शेवटच्या सोनोग्राफीला एक एप्रिल तारीख दिली गेली तेव्हा आमच्याकडचे सारेच त्या तारखेला न झाले तरच बरे असे म्हणत होते. कारण काय, तर एप्रिल फूलच्या दिवशीच झाले तर नशिबी आयुष्यभराची चिडवाचिडवी. मी मात्र या उलट मताचा. एखाद्या स्पेशल दिवशी होतेय तर चांगलेच की, चिडवाचिडवी एंजॉय करायची की झाले. पण होणारे मूल मात्र नशीबात याही पेक्षा स्पेशल दिवस घेऊन येणार आहे याची कल्पना मात्र तेव्हा आम्हा कोणालाच नव्हती.
तब्बल दोनेक आठवडे आधी म्हणजे अठरा मार्चलाच दुपारी बाराच्या सुमारास फोन खणखणला. पाणी कमी झालेय, बाळाची हालचाल मंदावली आहे, आज संध्याकाळीच अॅडमिट व्हायला सांगितले आहे.
चपखल ऑब्जर्व्हेशन.
In reply to चपखल ऑब्जर्व्हेशन. by अर्धवटराव
एक म्हण चपखल बसते " देअर इज
मेधाताईंची ही मुलाखत मी अजून
In reply to मेधाताईंची ही मुलाखत मी अजून by आतिवास
सक्रीय राजकारण...
कंटाळा आला राव आता....
डावी धोरणे
डावे उजवे कबुतरखाने
चोप्य-पस्ते
In reply to चोप्य-पस्ते by क्लिंटन
ह्म्म.. ज्ञानात भर!! त्या जरा
In reply to चोप्य-पस्ते by क्लिंटन
मार्मिक प्रतिसाद आहे.
In reply to मार्मिक प्रतिसाद आहे. by नितिन थत्ते
>>>त्या काळातला प्रमुख विरोधी
In reply to चोप्य-पस्ते by क्लिंटन
अरुंधती रॉय यांच्या "द डॉक्टर
आता फक्त रुमाल टाकून ठेवतो.
नेहमीप्रमाणे..
In reply to नेहमीप्रमाणे.. by विटेकर
>>नेहरुंची "साम्यवादाचे
पुढे जात असताना
- सोव्हीएट रशियात सर्वांना नॅचरल गॅस फुकट मिळायचा! अर्थात अॅट व्हॉट कॉस्ट हा एका वेगळ्य चर्चेचा मुद्दा आहे. पण जनतेला महीन्याला बिलं भरावी लागत नसत हे वास्तव होते. पुढे सोव्हीएट रशिया पडला, विभागला गेला. युक्रेन सरकारला ते शक्य होईना. मग करायचे काय? एका अर्थी तेच प्रश्न ऑलमोस्ट २५ वर्षांनी आजही अप्रत्यक्षपणे सतावत आहेत.
- भांडवलशाही अमेरीकेत: बेरोजगार व्यक्तींना हप्ता मिळणे आणि रोजच्या खाण्यासाठी फुडस्टँप मिळणे चालते. परीणामी अनेक बेरोजगार व्यक्ती आपली बुडं हलवत नाहीत अशी रीपब्लीकन्स ची तक्रार असते. त्यात काही अंशी तथ्य देखील असते. पण त्याच बरोबर हे देखील वास्तव आहे की ह्या श्रीमंत देशातील अनेक ठिकाणी शाळेत जाणार्या मुलांना ( ज्यांच्या आईवडीलांना रोजगार मिळतो) एकावेळचे खाणे हे शाळेत मिळणार्या सबसिडाईझ्ड रेट वर खावे लागते आणि तेव्हढ्याच खाण्यावर वाढत्या वयात दिवसरात्र रहावे लागते. (यात अतिशयोक्ती दुर्दैवाने अजिबात नाही).
ही दोन टोके आहेत. साम्यवादाने/समाजवादाने गरीबी गेलेली नाही. भांडवलवादाने नक्कीच संपत्ती वाटली गेली पण त्याचबरोबर विषमता पण वाढू लागली आहे. भारतात दिसणारी विषमता ही भयावह होत चालली आहे असे कधी कधी वाटते. पण त्याचे उत्तर हे नक्षलवादी अथवा अगदी बंगाली निष्क्रीय साम्यवाद असू शकत नाही, असे मला वाटते. या सर्व मनातल्या खळबळीतून विचारलेले प्रश्न होते - going forward.. भारत आज तरूण आहे. जर तरूणांनी आउट ऑफ बॉक्स विचार केला नाही तर खरे नाही असे वाटते. भारतापुरते... आज जर मध्यममार्गी समाजवाद हवा असला तर तो नक्की आजच्या काळासाठी कसा हवा? आणि मध्यममार्गी भांडवलवाद हवा असला तर तो कस हवा हा प्रश्न आहे. का अजून कुठला मार्ग आहे जो आपण चोखाळलेलाच नाही?धारावी
उत्तम चर्चा
In reply to उत्तम चर्चा by पैसा
प्रतिसाद
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
प्रतिसाद आवडला
In reply to प्रतिसाद आवडला by पैसा
पण उद्या समजा अशा स्केलची
In reply to पण उद्या समजा अशा स्केलची by क्लिंटन
>>> रिझर्व्ह बँक हा कडक
In reply to पण उद्या समजा अशा स्केलची by क्लिंटन
रिझर्व्ह बँक
In reply to रिझर्व्ह बँक by पैसा
रिझर्व्ह बँक
In reply to रिझर्व्ह बँक by पैसा
नवी बॅंक लायसेन्स
In reply to नवी बॅंक लायसेन्स by क्लिंटन
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by पैसा
अरेच्चा!
In reply to अरेच्चा! by विकास
मिळाली का उत्तरे?
मुक्तार्थव्यवस्थेने
छान चर्चा.
काय ठरलं मग?