मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पौलोमी शची: नवरा माझ्या मुठीत

विवेकपटाईत ·

साहना 25/07/2023 - 11:05
> एक दिवस माझ्या एका सहकर्मीने त्याची व्यथा माझ्यासमोर मांडली. पगाराच्या दिवशी घरी पोहचताच त्याला महिन्याचा पगार त्याला बायकोच्या चरणी अर्पण करावा लागतो. त्याची बायको ऑफिस जाण्या-येण्यासाठी आणि चहासाठी मोजून जेबखर्ची त्याला देते. त्याला घरी यायला थोडा उशीर झालाकि त्याची बायको आकांड-तांडव करते. कधी-कधी त्याचा तोंडाचा वास ही घेते. त्याला लहान-सहान गोष्टींसाठी तिची संमती घ्यावी लागते. बायकोच्या जाचाला कंटाळून त्याला आत्महत्या करावीशी वाटत होती. आता विनोद म्हणून हे सर्व काही ठीक आहे पण सत्य असेल तर अश्या पत्नीला घरातून हाकलून देणेच योग्य. हे मुठीत वगैरे ठेवणे भाभीजी घरपे है छाप सिटकॉम मध्ये बरे आहे पण प्रत्यक्ष जीवनात अत्यंत जाचक आणि मानसिक दृष्टया लोकांना पूर्णपणे खचविणारे आहे.

In reply to by साहना

विवेकपटाईत 25/07/2023 - 13:35
प्रतिसाद आवडला. पण एकदा वहिनींना वाचायला द्या. जेव्हा ऋग्वेदात हे सूक्त वाचलं तेव्हा सत्य पेटले.बाकी माझी सौ. मी लिहलेले कधीच वाचत नाही. मिसळ पाव नावाचे संकेतस्थळ आहे याबाबत तिला माहिती नाही. माहिती असते तर असा लेख लिहिण्याचा पराक्रम केला नसता.

कंजूस 25/07/2023 - 11:07
तरुणपणी मुठीत राहाल तर म्हातारपणी सुखी व्हाल. कारण चुकलेल्या निर्णयांची जबाबदारी कुणावर ढकलणार? कुणाचेच सर्वच्या सर्व निर्णय बरोबर येत नाहीत.

चित्रगुप्त 25/07/2023 - 13:40
@ विवेक पटाईतः या निमित्ताने भारतवर्षाच्या प्राचीन साहित्याची, त्यातील वैविध्याची ओळख करून देण्याचे स्पृहणीय कार्य करत आहात, हे थोरच. बरेच वर्षांपूर्वी तुम्ही उल्लेख केला होता, की 'नियोग' या विषयावर मनुस्मृतीत जो दंडक सांगितलेला आहे, त्यातून पाच पांडवांपैकी कुंतीची तीन(च) मुले आणि माद्रीची दोन, असे का - याचा उलगडा होतो. महाभारतावरील कोणत्याच पुस्तकात हे लिहीलेले माझ्या तरी वाचनात आलेले नाही. कृपया पुढील लेख यावर लिहावा. मनुस्मृतीतला तो श्लोक आणि त्याचा अर्थ, तसेच महाभारतातील त्याविषयीचे श्लोक देता आले, तर एका महत्वाच्या विषयावर प्रकाश टाकला जाईल. तसेच कर्णाचा जन्म आणि कुंतीने त्याचा त्याग करणे, याविषयी पण त्यात काही आहे का? प्रचेतस यांना विनंती: तुमच्या माहितीत याबद्दल काही आहे का ?

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 25/07/2023 - 15:33
धन्यवाद काका. मनुने सुरुवातीला नियोगाचे समर्थन केलेले असून नंतर मात्र कठोर धिक्कार केलेला आढळून येतो. देवराद्वा सपिण्डाद्वा स्त्रिया सम्यक्नियुक्तया । प्रजेप्सिताऽऽधिगन्तव्या संतानस्य परिक्षये ॥ विधवायां नियुक्तस्तु घृताक्तो वाग्यतो निशि । एकमुत्पादयेत्पुत्रं न द्वितीयं कथं चन ॥ द्वितीयमेके प्रजनं मन्यन्ते स्त्रीषु तद्विदः । अनिर्वृतं नियोगार्थं पश्यन्तो धर्मतस्तयोः ॥ विधवायां नियोगार्थे निर्वृत्ते तु यथाविधि । निवृत्ते गुरुवत्च स्नुषावत्च वर्तेयातां परस्परम् ॥ नियुक्तौ यौ विधिं हित्वा वर्तेयातां तु कामतः । तावुभौ पतितौ स्यातां स्नुषागगुरुतल्पगौ ॥ नियोगासाठी युक्त केलेला पुरुष विधवेच्या मृत पतीचा बंधू अथवा सगोत्री असावा, पतीकडून अपत्यप्राप्ती शक्य नाही असे सिद्ध झाले तर ती स्त्री दिराशी नियोग करुन पुत्रप्राप्ती करु शकते तसे नसेल तर पतीच्या कुटुंबात असलेल्या कोणत्याही पुरुषाकडुन पुत्रप्राप्ती करवून घेऊ शकते यात काहीही दोष नाही, जो विधवेशी संभोग करण्यास प्राप्त ठरला असेल तो रात्री भेटून तूप लावून एकदाच पुत्रपाप्ती करेल, दुसर्‍यांदा तो तिला भेटणार नाही. नियोगाचा कार्यभाग साध्य झाल्यावर त्या स्त्रीचे त्या पुरुषाशी नाते सासरा सुनेचेच असेल. मनु आता नियोगाचा धिक्कार करताना म्हणतो- नान्यस्मिन् विधवा नारी नियोक्तव्या द्विजातिभिः । अन्यस्मिन् हि नियुञ्जाना धर्मं हन्युः सनातनम् ॥ नोद्वाहिकेषु मन्त्रेषु नियोगः कीर्त्यते क्व चित् । न विवाहविधावुक्तं विधवावेदनं पुनः ॥ अयं द्विजैर्हि विद्वद्भिः पशुधर्मो विगर्हितः । मनुष्याणामपि प्रोक्तो वेने राज्यं प्रशासति ॥ स महीमखिलां भुञ्जन् राजर्षिप्रवरः पुरा । वर्णानां सङ्करं चक्रे कामोपहतचेतनः ॥ ततः प्रभृति यो मोहात्प्रमीतपतिकां स्त्रियम् । नियोजयत्यपत्यार्थं तं विगर्हन्ति साधवः ॥ द्विजांनी एखाद्या विधवेला दुसर्‍या पुरुषाशी नियोह करायला सांगितला तर ते धर्माच्या विरुद्ध होईल. प्राचीन नियमात नियोगाविषयी काहीही लिहिलेले नाही किंवा विधवेच्या पुनर्विवाहाचा देखील उल्लेख नाही. हा नियम पशुधर्मासमान समजत असून वेन राजाच्या राज्यात गाईला देखील लागू होता. ह्या राजर्षी वेनाने वर्णसंकराला मान्यता देऊन सर्वत्र गोंधळ केला होता. त्या वेळेपासून सज्जन पुरुष स्त्रियांना इतरत्र नियोगाद्वारे पुत्रप्राप्तीसाठी पाठवत नाहीत. अर्थात मनु अत्यंत प्रतिगामी असल्याने आणि ही स्मृती तशी अलीकडची (इसवी पू ५०० ते १००) असल्याने यात नियोगाला स्त्रीपुरुष समागम समजणे किंवा नियोगाचा धिक्कार असणे साहजिकच आहे. या उलट प्राचीन भारतीय आर्यावर्तात पुत्रप्राप्तीसाठी नियोगाचे विपुल उल्लेख आढळतात, महाभारतात आदिपर्वात बलि आणि दिर्घतमा ऋषीशी कथा आली आहे. जग्राह चैनं धर्मात्मा बलिः सत्यपराक्रमः | ज्ञात्वा चैनं स वव्रेऽथ पुत्रार्थं मनुजर्षभ || सन्तानार्थं महाभाग भार्यासु मम मानद | पुत्रान्धर्मार्थकुशलानुत्पादयितुमर्हसि || नंतर बलिराजाने संतानप्राप्तीसाठी दीर्घतम्याला घरी बाळगले आणि माझ्या भार्यांचे ठायी धर्मार्थकुशल असे पुत्र कुलसंततीसाठी उत्पन्न करण्यासाठी मी तुमचे परिपालन कर्तो अशी त्याची प्रार्थना केली. सत्यवतीनेही व्यासाला नियोगाद्वारे आपल्या सूनांच्या ठायी पुत्रप्राप्तीसाठी आदेश देऊन कुरुकुलाचा वंश चालूच ठेवला. काही धर्मसूत्रांमध्ये नियोगाविषयक समर्थन तसेच धिक्काराचेही उल्लेख असल्याने नियोग हे सर्वसामान्य नसावे असेच वाटते. कदाचित काळाच्या प्रभावाने वाढलेल्या स्त्री पातिव्रत्याच्या कल्पना, नियोग अयोग्यच आहे समजण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे नंतरच्या स्मृतींमध्ये हा गोंधळ झालेला दिसून येतो. नियोगाद्वारे झालेल्या पुत्राला 'क्षेत्रज'अशी संज्ञा आहे. उदा. पांडु, धृतराष्ट्र हे व्यासांचे क्षेत्रज पुत्र. कुंतीने कर्णाचा त्याग म्हणजे कर्ण हा नियोगाद्वारे नसून कुमारी स्त्रीद्वारे व्यभिचाराद्वारे झालेल्या पुत्राचा त्याग अशा स्वरुपाचा होता.

In reply to by प्रचेतस

नियोगाचा धिक्कार
चुकीचा अन्वयार्थ ! वल्लीसर , मुळ संस्कृत श्लोकाचा अर्थ लावण्यात आपण गफलत केली आहे. मनूने सरसकट नियोगाचा धिक्कार न करता केवळ विधवा स्त्रीयांबाबतीत नियोग निषिध्द आहे असे म्हणलेले आहे. ह्यात प्रतिगामी काय ? आधीही अन्यत्र म्हणल्याप्रमाणे तत्कालीन परिस्थीतीच अशी होती की स्त्री म्हणजे क्षेत्र. अर्थात जमीन अर्थात प्रजोत्पादनासाठीच स्त्रीजन्म अशी धारणा होती. पण तरीही झालेल्या अपत्यांची मालकी पुरुषाचीच असायची ! तस्मात विधवा स्त्रीने नियोग करुन अपत्य प्राप्ती करणे म्हणजे सावळा गोंधळ झाला असता ! त्या अपत्यांन्ना बाप कोण ? त्यांचे योगक्षेम कोण पहाणार ! तस्मात मनूने केवळ विधवांच्या बाबतीत नियोगाचा धिकार केलेला आहे, सरसकट नाही. मनू प्रतिगामी नव्हे तर एकदम तर्कशुध्द बोलत आहे ! (अवांतर : विवाहित स्त्रीला परपुरुषाकडून, नियोगाने वा अन्यथा, अपत्य प्राप्ती झाली तरी त्या अपप्त्यांचे पितृत्व हे परपुर्षाकडे जात नसुन मुळ पतीकडेच जाते. ) तुमच्या स्त्रीमुक्ती वगैरे आधुनिक संकल्पना आहेत. तुमच्या चष्म्यातुन मनू प्रतिगामी आहे, अन मनूच्या चष्म्यातुन तुम्ही अनार्य, धर्मभ्रष्ट, कुलघातक, उत्सन्नकुलधर्म: ! बाकी तुम्हालाही मनूस्मृती जाळायची असल्यास आमची हरकत नाही. ह्यावेळी आम्ही पॉपकॉर्न खात मजा पाहणार आहोत फक्त =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 26/07/2023 - 09:17
नष्टे मृते प्रवज्जिते क्लीबे च् पतिते पतौ। पञ्चस्वापत्सु नारीणां पतिरन्यो विधीयते।। यदि सा बालविधवा: बलात्तयक्ताथवा क्वाचित । तदा भूयस्तु संस्कार्या गृहिता यैनकेनचित ।। अर्थात जुन्या स्मृतींत असे श्लोक असले तरी मनुने मात्र त्याच्या स्मृतीत विधवा नियोगालाच काय तर विधवा विवाहाला देखील मान्यता दिल्याचे दिसत नाही, असा मनु प्रतिगामीच नव्हे काय? उलट तुम्ही ज्या वेदांचे नेहमी उदाहरण देता त्यात उलट स्त्रियांना बरीच समानता दिलेली दिसते. मनुस्मृतींत हे दिसत नाही, तस्मात मनु प्रतिगामी की पुरोगामी? उत् ईर्ष्व नारि अभि जीव-लोकं गत-असुं एतं उप शेषे आ इहि हस्त-ग्राभस्य दिधिषोः तव इदं पत्युः जनि-त्वं अभि सं बभूथ ॥ हे स्त्रिये, ह्या जिवंत मनुष्यांनी भरलेल्या जगाकडे पाहून तरी येऊन ऊठ. तूं या मृताच्या शेजारीं निजून राहिली आहेस; पण आतां इकडे ये. ज्या प्रियकरानें तुझें पाणिग्रहण केले, त्या तुझ्या पतिसंबंधाचे स्त्री या नात्यानें तुझे कर्तव्य तूं उत्कृष्टपणें केलेले आहेस.
बाकी तुम्हालाही मनूस्मृती जाळायची असल्यास आमची हरकत नाही. ह्यावेळी आम्ही पॉपकॉर्न खात मजा पाहणार आहोत फक्त =))))
ख्या ख्या ख्या, आम्ही कोणतेही ग्रंथ जाळण्याच्या अगदी विरुद्ध् आहोत, अगदी ग्रांथिक धर्म देखील आम्ही मौजेने वाचतो. :)

In reply to by प्रचेतस

असा मनु प्रतिगामीच नव्हे काय? >>> नाही. मुळ प्रतिसाद हा नियोग संदर्भात आहे आणि त्याबाबत मनू ने सांगितलेले तत्व अजिबात प्रतिगामी नाही , पुर्णपणे तर्कशुध्द आहे. आता सरसकटीकरण करुन मनू ला प्रतिगामी ठरवायचा घाट घातला असेल तर हे दळण सविस्तर्पणे निवांत वेळी दळायला घेऊ =))))

भीमराव 25/07/2023 - 20:43
शंकर पार्वतीच्या लहानपणी ऐकलेल्या गोष्टी फार छान असतात, त्यात शंकर पार्वती जग प्रदक्षिणा करत असतात. त्यावेळी त्यांना कोणी तरी रडताना आवाज येतो. बिचारे भोलेनाथ निघायच्या गडबडीत असतात. त्यांची बायको हट्ट करून कोण रडतंय का रडतंय ते बघायला सांगते आणि भोळ्या शंकराला ऐकायला लागतं. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की बायको पुढं जिथं देवाधीदेव महादेवाचं काही चालेना तिथं इंद्राची अगरबत्ती कुठे ओवाळता.

चित्रगुप्त 25/07/2023 - 20:51
@प्रचेतसः विस्तृत, माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल अनेक आभार. 'सूर्य', 'यम' वगैरेंपासून कुंतीला गर्भधारणा झाली वगैरे हल्ली कुणाला पटणार नाही. भैरप्पांनी 'पर्व' मधे लिहीलेले हल्लीच्या वाचकांना पटण्यासारखे आहे. परंतु प्रत्यक्ष महाभारतात याला 'नियोग' म्हटले आहे किंवा कसे ? पटाईतांनी पुष्कळ वर्षांपूर्वी सांगितले होते (आता नीटसे लक्षात नाही) ते काहीसे असे: मनुस्मृतीप्रमाणे षंढ पतीच्या स्त्रियांना त्यांच्या इच्छेनुसार कितीही अन्य पुरुषांशी रत होऊन संतती प्राप्त करण्याची मुभा जरी असली, तरी पतीच्या वंशपरंपरेने चालत आलेल्या राज्य, संपत्ती वगैरेंवर मात्र त्या स्त्रीच्या सर्वात मोठ्या तीन मुलांनाच अधिकार मिळू शकतो, असा पूर्वापार चालत आलेला दंडक होता. याच कारणामुळे कुंतीने 'मंत्र' वापरून तीन अपत्ये जन्माला घातल्यानंतर तो 'मंत्र' माद्रीला दिला. परिणामी पाची पांडवांना राज्याचा अधिकार मिळू शकला. मात्र कर्णाचा स्वीकार केला असता, तर कर्ण, युधिष्ठीर आणि भीम हेच उत्तराधिकारी होऊ शकले असते (आणि हल्लीच्या भषेत अर्जुनाचा 'पत्ता कट' झाला असता...) वगैरे. --- विवेक पटाईत यांना विनंती की त्यांनी या मुद्द्याच्या पुष्ट्यर्थ मनुस्मृतीतील यथायोग्य उतारे इथे द्यावेत.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 25/07/2023 - 21:55
परंतु प्रत्यक्ष महाभारतात याला 'नियोग' म्हटले आहे किंवा कसे ?
अर्थातच, पांडुने कुंतीला प्राचीन उदाहरणे देऊन, शिवाय खुद्द स्वतःच्या जन्माचेही उदाहरण देऊन स्पष्टपणे नियोगाची प्रेरणा दिली आणि एखाद्या श्रेष्ठ ब्राह्मणाकडून पुत्रप्राप्ती करून घेण्याचा आदेश दिला, तेव्हा कुंतीने दुर्वासाकडून मिळालेल्या वरप्रदानाचा उल्लेख करून पांडुच्या संमतीने देवतांकडून पुत्रप्राप्ती करून घेतली. तीन पुत्र उत्पन्न होऊनही पांडुस अजूनही पुत्रमोह सुटेना तेव्हा मात्र कुंतीने ठाम नकार देऊन विविध शास्त्रवचने ऐकवून अधिक पुत्रनिर्मिती करण्यास नकार दिला, तेव्हा माद्रीनेही तो मंत्र घेऊन दोन पुत्रांना जन्म दिला. कर्णजन्म मात्र कुमारी मातेच्या पोटी झाल्याने तो नियोग नव्हताच.

मुन्शी प्रेमचंद यांच्या प्रसिद्ध कादंबरी वर आधारित चित्रपट. कुलभूषण खरबंदा,हेमामालिनी व ऋषिकपूर. अप्रतिम. नियोगासाठी युक्त केलेला पुरुष विधवेच्या मृत पतीचा बंधू अथवा सगोत्री असावा, पतीकडून अपत्यप्राप्ती शक्य नाही असे सिद्ध झाले तर ती स्त्री दिराशी नियोग करुन पुत्रप्राप्ती करु शकते पतीच्या असामायीक मृत्युनंतर पतीचा लहान भाऊ वहिनीवर चादर टाकतो म्हणजे लग्न करतो. उत्तर भारतातील एक रुढी यावरच आधारित असावी. तसेच कर्ण हा कुंतीचा कानीन पुत्र असा पर्व मधे लेखक भैरप्पा यांनी नमूद केले आहे. बाकी, नवरा बायकोचा जर जीव की प्राण असेल तर तो मुठीत असणारच. छान लेख छान प्रतिसाद.

In reply to by कानडाऊ योगेशु

सुरिया 26/07/2023 - 12:12
पण पुढे काय झाले त्या सहकार्याचे!
पुढे काय? स्वर्गातही मूठ आणि मुठीतच स्वर्ग हे पटवून दिले ना काकांनी पुराव्यासहीत.

In reply to by कानडाऊ योगेशु

तर्कवादी 26/07/2023 - 16:53
पण पुढे काय झाले त्या सहकार्याचे!
कजाग बायकोच्या मुठीत राहण्यापेक्षा मुठीने काम चालवलेले कधीही बरे :) विनोदाचा भाग सोडल्यास बायकोच्या प्रेमळ आग्रहाला संमंती देणे वेगळे आणि तिच्या आक्रस्ताळेपणाला घाबरुन शरणागती पत्करणे वेगळे. पहिल्यात सुख असते पण दुसरे त्रासदायक. आणि स्वतःचे अर्थिक स्वातंत्र्य गमावून हातखर्चाला बायकोपुढे हात पसरणे म्हणजे शरणागतीचा कहर.

लेख वाचुन मिठित, मुठीत आणि मठीत चा विनोद आठवला. बाकी बहुतेक प्रतिसादकांशी सहमत. जे काय डोकं चालवायचं ते हापिसात. आपण घरी फक्त मम पुरते.

पौलोमी शची चे ओरिजिनल चित्र ... "पार्वती" असेही उपनाव धारण केल्याचे उल्लेख काही पुराणात आहेत .. "निसटलेली पुराण ऐतिहासिक पाने" तून साभार ps

In reply to by आंद्रे वडापाव

टर्मीनेटर 28/07/2023 - 16:28
Lol... ashi hi banava banavi घरातली करती सवरती बाई तु आहेस, तुला घर सांभाळावंच लागणार आहे. थोरली जाउबाई म्हणुन तुला काहितरी करावंच लागेल कि नाही...

साहना 25/07/2023 - 11:05
> एक दिवस माझ्या एका सहकर्मीने त्याची व्यथा माझ्यासमोर मांडली. पगाराच्या दिवशी घरी पोहचताच त्याला महिन्याचा पगार त्याला बायकोच्या चरणी अर्पण करावा लागतो. त्याची बायको ऑफिस जाण्या-येण्यासाठी आणि चहासाठी मोजून जेबखर्ची त्याला देते. त्याला घरी यायला थोडा उशीर झालाकि त्याची बायको आकांड-तांडव करते. कधी-कधी त्याचा तोंडाचा वास ही घेते. त्याला लहान-सहान गोष्टींसाठी तिची संमती घ्यावी लागते. बायकोच्या जाचाला कंटाळून त्याला आत्महत्या करावीशी वाटत होती. आता विनोद म्हणून हे सर्व काही ठीक आहे पण सत्य असेल तर अश्या पत्नीला घरातून हाकलून देणेच योग्य. हे मुठीत वगैरे ठेवणे भाभीजी घरपे है छाप सिटकॉम मध्ये बरे आहे पण प्रत्यक्ष जीवनात अत्यंत जाचक आणि मानसिक दृष्टया लोकांना पूर्णपणे खचविणारे आहे.

In reply to by साहना

विवेकपटाईत 25/07/2023 - 13:35
प्रतिसाद आवडला. पण एकदा वहिनींना वाचायला द्या. जेव्हा ऋग्वेदात हे सूक्त वाचलं तेव्हा सत्य पेटले.बाकी माझी सौ. मी लिहलेले कधीच वाचत नाही. मिसळ पाव नावाचे संकेतस्थळ आहे याबाबत तिला माहिती नाही. माहिती असते तर असा लेख लिहिण्याचा पराक्रम केला नसता.

कंजूस 25/07/2023 - 11:07
तरुणपणी मुठीत राहाल तर म्हातारपणी सुखी व्हाल. कारण चुकलेल्या निर्णयांची जबाबदारी कुणावर ढकलणार? कुणाचेच सर्वच्या सर्व निर्णय बरोबर येत नाहीत.

चित्रगुप्त 25/07/2023 - 13:40
@ विवेक पटाईतः या निमित्ताने भारतवर्षाच्या प्राचीन साहित्याची, त्यातील वैविध्याची ओळख करून देण्याचे स्पृहणीय कार्य करत आहात, हे थोरच. बरेच वर्षांपूर्वी तुम्ही उल्लेख केला होता, की 'नियोग' या विषयावर मनुस्मृतीत जो दंडक सांगितलेला आहे, त्यातून पाच पांडवांपैकी कुंतीची तीन(च) मुले आणि माद्रीची दोन, असे का - याचा उलगडा होतो. महाभारतावरील कोणत्याच पुस्तकात हे लिहीलेले माझ्या तरी वाचनात आलेले नाही. कृपया पुढील लेख यावर लिहावा. मनुस्मृतीतला तो श्लोक आणि त्याचा अर्थ, तसेच महाभारतातील त्याविषयीचे श्लोक देता आले, तर एका महत्वाच्या विषयावर प्रकाश टाकला जाईल. तसेच कर्णाचा जन्म आणि कुंतीने त्याचा त्याग करणे, याविषयी पण त्यात काही आहे का? प्रचेतस यांना विनंती: तुमच्या माहितीत याबद्दल काही आहे का ?

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 25/07/2023 - 15:33
धन्यवाद काका. मनुने सुरुवातीला नियोगाचे समर्थन केलेले असून नंतर मात्र कठोर धिक्कार केलेला आढळून येतो. देवराद्वा सपिण्डाद्वा स्त्रिया सम्यक्नियुक्तया । प्रजेप्सिताऽऽधिगन्तव्या संतानस्य परिक्षये ॥ विधवायां नियुक्तस्तु घृताक्तो वाग्यतो निशि । एकमुत्पादयेत्पुत्रं न द्वितीयं कथं चन ॥ द्वितीयमेके प्रजनं मन्यन्ते स्त्रीषु तद्विदः । अनिर्वृतं नियोगार्थं पश्यन्तो धर्मतस्तयोः ॥ विधवायां नियोगार्थे निर्वृत्ते तु यथाविधि । निवृत्ते गुरुवत्च स्नुषावत्च वर्तेयातां परस्परम् ॥ नियुक्तौ यौ विधिं हित्वा वर्तेयातां तु कामतः । तावुभौ पतितौ स्यातां स्नुषागगुरुतल्पगौ ॥ नियोगासाठी युक्त केलेला पुरुष विधवेच्या मृत पतीचा बंधू अथवा सगोत्री असावा, पतीकडून अपत्यप्राप्ती शक्य नाही असे सिद्ध झाले तर ती स्त्री दिराशी नियोग करुन पुत्रप्राप्ती करु शकते तसे नसेल तर पतीच्या कुटुंबात असलेल्या कोणत्याही पुरुषाकडुन पुत्रप्राप्ती करवून घेऊ शकते यात काहीही दोष नाही, जो विधवेशी संभोग करण्यास प्राप्त ठरला असेल तो रात्री भेटून तूप लावून एकदाच पुत्रपाप्ती करेल, दुसर्‍यांदा तो तिला भेटणार नाही. नियोगाचा कार्यभाग साध्य झाल्यावर त्या स्त्रीचे त्या पुरुषाशी नाते सासरा सुनेचेच असेल. मनु आता नियोगाचा धिक्कार करताना म्हणतो- नान्यस्मिन् विधवा नारी नियोक्तव्या द्विजातिभिः । अन्यस्मिन् हि नियुञ्जाना धर्मं हन्युः सनातनम् ॥ नोद्वाहिकेषु मन्त्रेषु नियोगः कीर्त्यते क्व चित् । न विवाहविधावुक्तं विधवावेदनं पुनः ॥ अयं द्विजैर्हि विद्वद्भिः पशुधर्मो विगर्हितः । मनुष्याणामपि प्रोक्तो वेने राज्यं प्रशासति ॥ स महीमखिलां भुञ्जन् राजर्षिप्रवरः पुरा । वर्णानां सङ्करं चक्रे कामोपहतचेतनः ॥ ततः प्रभृति यो मोहात्प्रमीतपतिकां स्त्रियम् । नियोजयत्यपत्यार्थं तं विगर्हन्ति साधवः ॥ द्विजांनी एखाद्या विधवेला दुसर्‍या पुरुषाशी नियोह करायला सांगितला तर ते धर्माच्या विरुद्ध होईल. प्राचीन नियमात नियोगाविषयी काहीही लिहिलेले नाही किंवा विधवेच्या पुनर्विवाहाचा देखील उल्लेख नाही. हा नियम पशुधर्मासमान समजत असून वेन राजाच्या राज्यात गाईला देखील लागू होता. ह्या राजर्षी वेनाने वर्णसंकराला मान्यता देऊन सर्वत्र गोंधळ केला होता. त्या वेळेपासून सज्जन पुरुष स्त्रियांना इतरत्र नियोगाद्वारे पुत्रप्राप्तीसाठी पाठवत नाहीत. अर्थात मनु अत्यंत प्रतिगामी असल्याने आणि ही स्मृती तशी अलीकडची (इसवी पू ५०० ते १००) असल्याने यात नियोगाला स्त्रीपुरुष समागम समजणे किंवा नियोगाचा धिक्कार असणे साहजिकच आहे. या उलट प्राचीन भारतीय आर्यावर्तात पुत्रप्राप्तीसाठी नियोगाचे विपुल उल्लेख आढळतात, महाभारतात आदिपर्वात बलि आणि दिर्घतमा ऋषीशी कथा आली आहे. जग्राह चैनं धर्मात्मा बलिः सत्यपराक्रमः | ज्ञात्वा चैनं स वव्रेऽथ पुत्रार्थं मनुजर्षभ || सन्तानार्थं महाभाग भार्यासु मम मानद | पुत्रान्धर्मार्थकुशलानुत्पादयितुमर्हसि || नंतर बलिराजाने संतानप्राप्तीसाठी दीर्घतम्याला घरी बाळगले आणि माझ्या भार्यांचे ठायी धर्मार्थकुशल असे पुत्र कुलसंततीसाठी उत्पन्न करण्यासाठी मी तुमचे परिपालन कर्तो अशी त्याची प्रार्थना केली. सत्यवतीनेही व्यासाला नियोगाद्वारे आपल्या सूनांच्या ठायी पुत्रप्राप्तीसाठी आदेश देऊन कुरुकुलाचा वंश चालूच ठेवला. काही धर्मसूत्रांमध्ये नियोगाविषयक समर्थन तसेच धिक्काराचेही उल्लेख असल्याने नियोग हे सर्वसामान्य नसावे असेच वाटते. कदाचित काळाच्या प्रभावाने वाढलेल्या स्त्री पातिव्रत्याच्या कल्पना, नियोग अयोग्यच आहे समजण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे नंतरच्या स्मृतींमध्ये हा गोंधळ झालेला दिसून येतो. नियोगाद्वारे झालेल्या पुत्राला 'क्षेत्रज'अशी संज्ञा आहे. उदा. पांडु, धृतराष्ट्र हे व्यासांचे क्षेत्रज पुत्र. कुंतीने कर्णाचा त्याग म्हणजे कर्ण हा नियोगाद्वारे नसून कुमारी स्त्रीद्वारे व्यभिचाराद्वारे झालेल्या पुत्राचा त्याग अशा स्वरुपाचा होता.

In reply to by प्रचेतस

नियोगाचा धिक्कार
चुकीचा अन्वयार्थ ! वल्लीसर , मुळ संस्कृत श्लोकाचा अर्थ लावण्यात आपण गफलत केली आहे. मनूने सरसकट नियोगाचा धिक्कार न करता केवळ विधवा स्त्रीयांबाबतीत नियोग निषिध्द आहे असे म्हणलेले आहे. ह्यात प्रतिगामी काय ? आधीही अन्यत्र म्हणल्याप्रमाणे तत्कालीन परिस्थीतीच अशी होती की स्त्री म्हणजे क्षेत्र. अर्थात जमीन अर्थात प्रजोत्पादनासाठीच स्त्रीजन्म अशी धारणा होती. पण तरीही झालेल्या अपत्यांची मालकी पुरुषाचीच असायची ! तस्मात विधवा स्त्रीने नियोग करुन अपत्य प्राप्ती करणे म्हणजे सावळा गोंधळ झाला असता ! त्या अपत्यांन्ना बाप कोण ? त्यांचे योगक्षेम कोण पहाणार ! तस्मात मनूने केवळ विधवांच्या बाबतीत नियोगाचा धिकार केलेला आहे, सरसकट नाही. मनू प्रतिगामी नव्हे तर एकदम तर्कशुध्द बोलत आहे ! (अवांतर : विवाहित स्त्रीला परपुरुषाकडून, नियोगाने वा अन्यथा, अपत्य प्राप्ती झाली तरी त्या अपप्त्यांचे पितृत्व हे परपुर्षाकडे जात नसुन मुळ पतीकडेच जाते. ) तुमच्या स्त्रीमुक्ती वगैरे आधुनिक संकल्पना आहेत. तुमच्या चष्म्यातुन मनू प्रतिगामी आहे, अन मनूच्या चष्म्यातुन तुम्ही अनार्य, धर्मभ्रष्ट, कुलघातक, उत्सन्नकुलधर्म: ! बाकी तुम्हालाही मनूस्मृती जाळायची असल्यास आमची हरकत नाही. ह्यावेळी आम्ही पॉपकॉर्न खात मजा पाहणार आहोत फक्त =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 26/07/2023 - 09:17
नष्टे मृते प्रवज्जिते क्लीबे च् पतिते पतौ। पञ्चस्वापत्सु नारीणां पतिरन्यो विधीयते।। यदि सा बालविधवा: बलात्तयक्ताथवा क्वाचित । तदा भूयस्तु संस्कार्या गृहिता यैनकेनचित ।। अर्थात जुन्या स्मृतींत असे श्लोक असले तरी मनुने मात्र त्याच्या स्मृतीत विधवा नियोगालाच काय तर विधवा विवाहाला देखील मान्यता दिल्याचे दिसत नाही, असा मनु प्रतिगामीच नव्हे काय? उलट तुम्ही ज्या वेदांचे नेहमी उदाहरण देता त्यात उलट स्त्रियांना बरीच समानता दिलेली दिसते. मनुस्मृतींत हे दिसत नाही, तस्मात मनु प्रतिगामी की पुरोगामी? उत् ईर्ष्व नारि अभि जीव-लोकं गत-असुं एतं उप शेषे आ इहि हस्त-ग्राभस्य दिधिषोः तव इदं पत्युः जनि-त्वं अभि सं बभूथ ॥ हे स्त्रिये, ह्या जिवंत मनुष्यांनी भरलेल्या जगाकडे पाहून तरी येऊन ऊठ. तूं या मृताच्या शेजारीं निजून राहिली आहेस; पण आतां इकडे ये. ज्या प्रियकरानें तुझें पाणिग्रहण केले, त्या तुझ्या पतिसंबंधाचे स्त्री या नात्यानें तुझे कर्तव्य तूं उत्कृष्टपणें केलेले आहेस.
बाकी तुम्हालाही मनूस्मृती जाळायची असल्यास आमची हरकत नाही. ह्यावेळी आम्ही पॉपकॉर्न खात मजा पाहणार आहोत फक्त =))))
ख्या ख्या ख्या, आम्ही कोणतेही ग्रंथ जाळण्याच्या अगदी विरुद्ध् आहोत, अगदी ग्रांथिक धर्म देखील आम्ही मौजेने वाचतो. :)

In reply to by प्रचेतस

असा मनु प्रतिगामीच नव्हे काय? >>> नाही. मुळ प्रतिसाद हा नियोग संदर्भात आहे आणि त्याबाबत मनू ने सांगितलेले तत्व अजिबात प्रतिगामी नाही , पुर्णपणे तर्कशुध्द आहे. आता सरसकटीकरण करुन मनू ला प्रतिगामी ठरवायचा घाट घातला असेल तर हे दळण सविस्तर्पणे निवांत वेळी दळायला घेऊ =))))

भीमराव 25/07/2023 - 20:43
शंकर पार्वतीच्या लहानपणी ऐकलेल्या गोष्टी फार छान असतात, त्यात शंकर पार्वती जग प्रदक्षिणा करत असतात. त्यावेळी त्यांना कोणी तरी रडताना आवाज येतो. बिचारे भोलेनाथ निघायच्या गडबडीत असतात. त्यांची बायको हट्ट करून कोण रडतंय का रडतंय ते बघायला सांगते आणि भोळ्या शंकराला ऐकायला लागतं. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की बायको पुढं जिथं देवाधीदेव महादेवाचं काही चालेना तिथं इंद्राची अगरबत्ती कुठे ओवाळता.

चित्रगुप्त 25/07/2023 - 20:51
@प्रचेतसः विस्तृत, माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल अनेक आभार. 'सूर्य', 'यम' वगैरेंपासून कुंतीला गर्भधारणा झाली वगैरे हल्ली कुणाला पटणार नाही. भैरप्पांनी 'पर्व' मधे लिहीलेले हल्लीच्या वाचकांना पटण्यासारखे आहे. परंतु प्रत्यक्ष महाभारतात याला 'नियोग' म्हटले आहे किंवा कसे ? पटाईतांनी पुष्कळ वर्षांपूर्वी सांगितले होते (आता नीटसे लक्षात नाही) ते काहीसे असे: मनुस्मृतीप्रमाणे षंढ पतीच्या स्त्रियांना त्यांच्या इच्छेनुसार कितीही अन्य पुरुषांशी रत होऊन संतती प्राप्त करण्याची मुभा जरी असली, तरी पतीच्या वंशपरंपरेने चालत आलेल्या राज्य, संपत्ती वगैरेंवर मात्र त्या स्त्रीच्या सर्वात मोठ्या तीन मुलांनाच अधिकार मिळू शकतो, असा पूर्वापार चालत आलेला दंडक होता. याच कारणामुळे कुंतीने 'मंत्र' वापरून तीन अपत्ये जन्माला घातल्यानंतर तो 'मंत्र' माद्रीला दिला. परिणामी पाची पांडवांना राज्याचा अधिकार मिळू शकला. मात्र कर्णाचा स्वीकार केला असता, तर कर्ण, युधिष्ठीर आणि भीम हेच उत्तराधिकारी होऊ शकले असते (आणि हल्लीच्या भषेत अर्जुनाचा 'पत्ता कट' झाला असता...) वगैरे. --- विवेक पटाईत यांना विनंती की त्यांनी या मुद्द्याच्या पुष्ट्यर्थ मनुस्मृतीतील यथायोग्य उतारे इथे द्यावेत.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 25/07/2023 - 21:55
परंतु प्रत्यक्ष महाभारतात याला 'नियोग' म्हटले आहे किंवा कसे ?
अर्थातच, पांडुने कुंतीला प्राचीन उदाहरणे देऊन, शिवाय खुद्द स्वतःच्या जन्माचेही उदाहरण देऊन स्पष्टपणे नियोगाची प्रेरणा दिली आणि एखाद्या श्रेष्ठ ब्राह्मणाकडून पुत्रप्राप्ती करून घेण्याचा आदेश दिला, तेव्हा कुंतीने दुर्वासाकडून मिळालेल्या वरप्रदानाचा उल्लेख करून पांडुच्या संमतीने देवतांकडून पुत्रप्राप्ती करून घेतली. तीन पुत्र उत्पन्न होऊनही पांडुस अजूनही पुत्रमोह सुटेना तेव्हा मात्र कुंतीने ठाम नकार देऊन विविध शास्त्रवचने ऐकवून अधिक पुत्रनिर्मिती करण्यास नकार दिला, तेव्हा माद्रीनेही तो मंत्र घेऊन दोन पुत्रांना जन्म दिला. कर्णजन्म मात्र कुमारी मातेच्या पोटी झाल्याने तो नियोग नव्हताच.

मुन्शी प्रेमचंद यांच्या प्रसिद्ध कादंबरी वर आधारित चित्रपट. कुलभूषण खरबंदा,हेमामालिनी व ऋषिकपूर. अप्रतिम. नियोगासाठी युक्त केलेला पुरुष विधवेच्या मृत पतीचा बंधू अथवा सगोत्री असावा, पतीकडून अपत्यप्राप्ती शक्य नाही असे सिद्ध झाले तर ती स्त्री दिराशी नियोग करुन पुत्रप्राप्ती करु शकते पतीच्या असामायीक मृत्युनंतर पतीचा लहान भाऊ वहिनीवर चादर टाकतो म्हणजे लग्न करतो. उत्तर भारतातील एक रुढी यावरच आधारित असावी. तसेच कर्ण हा कुंतीचा कानीन पुत्र असा पर्व मधे लेखक भैरप्पा यांनी नमूद केले आहे. बाकी, नवरा बायकोचा जर जीव की प्राण असेल तर तो मुठीत असणारच. छान लेख छान प्रतिसाद.

In reply to by कानडाऊ योगेशु

सुरिया 26/07/2023 - 12:12
पण पुढे काय झाले त्या सहकार्याचे!
पुढे काय? स्वर्गातही मूठ आणि मुठीतच स्वर्ग हे पटवून दिले ना काकांनी पुराव्यासहीत.

In reply to by कानडाऊ योगेशु

तर्कवादी 26/07/2023 - 16:53
पण पुढे काय झाले त्या सहकार्याचे!
कजाग बायकोच्या मुठीत राहण्यापेक्षा मुठीने काम चालवलेले कधीही बरे :) विनोदाचा भाग सोडल्यास बायकोच्या प्रेमळ आग्रहाला संमंती देणे वेगळे आणि तिच्या आक्रस्ताळेपणाला घाबरुन शरणागती पत्करणे वेगळे. पहिल्यात सुख असते पण दुसरे त्रासदायक. आणि स्वतःचे अर्थिक स्वातंत्र्य गमावून हातखर्चाला बायकोपुढे हात पसरणे म्हणजे शरणागतीचा कहर.

लेख वाचुन मिठित, मुठीत आणि मठीत चा विनोद आठवला. बाकी बहुतेक प्रतिसादकांशी सहमत. जे काय डोकं चालवायचं ते हापिसात. आपण घरी फक्त मम पुरते.

पौलोमी शची चे ओरिजिनल चित्र ... "पार्वती" असेही उपनाव धारण केल्याचे उल्लेख काही पुराणात आहेत .. "निसटलेली पुराण ऐतिहासिक पाने" तून साभार ps

In reply to by आंद्रे वडापाव

टर्मीनेटर 28/07/2023 - 16:28
Lol... ashi hi banava banavi घरातली करती सवरती बाई तु आहेस, तुला घर सांभाळावंच लागणार आहे. थोरली जाउबाई म्हणुन तुला काहितरी करावंच लागेल कि नाही...
एक दिवस माझ्या एका सहकर्मीने त्याची व्यथा माझ्यासमोर मांडली. पगाराच्या दिवशी घरी पोहचताच त्याला महिन्याचा पगार त्याला बायकोच्या चरणी अर्पण करावा लागतो. त्याची बायको ऑफिस जाण्या-येण्यासाठी आणि चहासाठी मोजून जेबखर्ची त्याला देते. त्याला घरी यायला थोडा उशीर झालाकि त्याची बायको आकांड-तांडव करते. कधी-कधी त्याचा तोंडाचा वास ही घेते. त्याला लहान-सहान गोष्टींसाठी तिची संमती घ्यावी लागते. बायकोच्या जाचाला कंटाळून त्याला आत्महत्या करावीशी वाटत होती. सहकर्मीचे गऱ्हाणे ऐकून मी म्हणालो, लेका, आत्महत्येचा विचार मनातून काढून टाक. या जगात लग्न झालेले सर्व पुरुष हे त्यांच्या बायकोच्या मुठीतच असतात.

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·

एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प

एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

(पाट्या) :/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

पंचक 23/06/2023 - 12:08
पहिल्या ओळीनंतर लेखकाला मिलाक्राने ग्रासले असावे अशी शक्यता वाटली. थोडं पुढे जाऊन तो स्मरणरंजनात रमलेला दिसतो. तर शेवटी मित्रही पांगल्यावर(का ते लेखकच जाणो.) एकटाच 'बसून' आत्मपरिक्षण करीत असावा की काय अशी भोळी आशा वाटली. (मात्र खरंच तसं असेल तर मात्र तहे दिलसे शुभेच्छा)

आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया लिहिणा-यांच्या उत्साह वाढविणा-या आहेत. मूळ कवी, सर्व वाचक, प्रतिसादकर्ते, मनापासून आभार. -दिलीप बिरुटे (पाट्यावाला)

चौथा कोनाडा 17/11/2023 - 17:30
व्वा, सुंदर सुरेख ..... !
अनवाणी, गाई-गुरांच्या, ओढ्या, नदी-घाटातल्या वाळूत पाझरणा-या झुळझुळत्या त्या निर्मळ पाट्या लांब बाह्या ओढत, शाळभरल्या पोरांचा कोलाहल नायलॉनच्या पीशवीतली पुस्तक, वह्या,अन त्या पाट्या
किती चित्रदर्शी !

पंचक 23/06/2023 - 12:08
पहिल्या ओळीनंतर लेखकाला मिलाक्राने ग्रासले असावे अशी शक्यता वाटली. थोडं पुढे जाऊन तो स्मरणरंजनात रमलेला दिसतो. तर शेवटी मित्रही पांगल्यावर(का ते लेखकच जाणो.) एकटाच 'बसून' आत्मपरिक्षण करीत असावा की काय अशी भोळी आशा वाटली. (मात्र खरंच तसं असेल तर मात्र तहे दिलसे शुभेच्छा)

आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया लिहिणा-यांच्या उत्साह वाढविणा-या आहेत. मूळ कवी, सर्व वाचक, प्रतिसादकर्ते, मनापासून आभार. -दिलीप बिरुटे (पाट्यावाला)

चौथा कोनाडा 17/11/2023 - 17:30
व्वा, सुंदर सुरेख ..... !
अनवाणी, गाई-गुरांच्या, ओढ्या, नदी-घाटातल्या वाळूत पाझरणा-या झुळझुळत्या त्या निर्मळ पाट्या लांब बाह्या ओढत, शाळभरल्या पोरांचा कोलाहल नायलॉनच्या पीशवीतली पुस्तक, वह्या,अन त्या पाट्या
किती चित्रदर्शी !
सगळंच कसं कडू, चव नसलेलं, उदास, मन बसलेलं. आयुष्याच्या लॉगीन पुरतं, कुढत, टाकलेल्या पाट्या बळंच अहाहा सुरेख, कसली शिकलीत मुलं, शीकू दे गणगोतात नाराजी नको, म्हणून रेखाटलेल्या पाट्या पेंड्राइव्ह, गुगल, नोट्सवर आठवणींच्या शब्दनोंदी उद्या लिहू, परवा, निवांत, मनात अडकलेल्या पाट्या. अनवाणी, गाई-गुरांच्या, ओढ्या, नदी-घाटातल्या वाळूत पाझरणा-या झुळझुळत्या त्या निर्मळ पाट्या लांब बाह्या ओढत, शाळभरल्या पोरांचा कोलाहल नायलॉनच्या पीशवीतली पुस्तक, वह्या,अन त्या पाट्या फ़्रीज झालेल्या, दमलेल्या, दोस्त-लोकांच्या तारखा, अन, गझलेत गुंतून 'बसल्यावर' कंठभरल्या पाट्या

बरणी..

Bhakti ·
गुढ वाट्याहून प्रेरित होऊन.. मोठ्या हौशीने बरणी आणली आधी पत्र्याचं झाकण होतं लोणचं घातलं सतत तेलं खारं संपर्कामुळे ते झाकण गंजल... मग खुप शोधा शोध केली बोरं आळी,गंज बाजार त्याच मापाचं प्लास्टिक झाकण शोधून मिळवलं .. आता लोणचं नाही टाकलं मुरांबा केलाय आंबट गोड वेलदोडे ,लवंग स्वादाने भरलेला बरणीत मुरांबा आता चांगला मुरलाय बरणी आहे 'काचेची' कर् करून नावं कोरता येत नाही मलमलच्या कपडा तिच्या तोंडाशी बांधते ओळख म्हणून...

महिलादिन-एक चितंन

कर्नलतपस्वी ·

हा लेख सुटला होता वाचनातुन. लेखात काही काही कोट्या भारी आहेत हो!! अवांतर-- एक राजा होता. त्याने दवंडी पिटवली, सर्व पुरुषांनी राजवाड्यात जमावे. सगळे जमले. पुढची सूचना--जो बायकोचा बैल असेल त्याने सफरचंद घेउन जावे आणि जो नसेल त्याने घोडा न्यावा. अर्थतच सफरचंदाची टोपली रिकामी झाली. शेवटी एक महापुरुष घोडा घ्यायला आला. राजाने त्याचा सत्कार केला. सगळे घरी गेले. हा महापुरुष दुसरे दिवशी परत आला. राजाने विचारले "काय झाले" तर म्हणतो "बायको म्हणाली, काळा घोडा अशुभ असतो, बदलुन पांढरा आणा" म्हणुन परत आलोय. राजाने डोक्याला हात लावला आणि त्यालाही सफरचंद दिले. बाकी हा युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे, तो सोडवायला आपण काय सुपरमॅन थोडीच आहोत? तुम्ही चहा करत रहा, आम्ही पीत राहु, काय?

In reply to by nutanm

काही कळलाच नाही , लेख कसाही भरकटला आहे. हे एक विडंबन आहे. नवरा बायकोचे नाते इतके घनिष्ट असते की बरेचवेळा आपण हे विसरतो की नात्या शिवाय प्रत्येकाचे आपले स्वतंत्र मत, विश्व,आवड निवड वेगळी असते.त्यात दुसर्‍याची ढवळाढवळ नको वाटते. अगदी एक मताने चालणाऱ्या नवरा किंवा बायकोची सुद्धा.मग थोडी चिडचिड होते. आजच्याच भाषेत कधीतरीच एकमेकाला स्पेस द्यायला हवी. लग्न म्हणजे थ्री लेग रेस. कधीतरी थ्री लेग रेस करता बांधलेले पाय मोकळे करून मुक्त पळावे व पुन्हा एकदा थ्री लेग रेस नव्या जोमाने सुरू करावी. हा विचार धरून हे विडंबन लिहीण्याचा प्रयत्न.

ही निकामी आढ्यता का ? दाद द्या अन्‌ शुद्ध व्हा सूर आम्ही चोरतो का ? चोरिता का वाहवा मैफिलीची साथ आम्हा दैवयोगे लाभली न्या तुम्ही गाणे घराला फुल किंवा पाकळी दाद देणे हे हि गाण्याहून आहे दुर्घट गुंफणे गजरे दवाचे आणि वायुचे घट नम्र व्हा अन्‌ सूर जाणा जीवघेणा रंग हा साजरा उधळून आयु हो करावा संग हा चांदणे पाण्यातले की वेचिता येईल ही आणि काळोखात पारा ये धरू चिमटीत ही ना परंतु सूर कोणा लाविता ये दीपसा सूर नोहे तीर कंठी लागलेला शापसा : आरती प्रभू

विवेकपटाईत 26/03/2023 - 14:16
मस्त. घरात नवऱ्याने राष्ट्रपती आणि रेव्हेन्यू मंत्र्याचे पदभार सांभाळावा आणि बायकोने प्रधानमंत्री सहित बाकी सर्व पदे. हाच सुखी संसाराचा मंत्र आहे.

चित्रगुप्त 26/07/2023 - 04:31
मस्त हो कर्नल भौ. पूर्वी वाचायची राहून गेले होतेसे दिसते.
चहा बनवण्यासाठी गॅस पेटवायचा म्हणून काडीपेटीवर काडी घासली.
-- यावरून हा धागा आठवला. वाचून घ्या एकदा.

हा लेख सुटला होता वाचनातुन. लेखात काही काही कोट्या भारी आहेत हो!! अवांतर-- एक राजा होता. त्याने दवंडी पिटवली, सर्व पुरुषांनी राजवाड्यात जमावे. सगळे जमले. पुढची सूचना--जो बायकोचा बैल असेल त्याने सफरचंद घेउन जावे आणि जो नसेल त्याने घोडा न्यावा. अर्थतच सफरचंदाची टोपली रिकामी झाली. शेवटी एक महापुरुष घोडा घ्यायला आला. राजाने त्याचा सत्कार केला. सगळे घरी गेले. हा महापुरुष दुसरे दिवशी परत आला. राजाने विचारले "काय झाले" तर म्हणतो "बायको म्हणाली, काळा घोडा अशुभ असतो, बदलुन पांढरा आणा" म्हणुन परत आलोय. राजाने डोक्याला हात लावला आणि त्यालाही सफरचंद दिले. बाकी हा युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे, तो सोडवायला आपण काय सुपरमॅन थोडीच आहोत? तुम्ही चहा करत रहा, आम्ही पीत राहु, काय?

In reply to by nutanm

काही कळलाच नाही , लेख कसाही भरकटला आहे. हे एक विडंबन आहे. नवरा बायकोचे नाते इतके घनिष्ट असते की बरेचवेळा आपण हे विसरतो की नात्या शिवाय प्रत्येकाचे आपले स्वतंत्र मत, विश्व,आवड निवड वेगळी असते.त्यात दुसर्‍याची ढवळाढवळ नको वाटते. अगदी एक मताने चालणाऱ्या नवरा किंवा बायकोची सुद्धा.मग थोडी चिडचिड होते. आजच्याच भाषेत कधीतरीच एकमेकाला स्पेस द्यायला हवी. लग्न म्हणजे थ्री लेग रेस. कधीतरी थ्री लेग रेस करता बांधलेले पाय मोकळे करून मुक्त पळावे व पुन्हा एकदा थ्री लेग रेस नव्या जोमाने सुरू करावी. हा विचार धरून हे विडंबन लिहीण्याचा प्रयत्न.

ही निकामी आढ्यता का ? दाद द्या अन्‌ शुद्ध व्हा सूर आम्ही चोरतो का ? चोरिता का वाहवा मैफिलीची साथ आम्हा दैवयोगे लाभली न्या तुम्ही गाणे घराला फुल किंवा पाकळी दाद देणे हे हि गाण्याहून आहे दुर्घट गुंफणे गजरे दवाचे आणि वायुचे घट नम्र व्हा अन्‌ सूर जाणा जीवघेणा रंग हा साजरा उधळून आयु हो करावा संग हा चांदणे पाण्यातले की वेचिता येईल ही आणि काळोखात पारा ये धरू चिमटीत ही ना परंतु सूर कोणा लाविता ये दीपसा सूर नोहे तीर कंठी लागलेला शापसा : आरती प्रभू

विवेकपटाईत 26/03/2023 - 14:16
मस्त. घरात नवऱ्याने राष्ट्रपती आणि रेव्हेन्यू मंत्र्याचे पदभार सांभाळावा आणि बायकोने प्रधानमंत्री सहित बाकी सर्व पदे. हाच सुखी संसाराचा मंत्र आहे.

चित्रगुप्त 26/07/2023 - 04:31
मस्त हो कर्नल भौ. पूर्वी वाचायची राहून गेले होतेसे दिसते.
चहा बनवण्यासाठी गॅस पेटवायचा म्हणून काडीपेटीवर काडी घासली.
-- यावरून हा धागा आठवला. वाचून घ्या एकदा.
अस्वीकरण-सदर विडंबन केवळ मनोरंजना साठी लिहीले आहे. वाचल्यानंतर कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर त्यासाठी आगोदरच क्षमा मागतो. बोले तो आज जागतीक महिला दिन है l क्या बात करते हो! मै तो हर रोज महिला दिन मनाता हूँ l सुबह उठते ही उसके लिये एक कप चाय बनाता हूँ l सच कहता हूँ... सुबह शाम हर कोई मुझे आयना दिखाती है l फिर भी, हर महिला मेरे लिये मायनारखती है l कविवर्य बा.भ.

'काव्यप्रेमी' कायप्पा घोळका विडंबन.

निओ ·
कायप्पा वर कोणीतरी कवितेविषयी एका घोळक्यात मला ओढून घेतलं. असुदे काय घडतं ते पाहू म्हटलं. तर तिथे अनुभवलेल्या सदस्यांच्या काही गंमती जमती, तिथल्या सर्व मान्यवरांची माफी मागून सादर करत आहे. हि सगळी मंडळी हाडाचे कवी आहेत कारण एकमेकांच्या चारोळीला, कवितेला अजिबात दाद ना देण्याचे व्यवच्छेदक लक्षण या सर्व मान्यवरांना लागू पडतं. एक ताई आहेत, चारोळी चं सदर चालवतात. त्याचं शीर्षक 'संस्कार शिदोरी'. या ताई सकाळी सकाळी किमान सहा वाजताच आपली शिदोरी उघडून घोळक्यातील मेम्बरांवर की मेंढरांवर उपदेशांचा मारा करतात. चारोळी असते, तिला क्रमांक व शीर्षक असते. आजचा क्रमांक 'पुष्प -३३८, मी मराठी ' वेळ पहाटे ४:५०.

(का या गळ्याच्या तळाशी...)

कर्नलतपस्वी ·
प्रेरर्णा काळजाच्या या तळाशी दिपक पवार साहेब याची कविता या वेळेस जरा हटके आहे. नेहमीच प्रेमरंगी रगंणारे, साजणी आता इथे तू एकदा येऊन जा सांजवाती सांजवेळी तू इथे लावून जा. बहरली ही बाग सारी, बघ फुले फुलली किती फुललेली ही फुले केसात तू माळून जा शब्द तू,संगीत तू, म्हणणारे दिपक भौ आज वेगळ्याच मुड मधे आहेत का? पण काही असो छान लिहीतात. त्यांच्या आभासी रचनेत वास्तवाची झलक दिसते.

बोले चिडीया (मिडीया ?) बोले कंगना.....

कर्नलतपस्वी ·

चित्रगुप्त 18/02/2023 - 10:43
हो ना, त्यापेक्षा "नच सुंदरी करू कोपा, मजवरी धरी अनुकंपा" असी विनवणी कंगना, नवनीत कौर इत्यादि सुंदरींना केली असती तर ? नच सुंदरी करू कोपा, मजवरी धरी अनुकंपा करपाशीं या तनुला, बांधुनि करि शिक्षेला धरुनीयां केशांला, दंतव्रण करि गाला कुचभल्ली वक्षाला, टोंचुनि दुखवीं मजला हाचि दंड योग्य असे, सखये मत्पापा नच सुंदरी करू कोपा, मजवरी धरी अनुकंपा -- पण श्रीकृष्णासारखी लाघवी रसिकता हल्लीच्या दळभद्री लोकांना कुठून सुचणार ? शेवटी सुंदरींचा शाप लागून व्हायचे तेच झाले. छोटा गंधर्व, खां अब्दुल करीम खां, आणि अजित कडकडे यांच्या स्वरात 'सौभद्र' चे हे पद खालील दुव्यावर ऐकता येईलः https://www.aathavanitli-gani.com/Song/Nach_Sundari_Karu_Kopa (फार पूर्वी तात्यांच्या काळात नवनीत कौरचे सुंदर फोटो मिपावर टाकले होते त्याची आज आठवण आली, जिज्ञासूंनी जालावर शोध घ्यावा)

मिर्ज़ा ग़ालिब: हमें तो अपनों ने लूटा गैरो में कहाँ दम था अपनी कश्ती वहां डूबी जहां पानी कम था ग़ालिब की पत्नी: तुम तो थे ही गधे तुम्हारे भेजे में कहाँ दम था वहां कश्ती लेकर गए ही क्यों जहाँ पानी कम था!! चित्रगुप्त दा जबाब नही.....

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 18/02/2023 - 16:14
कौन कंबख्त कहता है के हम गधे थे गालिब हमें गैरों या अपनों पर नही - खुद पर एतबार था हमारी कश्ती पानी मे नही - 'दरिया -ए- मय' मे डूबी जहां पानी कम - शराब और शबाब का खुमार था.

विवेकपटाईत 18/02/2023 - 13:40
कुंतीने कर्णाला रहस्य सांगितले जन्माचे पुत्र पांडवांचा ज्येष्ठ कुरू नरेश हो झाला. ( बाकी अवैध पुत्राला गादीवर बसण्याचा हक्क आहे की नाही तूर्त धर्माधिकारी चर्चा करत आहे. बहुतेक कर्णावर अन्याय होणार नाही ही अपेक्षा).

चित्रगुप्त 18/02/2023 - 10:43
हो ना, त्यापेक्षा "नच सुंदरी करू कोपा, मजवरी धरी अनुकंपा" असी विनवणी कंगना, नवनीत कौर इत्यादि सुंदरींना केली असती तर ? नच सुंदरी करू कोपा, मजवरी धरी अनुकंपा करपाशीं या तनुला, बांधुनि करि शिक्षेला धरुनीयां केशांला, दंतव्रण करि गाला कुचभल्ली वक्षाला, टोंचुनि दुखवीं मजला हाचि दंड योग्य असे, सखये मत्पापा नच सुंदरी करू कोपा, मजवरी धरी अनुकंपा -- पण श्रीकृष्णासारखी लाघवी रसिकता हल्लीच्या दळभद्री लोकांना कुठून सुचणार ? शेवटी सुंदरींचा शाप लागून व्हायचे तेच झाले. छोटा गंधर्व, खां अब्दुल करीम खां, आणि अजित कडकडे यांच्या स्वरात 'सौभद्र' चे हे पद खालील दुव्यावर ऐकता येईलः https://www.aathavanitli-gani.com/Song/Nach_Sundari_Karu_Kopa (फार पूर्वी तात्यांच्या काळात नवनीत कौरचे सुंदर फोटो मिपावर टाकले होते त्याची आज आठवण आली, जिज्ञासूंनी जालावर शोध घ्यावा)

मिर्ज़ा ग़ालिब: हमें तो अपनों ने लूटा गैरो में कहाँ दम था अपनी कश्ती वहां डूबी जहां पानी कम था ग़ालिब की पत्नी: तुम तो थे ही गधे तुम्हारे भेजे में कहाँ दम था वहां कश्ती लेकर गए ही क्यों जहाँ पानी कम था!! चित्रगुप्त दा जबाब नही.....

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 18/02/2023 - 16:14
कौन कंबख्त कहता है के हम गधे थे गालिब हमें गैरों या अपनों पर नही - खुद पर एतबार था हमारी कश्ती पानी मे नही - 'दरिया -ए- मय' मे डूबी जहां पानी कम - शराब और शबाब का खुमार था.

विवेकपटाईत 18/02/2023 - 13:40
कुंतीने कर्णाला रहस्य सांगितले जन्माचे पुत्र पांडवांचा ज्येष्ठ कुरू नरेश हो झाला. ( बाकी अवैध पुत्राला गादीवर बसण्याचा हक्क आहे की नाही तूर्त धर्माधिकारी चर्चा करत आहे. बहुतेक कर्णावर अन्याय होणार नाही ही अपेक्षा).
बोले चिडीया (मिडीया ?) बोले कंगना हाय मै हो गयी बेघर साजना... तोडलंस माझं घर, तुटेल तुझा गुरूर एक दिवस येशील, तू पण रस्त्यावर जरूर बोले चिडीया बोले कंगना हाय मै हो गयी बेघर साजना... सुटेल तुझं धनुष्य, पुसेल तुझ नाव तुझाच बाण करेल, तुझ्याच XXत घाव बोले चिडीया बोले कंगना हाय मै हो गयी बेघर साजना... नको समजू मला गाव की गोरी मै तो बागड की छोरी,गोरी गोरी ( https://youtu.be/zVPTjJ0blWs ) XX XXX हाती जाईल धनुष्याचा दोरी भात्यात उरतील तुझ्या फक्त बाण तेरा घड्याळा बरोबर, वाजतील तुझे पण बारा बोले चिडीया बोले कंगना हाय मै हो गयी बेघर साजना... केलेस पाप म्हणून लागेल शाप छातीवर लोटेल अस्तीन क

शेपूच सँडविच

kool.amol ·

गवि 20/01/2023 - 05:25
हा हा हा.. चॅनेलो चॅनली बोकाळलेल्या या फूड वलॉगर्सची खुमासदार रितीने धुलाई केली आहे. चुलीवरचे, गावरान, तुपातले वगैरे यशस्वी कलाकार पुणे आणि परिसरात मुबलक दिसतात. घरचे मसाले, दर्जा, तीन पिढ्यांपासून, कच्चा माल हे सर्व अगदी हवेच. मग चहा आणि बनपाव का विकत असेना. पण इथे तुम्ही अमूल बटर विसरलात की काय? आणि वरून खिसलेले चीज नाही?? म्हणजे या सर्वाखाली सँडविच गाडले गेले पाहिजे. वरून नापतोलला लाजवेल अशी कॉमेंटरी: "अहाहा बघा कसं सढळ हाताने बटर वापरताहेत हे आजोबा, आणि तेही फक्त शुद्ध अमूल बटर, द टेस्ट ऑफ इंडिया.." (जाता जाता अमूलकडून स्पॉन्सरशिपचे स्वप्न बघायला काय हरकत आहे?) ;-)

In reply to by गवि

kool.amol 20/01/2023 - 11:22
अमूल बटर म्हणजे चैनीची परमावधी. वर चीझ टाकल असेल म्हणजे तर जणू काही यशोदा मातेने श्रीकृष्णाला दिलेला लोण्याचा गोळा असं कौतुक केलं जातं. वैताग आणलाय ह्या लोकांनी.

Bhakti 20/01/2023 - 13:44
आज आपण आलो आहोत रामण्णा चिन्नमा धर्माम्मा continued बरं जाऊ द्या अण्णाच्या 'डोसा चाहिए कौनसा' या होटलावर! अण्णा कारलं, भोपळा,फरसबी डोशासाठी प्रसिद्ध! आज जरा अतिप्रसिद्ध शेपू डोसा मागवूया... "काय अण्णा किती वर्षे झाली होटलाला?" "मर्हाटी नई आता" "यिअर यिअर?" "सोला साल वो गये" "बघा अण्णांनी बँटर घेतलं,बघा तो ताजा ताजा शेपू.. अण्णांनी शेत सिक्रेट ठेवलंय...कसा बारीक शेपू कापलाय, अण्णा बँटर मध्ये शेपू एकत्र करत आहेत...हे अमूल बटर तव्यावर...सर्र..काय तो आवाज ..हे बघा ते बँटर रांगोळी सारखं गर गर गोल फिरवलं जातंय... इंजिनीअरिंगच्या मुलांनी अण्णाकडं शेप्स शिकायला यावं,अण्णांचा साईड बिझनेस चालेल...चला डोश्यावर फोकस करू...हे गेलं अमूल बटर ...अमूल चीज..अमूल दही..अमूल्य केवळ अमूल्य..शेपूचा डोसा..एकदा खाच"

गवि 20/01/2023 - 15:55
या निमित्ताने एक वैयक्तिक मत. खरोखर बेस्ट आणि न चुकवावी अशी जी हॉटेलं, टपऱ्या, स्टॉल असतात तिथे निवांत शूटिंग, मुलाखत, स्टेप बाय स्टेप वर्णन अशी उसंत नसते. ज्यांना जाहिरातीची गरज आहे असे काही नवे फूड जॉइंट वगळता. एरवी अशा ठिकाणी विक्रेता यांना बाजूला करेल. ओ साहेब, रांगेत या. ओ सर, प्लेट घेऊन बाजूला हटा, कस्टंबरचा रेटा लागलाय. हां तुमचे दीडशे झाले.. असे ओरडेल.

In reply to by गवि

याचा मी चष्मदिद गवाह आहे:) सासवडमध्ये मेन रोडवर एक मिसळीचं हाटील आहे. हाटील म्हणजे हाटीलच! एकदम कळकटलेलं. आता सुधारलंय, पण मूळचा कळकटलेपणा जाणवतोच :D तर, २०१३ मध्ये लग्नाच्या पत्रिका जेजुरीला ठेवून तिथून कोडीत येथे निघालो. मध्ये सासवडमध्ये चुलतभाऊ म्हणाला, की येथे चांगली मिसळ मिळते. तिथे गेलो तर, दारात काही जण सेल्फी घेत होते. आतमध्ये काही लोक मालकाला म्हणत होते की तुमच्यासोबत एक फोटो काढून घ्या आणि हॉटेलात लावा. मालक म्हणाला, ' काय करायचंय? ती पोरं त्याच्या बरोबर इथं फोटो काढत होती, मी बाहेर पाठवलं!' मी म्हणालो, त्याला कुठं तरी पाहिलंय. भाऊ म्हणाला अरे, तो तर बालगंधर्व!! :)

श्वेता२४ 20/01/2023 - 15:58
उत्तरादाखल म्हातारा थोड्या अंतरावर असलेल्या एका दुकानाकडे हात दाखवतो आणि १ अशी खूण करतो. समोरच्या दुकानातून एक पोरगा विडीच बंडल घेऊन येतो म्हातारा उत्तरादाखल परत दुकानाकडे बघतो आणि तो मघाचा पोरगा काडीपेटी घेऊन येतो. हा विनोद लै म्हणजे लैच आवडला..... :))))

अत्यंत कळकट म्हातारा
कशाला शेपुच्या सँडविचचा गाडा टाकेल? पण खरोखर, मस्त पकडलंय या उपटसुंभांना! आजकाल गल्लीबोळांत अजून एक जमात खूप फोफावली आहे. केक करून देणार्‍यांची.. नाना प्रकारचे कृत्रिम रंग, भसाभस फासलेली पांढरी डालड्याची क्रीम याइक्स, गिळगिळीत फ्लेवर्स खेडोपाड्यांतसुद्धा आजकाल दर आठवड्याला याना त्या निमित्ताने हे केक खाल्ले जातात. वैताग आलाय या केकांचा..

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि 20/01/2023 - 20:37
आजकाल गल्लीबोळांत अजून एक जमात खूप फोफावली आहे. केक करून देणार्‍यांची..
अगदी अगदी... चहाच्या पुरापाठोपाठ केकचे ढीग लागलेत. या बिझनेस आयडिया नेमक्या कशा व्हायरल होतात हे कोडं आहे. केकबाबत तर लोक अगदी दुकानाची जागा, लोकॅलिटी, आणि एकूण कसलाच अभ्यास न करता सुरू करून बसलेले दिसतात. आणि फक्त केकच उपलब्ध असतात. की खरोखर आता लोक पूर्वीप्रमाणे फक्त वाढदिवस नाही तर सर्वच प्रसंग सेलिब्रेट करायला लागलेत म्हणून असेल? नावेही खूप फॅन्सी. केक स्टोरी, केक सागा, केक्स अँड बेक्स , केक वॉक, ...,

In reply to by हणमंतअण्णा शंक…

टर्मीनेटर 21/01/2023 - 14:37
वैताग आलाय या केकांचा..
उठसूट कुठल्याही प्रसंगी केक कपणाऱ्यांनी खरोखर वैताग आणलाय, त्यामुळेच मागे एका लेखात मी खालील वाक्य लिहिले होते 😂 "पुर्वी वाढदिवसा पुरतां मर्यादीत असलेला हा प्रकार आता बारसे, साखरपुडा, लग्न, लग्नाचा वाढदिवस, उद्घाटन समारंभ, रिटायरमेंट पार्टी अशा कार्यक्रमांत पहायला मिळतोच आहे पण त्यापुढे जाउन काही अतिउत्साही मंडळी अंत्यसंस्काराच्यावेळी स्मशानात आणि तेराव्यालाही केक कापण्याचा पायंडा पाडतील की काय असेही वाटु लागले आहे" असो, मागच्या महिन्यात ख्रिसमससाठी भारतात आलेल्या एका परिचितांच्या एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीला गेलो होतो. 'थीम केक' बनवून घेण्यात यजमानीण बाईंनी आपली कल्पकता(?) अक्षरशः पणाला लावली होती. तीन मजली केक वर 61 हा आकडा अशा काही पद्धतीने उभारला होता की बघणाऱ्यांची दातखीळच बसावी! त्यातला योनीसदृश्य आकार दिलेला 6 चा आकडा त्यांचे प्रतिनिधित्व करत होता तर शिस्नाच्या आकारातला 1 चा आकडा आणि त्याखालचे वृषण अनुक्रमे उत्सवमुर्तींचे आणि त्यांच्या दोन मुलांचे (नावानिशी) प्रतिकात्मक स्वरूप दर्शवत होता. हौसेला मोल नसते हे मान्य! पण आपल्या आचरटपणाचे असे जाहीर प्रदर्शन करून नक्की काय साध्य होत असेल हे अनाकलनीय आहे!

अनिंद्य 21/01/2023 - 13:16
हा हा :-) हे शेपूचे सॅन्डविच आणि चॉकलेट भेळ वाले वैताग आणतात. या जमातीवर मी पण एक लेख लिहिला होता :- https://www.misalpav.com/node/50226

दादा कोंडके 21/01/2023 - 18:46
एस्पेशिअली पुण्यात हल्ली त्या-त्या सणासुदीला लागणारे असणारे पुरणाच्या पोळी पासून मोदकापर्यंत आणि बारमाही पदार्थ जसंकी पापड-लोणची विकायच्या इतक्या पाट्या दिसतात (ही अतिशयोक्ती नाही पण उपनगरांच्या एका गल्लीत प्रत्येक दुसर्‍या घरावर पाटी बघितली आहे) की असं वाटतं की पुण्यात स्वतःसाठी कुणी काही खायला बनवत नाहीत. एकतर बाहेरचं खातात किंवा करून विकतात. त्यात, 'कुठलाही धंदा वाईट नसतो' या वाक्याला एक्स्प्लॉइट करून ऑथ्रप्र्युनरम्हणून खायचे पदार्थ करून विकायची रोम्यांटिसायझिंगनी भारतीय कनिष्ठ आणि मध्यमवर्गाला ग्रासलंय. त्यामुळे इंजिनिअरींग-एमबिए वगैरे करून रस्त्यावर चहा विकायची वेळ आल्यामुळे लाज ते अभिमान असा उलटा ग्लोरिफाईड प्रवास आपण केला आहे.

kool.amol 23/01/2023 - 00:19
सर्वांच्या प्रतिक्रिया भन्नाट आहेत. सुचवलेले व्हिडिओ पाहून लोकांना नेमकं झालय तरी काय असा प्रश्न पडतो. एखाद्या गोष्टीची चलती असली की आपण त्याचा पार कचरा आणि विचका करून टाकतो हे परत एकदा सिद्ध झाले.

@लेखक भौ, एकदम सहमत. एखाद्या गोष्टीची चलती असली की आपण त्याचा पार कचरा आणि विचका करून टाकतो हे परत एकदा सिद्ध झाले. सत्तर वर्षाची म्हातारी सुद्धा माधुरीज किचनला सबस्क्राइबते आहे. बरे झाले तुम्ही लिहीले नाहीतर आणखी एक फालतू व्हिडिओ मिपाकरांना भोगावा लागला असतो. खाली डोके रिकामे खोके एक दिवस डोसा बनवण्यासाठी तयारी होती. तेवढ्यात शेजारीण आली म्हणजे आता एक तास तरी लागणार ब्रेकफास्ट करता. मला पण सुरसूरी आली आणी व्हिडिओ बनवायला घेतला. नाव दिले दोन चमच्यात शंभर डोसे सर्व तयारी होतीच. कामेनटरी झाल्यावर गरम तव्यावर डोश्याच्या पाण्याने मराठीत शंभरचा आकडा काढला. आपल्याच पहिल्या वाहिल्या अडव्हेंचर वर खुश झालो. तेवढ्यात सौ आल्या सारी परीस्थीती लक्षात आली. आमचे शंभर डोशे consigned to dustbin. आणी आमची हाकालपट्टी झाली. अशा रीतीने एका एतंरपिनरला जग मुकले. लेख भन्नाट. आमचे शुद्धलेखन अशुद्ध म्हणून समवयस्क मिपाकरांनी एक व्हिडिओ पाठवला मराठीत वेलांटी व उकाराचे नियम. कुणीतरी मराठीत ग म भ न कसे लिहितात शेर केलात तर नातीला शिकवायला सोपे जाईल. म्हणजेच तीला व्हिडिओ लावून दिला की मी मोकळा.&#128591

गवि 20/01/2023 - 05:25
हा हा हा.. चॅनेलो चॅनली बोकाळलेल्या या फूड वलॉगर्सची खुमासदार रितीने धुलाई केली आहे. चुलीवरचे, गावरान, तुपातले वगैरे यशस्वी कलाकार पुणे आणि परिसरात मुबलक दिसतात. घरचे मसाले, दर्जा, तीन पिढ्यांपासून, कच्चा माल हे सर्व अगदी हवेच. मग चहा आणि बनपाव का विकत असेना. पण इथे तुम्ही अमूल बटर विसरलात की काय? आणि वरून खिसलेले चीज नाही?? म्हणजे या सर्वाखाली सँडविच गाडले गेले पाहिजे. वरून नापतोलला लाजवेल अशी कॉमेंटरी: "अहाहा बघा कसं सढळ हाताने बटर वापरताहेत हे आजोबा, आणि तेही फक्त शुद्ध अमूल बटर, द टेस्ट ऑफ इंडिया.." (जाता जाता अमूलकडून स्पॉन्सरशिपचे स्वप्न बघायला काय हरकत आहे?) ;-)

In reply to by गवि

kool.amol 20/01/2023 - 11:22
अमूल बटर म्हणजे चैनीची परमावधी. वर चीझ टाकल असेल म्हणजे तर जणू काही यशोदा मातेने श्रीकृष्णाला दिलेला लोण्याचा गोळा असं कौतुक केलं जातं. वैताग आणलाय ह्या लोकांनी.

Bhakti 20/01/2023 - 13:44
आज आपण आलो आहोत रामण्णा चिन्नमा धर्माम्मा continued बरं जाऊ द्या अण्णाच्या 'डोसा चाहिए कौनसा' या होटलावर! अण्णा कारलं, भोपळा,फरसबी डोशासाठी प्रसिद्ध! आज जरा अतिप्रसिद्ध शेपू डोसा मागवूया... "काय अण्णा किती वर्षे झाली होटलाला?" "मर्हाटी नई आता" "यिअर यिअर?" "सोला साल वो गये" "बघा अण्णांनी बँटर घेतलं,बघा तो ताजा ताजा शेपू.. अण्णांनी शेत सिक्रेट ठेवलंय...कसा बारीक शेपू कापलाय, अण्णा बँटर मध्ये शेपू एकत्र करत आहेत...हे अमूल बटर तव्यावर...सर्र..काय तो आवाज ..हे बघा ते बँटर रांगोळी सारखं गर गर गोल फिरवलं जातंय... इंजिनीअरिंगच्या मुलांनी अण्णाकडं शेप्स शिकायला यावं,अण्णांचा साईड बिझनेस चालेल...चला डोश्यावर फोकस करू...हे गेलं अमूल बटर ...अमूल चीज..अमूल दही..अमूल्य केवळ अमूल्य..शेपूचा डोसा..एकदा खाच"

गवि 20/01/2023 - 15:55
या निमित्ताने एक वैयक्तिक मत. खरोखर बेस्ट आणि न चुकवावी अशी जी हॉटेलं, टपऱ्या, स्टॉल असतात तिथे निवांत शूटिंग, मुलाखत, स्टेप बाय स्टेप वर्णन अशी उसंत नसते. ज्यांना जाहिरातीची गरज आहे असे काही नवे फूड जॉइंट वगळता. एरवी अशा ठिकाणी विक्रेता यांना बाजूला करेल. ओ साहेब, रांगेत या. ओ सर, प्लेट घेऊन बाजूला हटा, कस्टंबरचा रेटा लागलाय. हां तुमचे दीडशे झाले.. असे ओरडेल.

In reply to by गवि

याचा मी चष्मदिद गवाह आहे:) सासवडमध्ये मेन रोडवर एक मिसळीचं हाटील आहे. हाटील म्हणजे हाटीलच! एकदम कळकटलेलं. आता सुधारलंय, पण मूळचा कळकटलेपणा जाणवतोच :D तर, २०१३ मध्ये लग्नाच्या पत्रिका जेजुरीला ठेवून तिथून कोडीत येथे निघालो. मध्ये सासवडमध्ये चुलतभाऊ म्हणाला, की येथे चांगली मिसळ मिळते. तिथे गेलो तर, दारात काही जण सेल्फी घेत होते. आतमध्ये काही लोक मालकाला म्हणत होते की तुमच्यासोबत एक फोटो काढून घ्या आणि हॉटेलात लावा. मालक म्हणाला, ' काय करायचंय? ती पोरं त्याच्या बरोबर इथं फोटो काढत होती, मी बाहेर पाठवलं!' मी म्हणालो, त्याला कुठं तरी पाहिलंय. भाऊ म्हणाला अरे, तो तर बालगंधर्व!! :)

श्वेता२४ 20/01/2023 - 15:58
उत्तरादाखल म्हातारा थोड्या अंतरावर असलेल्या एका दुकानाकडे हात दाखवतो आणि १ अशी खूण करतो. समोरच्या दुकानातून एक पोरगा विडीच बंडल घेऊन येतो म्हातारा उत्तरादाखल परत दुकानाकडे बघतो आणि तो मघाचा पोरगा काडीपेटी घेऊन येतो. हा विनोद लै म्हणजे लैच आवडला..... :))))

अत्यंत कळकट म्हातारा
कशाला शेपुच्या सँडविचचा गाडा टाकेल? पण खरोखर, मस्त पकडलंय या उपटसुंभांना! आजकाल गल्लीबोळांत अजून एक जमात खूप फोफावली आहे. केक करून देणार्‍यांची.. नाना प्रकारचे कृत्रिम रंग, भसाभस फासलेली पांढरी डालड्याची क्रीम याइक्स, गिळगिळीत फ्लेवर्स खेडोपाड्यांतसुद्धा आजकाल दर आठवड्याला याना त्या निमित्ताने हे केक खाल्ले जातात. वैताग आलाय या केकांचा..

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि 20/01/2023 - 20:37
आजकाल गल्लीबोळांत अजून एक जमात खूप फोफावली आहे. केक करून देणार्‍यांची..
अगदी अगदी... चहाच्या पुरापाठोपाठ केकचे ढीग लागलेत. या बिझनेस आयडिया नेमक्या कशा व्हायरल होतात हे कोडं आहे. केकबाबत तर लोक अगदी दुकानाची जागा, लोकॅलिटी, आणि एकूण कसलाच अभ्यास न करता सुरू करून बसलेले दिसतात. आणि फक्त केकच उपलब्ध असतात. की खरोखर आता लोक पूर्वीप्रमाणे फक्त वाढदिवस नाही तर सर्वच प्रसंग सेलिब्रेट करायला लागलेत म्हणून असेल? नावेही खूप फॅन्सी. केक स्टोरी, केक सागा, केक्स अँड बेक्स , केक वॉक, ...,

In reply to by हणमंतअण्णा शंक…

टर्मीनेटर 21/01/2023 - 14:37
वैताग आलाय या केकांचा..
उठसूट कुठल्याही प्रसंगी केक कपणाऱ्यांनी खरोखर वैताग आणलाय, त्यामुळेच मागे एका लेखात मी खालील वाक्य लिहिले होते 😂 "पुर्वी वाढदिवसा पुरतां मर्यादीत असलेला हा प्रकार आता बारसे, साखरपुडा, लग्न, लग्नाचा वाढदिवस, उद्घाटन समारंभ, रिटायरमेंट पार्टी अशा कार्यक्रमांत पहायला मिळतोच आहे पण त्यापुढे जाउन काही अतिउत्साही मंडळी अंत्यसंस्काराच्यावेळी स्मशानात आणि तेराव्यालाही केक कापण्याचा पायंडा पाडतील की काय असेही वाटु लागले आहे" असो, मागच्या महिन्यात ख्रिसमससाठी भारतात आलेल्या एका परिचितांच्या एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीला गेलो होतो. 'थीम केक' बनवून घेण्यात यजमानीण बाईंनी आपली कल्पकता(?) अक्षरशः पणाला लावली होती. तीन मजली केक वर 61 हा आकडा अशा काही पद्धतीने उभारला होता की बघणाऱ्यांची दातखीळच बसावी! त्यातला योनीसदृश्य आकार दिलेला 6 चा आकडा त्यांचे प्रतिनिधित्व करत होता तर शिस्नाच्या आकारातला 1 चा आकडा आणि त्याखालचे वृषण अनुक्रमे उत्सवमुर्तींचे आणि त्यांच्या दोन मुलांचे (नावानिशी) प्रतिकात्मक स्वरूप दर्शवत होता. हौसेला मोल नसते हे मान्य! पण आपल्या आचरटपणाचे असे जाहीर प्रदर्शन करून नक्की काय साध्य होत असेल हे अनाकलनीय आहे!

अनिंद्य 21/01/2023 - 13:16
हा हा :-) हे शेपूचे सॅन्डविच आणि चॉकलेट भेळ वाले वैताग आणतात. या जमातीवर मी पण एक लेख लिहिला होता :- https://www.misalpav.com/node/50226

दादा कोंडके 21/01/2023 - 18:46
एस्पेशिअली पुण्यात हल्ली त्या-त्या सणासुदीला लागणारे असणारे पुरणाच्या पोळी पासून मोदकापर्यंत आणि बारमाही पदार्थ जसंकी पापड-लोणची विकायच्या इतक्या पाट्या दिसतात (ही अतिशयोक्ती नाही पण उपनगरांच्या एका गल्लीत प्रत्येक दुसर्‍या घरावर पाटी बघितली आहे) की असं वाटतं की पुण्यात स्वतःसाठी कुणी काही खायला बनवत नाहीत. एकतर बाहेरचं खातात किंवा करून विकतात. त्यात, 'कुठलाही धंदा वाईट नसतो' या वाक्याला एक्स्प्लॉइट करून ऑथ्रप्र्युनरम्हणून खायचे पदार्थ करून विकायची रोम्यांटिसायझिंगनी भारतीय कनिष्ठ आणि मध्यमवर्गाला ग्रासलंय. त्यामुळे इंजिनिअरींग-एमबिए वगैरे करून रस्त्यावर चहा विकायची वेळ आल्यामुळे लाज ते अभिमान असा उलटा ग्लोरिफाईड प्रवास आपण केला आहे.

kool.amol 23/01/2023 - 00:19
सर्वांच्या प्रतिक्रिया भन्नाट आहेत. सुचवलेले व्हिडिओ पाहून लोकांना नेमकं झालय तरी काय असा प्रश्न पडतो. एखाद्या गोष्टीची चलती असली की आपण त्याचा पार कचरा आणि विचका करून टाकतो हे परत एकदा सिद्ध झाले.

@लेखक भौ, एकदम सहमत. एखाद्या गोष्टीची चलती असली की आपण त्याचा पार कचरा आणि विचका करून टाकतो हे परत एकदा सिद्ध झाले. सत्तर वर्षाची म्हातारी सुद्धा माधुरीज किचनला सबस्क्राइबते आहे. बरे झाले तुम्ही लिहीले नाहीतर आणखी एक फालतू व्हिडिओ मिपाकरांना भोगावा लागला असतो. खाली डोके रिकामे खोके एक दिवस डोसा बनवण्यासाठी तयारी होती. तेवढ्यात शेजारीण आली म्हणजे आता एक तास तरी लागणार ब्रेकफास्ट करता. मला पण सुरसूरी आली आणी व्हिडिओ बनवायला घेतला. नाव दिले दोन चमच्यात शंभर डोसे सर्व तयारी होतीच. कामेनटरी झाल्यावर गरम तव्यावर डोश्याच्या पाण्याने मराठीत शंभरचा आकडा काढला. आपल्याच पहिल्या वाहिल्या अडव्हेंचर वर खुश झालो. तेवढ्यात सौ आल्या सारी परीस्थीती लक्षात आली. आमचे शंभर डोशे consigned to dustbin. आणी आमची हाकालपट्टी झाली. अशा रीतीने एका एतंरपिनरला जग मुकले. लेख भन्नाट. आमचे शुद्धलेखन अशुद्ध म्हणून समवयस्क मिपाकरांनी एक व्हिडिओ पाठवला मराठीत वेलांटी व उकाराचे नियम. कुणीतरी मराठीत ग म भ न कसे लिहितात शेर केलात तर नातीला शिकवायला सोपे जाईल. म्हणजेच तीला व्हिडिओ लावून दिला की मी मोकळा.&#128591
सांप्रत काळ हा अत्यंत फालतुगिरीचा आहे. फेबु आणि तत्सम प्रकारांमुळे ह्या फालतुगिरीला अत्यंत चांगले दिवस आले आहेत. उदाहरणार्थ कुठल्याही गावाच्या गल्लीबोळात जाऊन तिथं मिळणाऱ्या कुठल्याही पदार्थाचे व्हिडिओ बनवणे. सुरुवातीला उत्सुकता होती नंतर त्यातही साचलेपण आलं आणि आता पुढचा टप्पा..म्हणजेच कैच्या कै पदार्थ बनवणारे लोकं आणि ते खाणारे महाभाग आणि कळस म्हणजे त्यांचे व्हिडिओ बनवणारी जनता. काही खाद्य पदार्थ विक्रेते ह्या व्हिडिओ बनविणाऱ्या लोकांची लई बिना पाण्याने करतात..तरी पण हे थांबत नाहीत.

(झाली किती रात सजणी...)

कर्नलतपस्वी ·

हल्ली बिग बाॅस मराठी ,हिन्दी रात्री बारा एक वाजेपर्यंत ब्राॅडकास्ट होते. स्त्रिवर्ग याचा मोठा चाहतावर्ग आहे असे मला वाटते.(याला कुठलाचआधार नाही). मुळ कविता वाचल्यावर असे उगाच वाटले की कवीला काही वेगळाच संदेश द्यायचा आहे.(यालाही काही आधार नाही). म्हणून खरडले.

प्रचेतस भौ,धन्यवाद कहर वगैरे काही नाही. कवीने, वीता ळवे होऊन चलेली आहे. दोघेही ऐटीत(आय टी) नोकरीला. एकत्र टि पिण्याची सुद्धा फुरसत नाही. टार्गेट,एण्ड गेम,टिम लिडरचे प्रेशर, गुलाबी पाकीटाची सतत टांगलेली तलवार यात तरूणाई दबून गेली आहे.विकांता मधे थोडा आराम मिळेल या उद्देशाने तो तीला लवकर झोपण्यासाठी विनंती करतोय. बाकी कोंडक्यांच्या ओडंक्यांना काय अर्थ घ्यायचा तो त्यांनी घ्यावा. नाताळच्या विकांता साठी तरूणाईलानाठाळ म्हातार्‍या कडून हार्दिक शुभेच्छा.

चित्रगुप्त 25/12/2022 - 13:22
छान जमले आहे (इडंबन ?) "खडबड, खडबड आवाजास, ताल देती तुझी काकणे" मधली खडबड कसली ते समजले नाही. गुलाबी थंडी अन् संग 'कोरियन घोंगडे'... हे फार आवडले. अलिकडेच वाचलेल्या डॉ. खरेंच्या 'व्यसन' मधील रात्री उशीरापर्‍यंत मोबाइलात रमणार्‍या रमणींमधूनही थोडी 'पेर्णा' मिळाली असावी, असे वाटून गेले. तिकडे मोबाईलात रमलेल्या आजीची 'आजोबा' वाट बघत आहेत, असे गृहित धरून मुळात ही कविता वाचल्याने मधेच - "टार्गेट चे लोढणे,आणी टि. ली. चा आकांत" - ही काय भानगड, असे वाटले होते, मात्र प्रतिसादातून 'ये आजी-आजोबा का मामला' नसून 'जवां दिलों की दास्तां' असल्याचे कळले. मिपावर सध्या 'सजणी' मंडळींना पुन्हा एकदा भाव आल्याचे दिसते.

तिकडे मोबाईलात रमलेल्या आजीची 'आजोबा' वाट बघत आहेत, असे गृहित धरून गेले ते दिन गेले, दोन खाटांवर दोघे आपण (किंवा एकाच डबल बेडच्या दोन काठांवर) आशी परिस्थिती. कधी काळी, इथेच आणी या बांधावर अशीच शामल वेळ असे म्हणणारी तीच वेळ म्हणतेय, दोन ध्रुवावर दोघे आपण. प्रतिसादाबद्दल धन्यवाद. ही पीडा आजच्या तरूणाई बद्दलची आहे.

चित्रगुप्त 25/12/2022 - 15:23
आजोबा - आजीची वेगळीच समस्या असते. दोघांपैकी एक झोपलेले असेल, आणि दुसर्‍याला काही कारणाने यायला उशीर झाला की दिवा लावणे, कसलातरी आवाज किंवा "झोप लागलीय का ?" "पाणी आणलेय ना?" "किती घोरताय ?" असे काहीतरी विचारणे यामुळे झोपमोड झाली, की नंतर कित्येक तास झोप लागत नाही, त्यामुळे आपले वेळेवर दोघांनी एकदमच झोपणे बरे. असो.

भागो 27/12/2022 - 17:18
दोन ध्रुवावर दोघे आपण. कर्नल साहेब,--- मला जे अंधुक आठवते आहे ते अस कि गजाननराव वाटवे हे गाणे अगदी रंगून रंगून गायचे. आणि त्या गाण्याचे प्रास्ताविक ही भन्नाट करायचे.

हल्ली बिग बाॅस मराठी ,हिन्दी रात्री बारा एक वाजेपर्यंत ब्राॅडकास्ट होते. स्त्रिवर्ग याचा मोठा चाहतावर्ग आहे असे मला वाटते.(याला कुठलाचआधार नाही). मुळ कविता वाचल्यावर असे उगाच वाटले की कवीला काही वेगळाच संदेश द्यायचा आहे.(यालाही काही आधार नाही). म्हणून खरडले.

प्रचेतस भौ,धन्यवाद कहर वगैरे काही नाही. कवीने, वीता ळवे होऊन चलेली आहे. दोघेही ऐटीत(आय टी) नोकरीला. एकत्र टि पिण्याची सुद्धा फुरसत नाही. टार्गेट,एण्ड गेम,टिम लिडरचे प्रेशर, गुलाबी पाकीटाची सतत टांगलेली तलवार यात तरूणाई दबून गेली आहे.विकांता मधे थोडा आराम मिळेल या उद्देशाने तो तीला लवकर झोपण्यासाठी विनंती करतोय. बाकी कोंडक्यांच्या ओडंक्यांना काय अर्थ घ्यायचा तो त्यांनी घ्यावा. नाताळच्या विकांता साठी तरूणाईलानाठाळ म्हातार्‍या कडून हार्दिक शुभेच्छा.

चित्रगुप्त 25/12/2022 - 13:22
छान जमले आहे (इडंबन ?) "खडबड, खडबड आवाजास, ताल देती तुझी काकणे" मधली खडबड कसली ते समजले नाही. गुलाबी थंडी अन् संग 'कोरियन घोंगडे'... हे फार आवडले. अलिकडेच वाचलेल्या डॉ. खरेंच्या 'व्यसन' मधील रात्री उशीरापर्‍यंत मोबाइलात रमणार्‍या रमणींमधूनही थोडी 'पेर्णा' मिळाली असावी, असे वाटून गेले. तिकडे मोबाईलात रमलेल्या आजीची 'आजोबा' वाट बघत आहेत, असे गृहित धरून मुळात ही कविता वाचल्याने मधेच - "टार्गेट चे लोढणे,आणी टि. ली. चा आकांत" - ही काय भानगड, असे वाटले होते, मात्र प्रतिसादातून 'ये आजी-आजोबा का मामला' नसून 'जवां दिलों की दास्तां' असल्याचे कळले. मिपावर सध्या 'सजणी' मंडळींना पुन्हा एकदा भाव आल्याचे दिसते.

तिकडे मोबाईलात रमलेल्या आजीची 'आजोबा' वाट बघत आहेत, असे गृहित धरून गेले ते दिन गेले, दोन खाटांवर दोघे आपण (किंवा एकाच डबल बेडच्या दोन काठांवर) आशी परिस्थिती. कधी काळी, इथेच आणी या बांधावर अशीच शामल वेळ असे म्हणणारी तीच वेळ म्हणतेय, दोन ध्रुवावर दोघे आपण. प्रतिसादाबद्दल धन्यवाद. ही पीडा आजच्या तरूणाई बद्दलची आहे.

चित्रगुप्त 25/12/2022 - 15:23
आजोबा - आजीची वेगळीच समस्या असते. दोघांपैकी एक झोपलेले असेल, आणि दुसर्‍याला काही कारणाने यायला उशीर झाला की दिवा लावणे, कसलातरी आवाज किंवा "झोप लागलीय का ?" "पाणी आणलेय ना?" "किती घोरताय ?" असे काहीतरी विचारणे यामुळे झोपमोड झाली, की नंतर कित्येक तास झोप लागत नाही, त्यामुळे आपले वेळेवर दोघांनी एकदमच झोपणे बरे. असो.

भागो 27/12/2022 - 17:18
दोन ध्रुवावर दोघे आपण. कर्नल साहेब,--- मला जे अंधुक आठवते आहे ते अस कि गजाननराव वाटवे हे गाणे अगदी रंगून रंगून गायचे. आणि त्या गाण्याचे प्रास्ताविक ही भन्नाट करायचे.
मुळ कवी दिपक पवारांची क्षमा मागून.... (आली जरी रात सजणी...) आली जरी रात सजणी झाली किती रात सजणी, नावडे मजला "थांब जरा येते", सांगणे. अधिरला जीव माझा, असे कसे तुझे हे वागणे. खडबड, खडबड आवाजास, ताल देती तुझी काकणे. बरे वाटते का असे, सारखे सारखे वाकून माझे पाहणे.