG & FRESH ATENDANCE कडेच बघतो.

आयुर्हित 21/03/2014 - 14:19
सध्या तरी रेल्वेचे तिकीट कागदावर छापायची गरज उरलेली नाही, फक्त मोबाईल वरचा sms दाखवावा लागतो. विमान कंपन्यांची स्पर्धा बघता, २४ वर्षापूर्वी पुणे दिल्ली airindia (economy)७५००/- होते ते आत्ताही तेवढेच किंवा खूप आधी काढल्यामुळे त्यापेक्षा कमीच असते. याचाच अर्थ हा प्रवास आज ५ पट स्वस्त दरात मिळतो आहे. त्या तिकीटाकडे बघण्यापेक्षा मी तरी नवीन कंपन्यामधील YOUNG & FRESH ATENDANCE कडेच बघतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार
पूर्वी रेल्वेची तिकिटे सुद्धा प्रथम श्रेणी हिरवी , द्वितीय श्रेणी पिवळी/केशरी , platform पांढरी अशी वेगवेगळ्या रंगांची असायची.. आता मात्र सरसकट एकाच पद्धतीच्या कागदावर छपाई ... किती रटाळ वाटते.. आणि विमानाची तिकिटे तर सुरेख चेकबुक सारखी असायची .. प्रत्येक विमानकंपनीचे स्वतंत्र रंगसंगतने नटलेले कव्हर, सुरेखश्या पाकिटात घालून आपल्याकडे यायची. राजधानीचे तिकीट सुद्धा तसेच चेकबुक सारखे असायचे.. त्या तिकिटांना एक सौंदर्य, भारदस्तपणा असायचा, एक ऐट असायची.. हल्ली ई-तिकीट ह्या प्रकाराने हा सगळा प्रकार अतिशय रुक्ष झालेला आहे..

विज्ञानाच्या चष्म्यातून जाती

राजघराणं ·

वैज्ञानिक माहीती उत्तम पण त्यावरून काढलेले निष्कर्ष नेहेमीप्रमाणेच विनोदी. पण तुमच्या लेखातून खूप उत्तम माहिती खूप कमी श्रमात आम्हाला मिळते. कारण ती सगळी वाचण्याचे, संकलनाचे आणि नेटके पणाने मांडण्याचे परिश्रम तुम्ही आधीच घेतलेले असतात. परंतु निष्कर्ष मात्र कायम एका विशिष्ठ प्रकारेच विचार केल्याने थोडेसे गंडलेले वाटतात. पण असो.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मारकुटे 23/03/2014 - 14:34
अगदी सहमत आहे. आणि काही करुन सर्वसमावेशक धर्माविरुद्ध बोलणे सिद्ध करण्यासाठी बायबल कुराण वेद एका पंक्तीत बसवून धंतड तत्त्ड टेर्‍या बडवायच्या. मुदलात तिन्ही ग्रंथ वाचणे सोडा हात लावूनही पाहिलेले आहेत की नाही ही शंकाच असते. असो. एकच एक विज्ञान एके विज्ञान घोकणार्‍या आणि विज्ञानानेच जग तरणार आहे नाही तर ते बुडलेच ब्वा अशा भ्रामक विचारांच्या अंधश्रद्ध विज्ञानवाद्यांमुळे सध्या करमणुक छान होते हे मात्र नक्की :)

छान आहे लेक।.. अगदी सगळाच नीट वाचला नाही अजुन.. पण मुद्दा समजलाय.. पण तसंही.. जात ही घरातल्या संस्काराशीच निगडीत असते.. उद्या हिंदु माळ्याचा मुलगा समजा अगदी मुसलमान घरात चुकुन वाढला, तरी तो वागणार बोलणार मुसलमाना सारखा.. तेच त्याच्या जातीच लक्षण आहे. आणि आपल्या जातीला / समाजाला/ राज्याला / देशाला / रंगाला इ. इ. सगळ्यात उच्च / योग्य समजणं हे सगळीकडेच दिसुन येतं..

In reply to by पिलीयन रायडर

मारकुटे 23/03/2014 - 14:36
छे छे अमेरिकेत वगैरे असेल तर ते शायंटीफिक असते हो... विठ्ठल विठठल म्हणत जवळ आलेला वारकरी कळकट मळकट पण गॉड ब्लेस यु म्हणुन जवळ आलेला अमेरीकन ऑसम !! नाही समजणार तुम्हाला... ;)

In reply to by नानासाहेब नेफळे

डोक्यावरुन गेला, परंतु त्या दातेरी चित्रांमुळे केसांचा भांग तरी पडला व्यवस्थीत!!!!हाकानाका, भांग पाडलात,धन्यवाद.

लेख छान आहे ... पण बरीच मते पटली नाहीत . ती काही लिस्ट डाऊन करत बसत नाही आता .... फकस्त
आता एव्हढे सगळे समजून घेतल्यावर कोणाला स्वत:चा वंश , जात आणि बापजादे यांचा अभिमान बाळगायचा असेल तर खुशाल बाळगावा ! वेदातले पुरुषसुक्त आणि बायबल कुराणातलि एकमेव आणि न बदलणारे "आदम इव्ह" हीच मानवी उत्पत्तीची खरी थेअरी मानायची असेल तर खुशाल मानावी !
हे जरा उगाचच वाटले ... जरी सर्व मानव एका आई पासुन जन्मलेले असले तरी एकसारखे दिसत नाहीत ...१००० वर्षांच्या उत्क्रांतीतुनच तर वंश जात वगैरे तयार झाले ना ? मग एकदम ते डिस्काऊंट का बरे करावेत ? बाकी एक अवांतर प्रश्न : आपण पुरुषसुक्त वाचले आहे का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 27/03/2014 - 14:36
पुरुषसूक्त सरळ सरळ जातीव्यवस्थेचे समर्थन करते. वेदात आहे म्हणून त्याला समर्थन द्यावे असे आजिबात वाटत नाही. तसेही ऋग्वेदातील उत्तरकालीन भाग आहे तो. मुद्दा मांडायची पद्धत कशीही असली तरी मूळ मुद्दा बरोबरच आहे. जातींमध्ये फरक असलेच तर त्यांच्या आसपासच्या भौतिक साधनांमुळे अन परंपरांमुळे येतात. त्यात जेनेटिक्स काही नसते. जातींच्या उतरंडीत उच्च ठिकाणी असलेल्यांना जातींचे समर्थन करावे वाटणारच, पण त्यात शास्त्रीय तथ्य काहीच नाही. समाजात सर्व प्रकारचे लोक सर्व काळी असतात, पण याचा अर्थ जातींमध्ये काही खास असते असा आजिबात नाही.

In reply to by बॅटमॅन

मारकुटे 28/03/2014 - 07:35
>>>जातींच्या उतरंडीत उच्च ठिकाणी असलेल्यांना जातींचे समर्थन करावे वाटणारच, असे काही नाही. सर्व जातीच्या लोकांना आपापल्या जातीचा अभिमान असतो. अनेकांना होय मी *** आहे असे अभिमानाने सांगतांना ऐकले आहे. आणि *** =ब्राह्मण दरवेळेलाच असते असे नाही. प्रत्येकाला आपली जात अतिशय प्रिय असते. >>>पण त्यात शास्त्रीय तथ्य काहीच नाही. शक्यता नाकारता येत नाही, >>>समाजात सर्व प्रकारचे लोक सर्व काळी असतात, काही गोरे लोक पण पाहिले आहेत ;) >>>पण याचा अर्थ जातींमध्ये काही खास असते असा आजिबात नाही. जातीमधे असलेच तर एक गुण नक्की आहे ज्यांचे प्रेम विवाह होत नाही, होऊ शकत नाहीत त्यांना लग्नासाठी मुलगी मिळण्याची शक्यता जातीतला/ जातीतली असल्याने वाढते. अर्थात जातीमुळे ते टिकेल याची खात्री नाही. तसेही हल्ली तीन वर्षांच्यावर लग्न टिकले की मुलामुलीत दोष आहे असे मानतात हे वेगळे.

In reply to by मारकुटे

बॅटमॅन 28/03/2014 - 12:10
प्रत्येकाला आपली जात अतिशय प्रिय असते.
उतरंडीत आपल्यापेक्षा वर असलेल्यांसमोर दाखवण्यापेक्षा खाली असलेल्यांपुढे दाखवणे जास्त प्रिय असते.
तसेही हल्ली तीन वर्षांच्यावर लग्न टिकले की मुलामुलीत दोष आहे असे मानतात हे वेगळे.
लग्न आणि नोकरीत गल्लत झालीय का? नसेल तर सोर्स संध्यानंद आहे का?

In reply to by बॅटमॅन

मारकुटे 29/03/2014 - 10:19
>>>उतरंडीत आपल्यापेक्षा वर असलेल्यांसमोर दाखवण्यापेक्षा खाली असलेल्यांपुढे दाखवणे जास्त प्रिय असते. आरक्षणामुळे हे उलट झाले आहे. >>>लग्न आणि नोकरीत गल्लत झालीय का? नसेल तर सोर्स संध्यानंद आहे का? समाजात काय चालू आहे हे समजायला वर्तमानपत्र वाचण्याची गरज नाही.

In reply to by बॅटमॅन

सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात्। स भूमिं विश्वतो वृत्वात्यतिष्ठद्दशांगुलमं॥१ पुरुष एवेदम् यत् भूतम् यच्च भव्यम्। उतामृतत्वस्येशानो यदह्नेना तिरोहति॥२ एतावानस्य महिमातो ज्यायांश्च पूरुषः। पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि॥३॥ त्रिपादूर्द्ध्वः उदैत् पुरुषः पादोस्येहा भवात् पुनः। ततो विष्वङ् व्यक्रामच्छाशनान शने अभि॥४ तस्मात् विराडजायत विराजो अधिपूरुषः। सहातो अत्यरिच्यत पश्चात् भूमिमथॊ पुरः॥५ यत् पुरुषेण् हविषा देवा यज्ञमतन्वत। वसन्तो अस्या सीदाज्यम् ग्रीष्म इद्ध्म शरधवि॥६ सप्तास्यासन्परिधयस्त्रिः सप्त समिधः कृताः। देवा यद्यज्ञं तन्वाना अबध्नन्पुरुषं पशुं॥७॥ तं यज्ञं बर्हिषि प्रौक्षन्पुरुषं जातमग्रतः। तेन देवा अयजन्त साध्या ऋषयश्च ये॥८॥ तस्माद्यज्ञात्सर्वहुतः संभृतं पृषदाज्यं। पशून्तांश्चक्रे वायव्यानारण्यान्ग्राम्याश्च ये॥९॥ तस्माद्यज्ञात्सर्वहुत ऋचः सामानि जज्ञिरे। छंदांसि जज्ञिरे तस्माद्यजुस्तस्मादजायत॥१०॥ तस्मादश्वा अजायंत ये के चोभयादतः। गावो ह जज्ञिरे तस्मात्तस्माज्जाता अजावयः॥११॥ यत्पुरुषं व्यदधुः कतिधा व्यकल्पयन्। मुखं किमस्य कौ बाहू का उरू पादा उच्येते॥१२॥ ब्राह्मणोऽस्य मुखामासीद्वाहू राजन्यः कृतः। ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत॥१३॥ चंद्रमा मनसो जातश्चक्षोः सूर्यो अजायत। मुखादिंद्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुरजायत॥१४॥ नाभ्या आसीदंतरिक्षं शीर्ष्णो द्यौः समवर्तत। पद्भ्यां भूमिर्दिशः श्रोत्रात्तथा लोकाँ अकल्पयन्॥१५॥ वेदाहमेतम् पुरुषम् महान्तम् आदित्यवर्णम् तमसस्तु पारे। सर्वाणि रूपाणि विजित्य धीरो नामानि कृत्वा भिवदन्यदास्ते॥१६ धाता पुरस्ताद्यमुदाजहार शक्रफ्प्रविद्वान् प्रतिशश्चतस्र। तमेवम् विद्वान् अमृत इह भवति नान्यफ्पन्धा अयनाय विद्यते॥१७ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्। ते ह नाकं महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्याः संति देवा:॥१८॥ संस्कृत विकीपेडियावर वरील प्रत मिळाली .... आता १८ श्लोकांच्या ह्या सुक्तापैकी किती श्लोक जातीव्यवस्थेचे समर्थन करतात ह्याचा जरासा अभास करुया ....अरेच्चा , फक्त एक १३ वा श्लोक
ब्राह्मणोऽस्य मुखामासीद्वाहू राजन्यः कृतः। ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत॥१३॥
हा श्लोक सोडला तर कुठेच जातीव्यवस्थेविषयी( प्रीसाईजली , वर्णव्यवस्थेविषयी ) काहीच सापडत नाहीये ... त्यातही कोणी कोणापेक्षा तरी ग्रेट असा सुर दिसत नाहीये ... असा एखाद दुसरा श्लोक पकडुन एखादे काव्य जातीयवादी घोषित करायचे ठरवले तर मग गीते मध्ये तर देव सरळ सरळ म्हणतोय की चातुर्वणं मया सृष्टम ... मग आता काय करायचं ? अग्नये स्वाहा: ? अवांतर : एनी वे १/१८ म्हणजे केवळ ५.५५% ... I am ok with that much जातीयता ;) :D अतिअवांतर : मनुस्म्रूतीतील किती श्लोक वर्णव्यवस्थे विषयी बोलतात ? असे एक कुतुहल जागे झाले आहे ... आता तपासुन पाहिले पाहिजे

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 02/04/2014 - 16:58
थोडा % वारीचा विषय निघाला म्हणून. मुळातच ३.५% विरुद्ध ९६.५% असंच चित्र मी ऐकत आलेलो आहे. ३.५% वाल्यांनी ९६.५% वर वचक ठेवावा, त्यांचा सातत्यानं मुखभंग करावा, त्यां ना सगळ्यापासून वंचित ठेवावं वगैरे ऐकलं की ३.५ % वाल्यांबद्दल कौतुक वाटावं की त्यांच्याबद्दल असूया वाटावी हाच एक विषय डोक्यात येतो. ऐला, हुशार आहेत की हे लोक! बाकीच्यांनी काय बांगड्या भरलेल्या का? जेत्यांचं राजकारण म्हणावं तर शोषित तसा का राहतो ह्याचाही विचार व्हायला हवा की! जुन्या जातींच्या व्यवस्था मोडल्या तरी नव्या यायला कितीसा वेळ? जगाची निर्मितीच असमतोलामुळं झाली नि जग असेपर्यंत असमतोल कायम राहील ही वस्तुस्थिती आहे. समानता हा आदर्श वाद आहे नि तो सत्यत्वात येणं अशक्य आहे. आर्थिक, सामाजिक, वैचारिक, शारिरीक, नैसर्गिक कमी अधिक पणातून हे असमतोल वारंवार आपलं अस्तित्व वेगवेगळ्या प्रकारे दाखवून देत राहिले आहेत. आत्ता देखील आहेत नि नंतर देखील असतील. फक्त ह्यामध्ये नैसर्गिक कलाप्रमाणं त्या त्या व्यक्तिच्या नि समाजाच्या अनुरुप व्यवसायाची, उद्योगाची निवड करण्याचं पूर्ण नि एकमेकांच्या निकडी लक्षात घेऊन निकोप स्पर्धा हे हातात असू शकतं. ते व्हावं. व्हायलाच हवं असा आग्रह आपण धरु शकतो.

In reply to by प्यारे१

३.५% वाल्यांनी ९६.५% वर वचक ठेवावा, त्यांचा सातत्यानं मुखभंग करावा, त्यां ना सगळ्यापासून वंचित ठेवावं वगैरे ऐकलं
तेही त्यांच्या सुक्त आणि स्मृती नावाच्या श्लोक्बध्द कवितांच्या सहाय्याने ...रादर त्यातल्याही केवळ ५.५% श्लोकांच्या सहाय्याने !! खरचं आश्चर्यच आहे... हआयला श्लोक आहेत की म्यॅजिक स्पेल्स ... :crazy: अवांतरः ह्यावरुन त्या गायत्रीमंत्राच्या पॉवर वरील धाग्याची आठवण झाली :D

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 02/04/2014 - 17:19
३.५% वाल्यांनी ९६.५% वर वचक ठेवावा, त्यांचा सातत्यानं मुखभंग करावा, त्यां ना सगळ्यापासून वंचित ठेवावं वगैरे ऐकलं की ३.५ % वाल्यांबद्दल कौतुक वाटावं की त्यांच्याबद्दल असूया वाटावी हाच एक विषय डोक्यात येतो. ऐला, हुशार आहेत की हे लोक! बाकीच्यांनी काय बांगड्या भरलेल्या का? जेत्यांचं राजकारण म्हणावं तर शोषित तसा का राहतो ह्याचाही विचार व्हायला हवा की!
मुळात फक्त ब्राह्मण विरुद्ध अन्य समाज हा सामनाच चूक आहे. असा सामना कधीच नव्हता. हा फक्त अलीकडच्या ब्राह्मणद्वेषाधारित प्रोपोगंडाचा परिणाम आहे. ब्राह्मणक्षत्रियांचा अलायन्स हा अतिप्राचीन काळापासून आहे. यात परस्परसामंजस्य होते, कारण प्रत्येकाची क्षेत्रे ठरलेली होती. एखादा राजा विद्वान झाला किंवा एखादा ब्राह्मण राजकारणात पुढे आला म्हणून अख्खी जात आपापला धंदा बदलत नसे. ते चित्र आहे तसेच राही. दोहोंचे मिळून राज्य होते. एकाचे प्रत्यक्ष भूमीवर तर एकाचे विचारपद्धतीवर- त्यालाच कल्चर-पॉवर काँप्लेक्स अशी संज्ञा आहे-आत्ताच्या मिलिटरी-इंडस्ट्रियल काँप्लेक्ससारखी. सध्या संभाजी ब्रिगेडसारख्या संघटना वेगळे वैचारिक अधिष्ठान देऊ पाहताहेत, जे अजून एकारलेले आहे. पण त्यांना तितके डोके नसल्याने त्यांनी कितीही बोंबाबोंब केली तरी ती तेवढ्यापुरतीच राहणार हे नक्की. त्या संघटनेचे एकारलेपणच त्यांच्या मुळाशी आज ना उद्या येईल-अन नक्कीच येईल. बाकी असमानता अनादिकाळापासून होती आणि पुढेही ती तशीच राहणार हे सत्य आहेच-त्याला विरोध करणे मूर्खपणा आहे. मग कशाला विरोध करावा? तर हायरार्कीला, तिच्या चढणीला.. जन्माधारित व्यवस्थेच्या समर्थनाला. अर्थात, ग्रंथ नसते तर असमानता नसती इ.इ. सुद्धा चुकीचे आहेच, पण ग्रंथांतल्या विचारांना विरोध करणे अशासाठी महत्त्वाचे आहे की त्यामुळे समाजाला विचार करणे भाग पडते.
फक्त ह्यामध्ये नैसर्गिक कलाप्रमाणं त्या त्या व्यक्तिच्या नि समाजाच्या अनुरुप व्यवसायाची, उद्योगाची निवड करण्याचं पूर्ण नि एकमेकांच्या निकडी लक्षात घेऊन निकोप स्पर्धा हे हातात असू शकतं. ते व्हावं. व्हायलाच हवं असा आग्रह आपण धरु शकतो.
अर्थातच सहमत.

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन 02/04/2014 - 17:23
शिवाय संघटित अल्पसंख्याकांनी असंघटित बहुसंख्य लोकांचा बुद्धिभेद करून म्हणा किंवा अन्य कशा मार्गाने म्हणा, त्यांवर सत्ता गाजवणे हे जगात सर्व काळी अन सर्व ठिकाणी घडत आलेले आहे. त्यामुळे त्यातही काही नवीन नाही. फक्त या संघटितांमध्ये फक्त साडेतीन टक्केवाले नव्हते इतकेच.

In reply to by बॅटमॅन

अवतार 02/04/2014 - 20:46
फक्त या संघटितांमध्ये फक्त साडेतीन टक्केवाले नव्हते इतकेच.
हे साडेतीन टक्केवाले तरी मरायला संघटित केव्हा झाले होते? सतत ९६.५ टक्क्यांची भीती दाखवून आजही ब्रिगेडच्या काळात देखील जे संघटित व्हायला तयार नाहीत त्यांना इतिहासात तरी एकत्र येण्याचे कारणच काय होते? शंभूराजांच्या दरबारी एक बळाने मुसलमान केलेला कुलकर्णी परत धर्मात घ्या म्हणून विनवणी करत होता तेव्हा त्याला विरोध करणारे हे ह्याच साडेतीन टक्क्यांमधील होते. त्या विरोधाला न जुमानता त्या कुलकर्णीला धर्मात घेणाऱ्या शंभूराजांवर डूख धरणारे देखील हेच होते. आपल्याच जातीतला माणूस आपल्याच धर्मात परत येत असतांना त्यात मोडता घालणाऱ्यांना संघटित म्हणावे तरी कसे? संघटित असेलच तर तो पुरोहित वर्ग आणि सत्ताधारी वर्ग होता, साडेतीन टक्केवाले नव्हे.

In reply to by अवतार

बॅटमॅन 03/04/2014 - 12:15
संघटित असेलच तर तो पुरोहित वर्ग आणि सत्ताधारी वर्ग होता, साडेतीन टक्केवाले नव्हे.
साडेतीन टक्केवाले म्ह. नक्की कोण? अल्पसंख्याक समाज इ. सारखं बोलू नका हो. ब्राह्मण म्हणायचं असेल तर सरळ तसं म्हणा.धर्माबद्दल खुळचट कल्पना बाळगून असलेले लोक आपापल्या हक्कांबद्दल संघटित असतातच. एका ठिकाणच्या कृतीवरून दुसर्‍या ठिकाणच्या कृतीचा अंदाज लावला जाऊ नये. असो.

In reply to by बॅटमॅन

मारकुटे 02/04/2014 - 19:11
>>>मुळात फक्त ब्राह्मण विरुद्ध अन्य समाज हा सामनाच चूक आहे. असा सामना कधीच नव्हता. हा फक्त अलीकडच्या ब्राह्मणद्वेषाधारित प्रोपोगंडाचा परिणाम आहे. ब्राह्मणक्षत्रियांचा अलायन्स हा अतिप्राचीन काळापासून आहे. यात परस्परसामंजस्य होते, कारण प्रत्येकाची क्षेत्रे ठरलेली होती बराचसा सहमत असलो तरी ब्राह्मण विरुध्द क्षत्रिय संघर्ष आहेच आणि तो सुद्धा एकमेक्कांच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी करण्यासाठी. राजर्षी ब्रह्मर्षी इत्यादी संदर्भ माहित असतीलच :)

In reply to by मारकुटे

बॅटमॅन 02/04/2014 - 19:21
तो प्रकार ब्रिटिशपूर्व काळात फार क्वचित कधीतरी झालेला आहे. वेदोक्त प्रकरणानंतर शाहूमहाराजांच्या पाठिंब्याने कोल्लाप्रात क्षात्र वैदिक पाठशाळा तयार केली गेली, क्षात्रजगद्गुरूंची पोस्टही तयार करण्यात आली. तेवढे सोडल्यास आधीचं उदा. इतकं डिरेक्ट नैये. बौद्ध अन जैन धर्मातली काही मांडणी ब्राह्मणाऐवजी क्षत्रिय श्रेष्ठ अशी आहे, उदा. (भौतेक) अश्वमेध यज्ञ करताना यजमानाच्या वरची पोझिशन ही ब्राह्मणाची असते ती यांच्याप्रमाणे पाहिले असता क्षत्रियाचे स्थान वरती आहे. पण मुख्य गोष्ट अशी आहे, की हा संघर्ष फार तीव्र झालेला ब्रिटिशपूर्व काळात तरी कधी माहिती नै. एखादे उदा. दिलेत तर तेवढीच माहितीत भर पडेल. विश्वामित्रांचं उदा. लागू पडतही नै, कारण तेव्हा क्षत्रियाचे ब्राह्मण होणे धर्मसंमत होते. हरित नामक एक राजा होता, ज्याच्या नावाने वैष्णव ब्राह्मणांचे हरितस गोत्रही आहे. http://en.wikipedia.org/wiki/Harita पण अशी किती उदा. होती? अन मुख्य म्ह. राजा हरिताचे उदा. हे संघर्षाचे उदा. नै.

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस 02/04/2014 - 20:10
विश्वामित्रांचं उदा. लागू पडतही नै, कारण तेव्हा क्षत्रियाचे ब्राह्मण होणे धर्मसंमत होते.
नै बे. नाहीतर विश्वामित्राला राजर्षी चा ब्रह्मर्षी व्हायला इतकी यातायात करावी लागती ना.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 03/04/2014 - 12:14
हो, पण मग राजा हरित क्षत्रियाचा ब्राह्मण झालाच की. विश्वामित्राला जास्ती खपायला लागलं कारण वसिष्ठाबरोबर त्याची खुन्नस होती इतकंच.

In reply to by बॅटमॅन

पैसा 03/04/2014 - 12:45
हेच लिहायला आले होते. विश्वामित्राच्या तापट स्वभावामुळे आणि मोहात पडण्यामुळे त्याला ब्रह्मर्षी व्हायला वेळ लागत होता. एक गोष्ट आहे की विश्वामित्र एकदा वसिष्ठाचा खून करायला दगड घेऊन गेला होता तेव्हा अरुंधतीबरोबर वसिष्ठ गप्पा मारत बसले होते. अरुंधती म्हणाली की "काय सुंदर चांदणे पडले आहे ना!" त्यावर वसिष्ठ म्हणाले, "हो, अगदी विश्वामित्राच्या तपश्चर्येच्या तेजासारखं!" ते ऐकून विश्वामित्राला उपरती झाली. वसिष्ठ ऋषींना कितीही त्रास दिला तरी ते आपला दुस्वास करत नाहीत हे लक्षात येऊन त्याने वसिष्ठाबद्दलचा किंतु मनातून काढून टाकला आणि मग तपश्चर्या करून तो ब्रह्मर्षी पदाला पावला.

In reply to by बॅटमॅन

मारकुटे 03/04/2014 - 11:13
अख्खा परशुरामाचा भृगु वंशाचा इतिहास (भले तो नंतर दामटून घुसाडलेला असो) ब्राह्मण विरुद्द्घ क्षत्रिय असाच संघर्ष आहे. अर्थात त्याला सुद्धा अनेक कंगोरे आहेतच पण अगदी गळ्यात गळे घालून कधीच इथला समाज एकत्र नव्हता.

In reply to by मारकुटे

बॅटमॅन 03/04/2014 - 12:16
पण हा एक औटलायर आहे. गळ्यात गळे घालून इथला समाज कधी एकत्र नव्हता हे मान्य आहे, पण इन जण्रल अशी उदा. लै कमी आहेत इतकेच म्हण्णे आहे.

In reply to by बॅटमॅन

@अर्थात, ग्रंथ नसते तर असमानता नसती इ.इ. सुद्धा चुकीचे आहेच, पण ग्रंथांतल्या विचारांना विरोध करणे अशासाठी महत्त्वाचे आहे की त्यामुळे समाजाला विचार करणे भाग पडते. >>> +++१११ दॅट्स इट!!!

मारकुटे 03/04/2014 - 11:16
माझे अस्तित्व खुपत असल्यास मला ठार मारण्याचा पर्याय तुम्हाला आहे, परंतु रक्ताने लडबडलेले तुमचे हात मरेपर्यंत तुम्हाला तुमचीच "चुक" होती ही जाणीव करुन देतील. - दुसरं कोण, मीच.

In reply to by मारकुटे

मारकुटे , हा प्रतिसाद काही कळाला नाही बुवा . बाकी
माझे अस्तित्व खुपत असल्यास मला ठार मारण्याचा पर्याय तुम्हाला आहे, परंतु रक्ताने लडबडलेले तुमचे हात मरेपर्यंत तुम्हाला तुमचीच "चुक" होती ही जाणीव करुन देतील. .
अहो आम्ही हॅन्डग्लोव्स वापरु .हाकानाका :D

In reply to by प्रसाद गोडबोले

मारकुटे 03/04/2014 - 13:57
द्रुपल मधे असलेला घोळ आहे तो. एका टॅबमधे सदस्य माहिती संपादन आणि दुसर्या टॅगमधे प्रतिसाद लेखन केले आणि दोन्ही जर जवळपास एकावेळेस सेव्ह केले तर मजकुर अदलाबदल होते. बग आहे तो. नंतर प्रतिसाद सुधारणा करता येत नसल्याने प्रतिसाद तसाच राहिला. आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल दिलगीर आहे. ग्लोव्हजवर सुद्धा रक्ताचे शिंतोडे रहातात आणि हाताप्रमाणाणे धुतायेत नाहीत.

In reply to by मारकुटे

ग्लोव्हजवर सुद्धा रक्ताचे शिंतोडे रहातात आणि हाताप्रमाणाणे धुतायेत नाहीत
अहो , युज & थ्रो ग्लोव्स हो ... डाक्टर लोकं ऑपरेशन करताना वापरतात अन नंतर टाकुन देतात ते :D

वैज्ञानिक माहीती उत्तम पण त्यावरून काढलेले निष्कर्ष नेहेमीप्रमाणेच विनोदी. पण तुमच्या लेखातून खूप उत्तम माहिती खूप कमी श्रमात आम्हाला मिळते. कारण ती सगळी वाचण्याचे, संकलनाचे आणि नेटके पणाने मांडण्याचे परिश्रम तुम्ही आधीच घेतलेले असतात. परंतु निष्कर्ष मात्र कायम एका विशिष्ठ प्रकारेच विचार केल्याने थोडेसे गंडलेले वाटतात. पण असो.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मारकुटे 23/03/2014 - 14:34
अगदी सहमत आहे. आणि काही करुन सर्वसमावेशक धर्माविरुद्ध बोलणे सिद्ध करण्यासाठी बायबल कुराण वेद एका पंक्तीत बसवून धंतड तत्त्ड टेर्‍या बडवायच्या. मुदलात तिन्ही ग्रंथ वाचणे सोडा हात लावूनही पाहिलेले आहेत की नाही ही शंकाच असते. असो. एकच एक विज्ञान एके विज्ञान घोकणार्‍या आणि विज्ञानानेच जग तरणार आहे नाही तर ते बुडलेच ब्वा अशा भ्रामक विचारांच्या अंधश्रद्ध विज्ञानवाद्यांमुळे सध्या करमणुक छान होते हे मात्र नक्की :)

छान आहे लेक।.. अगदी सगळाच नीट वाचला नाही अजुन.. पण मुद्दा समजलाय.. पण तसंही.. जात ही घरातल्या संस्काराशीच निगडीत असते.. उद्या हिंदु माळ्याचा मुलगा समजा अगदी मुसलमान घरात चुकुन वाढला, तरी तो वागणार बोलणार मुसलमाना सारखा.. तेच त्याच्या जातीच लक्षण आहे. आणि आपल्या जातीला / समाजाला/ राज्याला / देशाला / रंगाला इ. इ. सगळ्यात उच्च / योग्य समजणं हे सगळीकडेच दिसुन येतं..

In reply to by पिलीयन रायडर

मारकुटे 23/03/2014 - 14:36
छे छे अमेरिकेत वगैरे असेल तर ते शायंटीफिक असते हो... विठ्ठल विठठल म्हणत जवळ आलेला वारकरी कळकट मळकट पण गॉड ब्लेस यु म्हणुन जवळ आलेला अमेरीकन ऑसम !! नाही समजणार तुम्हाला... ;)

In reply to by नानासाहेब नेफळे

डोक्यावरुन गेला, परंतु त्या दातेरी चित्रांमुळे केसांचा भांग तरी पडला व्यवस्थीत!!!!हाकानाका, भांग पाडलात,धन्यवाद.

लेख छान आहे ... पण बरीच मते पटली नाहीत . ती काही लिस्ट डाऊन करत बसत नाही आता .... फकस्त
आता एव्हढे सगळे समजून घेतल्यावर कोणाला स्वत:चा वंश , जात आणि बापजादे यांचा अभिमान बाळगायचा असेल तर खुशाल बाळगावा ! वेदातले पुरुषसुक्त आणि बायबल कुराणातलि एकमेव आणि न बदलणारे "आदम इव्ह" हीच मानवी उत्पत्तीची खरी थेअरी मानायची असेल तर खुशाल मानावी !
हे जरा उगाचच वाटले ... जरी सर्व मानव एका आई पासुन जन्मलेले असले तरी एकसारखे दिसत नाहीत ...१००० वर्षांच्या उत्क्रांतीतुनच तर वंश जात वगैरे तयार झाले ना ? मग एकदम ते डिस्काऊंट का बरे करावेत ? बाकी एक अवांतर प्रश्न : आपण पुरुषसुक्त वाचले आहे का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 27/03/2014 - 14:36
पुरुषसूक्त सरळ सरळ जातीव्यवस्थेचे समर्थन करते. वेदात आहे म्हणून त्याला समर्थन द्यावे असे आजिबात वाटत नाही. तसेही ऋग्वेदातील उत्तरकालीन भाग आहे तो. मुद्दा मांडायची पद्धत कशीही असली तरी मूळ मुद्दा बरोबरच आहे. जातींमध्ये फरक असलेच तर त्यांच्या आसपासच्या भौतिक साधनांमुळे अन परंपरांमुळे येतात. त्यात जेनेटिक्स काही नसते. जातींच्या उतरंडीत उच्च ठिकाणी असलेल्यांना जातींचे समर्थन करावे वाटणारच, पण त्यात शास्त्रीय तथ्य काहीच नाही. समाजात सर्व प्रकारचे लोक सर्व काळी असतात, पण याचा अर्थ जातींमध्ये काही खास असते असा आजिबात नाही.

In reply to by बॅटमॅन

मारकुटे 28/03/2014 - 07:35
>>>जातींच्या उतरंडीत उच्च ठिकाणी असलेल्यांना जातींचे समर्थन करावे वाटणारच, असे काही नाही. सर्व जातीच्या लोकांना आपापल्या जातीचा अभिमान असतो. अनेकांना होय मी *** आहे असे अभिमानाने सांगतांना ऐकले आहे. आणि *** =ब्राह्मण दरवेळेलाच असते असे नाही. प्रत्येकाला आपली जात अतिशय प्रिय असते. >>>पण त्यात शास्त्रीय तथ्य काहीच नाही. शक्यता नाकारता येत नाही, >>>समाजात सर्व प्रकारचे लोक सर्व काळी असतात, काही गोरे लोक पण पाहिले आहेत ;) >>>पण याचा अर्थ जातींमध्ये काही खास असते असा आजिबात नाही. जातीमधे असलेच तर एक गुण नक्की आहे ज्यांचे प्रेम विवाह होत नाही, होऊ शकत नाहीत त्यांना लग्नासाठी मुलगी मिळण्याची शक्यता जातीतला/ जातीतली असल्याने वाढते. अर्थात जातीमुळे ते टिकेल याची खात्री नाही. तसेही हल्ली तीन वर्षांच्यावर लग्न टिकले की मुलामुलीत दोष आहे असे मानतात हे वेगळे.

In reply to by मारकुटे

बॅटमॅन 28/03/2014 - 12:10
प्रत्येकाला आपली जात अतिशय प्रिय असते.
उतरंडीत आपल्यापेक्षा वर असलेल्यांसमोर दाखवण्यापेक्षा खाली असलेल्यांपुढे दाखवणे जास्त प्रिय असते.
तसेही हल्ली तीन वर्षांच्यावर लग्न टिकले की मुलामुलीत दोष आहे असे मानतात हे वेगळे.
लग्न आणि नोकरीत गल्लत झालीय का? नसेल तर सोर्स संध्यानंद आहे का?

In reply to by बॅटमॅन

मारकुटे 29/03/2014 - 10:19
>>>उतरंडीत आपल्यापेक्षा वर असलेल्यांसमोर दाखवण्यापेक्षा खाली असलेल्यांपुढे दाखवणे जास्त प्रिय असते. आरक्षणामुळे हे उलट झाले आहे. >>>लग्न आणि नोकरीत गल्लत झालीय का? नसेल तर सोर्स संध्यानंद आहे का? समाजात काय चालू आहे हे समजायला वर्तमानपत्र वाचण्याची गरज नाही.

In reply to by बॅटमॅन

सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात्। स भूमिं विश्वतो वृत्वात्यतिष्ठद्दशांगुलमं॥१ पुरुष एवेदम् यत् भूतम् यच्च भव्यम्। उतामृतत्वस्येशानो यदह्नेना तिरोहति॥२ एतावानस्य महिमातो ज्यायांश्च पूरुषः। पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि॥३॥ त्रिपादूर्द्ध्वः उदैत् पुरुषः पादोस्येहा भवात् पुनः। ततो विष्वङ् व्यक्रामच्छाशनान शने अभि॥४ तस्मात् विराडजायत विराजो अधिपूरुषः। सहातो अत्यरिच्यत पश्चात् भूमिमथॊ पुरः॥५ यत् पुरुषेण् हविषा देवा यज्ञमतन्वत। वसन्तो अस्या सीदाज्यम् ग्रीष्म इद्ध्म शरधवि॥६ सप्तास्यासन्परिधयस्त्रिः सप्त समिधः कृताः। देवा यद्यज्ञं तन्वाना अबध्नन्पुरुषं पशुं॥७॥ तं यज्ञं बर्हिषि प्रौक्षन्पुरुषं जातमग्रतः। तेन देवा अयजन्त साध्या ऋषयश्च ये॥८॥ तस्माद्यज्ञात्सर्वहुतः संभृतं पृषदाज्यं। पशून्तांश्चक्रे वायव्यानारण्यान्ग्राम्याश्च ये॥९॥ तस्माद्यज्ञात्सर्वहुत ऋचः सामानि जज्ञिरे। छंदांसि जज्ञिरे तस्माद्यजुस्तस्मादजायत॥१०॥ तस्मादश्वा अजायंत ये के चोभयादतः। गावो ह जज्ञिरे तस्मात्तस्माज्जाता अजावयः॥११॥ यत्पुरुषं व्यदधुः कतिधा व्यकल्पयन्। मुखं किमस्य कौ बाहू का उरू पादा उच्येते॥१२॥ ब्राह्मणोऽस्य मुखामासीद्वाहू राजन्यः कृतः। ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत॥१३॥ चंद्रमा मनसो जातश्चक्षोः सूर्यो अजायत। मुखादिंद्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुरजायत॥१४॥ नाभ्या आसीदंतरिक्षं शीर्ष्णो द्यौः समवर्तत। पद्भ्यां भूमिर्दिशः श्रोत्रात्तथा लोकाँ अकल्पयन्॥१५॥ वेदाहमेतम् पुरुषम् महान्तम् आदित्यवर्णम् तमसस्तु पारे। सर्वाणि रूपाणि विजित्य धीरो नामानि कृत्वा भिवदन्यदास्ते॥१६ धाता पुरस्ताद्यमुदाजहार शक्रफ्प्रविद्वान् प्रतिशश्चतस्र। तमेवम् विद्वान् अमृत इह भवति नान्यफ्पन्धा अयनाय विद्यते॥१७ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्। ते ह नाकं महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्याः संति देवा:॥१८॥ संस्कृत विकीपेडियावर वरील प्रत मिळाली .... आता १८ श्लोकांच्या ह्या सुक्तापैकी किती श्लोक जातीव्यवस्थेचे समर्थन करतात ह्याचा जरासा अभास करुया ....अरेच्चा , फक्त एक १३ वा श्लोक
ब्राह्मणोऽस्य मुखामासीद्वाहू राजन्यः कृतः। ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत॥१३॥
हा श्लोक सोडला तर कुठेच जातीव्यवस्थेविषयी( प्रीसाईजली , वर्णव्यवस्थेविषयी ) काहीच सापडत नाहीये ... त्यातही कोणी कोणापेक्षा तरी ग्रेट असा सुर दिसत नाहीये ... असा एखाद दुसरा श्लोक पकडुन एखादे काव्य जातीयवादी घोषित करायचे ठरवले तर मग गीते मध्ये तर देव सरळ सरळ म्हणतोय की चातुर्वणं मया सृष्टम ... मग आता काय करायचं ? अग्नये स्वाहा: ? अवांतर : एनी वे १/१८ म्हणजे केवळ ५.५५% ... I am ok with that much जातीयता ;) :D अतिअवांतर : मनुस्म्रूतीतील किती श्लोक वर्णव्यवस्थे विषयी बोलतात ? असे एक कुतुहल जागे झाले आहे ... आता तपासुन पाहिले पाहिजे

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 02/04/2014 - 16:58
थोडा % वारीचा विषय निघाला म्हणून. मुळातच ३.५% विरुद्ध ९६.५% असंच चित्र मी ऐकत आलेलो आहे. ३.५% वाल्यांनी ९६.५% वर वचक ठेवावा, त्यांचा सातत्यानं मुखभंग करावा, त्यां ना सगळ्यापासून वंचित ठेवावं वगैरे ऐकलं की ३.५ % वाल्यांबद्दल कौतुक वाटावं की त्यांच्याबद्दल असूया वाटावी हाच एक विषय डोक्यात येतो. ऐला, हुशार आहेत की हे लोक! बाकीच्यांनी काय बांगड्या भरलेल्या का? जेत्यांचं राजकारण म्हणावं तर शोषित तसा का राहतो ह्याचाही विचार व्हायला हवा की! जुन्या जातींच्या व्यवस्था मोडल्या तरी नव्या यायला कितीसा वेळ? जगाची निर्मितीच असमतोलामुळं झाली नि जग असेपर्यंत असमतोल कायम राहील ही वस्तुस्थिती आहे. समानता हा आदर्श वाद आहे नि तो सत्यत्वात येणं अशक्य आहे. आर्थिक, सामाजिक, वैचारिक, शारिरीक, नैसर्गिक कमी अधिक पणातून हे असमतोल वारंवार आपलं अस्तित्व वेगवेगळ्या प्रकारे दाखवून देत राहिले आहेत. आत्ता देखील आहेत नि नंतर देखील असतील. फक्त ह्यामध्ये नैसर्गिक कलाप्रमाणं त्या त्या व्यक्तिच्या नि समाजाच्या अनुरुप व्यवसायाची, उद्योगाची निवड करण्याचं पूर्ण नि एकमेकांच्या निकडी लक्षात घेऊन निकोप स्पर्धा हे हातात असू शकतं. ते व्हावं. व्हायलाच हवं असा आग्रह आपण धरु शकतो.

In reply to by प्यारे१

३.५% वाल्यांनी ९६.५% वर वचक ठेवावा, त्यांचा सातत्यानं मुखभंग करावा, त्यां ना सगळ्यापासून वंचित ठेवावं वगैरे ऐकलं
तेही त्यांच्या सुक्त आणि स्मृती नावाच्या श्लोक्बध्द कवितांच्या सहाय्याने ...रादर त्यातल्याही केवळ ५.५% श्लोकांच्या सहाय्याने !! खरचं आश्चर्यच आहे... हआयला श्लोक आहेत की म्यॅजिक स्पेल्स ... :crazy: अवांतरः ह्यावरुन त्या गायत्रीमंत्राच्या पॉवर वरील धाग्याची आठवण झाली :D

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 02/04/2014 - 17:19
३.५% वाल्यांनी ९६.५% वर वचक ठेवावा, त्यांचा सातत्यानं मुखभंग करावा, त्यां ना सगळ्यापासून वंचित ठेवावं वगैरे ऐकलं की ३.५ % वाल्यांबद्दल कौतुक वाटावं की त्यांच्याबद्दल असूया वाटावी हाच एक विषय डोक्यात येतो. ऐला, हुशार आहेत की हे लोक! बाकीच्यांनी काय बांगड्या भरलेल्या का? जेत्यांचं राजकारण म्हणावं तर शोषित तसा का राहतो ह्याचाही विचार व्हायला हवा की!
मुळात फक्त ब्राह्मण विरुद्ध अन्य समाज हा सामनाच चूक आहे. असा सामना कधीच नव्हता. हा फक्त अलीकडच्या ब्राह्मणद्वेषाधारित प्रोपोगंडाचा परिणाम आहे. ब्राह्मणक्षत्रियांचा अलायन्स हा अतिप्राचीन काळापासून आहे. यात परस्परसामंजस्य होते, कारण प्रत्येकाची क्षेत्रे ठरलेली होती. एखादा राजा विद्वान झाला किंवा एखादा ब्राह्मण राजकारणात पुढे आला म्हणून अख्खी जात आपापला धंदा बदलत नसे. ते चित्र आहे तसेच राही. दोहोंचे मिळून राज्य होते. एकाचे प्रत्यक्ष भूमीवर तर एकाचे विचारपद्धतीवर- त्यालाच कल्चर-पॉवर काँप्लेक्स अशी संज्ञा आहे-आत्ताच्या मिलिटरी-इंडस्ट्रियल काँप्लेक्ससारखी. सध्या संभाजी ब्रिगेडसारख्या संघटना वेगळे वैचारिक अधिष्ठान देऊ पाहताहेत, जे अजून एकारलेले आहे. पण त्यांना तितके डोके नसल्याने त्यांनी कितीही बोंबाबोंब केली तरी ती तेवढ्यापुरतीच राहणार हे नक्की. त्या संघटनेचे एकारलेपणच त्यांच्या मुळाशी आज ना उद्या येईल-अन नक्कीच येईल. बाकी असमानता अनादिकाळापासून होती आणि पुढेही ती तशीच राहणार हे सत्य आहेच-त्याला विरोध करणे मूर्खपणा आहे. मग कशाला विरोध करावा? तर हायरार्कीला, तिच्या चढणीला.. जन्माधारित व्यवस्थेच्या समर्थनाला. अर्थात, ग्रंथ नसते तर असमानता नसती इ.इ. सुद्धा चुकीचे आहेच, पण ग्रंथांतल्या विचारांना विरोध करणे अशासाठी महत्त्वाचे आहे की त्यामुळे समाजाला विचार करणे भाग पडते.
फक्त ह्यामध्ये नैसर्गिक कलाप्रमाणं त्या त्या व्यक्तिच्या नि समाजाच्या अनुरुप व्यवसायाची, उद्योगाची निवड करण्याचं पूर्ण नि एकमेकांच्या निकडी लक्षात घेऊन निकोप स्पर्धा हे हातात असू शकतं. ते व्हावं. व्हायलाच हवं असा आग्रह आपण धरु शकतो.
अर्थातच सहमत.

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन 02/04/2014 - 17:23
शिवाय संघटित अल्पसंख्याकांनी असंघटित बहुसंख्य लोकांचा बुद्धिभेद करून म्हणा किंवा अन्य कशा मार्गाने म्हणा, त्यांवर सत्ता गाजवणे हे जगात सर्व काळी अन सर्व ठिकाणी घडत आलेले आहे. त्यामुळे त्यातही काही नवीन नाही. फक्त या संघटितांमध्ये फक्त साडेतीन टक्केवाले नव्हते इतकेच.

In reply to by बॅटमॅन

अवतार 02/04/2014 - 20:46
फक्त या संघटितांमध्ये फक्त साडेतीन टक्केवाले नव्हते इतकेच.
हे साडेतीन टक्केवाले तरी मरायला संघटित केव्हा झाले होते? सतत ९६.५ टक्क्यांची भीती दाखवून आजही ब्रिगेडच्या काळात देखील जे संघटित व्हायला तयार नाहीत त्यांना इतिहासात तरी एकत्र येण्याचे कारणच काय होते? शंभूराजांच्या दरबारी एक बळाने मुसलमान केलेला कुलकर्णी परत धर्मात घ्या म्हणून विनवणी करत होता तेव्हा त्याला विरोध करणारे हे ह्याच साडेतीन टक्क्यांमधील होते. त्या विरोधाला न जुमानता त्या कुलकर्णीला धर्मात घेणाऱ्या शंभूराजांवर डूख धरणारे देखील हेच होते. आपल्याच जातीतला माणूस आपल्याच धर्मात परत येत असतांना त्यात मोडता घालणाऱ्यांना संघटित म्हणावे तरी कसे? संघटित असेलच तर तो पुरोहित वर्ग आणि सत्ताधारी वर्ग होता, साडेतीन टक्केवाले नव्हे.

In reply to by अवतार

बॅटमॅन 03/04/2014 - 12:15
संघटित असेलच तर तो पुरोहित वर्ग आणि सत्ताधारी वर्ग होता, साडेतीन टक्केवाले नव्हे.
साडेतीन टक्केवाले म्ह. नक्की कोण? अल्पसंख्याक समाज इ. सारखं बोलू नका हो. ब्राह्मण म्हणायचं असेल तर सरळ तसं म्हणा.धर्माबद्दल खुळचट कल्पना बाळगून असलेले लोक आपापल्या हक्कांबद्दल संघटित असतातच. एका ठिकाणच्या कृतीवरून दुसर्‍या ठिकाणच्या कृतीचा अंदाज लावला जाऊ नये. असो.

In reply to by बॅटमॅन

मारकुटे 02/04/2014 - 19:11
>>>मुळात फक्त ब्राह्मण विरुद्ध अन्य समाज हा सामनाच चूक आहे. असा सामना कधीच नव्हता. हा फक्त अलीकडच्या ब्राह्मणद्वेषाधारित प्रोपोगंडाचा परिणाम आहे. ब्राह्मणक्षत्रियांचा अलायन्स हा अतिप्राचीन काळापासून आहे. यात परस्परसामंजस्य होते, कारण प्रत्येकाची क्षेत्रे ठरलेली होती बराचसा सहमत असलो तरी ब्राह्मण विरुध्द क्षत्रिय संघर्ष आहेच आणि तो सुद्धा एकमेक्कांच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी करण्यासाठी. राजर्षी ब्रह्मर्षी इत्यादी संदर्भ माहित असतीलच :)

In reply to by मारकुटे

बॅटमॅन 02/04/2014 - 19:21
तो प्रकार ब्रिटिशपूर्व काळात फार क्वचित कधीतरी झालेला आहे. वेदोक्त प्रकरणानंतर शाहूमहाराजांच्या पाठिंब्याने कोल्लाप्रात क्षात्र वैदिक पाठशाळा तयार केली गेली, क्षात्रजगद्गुरूंची पोस्टही तयार करण्यात आली. तेवढे सोडल्यास आधीचं उदा. इतकं डिरेक्ट नैये. बौद्ध अन जैन धर्मातली काही मांडणी ब्राह्मणाऐवजी क्षत्रिय श्रेष्ठ अशी आहे, उदा. (भौतेक) अश्वमेध यज्ञ करताना यजमानाच्या वरची पोझिशन ही ब्राह्मणाची असते ती यांच्याप्रमाणे पाहिले असता क्षत्रियाचे स्थान वरती आहे. पण मुख्य गोष्ट अशी आहे, की हा संघर्ष फार तीव्र झालेला ब्रिटिशपूर्व काळात तरी कधी माहिती नै. एखादे उदा. दिलेत तर तेवढीच माहितीत भर पडेल. विश्वामित्रांचं उदा. लागू पडतही नै, कारण तेव्हा क्षत्रियाचे ब्राह्मण होणे धर्मसंमत होते. हरित नामक एक राजा होता, ज्याच्या नावाने वैष्णव ब्राह्मणांचे हरितस गोत्रही आहे. http://en.wikipedia.org/wiki/Harita पण अशी किती उदा. होती? अन मुख्य म्ह. राजा हरिताचे उदा. हे संघर्षाचे उदा. नै.

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस 02/04/2014 - 20:10
विश्वामित्रांचं उदा. लागू पडतही नै, कारण तेव्हा क्षत्रियाचे ब्राह्मण होणे धर्मसंमत होते.
नै बे. नाहीतर विश्वामित्राला राजर्षी चा ब्रह्मर्षी व्हायला इतकी यातायात करावी लागती ना.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 03/04/2014 - 12:14
हो, पण मग राजा हरित क्षत्रियाचा ब्राह्मण झालाच की. विश्वामित्राला जास्ती खपायला लागलं कारण वसिष्ठाबरोबर त्याची खुन्नस होती इतकंच.

In reply to by बॅटमॅन

पैसा 03/04/2014 - 12:45
हेच लिहायला आले होते. विश्वामित्राच्या तापट स्वभावामुळे आणि मोहात पडण्यामुळे त्याला ब्रह्मर्षी व्हायला वेळ लागत होता. एक गोष्ट आहे की विश्वामित्र एकदा वसिष्ठाचा खून करायला दगड घेऊन गेला होता तेव्हा अरुंधतीबरोबर वसिष्ठ गप्पा मारत बसले होते. अरुंधती म्हणाली की "काय सुंदर चांदणे पडले आहे ना!" त्यावर वसिष्ठ म्हणाले, "हो, अगदी विश्वामित्राच्या तपश्चर्येच्या तेजासारखं!" ते ऐकून विश्वामित्राला उपरती झाली. वसिष्ठ ऋषींना कितीही त्रास दिला तरी ते आपला दुस्वास करत नाहीत हे लक्षात येऊन त्याने वसिष्ठाबद्दलचा किंतु मनातून काढून टाकला आणि मग तपश्चर्या करून तो ब्रह्मर्षी पदाला पावला.

In reply to by बॅटमॅन

मारकुटे 03/04/2014 - 11:13
अख्खा परशुरामाचा भृगु वंशाचा इतिहास (भले तो नंतर दामटून घुसाडलेला असो) ब्राह्मण विरुद्द्घ क्षत्रिय असाच संघर्ष आहे. अर्थात त्याला सुद्धा अनेक कंगोरे आहेतच पण अगदी गळ्यात गळे घालून कधीच इथला समाज एकत्र नव्हता.

In reply to by मारकुटे

बॅटमॅन 03/04/2014 - 12:16
पण हा एक औटलायर आहे. गळ्यात गळे घालून इथला समाज कधी एकत्र नव्हता हे मान्य आहे, पण इन जण्रल अशी उदा. लै कमी आहेत इतकेच म्हण्णे आहे.

In reply to by बॅटमॅन

@अर्थात, ग्रंथ नसते तर असमानता नसती इ.इ. सुद्धा चुकीचे आहेच, पण ग्रंथांतल्या विचारांना विरोध करणे अशासाठी महत्त्वाचे आहे की त्यामुळे समाजाला विचार करणे भाग पडते. >>> +++१११ दॅट्स इट!!!

मारकुटे 03/04/2014 - 11:16
माझे अस्तित्व खुपत असल्यास मला ठार मारण्याचा पर्याय तुम्हाला आहे, परंतु रक्ताने लडबडलेले तुमचे हात मरेपर्यंत तुम्हाला तुमचीच "चुक" होती ही जाणीव करुन देतील. - दुसरं कोण, मीच.

In reply to by मारकुटे

मारकुटे , हा प्रतिसाद काही कळाला नाही बुवा . बाकी
माझे अस्तित्व खुपत असल्यास मला ठार मारण्याचा पर्याय तुम्हाला आहे, परंतु रक्ताने लडबडलेले तुमचे हात मरेपर्यंत तुम्हाला तुमचीच "चुक" होती ही जाणीव करुन देतील. .
अहो आम्ही हॅन्डग्लोव्स वापरु .हाकानाका :D

In reply to by प्रसाद गोडबोले

मारकुटे 03/04/2014 - 13:57
द्रुपल मधे असलेला घोळ आहे तो. एका टॅबमधे सदस्य माहिती संपादन आणि दुसर्या टॅगमधे प्रतिसाद लेखन केले आणि दोन्ही जर जवळपास एकावेळेस सेव्ह केले तर मजकुर अदलाबदल होते. बग आहे तो. नंतर प्रतिसाद सुधारणा करता येत नसल्याने प्रतिसाद तसाच राहिला. आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल दिलगीर आहे. ग्लोव्हजवर सुद्धा रक्ताचे शिंतोडे रहातात आणि हाताप्रमाणाणे धुतायेत नाहीत.

In reply to by मारकुटे

ग्लोव्हजवर सुद्धा रक्ताचे शिंतोडे रहातात आणि हाताप्रमाणाणे धुतायेत नाहीत
अहो , युज & थ्रो ग्लोव्स हो ... डाक्टर लोकं ऑपरेशन करताना वापरतात अन नंतर टाकुन देतात ते :D
लेखनविषय:
लेखनप्रकार

तुमचे पूर्वज किती ?

स्वत:च्या जातीविषयी अभिमान हे सर्व भारतीयांचे समान लक्षण आहे . आपल्या पूर्वजांविषयीचा अभिमान आणि मग त्यातून उद्भवणारा स्व जातीविषयक अभिमान मग त्यातूनच उगवणारा इतर जाती विषयीचा तुच्छतावाद हे भारतीय समाजाचे आणि परिणामि इथल्या अनेक धार्मिक , सामाजिक आणिक राजकीय विचारधारांचे प्रमुख अंग आहे . आनुवांशिकता , डी एन ए , असे विज्ञान सदृश शब्द वापरून या पुरातन मानसिकतेचे समर्थन केले जाते . प्रस्तुत लेखात आपण विज्ञानाच्या चष्म्यातून जातींकडे पहायचे आहे . चला तुमच्या आराम खुर्चीत जरा रेलून बसा .हातात एक गरम कॉफीचा वाफ़ाळता कप असू द्या . आपण मेंदूचा व्यायाम करणार आहोत .