मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वेरूळ : भाग ६ - नवी सफर (दशावतार लेणे)

प्रचेतस ·

पैसा 31/03/2014 - 23:43
लिखाण संक्षिप्त पण मस्त आहे. गुगलवर हे फोटो पाहिले तेव्हा एक क्षणभर काळजाचा ठोका चुकला होता, की सगळी शिल्पे अशी का दिसत आहेत! चुना कोणी आणि कशाला लावलाय? आपल्या लोकांचा काही नेम नाही!

In reply to by पैसा

प्रचेतस 01/04/2014 - 09:45
धन्यवाद. हे चुन्याचे काम बहुधा अहिल्याबाई होळकरांच्या कारकिर्दीत झालेले असावे. पुरातत्व खात्याने हे सगळे चुन्याचे अवशेष काळजीपूर्वक काढून मूळ शिल्पे पूर्ववत केली पाहिजेत.

In reply to by आत्मशून्य

प्यारे१ 01/04/2014 - 22:10
मत्स्य (जलचर), कूर्म (उभयचर), वराह (भूचर), नरसिंह (अर्धमानव, अर्धपशु), वामन (मानव शरीर असलेला पहिला), परशुराम, दाशरथी राम, कृष्ण, बुद्ध (ज्ञानावतार असं काहींचं म्हणणं आहे) आणि कलंकी

In reply to by अनुप ढेरे

प्रचेतस 15/04/2014 - 22:44
तसे विष्णूचे बरेच अवतार आहेत. मोहिनी, हयग्रीव, शेष, संकर्षण, धन्वंतरी इत्यादी. पण हे प्रमुख १० अवतार जे सरसकटपणे आढळतात.

In reply to by धन्या

चौकटराजा 15/04/2014 - 07:43
आजच तुझ्याबरोबर हे लेणे पाहण्याचा योग आला. दगडातही किती सौंदर्य असते ते मला आज कळाले. धन्याभाउंच्या नजरेत पाषाण सौंदर्य अवतरले 'अगा अघटित घडले ! " म्हणताना ते अश्म गहिवरले !

In reply to by धन्या

प्रशांत 14/04/2014 - 11:34
तुझ्याबरोबर हे लेणे पाहण्याचा योग आला
मस्त मज्जा आलि. या लेण्याला दशावतार का म्हणतात? असो.... पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत

In reply to by धन्या

कैलास लेणीत वल्लीबरोबर पुन्हा थोडा वेळ भटकंती करता आली. या सुंदर लेखमालिकांचे पुस्तक करावे, असं म्हणतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रशांत 14/04/2014 - 11:55
या सुंदर लेखमालिकांचे पुस्तक करावे, असं म्हणतो.

In reply to by प्रशांत

प्रचेतस 14/04/2014 - 13:03
धन्यवाद.
या लेण्याला दशावतार का म्हणतात?
वास्तविक इथे विष्णूचे दहा अवतार नाहीत. वराह, नरसिंह, वामन, कृष्ण हे चारच अवतार आणि पाचवी अनंतशयनी विष्णूची प्रतिमा येथे आहे. ह्या वैष्णव शिल्पांमुळेच ह्यास दशावतार लेणी समजले गेले. अर्थात ही नावे तुलनेने बरीच अलीकडची आहेत.

In reply to by प्रचेतस

सूड 14/04/2014 - 13:55
ही लेणी वल्ली सोबत पाहून लेण्यासंबंधी माहिती तर मिळालीच पण अंगात हाडे असतात आणि ती दुखतात असा वेगळा साक्षात्कारही झाला. ;)

शशिकांत ओक 24/01/2015 - 00:16
कैलास लेण्यातील अदभूतता लिंक एलियन हा विषय चेष्टेचा मानला जातो.वरील क्लिप मधील विचारातून परग्रहावरील लोकांना माना अथवा ना माना तो आपापल्या विचारधारेचा प्रश्न आहे... पण पहा तर काय म्हणतायत ते विचारक...
Let us do a simple math and see if historians could be right. I am going to assume that people worked every day for 18 years and for 12 hours straight with no breaks at all. I am going to ignore rainy days, festivals, war time and assume that people worked like robots ceaselessly. I am also going to ignore the time taken to create intricate carvings and complex engineering design and planning and just focus on the removal of rock. If 400,000 tons of rock were removed in 18 years, 22,222 tons of rock had to be removed every year. This means that 60 tons of rock was removed every day, which gives us 5 tons of rock removed every hour. I think we can all agree, that is not even possible today to remove 5 tons of rock from a mountain, every hour. Not even with all the so called advanced machines that we have. So, if it is not humanly possible, was it done by humans at all? Was this created with the help of extraterrestrial intelligence? Now, forget about creating such an extraordinary structure. Can human beings at least destroy this temple? In fact, Aurangzeb a Muslim king employed a thousand workers to completely demolish this temple. In 1682, he ordered that that the temple be destroyed, so that there would be no trace of it. Records show that a 1000 people worked for 3 years, and they could only do a very minimal damage. They could break and disfigure a few statues here and there, but they realized it is just not possible to completely destroy this temple. Aurangzeb finally gave up on this impossible task.

In reply to by शशिकांत ओक

वल्लीच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत ! वल्ली अद्भुत आणि अचाट काम करणा-या लोकांचं काम की सामान्य मजुरांचं काम आहे हे ? कोणी तरी एक प्रमुख अभियंता असावा त्याने सांगितले आणि इतरांनी केले ? काही संदर्भ ??? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 24/01/2015 - 08:51
ह्याबद्दल राष्ट्रकूट राजा कर्क दुसरा ह्याच्या शके ७३४ च्या बडोदे ताम्रपटात स्पष्ट उल्लेख आहे. एलापुराचलगताद्भूतसन्निवेशं यदीक्ष्य विस्मित्विमानचरामरेन्द्रा: | एतद्स्वयंभुशिवधाम न कृत्रिमे श्री- र्दुष्टे दृश्यन्ति सततं बहु चर्चयन्ति | भूयस्तथाविधकृतौ व्यवसायहाने- रेतन्मया कथमहो कृतमित्यकस्मात् | कर्तापि यस्य खलु विस्मयमाप शिल्पी तन्नाम कीर्त्नमकार्यत येन राज्ञा | विमानातून जाताना एलापुर येथील पर्वतावर बांधलेले अद्भूत देवालय पाहून देव विस्मित झाले ते आपल्याशीच म्हणू लागले, की हे देवालय स्वयंभू असावे कारण इतके सुंदर देवालय कृत्रिम असणे शक्यच नाही. ज्या शिल्पीने हे देवालय बांधले तो तर विस्मयाने याहीपेक्षा जास्त थक्क झाला, तो म्हणाला हे परम अद्भूत आहे, हे माझ्याने कसे बांधवले हेच माझे मला कळत नाही बाकी लेणे कोरायला १८ नाही तर १०० वर्षांपेक्षाही अधिक काळ लागला. राष्ट्रकूटांच्या किमान ३/४ पिढ्या तरी ह्या कामात खर्ची पडल्या.

In reply to by प्रचेतस

गणेशा 24/01/2015 - 15:37
बरोबर .. आता दुवा आठवत नाही, परंतु कैलास लेणे बनवण्यास २०० वर्ष लागलेली आहेत आणि १० पिढ्या ते बनवित होती असे नमुद होते बाकी माणवाने तयार केलेल्या गोष्टींवर आपण देवनिर्मित असे न म्ह्णता देवप्रेरीत असे म्हंटल्याने जास्त योग्य वाटते.

In reply to by प्रचेतस

शशिकांत ओक 26/01/2015 - 18:51
मित्रांनो,
देव (विमानातून जाताना) विस्मित झाले ते आपल्याशीच म्हणू लागले, की हे देवालय स्वयंभू असावे कारण इतके सुंदर देवालय कृत्रिम असणे शक्यच नाही. ज्या (त्याच विमानातून प्रवास करणाऱ्या देव)शिल्पीने हे देवालय बांधले तो तर विस्मयाने याहीपेक्षा जास्त थक्क झाला, तो म्हणाला हे परम अद्भूत आहे, हे माझ्याने कसे बांधवले हेच माझे मला कळत नाही
म्हणजे हे मानवेतर योनीचे काम आहे असे श्लोककर्त्याला सुचवायचे आहे काय... आता या आणखी एका फितीत शोधकर्ता काय म्हणतो...
Here is another one that is hiding in plain sight. You can see a channel on the ground and there is a small rectangular opening at the end of this passage that would drain the water to the other side of the temple. But, I went to the other side of this rock but guess what? It is a solid stone!! So, there is no other way, except that this rectangular opening leads to the underground. Notice that the rectangular opening is only large enough for a 10 year old to go in? Since adult human beings can't access it, was it designed for human beings at all? This is another hidden passage in Ellora caves that I tried to get through, but after 10 feet, it becomes so narrow that I can't go any further. Where do these mysterious tunnels lead? Who could have used such narrow passages? The other important question is: how can you carve such narrow passages if human beings cannot even get through them? Was it carved by humans at all? Were these carved for extraterrestrials that are smaller than human beings?
ती विवरे,खळगे,अद्याप कोणी भारतीयांनी कशी आत जाऊन पाहिली नाहीत वगैरे प्रश्न उठतात... याबाबत आपल्या ऑर्किलॉजिकल खात्याला काय सांगायचे आहे ते समजले तर बरे वाटेल.... ही फीत जुलै २०१४ मधील आहे...

In reply to by कंजूस

प्रचेतस 24/01/2015 - 15:51
देगलुरकर सर म्हणजे भारावून टाकणारे व्यक्तिमत्व. सुदैवाने त्यांचे भाषण ऐकण्याचा योग डेक्कन कॉलेजने आयोजित केलेल्या 'इतिहास आणि पुरातत्व' ह्या कार्यशाळेत आला होता.

पैसा 31/03/2014 - 23:43
लिखाण संक्षिप्त पण मस्त आहे. गुगलवर हे फोटो पाहिले तेव्हा एक क्षणभर काळजाचा ठोका चुकला होता, की सगळी शिल्पे अशी का दिसत आहेत! चुना कोणी आणि कशाला लावलाय? आपल्या लोकांचा काही नेम नाही!

In reply to by पैसा

प्रचेतस 01/04/2014 - 09:45
धन्यवाद. हे चुन्याचे काम बहुधा अहिल्याबाई होळकरांच्या कारकिर्दीत झालेले असावे. पुरातत्व खात्याने हे सगळे चुन्याचे अवशेष काळजीपूर्वक काढून मूळ शिल्पे पूर्ववत केली पाहिजेत.

In reply to by आत्मशून्य

प्यारे१ 01/04/2014 - 22:10
मत्स्य (जलचर), कूर्म (उभयचर), वराह (भूचर), नरसिंह (अर्धमानव, अर्धपशु), वामन (मानव शरीर असलेला पहिला), परशुराम, दाशरथी राम, कृष्ण, बुद्ध (ज्ञानावतार असं काहींचं म्हणणं आहे) आणि कलंकी

In reply to by अनुप ढेरे

प्रचेतस 15/04/2014 - 22:44
तसे विष्णूचे बरेच अवतार आहेत. मोहिनी, हयग्रीव, शेष, संकर्षण, धन्वंतरी इत्यादी. पण हे प्रमुख १० अवतार जे सरसकटपणे आढळतात.

In reply to by धन्या

चौकटराजा 15/04/2014 - 07:43
आजच तुझ्याबरोबर हे लेणे पाहण्याचा योग आला. दगडातही किती सौंदर्य असते ते मला आज कळाले. धन्याभाउंच्या नजरेत पाषाण सौंदर्य अवतरले 'अगा अघटित घडले ! " म्हणताना ते अश्म गहिवरले !

In reply to by धन्या

प्रशांत 14/04/2014 - 11:34
तुझ्याबरोबर हे लेणे पाहण्याचा योग आला
मस्त मज्जा आलि. या लेण्याला दशावतार का म्हणतात? असो.... पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत

In reply to by धन्या

कैलास लेणीत वल्लीबरोबर पुन्हा थोडा वेळ भटकंती करता आली. या सुंदर लेखमालिकांचे पुस्तक करावे, असं म्हणतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रशांत 14/04/2014 - 11:55
या सुंदर लेखमालिकांचे पुस्तक करावे, असं म्हणतो.

In reply to by प्रशांत

प्रचेतस 14/04/2014 - 13:03
धन्यवाद.
या लेण्याला दशावतार का म्हणतात?
वास्तविक इथे विष्णूचे दहा अवतार नाहीत. वराह, नरसिंह, वामन, कृष्ण हे चारच अवतार आणि पाचवी अनंतशयनी विष्णूची प्रतिमा येथे आहे. ह्या वैष्णव शिल्पांमुळेच ह्यास दशावतार लेणी समजले गेले. अर्थात ही नावे तुलनेने बरीच अलीकडची आहेत.

In reply to by प्रचेतस

सूड 14/04/2014 - 13:55
ही लेणी वल्ली सोबत पाहून लेण्यासंबंधी माहिती तर मिळालीच पण अंगात हाडे असतात आणि ती दुखतात असा वेगळा साक्षात्कारही झाला. ;)

शशिकांत ओक 24/01/2015 - 00:16
कैलास लेण्यातील अदभूतता लिंक एलियन हा विषय चेष्टेचा मानला जातो.वरील क्लिप मधील विचारातून परग्रहावरील लोकांना माना अथवा ना माना तो आपापल्या विचारधारेचा प्रश्न आहे... पण पहा तर काय म्हणतायत ते विचारक...
Let us do a simple math and see if historians could be right. I am going to assume that people worked every day for 18 years and for 12 hours straight with no breaks at all. I am going to ignore rainy days, festivals, war time and assume that people worked like robots ceaselessly. I am also going to ignore the time taken to create intricate carvings and complex engineering design and planning and just focus on the removal of rock. If 400,000 tons of rock were removed in 18 years, 22,222 tons of rock had to be removed every year. This means that 60 tons of rock was removed every day, which gives us 5 tons of rock removed every hour. I think we can all agree, that is not even possible today to remove 5 tons of rock from a mountain, every hour. Not even with all the so called advanced machines that we have. So, if it is not humanly possible, was it done by humans at all? Was this created with the help of extraterrestrial intelligence? Now, forget about creating such an extraordinary structure. Can human beings at least destroy this temple? In fact, Aurangzeb a Muslim king employed a thousand workers to completely demolish this temple. In 1682, he ordered that that the temple be destroyed, so that there would be no trace of it. Records show that a 1000 people worked for 3 years, and they could only do a very minimal damage. They could break and disfigure a few statues here and there, but they realized it is just not possible to completely destroy this temple. Aurangzeb finally gave up on this impossible task.

In reply to by शशिकांत ओक

वल्लीच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत ! वल्ली अद्भुत आणि अचाट काम करणा-या लोकांचं काम की सामान्य मजुरांचं काम आहे हे ? कोणी तरी एक प्रमुख अभियंता असावा त्याने सांगितले आणि इतरांनी केले ? काही संदर्भ ??? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 24/01/2015 - 08:51
ह्याबद्दल राष्ट्रकूट राजा कर्क दुसरा ह्याच्या शके ७३४ च्या बडोदे ताम्रपटात स्पष्ट उल्लेख आहे. एलापुराचलगताद्भूतसन्निवेशं यदीक्ष्य विस्मित्विमानचरामरेन्द्रा: | एतद्स्वयंभुशिवधाम न कृत्रिमे श्री- र्दुष्टे दृश्यन्ति सततं बहु चर्चयन्ति | भूयस्तथाविधकृतौ व्यवसायहाने- रेतन्मया कथमहो कृतमित्यकस्मात् | कर्तापि यस्य खलु विस्मयमाप शिल्पी तन्नाम कीर्त्नमकार्यत येन राज्ञा | विमानातून जाताना एलापुर येथील पर्वतावर बांधलेले अद्भूत देवालय पाहून देव विस्मित झाले ते आपल्याशीच म्हणू लागले, की हे देवालय स्वयंभू असावे कारण इतके सुंदर देवालय कृत्रिम असणे शक्यच नाही. ज्या शिल्पीने हे देवालय बांधले तो तर विस्मयाने याहीपेक्षा जास्त थक्क झाला, तो म्हणाला हे परम अद्भूत आहे, हे माझ्याने कसे बांधवले हेच माझे मला कळत नाही बाकी लेणे कोरायला १८ नाही तर १०० वर्षांपेक्षाही अधिक काळ लागला. राष्ट्रकूटांच्या किमान ३/४ पिढ्या तरी ह्या कामात खर्ची पडल्या.

In reply to by प्रचेतस

गणेशा 24/01/2015 - 15:37
बरोबर .. आता दुवा आठवत नाही, परंतु कैलास लेणे बनवण्यास २०० वर्ष लागलेली आहेत आणि १० पिढ्या ते बनवित होती असे नमुद होते बाकी माणवाने तयार केलेल्या गोष्टींवर आपण देवनिर्मित असे न म्ह्णता देवप्रेरीत असे म्हंटल्याने जास्त योग्य वाटते.

In reply to by प्रचेतस

शशिकांत ओक 26/01/2015 - 18:51
मित्रांनो,
देव (विमानातून जाताना) विस्मित झाले ते आपल्याशीच म्हणू लागले, की हे देवालय स्वयंभू असावे कारण इतके सुंदर देवालय कृत्रिम असणे शक्यच नाही. ज्या (त्याच विमानातून प्रवास करणाऱ्या देव)शिल्पीने हे देवालय बांधले तो तर विस्मयाने याहीपेक्षा जास्त थक्क झाला, तो म्हणाला हे परम अद्भूत आहे, हे माझ्याने कसे बांधवले हेच माझे मला कळत नाही
म्हणजे हे मानवेतर योनीचे काम आहे असे श्लोककर्त्याला सुचवायचे आहे काय... आता या आणखी एका फितीत शोधकर्ता काय म्हणतो...
Here is another one that is hiding in plain sight. You can see a channel on the ground and there is a small rectangular opening at the end of this passage that would drain the water to the other side of the temple. But, I went to the other side of this rock but guess what? It is a solid stone!! So, there is no other way, except that this rectangular opening leads to the underground. Notice that the rectangular opening is only large enough for a 10 year old to go in? Since adult human beings can't access it, was it designed for human beings at all? This is another hidden passage in Ellora caves that I tried to get through, but after 10 feet, it becomes so narrow that I can't go any further. Where do these mysterious tunnels lead? Who could have used such narrow passages? The other important question is: how can you carve such narrow passages if human beings cannot even get through them? Was it carved by humans at all? Were these carved for extraterrestrials that are smaller than human beings?
ती विवरे,खळगे,अद्याप कोणी भारतीयांनी कशी आत जाऊन पाहिली नाहीत वगैरे प्रश्न उठतात... याबाबत आपल्या ऑर्किलॉजिकल खात्याला काय सांगायचे आहे ते समजले तर बरे वाटेल.... ही फीत जुलै २०१४ मधील आहे...

In reply to by कंजूस

प्रचेतस 24/01/2015 - 15:51
देगलुरकर सर म्हणजे भारावून टाकणारे व्यक्तिमत्व. सुदैवाने त्यांचे भाषण ऐकण्याचा योग डेक्कन कॉलेजने आयोजित केलेल्या 'इतिहास आणि पुरातत्व' ह्या कार्यशाळेत आला होता.
वेरूळः भाग ५ (कैलास लेणी ३) अंतिम
अर्थात वेरूळ वरील लिखाण येथेच संपत नाही. पण तूर्तास तिथली उरलेली लेणी पाहिली नसल्याने नाईलाजाने येथे अर्धविराम घ्यावा लागत आहे. परत वेरूळला गेल्यावर तिथल्या उरल्या लेणी बघून मगच वेरूळ लिखाणाची खर्‍या अर्थाने इतिश्री होईल.
होळीच्या तीन दिवस आधी मित्राबरोबर गप्पा टप्पा चालू असता अचानक वेरूळच्या सहलीची योजना आखली गेली आणि होळीच्या आदल्या दिवशी पहाटे आम्ही पुण्याहून औरंगाबादच्या दिशेने प्रस्थान केले.

अशीच एक फँटसी..(२)

सस्नेह ·

In reply to by विजुभाऊ

आत्मशून्य 01/04/2014 - 00:43
सुरुवातीला लिमीटलेस चित्रपटाची मोडतोड केलेली कथा असणार या शकेमधे असतानाच कहानीमे ट्विस्ट आगया... अन प्रकरण भलतेच अवघड झाले आहे.

पैसा 31/03/2014 - 22:37
अब आएगा मजा! इतका वेळ साधी सरळ चाललेली कथा आता एकदम धावायला लागलीय!

In reply to by सस्नेह

प्यारे१ 01/04/2014 - 12:57
>>> --- मन आकाशाएवढे तर वैर तृणापाडे --- कथेमध्ये हे उलटं झालेलं 'वाटतंय'

आयला.... हे म्हणजे जरा अतिच झाले. कथेला पण कलाटणी आणि प्रतिसादांना पण कलाटणी..... (च्यामारी , आजकाल एप्रिल फूल एक दिवस आधीच येतो काय?)

In reply to by विजुभाऊ

आत्मशून्य 01/04/2014 - 00:43
सुरुवातीला लिमीटलेस चित्रपटाची मोडतोड केलेली कथा असणार या शकेमधे असतानाच कहानीमे ट्विस्ट आगया... अन प्रकरण भलतेच अवघड झाले आहे.

पैसा 31/03/2014 - 22:37
अब आएगा मजा! इतका वेळ साधी सरळ चाललेली कथा आता एकदम धावायला लागलीय!

In reply to by सस्नेह

प्यारे१ 01/04/2014 - 12:57
>>> --- मन आकाशाएवढे तर वैर तृणापाडे --- कथेमध्ये हे उलटं झालेलं 'वाटतंय'

आयला.... हे म्हणजे जरा अतिच झाले. कथेला पण कलाटणी आणि प्रतिसादांना पण कलाटणी..... (च्यामारी , आजकाल एप्रिल फूल एक दिवस आधीच येतो काय?)
अशीच एक फँटसी..(१) सोमवारी सकाळी अर्णवला भलतेच फ्रेश अन उत्साही वाटत होते. उर्मि अन तो आपापल्या किल्ल्या घेऊन एकमेकांना टाटा करून आपापल्या दुचाक्यांवरून बाहेर पडले तेव्हा, आपण आज एकही वस्तू विसरलो नाही, ही गोष्ट मात्र अर्णव विसरून गेला. इतकेच नव्हे, ऑफिसात पीसीसमोर बसल्यावर त्याच्या हातांनी न चुकता सराईतपणे पासवर्ड टाईप केलेलंही त्याच्या लक्षात आलं नाही. आणि बॉसच्या केबिनमध्ये जाताना आपण त्याने मागितलेली फाईलच हातात घेतली आहे हेही त्याच्या बऱ्याच उशिरा लक्षात आले.

वाट्सअ‍ॅप एक डोकेदुखी ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

यशोधरा 31/03/2014 - 19:44
वाट्सअ‍ॅपवर सर्वच वाईट नाही. काही गृप चांगले असतील. >> ह्याच्याशी सहमत. काही खूप चांगले ग्रूप मिळालेत. १-२ ग्रूपमधून मी बाहेर पडलेय कारण ग्रूपमध्ये मी काही योगदान देऊ शकत नाही आणि गॄपमधूनही काही फारसे हाती लागत नाहीये हे जाणवलेय. जुन्या कंपनीतल्या एक्स कलीग्जचा ग्रूप मिळालाय - जिथे खूप धमाल चालते, एक समानधर्मी वॉटरकलर्स वाल्यांचा गृप आहे. एक कोकणचा गृप आहे. आपल्याला काय हवे आणि कितपत हवे हे आपण ठरवायचे.

अनुप ढेरे 31/03/2014 - 20:11
अनेक ठिकाणी पसरलेल्या मित्रांशी संपर्क ठेवायला, किंवा नुसता संपर्क नाही तर एकत्र असताना ज्या गप्पा चालतात त्याचीही बर्‍याच प्रमाणात मजा घ्यायला या/यासारख्या अ‍ॅपशिवाय पर्याय नाही.

रेवती 31/03/2014 - 20:14
हम्म्म.... असे काय काय चालते (चांगले आणि वाईट) याबद्दल नुकतेच पैतै व माऊशी बोलणे झाले आहे. लेखन पटले. मी अशा कोणत्याही पक्षात, सॉरी, गृपमध्ये नाही.

किसन शिंदे 31/03/2014 - 20:31
सद्यस्थितीत वाट्सअ‍ॅप हे २०% चांगले म्हणता येईल व ८०% त्रासदायक म्हणता येईल. चांगल्या आणि वाईट या दोन्हीसाठीची कारणे तुम्ही आधीच वर दिलेली आहेत. गृपमधून बाहेर पडणं म्हणजे तिथल्या लोकांवर/गृपवर निषेध व्यक्त करणं हा एक नविन प्रकार सध्या फार वाढीस लागला आहे. काही मोजके गृप वगळता मी ही बरेचश्या गृपमधून बाहेर पडलोय.

In reply to by किसन शिंदे

ह्या निमित्ताने , आपण अजुन घारापुरी मित्रमंडळाचा गृप सोडला नाहीये , ह्या बद्दल आपले आभार व्यक्त करीत आहे :D

साती 31/03/2014 - 20:58
मला तरी वॉटस अ‍ॅप आणि तत्सम अ‍ॅप खूप आवडतात. ग्रूप कोणता ठेवावा ठेऊ नये आपल्या हाती असतं. आमच्या कॉलेजच्या मित्रांचा मस्तं ग्रूप आहे. पेशंटचे डायग्नोसिस/ मॅनेजमेंट वैगेरे डिस्कस करतो. आई वडिलांना आमच्या मुलांचे फोटो/ अचिवमेंटस लग्गेच दाखविता येतात नाहीतर सहा सहा महिने आई बाबा भेटायची वाट पहावी लागते.

In reply to by साती

गणपा 31/03/2014 - 21:13
असेच म्हणतो.
पेशंटचे डायग्नोसिस/ मॅनेजमेंट वैगेरे डिस्कस करतो.
येवढं वगळुन. ;) बाकी मिपावरिल गुरुजनांच्या कृपेने नको असलेल्यांना फाट्यावर कसे मारावे हे अवगत झाल्याने वॉट्सप हे सध्या तरी वरदानच वाटतय. ;)

कुठलेही तंत्रज्ञान स्वतः काहीच चांगले किंवा वाईट करत नाही... अणुतंत्रज्ञान घ्या किंवा व्हॉट्सअ‍ॅप घ्या... त्याचा वापर करणारी माणसं त्याचा चांगला किंवा वाईट उपयोग करतात. व्हॉट्सअ‍ॅप सारख्या तंत्रज्ञानाबाबतीत एक फार बरे आहे... त्याला वापरणे, न वापरणे, वापरल्यावर न पटल्यास वापर बंद करणे वगैरे वापरणार्‍याच्या हातात असत; त्यामुळे तो हवे असल्यास त्यापासून दूर राहू शकतो.

पैसा 31/03/2014 - 21:36
तंत्रज्ञान वाईट नाही, वापर कसा करता यावर सगळं अवलंबून आहे. काही फायदे, तर काही तोटे. लगेच संदेश पाठवण्यासाठी उपयोग होतो हे खरे, पण अनेकदा अगदी काही संबंध नसलेल्या ३/४ ग्रुप्समधे एकच चित्र/विनोद येत रहातो. त्याचा वैताग येतो. मी सहसा कामासाठीच याचा वापर करते. पण डेटा आता फेसबुकच्या ताब्यात गेला असणार. तेव्हा सिक्युरिटीबद्दल विचार व्हावा. कधी कधी दिवसभर मोबाईल बघत सुद्धा नाही. गावाला गेलं की २/३ दिवस नेटवर्क अ‍ॅक्सेस नसतो. मग तेव्हा काहीवेळा १०० २०० मेसेज येऊन पडतात. ते सगळे वाचणे शक्य नसते. कधी कधी मित्रमंडळीनी सांगितलेल्या चांगल्या बातम्या पण त्यात वाहून जातात. तेव्हा सगळ्यांनीच वापर जरा मर्यादित केला आणि फेसबुक स्टाईल फॉरवर्ड्स कमी केले तर बरे होईल. काही विशिष्ट हेतूने काढलेल्या ग्रुप्समधे नंतर इतर चर्चा/वाद/भांडणे होणे हे प्रकारही होतात. इन्स्टंट मेसेज असल्याने समोर बोलत असल्यासारखे वाद-विवाद वाढत जाऊ शकतात. असे प्रकार टाळून तंत्रज्ञान आपल्या फायद्याचे कसे होईल हे सगळ्यांनी पहावे.

In reply to by पैसा

स्पंदना 01/04/2014 - 02:39
कधी कधी मित्रमंडळीनी सांगितलेल्या चांगल्या बातम्या पण त्यात वाहून जातात. तेव्हा सगळ्यांनीच वापर जरा मर्यादित केला आणि फेसबुक स्टाईल फॉरवर्ड्स कमी केले तर बरे होईल.
मलापण असच वाटतं. अति तेथे माती. उगा उठुन नुसते फॉरवर्ड नका करु त्या ऐवजी काही तरी स्वतः लिहा. आपल मत समवैचारिकांसमोर मांडा. (भांडा नव्हे) फोर्वर्ड काय येतच असतात चेपूवर. तेथे निदान आपला डाटा वापरला जात नाही पण मोबाइलवर उगा पाठवलेली चित्रे अन व्हिडीओज (ते ही चार साईट्वरुन तेच तेच आलेले) आपली मेमरी अडवुन ठेवतात. दिवसाला काहीतरी डिलीट करावे लागते. कोणतीही गोष्ट तिचा योग्य वापर झाला तर वरदान अन अयोग्य वापराने डोकेदुखी ठरु शकते याचं ढळढळीत उदाहरण म्हणजे व्हॉटस अप.

In reply to by पैसा

चिगो 01/04/2014 - 11:56
कधी कधी एकच एक जोक / फॉरवर्ड वेगवेगळ्या ग्रूप्समधून येतो, तेव्हा वैताग येतो..
पण डेटा आता फेसबुकच्या ताब्यात गेला असणार. तेव्हा सिक्युरिटीबद्दल विचार व्हावा.
मी पण हाच विचार करुन टेलिग्रामवर शिफ्ट झालो. पण मग म्हटलं, जाऊ दे ना.. आपण कोणते तोफ आहोत की कोट्यावधी युजर्समधून फेसबूक आपल्यावर विशेष लक्ष ठेवणार? ;-) म्हणून मग व्हॉट्सॅप पण ठेवलं. आता आमचा डाटा दोघेपण चोरतात.. ;-) :D

जोशी 'ले' 31/03/2014 - 21:46
व्हाॅट्सअॅप मुळे खुप जुने मित्रांशी संवाद होतो, एरवी फोन करायला वेळ नसतो किंवा कंटाळा येतो पण व्हाॅट्सअॅप मुळे संपर्कात राहणे सोपे झालेय तेच ग्रुप्स मुळे चांगल्या गप्पा होतात, डोक्याला ताप न घेन्याचं कौशल्य असेल तर अशा चर्चांचा मनस्ताप होत नाहि.. :-) तसे मी पण काहि ग्रुप्स सोडलेत ;-) काहित अॅक्टिव्ह आहे. बाकि व्हाट्सअॅप मुळे मोठी मोठी भांडणे पाहिलीत, कटुताही अनुभवलीय व काहि समंजस ग्रुप्स धमाल एंजायतोय :-)

विकास 31/03/2014 - 21:53
सर्वप्रथम लेख आणि चर्चाप्रस्ताव आवडला! ऑर्कुट,फेसबूक, विविध मराठी संकेतस्थळे, चॅट, वाट्सअ‍ॅप आणि इतर सर्व सेवादात्यांनी संवादाच्या निमित्ताने प्रत्येक अ‍ॅप्लीकेशनने एकापेक्षा एक पाऊल पुढे टाकत आपल्या रोजच्या जीवनावर प्रभाव पाडला आहे. यातील ऑर्कूट फेसबुक, त्याआधी याहू ग्रूप्स, याहू मेसेंजर, स्काईप, मग गुगल हँग आउट असे करत करत नंतर व्हॉट्सअ‍ॅपने भौगोलीक सीमारेषा तोडत संवाद करणे सोपे केले. ज्या पध्दतीने विशेष करून भारतीय पण बाकी इतरत्र इतर समुह देखील यातील प्रत्येकाचा वापर करत एकीकडून दुसरीकडे जातात त्यावरून मला दोन गाणी आठवतातः एक म्हणजे "इथेच टाका तंबू, जाता जाता जरा विसावा, एक रात्र थांबू!" आणि वर लेखात आलेली भांडणे आणि नंतर ग्रुप बंद होणे (अनुभवले नसले तरी) वाचले की, "हम बंजारोंकी बात मत पुछोजी, जो प्यार कीया, तो प्यार कीया, जो नफरत की, तो नफरत की!" :) पण एकंदरीत आपण सगळेच या समुहातले भटके असतो! तरी देखील व्हॉट्सअ‍ॅपमुळे शाळेतले बरेच मित्र-मैत्रिणी अनेक वर्षांनी संवादात आले आहेत हे नक्कीच जास्त वैशिष्ठ्य वाटते.

यसवायजी 31/03/2014 - 21:54
माझ्यासाठी हे अ‍ॅप फारच उपयोगी आहे. सर्वीस इंजीनियर असल्याने, साईटवरुनच फटाफट फोटो आणी व्हिडिओ शेअर करणे वगैरे इतके सोपे होतंय की त्यासमोर असली डोकेदुखी वाटत नाही. बाकी, एकमेकांविषयीची जी मतं बनली ती कशी एक्झीट करणार अशीच भांडणं व्हॉटसअ‍ॅप, बागेत, कट्ट्यावर किंवा ऑनलाईन फोरम/साईटवर सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे या केसमधे अ‍ॅपपेक्षा जास्त प्रॉब्लेम, गॄप युझर्सचा होता असं वाटलं. बरं झालं, बंद केलात तो गॄप.

काळा पहाड 31/03/2014 - 22:43
मग हळुहळु आमचा पक्ष, तुमचा पक्ष सुरु झाला. जातीपाती आल्या. आमचा नेता तुमचा नेता सुरु झालं, आमचा महापुरुष तुमचा महापुरुष असं सुरु झालं. शेतक-यांचा चर्चा सुरु झाल्या. एकदा तर शेतक-यांच्या चर्चेत एका थोरामोठ्याने मला तुम्हाला काय कळतं शेतक-यांचं दु:ख. असेल इतका कळवळा तर द्या ना तुमचा एक पगार इथपर्यंत पोहचला होता. एकदा तर एका नेत्याने एका व्यापा-याला आमची फक्त सत्ता येऊ दे मग पाहतो तुला. इथपर्यंत चर्चा झाल्या.
एखादं उपकरण किंवा तंत्रज्ञान वापरायला पण लायकी लागते. सामान्यकरून भारताच्या आणि खासकरून महाराष्ट्राच्या जनतेला ती लायकी नाही. ही जनता व त्यांचे नेते फक्त गुलामगिरी करायलाच लायक आहेत. टेक्नॉलोजी स्वस्त झाल्यानं माकडाच्या हातात कोलीत मिळालंय झालं. पण शेवटी माकडंच. दलाली करून, जमिनी वगैरे विकून आलेल्या पैशात "शाम्संग" पासून "आयफोन" पर्यंत काहीही घेता येतंय. पण ते वापरायचं कसं ते कळायला शाळेत शिकलेलं हवं. अभ्यास सोडून जाती वरून मतं देणार्‍या या अडाणचोट जनतेला एटीकेट नावाचा शब्द कुठला ठाऊक असायला? अजून हे लोक शिवाजी मराठयांचा आणि बाबासाहेब महारांचे यातच अडकलेले आहेत. आणि तेच बरंय. कारण आता नोकर्‍या कष्टाळू अशा चायनीज, व्हिएट्नामीज लोकांकडे जातायत. हे महाराष्ट्रीय लोक पुढचे काही वर्ष अशीच भांडणं करत बसतील. भारतातून मल्टी नॅशनल कंपन्यांनी काढता पाय घेतला की आपण नायजेरियी, सोमालिया या देशांप्रमाणं सरंजामशाहीचा स्विकार करूच. मग मराठा सेना, महार सेना, माळी सेना, शेतकरी सेना आदी सशस्त्र सेना तयार होतील. भारतातल्या शहाण्या लोकांनी त्याआधीच देश सोडला असेल. मुघल काळात शिवाजीचा उदय होण्यापूर्वी मराठ्यांचा (मराठा जात नव्हे तर प्रदेशवाचक अर्थाने वापरलाय हा शब्द याचे कृपया दखल घ्यावी) मुख्य व्यवसाय काय होता याचा सुज्ञ जनांनी जर शोध घेतला तर ही जनता शेवटी तिथेच पोचणार आहे हे सांगयला भविष्य् वेत्याची गरज नसावी. बाकी चालू दे.

मी पहिल्यांदा जेंव्हा हे अ‍ॅप फोनवर लावलं तेंव्हा, सुरवातीला छान..आणि नंतर प्रचंड त्रासदायक! अशी माझी अवस्था झाली.सालं जरा इंटरनेट चालू केलं की लगेच्च,"हाय..नमस्कार..कसे आहात..जेवलात का?.. काय खाल्लत? " असे १ ना २ शेकडो (एका दृष्टीनी) निरर्थक मेसेज सारखे वहान चालवताना डोळ्यात चिलटं जावी तसे मधे मधे यायला लागले. आणि मी व्हॉट्स अप उडवून टाकलं.(फेसबुक मेसेंजर आणि जी टॉकही याच डोकेदुखि मुळे बंद ठेवले आहे.) पण आता व्यवसाया निमित्ताने मला ते परत वापरावं लागतय. पुणे,पिंपरी-चिंचवड,बाणेर-पाषाण-औंध,हडपसर या विभागातील आमच्या सर्व पुरोहित मंडळींनी व्हॉट्स अप वर व्यवसाय अनुषंगाने मोठाले ग्रुप केलेत.त्यामुळे १ लाइव्ह बिझनेस मिटिंग कायमची सुरु असते. म्हणून हल्ली आमचे ते ग्रुप आणि २ मित्रांचे ग्रुप सोडता...अन्यत्र मी कुठेच नसतो. :)

प्रचेतस 31/03/2014 - 23:27
तसं एक बरं अ‍ॅप आहे. पण बर्‍याच गृपवर लोक उगा निरर्थ फॉरवर्ड्स, चित्रे वैग्रे टाकून वात आणत असतात शेवटी मी इमेज ऑटो डाऊनलोड आणि सर्व तर्‍हेची साऊंड नोटिफिकेशन्स बंद केल्यामुळे बर्‍यापैकी शांत जीवन जगत आहे.

In reply to by प्रचेतस

धन्या 01/04/2014 - 00:03
मी कालच आयुष्यातील पहिला अँड्रॉईड फोन घेतला आणि आज व्हॉटसप इंस्टॉल केले आहे. सरांच्या या लेखाने माझ्या ओसंडून वाहणार्‍या उत्साहावर पाणी फिरले आहे. :(

आत्मशून्य 31/03/2014 - 23:50
हा स्टेटस टाकला होता. एका गावाकडच्या पैलवानाने नुकतच एंड्रोइड घेतले होते अन वाट्सप ज्वाइन केले. कॉंटेक्ट नंबर सोबत स्टेटस आपोआप शेअर झालेले होते. माताय, दोन मिनिटात मला फोन.. काय रं बैला, फुकनिच्या शाना झाला का रे तु ? फुल शिव्या... आइभ्न्न एक. मला कळेना मी काय घोडं मारलय त्याचं ? म्हटल पावनं दमान घ्या... काय झालं ते तर बोला ? त्याच पुन्हा तेचसुरु.. तु बा लागुन गेलास व्हयं रं माझा, समोर तर ये हिथच तंगड तोडतो ? मी म्हटल काय झाले ते तर सांग ? मग, मग भेंचो* मला मेसेज का केला आय अ‍ॅम युअर डॅड् म्हनुन, स्वारी प्रचंड घुश्यात... मी दहा वेळा चेक करतोय टचस्क्रीनने चुकुन काही गोंधळ तर कुठे घातला नाहीये ना... मग लक्षात आलं आणी त्याला समजवले अरे बाबा ते स्टेटस आहे, तुला वयक्तीक/सार्वजनीक मेसेज नाही. म्हणूनच तुला उद्देशुन ते अजिबात नाही. तसही तु येवडा मोठा गडी, तुझी लेवल वेगळी, मोठ्या लोकांच्यात उठबस तुझी भाउ, कशाला, आम्हा लहान पोरांच्यात लक्ष घालतोस, आमचा दंगा चालुदेना आमच्यात ? तरी त्याचा वाद चालुच आपण कोणाचे असं कधीच ऐकुन्/खपुन घेत नाय. अमक्या ढमक्याला मी ओळखतो म्हणून आधी फोन तरी केला, नायतर पहिला आवाज काढला असता नंतर सांगीतले असते का वाजवले ते. तसेच ताबडतोप मी स्टेटस बदलावे म्हणून त्याची १० मिनीटे अरेरावी सुरुच. त्याला अतिशय परिश्रमाने समजावले बाबा स्टेटस हा निरोप नसतो. तु मोठा आहेस, तुझा अपमान करायचे मला कारण व गरज नाही. माझ्याकडे एक तर दुर्लक्ष कर अथवा मला ब्यान कर. आणी मग लगेच जरा एक दोन ठीकाण होउन त्याला समजेपर्यंत समजावतील अशा लोकांना घडलेला प्रकार सांगीतल्यावर मग तो शांत झाला. आता त्याची स्टेटस कशी वाटतात म्हणून अधुन मधुन हसत हसत विचारणा करत असतो. :) पण अजुन त्याचा गावी जायची हिंमत केली नाहीये.. बघुया कधी योग येतोय ते :) थोडक्यात काय वाट्सप म्हंजे लय डेंजर प्रकरन हाय.

संध्याकाळी ट्रेनच्या ट्रॅव्हलिंगचा एक तास, सध्या बायको माहेरी असल्याने रात्री झोपायच्या आधी अर्धा-पाऊण तास, ऑफिसमध्ये टॉयलेटला गेल्यास तिथे अर्धा तास, असा टोटल दोन-सव्वादोन तास किंवा एवरेज काढल्यास सव्वा तास तरी रोजचा आपला टाईमपास आहे व्हॉट्सअप .. अर्थात पुढे मागे याला बोअर होऊ शकतो.

पैसा 01/04/2014 - 09:21
काही नग वॉट्स अ‍ॅपवर मिपा सदस्यांचेच ग्रुप्स करतात. तिथे दिवसभर मिपा + संपादक यांना शिव्या घालत बसतात, आणि "आम्ही हल्ली मिपावर येत नै" हे सांगत बसतात. "हल्ली आम्ही मिपावर येत नाही" असं सांगायची फ्याशन आहे वाट्टे! वॉट्स अ‍ॅपवर दिवसभर टवाळक्या आणि फॉरवर्ड करत बसण्यापेक्षा मिपावर येऊन ४ प्रतिक्रिया टाकल्यात तर जसे काही आमच्यावर उपकार होतील! शिवाय तुम्हाला काही बरं वाचायला मिळेल हा पण आमचाच स्वार्थ!!

In reply to by पैसा

जाऊन्द्याहो पैसा ताई , लोकांना फक्त अभिव्यक्त व्हायचं असतं , त्याच साठी तर मिपावर ( किंव्वा तत्त्सम संकेतस्थळांवर येत असतात ) आता मिपावर संपादक मंडळ आणि त्या निमित्ताने मॉनिटरिंग चालु असते म्हणुन त्यांच्या अभिव्यक्तीवर बंधने येतात ...मग तेही कोठे तरी व्यक्त करायला नको का ? त्यामानाने व्हॉट्सॅप मुक्त असल्याने तेथे त्यांना व्यक्त व्हायला बंधने येत नाहीत... तेवढंच त्या बिचर्‍यांच्या आत्म्याला समाधान :D जाऊनदे ...आपण त्यांना माफ करुन टाकु :)

In reply to by पैसा

किसन शिंदे 01/04/2014 - 11:11
काही नग वॉट्स अ‍ॅपवर मिपा सदस्यांचेच ग्रुप्स करतात. तिथे दिवसभर मिपा + संपादक यांना शिव्या घालत बसतात, आणि "आम्ही हल्ली मिपावर येत नै" हे सांगत बसतात. "हल्ली आम्ही मिपावर येत नाही" असं सांगायची फ्याशन आहे वाट्टे!
अगदी अगदी... उगा फुकाचा अभिमान दाखवायचा. ;-)

In reply to by पैसा

मारकुटे 01/04/2014 - 15:23
>>>तिथे दिवसभर मिपा + संपादक यांना शिव्या घालत बसतात, याच्याइतकं सोपं काम दुसरं नाही. कॉग्रेस आणि मिपासंपादक यांना शिव्या देण्यासाठी कारण लागत नही.

ब़जरबट्टू 01/04/2014 - 09:47
वॉट्स अ‍ॅप ला खरच वैतागलो आहे, नविन ग्रुप सुरु होतो, आणि येरे मा़झ्या मागल्या करत प्रत्येक ग्रुपवर थोड्याफार फरकाने तेच ते विनोद, फोटो, (सध्या केमो थेर ) सुरु असतात. कंटाल गया मै तर...मी तर प्रत्येक ग्रुपला एकदा रिक्वेस्ट करतोच.. बाबांनो नका करु रे फोरवर्ड.. पण ऐकते कोन म्हणा... शेवटी ग्रुप सोडलेत.. :(

मी फक्त माझ्याकडे जेवढे मि.पा. सदस्यांचे दुरध्वनी क्रमांक आहेत त्याच्या माझ्या पुरता एक ग्रुप बनवला आहे पण अजुन पर्यंत एकाला पण निरोप पाठवलेला नाहीये. मि.पा. चा पण व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप आहे हे माहिती नव्हते. त्या साठी कोणाला व्य.नि. करायचा.

In reply to by पैसा

प्यारे१ 01/04/2014 - 12:52
>>>लोकांनीच आपापल्या मिपावरच्या मित्रांचे चुकून चुकलंय का चुकून बरोबर का बरोबर असून चुकीचं झालंय का आणखी कसं? -(फक्त ५० चा मित्र ;) ) प्यारे बाकी मिपा आपापल्या माणसांपुरतंच असतं हे अगदी मान्य हो! ;)

कंजूस 01/04/2014 - 13:09
वॉटसप फोन नंबरवर अवलंबुन आहे .फेसबुक ओळखीच्या लोकांचे संपर्काचे साधन आहे फोन नंबरशी काही देणेघेणे नाही .मिपा समविचारी जगातल्या कुणाशीही उघड संपर्काचे साधन आहे .फोन नंबर आणि ओळखीशी काही संबंध नाही .लेखन हीच प्रत्येकाची ओळख . याव्यतिरिक्त यांचा उपयोग त्रासदायक होणारच . परदेशातल्या नातेवाईकांशी संपर्कासाठी वॉटसप उत्तम आहे हे खरं आहे .

In reply to by मारकुटे

आणि सरांची सारखी काळजी करायची तुमची सवय एक जाता जाणार नाही! कसे अगदी सारख्याला वारखे आहात, की नै? ;)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मारकुटे 02/04/2014 - 11:23
दोन मोठी माणसं बोलत असतांना मधे बोलायची सवय काही जाणार नाही तुमची !!! मोठे व्हा (आतातरी)

In reply to by मारकुटे

किसन शिंदे 02/04/2014 - 12:35
सतरा वेळा डूआयडी घेऊन परत परत येणार्यांनी शहाणपणाचे बोल ऎकवणे हे कल्पनेपलीकडचे आहे अवलिया उर्फ नाना उर्फ मारकुटेसाहेब. तुम्हीच शहाणे व्हा(आतातरी)

In reply to by किसन शिंदे

मारकुटे 02/04/2014 - 14:19
सहमत आहे. नवीन आयडी करण्याचे धोरण काय आहे? असे करणे चुकीचे असेल तर अशा लोकांवर ताबडतोब कारवाई करावी. काय म्हणता? बर पण तुम्ही नक्की कोणाबद्दल बोलत आहात? हल्लीकायनवनवे शोध लावत आहात. शहाणे होणार नाहीत याचीखात्री असल्याने सल्ला देत नाही ;) लोभ नाहीच वाढावा अशी इच्छा सुद्धा नाही.

In reply to by मारकुटे

किसन शिंदे 02/04/2014 - 16:49
शहाणे होणार नाहीत याचीखात्री असल्याने सल्ला देत नाही लोभ नाहीच वाढावा अशी इच्छा सुद्धा नाही.
धन्यवाद! :-)

कल्पक 02/04/2014 - 04:54
वाट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर अशा अ‍ॅपस डिजाईन करताना मानवी भावनांचा (राग, लोभ, द्वेष, इर्षा, मत्सर, प्रेम, दिखाऊ वृत्ती, कौतुक, अहंकार) विचार आणि वापर केला जातो. Design for emotions 'मानवी भावनेसाठी रचना' असा खास विषय जगातल्या बऱ्याच डिजाईन संस्थात शिकवला जातो. सुरुवातीला छान वाटणारं वाट्सअ‍ॅप फोरवर्ड होणाऱ्या मेसेजेसमुळे, उगाच गुडमोर्निंग-गुडनाईट लिहिणाऱ्या लोकांमुळे, त्रासदायक वाटतं हे खरंच आहे. पण त्यावर आपण चांगलं, सकारात्मक, माहितीपूर्ण, नाविन्यपूर्ण शेअर करणं आणि इतरांना अशीच सवय/गोडी लावणं असा उपाय होऊ शकतो. आम्ही सातत्याने चांगले लेख, चांगल्या बातम्या, गाणी, मुलाखती, नवीन शोध अशी माहिती वाट्सअ‍ॅपवरून शेअर करत असतो. असाच प्रयोग फेसबुक आणि ट्विटरवर सुद्धा करण्याचा आमचा प्रयत्न असतो. आमचा (पूर्वी एकाच कंपनीत काम केलेल्या) डिजाईनर लोकांचा एक ग्रुप आहे त्यावर आम्ही डिजाईनमधील नवीन ट्रेंड, चांगले दुवे शेअर करत असतो. एखादा आठवडा एका डिजाईनविषयक संकल्पनेला (उदा: निसर्गाभिमुख आणि सामान्य लोकांसाठी होणारे प्रोडक्ट डिजाईनमधील प्रयोग) वाहिलेला असतो, त्या आठवड्यात सगळेजण त्या संकल्पनेवर आपले अनुभव, विचार, संदर्भ शेअर करतात. निर्बुद्धपणे फोरवर्ड होणारे मेसेजेस किवा द्वेष-इर्षा यांनी भरलेले मेसेजेस अशा गोष्टी टाळून रोज काहीतरी नवीन, सकारात्मक, माहितीपूर्ण, सर्जनशील, प्रगतीशील शेअर करता आलं तर हि माध्यमं खऱ्या अर्थाने सगळ्यांनाच उपयोगी आणि रंजक वाटतील.

मदनबाण 02/04/2014 - 12:14
योग्य वापर केल्यास त्रास नाही, नविन माहिती,बातम्या मिळायला आणि शेअर करायला उत्तम साधन. सध्या चेपु ने विकत घेतल्यावर याचा वापर फारच कमी केला असुन टेलिग्रामला पसंती दिली आहे. फालतुच्या ग्रुप मधे पडिक राहिल्यास टाळक्याला ताप होणार नाही तर काय ? योग्य वेळीच अश्या ग्रुप पासुन तोबा करावी. काही दिवसांनी सोशन नेटवर्क रोबर्ट आले तरी नवल वाटावयाचे नाही.कुठल्ह्याही गोष्टींच्या आहारी जाउ नये अशी काळजी घेतल्यास त्रास होणार नाही.

नंदन 02/04/2014 - 13:55
'सामना'मधली अनेक सदरं अलीकडे अभावितपणे विनोदी होत चालली आहेत. (उदा. मुजफ्फर हुसैन यांनी क्रिमियावर लिहिलेला लेख). पण साप्ताहिक भविष्यात व्हॉट्सअ‍ॅपचा उल्लेख पाहून गंमत वाटली :) मेष : सावध रहा, आज दिवसभर ‘एप्रिल फूल’ व्हाल. वृषभ : पाडव्याचा गोडवा कायम ठेवा. मिथुन : उन्हाळा कडक आहे, उगाच भटकंती करू नका. कर्क : उगाच टाईमपास नको, अभ्यास करा. सिंह : सोनं स्वस्त झालंय. आता वाजवा रे वाजवा. कन्या : व्हॉटस् अप बंद करून बघा, शांत झोप लागेल. तूळ : कुठं कुठं जायचं पिकनिकला, आजच बेत आखा. वृश्‍चिक : निवडणुकीचे वारे आहे, ‘मत’ विकू नका. धनु : जिभेवर साखर ठेवा, कामे होतील. मकर : गाफील राहू नका, धोका होईल. कुंभ : आज गाल्यावरची खळी खुलेल. मीन : टेन्शन नको, हेही क्षण जातील.

साधा मुलगा 07/04/2014 - 19:36
सर्वात मजा तेव्हा येते जेव्हा तुम्ही चुकिच्या ग्रुप वर मेसेज टाकता, आणि त्यातून होणारे गैरसमज. आमच्या कौलेजच्या वर्गाचा एक ग्रुप आणि आम्हा मित्रांचा एक ग्रुप आहे. तेव्हा काही मेसेज करण्यापूर्वी खात्री करावी लागते की आपण बरोबर ग्रुप वर टाकत आहोत ना !

मंडळी माझ्या वाट्सॅप एक डोकेदुखीच्या धाग्याला आता पुढील काही दिवसात वर्ष होईल मिपाकरांचा काय नवीन अनुभव, काही गोष्टी यावर चर्चा व्हावी म्हणुन हा प्रपंच. आज मटावर व्हाट्सअ‍ॅप ग्रूप थंडावलेतका या लेखावरुन काय नवं जुनं घडतंय. खर्र्च ग्रूप थंडावलेत का ? की मजा येतेय त्यासाठी हा उकरप्रपंच. सध्या लातुरच्या तरुण प्रेमीयुगलचा व्हिडियो सर्वत्र फिरतोय. सुधारकाच्या नावाखाली त्या तरुणीला ज्या पद्धतीने मारहाण झाली तो व्हिडियो आपण पाहु शकत नाही. तसेच, काही गोपनिय क्यामेर्‍याने आलेले 'अश्लिल' व्हिडियो हाही चिंतेचा आणि चिंतनाचा विषय होत आहे. वाट्सपवर एखादी गोष्ट टाकायची इतकी घाई होते की विचारु नका. चुक की बरोबर त्याचे भान राहात नाही. महिला स्त्रीयांचे प्रोफाइल विनाकारण एकमेकांना पाठविले जात आहेत, प्रोफाईल चित्र टाकावेत की टाकू नये, अशी अवस्था झाली आहे. आम्ही वाट्सप अ‍ॅक्टीव्ह करत नाही, आम्ही वाचत नाही, आम्ही ग्रुप सोडलेत. आम्ही केवळ कुटुंबासाठीच वाट्सअ‍ॅप वापरतो. आमचा ग्रूप केव्ळ ग्रेट आहे, एकाच सदस्याला दहा ठिकाणाहुन दहा ग्रूपमधे एकच मेसेज येतो. कंटाळा आलाय ? अशा विविध गोष्टी कळाव्यात म्हणुन हा अट्टाहास ? काही ग्रूप अ‍ॅडमिन जेलात गेलेत ? काही मेंबर्सला वैतागले आहेत ? काही नवीन उपाय ? असं काही सूचलं तर मिपाकरहो जरुर कळवा. वाचायला आवडेल. माझं म्हणाल तर मी वैतागलोय आणि एकीकडे मला ते हवंही आहे, अशी द्विधा अवस्था. कोणीही परस्पर ग्रूप मधे अ‍ॅड करतं. ग्रूपमधून निघून गेलो की पुन्हा मित्रांची नाराजी, अशा अनेक गोष्टी. आपण काय करताय ते नक्की कळवा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजानुकर्ण 19/01/2015 - 20:49
. महिला स्त्रीयांचे प्रोफाइल विनाकारण एकमेकांना पाठविले जात आहेत,
आम्ही काय करतो ते सांगतो पण आधी महिला स्त्रीया म्हणजे नक्की कोण ते सांगा? इतर दुसऱ्या कोणत्या प्रकारच्या स्त्रीया असतात?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजानुकर्ण 19/01/2015 - 20:55
चहा टाक, ऑफिसातून निघालोय. चपात्या वातड लागताहेत. भाजीत मीठ नाही. वगैरे संदेशाची देवाणघेवाण बायकोबरोबर करण्यासाठी व्हॉट्सॅपचा चांगला उपयोग होतो.

In reply to by आजानुकर्ण

छ्या, हे लै खासगी झालं. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आखाडे आणि उघडे-पाघडे चित्र याबद्दल विचारतोय. एकच चित्र ते गुडमॉर्निंग आणि गुडनाईट. आपण लै हुशार आहोत या थाटातले ग्रूपवरचे विचार. आणि दिवस रात्र मेसेजे जे टॉ टॉ वाजत असतात. असे मेसेजे पाहावं तरी ताप आणि पाहु नये तरी ताप ? बाकी, रावसाहेब आणि तुमचं हाय हॅलो चालू आहे की बंद आहे ? ;) (ह.घ्या) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

थॉर माणूस 23/01/2015 - 12:56
रात्री उठून पहावे लागावेत इतके महत्वाचे काहीही व्हॉटसअ‍ॅपवर येत नसते. महत्वाचे असेलच तर फोन करु शकतात माणसे. रात्रीचे सरळ बंद ठेवतो नेट. डोक्याला तापच नको. :) दिवसा नको तेव्हा म्युट करा ग्रुप्स. काही ग्रुपचे याक्टीव येडंमीन तुमची इनअ‍ॅक्टीवीटी पाहून स्वतःच काढतील तुम्हाला, चिंता नसावी. ;)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संदीप डांगे 19/01/2015 - 21:35
मी आधीपासूनच कोणत्या ग्रुप मध्ये सामील झालो नाही. कुणी रिक्वेस्ट केली तर नम्रपणे टाळली. त्यामुळे योग्य तोच वापर होता. पुढे व्यवसायासंबंधी वापर सुरु झाला. मग त्यातला धोका लक्षात आला. क्लायंट लोक बेधडक whatsapp वापरून कम्युनिकेशन करत होते. अर्थात जे ओफिशियल ठरत नव्हते. उदा. एखादे डिझाईन whatsapp वर मागवणे क्लायंटसाठी सोपे असले तरी माझ्यासाठी वेळखाऊ होते. तसेच whatsapp वरुन दिलेल्या निर्णयांची जबाबदारी कुणीही कधीही टाळू शकत होते. शिवाय मोबाईलवर असल्याने २४ तास उपलब्ध असा काहीसा समज होत होता. त्यामुळे अनेक संभाव्य धोक्यांना टाळण्यासाठी whatsapp बंद केले. फ्री एसेमेस आहेत त्यात भागतं.

के.पी. 19/01/2015 - 21:23
माझं म्हणाल तर मी वैतागलोय आणि एकीकडे मला ते हवंही आहे, अशी द्विधा अवस्था. कोणीही परस्पर ग्रूप मधे अ‍ॅड करतं. ग्रूपमधून निघून गेलो की पुन्हा मित्रांची नाराजी, अशा अनेक गोष्टी. आपण काय करताय ते नक्की कळवा
मीसुद्धा या सगळ्याला कंटाळून शेवटी व्हाट्सएप लैपटॉप वर वापरायला लागले आहे. वेळ मिळेल तेव्हा आनंदाने ऑनलाइन जाते. ;) जास्त कटकट नाही ,डोक शांत रहातं :) हल्ली घरच्यांसाठी म्हणून नवीन नंबर घेउन मोबाइल वर वापरते (अर्थात सक्त ताकीद देऊन की १७ जणाकडून फिरत आलेले विडियो/फोटो पाठवू नयेत)

मदनबाण 23/01/2015 - 12:47
व्हॉट्सअ‍ॅप आता डेस्कटॉपसाठी उपलब्ध झाले आहे ! https://web.whatsapp.com/ { हे फक्त क्रोमवर चालते, अजुन मी वापरुन पाहिले नाहीये. } बाकी ग्रूप मुळे फार घोळ होतात... बर्‍याचदा नको ते मेसेज नको त्या मंडळींना / ग्रुपला चुकुन पाठवले जातात... माझ्या कंपनीतल्या मंडळींच्या ३ ग्रूप मधे आहे, यातले एक सिनियर मॅनेजर्स मंडळीवाले आहेत... त्यांनी इतके ग्रूप बनवले की मी मोजायचे सोडुन दिले ! प्रत्येक ग्रुप मधे मला अ‍ॅड केल्यामुळे कोण मला कशासाठी अ‍ॅड करतो तेच कळेनासे झाले आहे, बर अनेक ग्रुपची नावे पण सारखी ठेवली ! परवा मीच शेवटी मेसेज केला... " माझा गझनी झाला आहे ! इतना सन्नाटा क्यों है भाई ? " एक ग्रुप चमत्कारी झाला आहे, कारण त्यातला प्रत्येक अ‍ॅडमिन दिसतो ! व्हॉट्सअ‍ॅप मधला हा बग आहे की असेही करता येते जे मला ठावूक नसावे ! नातेवाईक मंडळींचे ग्रुप आहेत... तिकडेही मी अधुन मधुन बागडुन येतो... {व्हर्चूअली तिळगुळ वाटले गेले,आणि पाखरं मंडळींनी देखील व्हर्चूअली लुटालुट { वाण } केली. } व्हॉट्अ‍ॅपवर वेगवेगळे ट्रेंड येत असतात... मग कधी रजनीकांत... कधी आलोकनाथ, कधी सनी लिऑनी...कधी आलिया भट, होउ दे खर्च तर व्हॉट्सअ‍ॅप मधे वळवळणार्‍या किड्याचा { हा अधुन मधुन जागॄत होत असतो.} ट्रेंड. सध्या जग प्रसिद्ध आठवले जाणारे कवी यांचा ट्रेंड जोरात आहे ! ;) तर वायफाय सुरु केल्यावर आणि व्हॉट्सअ‍ॅप ऑन केल्यावर मी १५-२० मिनीट फोनकडे पाहत नाही... तितका वेळ मेसेजचा पुर येत राहतो... मग काही वेळाने मोबल्याचा स्कीन पाहतो... प्रत्येक ग्रुपचे, व्यक्तींचे आकडे दिसतात...{म्हणजे किती मेसेज रिसीव्ह झाले त्याचे} वेळ मिळेल तसे वाचतो... कोण फोटो पाठवतो.कोण गाणी कोण तर कोण व्हिडीयो... हे सगळं झाल्यावर मग याचा माल त्याला आणि त्याचा माल याला... हे शक्योतो १५ मिनीटात आवरते घेतो... व्हॉट्सॅपवर कमीत कमी वेळ देण्याचा प्रयत्न करण्याचा नविन वर्षाचा संकल्प राहुनच गेला बघा... पण प्रयत्न करतो. ;) जाता जाता:- हल्लीच प्यारेला आमच्या ग्रुप मधे अ‍ॅडवला ! त्याने अ‍ॅड होण्याच्या आधी मला विचारले अ‍ॅडमिन कोण आहे ? मी उत्तर दिले :- मला नाही ठावूक ! { माझा गझनी झाला आहे हे त्याला कसे समजणार म्हणा ! } प्यारे :- अरे ज्या ग्रुप मधे आहेस त्या ग्रुपचा अ‍ॅडमिन कोण हे माहित नाही तुला ? मी :- नाही, विसरलो. पण सगळी चांगली मंडळी आहेत. डॉक पण आहेत { डॉकला माझा गझनी घाबरुन आहे, त्यामुळे ते बरोबर लक्षात ठेवतो. ;) } बिनधास्त ये आणि रहा... प्यारे :- पण... मी:- अ‍ॅडमिनला सांगितले अ‍ॅडवला तुला... आता बघ. प्यारे :- ठीक. ता.क :- प्यारे अजुन ग्रुपमधे आहे... हा प्रतिसाद देण्याच्या आधी मॄत्युंजयचा व्यनी आला आहे अ‍ॅडकरण्यासाठी आणि खटपट्या साहेबांनी अजुन त्यांना का अ‍ॅडवले गेले नाही याची विचारणा केली आहे... गझनी मोड "ऑन" :- कैसे मुझे तुम मिल गयी...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }

यशोधरा 31/03/2014 - 19:44
वाट्सअ‍ॅपवर सर्वच वाईट नाही. काही गृप चांगले असतील. >> ह्याच्याशी सहमत. काही खूप चांगले ग्रूप मिळालेत. १-२ ग्रूपमधून मी बाहेर पडलेय कारण ग्रूपमध्ये मी काही योगदान देऊ शकत नाही आणि गॄपमधूनही काही फारसे हाती लागत नाहीये हे जाणवलेय. जुन्या कंपनीतल्या एक्स कलीग्जचा ग्रूप मिळालाय - जिथे खूप धमाल चालते, एक समानधर्मी वॉटरकलर्स वाल्यांचा गृप आहे. एक कोकणचा गृप आहे. आपल्याला काय हवे आणि कितपत हवे हे आपण ठरवायचे.

अनुप ढेरे 31/03/2014 - 20:11
अनेक ठिकाणी पसरलेल्या मित्रांशी संपर्क ठेवायला, किंवा नुसता संपर्क नाही तर एकत्र असताना ज्या गप्पा चालतात त्याचीही बर्‍याच प्रमाणात मजा घ्यायला या/यासारख्या अ‍ॅपशिवाय पर्याय नाही.

रेवती 31/03/2014 - 20:14
हम्म्म.... असे काय काय चालते (चांगले आणि वाईट) याबद्दल नुकतेच पैतै व माऊशी बोलणे झाले आहे. लेखन पटले. मी अशा कोणत्याही पक्षात, सॉरी, गृपमध्ये नाही.

किसन शिंदे 31/03/2014 - 20:31
सद्यस्थितीत वाट्सअ‍ॅप हे २०% चांगले म्हणता येईल व ८०% त्रासदायक म्हणता येईल. चांगल्या आणि वाईट या दोन्हीसाठीची कारणे तुम्ही आधीच वर दिलेली आहेत. गृपमधून बाहेर पडणं म्हणजे तिथल्या लोकांवर/गृपवर निषेध व्यक्त करणं हा एक नविन प्रकार सध्या फार वाढीस लागला आहे. काही मोजके गृप वगळता मी ही बरेचश्या गृपमधून बाहेर पडलोय.

In reply to by किसन शिंदे

ह्या निमित्ताने , आपण अजुन घारापुरी मित्रमंडळाचा गृप सोडला नाहीये , ह्या बद्दल आपले आभार व्यक्त करीत आहे :D

साती 31/03/2014 - 20:58
मला तरी वॉटस अ‍ॅप आणि तत्सम अ‍ॅप खूप आवडतात. ग्रूप कोणता ठेवावा ठेऊ नये आपल्या हाती असतं. आमच्या कॉलेजच्या मित्रांचा मस्तं ग्रूप आहे. पेशंटचे डायग्नोसिस/ मॅनेजमेंट वैगेरे डिस्कस करतो. आई वडिलांना आमच्या मुलांचे फोटो/ अचिवमेंटस लग्गेच दाखविता येतात नाहीतर सहा सहा महिने आई बाबा भेटायची वाट पहावी लागते.

In reply to by साती

गणपा 31/03/2014 - 21:13
असेच म्हणतो.
पेशंटचे डायग्नोसिस/ मॅनेजमेंट वैगेरे डिस्कस करतो.
येवढं वगळुन. ;) बाकी मिपावरिल गुरुजनांच्या कृपेने नको असलेल्यांना फाट्यावर कसे मारावे हे अवगत झाल्याने वॉट्सप हे सध्या तरी वरदानच वाटतय. ;)

कुठलेही तंत्रज्ञान स्वतः काहीच चांगले किंवा वाईट करत नाही... अणुतंत्रज्ञान घ्या किंवा व्हॉट्सअ‍ॅप घ्या... त्याचा वापर करणारी माणसं त्याचा चांगला किंवा वाईट उपयोग करतात. व्हॉट्सअ‍ॅप सारख्या तंत्रज्ञानाबाबतीत एक फार बरे आहे... त्याला वापरणे, न वापरणे, वापरल्यावर न पटल्यास वापर बंद करणे वगैरे वापरणार्‍याच्या हातात असत; त्यामुळे तो हवे असल्यास त्यापासून दूर राहू शकतो.

पैसा 31/03/2014 - 21:36
तंत्रज्ञान वाईट नाही, वापर कसा करता यावर सगळं अवलंबून आहे. काही फायदे, तर काही तोटे. लगेच संदेश पाठवण्यासाठी उपयोग होतो हे खरे, पण अनेकदा अगदी काही संबंध नसलेल्या ३/४ ग्रुप्समधे एकच चित्र/विनोद येत रहातो. त्याचा वैताग येतो. मी सहसा कामासाठीच याचा वापर करते. पण डेटा आता फेसबुकच्या ताब्यात गेला असणार. तेव्हा सिक्युरिटीबद्दल विचार व्हावा. कधी कधी दिवसभर मोबाईल बघत सुद्धा नाही. गावाला गेलं की २/३ दिवस नेटवर्क अ‍ॅक्सेस नसतो. मग तेव्हा काहीवेळा १०० २०० मेसेज येऊन पडतात. ते सगळे वाचणे शक्य नसते. कधी कधी मित्रमंडळीनी सांगितलेल्या चांगल्या बातम्या पण त्यात वाहून जातात. तेव्हा सगळ्यांनीच वापर जरा मर्यादित केला आणि फेसबुक स्टाईल फॉरवर्ड्स कमी केले तर बरे होईल. काही विशिष्ट हेतूने काढलेल्या ग्रुप्समधे नंतर इतर चर्चा/वाद/भांडणे होणे हे प्रकारही होतात. इन्स्टंट मेसेज असल्याने समोर बोलत असल्यासारखे वाद-विवाद वाढत जाऊ शकतात. असे प्रकार टाळून तंत्रज्ञान आपल्या फायद्याचे कसे होईल हे सगळ्यांनी पहावे.

In reply to by पैसा

स्पंदना 01/04/2014 - 02:39
कधी कधी मित्रमंडळीनी सांगितलेल्या चांगल्या बातम्या पण त्यात वाहून जातात. तेव्हा सगळ्यांनीच वापर जरा मर्यादित केला आणि फेसबुक स्टाईल फॉरवर्ड्स कमी केले तर बरे होईल.
मलापण असच वाटतं. अति तेथे माती. उगा उठुन नुसते फॉरवर्ड नका करु त्या ऐवजी काही तरी स्वतः लिहा. आपल मत समवैचारिकांसमोर मांडा. (भांडा नव्हे) फोर्वर्ड काय येतच असतात चेपूवर. तेथे निदान आपला डाटा वापरला जात नाही पण मोबाइलवर उगा पाठवलेली चित्रे अन व्हिडीओज (ते ही चार साईट्वरुन तेच तेच आलेले) आपली मेमरी अडवुन ठेवतात. दिवसाला काहीतरी डिलीट करावे लागते. कोणतीही गोष्ट तिचा योग्य वापर झाला तर वरदान अन अयोग्य वापराने डोकेदुखी ठरु शकते याचं ढळढळीत उदाहरण म्हणजे व्हॉटस अप.

In reply to by पैसा

चिगो 01/04/2014 - 11:56
कधी कधी एकच एक जोक / फॉरवर्ड वेगवेगळ्या ग्रूप्समधून येतो, तेव्हा वैताग येतो..
पण डेटा आता फेसबुकच्या ताब्यात गेला असणार. तेव्हा सिक्युरिटीबद्दल विचार व्हावा.
मी पण हाच विचार करुन टेलिग्रामवर शिफ्ट झालो. पण मग म्हटलं, जाऊ दे ना.. आपण कोणते तोफ आहोत की कोट्यावधी युजर्समधून फेसबूक आपल्यावर विशेष लक्ष ठेवणार? ;-) म्हणून मग व्हॉट्सॅप पण ठेवलं. आता आमचा डाटा दोघेपण चोरतात.. ;-) :D

जोशी 'ले' 31/03/2014 - 21:46
व्हाॅट्सअॅप मुळे खुप जुने मित्रांशी संवाद होतो, एरवी फोन करायला वेळ नसतो किंवा कंटाळा येतो पण व्हाॅट्सअॅप मुळे संपर्कात राहणे सोपे झालेय तेच ग्रुप्स मुळे चांगल्या गप्पा होतात, डोक्याला ताप न घेन्याचं कौशल्य असेल तर अशा चर्चांचा मनस्ताप होत नाहि.. :-) तसे मी पण काहि ग्रुप्स सोडलेत ;-) काहित अॅक्टिव्ह आहे. बाकि व्हाट्सअॅप मुळे मोठी मोठी भांडणे पाहिलीत, कटुताही अनुभवलीय व काहि समंजस ग्रुप्स धमाल एंजायतोय :-)

विकास 31/03/2014 - 21:53
सर्वप्रथम लेख आणि चर्चाप्रस्ताव आवडला! ऑर्कुट,फेसबूक, विविध मराठी संकेतस्थळे, चॅट, वाट्सअ‍ॅप आणि इतर सर्व सेवादात्यांनी संवादाच्या निमित्ताने प्रत्येक अ‍ॅप्लीकेशनने एकापेक्षा एक पाऊल पुढे टाकत आपल्या रोजच्या जीवनावर प्रभाव पाडला आहे. यातील ऑर्कूट फेसबुक, त्याआधी याहू ग्रूप्स, याहू मेसेंजर, स्काईप, मग गुगल हँग आउट असे करत करत नंतर व्हॉट्सअ‍ॅपने भौगोलीक सीमारेषा तोडत संवाद करणे सोपे केले. ज्या पध्दतीने विशेष करून भारतीय पण बाकी इतरत्र इतर समुह देखील यातील प्रत्येकाचा वापर करत एकीकडून दुसरीकडे जातात त्यावरून मला दोन गाणी आठवतातः एक म्हणजे "इथेच टाका तंबू, जाता जाता जरा विसावा, एक रात्र थांबू!" आणि वर लेखात आलेली भांडणे आणि नंतर ग्रुप बंद होणे (अनुभवले नसले तरी) वाचले की, "हम बंजारोंकी बात मत पुछोजी, जो प्यार कीया, तो प्यार कीया, जो नफरत की, तो नफरत की!" :) पण एकंदरीत आपण सगळेच या समुहातले भटके असतो! तरी देखील व्हॉट्सअ‍ॅपमुळे शाळेतले बरेच मित्र-मैत्रिणी अनेक वर्षांनी संवादात आले आहेत हे नक्कीच जास्त वैशिष्ठ्य वाटते.

यसवायजी 31/03/2014 - 21:54
माझ्यासाठी हे अ‍ॅप फारच उपयोगी आहे. सर्वीस इंजीनियर असल्याने, साईटवरुनच फटाफट फोटो आणी व्हिडिओ शेअर करणे वगैरे इतके सोपे होतंय की त्यासमोर असली डोकेदुखी वाटत नाही. बाकी, एकमेकांविषयीची जी मतं बनली ती कशी एक्झीट करणार अशीच भांडणं व्हॉटसअ‍ॅप, बागेत, कट्ट्यावर किंवा ऑनलाईन फोरम/साईटवर सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे या केसमधे अ‍ॅपपेक्षा जास्त प्रॉब्लेम, गॄप युझर्सचा होता असं वाटलं. बरं झालं, बंद केलात तो गॄप.

काळा पहाड 31/03/2014 - 22:43
मग हळुहळु आमचा पक्ष, तुमचा पक्ष सुरु झाला. जातीपाती आल्या. आमचा नेता तुमचा नेता सुरु झालं, आमचा महापुरुष तुमचा महापुरुष असं सुरु झालं. शेतक-यांचा चर्चा सुरु झाल्या. एकदा तर शेतक-यांच्या चर्चेत एका थोरामोठ्याने मला तुम्हाला काय कळतं शेतक-यांचं दु:ख. असेल इतका कळवळा तर द्या ना तुमचा एक पगार इथपर्यंत पोहचला होता. एकदा तर एका नेत्याने एका व्यापा-याला आमची फक्त सत्ता येऊ दे मग पाहतो तुला. इथपर्यंत चर्चा झाल्या.
एखादं उपकरण किंवा तंत्रज्ञान वापरायला पण लायकी लागते. सामान्यकरून भारताच्या आणि खासकरून महाराष्ट्राच्या जनतेला ती लायकी नाही. ही जनता व त्यांचे नेते फक्त गुलामगिरी करायलाच लायक आहेत. टेक्नॉलोजी स्वस्त झाल्यानं माकडाच्या हातात कोलीत मिळालंय झालं. पण शेवटी माकडंच. दलाली करून, जमिनी वगैरे विकून आलेल्या पैशात "शाम्संग" पासून "आयफोन" पर्यंत काहीही घेता येतंय. पण ते वापरायचं कसं ते कळायला शाळेत शिकलेलं हवं. अभ्यास सोडून जाती वरून मतं देणार्‍या या अडाणचोट जनतेला एटीकेट नावाचा शब्द कुठला ठाऊक असायला? अजून हे लोक शिवाजी मराठयांचा आणि बाबासाहेब महारांचे यातच अडकलेले आहेत. आणि तेच बरंय. कारण आता नोकर्‍या कष्टाळू अशा चायनीज, व्हिएट्नामीज लोकांकडे जातायत. हे महाराष्ट्रीय लोक पुढचे काही वर्ष अशीच भांडणं करत बसतील. भारतातून मल्टी नॅशनल कंपन्यांनी काढता पाय घेतला की आपण नायजेरियी, सोमालिया या देशांप्रमाणं सरंजामशाहीचा स्विकार करूच. मग मराठा सेना, महार सेना, माळी सेना, शेतकरी सेना आदी सशस्त्र सेना तयार होतील. भारतातल्या शहाण्या लोकांनी त्याआधीच देश सोडला असेल. मुघल काळात शिवाजीचा उदय होण्यापूर्वी मराठ्यांचा (मराठा जात नव्हे तर प्रदेशवाचक अर्थाने वापरलाय हा शब्द याचे कृपया दखल घ्यावी) मुख्य व्यवसाय काय होता याचा सुज्ञ जनांनी जर शोध घेतला तर ही जनता शेवटी तिथेच पोचणार आहे हे सांगयला भविष्य् वेत्याची गरज नसावी. बाकी चालू दे.

मी पहिल्यांदा जेंव्हा हे अ‍ॅप फोनवर लावलं तेंव्हा, सुरवातीला छान..आणि नंतर प्रचंड त्रासदायक! अशी माझी अवस्था झाली.सालं जरा इंटरनेट चालू केलं की लगेच्च,"हाय..नमस्कार..कसे आहात..जेवलात का?.. काय खाल्लत? " असे १ ना २ शेकडो (एका दृष्टीनी) निरर्थक मेसेज सारखे वहान चालवताना डोळ्यात चिलटं जावी तसे मधे मधे यायला लागले. आणि मी व्हॉट्स अप उडवून टाकलं.(फेसबुक मेसेंजर आणि जी टॉकही याच डोकेदुखि मुळे बंद ठेवले आहे.) पण आता व्यवसाया निमित्ताने मला ते परत वापरावं लागतय. पुणे,पिंपरी-चिंचवड,बाणेर-पाषाण-औंध,हडपसर या विभागातील आमच्या सर्व पुरोहित मंडळींनी व्हॉट्स अप वर व्यवसाय अनुषंगाने मोठाले ग्रुप केलेत.त्यामुळे १ लाइव्ह बिझनेस मिटिंग कायमची सुरु असते. म्हणून हल्ली आमचे ते ग्रुप आणि २ मित्रांचे ग्रुप सोडता...अन्यत्र मी कुठेच नसतो. :)

प्रचेतस 31/03/2014 - 23:27
तसं एक बरं अ‍ॅप आहे. पण बर्‍याच गृपवर लोक उगा निरर्थ फॉरवर्ड्स, चित्रे वैग्रे टाकून वात आणत असतात शेवटी मी इमेज ऑटो डाऊनलोड आणि सर्व तर्‍हेची साऊंड नोटिफिकेशन्स बंद केल्यामुळे बर्‍यापैकी शांत जीवन जगत आहे.

In reply to by प्रचेतस

धन्या 01/04/2014 - 00:03
मी कालच आयुष्यातील पहिला अँड्रॉईड फोन घेतला आणि आज व्हॉटसप इंस्टॉल केले आहे. सरांच्या या लेखाने माझ्या ओसंडून वाहणार्‍या उत्साहावर पाणी फिरले आहे. :(

आत्मशून्य 31/03/2014 - 23:50
हा स्टेटस टाकला होता. एका गावाकडच्या पैलवानाने नुकतच एंड्रोइड घेतले होते अन वाट्सप ज्वाइन केले. कॉंटेक्ट नंबर सोबत स्टेटस आपोआप शेअर झालेले होते. माताय, दोन मिनिटात मला फोन.. काय रं बैला, फुकनिच्या शाना झाला का रे तु ? फुल शिव्या... आइभ्न्न एक. मला कळेना मी काय घोडं मारलय त्याचं ? म्हटल पावनं दमान घ्या... काय झालं ते तर बोला ? त्याच पुन्हा तेचसुरु.. तु बा लागुन गेलास व्हयं रं माझा, समोर तर ये हिथच तंगड तोडतो ? मी म्हटल काय झाले ते तर सांग ? मग, मग भेंचो* मला मेसेज का केला आय अ‍ॅम युअर डॅड् म्हनुन, स्वारी प्रचंड घुश्यात... मी दहा वेळा चेक करतोय टचस्क्रीनने चुकुन काही गोंधळ तर कुठे घातला नाहीये ना... मग लक्षात आलं आणी त्याला समजवले अरे बाबा ते स्टेटस आहे, तुला वयक्तीक/सार्वजनीक मेसेज नाही. म्हणूनच तुला उद्देशुन ते अजिबात नाही. तसही तु येवडा मोठा गडी, तुझी लेवल वेगळी, मोठ्या लोकांच्यात उठबस तुझी भाउ, कशाला, आम्हा लहान पोरांच्यात लक्ष घालतोस, आमचा दंगा चालुदेना आमच्यात ? तरी त्याचा वाद चालुच आपण कोणाचे असं कधीच ऐकुन्/खपुन घेत नाय. अमक्या ढमक्याला मी ओळखतो म्हणून आधी फोन तरी केला, नायतर पहिला आवाज काढला असता नंतर सांगीतले असते का वाजवले ते. तसेच ताबडतोप मी स्टेटस बदलावे म्हणून त्याची १० मिनीटे अरेरावी सुरुच. त्याला अतिशय परिश्रमाने समजावले बाबा स्टेटस हा निरोप नसतो. तु मोठा आहेस, तुझा अपमान करायचे मला कारण व गरज नाही. माझ्याकडे एक तर दुर्लक्ष कर अथवा मला ब्यान कर. आणी मग लगेच जरा एक दोन ठीकाण होउन त्याला समजेपर्यंत समजावतील अशा लोकांना घडलेला प्रकार सांगीतल्यावर मग तो शांत झाला. आता त्याची स्टेटस कशी वाटतात म्हणून अधुन मधुन हसत हसत विचारणा करत असतो. :) पण अजुन त्याचा गावी जायची हिंमत केली नाहीये.. बघुया कधी योग येतोय ते :) थोडक्यात काय वाट्सप म्हंजे लय डेंजर प्रकरन हाय.

संध्याकाळी ट्रेनच्या ट्रॅव्हलिंगचा एक तास, सध्या बायको माहेरी असल्याने रात्री झोपायच्या आधी अर्धा-पाऊण तास, ऑफिसमध्ये टॉयलेटला गेल्यास तिथे अर्धा तास, असा टोटल दोन-सव्वादोन तास किंवा एवरेज काढल्यास सव्वा तास तरी रोजचा आपला टाईमपास आहे व्हॉट्सअप .. अर्थात पुढे मागे याला बोअर होऊ शकतो.

पैसा 01/04/2014 - 09:21
काही नग वॉट्स अ‍ॅपवर मिपा सदस्यांचेच ग्रुप्स करतात. तिथे दिवसभर मिपा + संपादक यांना शिव्या घालत बसतात, आणि "आम्ही हल्ली मिपावर येत नै" हे सांगत बसतात. "हल्ली आम्ही मिपावर येत नाही" असं सांगायची फ्याशन आहे वाट्टे! वॉट्स अ‍ॅपवर दिवसभर टवाळक्या आणि फॉरवर्ड करत बसण्यापेक्षा मिपावर येऊन ४ प्रतिक्रिया टाकल्यात तर जसे काही आमच्यावर उपकार होतील! शिवाय तुम्हाला काही बरं वाचायला मिळेल हा पण आमचाच स्वार्थ!!

In reply to by पैसा

जाऊन्द्याहो पैसा ताई , लोकांना फक्त अभिव्यक्त व्हायचं असतं , त्याच साठी तर मिपावर ( किंव्वा तत्त्सम संकेतस्थळांवर येत असतात ) आता मिपावर संपादक मंडळ आणि त्या निमित्ताने मॉनिटरिंग चालु असते म्हणुन त्यांच्या अभिव्यक्तीवर बंधने येतात ...मग तेही कोठे तरी व्यक्त करायला नको का ? त्यामानाने व्हॉट्सॅप मुक्त असल्याने तेथे त्यांना व्यक्त व्हायला बंधने येत नाहीत... तेवढंच त्या बिचर्‍यांच्या आत्म्याला समाधान :D जाऊनदे ...आपण त्यांना माफ करुन टाकु :)

In reply to by पैसा

किसन शिंदे 01/04/2014 - 11:11
काही नग वॉट्स अ‍ॅपवर मिपा सदस्यांचेच ग्रुप्स करतात. तिथे दिवसभर मिपा + संपादक यांना शिव्या घालत बसतात, आणि "आम्ही हल्ली मिपावर येत नै" हे सांगत बसतात. "हल्ली आम्ही मिपावर येत नाही" असं सांगायची फ्याशन आहे वाट्टे!
अगदी अगदी... उगा फुकाचा अभिमान दाखवायचा. ;-)

In reply to by पैसा

मारकुटे 01/04/2014 - 15:23
>>>तिथे दिवसभर मिपा + संपादक यांना शिव्या घालत बसतात, याच्याइतकं सोपं काम दुसरं नाही. कॉग्रेस आणि मिपासंपादक यांना शिव्या देण्यासाठी कारण लागत नही.

ब़जरबट्टू 01/04/2014 - 09:47
वॉट्स अ‍ॅप ला खरच वैतागलो आहे, नविन ग्रुप सुरु होतो, आणि येरे मा़झ्या मागल्या करत प्रत्येक ग्रुपवर थोड्याफार फरकाने तेच ते विनोद, फोटो, (सध्या केमो थेर ) सुरु असतात. कंटाल गया मै तर...मी तर प्रत्येक ग्रुपला एकदा रिक्वेस्ट करतोच.. बाबांनो नका करु रे फोरवर्ड.. पण ऐकते कोन म्हणा... शेवटी ग्रुप सोडलेत.. :(

मी फक्त माझ्याकडे जेवढे मि.पा. सदस्यांचे दुरध्वनी क्रमांक आहेत त्याच्या माझ्या पुरता एक ग्रुप बनवला आहे पण अजुन पर्यंत एकाला पण निरोप पाठवलेला नाहीये. मि.पा. चा पण व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप आहे हे माहिती नव्हते. त्या साठी कोणाला व्य.नि. करायचा.

In reply to by पैसा

प्यारे१ 01/04/2014 - 12:52
>>>लोकांनीच आपापल्या मिपावरच्या मित्रांचे चुकून चुकलंय का चुकून बरोबर का बरोबर असून चुकीचं झालंय का आणखी कसं? -(फक्त ५० चा मित्र ;) ) प्यारे बाकी मिपा आपापल्या माणसांपुरतंच असतं हे अगदी मान्य हो! ;)

कंजूस 01/04/2014 - 13:09
वॉटसप फोन नंबरवर अवलंबुन आहे .फेसबुक ओळखीच्या लोकांचे संपर्काचे साधन आहे फोन नंबरशी काही देणेघेणे नाही .मिपा समविचारी जगातल्या कुणाशीही उघड संपर्काचे साधन आहे .फोन नंबर आणि ओळखीशी काही संबंध नाही .लेखन हीच प्रत्येकाची ओळख . याव्यतिरिक्त यांचा उपयोग त्रासदायक होणारच . परदेशातल्या नातेवाईकांशी संपर्कासाठी वॉटसप उत्तम आहे हे खरं आहे .

In reply to by मारकुटे

आणि सरांची सारखी काळजी करायची तुमची सवय एक जाता जाणार नाही! कसे अगदी सारख्याला वारखे आहात, की नै? ;)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मारकुटे 02/04/2014 - 11:23
दोन मोठी माणसं बोलत असतांना मधे बोलायची सवय काही जाणार नाही तुमची !!! मोठे व्हा (आतातरी)

In reply to by मारकुटे

किसन शिंदे 02/04/2014 - 12:35
सतरा वेळा डूआयडी घेऊन परत परत येणार्यांनी शहाणपणाचे बोल ऎकवणे हे कल्पनेपलीकडचे आहे अवलिया उर्फ नाना उर्फ मारकुटेसाहेब. तुम्हीच शहाणे व्हा(आतातरी)

In reply to by किसन शिंदे

मारकुटे 02/04/2014 - 14:19
सहमत आहे. नवीन आयडी करण्याचे धोरण काय आहे? असे करणे चुकीचे असेल तर अशा लोकांवर ताबडतोब कारवाई करावी. काय म्हणता? बर पण तुम्ही नक्की कोणाबद्दल बोलत आहात? हल्लीकायनवनवे शोध लावत आहात. शहाणे होणार नाहीत याचीखात्री असल्याने सल्ला देत नाही ;) लोभ नाहीच वाढावा अशी इच्छा सुद्धा नाही.

In reply to by मारकुटे

किसन शिंदे 02/04/2014 - 16:49
शहाणे होणार नाहीत याचीखात्री असल्याने सल्ला देत नाही लोभ नाहीच वाढावा अशी इच्छा सुद्धा नाही.
धन्यवाद! :-)

कल्पक 02/04/2014 - 04:54
वाट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर अशा अ‍ॅपस डिजाईन करताना मानवी भावनांचा (राग, लोभ, द्वेष, इर्षा, मत्सर, प्रेम, दिखाऊ वृत्ती, कौतुक, अहंकार) विचार आणि वापर केला जातो. Design for emotions 'मानवी भावनेसाठी रचना' असा खास विषय जगातल्या बऱ्याच डिजाईन संस्थात शिकवला जातो. सुरुवातीला छान वाटणारं वाट्सअ‍ॅप फोरवर्ड होणाऱ्या मेसेजेसमुळे, उगाच गुडमोर्निंग-गुडनाईट लिहिणाऱ्या लोकांमुळे, त्रासदायक वाटतं हे खरंच आहे. पण त्यावर आपण चांगलं, सकारात्मक, माहितीपूर्ण, नाविन्यपूर्ण शेअर करणं आणि इतरांना अशीच सवय/गोडी लावणं असा उपाय होऊ शकतो. आम्ही सातत्याने चांगले लेख, चांगल्या बातम्या, गाणी, मुलाखती, नवीन शोध अशी माहिती वाट्सअ‍ॅपवरून शेअर करत असतो. असाच प्रयोग फेसबुक आणि ट्विटरवर सुद्धा करण्याचा आमचा प्रयत्न असतो. आमचा (पूर्वी एकाच कंपनीत काम केलेल्या) डिजाईनर लोकांचा एक ग्रुप आहे त्यावर आम्ही डिजाईनमधील नवीन ट्रेंड, चांगले दुवे शेअर करत असतो. एखादा आठवडा एका डिजाईनविषयक संकल्पनेला (उदा: निसर्गाभिमुख आणि सामान्य लोकांसाठी होणारे प्रोडक्ट डिजाईनमधील प्रयोग) वाहिलेला असतो, त्या आठवड्यात सगळेजण त्या संकल्पनेवर आपले अनुभव, विचार, संदर्भ शेअर करतात. निर्बुद्धपणे फोरवर्ड होणारे मेसेजेस किवा द्वेष-इर्षा यांनी भरलेले मेसेजेस अशा गोष्टी टाळून रोज काहीतरी नवीन, सकारात्मक, माहितीपूर्ण, सर्जनशील, प्रगतीशील शेअर करता आलं तर हि माध्यमं खऱ्या अर्थाने सगळ्यांनाच उपयोगी आणि रंजक वाटतील.

मदनबाण 02/04/2014 - 12:14
योग्य वापर केल्यास त्रास नाही, नविन माहिती,बातम्या मिळायला आणि शेअर करायला उत्तम साधन. सध्या चेपु ने विकत घेतल्यावर याचा वापर फारच कमी केला असुन टेलिग्रामला पसंती दिली आहे. फालतुच्या ग्रुप मधे पडिक राहिल्यास टाळक्याला ताप होणार नाही तर काय ? योग्य वेळीच अश्या ग्रुप पासुन तोबा करावी. काही दिवसांनी सोशन नेटवर्क रोबर्ट आले तरी नवल वाटावयाचे नाही.कुठल्ह्याही गोष्टींच्या आहारी जाउ नये अशी काळजी घेतल्यास त्रास होणार नाही.

नंदन 02/04/2014 - 13:55
'सामना'मधली अनेक सदरं अलीकडे अभावितपणे विनोदी होत चालली आहेत. (उदा. मुजफ्फर हुसैन यांनी क्रिमियावर लिहिलेला लेख). पण साप्ताहिक भविष्यात व्हॉट्सअ‍ॅपचा उल्लेख पाहून गंमत वाटली :) मेष : सावध रहा, आज दिवसभर ‘एप्रिल फूल’ व्हाल. वृषभ : पाडव्याचा गोडवा कायम ठेवा. मिथुन : उन्हाळा कडक आहे, उगाच भटकंती करू नका. कर्क : उगाच टाईमपास नको, अभ्यास करा. सिंह : सोनं स्वस्त झालंय. आता वाजवा रे वाजवा. कन्या : व्हॉटस् अप बंद करून बघा, शांत झोप लागेल. तूळ : कुठं कुठं जायचं पिकनिकला, आजच बेत आखा. वृश्‍चिक : निवडणुकीचे वारे आहे, ‘मत’ विकू नका. धनु : जिभेवर साखर ठेवा, कामे होतील. मकर : गाफील राहू नका, धोका होईल. कुंभ : आज गाल्यावरची खळी खुलेल. मीन : टेन्शन नको, हेही क्षण जातील.

साधा मुलगा 07/04/2014 - 19:36
सर्वात मजा तेव्हा येते जेव्हा तुम्ही चुकिच्या ग्रुप वर मेसेज टाकता, आणि त्यातून होणारे गैरसमज. आमच्या कौलेजच्या वर्गाचा एक ग्रुप आणि आम्हा मित्रांचा एक ग्रुप आहे. तेव्हा काही मेसेज करण्यापूर्वी खात्री करावी लागते की आपण बरोबर ग्रुप वर टाकत आहोत ना !

मंडळी माझ्या वाट्सॅप एक डोकेदुखीच्या धाग्याला आता पुढील काही दिवसात वर्ष होईल मिपाकरांचा काय नवीन अनुभव, काही गोष्टी यावर चर्चा व्हावी म्हणुन हा प्रपंच. आज मटावर व्हाट्सअ‍ॅप ग्रूप थंडावलेतका या लेखावरुन काय नवं जुनं घडतंय. खर्र्च ग्रूप थंडावलेत का ? की मजा येतेय त्यासाठी हा उकरप्रपंच. सध्या लातुरच्या तरुण प्रेमीयुगलचा व्हिडियो सर्वत्र फिरतोय. सुधारकाच्या नावाखाली त्या तरुणीला ज्या पद्धतीने मारहाण झाली तो व्हिडियो आपण पाहु शकत नाही. तसेच, काही गोपनिय क्यामेर्‍याने आलेले 'अश्लिल' व्हिडियो हाही चिंतेचा आणि चिंतनाचा विषय होत आहे. वाट्सपवर एखादी गोष्ट टाकायची इतकी घाई होते की विचारु नका. चुक की बरोबर त्याचे भान राहात नाही. महिला स्त्रीयांचे प्रोफाइल विनाकारण एकमेकांना पाठविले जात आहेत, प्रोफाईल चित्र टाकावेत की टाकू नये, अशी अवस्था झाली आहे. आम्ही वाट्सप अ‍ॅक्टीव्ह करत नाही, आम्ही वाचत नाही, आम्ही ग्रुप सोडलेत. आम्ही केवळ कुटुंबासाठीच वाट्सअ‍ॅप वापरतो. आमचा ग्रूप केव्ळ ग्रेट आहे, एकाच सदस्याला दहा ठिकाणाहुन दहा ग्रूपमधे एकच मेसेज येतो. कंटाळा आलाय ? अशा विविध गोष्टी कळाव्यात म्हणुन हा अट्टाहास ? काही ग्रूप अ‍ॅडमिन जेलात गेलेत ? काही मेंबर्सला वैतागले आहेत ? काही नवीन उपाय ? असं काही सूचलं तर मिपाकरहो जरुर कळवा. वाचायला आवडेल. माझं म्हणाल तर मी वैतागलोय आणि एकीकडे मला ते हवंही आहे, अशी द्विधा अवस्था. कोणीही परस्पर ग्रूप मधे अ‍ॅड करतं. ग्रूपमधून निघून गेलो की पुन्हा मित्रांची नाराजी, अशा अनेक गोष्टी. आपण काय करताय ते नक्की कळवा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजानुकर्ण 19/01/2015 - 20:49
. महिला स्त्रीयांचे प्रोफाइल विनाकारण एकमेकांना पाठविले जात आहेत,
आम्ही काय करतो ते सांगतो पण आधी महिला स्त्रीया म्हणजे नक्की कोण ते सांगा? इतर दुसऱ्या कोणत्या प्रकारच्या स्त्रीया असतात?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजानुकर्ण 19/01/2015 - 20:55
चहा टाक, ऑफिसातून निघालोय. चपात्या वातड लागताहेत. भाजीत मीठ नाही. वगैरे संदेशाची देवाणघेवाण बायकोबरोबर करण्यासाठी व्हॉट्सॅपचा चांगला उपयोग होतो.

In reply to by आजानुकर्ण

छ्या, हे लै खासगी झालं. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आखाडे आणि उघडे-पाघडे चित्र याबद्दल विचारतोय. एकच चित्र ते गुडमॉर्निंग आणि गुडनाईट. आपण लै हुशार आहोत या थाटातले ग्रूपवरचे विचार. आणि दिवस रात्र मेसेजे जे टॉ टॉ वाजत असतात. असे मेसेजे पाहावं तरी ताप आणि पाहु नये तरी ताप ? बाकी, रावसाहेब आणि तुमचं हाय हॅलो चालू आहे की बंद आहे ? ;) (ह.घ्या) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

थॉर माणूस 23/01/2015 - 12:56
रात्री उठून पहावे लागावेत इतके महत्वाचे काहीही व्हॉटसअ‍ॅपवर येत नसते. महत्वाचे असेलच तर फोन करु शकतात माणसे. रात्रीचे सरळ बंद ठेवतो नेट. डोक्याला तापच नको. :) दिवसा नको तेव्हा म्युट करा ग्रुप्स. काही ग्रुपचे याक्टीव येडंमीन तुमची इनअ‍ॅक्टीवीटी पाहून स्वतःच काढतील तुम्हाला, चिंता नसावी. ;)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संदीप डांगे 19/01/2015 - 21:35
मी आधीपासूनच कोणत्या ग्रुप मध्ये सामील झालो नाही. कुणी रिक्वेस्ट केली तर नम्रपणे टाळली. त्यामुळे योग्य तोच वापर होता. पुढे व्यवसायासंबंधी वापर सुरु झाला. मग त्यातला धोका लक्षात आला. क्लायंट लोक बेधडक whatsapp वापरून कम्युनिकेशन करत होते. अर्थात जे ओफिशियल ठरत नव्हते. उदा. एखादे डिझाईन whatsapp वर मागवणे क्लायंटसाठी सोपे असले तरी माझ्यासाठी वेळखाऊ होते. तसेच whatsapp वरुन दिलेल्या निर्णयांची जबाबदारी कुणीही कधीही टाळू शकत होते. शिवाय मोबाईलवर असल्याने २४ तास उपलब्ध असा काहीसा समज होत होता. त्यामुळे अनेक संभाव्य धोक्यांना टाळण्यासाठी whatsapp बंद केले. फ्री एसेमेस आहेत त्यात भागतं.

के.पी. 19/01/2015 - 21:23
माझं म्हणाल तर मी वैतागलोय आणि एकीकडे मला ते हवंही आहे, अशी द्विधा अवस्था. कोणीही परस्पर ग्रूप मधे अ‍ॅड करतं. ग्रूपमधून निघून गेलो की पुन्हा मित्रांची नाराजी, अशा अनेक गोष्टी. आपण काय करताय ते नक्की कळवा
मीसुद्धा या सगळ्याला कंटाळून शेवटी व्हाट्सएप लैपटॉप वर वापरायला लागले आहे. वेळ मिळेल तेव्हा आनंदाने ऑनलाइन जाते. ;) जास्त कटकट नाही ,डोक शांत रहातं :) हल्ली घरच्यांसाठी म्हणून नवीन नंबर घेउन मोबाइल वर वापरते (अर्थात सक्त ताकीद देऊन की १७ जणाकडून फिरत आलेले विडियो/फोटो पाठवू नयेत)

मदनबाण 23/01/2015 - 12:47
व्हॉट्सअ‍ॅप आता डेस्कटॉपसाठी उपलब्ध झाले आहे ! https://web.whatsapp.com/ { हे फक्त क्रोमवर चालते, अजुन मी वापरुन पाहिले नाहीये. } बाकी ग्रूप मुळे फार घोळ होतात... बर्‍याचदा नको ते मेसेज नको त्या मंडळींना / ग्रुपला चुकुन पाठवले जातात... माझ्या कंपनीतल्या मंडळींच्या ३ ग्रूप मधे आहे, यातले एक सिनियर मॅनेजर्स मंडळीवाले आहेत... त्यांनी इतके ग्रूप बनवले की मी मोजायचे सोडुन दिले ! प्रत्येक ग्रुप मधे मला अ‍ॅड केल्यामुळे कोण मला कशासाठी अ‍ॅड करतो तेच कळेनासे झाले आहे, बर अनेक ग्रुपची नावे पण सारखी ठेवली ! परवा मीच शेवटी मेसेज केला... " माझा गझनी झाला आहे ! इतना सन्नाटा क्यों है भाई ? " एक ग्रुप चमत्कारी झाला आहे, कारण त्यातला प्रत्येक अ‍ॅडमिन दिसतो ! व्हॉट्सअ‍ॅप मधला हा बग आहे की असेही करता येते जे मला ठावूक नसावे ! नातेवाईक मंडळींचे ग्रुप आहेत... तिकडेही मी अधुन मधुन बागडुन येतो... {व्हर्चूअली तिळगुळ वाटले गेले,आणि पाखरं मंडळींनी देखील व्हर्चूअली लुटालुट { वाण } केली. } व्हॉट्अ‍ॅपवर वेगवेगळे ट्रेंड येत असतात... मग कधी रजनीकांत... कधी आलोकनाथ, कधी सनी लिऑनी...कधी आलिया भट, होउ दे खर्च तर व्हॉट्सअ‍ॅप मधे वळवळणार्‍या किड्याचा { हा अधुन मधुन जागॄत होत असतो.} ट्रेंड. सध्या जग प्रसिद्ध आठवले जाणारे कवी यांचा ट्रेंड जोरात आहे ! ;) तर वायफाय सुरु केल्यावर आणि व्हॉट्सअ‍ॅप ऑन केल्यावर मी १५-२० मिनीट फोनकडे पाहत नाही... तितका वेळ मेसेजचा पुर येत राहतो... मग काही वेळाने मोबल्याचा स्कीन पाहतो... प्रत्येक ग्रुपचे, व्यक्तींचे आकडे दिसतात...{म्हणजे किती मेसेज रिसीव्ह झाले त्याचे} वेळ मिळेल तसे वाचतो... कोण फोटो पाठवतो.कोण गाणी कोण तर कोण व्हिडीयो... हे सगळं झाल्यावर मग याचा माल त्याला आणि त्याचा माल याला... हे शक्योतो १५ मिनीटात आवरते घेतो... व्हॉट्सॅपवर कमीत कमी वेळ देण्याचा प्रयत्न करण्याचा नविन वर्षाचा संकल्प राहुनच गेला बघा... पण प्रयत्न करतो. ;) जाता जाता:- हल्लीच प्यारेला आमच्या ग्रुप मधे अ‍ॅडवला ! त्याने अ‍ॅड होण्याच्या आधी मला विचारले अ‍ॅडमिन कोण आहे ? मी उत्तर दिले :- मला नाही ठावूक ! { माझा गझनी झाला आहे हे त्याला कसे समजणार म्हणा ! } प्यारे :- अरे ज्या ग्रुप मधे आहेस त्या ग्रुपचा अ‍ॅडमिन कोण हे माहित नाही तुला ? मी :- नाही, विसरलो. पण सगळी चांगली मंडळी आहेत. डॉक पण आहेत { डॉकला माझा गझनी घाबरुन आहे, त्यामुळे ते बरोबर लक्षात ठेवतो. ;) } बिनधास्त ये आणि रहा... प्यारे :- पण... मी:- अ‍ॅडमिनला सांगितले अ‍ॅडवला तुला... आता बघ. प्यारे :- ठीक. ता.क :- प्यारे अजुन ग्रुपमधे आहे... हा प्रतिसाद देण्याच्या आधी मॄत्युंजयचा व्यनी आला आहे अ‍ॅडकरण्यासाठी आणि खटपट्या साहेबांनी अजुन त्यांना का अ‍ॅडवले गेले नाही याची विचारणा केली आहे... गझनी मोड "ऑन" :- कैसे मुझे तुम मिल गयी...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }
राम राम मंडळी. मंडळी सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा. मंडळी, आपण माहिती तंत्रज्ञानाचं नेहमी कौतुक करत आलो आहोत. आंतरजाल (इंटरनेट) युगात आपण सतत नाविन्याच्या शोधात असतो आणि आज त्याला प्रचंड महत्त्व आलं आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वेग इतका अफाट वाढलाय की आपण काही काळ जर यापासुन दूर राहीलो तर आपल्याला बरीच माहिती कळणार नाही, आपण अज्ञानी राहू की काय म्हणन्यापेक्षा दैनिकातील बातम्यांवर आपल्याला विसंबून राहावे लागेल.

के-२ : द सॅव्हेज माऊंटन - ४

स्पार्टाकस ·

पैसा 04/04/2014 - 09:26
प्रत्येक तुकडीतले काही बळी तरी निश्चितच होते. पाकिस्तानी लष्करी अधिकार्‍यांचं वागणं सुभानल्ला!

पैसा 04/04/2014 - 09:26
प्रत्येक तुकडीतले काही बळी तरी निश्चितच होते. पाकिस्तानी लष्करी अधिकार्‍यांचं वागणं सुभानल्ला!
३ ऑगस्ट कोरीयन मोहीमेतील तीन गिर्यारोहक किम चँग सून, जँग बाँग वान आणि जँग ब्याँग हो भल्या पहाटे कँप ४ वरून निघून शिखराच्या मार्गाला लागले होते ! के २ वरील लहरी हवामान आता बिघडत चाललं होतं ! पहाटेपासूनच वा-याचा जोर वाढत होता. शिखराच्या आसपास असलेल्या ढगांमुळे ते मधूनच दिसत होतं तर मध्येच ढगांत गडप होत होतं ! नैऋत्येच्या दिशेने ढगांचा पुंजका के २ च्या दिशेने झेपावत होता ! याचा अर्थ सरळ होता.

माझं कोकणातलं गांव :- भाग-५ (मामाचा गांव माझं आजोळ)

प्रमोद देर्देकर ·

तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलय. नोकर्या, पैसा उपलब्ध झालाय, पण यासाठी माणसाला फार मोठा त्याग करावा लागतो - वेळेचा,आपल्या माणसांच्या सहवासाचा. मस्त लेख.

कंजूस 17/04/2014 - 08:53
मस्तच हो . लहानपणी फक्त अॅसेटस आणि रिसिवबलस माहित होती .घरी पोहोचल्यावर ताटात गरमागरम भात पापड लोणचे .नंतर ओढयात हुदडणे .मोठेपणी कळले लाएबिलिटिझ आणि पेअबल आहेत .म्हातारी माणसे वर्षभर घरे सांभाळतात तेव्हा सुटीत जायला आयती मजा करता येते . आता काहींनी कोकणात घरे बांधली पण सुटीत गेल्यावर पहिली झाडलोट ,नंतर बिले भरणे झाल्यावर निघायची वेळ येते .

तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलय. नोकर्या, पैसा उपलब्ध झालाय, पण यासाठी माणसाला फार मोठा त्याग करावा लागतो - वेळेचा,आपल्या माणसांच्या सहवासाचा. मस्त लेख.

कंजूस 17/04/2014 - 08:53
मस्तच हो . लहानपणी फक्त अॅसेटस आणि रिसिवबलस माहित होती .घरी पोहोचल्यावर ताटात गरमागरम भात पापड लोणचे .नंतर ओढयात हुदडणे .मोठेपणी कळले लाएबिलिटिझ आणि पेअबल आहेत .म्हातारी माणसे वर्षभर घरे सांभाळतात तेव्हा सुटीत जायला आयती मजा करता येते . आता काहींनी कोकणात घरे बांधली पण सुटीत गेल्यावर पहिली झाडलोट ,नंतर बिले भरणे झाल्यावर निघायची वेळ येते .
माझं कोकणातलं गांव :- भाग-४ मागील भागात>> मग गाडी बदलुन आजोळी जाण्यासाठी त्याच्याबरोबर पुढचा प्रवासाला आरंभ होत असे..... तिथुन पुढे >>> दापोलीच्या ए.स्टी. स्टँडवर उतरलं की दुपारच्या जेवणाला मावशीकडे ( आईची सख्खी मोठी बहीण जी खुद्द दापोलीलाच राहते) जायचं कारण संध्याकाळी ४.०० वाजे पर्यंत गावात जायला ए.स्टी खेरीज दुसरे साधनच त्याकाळी नव्हते. मग जरुरी पुरते सामान घेवुन बाकीचे इथे ठेवुन आम्ही सगळेजण पुन्हा ३.३० वा. परत स्टॅन्ड वर येत असु.

FoodieMagic.com चा शुभारंभ

मनिष ·

In reply to by गणपा

मनिष 31/03/2014 - 16:29
धन्यवाद! आधिकाअधिक पाककृती टाकत जा जमेल तशा - जुन्या कॉपी-पेस्ट केल्या तरीही चालतील. देशी-विदेशी पाककृतींचा एक मोठा खजिनाच तिथे तयार व्हावा अशीच इच्छा आहे! :-)

राही 31/03/2014 - 15:28
शुभेच्छा. सर्व मराठी संस्थळांवरच्या पाककृती इथे एकत्र पहायला मिळोत. (अर्थात सादरकर्त्यांची परवानगी असेल तरच.) नवीन वर्षापासून भरभराटच होवो.

In reply to by राही

मनिष 31/03/2014 - 16:39
धन्यवाद! स्वतः सादरकर्त्यांनीच त्या पाककृती तिथे द्याव्यात अशी इच्छा आहे!
सर्व मराठी संस्थळांवरच्या पाककृती इथे एकत्र पहायला मिळोत.
AMEN! :-)

In reply to by अनन्न्या

मनिष 31/03/2014 - 16:38
अर्थातच! मी पण तेच केले :P स्वतःचे इतरत्र प्रकाशित (तुमचा स्वतःचा ब्लॉग, मिपा किंवा इतर संस्थळ) साहित्य नक्कीच चालेल. देशी-विदेशी पाककृतींचा एक मोठा खजिनाच तिथे तयार व्हावा अशीच इच्छा आहे, पण फक्त तिथेच लिहा अशी अट नक्कीच नाही. तुमच्या आवडत्या संस्थळांबरोबरच इथेही लिहा अशी विनंती आहे.

In reply to by सुहास..

मनिष 31/03/2014 - 16:55
धन्यवाद रे सुहास! :-) अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी फक्त स्वतःच्या ई-मेल वर लिंक क्लिक केली की अ‍ॅक्टिव्हेट होईल. त्यामुळे लगेचच अ‍ॅक्टिव्हेट होईल, अ‍ॅडमिन ने अ‍ॅक्टिव्हेट करण्याची गरज नाही.

साती 31/03/2014 - 20:05
आयडी घेतला आहे. प्रतिसाद दिला आहे. मिपासारखी डायरेक्ट मराठीत लिहायची सुविधा दिल्यास उत्तम!

In reply to by साती

मनिष 31/03/2014 - 21:18
गणपाने आधीच उत्तर दिले आहे. गमभन वापरून डायरेक्ट मराठीत लिहिता येते. "Type In:" मधून भाषा निवडा किंवा फायरफॉक्स वापरत असल्यास CTRL+\ वापरूनही भाषा बदलता येईल - मिपा सारखीच! :-)

पैसा 31/03/2014 - 21:40
संस्थळ पाहिले छान आहे. रजिस्टर करायचा प्रयत्न केला पण कॅप्चा फॉण्ट नीट कळत नाहीये. ४/५ वेळा चुकल्यानंतर थांबले.

In reply to by पैसा

मनिष 31/03/2014 - 21:43
धन्यवाद! कॅपचाचा फॉण्ट इतका विचित्र आहे का? गुगल अकाऊंट किंवा फेसबुक वापरुन बघा...कॅपचा ची गरज नाही मग.

बहुगुणी 31/03/2014 - 22:09
नोंदणी केली आहे, हमखास आवडीचे (पण "कधी-कधीच" यशस्वी!) असे अवघड पदार्थ, तसेच नव-नवीन पदार्थ-प्रयोगही पहायला मिळतील अशी आशा आहे. 'खवैयांच्या गप्पां' मध्ये वाचकांना आवडलेल्या / आवडणार्‍या महाराष्ट्रीय खाद्य-संस्थळांची यादी येऊ शकेल.

नंदन 01/04/2014 - 12:01
मीही सदस्यत्व घेतले. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

चिरोटा 01/04/2014 - 12:48
चांगली कल्पना.आय.डी.(ह्याच नावाचा) घेतला आहे. जुन्या/नव्या/विस्म्रुतीत गेलेल्या मराठमोळ्या पाकृ येथे 'खायला' मिळतील ही अपेक्षा.!

घरून सभासदत्व घेतो. वाचक म्हणून योगदान असेलच. मराठी माणसांच्या आवडीच्या पाककृत्या हे वैशिष्टय ठरावे. संकेतस्थळ भरभराटीला येवो हिच सदिच्छा !

मनिष 01/04/2014 - 14:11
धन्यवाद नि३सोलपुरकर, नंदन आणि अभिषेक! वाचक तसेच लेखक म्हणुनही लिखाण करा ही विनंती. मलाही खाण्याची आणि खिलवण्याची आवड - पण लिखाणाचा कंटाळा, आता ह्या निमित्त्ताने लिहिले जाईल अशी आशा आहे! :-)

मनिष 02/04/2014 - 15:03
नुसते वाचक म्हणून नव्हे तर लिखाणही करा! सध्या पाककृती लिहणार नसाल, तर ज्यांनी पाककृती लिहिल्यात त्यांना प्रतिसाद दिलात तर त्यांनाही आवडेल आणि नवीन साईटलाही प्रोत्साहन मिळेल. :-)

In reply to by यशोधरा

मनिष 02/04/2014 - 15:58
नीलकांतला विचारुनच इथे FoodieMagic.com च्या लाँचविषयी लिहिले होते. तिथे आता आवडत्या खाण्याच्या ब्लॉग/संस्थळांविषयी धागा काढला आहे - त्यावर अर्थातच मिपाविषयी लिहिता येईल. मी पण लिहिनच!

अर्धवटराव 10/04/2014 - 09:31
खाण्यापिण्यावर आधारीत साहित्यवाचनासारखं सुख नाहि. शिवाय खायची-खिलवायची हौस भागवयला उत्तम व्यासपीठ. गणपाच्या आशिर्वादाने शुभारंभ झालाय म्हटल्यावर चविष्टतेची गॅरंटीच मिळाली. अनेकानेक हेल्दी शुभेच्छा. बोर्डावर भेटुच :)

दिपक.कुवेत 10/04/2014 - 12:57
नविन उपक्रमास हार्दिक शुभेच्छा आणि लगेच मेंबरहि झालोय (वीकेंड पर्यंत धीर धरवलाच नाहि). भेटुच मग.

In reply to by गणपा

मनिष 31/03/2014 - 16:29
धन्यवाद! आधिकाअधिक पाककृती टाकत जा जमेल तशा - जुन्या कॉपी-पेस्ट केल्या तरीही चालतील. देशी-विदेशी पाककृतींचा एक मोठा खजिनाच तिथे तयार व्हावा अशीच इच्छा आहे! :-)

राही 31/03/2014 - 15:28
शुभेच्छा. सर्व मराठी संस्थळांवरच्या पाककृती इथे एकत्र पहायला मिळोत. (अर्थात सादरकर्त्यांची परवानगी असेल तरच.) नवीन वर्षापासून भरभराटच होवो.

In reply to by राही

मनिष 31/03/2014 - 16:39
धन्यवाद! स्वतः सादरकर्त्यांनीच त्या पाककृती तिथे द्याव्यात अशी इच्छा आहे!
सर्व मराठी संस्थळांवरच्या पाककृती इथे एकत्र पहायला मिळोत.
AMEN! :-)

In reply to by अनन्न्या

मनिष 31/03/2014 - 16:38
अर्थातच! मी पण तेच केले :P स्वतःचे इतरत्र प्रकाशित (तुमचा स्वतःचा ब्लॉग, मिपा किंवा इतर संस्थळ) साहित्य नक्कीच चालेल. देशी-विदेशी पाककृतींचा एक मोठा खजिनाच तिथे तयार व्हावा अशीच इच्छा आहे, पण फक्त तिथेच लिहा अशी अट नक्कीच नाही. तुमच्या आवडत्या संस्थळांबरोबरच इथेही लिहा अशी विनंती आहे.

In reply to by सुहास..

मनिष 31/03/2014 - 16:55
धन्यवाद रे सुहास! :-) अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी फक्त स्वतःच्या ई-मेल वर लिंक क्लिक केली की अ‍ॅक्टिव्हेट होईल. त्यामुळे लगेचच अ‍ॅक्टिव्हेट होईल, अ‍ॅडमिन ने अ‍ॅक्टिव्हेट करण्याची गरज नाही.

साती 31/03/2014 - 20:05
आयडी घेतला आहे. प्रतिसाद दिला आहे. मिपासारखी डायरेक्ट मराठीत लिहायची सुविधा दिल्यास उत्तम!

In reply to by साती

मनिष 31/03/2014 - 21:18
गणपाने आधीच उत्तर दिले आहे. गमभन वापरून डायरेक्ट मराठीत लिहिता येते. "Type In:" मधून भाषा निवडा किंवा फायरफॉक्स वापरत असल्यास CTRL+\ वापरूनही भाषा बदलता येईल - मिपा सारखीच! :-)

पैसा 31/03/2014 - 21:40
संस्थळ पाहिले छान आहे. रजिस्टर करायचा प्रयत्न केला पण कॅप्चा फॉण्ट नीट कळत नाहीये. ४/५ वेळा चुकल्यानंतर थांबले.

In reply to by पैसा

मनिष 31/03/2014 - 21:43
धन्यवाद! कॅपचाचा फॉण्ट इतका विचित्र आहे का? गुगल अकाऊंट किंवा फेसबुक वापरुन बघा...कॅपचा ची गरज नाही मग.

बहुगुणी 31/03/2014 - 22:09
नोंदणी केली आहे, हमखास आवडीचे (पण "कधी-कधीच" यशस्वी!) असे अवघड पदार्थ, तसेच नव-नवीन पदार्थ-प्रयोगही पहायला मिळतील अशी आशा आहे. 'खवैयांच्या गप्पां' मध्ये वाचकांना आवडलेल्या / आवडणार्‍या महाराष्ट्रीय खाद्य-संस्थळांची यादी येऊ शकेल.

नंदन 01/04/2014 - 12:01
मीही सदस्यत्व घेतले. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

चिरोटा 01/04/2014 - 12:48
चांगली कल्पना.आय.डी.(ह्याच नावाचा) घेतला आहे. जुन्या/नव्या/विस्म्रुतीत गेलेल्या मराठमोळ्या पाकृ येथे 'खायला' मिळतील ही अपेक्षा.!

घरून सभासदत्व घेतो. वाचक म्हणून योगदान असेलच. मराठी माणसांच्या आवडीच्या पाककृत्या हे वैशिष्टय ठरावे. संकेतस्थळ भरभराटीला येवो हिच सदिच्छा !

मनिष 01/04/2014 - 14:11
धन्यवाद नि३सोलपुरकर, नंदन आणि अभिषेक! वाचक तसेच लेखक म्हणुनही लिखाण करा ही विनंती. मलाही खाण्याची आणि खिलवण्याची आवड - पण लिखाणाचा कंटाळा, आता ह्या निमित्त्ताने लिहिले जाईल अशी आशा आहे! :-)

मनिष 02/04/2014 - 15:03
नुसते वाचक म्हणून नव्हे तर लिखाणही करा! सध्या पाककृती लिहणार नसाल, तर ज्यांनी पाककृती लिहिल्यात त्यांना प्रतिसाद दिलात तर त्यांनाही आवडेल आणि नवीन साईटलाही प्रोत्साहन मिळेल. :-)

In reply to by यशोधरा

मनिष 02/04/2014 - 15:58
नीलकांतला विचारुनच इथे FoodieMagic.com च्या लाँचविषयी लिहिले होते. तिथे आता आवडत्या खाण्याच्या ब्लॉग/संस्थळांविषयी धागा काढला आहे - त्यावर अर्थातच मिपाविषयी लिहिता येईल. मी पण लिहिनच!

अर्धवटराव 10/04/2014 - 09:31
खाण्यापिण्यावर आधारीत साहित्यवाचनासारखं सुख नाहि. शिवाय खायची-खिलवायची हौस भागवयला उत्तम व्यासपीठ. गणपाच्या आशिर्वादाने शुभारंभ झालाय म्हटल्यावर चविष्टतेची गॅरंटीच मिळाली. अनेकानेक हेल्दी शुभेच्छा. बोर्डावर भेटुच :)

दिपक.कुवेत 10/04/2014 - 12:57
नविन उपक्रमास हार्दिक शुभेच्छा आणि लगेच मेंबरहि झालोय (वीकेंड पर्यंत धीर धरवलाच नाहि). भेटुच मग.
सर्व खवैयांसाठी आज ३१ मार्च २०१४ रोजी, गुढीपाडव्याच्या दिवशी FoodieMagic.com हे केवळ खाण्या-पिण्याला समर्पित असे संस्थळ आम्ही सहर्ष सादर करत आहोत. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधे ह्या फोरमवर लिहिता येईल.

सदिच्छा : शुद्धी, वृद्धी, शुद्धी !!

निमिष सोनार ·
हा गुढी पाडवा तुमचे - भाग्य वृद्धी, संकल्प सिद्धी, मन शुद्धी, धन वृद्धी, कर्म शुद्धी, कर्म वृद्धी, कर्म सिद्धी - करणारा ठरो हीच सदिच्छा !!

पडघम २०१४- भाग २: क्रिटिकल मास

क्लिंटन ·
या भागात आपण दुरंगी, तिरंगी किंवा चतुरंगी लढती होत असलेल्या राज्यांमध्ये बऱ्यापैकी (किमान २०%) जागा मिळविण्यासाठी किती टक्के मते लागतात हे बघू. कोणत्या परिस्थितीत एखाद्या राज्यात दुरंगी/तिरंगी किंवा चतुरंगी लढत आहे असे मी म्हणतो हे लेखामध्ये स्पष्ट होईलच. दुरंगी लढतीमध्ये मी खालील दोन परिस्थितींचा अंतर्भाव करत आहे. एखाद्या राज्यात दोन मुख्य पक्ष/आघाडी यांना एकूण ९०% च्या आसपास मते मिळत असतील तर त्या राज्यांमध्ये मी ’थेट दुरंगी’ लढत आहे असे म्हणतो (उदा. १९८९,१९९१,१९९६ आणि २००९ मध्ये केरळ,१९८९ आणि १९९६ मध्ये पश्चिम बंगाल, १९९८ चा अपवाद वगळता गुजरात).

विकास 31/03/2014 - 18:51
सर्वच भाग माहितीपूर्ण आणि रोचक! तुर्तास वाचत आहे. अनुमान बघण्यात जास्त उत्सुकता आहे! :)

हाडक्या 01/04/2014 - 15:57
रोचक विदा.. आणि तुमचे परिश्रम नक्कीच स्तुत्य आहेत. मानलं बुवा तुम्हाला.! परंतु स्पष्टीकरण अजून आले असते तरी चालले असते असे वाटून राहिले. ही जर प्रस्तावना असेल तर आता नक्कीच पुढील भागांच्या प्रतिक्षेत!!

In reply to by हाडक्या

शिद 01/04/2014 - 16:50
तुमचे परिश्रम नक्कीच स्तुत्य आहेत. मानलं बुवा तुम्हाला...!
+१११११
पुढील भागांच्या प्रतिक्षेत!!
+१

क्लिंटन 03/04/2014 - 22:41
सर्वांना धन्यवाद. मिपाकरांचे प्रतिसाद नेहमी उत्साह वाढवणारे असतात. दोन राहिलेले मुद्दे १. मिपाकर सराटा यांनी खरडीतून विचारले की उत्तर प्रदेशात २००९ मध्ये भाजप आणि राष्ट्रीय लोकदल यांची युती होती तेव्हा दोन पक्षांची मते आणि जागा एकत्र करून तक्त्यात दाखवल्या आहेत का. त्याचे उत्तर हो असे आहे. १९८९ मध्ये भाजप आणि जनता दल यांची मध्य प्रदेश आणि राजस्थानात युती होती.त्या दोन पक्षांच्या जागा आणि मते एकत्र करून भाजपच्या अकाऊंटला दाखविल्या आहेत. २. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात काँग्रेस-रिपब्लिकन पक्ष-समाजवादी पक्ष विरूध्द भाजप-सेना युती असा दुरंगी सामना झाला होता.त्यावेळी काँग्रेस-रिपब्लिकन-समाजवादी युतीला ५०% मते आणि ३७ जागा मिळाल्या होत्या. तर भाजप-सेना युतीला ४२% मते मिळून १० जागा मिळाल्या होत्या. वर म्हटल्याप्रमाणे तिरंगी लढतीत ४२% मते मिळाली तर तो पक्ष बरेच मोठे यश मिळवतो (अनेकदा अगदी स्वीपही करतो) पण दुरंगी लढतीत ४२% मतांचा फार उपयोग होत नाही. ही मते किमान ४५% हवीत तरच उल्लेखनीय प्रमाणात जागा मिळू शकतात.
  
महाराष्ट्र-१९९८मते %जागा
कॉंग्रेस-रिपब्लिकन-सपा५०.४%३७
भाजप-सेना४२.१%१०
इतर७.५%
एकूण१००.०%४८

हा भाग खूप आवडला. मी पहिल्या दोन तक्त्यांतले आकडे घेऊन टक्केवारी जागा विरुद्ध टक्केवारी मतं असे आलेख एक्सेलवर काढून बघितले. त्यावरून दुरंगी लढतीत चाळीस ते अठ्ठेचाळीस टक्के मतांमध्ये जागांची टक्केवारी दहापासून सुमारे नव्वदपर्यंत जाताना दिसते. म्हणजे छोट्याशा स्विंगमुळे जागांची संख्या प्रचंड प्रमाणात बदलते. हा मुद्दा इतक्या छान आकडेवारीनुसार सांगितल्याबद्दल धन्यवाद. त्यावरून एक विचार आला. निवडणुकांपूर्वी जनमताचा कौल आजमावणारे पोल सर्वसाधारणपणे ३ टक्के एरर सांगतात. ही एरर जागांच्या संख्यांसाठी असते की मतांच्या हे शोधून काढणं रोचक ठरेल. कारण मतांत ३ टक्के फरक पडत असला तर जागांमध्ये महाप्रचंड फरक पडू शकेल.

In reply to by राजेश घासकडवी

क्लिंटन 08/04/2014 - 21:09
निवडणुकांपूर्वी जनमताचा कौल आजमावणारे पोल सर्वसाधारणपणे ३ टक्के एरर सांगतात. ही एरर जागांच्या संख्यांसाठी असते की मतांच्या हे शोधून काढणं रोचक ठरेल. कारण मतांत ३ टक्के फरक पडत असला तर जागांमध्ये महाप्रचंड फरक पडू शकेल.
मला वाटते की हा ३% ची एरर मार्जिन म्हणजे ३ पर्सेंटेज पॉईंटची एरर नसते. समजा एखाद्या पक्षाला ३०% मते मिळतील असे या पोलमध्ये प्रोजेक्ट केले असेल तर ३०% च्या ३% म्हणजे ०.९% इतकी एरर मार्जिन म्हणजे २९.१% ते ३०.९% या दरम्यान मते असतील असे पोल प्रोजेक्ट करतात असे वाटते.अगदी २००४ मध्येही मतांच्या टक्क्यांच्या प्रोजेक्शनमध्ये फार चूक नव्हती असे वाचल्याचे आठवते. पण जागांच्या अंदाजांमध्ये मात्र पूर्णच उलटेपालटे झाले.या क्षणी जुने दुवे नाहीत. मतांच्या टक्केवारीत ३ पर्सेटेन्ज पॉईंटची एरर असेल तर जागांचे अंदाज २००४ मध्ये चुकले त्यापेक्षा अनेक पटींनी जास्त चुकतील. मला वाटते की मतांच्या टक्केवारीवरून जागांचे प्रोजेक्शन करण्यात जास्त मोठी चूक होते आणि पब्लिक डोमेनमध्ये मतांच्या टक्केवारीपेक्षा जागांच्या अंदाजाला अधिक महत्व मिळते आणि ओपिनिअन पोल सगळेच रद्दड असे चित्र उभे राहते.ओपिनिअन पोलच्या मर्यादा आहेतच पण तरीही त्याविरूध्द इतके टोकाचे मतही अयोग्य आहे असे वाटते.

In reply to by क्लिंटन

ओपिनिअन पोलच्या मर्यादा आहेतच पण तरीही त्याविरूध्द इतके टोकाचे मतही अयोग्य आहे असे वाटते.
नाही, त्यांच्याविरुद्ध मत नाही. त्यांचं काम किती महाप्रचंड कठीण आहे हे सांगण्याचा प्रयत्न आहे. मला टेनिसच्या बॅटचं उदाहरण सुचतं. किती वेगाने, कुठच्या कोनात बॅट बॉलवर आपटणार हे आपल्याला कदाचित थोड्या एररसकट प्रेडिक्ट करता येईल. पण त्या लहान एररमुळे प्रत्यक्षात बॉल कुठे जाऊन पडेल यात प्रचंड मोठी एरर येते. एक प्रकारचा अॅंप्लिफिकेशन फॅक्टर आहे. (मी तो एक्सेल चार्ट सेव्ह करून इथे डकवायला हवा होता - पण तुम्हाला जमलं तर करून बघा. पार्टी कुठची आहे याकडे दुर्लक्ष करून पर्सेंट सीट्स अॅज अ फंक्शन ऑफ पर्सेंट व्होट प्लॉट केला तर प्रचंड स्टीप स्लोप येतो. साधारण एक टक्का कमी मतं मिळाली तर सीट्स सुमारे दहा टक्क्यांनी कमी होतात) ओपिनियन पोल्स कसे काम करतात हे समजावून सांगणारा एक अतिशय छान लेख.

In reply to by राजेश घासकडवी

क्लिंटन 08/04/2014 - 21:51
पर्सेंट सीट्स अॅज अ फंक्शन ऑफ पर्सेंट व्होट प्लॉट केला तर प्रचंड स्टीप स्लोप येतो. साधारण एक टक्का कमी मतं मिळाली तर सीट्स सुमारे दहा टक्क्यांनी कमी होतात)
या लेखाचा उद्देश नेमकी हीच माहिती देणे हा आहे :) चतुरंगी लढतीमध्ये आणखी जास्त स्लोप येईल. अर्थात मते किती एकवटलेली/विखुरलेली आहेत हा मुद्दा चतुरंगी लढतीत बराच जास्त महत्वाचा असतो. बाकी ओपिनिअन पोलवरचा लेख वाचतोच.

In reply to by क्लिंटन

क्लिंटन 08/04/2014 - 22:18
सर्वांच्या प्रोत्साहनाबद्दल परत एकदा आभार मानतो.
चतुरंगी लढतीमध्ये आणखी जास्त स्लोप येईल.
यात दुरूस्ती हवी आहे. दुरंगी लढतीत हा आलेख एक लाईन असेल.तर चतुरंगी लढतीत हा बराचसा एक्स्पोनेन्शिअल आलेख असेल.म्हणजे साधारण २०% मतांपर्यंत फार जागा नाहीत पण त्यानंतर जागांचे मिळणारे प्रमाण वाढत जाणे आणि ३०-३२% मतांच्या वर खूप जास्त स्लोप असणे असे या आलेखाचे स्वरूप असेल.

In reply to by क्लिंटन

हे तितकंसं पटलं नाही. तुम्ही दिलेल्या टेबलातच काही ठिकाणी फक्त आठ टक्के मतं पडूनही काही जागा मिळालेल्या दिसतात. मला वाटतं चतुरंगी लढतींमध्ये प्रत्येक जागेसाठी चार जणांत तीव्र लढत नसते हा आणखीन एक किचकटपणाचा भाग झाला. म्हणजे प्रत्येक पार्टीचे काही मतदारसंघ असतात, आणि तितकेच लढवले तरीही त्या पार्टीला काही जागा मिळू शकतात. त्यामुळे चतुरंगी लढतींसाठी तोच आलेख जरा कमी चढाचा होईल असं वाटतं. आत्ता वेळ नाही, जमेल तेव्हा काही चार्ट्स तयार करून पेस्ट करतो. दरम्यान तुम्हीही तपासून पहा. याचा फायदा असा होईल की जिथे चतुरंगी लढती आहेत तिथे स्लोप कमी असल्यामुळे ओपिनियन पोल्सचे अंदाज कदाचित जास्त बरोबर येऊ शकतील. (हाही माझा अंदाजच आहे, पण तपासून बघण्याजोगा वाटतो)

In reply to by राजेश घासकडवी

क्लिंटन 09/04/2014 - 10:45
तुम्ही दिलेल्या टेबलातच काही ठिकाणी फक्त आठ टक्के मतं पडूनही काही जागा मिळालेल्या दिसतात.
' चतुरंगी लढतीत एक आकडी टक्क्यांमध्ये मते मिळाली तर फारशा जागा मिळत नाहीत याचा अर्थ एकही जागा मिळत नाही असा नक्कीच नाही.पण ८% मते जिंकून राज्यातील १५-२०% जागा जिंकल्या असेही होताना दिसणार नाही. याउलट २०% मते मिळून त्या प्रमाणात इन्क्रिमेन्टल जागा मिळतात असे चित्र दिसत नाही.पण एकदा ३०-३२% पेक्षा जास्त मते मिळाली की मात्र मोठ्या प्रमाणात फायदा त्या पक्षाला होतो.उदाहरणार्थ उत्तर प्रदेशात १९८९ मध्ये जनता दलाला (मित्रपक्षांसह) ३७.७% मते आणि ५८ जागा, १९९१ मध्ये भाजपला ३२.८% मते आणि ५२ जागा, १९९६ मध्ये भाजपला ३४.४% मते आणि ५३ जागा, १९९८ मध्ये ३८% मते आणि ६० जागा (मित्रपक्षांसह) असे चित्र दिसते.तेव्हा चतुरंगी लढतीत ३०-३२% मते हा एक महत्वाचा टप्पा असतो.तो एकदा ओलांडला की त्या आलेखाचा स्लोप बराच जास्त स्टीप होतो.पण तोपर्यंत तो तितका स्टीप नसतो. (अवांतरः काही ओपिनिअन पोल उत्तर प्रदेशात भाजपला ३८% मते देत आहेत.पण जागा मात्र ४५ पर्यंत देत आहेत. भाजपने ३८% मते खरोखरच मिळविल्यास भाजप उत्तर प्रदेशात ५५ पर्यंत (कदाचित जास्तही) जागा मिळवेल. याचे कारण राज्यात भाजप-सपा-बसपा आणि काँग्रेस अशी चतुरंगी लढत आहेच.तसेच राज्याच्या पश्चिम भागात (दिल्लीजवळच्या) आआपही बर्‍यापैकी मते घेईल आणि त्या मतदारसंघांमध्ये पंचरंगी लढती होतील असे चित्र आहे.तशा परिस्थितीत त्या भागात ३०% मते जिंकणारा पक्ष तो भाग अगदी स्वीप करेल. नक्की काय ते १६ मे रोजीच कळेल). मते किती एकत्र झाली आहेत आणि किती विखुरलेली आहेत हा महत्वाचा मुद्दा नेहमीच असतो. आंध्र प्रदेशात इतकी वर्षे काँग्रेस विरूध्द तेलुगु देसम अशी दुरंगी लढत होत असे.तरीही हैद्राबादमधून एम.आय.एम हा स्थानिक पक्ष नेहमी जिंकत असतो.गेल्या अनेक निवडणुकांमध्ये हैद्राबादची जागा एम.आय.एम सोडून अन्य कोणी जिंकलेली नाही.या पक्षाला आंध्र मध्ये १% च्या आसपास मते मिळत असत.तेव्हा दुरंगी लढतीतही मते एकत्र झाली तर एक-सव्वा टक्का मतांमध्येही पक्ष जागा मिळवू शकतो.याउलट मध्य प्रदेशात १९८४ मध्ये भाजपला ३०% पेक्षा जास्त मते मिळाली पण एकही जागा मिळाली नाही.तेव्हा मते किती एकत्र आहेत आणि किती विखुरलेली आहेत हा मुद्दा महत्वाचा आहेच.तेव्हा या प्रकारचे विश्लेषण करायला मतांच्या टक्केवारीचे स्टॅन्डर्ड डिव्हिएशन तपासून बघायला हवे. मते काही मतदारसंघांमध्ये एकवटली आणि इतर मतदारसंघांमध्ये कमी असतील तर स्टॅन्डर्ड डिव्हिएशन जास्त येईल आणि सर्वत्र जवळपास सारखीच मते मिळाली तर स्टॅन्डर्ड डिव्हिएशन कमी येईल. हा प्रयोग मी केवळ कर्नाटकात केला आहे (कारण ते माझे आवडते राज्य आहे :) ) पण इतर राज्यात केला नाही. तो इथे प्रेझेन्टही केलेला नाही. बाकी या प्रकल्पासाठी टक्केवारी सोडून इतर आकड्यांचा वापर मी फारसा केलेला नाही.अंदाज व्यक्त करताना त्या राज्यातील राजकीय परिस्थिती आणि किती टक्के मते फिरतील हा सब्जेक्टिव्ह कॉल आणि थोडे गट फिलिंग यांचा आधार घेत आहे.
जमेल तेव्हा काही चार्ट्स तयार करून पेस्ट करतो.
हो नक्की.वाट बघत आहे.

विकास 31/03/2014 - 18:51
सर्वच भाग माहितीपूर्ण आणि रोचक! तुर्तास वाचत आहे. अनुमान बघण्यात जास्त उत्सुकता आहे! :)

हाडक्या 01/04/2014 - 15:57
रोचक विदा.. आणि तुमचे परिश्रम नक्कीच स्तुत्य आहेत. मानलं बुवा तुम्हाला.! परंतु स्पष्टीकरण अजून आले असते तरी चालले असते असे वाटून राहिले. ही जर प्रस्तावना असेल तर आता नक्कीच पुढील भागांच्या प्रतिक्षेत!!

In reply to by हाडक्या

शिद 01/04/2014 - 16:50
तुमचे परिश्रम नक्कीच स्तुत्य आहेत. मानलं बुवा तुम्हाला...!
+१११११
पुढील भागांच्या प्रतिक्षेत!!
+१

क्लिंटन 03/04/2014 - 22:41
सर्वांना धन्यवाद. मिपाकरांचे प्रतिसाद नेहमी उत्साह वाढवणारे असतात. दोन राहिलेले मुद्दे १. मिपाकर सराटा यांनी खरडीतून विचारले की उत्तर प्रदेशात २००९ मध्ये भाजप आणि राष्ट्रीय लोकदल यांची युती होती तेव्हा दोन पक्षांची मते आणि जागा एकत्र करून तक्त्यात दाखवल्या आहेत का. त्याचे उत्तर हो असे आहे. १९८९ मध्ये भाजप आणि जनता दल यांची मध्य प्रदेश आणि राजस्थानात युती होती.त्या दोन पक्षांच्या जागा आणि मते एकत्र करून भाजपच्या अकाऊंटला दाखविल्या आहेत. २. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात काँग्रेस-रिपब्लिकन पक्ष-समाजवादी पक्ष विरूध्द भाजप-सेना युती असा दुरंगी सामना झाला होता.त्यावेळी काँग्रेस-रिपब्लिकन-समाजवादी युतीला ५०% मते आणि ३७ जागा मिळाल्या होत्या. तर भाजप-सेना युतीला ४२% मते मिळून १० जागा मिळाल्या होत्या. वर म्हटल्याप्रमाणे तिरंगी लढतीत ४२% मते मिळाली तर तो पक्ष बरेच मोठे यश मिळवतो (अनेकदा अगदी स्वीपही करतो) पण दुरंगी लढतीत ४२% मतांचा फार उपयोग होत नाही. ही मते किमान ४५% हवीत तरच उल्लेखनीय प्रमाणात जागा मिळू शकतात.
  
महाराष्ट्र-१९९८मते %जागा
कॉंग्रेस-रिपब्लिकन-सपा५०.४%३७
भाजप-सेना४२.१%१०
इतर७.५%
एकूण१००.०%४८

हा भाग खूप आवडला. मी पहिल्या दोन तक्त्यांतले आकडे घेऊन टक्केवारी जागा विरुद्ध टक्केवारी मतं असे आलेख एक्सेलवर काढून बघितले. त्यावरून दुरंगी लढतीत चाळीस ते अठ्ठेचाळीस टक्के मतांमध्ये जागांची टक्केवारी दहापासून सुमारे नव्वदपर्यंत जाताना दिसते. म्हणजे छोट्याशा स्विंगमुळे जागांची संख्या प्रचंड प्रमाणात बदलते. हा मुद्दा इतक्या छान आकडेवारीनुसार सांगितल्याबद्दल धन्यवाद. त्यावरून एक विचार आला. निवडणुकांपूर्वी जनमताचा कौल आजमावणारे पोल सर्वसाधारणपणे ३ टक्के एरर सांगतात. ही एरर जागांच्या संख्यांसाठी असते की मतांच्या हे शोधून काढणं रोचक ठरेल. कारण मतांत ३ टक्के फरक पडत असला तर जागांमध्ये महाप्रचंड फरक पडू शकेल.

In reply to by राजेश घासकडवी

क्लिंटन 08/04/2014 - 21:09
निवडणुकांपूर्वी जनमताचा कौल आजमावणारे पोल सर्वसाधारणपणे ३ टक्के एरर सांगतात. ही एरर जागांच्या संख्यांसाठी असते की मतांच्या हे शोधून काढणं रोचक ठरेल. कारण मतांत ३ टक्के फरक पडत असला तर जागांमध्ये महाप्रचंड फरक पडू शकेल.
मला वाटते की हा ३% ची एरर मार्जिन म्हणजे ३ पर्सेंटेज पॉईंटची एरर नसते. समजा एखाद्या पक्षाला ३०% मते मिळतील असे या पोलमध्ये प्रोजेक्ट केले असेल तर ३०% च्या ३% म्हणजे ०.९% इतकी एरर मार्जिन म्हणजे २९.१% ते ३०.९% या दरम्यान मते असतील असे पोल प्रोजेक्ट करतात असे वाटते.अगदी २००४ मध्येही मतांच्या टक्क्यांच्या प्रोजेक्शनमध्ये फार चूक नव्हती असे वाचल्याचे आठवते. पण जागांच्या अंदाजांमध्ये मात्र पूर्णच उलटेपालटे झाले.या क्षणी जुने दुवे नाहीत. मतांच्या टक्केवारीत ३ पर्सेटेन्ज पॉईंटची एरर असेल तर जागांचे अंदाज २००४ मध्ये चुकले त्यापेक्षा अनेक पटींनी जास्त चुकतील. मला वाटते की मतांच्या टक्केवारीवरून जागांचे प्रोजेक्शन करण्यात जास्त मोठी चूक होते आणि पब्लिक डोमेनमध्ये मतांच्या टक्केवारीपेक्षा जागांच्या अंदाजाला अधिक महत्व मिळते आणि ओपिनिअन पोल सगळेच रद्दड असे चित्र उभे राहते.ओपिनिअन पोलच्या मर्यादा आहेतच पण तरीही त्याविरूध्द इतके टोकाचे मतही अयोग्य आहे असे वाटते.

In reply to by क्लिंटन

ओपिनिअन पोलच्या मर्यादा आहेतच पण तरीही त्याविरूध्द इतके टोकाचे मतही अयोग्य आहे असे वाटते.
नाही, त्यांच्याविरुद्ध मत नाही. त्यांचं काम किती महाप्रचंड कठीण आहे हे सांगण्याचा प्रयत्न आहे. मला टेनिसच्या बॅटचं उदाहरण सुचतं. किती वेगाने, कुठच्या कोनात बॅट बॉलवर आपटणार हे आपल्याला कदाचित थोड्या एररसकट प्रेडिक्ट करता येईल. पण त्या लहान एररमुळे प्रत्यक्षात बॉल कुठे जाऊन पडेल यात प्रचंड मोठी एरर येते. एक प्रकारचा अॅंप्लिफिकेशन फॅक्टर आहे. (मी तो एक्सेल चार्ट सेव्ह करून इथे डकवायला हवा होता - पण तुम्हाला जमलं तर करून बघा. पार्टी कुठची आहे याकडे दुर्लक्ष करून पर्सेंट सीट्स अॅज अ फंक्शन ऑफ पर्सेंट व्होट प्लॉट केला तर प्रचंड स्टीप स्लोप येतो. साधारण एक टक्का कमी मतं मिळाली तर सीट्स सुमारे दहा टक्क्यांनी कमी होतात) ओपिनियन पोल्स कसे काम करतात हे समजावून सांगणारा एक अतिशय छान लेख.

In reply to by राजेश घासकडवी

क्लिंटन 08/04/2014 - 21:51
पर्सेंट सीट्स अॅज अ फंक्शन ऑफ पर्सेंट व्होट प्लॉट केला तर प्रचंड स्टीप स्लोप येतो. साधारण एक टक्का कमी मतं मिळाली तर सीट्स सुमारे दहा टक्क्यांनी कमी होतात)
या लेखाचा उद्देश नेमकी हीच माहिती देणे हा आहे :) चतुरंगी लढतीमध्ये आणखी जास्त स्लोप येईल. अर्थात मते किती एकवटलेली/विखुरलेली आहेत हा मुद्दा चतुरंगी लढतीत बराच जास्त महत्वाचा असतो. बाकी ओपिनिअन पोलवरचा लेख वाचतोच.

In reply to by क्लिंटन

क्लिंटन 08/04/2014 - 22:18
सर्वांच्या प्रोत्साहनाबद्दल परत एकदा आभार मानतो.
चतुरंगी लढतीमध्ये आणखी जास्त स्लोप येईल.
यात दुरूस्ती हवी आहे. दुरंगी लढतीत हा आलेख एक लाईन असेल.तर चतुरंगी लढतीत हा बराचसा एक्स्पोनेन्शिअल आलेख असेल.म्हणजे साधारण २०% मतांपर्यंत फार जागा नाहीत पण त्यानंतर जागांचे मिळणारे प्रमाण वाढत जाणे आणि ३०-३२% मतांच्या वर खूप जास्त स्लोप असणे असे या आलेखाचे स्वरूप असेल.

In reply to by क्लिंटन

हे तितकंसं पटलं नाही. तुम्ही दिलेल्या टेबलातच काही ठिकाणी फक्त आठ टक्के मतं पडूनही काही जागा मिळालेल्या दिसतात. मला वाटतं चतुरंगी लढतींमध्ये प्रत्येक जागेसाठी चार जणांत तीव्र लढत नसते हा आणखीन एक किचकटपणाचा भाग झाला. म्हणजे प्रत्येक पार्टीचे काही मतदारसंघ असतात, आणि तितकेच लढवले तरीही त्या पार्टीला काही जागा मिळू शकतात. त्यामुळे चतुरंगी लढतींसाठी तोच आलेख जरा कमी चढाचा होईल असं वाटतं. आत्ता वेळ नाही, जमेल तेव्हा काही चार्ट्स तयार करून पेस्ट करतो. दरम्यान तुम्हीही तपासून पहा. याचा फायदा असा होईल की जिथे चतुरंगी लढती आहेत तिथे स्लोप कमी असल्यामुळे ओपिनियन पोल्सचे अंदाज कदाचित जास्त बरोबर येऊ शकतील. (हाही माझा अंदाजच आहे, पण तपासून बघण्याजोगा वाटतो)

In reply to by राजेश घासकडवी

क्लिंटन 09/04/2014 - 10:45
तुम्ही दिलेल्या टेबलातच काही ठिकाणी फक्त आठ टक्के मतं पडूनही काही जागा मिळालेल्या दिसतात.
' चतुरंगी लढतीत एक आकडी टक्क्यांमध्ये मते मिळाली तर फारशा जागा मिळत नाहीत याचा अर्थ एकही जागा मिळत नाही असा नक्कीच नाही.पण ८% मते जिंकून राज्यातील १५-२०% जागा जिंकल्या असेही होताना दिसणार नाही. याउलट २०% मते मिळून त्या प्रमाणात इन्क्रिमेन्टल जागा मिळतात असे चित्र दिसत नाही.पण एकदा ३०-३२% पेक्षा जास्त मते मिळाली की मात्र मोठ्या प्रमाणात फायदा त्या पक्षाला होतो.उदाहरणार्थ उत्तर प्रदेशात १९८९ मध्ये जनता दलाला (मित्रपक्षांसह) ३७.७% मते आणि ५८ जागा, १९९१ मध्ये भाजपला ३२.८% मते आणि ५२ जागा, १९९६ मध्ये भाजपला ३४.४% मते आणि ५३ जागा, १९९८ मध्ये ३८% मते आणि ६० जागा (मित्रपक्षांसह) असे चित्र दिसते.तेव्हा चतुरंगी लढतीत ३०-३२% मते हा एक महत्वाचा टप्पा असतो.तो एकदा ओलांडला की त्या आलेखाचा स्लोप बराच जास्त स्टीप होतो.पण तोपर्यंत तो तितका स्टीप नसतो. (अवांतरः काही ओपिनिअन पोल उत्तर प्रदेशात भाजपला ३८% मते देत आहेत.पण जागा मात्र ४५ पर्यंत देत आहेत. भाजपने ३८% मते खरोखरच मिळविल्यास भाजप उत्तर प्रदेशात ५५ पर्यंत (कदाचित जास्तही) जागा मिळवेल. याचे कारण राज्यात भाजप-सपा-बसपा आणि काँग्रेस अशी चतुरंगी लढत आहेच.तसेच राज्याच्या पश्चिम भागात (दिल्लीजवळच्या) आआपही बर्‍यापैकी मते घेईल आणि त्या मतदारसंघांमध्ये पंचरंगी लढती होतील असे चित्र आहे.तशा परिस्थितीत त्या भागात ३०% मते जिंकणारा पक्ष तो भाग अगदी स्वीप करेल. नक्की काय ते १६ मे रोजीच कळेल). मते किती एकत्र झाली आहेत आणि किती विखुरलेली आहेत हा महत्वाचा मुद्दा नेहमीच असतो. आंध्र प्रदेशात इतकी वर्षे काँग्रेस विरूध्द तेलुगु देसम अशी दुरंगी लढत होत असे.तरीही हैद्राबादमधून एम.आय.एम हा स्थानिक पक्ष नेहमी जिंकत असतो.गेल्या अनेक निवडणुकांमध्ये हैद्राबादची जागा एम.आय.एम सोडून अन्य कोणी जिंकलेली नाही.या पक्षाला आंध्र मध्ये १% च्या आसपास मते मिळत असत.तेव्हा दुरंगी लढतीतही मते एकत्र झाली तर एक-सव्वा टक्का मतांमध्येही पक्ष जागा मिळवू शकतो.याउलट मध्य प्रदेशात १९८४ मध्ये भाजपला ३०% पेक्षा जास्त मते मिळाली पण एकही जागा मिळाली नाही.तेव्हा मते किती एकत्र आहेत आणि किती विखुरलेली आहेत हा मुद्दा महत्वाचा आहेच.तेव्हा या प्रकारचे विश्लेषण करायला मतांच्या टक्केवारीचे स्टॅन्डर्ड डिव्हिएशन तपासून बघायला हवे. मते काही मतदारसंघांमध्ये एकवटली आणि इतर मतदारसंघांमध्ये कमी असतील तर स्टॅन्डर्ड डिव्हिएशन जास्त येईल आणि सर्वत्र जवळपास सारखीच मते मिळाली तर स्टॅन्डर्ड डिव्हिएशन कमी येईल. हा प्रयोग मी केवळ कर्नाटकात केला आहे (कारण ते माझे आवडते राज्य आहे :) ) पण इतर राज्यात केला नाही. तो इथे प्रेझेन्टही केलेला नाही. बाकी या प्रकल्पासाठी टक्केवारी सोडून इतर आकड्यांचा वापर मी फारसा केलेला नाही.अंदाज व्यक्त करताना त्या राज्यातील राजकीय परिस्थिती आणि किती टक्के मते फिरतील हा सब्जेक्टिव्ह कॉल आणि थोडे गट फिलिंग यांचा आधार घेत आहे.
जमेल तेव्हा काही चार्ट्स तयार करून पेस्ट करतो.
हो नक्की.वाट बघत आहे.

आठवणी शिक्षेच्या

अत्रन्गि पाउस ·

पैसा 31/03/2014 - 08:42
तुमचा आयडी असा आहे! माझे वडील आमच्या शाळेत मुख्याध्यापक आणि आई आणि एक नात्यातले काका काकू आमच्या शाळेत शिकवत असल्याने गुणी बाळ होण्यापलिकडे मला काही पर्यायच नव्हता!

In reply to by पैसा

हाडक्या 01/04/2014 - 01:17
अगदी अगदी पैसातै.. आमचीपण तुमच्यासारखीच गत होती बघा.. पण अत्रन्गि पाऊस, तिसरा प्रश्न आमालापण पडला होता. आमच्या बाईंनी 'ते तू कॉलेजला गेल्यावर कळेल' म्हणून आमची बोळवण केली होती, ते आठवले. :)

योगी९०० 31/03/2014 - 09:34
वयाच्या मानाने शंका छानच...पण शंकाच्या मानाने शिक्षा जास्तच कठोर वाटतात... बाकी तिसरी शंका एकदम भारी...खरे म्हणजे मास्तरांनी कौतूक केले पाहिजे. कदाचित कुठलातरी वेगळा राग तुमच्यावर काढला असावा किंवा नावाप्रमाणेच तुमचा अत्रंगी असा खरोखर लौकीक असावा.. [ अशा अत्रंगी/दंगेखोर मुलांनी काही चांगले काम किंवा अभ्यास केला तरी मास्तर लोकांचा मारच खातात...नववीत असताना माझ्या वर्गातल्या एका दंगेखोर मुलाने ठरवून खुप अभ्यास केला आणि गणितात ४० पैकी ३६ मार्क्स काढले (पुर्वी याच्या निम्याच्या आसपास मिळायचे) तर आमच्या गणिताच्या कर्दनकाळाने त्याला तू कॉपी केली असशील या शंकेने झोडपले. बिचार्‍याने नंतर शाळेत कधीच असा प्रयत्न केला नाही. पण आज तो मर्चंट नेव्हीत आहे. कधी भेटलो तर हा विषय निघतोच].

एम.जी. 31/03/2014 - 15:23
शाळेतली शिक्षा म्हटल्यावर एकच आठवते. नववी ईयत्तेत गेल्यावर त्या मला बसायला मिळालेला बाक मोडका होता. मी तक्रार केल्यावर नवीन बाक मागवला गेला. शाळेच्या शिपायाने नवीन बाक आणल्यावर मी आणि माझा पार्टनर [ त्या बाकावरील भागीदार ] आम्ही दोघे मुक्त नाचलो... ते वर्गशिक्षकांनी बघितले आणि आम्हाला लाथा बुक्क्यांनी तुडवले. पाठीत गुद्दा घातला की आम्ही वाकायचो .. की हे जॉन रॅंबोसारखा अपरकट मारायचे हनुवटीच्या खाली.. मग आमी उभे राह्यलो की पुन्हा पाठीत गुद्दा. अक्षरश: सुजवले आम्हाला आणि मगच त्या नवीन बाकड्यावर बसायला मिळाले... ही मारहाण करणारे आमचे ते वर्गशिक्षक दुसरे तिसरे कुणी नसून विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर हे होते.... आता संतवाणी सांगताहेत.. त्यावेळेला स्वत:च मंबाजी झाले होते...

सुखी 31/03/2014 - 16:05
इ. ६ गणिताच्या मास्तरान्ना, सर तुमच चुकलय अस भर वर्गात उभारुन सान्गितल. भर वर्गात बुकलुन काढण्यात आले ;) व नन्तर वर्गाबाहेर अन्गठे धरुन उभा राहिलो.... इ. ९ द्रव्याच्या अवस्था ४ असतात अस विज्ञान च्या सरान्ना सान्गितल होत. (त्या काळी बाळ फोन्डके,नारलिकर अती वाचल्याचा परिणाम.) पट्टीने मारहाण :crazy:

शाळेत कोणी कोणाचा आणि किती मार खाल्लाय याच्या आठवणी अजुन निघतात शाळा मित्र जमले की. मी ८ वी मध्ये असताना एकदा वर्गात खुप गोंधळ चालु होता आणि वर्गशिक्षिकांच्या हाताबाहेर गेला होता.तो थांबवायला आमचे एक प्रसिद्ध मारकुटे मास्तर आले आणि चुपचाप बाहेरुनच पहात राहीले. ३-४ सावजे हेरली आणि मग वर्गात येउन एकेकाला बदडले. वर्गात स्मशानशांतता पसरली आणि ते बाहेर जात असतानाच...मला कसे काय माहीत हसु आले. त्यानंतर मी जो अभूतपुर्व मार खाल्लाय त्याला तोड नाही :(

बाबा पाटील 31/03/2014 - 19:50
मी पाचवीत एकदाच मार खाल्ला पण त्याचा बदला, खतरनाक घेतला,गणितात कायम पैकीच्या पैकी मार्क मिळायचे,एकदा क्लास चालु असताना सरांनी, शेजारच्या मुलगा बोलला,पण मीच बोललो असे समजुन काहीही न विचारता पट्टीने छड्या दिल्या होत्या, त्या सरांना शिकवताना टेबलावर कडेला टेकुन बसायची सवय होती,दुसर्‍या दिवशी काही नाही फक्त मधल्या सुट्टीत त्या प्लॅस्टीक टेबलचा एक पाय त्याच्या खोबणीतुन काढुन फक्त आधाराकरिता टेकवुन ठेवला,बरोबर अपेक्षित परिणाम घडुन आला,सर मधल्या सुट्टीनंतर शिकवायला आले व नेहमी प्रमाणे टेबलावर टेकले त्याबरोबर धडामधुम,सरांचा हात गळ्यात २१ दिवसांकरिता. मात्र हे कुनाला कळले तर आपले काय होइल याची जाणिव होवुन वाईट फाटली होती.नशिबाने वाचलो.

अमित खोजे 31/03/2014 - 23:28
इयत्ता ७ वी मराठी चा तास चालू होता. नक्की आठवत नाही पण मारकुटे मास्तर कोणत्या तरी लेखकाचा विज्ञानप्रणीत धडा शिकवत होते. निबंधच होता तो. त्यात लिहिले होते कि अंधश्रद्धांवर विश्वास ठेऊ नका. मूर्तीपूजेचे कर्मकांड फार करू नका. आणि उदाहरणादाखल लिहिले कि देवापुढे दिवा लाऊ नका. त्यामुळे काही फायदा तर होत नाही पण तेल तर उगाच जळून जाते. हे ऐकल्यावर मात्र "आता माझी सटकली" चा फील आला. हात वर केला. सरांनी उठवले. "काय प्रश्न आहे?" असे विचारले. मी म्हणालो "सर, हा विज्ञानाधिष्ठित निबंध (धडा) चांगला आहे. यातील बर्याच गोष्टी पटतात सुद्धा. परंतु हे दिव्यात तेल न घालणे जर जास्तच झाले. मग आम्ही शुभंकरोती कशी म्हणणार?" सगळे एकदम चिडीचूप. आता मी बदडला जाणार हे नक्की होते. माझीही थरथर व्हायला सुरुवात झाली. त्यांच्या तासाला कुणाला हुं की चू करायची कोणाची हिम्मत नव्हती आणि अस्मादिकांनी सरळ उठून प्रश्न विचारला होता. तो पण धड्याच्या विरुद्ध. पण आता बाण सुटला होता. परत मागे घेता येणे शक्य नव्हते. मी मनाची तयारी सुरु केली - मार खायची हो! सर मला तसेच उभे ठेऊन माझ्या बाकापाशी आले. एक वार मला नखशिखांत न्याहळले. तशी माझ्या बाजूचा बाक पार्टनर उठून म्हणाला "बरोबर आहे सर याचे" तसा त्याच्या पाठोपाठ बाकीच्या मुलांनी हि 'हो हो बरोबर आहे' चा सूर लावला. सरांनी एकवार सगळ्या वर्गाकडे बघितले, मला आणि माझ्या मित्राला खाली बसायला सांगितले आणि टेबल पाशी जाउन धडा पुढे शिकवायला सुरु केला. आम्ही दोघेही हुश्श म्हणत खाली बसलो. माझ्या मित्राने मला वाचवले होते. शाळा सुटल्यावर त्याला मी बोरकूट खाऊ घातली.

चुकलामाकला 06/04/2015 - 12:40
ईयत्ता पाचवी(बहुतेक) चाचा नेहरु यान्चा आराम हराम है धडा होता. गुर्जी शिकवत होते, "म्हणून नेहमी सर्वांनी काम करावे ......" नुकत्याच झालेल्या गीताई पठण स्पर्धेत अस्मादिकंना पहिला क्रमांक मिळाला होता . कुठून बुद्धी झाली आणि विचारल "पण गीतेत तर म्हटलय काम क्रोध तसा लोभ आत्मनाशास कारण" आयाइइइ असली पडली म्हणून सांगू .

In reply to by चुकलामाकला

काम - म्हणजे काम (work) तसेच तो विषय म्हणजे (subject) परंतु 'वैषयिक' वगैरे ऐकल्यावर हा नवीन शब्द निबंधात वापरायची कोण घाई झाली होती ...कसे कोण जाणे पण धोक्याची घंटा डोक्यात वाजली अचानक आणि ...नशीब ... पटकन कुणीतरी अर्थ सांगितला ..नाहीतर अनवस्था प्रसंग ओढवला असता ... ... आणखीन एक शब्द 'ऋतुमती' हि मला कोणा संस्कृत काव्यातली नायिकाच असावी असे सुरुवातीला वाटले होते ...पण मग ...वैषयिक शब्दाच्या अनुभवाने आलेले शहाणपण कामी आले आजही त्या आठवणींनी व आपण कसे वाचलो ह्यची जाणीव होऊन धस्स होते

In reply to by अत्रन्गि पाउस

बॅटमॅन 06/04/2015 - 17:39
आणखीन एक शब्द 'ऋतुमती' हि मला कोणा संस्कृत काव्यातली नायिकाच असावी असे सुरुवातीला वाटले होते ..
ठ्ठो =)) =)) =)) हसून हसून फुटल्या गेले आहे =)) आम्हांलाही अशा अनेक शंका यायच्या, पण ही शंका तेवढी येण्यापासून वाचली. भाग्यच आमचे, दुसरे काय =))

In reply to by बॅटमॅन

कपिलमुनी 06/04/2015 - 18:18
को-एड असल्याने या प्रकरणामुळे बर्‍याचवेळा मार खाल्ला आहे. पोरी लौकर शहाण्या होतात आणि पोरा तशीच ठोंबी रहातात . त्यात पोरांचा काय दोष !

In reply to by अत्रन्गि पाउस

आदूबाळ 07/04/2015 - 17:55
ऋतुमतीवरून शाळेतला किस्सा आठवला. द्रौपदीवस्त्रहरणाच्या प्रसंगात द्रौपदीचं वर्णन "रजस्वला" असं केलं आहे. महाभारतामधल्या द्रौपदीवस्त्रहरणाच्या प्रसंगाच्या मिळमिळीत वर्णनापेक्षा टीव्हीवर लागणारं "टिप टिप बरसा पानी" जास्त हॉट होतं. त्यामुळे माझा समज झाला की द्रौपदीचं दुसरं नाव रजस्वला असावं (पांचाली सारखं). मग काय, दिलं एका निबंधात दणकावून - "रजस्वलेच्या सूडाग्नीमुळे महाभारत घडलं..." वगैरे. मास्तरांनी स्टाफरूममध्ये बोलावून हजामत केली.

चुकलामाकला 06/04/2015 - 18:57
तसा दुसरा शब्द "अनघा " पण याचा अर्थ एका गुरुजींकडून कळला . एका पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात कोहिनूरचे जोशी गुरुजी बोलत होते . पुस्तकात कुणा कुमारी अनघा हिचे कर्तुत्व वर्णन केले होते . ती मुलगी / स्त्री व्यासपीठावर हजार होती . आणि बोलता बोलता जोशी सर म्हणाले, " अनघा या शब्दाचा अर्थ अनाघ्रात , नावाप्रमाणेच ती कुमारी आहे . लवकरच तिला सुयोग्य नवरा मिळो आणि तिचे नाव बदलो अशी इच्छा करतो .' प्रेक्षकांमध्ये सन्नाटा पसरला त्या बिचाऱ्या मुलीचा चेहरा बघवत नव्हता.

एकदा नववीत शिकत असतांना , मी होमवर्क केलेले नव्हते. सरांनी विचारले, " कां केले नाहीस ? " मी उत्तरलो ' पण मी प्रामाणिकपणे सांगितले ना कि केले नाही म्हणुन " ! त्यावर सर म्हणाले , " वा ! वा ! उद्या तु विडी ओढशील आणि म्हणशील , मी प्रामाणिक पणे सांगितले ना ? , ते काही नाही , हात पुढे कर ' आणि हातावर सप्प्कन छडी बसली.

वेल्लाभट 08/04/2015 - 12:50
एकदा शाळेत मधल्या सुट्टीच्या आगोदरचा तास ऑफ होता. गोंगाट झाल्यावर बाजूच्या वर्गातल्या शिक्षकांनी येऊण सांगितलं की मागे क्रीडा संकुलात शैक्षणिक व अवांतर पुस्तकांचं प्रदर्शन लागलं आहे ते बघायला जा सर्वांनी. सगळे धावले. काही तिकडे न जाता डायरेक्ट क्रिकेट खेळायला लागले. काही तिकडे जाऊन रोचक पुस्तके वाचून खिदळत बसले. तास संपला. मधली सुट्टीही संपली. कुणाच्या गावीच नाही काही. पुढच्या तासाचे शिक्षक जेंव्हा आले तेंव्हा त्यांना कळलं की मुलं (काही तुरळक मुली वगळता, अर्थात त्याच मुलींंनी सांगितलं) प्रदर्शनात आहेत. शिपायाने निरोप दिला आम्हाला येऊन की बोलावलंय. पुढचं दृष्य काहीसं असं होतं. सगळी मुलं जी बाहेर होती, ती कॉरिडॉर मधे ओणवी उभी आहेत. मुख्याध्यापक आणि काही ज्येष्ठ शिक्षक/शिक्षिका आहेत. आणि एक एक करत हातावर पट्टी बसत होती. ती बसल्यावरही एखाद्याचा हसण्याचा 'खुईं....' असा आवाज येत होता. का आणि कसलं हसू येत होतं याला काहीही महत्व नव्हतं. पण सगळ्यांना झाडून एकत्र शिक्षा होते तेंव्हाची मजाच काही वेगळी असते. अशा अनेक शिक्षा आहेत सांगण्यासारख्या. काही व्यक्तिगत, काही दुस-यांच्या आणि काही अशा, सगळ्यांच्या. गेले ते दिवस.....

पैसा 31/03/2014 - 08:42
तुमचा आयडी असा आहे! माझे वडील आमच्या शाळेत मुख्याध्यापक आणि आई आणि एक नात्यातले काका काकू आमच्या शाळेत शिकवत असल्याने गुणी बाळ होण्यापलिकडे मला काही पर्यायच नव्हता!

In reply to by पैसा

हाडक्या 01/04/2014 - 01:17
अगदी अगदी पैसातै.. आमचीपण तुमच्यासारखीच गत होती बघा.. पण अत्रन्गि पाऊस, तिसरा प्रश्न आमालापण पडला होता. आमच्या बाईंनी 'ते तू कॉलेजला गेल्यावर कळेल' म्हणून आमची बोळवण केली होती, ते आठवले. :)

योगी९०० 31/03/2014 - 09:34
वयाच्या मानाने शंका छानच...पण शंकाच्या मानाने शिक्षा जास्तच कठोर वाटतात... बाकी तिसरी शंका एकदम भारी...खरे म्हणजे मास्तरांनी कौतूक केले पाहिजे. कदाचित कुठलातरी वेगळा राग तुमच्यावर काढला असावा किंवा नावाप्रमाणेच तुमचा अत्रंगी असा खरोखर लौकीक असावा.. [ अशा अत्रंगी/दंगेखोर मुलांनी काही चांगले काम किंवा अभ्यास केला तरी मास्तर लोकांचा मारच खातात...नववीत असताना माझ्या वर्गातल्या एका दंगेखोर मुलाने ठरवून खुप अभ्यास केला आणि गणितात ४० पैकी ३६ मार्क्स काढले (पुर्वी याच्या निम्याच्या आसपास मिळायचे) तर आमच्या गणिताच्या कर्दनकाळाने त्याला तू कॉपी केली असशील या शंकेने झोडपले. बिचार्‍याने नंतर शाळेत कधीच असा प्रयत्न केला नाही. पण आज तो मर्चंट नेव्हीत आहे. कधी भेटलो तर हा विषय निघतोच].

एम.जी. 31/03/2014 - 15:23
शाळेतली शिक्षा म्हटल्यावर एकच आठवते. नववी ईयत्तेत गेल्यावर त्या मला बसायला मिळालेला बाक मोडका होता. मी तक्रार केल्यावर नवीन बाक मागवला गेला. शाळेच्या शिपायाने नवीन बाक आणल्यावर मी आणि माझा पार्टनर [ त्या बाकावरील भागीदार ] आम्ही दोघे मुक्त नाचलो... ते वर्गशिक्षकांनी बघितले आणि आम्हाला लाथा बुक्क्यांनी तुडवले. पाठीत गुद्दा घातला की आम्ही वाकायचो .. की हे जॉन रॅंबोसारखा अपरकट मारायचे हनुवटीच्या खाली.. मग आमी उभे राह्यलो की पुन्हा पाठीत गुद्दा. अक्षरश: सुजवले आम्हाला आणि मगच त्या नवीन बाकड्यावर बसायला मिळाले... ही मारहाण करणारे आमचे ते वर्गशिक्षक दुसरे तिसरे कुणी नसून विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर हे होते.... आता संतवाणी सांगताहेत.. त्यावेळेला स्वत:च मंबाजी झाले होते...

सुखी 31/03/2014 - 16:05
इ. ६ गणिताच्या मास्तरान्ना, सर तुमच चुकलय अस भर वर्गात उभारुन सान्गितल. भर वर्गात बुकलुन काढण्यात आले ;) व नन्तर वर्गाबाहेर अन्गठे धरुन उभा राहिलो.... इ. ९ द्रव्याच्या अवस्था ४ असतात अस विज्ञान च्या सरान्ना सान्गितल होत. (त्या काळी बाळ फोन्डके,नारलिकर अती वाचल्याचा परिणाम.) पट्टीने मारहाण :crazy:

शाळेत कोणी कोणाचा आणि किती मार खाल्लाय याच्या आठवणी अजुन निघतात शाळा मित्र जमले की. मी ८ वी मध्ये असताना एकदा वर्गात खुप गोंधळ चालु होता आणि वर्गशिक्षिकांच्या हाताबाहेर गेला होता.तो थांबवायला आमचे एक प्रसिद्ध मारकुटे मास्तर आले आणि चुपचाप बाहेरुनच पहात राहीले. ३-४ सावजे हेरली आणि मग वर्गात येउन एकेकाला बदडले. वर्गात स्मशानशांतता पसरली आणि ते बाहेर जात असतानाच...मला कसे काय माहीत हसु आले. त्यानंतर मी जो अभूतपुर्व मार खाल्लाय त्याला तोड नाही :(

बाबा पाटील 31/03/2014 - 19:50
मी पाचवीत एकदाच मार खाल्ला पण त्याचा बदला, खतरनाक घेतला,गणितात कायम पैकीच्या पैकी मार्क मिळायचे,एकदा क्लास चालु असताना सरांनी, शेजारच्या मुलगा बोलला,पण मीच बोललो असे समजुन काहीही न विचारता पट्टीने छड्या दिल्या होत्या, त्या सरांना शिकवताना टेबलावर कडेला टेकुन बसायची सवय होती,दुसर्‍या दिवशी काही नाही फक्त मधल्या सुट्टीत त्या प्लॅस्टीक टेबलचा एक पाय त्याच्या खोबणीतुन काढुन फक्त आधाराकरिता टेकवुन ठेवला,बरोबर अपेक्षित परिणाम घडुन आला,सर मधल्या सुट्टीनंतर शिकवायला आले व नेहमी प्रमाणे टेबलावर टेकले त्याबरोबर धडामधुम,सरांचा हात गळ्यात २१ दिवसांकरिता. मात्र हे कुनाला कळले तर आपले काय होइल याची जाणिव होवुन वाईट फाटली होती.नशिबाने वाचलो.

अमित खोजे 31/03/2014 - 23:28
इयत्ता ७ वी मराठी चा तास चालू होता. नक्की आठवत नाही पण मारकुटे मास्तर कोणत्या तरी लेखकाचा विज्ञानप्रणीत धडा शिकवत होते. निबंधच होता तो. त्यात लिहिले होते कि अंधश्रद्धांवर विश्वास ठेऊ नका. मूर्तीपूजेचे कर्मकांड फार करू नका. आणि उदाहरणादाखल लिहिले कि देवापुढे दिवा लाऊ नका. त्यामुळे काही फायदा तर होत नाही पण तेल तर उगाच जळून जाते. हे ऐकल्यावर मात्र "आता माझी सटकली" चा फील आला. हात वर केला. सरांनी उठवले. "काय प्रश्न आहे?" असे विचारले. मी म्हणालो "सर, हा विज्ञानाधिष्ठित निबंध (धडा) चांगला आहे. यातील बर्याच गोष्टी पटतात सुद्धा. परंतु हे दिव्यात तेल न घालणे जर जास्तच झाले. मग आम्ही शुभंकरोती कशी म्हणणार?" सगळे एकदम चिडीचूप. आता मी बदडला जाणार हे नक्की होते. माझीही थरथर व्हायला सुरुवात झाली. त्यांच्या तासाला कुणाला हुं की चू करायची कोणाची हिम्मत नव्हती आणि अस्मादिकांनी सरळ उठून प्रश्न विचारला होता. तो पण धड्याच्या विरुद्ध. पण आता बाण सुटला होता. परत मागे घेता येणे शक्य नव्हते. मी मनाची तयारी सुरु केली - मार खायची हो! सर मला तसेच उभे ठेऊन माझ्या बाकापाशी आले. एक वार मला नखशिखांत न्याहळले. तशी माझ्या बाजूचा बाक पार्टनर उठून म्हणाला "बरोबर आहे सर याचे" तसा त्याच्या पाठोपाठ बाकीच्या मुलांनी हि 'हो हो बरोबर आहे' चा सूर लावला. सरांनी एकवार सगळ्या वर्गाकडे बघितले, मला आणि माझ्या मित्राला खाली बसायला सांगितले आणि टेबल पाशी जाउन धडा पुढे शिकवायला सुरु केला. आम्ही दोघेही हुश्श म्हणत खाली बसलो. माझ्या मित्राने मला वाचवले होते. शाळा सुटल्यावर त्याला मी बोरकूट खाऊ घातली.

चुकलामाकला 06/04/2015 - 12:40
ईयत्ता पाचवी(बहुतेक) चाचा नेहरु यान्चा आराम हराम है धडा होता. गुर्जी शिकवत होते, "म्हणून नेहमी सर्वांनी काम करावे ......" नुकत्याच झालेल्या गीताई पठण स्पर्धेत अस्मादिकंना पहिला क्रमांक मिळाला होता . कुठून बुद्धी झाली आणि विचारल "पण गीतेत तर म्हटलय काम क्रोध तसा लोभ आत्मनाशास कारण" आयाइइइ असली पडली म्हणून सांगू .

In reply to by चुकलामाकला

काम - म्हणजे काम (work) तसेच तो विषय म्हणजे (subject) परंतु 'वैषयिक' वगैरे ऐकल्यावर हा नवीन शब्द निबंधात वापरायची कोण घाई झाली होती ...कसे कोण जाणे पण धोक्याची घंटा डोक्यात वाजली अचानक आणि ...नशीब ... पटकन कुणीतरी अर्थ सांगितला ..नाहीतर अनवस्था प्रसंग ओढवला असता ... ... आणखीन एक शब्द 'ऋतुमती' हि मला कोणा संस्कृत काव्यातली नायिकाच असावी असे सुरुवातीला वाटले होते ...पण मग ...वैषयिक शब्दाच्या अनुभवाने आलेले शहाणपण कामी आले आजही त्या आठवणींनी व आपण कसे वाचलो ह्यची जाणीव होऊन धस्स होते

In reply to by अत्रन्गि पाउस

बॅटमॅन 06/04/2015 - 17:39
आणखीन एक शब्द 'ऋतुमती' हि मला कोणा संस्कृत काव्यातली नायिकाच असावी असे सुरुवातीला वाटले होते ..
ठ्ठो =)) =)) =)) हसून हसून फुटल्या गेले आहे =)) आम्हांलाही अशा अनेक शंका यायच्या, पण ही शंका तेवढी येण्यापासून वाचली. भाग्यच आमचे, दुसरे काय =))

In reply to by बॅटमॅन

कपिलमुनी 06/04/2015 - 18:18
को-एड असल्याने या प्रकरणामुळे बर्‍याचवेळा मार खाल्ला आहे. पोरी लौकर शहाण्या होतात आणि पोरा तशीच ठोंबी रहातात . त्यात पोरांचा काय दोष !

In reply to by अत्रन्गि पाउस

आदूबाळ 07/04/2015 - 17:55
ऋतुमतीवरून शाळेतला किस्सा आठवला. द्रौपदीवस्त्रहरणाच्या प्रसंगात द्रौपदीचं वर्णन "रजस्वला" असं केलं आहे. महाभारतामधल्या द्रौपदीवस्त्रहरणाच्या प्रसंगाच्या मिळमिळीत वर्णनापेक्षा टीव्हीवर लागणारं "टिप टिप बरसा पानी" जास्त हॉट होतं. त्यामुळे माझा समज झाला की द्रौपदीचं दुसरं नाव रजस्वला असावं (पांचाली सारखं). मग काय, दिलं एका निबंधात दणकावून - "रजस्वलेच्या सूडाग्नीमुळे महाभारत घडलं..." वगैरे. मास्तरांनी स्टाफरूममध्ये बोलावून हजामत केली.

चुकलामाकला 06/04/2015 - 18:57
तसा दुसरा शब्द "अनघा " पण याचा अर्थ एका गुरुजींकडून कळला . एका पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात कोहिनूरचे जोशी गुरुजी बोलत होते . पुस्तकात कुणा कुमारी अनघा हिचे कर्तुत्व वर्णन केले होते . ती मुलगी / स्त्री व्यासपीठावर हजार होती . आणि बोलता बोलता जोशी सर म्हणाले, " अनघा या शब्दाचा अर्थ अनाघ्रात , नावाप्रमाणेच ती कुमारी आहे . लवकरच तिला सुयोग्य नवरा मिळो आणि तिचे नाव बदलो अशी इच्छा करतो .' प्रेक्षकांमध्ये सन्नाटा पसरला त्या बिचाऱ्या मुलीचा चेहरा बघवत नव्हता.

एकदा नववीत शिकत असतांना , मी होमवर्क केलेले नव्हते. सरांनी विचारले, " कां केले नाहीस ? " मी उत्तरलो ' पण मी प्रामाणिकपणे सांगितले ना कि केले नाही म्हणुन " ! त्यावर सर म्हणाले , " वा ! वा ! उद्या तु विडी ओढशील आणि म्हणशील , मी प्रामाणिक पणे सांगितले ना ? , ते काही नाही , हात पुढे कर ' आणि हातावर सप्प्कन छडी बसली.

वेल्लाभट 08/04/2015 - 12:50
एकदा शाळेत मधल्या सुट्टीच्या आगोदरचा तास ऑफ होता. गोंगाट झाल्यावर बाजूच्या वर्गातल्या शिक्षकांनी येऊण सांगितलं की मागे क्रीडा संकुलात शैक्षणिक व अवांतर पुस्तकांचं प्रदर्शन लागलं आहे ते बघायला जा सर्वांनी. सगळे धावले. काही तिकडे न जाता डायरेक्ट क्रिकेट खेळायला लागले. काही तिकडे जाऊन रोचक पुस्तके वाचून खिदळत बसले. तास संपला. मधली सुट्टीही संपली. कुणाच्या गावीच नाही काही. पुढच्या तासाचे शिक्षक जेंव्हा आले तेंव्हा त्यांना कळलं की मुलं (काही तुरळक मुली वगळता, अर्थात त्याच मुलींंनी सांगितलं) प्रदर्शनात आहेत. शिपायाने निरोप दिला आम्हाला येऊन की बोलावलंय. पुढचं दृष्य काहीसं असं होतं. सगळी मुलं जी बाहेर होती, ती कॉरिडॉर मधे ओणवी उभी आहेत. मुख्याध्यापक आणि काही ज्येष्ठ शिक्षक/शिक्षिका आहेत. आणि एक एक करत हातावर पट्टी बसत होती. ती बसल्यावरही एखाद्याचा हसण्याचा 'खुईं....' असा आवाज येत होता. का आणि कसलं हसू येत होतं याला काहीही महत्व नव्हतं. पण सगळ्यांना झाडून एकत्र शिक्षा होते तेंव्हाची मजाच काही वेगळी असते. अशा अनेक शिक्षा आहेत सांगण्यासारख्या. काही व्यक्तिगत, काही दुस-यांच्या आणि काही अशा, सगळ्यांच्या. गेले ते दिवस.....
शालेय जीवनातील काही शिक्षा आठवल्या ....इयत्ता ६ वी ... (शिकवलेला धडा)-अस्मादिकांची जाहीर शंका ?? ....नतीजा १. (गांधीजी देशाला वडिलांसारखे त्यामुळे त्यांना 'राष्ट्रपिता')-मग राष्ट्रपती म्हणजे राष्ट्राचा नवरा ?? ...बाकावर उभा दिवसभर २. (सर्व मुलींना बहिणीचा मान द्या..त्या तुमच्या बहिणी आहेत) - मग मोठेपणी आम्ही लग्न कुणाशी करायचे ?? ... २ दिवस वर्गाबाहेर उभा ३.

विपश्यना साधकवीर परतले

शशिकांत ओक ·

कंजूस 31/03/2014 - 10:41
तुमचं धक्कातंत्र भन्नाटच .आजचा दिवस लवकरच आटोपलात .आता उद्या{पासून} काय करणार (=सहावा भाग) येतोय ना त्याची उत्सुकता ताणलीय .पण हा जाहिरातीचा थांबा "कुठेही जाऊ नका लवकरच परत येतोय " . १६ मेच्या आत या हो नाहीतर काथ्याकुटात धागा खाली फेकला जाईल .कटाटाटाटाळाळाळा आलाय . तुमचे खरंच आरती ओवाळून स्वागत झालंय पण काहींना सारखी स्वप्न पडताहेत आणि आरतीचं तबकही सजवून तयार ठेवलंय घरच्यांनी . पाडव्याच्या शुभेच्छा .

शशिकांत ओक 31/03/2014 - 19:40
हा समारोपाचा लेख होता. आता या नंतर पुन्हा एकदा धम्ममार्गाकडे पावले वळतील तेंव्हा पुढील लेख कथन... कंजूस जी, आपल्याला मनरंजन झाल्याची दाद पोहोंचली.

कंजूस 31/03/2014 - 10:41
तुमचं धक्कातंत्र भन्नाटच .आजचा दिवस लवकरच आटोपलात .आता उद्या{पासून} काय करणार (=सहावा भाग) येतोय ना त्याची उत्सुकता ताणलीय .पण हा जाहिरातीचा थांबा "कुठेही जाऊ नका लवकरच परत येतोय " . १६ मेच्या आत या हो नाहीतर काथ्याकुटात धागा खाली फेकला जाईल .कटाटाटाटाळाळाळा आलाय . तुमचे खरंच आरती ओवाळून स्वागत झालंय पण काहींना सारखी स्वप्न पडताहेत आणि आरतीचं तबकही सजवून तयार ठेवलंय घरच्यांनी . पाडव्याच्या शुभेच्छा .

शशिकांत ओक 31/03/2014 - 19:40
हा समारोपाचा लेख होता. आता या नंतर पुन्हा एकदा धम्ममार्गाकडे पावले वळतील तेंव्हा पुढील लेख कथन... कंजूस जी, आपल्याला मनरंजन झाल्याची दाद पोहोंचली.
विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. भाग ५ विपश्यना साधकवीर परतले दुपारची वेळ. ‘मी गाडीत आहे. साधारण 4ला घरी पोहोचेन’ म्हणून पत्नीच्या सेल फोनवर साहेबांचा निरोप आला आणि घरच्यांची लगबग सुरु झाली. गेले 12 दिवस घरी मरगळून पडलेला सेल फोन आता मालक कामाला लावणार असे वाटून चार्जिंगला चढला. कारण ही तसे जबरदस्त होते. बरेच दिवस गाजत असलेले विपश्यना केंद्राचे काम पेंडिंग होते, ते करून साहेब परतणार होते. मुले मुद्दाम सुट्टी काढून घरी वाट पहायला आली होती. मुलगी ‘डॅड कसा दिसतोय? हाडकला कि काय?