मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

डोक्याला शॉट [ (पेट्रोल) पंचमी ]

गड्डा झब्बू ·

कंजूस 28/11/2020 - 08:08
शमनालाही घडाभर तेल ओतलंस की. भिजलो. आता पातंजली साबण लावून अंघोळ करणार.

शा वि कु 28/11/2020 - 11:57
विकुशाचा विडंबनात सहभाग असल्याचा आनंद झाला. दॅट विकुशा फेलो साऊंडेड स्मार्ट फ्रॉम द थर्ड पार्ट इटसेल्फ. :)) पेट्रोल प्रश्न मार्मिक आहे. आम्ही खफ वर अशीच शंका उपस्थित केली होती, तेव्हा उत्तर मिळाले होते की शरीर, although just vassle, is fun. पुढे शंका विचारण्याआधी खफ वर एक ....आह,... "दुर्घटना" झाली. त्यामुळे तो विषय तिथंच थांबला. तुमची साधनेचे प्रात्यक्षिक देताना डेनेथॉर, गॉन्डॉर साम्राज्याचा पेशवा.





In reply to by शा वि कु

शा वि कु 28/11/2020 - 11:59
Vessle आणि "तुमच्या साधनेचे"असे वाचावे.

संगणकनंद 28/11/2020 - 13:02
अविचारी (स्वयंघोषीत) विदेही सिद्ध महाराज, कशाला आपटताय किबोर्डवर बोटे. बसा की शांत गप पडी मारुन तुम्हाला स्व गवसलाय तर. लोक्यांच्या डोक्याला शॉट कशाला देताय उगाच फोका मारून.

चौथा कोनाडा 30/11/2020 - 13:20
च्यामारी, कैच्याकै ! भावना दुखावल्या, हसून हसुन दुखावल्या ! तुफान हसलो, भावना दुखावुन दुखावुन हसलो ! उठा ले बाबुराव, इस जड रिकाम्या देहको !

चित्रगुप्त 06/12/2020 - 05:06
वा. ते बोटात बोट गुतवणे मला काही जमत नाही आणि तंबाखूपण मी खात नाही. मात्र हा कळकट आसनवाला प्रकार मला अगदी चटकन जमला आणि तत्क्षणी आपला देह अगदी हलका होऊन वर वर जात असल्याची जाणीव होऊन लक्ष वेळा शिंक आल्यावर जसे मोकळे मोकळे वाटेल तसे लय भारी वाटले. अनेक आभार. आपल्या पोतडीतून अशाच अनमोल चिजा येऊ द्यात गुरुदेव. साष्टांग दंडवत.

ऋन्मेष हा माबो वरचा आय डी आहे, थोडं तरी क्रिएटिव व्हायचंत. त्यामानाने शिक्षित बरं आहे अशिक्षित पेक्षा (घ्या आणखी एक सजेशन). बाकी नैनं च्छिंदंती शस्त्राणी नैनं दहति पावकः असं कृष्णाने का म्हटले असेल ? हे तेवढं नक्की सांगा.

गड्डा झब्बू 07/12/2020 - 10:27
@उन्मेष दिक्षीत तुम्ही पुन्हा वाचा! तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत पुन्हा पुन्हा वाचा. नाही उत्तर सापडले तर हि साधना करा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे काही क्षणात मिळतील :)) .

तुमचं काय ? जे सांगितलंय तुम्ही ते स्वतः करून पाहीलं आहे का ? रिझल्ट काय ? तुमचे साधक तुम्हालाही कळवत नाहीत ! का तुमची आचरट आयडिया ऐकुन गेले तुम्हाला सोडून. तुम्ही दुसर्‍यांना करून पाहा म्हणून जे सांगितलंय ते स्वतः करून पाहीलं आहे का ? रिझल्ट काय होता?

कंजूस 28/11/2020 - 08:08
शमनालाही घडाभर तेल ओतलंस की. भिजलो. आता पातंजली साबण लावून अंघोळ करणार.

शा वि कु 28/11/2020 - 11:57
विकुशाचा विडंबनात सहभाग असल्याचा आनंद झाला. दॅट विकुशा फेलो साऊंडेड स्मार्ट फ्रॉम द थर्ड पार्ट इटसेल्फ. :)) पेट्रोल प्रश्न मार्मिक आहे. आम्ही खफ वर अशीच शंका उपस्थित केली होती, तेव्हा उत्तर मिळाले होते की शरीर, although just vassle, is fun. पुढे शंका विचारण्याआधी खफ वर एक ....आह,... "दुर्घटना" झाली. त्यामुळे तो विषय तिथंच थांबला. तुमची साधनेचे प्रात्यक्षिक देताना डेनेथॉर, गॉन्डॉर साम्राज्याचा पेशवा.





In reply to by शा वि कु

शा वि कु 28/11/2020 - 11:59
Vessle आणि "तुमच्या साधनेचे"असे वाचावे.

संगणकनंद 28/11/2020 - 13:02
अविचारी (स्वयंघोषीत) विदेही सिद्ध महाराज, कशाला आपटताय किबोर्डवर बोटे. बसा की शांत गप पडी मारुन तुम्हाला स्व गवसलाय तर. लोक्यांच्या डोक्याला शॉट कशाला देताय उगाच फोका मारून.

चौथा कोनाडा 30/11/2020 - 13:20
च्यामारी, कैच्याकै ! भावना दुखावल्या, हसून हसुन दुखावल्या ! तुफान हसलो, भावना दुखावुन दुखावुन हसलो ! उठा ले बाबुराव, इस जड रिकाम्या देहको !

चित्रगुप्त 06/12/2020 - 05:06
वा. ते बोटात बोट गुतवणे मला काही जमत नाही आणि तंबाखूपण मी खात नाही. मात्र हा कळकट आसनवाला प्रकार मला अगदी चटकन जमला आणि तत्क्षणी आपला देह अगदी हलका होऊन वर वर जात असल्याची जाणीव होऊन लक्ष वेळा शिंक आल्यावर जसे मोकळे मोकळे वाटेल तसे लय भारी वाटले. अनेक आभार. आपल्या पोतडीतून अशाच अनमोल चिजा येऊ द्यात गुरुदेव. साष्टांग दंडवत.

ऋन्मेष हा माबो वरचा आय डी आहे, थोडं तरी क्रिएटिव व्हायचंत. त्यामानाने शिक्षित बरं आहे अशिक्षित पेक्षा (घ्या आणखी एक सजेशन). बाकी नैनं च्छिंदंती शस्त्राणी नैनं दहति पावकः असं कृष्णाने का म्हटले असेल ? हे तेवढं नक्की सांगा.

गड्डा झब्बू 07/12/2020 - 10:27
@उन्मेष दिक्षीत तुम्ही पुन्हा वाचा! तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत पुन्हा पुन्हा वाचा. नाही उत्तर सापडले तर हि साधना करा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे काही क्षणात मिळतील :)) .

तुमचं काय ? जे सांगितलंय तुम्ही ते स्वतः करून पाहीलं आहे का ? रिझल्ट काय ? तुमचे साधक तुम्हालाही कळवत नाहीत ! का तुमची आचरट आयडिया ऐकुन गेले तुम्हाला सोडून. तुम्ही दुसर्‍यांना करून पाहा म्हणून जे सांगितलंय ते स्वतः करून पाहीलं आहे का ? रिझल्ट काय होता?
हेल्लो फूल्स... आवाक झालात ना ? मी आज नमस्कार चमत्कार करायचा सोडून तुम्हाला डायरेक्ट हेल्लो फूल्स... म्हणतोय म्हणून... येस...आय न्यू धिस! मला हे आधीच माहित होतं की मी असं बोलल्यावर तुमच्या थोबाडावर असेच बावळट भाव येतील म्हणून... कसं ते विचारा... लाजतांय काय असे विचारायला?

उगवता "तेजस्वी" तारा

बाप्पू ·

टर्मीनेटर 12/11/2020 - 15:08
जब तक रहेगा समोसे मे आलू| तब तक रहेगा बिहार मे लालू || (कू)कर्मवीर, (अ)धर्मवीर श्री.श्री. लालूजी प्रसादजी यादवजी ह्यांना त्रिवार नमन, त्यांचे सुपुत्र श्री. श्री. तेजास्वीजी लालूजी प्रसादजी यादवजी ह्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा! आणि, प.पु. राहुलजी गांधीजी आणि माता सोनियाजी गांधीजी ह्यांच्ये मार्गदर्शन आणि सहकार्य श्री. श्री. तेजास्वीजी लालूजी प्रसादजी यादवजी ह्यांना सातत्याने लाभत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना 🙏

सॅगी 12/11/2020 - 16:23
या धाग्याच्या तेजाने डोळे दिपुन गेले आहेत, कसाबसा हा प्रतिसाद टायपतोय... धागा आवडला हेवेसांनल...

In reply to by बाप्पू

वामन देशमुख 13/11/2020 - 20:35
Surrealism म्हणजे अतिवास्तववाद / बटबटीत वास्तवाची मांडणी. तुमचा लेख जरी उपरोधिक अंगाने जात असला तरी, त्यात बिहारच्या वास्तवाची मांडणी आहे असं मला म्हणायचं होतं.

विजुभाऊ 12/11/2020 - 18:52
एक राहिलेच की. अ‍ॅसेट विकून उद्योग नफ्यात आणता येतो हा नवा अर्थशास्त्रीय फंडा त्यांनी रेल्वेच्या जमिनी विकून रेल्वे नफ्यात आणताना सिद्ध केला. विषेश म्हणजे या बद्दल देशातील आय आय एम नी त्यांचे कौतूकही केले होते.

In reply to by विजुभाऊ

बाप्पू 12/11/2020 - 19:06
मी ही त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन माझे घर विकून माझे तोट्यात चाललेले बँक पासबुक नफ्यात आणावे म्हणतोय....

In reply to by बाप्पू

सॅगी 12/11/2020 - 19:40
नाहीतर घर विकल्यावर खात्यावरचा पत्ता चुकीचा आहे या कारणास्तव तेच बँक खाते गोठवले जाईल... ना घर का..ना घाट का... ह. घ्या.

Rajesh188 12/11/2020 - 19:33
ही दोन राज्य कधीच सुधारणार नाहीत.फक्त लोकसंख्या वाढ करण्यात ही दोनी राज्य आघाडीवर राहणार. सर्व नियम कायदे ह्यांची वाट ह्याच दोन राज्यात लावली जाते. वीज चोरी,केंद्र सरकार कडे कमी टॅक्स भरून किती तरी पट्टी ने जास्त बाकी देशातील राज्याचा पैसा ह्यांना दिला जातो. केंद्रीय पैसा ज्या राज्यांना सर्वात जास्त दिला जातो त्या मध्ये हि दोन राज्य आघाडीवर आहेत. सर्व कायदे धाब्यावर बसवून ,कोणताच विकास ची काम न करता केंद्र सरकार जर बाकी राज्यांचे उत्पादन ओरबाडून ह्यांना देत असेल तर हे कशाला विकास करतील. फक्त ट्रेन देशभरात चालू केल्या की झाले ते केंद्रांनी देशाच्या पैसे नी च सवलती च्य दरात चालू करायच्या. लालू गेले आणि नितीश BJP आली म्हणून बिहार मध्ये काहीच फरक पडलेला नाही. बिहार आहे तसाच आहे आणि तो कधीच सुधारणार नाही. आणि राजकीय पक्षांना अशी अशिक्षित विपुल लोकसंख्या हवीच आहे सत्तेत येण्यासाठी . त्या मुळे ही दोन्ही राज्य सुधरवित असे कधीच राजकीय पक्षाना वाटत नाही.

Rajesh188 12/11/2020 - 20:29
सत्ता न मिळाल्या मुळे सेनेचा विरोध करता करता bjp नी महाराष्ट्र चा विरोध करणे चालू केले हे त्यांना समजलेच नाही. कंगना आणि अर्णव सारख्या मुर्खांना सुपारी देवून महाराष्ट्र ,महाराष्ट्र पोलीस ह्यांची बदनामी BJP नी केली . आणि हे पूर्ण देशाभर बघितले गेले. त्या मुळे BJP हा पक्ष स्वार्थ साठी कोणत्या ही थराला जावू शकतो हा संदेश गेला देशभर. त्या मुळेच बिहार मध्ये BJP सत्तेत नसावी अशीच सर्वांची इच्छा आहे. महाराष्ट्रात जे घडले तेच बिहार मध्ये घडले पाहिजे.

In reply to by Rajesh188

बाप्पू 12/11/2020 - 22:18
बिहारमध्ये लालूयुग आणायचे. कसेही करून BJP ला दूर ठेवायच. भले गाढव का असेना सत्तेत फक्त BJP नको. बाकी मिपावर GK नावाचे एक सद्गृहस्थ होते. कोणताही विषय शेवटी BJP, गुजरात आणि मोदीद्वेषावर नेऊन ठेवण्याचे कॅलिबर त्यांच्याकडे होते. त्यांनतर त्यांचा वारसा तुम्हीच चालवताय..

In reply to by बाप्पू

Rajesh188 12/11/2020 - 22:59
अर्णव आणि कंगना ह्या दोन मूर्ख व्यक्ती साठी भारतीय जनता पक्षाने त्यांची पूर्ण यंत्रणा महाराष्ट्र ला बदनाम करण्यासाठी वापरली नसती तर देशभरात भारतीय जनता पक्ष विषयी चांगला संदेश गेला असता. महाराष्ट्र ला सत्ता मिळाली नाही म्हणून नेत्या पासून कार्यकर्ते,मीडिया ह्यांचा वापर राज्याला बदनाम करण्यासाठी BJP ni केला हे देशातील प्रतेक राज्यातील लोकांनी बघितले आहे. त्याचाच हा परिणाम आहे भारतीय जनता पक्ष हा विश्वासू पक्ष वाटत नाही.

Rajesh188 12/11/2020 - 20:29
सत्ता न मिळाल्या मुळे सेनेचा विरोध करता करता bjp नी महाराष्ट्र चा विरोध करणे चालू केले हे त्यांना समजलेच नाही. कंगना आणि अर्णव सारख्या मुर्खांना सुपारी देवून महाराष्ट्र ,महाराष्ट्र पोलीस ह्यांची बदनामी BJP नी केली . आणि हे पूर्ण देशाभर बघितले गेले. त्या मुळे BJP हा पक्ष स्वार्थ साठी कोणत्या ही थराला जावू शकतो हा संदेश गेला देशभर. त्या मुळेच बिहार मध्ये BJP सत्तेत नसावी अशीच सर्वांची इच्छा आहे. महाराष्ट्रात जे घडले तेच बिहार मध्ये घडले पाहिजे.

दिगोचि 13/11/2020 - 04:09
लालु प्रसाद यान्चे जन्गलराज हे मुस्लिम-यादव यान्च्या मदतीने १५ वर्शे चालले. तसेच त्याना तेजश्वी यान्च्याकडुन चालवायचे होते. म्हणुन त्यानी अनेक वर्शपूर्वी ठरवुन त्याला ८वी पर्यन्तच शिकवले. पहा किती दूरचा विचार लालुनी केला होता. तसेच त्यानी वर्तमानपत्राना कोठेही तेजश्वीवर त्याच्याकदे असलेल्या मालमत्तेवर क्रिमिनल केस आहे हे सान्गु नका असे पण सान्गितले असावे. पण मोदीनी त्यान्चे हे सर्व डाव उधळले.

Rajesh188 13/11/2020 - 23:40
Up आणि बिहार मधील यादव प्लस मुस्लिम हे जातीय समीकरण BJP नी मोडून काढले . आणि लालू आणि मुलायम ह्यांचे राजकीय भविष्य च बिघडवून टाकले. हे नक्कीच चांगले घडले.

Rajesh188 13/11/2020 - 23:40
Up आणि बिहार मधील यादव प्लस मुस्लिम हे जातीय समीकरण BJP नी मोडून काढले . आणि लालू आणि मुलायम ह्यांचे राजकीय भविष्य च बिघडवून टाकले. हे नक्कीच चांगले घडले.

टर्मीनेटर 12/11/2020 - 15:08
जब तक रहेगा समोसे मे आलू| तब तक रहेगा बिहार मे लालू || (कू)कर्मवीर, (अ)धर्मवीर श्री.श्री. लालूजी प्रसादजी यादवजी ह्यांना त्रिवार नमन, त्यांचे सुपुत्र श्री. श्री. तेजास्वीजी लालूजी प्रसादजी यादवजी ह्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा! आणि, प.पु. राहुलजी गांधीजी आणि माता सोनियाजी गांधीजी ह्यांच्ये मार्गदर्शन आणि सहकार्य श्री. श्री. तेजास्वीजी लालूजी प्रसादजी यादवजी ह्यांना सातत्याने लाभत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना 🙏

सॅगी 12/11/2020 - 16:23
या धाग्याच्या तेजाने डोळे दिपुन गेले आहेत, कसाबसा हा प्रतिसाद टायपतोय... धागा आवडला हेवेसांनल...

In reply to by बाप्पू

वामन देशमुख 13/11/2020 - 20:35
Surrealism म्हणजे अतिवास्तववाद / बटबटीत वास्तवाची मांडणी. तुमचा लेख जरी उपरोधिक अंगाने जात असला तरी, त्यात बिहारच्या वास्तवाची मांडणी आहे असं मला म्हणायचं होतं.

विजुभाऊ 12/11/2020 - 18:52
एक राहिलेच की. अ‍ॅसेट विकून उद्योग नफ्यात आणता येतो हा नवा अर्थशास्त्रीय फंडा त्यांनी रेल्वेच्या जमिनी विकून रेल्वे नफ्यात आणताना सिद्ध केला. विषेश म्हणजे या बद्दल देशातील आय आय एम नी त्यांचे कौतूकही केले होते.

In reply to by विजुभाऊ

बाप्पू 12/11/2020 - 19:06
मी ही त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन माझे घर विकून माझे तोट्यात चाललेले बँक पासबुक नफ्यात आणावे म्हणतोय....

In reply to by बाप्पू

सॅगी 12/11/2020 - 19:40
नाहीतर घर विकल्यावर खात्यावरचा पत्ता चुकीचा आहे या कारणास्तव तेच बँक खाते गोठवले जाईल... ना घर का..ना घाट का... ह. घ्या.

Rajesh188 12/11/2020 - 19:33
ही दोन राज्य कधीच सुधारणार नाहीत.फक्त लोकसंख्या वाढ करण्यात ही दोनी राज्य आघाडीवर राहणार. सर्व नियम कायदे ह्यांची वाट ह्याच दोन राज्यात लावली जाते. वीज चोरी,केंद्र सरकार कडे कमी टॅक्स भरून किती तरी पट्टी ने जास्त बाकी देशातील राज्याचा पैसा ह्यांना दिला जातो. केंद्रीय पैसा ज्या राज्यांना सर्वात जास्त दिला जातो त्या मध्ये हि दोन राज्य आघाडीवर आहेत. सर्व कायदे धाब्यावर बसवून ,कोणताच विकास ची काम न करता केंद्र सरकार जर बाकी राज्यांचे उत्पादन ओरबाडून ह्यांना देत असेल तर हे कशाला विकास करतील. फक्त ट्रेन देशभरात चालू केल्या की झाले ते केंद्रांनी देशाच्या पैसे नी च सवलती च्य दरात चालू करायच्या. लालू गेले आणि नितीश BJP आली म्हणून बिहार मध्ये काहीच फरक पडलेला नाही. बिहार आहे तसाच आहे आणि तो कधीच सुधारणार नाही. आणि राजकीय पक्षांना अशी अशिक्षित विपुल लोकसंख्या हवीच आहे सत्तेत येण्यासाठी . त्या मुळे ही दोन्ही राज्य सुधरवित असे कधीच राजकीय पक्षाना वाटत नाही.

Rajesh188 12/11/2020 - 20:29
सत्ता न मिळाल्या मुळे सेनेचा विरोध करता करता bjp नी महाराष्ट्र चा विरोध करणे चालू केले हे त्यांना समजलेच नाही. कंगना आणि अर्णव सारख्या मुर्खांना सुपारी देवून महाराष्ट्र ,महाराष्ट्र पोलीस ह्यांची बदनामी BJP नी केली . आणि हे पूर्ण देशाभर बघितले गेले. त्या मुळे BJP हा पक्ष स्वार्थ साठी कोणत्या ही थराला जावू शकतो हा संदेश गेला देशभर. त्या मुळेच बिहार मध्ये BJP सत्तेत नसावी अशीच सर्वांची इच्छा आहे. महाराष्ट्रात जे घडले तेच बिहार मध्ये घडले पाहिजे.

In reply to by Rajesh188

बाप्पू 12/11/2020 - 22:18
बिहारमध्ये लालूयुग आणायचे. कसेही करून BJP ला दूर ठेवायच. भले गाढव का असेना सत्तेत फक्त BJP नको. बाकी मिपावर GK नावाचे एक सद्गृहस्थ होते. कोणताही विषय शेवटी BJP, गुजरात आणि मोदीद्वेषावर नेऊन ठेवण्याचे कॅलिबर त्यांच्याकडे होते. त्यांनतर त्यांचा वारसा तुम्हीच चालवताय..

In reply to by बाप्पू

Rajesh188 12/11/2020 - 22:59
अर्णव आणि कंगना ह्या दोन मूर्ख व्यक्ती साठी भारतीय जनता पक्षाने त्यांची पूर्ण यंत्रणा महाराष्ट्र ला बदनाम करण्यासाठी वापरली नसती तर देशभरात भारतीय जनता पक्ष विषयी चांगला संदेश गेला असता. महाराष्ट्र ला सत्ता मिळाली नाही म्हणून नेत्या पासून कार्यकर्ते,मीडिया ह्यांचा वापर राज्याला बदनाम करण्यासाठी BJP ni केला हे देशातील प्रतेक राज्यातील लोकांनी बघितले आहे. त्याचाच हा परिणाम आहे भारतीय जनता पक्ष हा विश्वासू पक्ष वाटत नाही.

Rajesh188 12/11/2020 - 20:29
सत्ता न मिळाल्या मुळे सेनेचा विरोध करता करता bjp नी महाराष्ट्र चा विरोध करणे चालू केले हे त्यांना समजलेच नाही. कंगना आणि अर्णव सारख्या मुर्खांना सुपारी देवून महाराष्ट्र ,महाराष्ट्र पोलीस ह्यांची बदनामी BJP नी केली . आणि हे पूर्ण देशाभर बघितले गेले. त्या मुळे BJP हा पक्ष स्वार्थ साठी कोणत्या ही थराला जावू शकतो हा संदेश गेला देशभर. त्या मुळेच बिहार मध्ये BJP सत्तेत नसावी अशीच सर्वांची इच्छा आहे. महाराष्ट्रात जे घडले तेच बिहार मध्ये घडले पाहिजे.

दिगोचि 13/11/2020 - 04:09
लालु प्रसाद यान्चे जन्गलराज हे मुस्लिम-यादव यान्च्या मदतीने १५ वर्शे चालले. तसेच त्याना तेजश्वी यान्च्याकडुन चालवायचे होते. म्हणुन त्यानी अनेक वर्शपूर्वी ठरवुन त्याला ८वी पर्यन्तच शिकवले. पहा किती दूरचा विचार लालुनी केला होता. तसेच त्यानी वर्तमानपत्राना कोठेही तेजश्वीवर त्याच्याकदे असलेल्या मालमत्तेवर क्रिमिनल केस आहे हे सान्गु नका असे पण सान्गितले असावे. पण मोदीनी त्यान्चे हे सर्व डाव उधळले.

Rajesh188 13/11/2020 - 23:40
Up आणि बिहार मधील यादव प्लस मुस्लिम हे जातीय समीकरण BJP नी मोडून काढले . आणि लालू आणि मुलायम ह्यांचे राजकीय भविष्य च बिघडवून टाकले. हे नक्कीच चांगले घडले.

Rajesh188 13/11/2020 - 23:40
Up आणि बिहार मधील यादव प्लस मुस्लिम हे जातीय समीकरण BJP नी मोडून काढले . आणि लालू आणि मुलायम ह्यांचे राजकीय भविष्य च बिघडवून टाकले. हे नक्कीच चांगले घडले.
प्रेरणास्रोत खरंच आज देशाला तरुण नेतृत्वाची गरज आहे आणि नक्कीच ती उणीव आपले तेजस्वी यादव भरून काढतील. त्यांना नाही जमले तर अजुन 11 तरुण कार्यकर्त्यांची अख्खी फळीच लालू यादवांनी घरी उभी केलीये. खूप खूप उपकार आहेत या भारतभुमीवर कि एकाच घरात त्यांनी इतके तरुण कार्यकर्ते निर्माण केले. इथेच न थांबता त्यांनी स्त्रीसशक्तीकरण देखील आपल्या घरातूनच सुरु केले. पहिल्यांदा स्वतः करून दाखवायचे आणि आपल्या कृतीतून समाजाला संदेश द्यायचा या थोर विचारसरणीचे ते पाईक आहेत..

(आणखी काय हवं?) - अच्रत बव्लत

टवाळ कार्टा ·

पण ढिश्क्लेम्र का टाकले? त्याची काही गरज नव्हती. "आणि काय हवं?" ही समाधानाची ढेकर आहे का विचारणा हे कवीने सपशट करावे त्यामूळे वाचकांचा वैचारीक गोंधळ दूर होउन त्यांच्या विचारांना एक स्पष्ट दिशा मिळेल. पैजारबुवा,

In reply to by माम्लेदारचा पन्खा

टवाळ कार्टा 17/10/2020 - 21:42
मिपावर खुलेआम ट्रोलिंग करणारे आयडी ब्लॉक केले जात नाहीत किंवा परत येतात...आतातर आणले जातात असे लिहिणे जास्त बरोबर होईल....असे असताना माझ्या आयडीला काय घंटा होत नाही :D

In reply to by टवाळ कार्टा

टवाळ कार्टा 17/10/2020 - 21:44
आणि वरच्या प्रतिसादामुळे जर माझा आयडी उडवला तर 5-50 डुआयडी बनवून ठेवलेले आहेतच....मी परत येईन...मी परत येईन....मीही परत परत येतंच राहीन =))

राघव 19/10/2020 - 21:30
च्यायला.. कुणाचं काय तर कुणाचं काय!! =)) बादवे, ते अच्रत बव्लत सोबत हल्कत असं सुद्धा म्हणायला हवंय काय? ;-)

पण ढिश्क्लेम्र का टाकले? त्याची काही गरज नव्हती. "आणि काय हवं?" ही समाधानाची ढेकर आहे का विचारणा हे कवीने सपशट करावे त्यामूळे वाचकांचा वैचारीक गोंधळ दूर होउन त्यांच्या विचारांना एक स्पष्ट दिशा मिळेल. पैजारबुवा,

In reply to by माम्लेदारचा पन्खा

टवाळ कार्टा 17/10/2020 - 21:42
मिपावर खुलेआम ट्रोलिंग करणारे आयडी ब्लॉक केले जात नाहीत किंवा परत येतात...आतातर आणले जातात असे लिहिणे जास्त बरोबर होईल....असे असताना माझ्या आयडीला काय घंटा होत नाही :D

In reply to by टवाळ कार्टा

टवाळ कार्टा 17/10/2020 - 21:44
आणि वरच्या प्रतिसादामुळे जर माझा आयडी उडवला तर 5-50 डुआयडी बनवून ठेवलेले आहेतच....मी परत येईन...मी परत येईन....मीही परत परत येतंच राहीन =))

राघव 19/10/2020 - 21:30
च्यायला.. कुणाचं काय तर कुणाचं काय!! =)) बादवे, ते अच्रत बव्लत सोबत हल्कत असं सुद्धा म्हणायला हवंय काय? ;-)
ढिश्क्लेमर - पोगो बघणार्यांसाठी नाही....नंतर बोंब मारु नये :D . . . . . . . . . . . . . . नशिल्या दिवसाची संध्याकाळची वेळ शुभ्र वाळूसोबत गुंजणार्या लाटा खिदळणारे ओठ आणि सूचक नजरा सोनेरी पाणी व शनेलचा सुगंध धुंद संगीताचा मंद आवाज "गरम सोबती" बरोबर आवडती "श्टेपनी" बोला आणखी काय हवं?

स्थलांतर..

Vivekraje ·

कोरोनाच्या परिस्थितीचे चटके ज्यांना सर्वाधिक बसले ते मजूर, कामगार ह्यांच्या वेदना, आक्रोश असाच घुमत राहील वर्षानुवर्षे. सं - दी - प

दादा कोंडके 02/10/2020 - 18:12
कविता म्हणून छान. पण त्यातले विचार ठिक-ठाक. बाहेरच्यांना विमान आणि देशात दंडुके म्हणजे कै च्या कै. बरं मारले दंडूके तर मुळुमुळु रडत काय बसलात? पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर केला असं वाटलं तर त्याच वेळी प्रतिकार का नै केला? या असल्या पुळचट लोकांमुळेच मुठभर विंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं. एक विशिष्ठ धर्मिय लोक्स डॉक्टर आणि पोलिसांवर कोविड योद्ध्यांवर धावून येताना, बाकीच्यांनी दंडुके सहन केले पण हुं की चुं केलं नै म्हणून पोष्टी फिरत होत्या.

कोरोनाच्या परिस्थितीचे चटके ज्यांना सर्वाधिक बसले ते मजूर, कामगार ह्यांच्या वेदना, आक्रोश असाच घुमत राहील वर्षानुवर्षे. सं - दी - प

दादा कोंडके 02/10/2020 - 18:12
कविता म्हणून छान. पण त्यातले विचार ठिक-ठाक. बाहेरच्यांना विमान आणि देशात दंडुके म्हणजे कै च्या कै. बरं मारले दंडूके तर मुळुमुळु रडत काय बसलात? पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर केला असं वाटलं तर त्याच वेळी प्रतिकार का नै केला? या असल्या पुळचट लोकांमुळेच मुठभर विंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं. एक विशिष्ठ धर्मिय लोक्स डॉक्टर आणि पोलिसांवर कोविड योद्ध्यांवर धावून येताना, बाकीच्यांनी दंडुके सहन केले पण हुं की चुं केलं नै म्हणून पोष्टी फिरत होत्या.
भाकरी साठी शोधली चाकरी, चाकरीसाठी सोडलं गांव.. शहरात कुणी ओळखेना तरी , गावात राहायचं नाही राव.. रोजच्या साठी रोज कमवायचं, मिळेल खायला ते गोड मानायचं.. मजूर म्हणून असंच जगायचं, अन श्रीमंतीचं स्वप्न बघायचं.. थकलेलं मन रोज सांगायचं, एक दिवस मी मालक होईल.. माझ्या मालकीच्या गाडीतून माझ्या गावी परत जाईल.. तेव्हढ्यात कुठला आजार आला, धावणारा माणूस घरात कोंडला.. उद्योगधंदे बाजार बंद, अन वाहणारा रस्ता ओस पडला.. घरात खायला पुरणार किती, दुसरीकडं मागायचं किती.. आठवणीने परत गावच्या, मंद झाली होती मती.. जायला रस्ते भरपूर होते, पण साधन काही मिळणार नव्हते.. स्थलांतरित मजुरांचे हे दुःख कधी कुणा कळणार नव्हत

हळव्यांची गळवे

उपयोजक ·

असो , उडीदामाजी काळेगोरे ! जगात जशी हळवी माणसे असतात तशीच कुटील , आतल्यागाठीची , अन सतत तुमच्यविरोधात कुरापती करणारी माणसेही असतात. ह्यांना शांत सुखाने जगताच येत नाही , दुसर्‍यांना डिवचणे ही ह्यांच्यासाठी मुलभुत अ‍ॅक्टिव्हिटी असते . असे काही नमुने अत्यंत जवळीने पाहिले असल्याने ह्यांच्यापेक्षा हे 'हळवे' नमुने परवडले असे आमचे ठाम मत झाले आहे . बाकी शुभेछा !

डॉ.खरे साहेबांवर आहे वाटतं कविता, फार हळव्या मनाचे आहेत ते... मनासारखं झालं नाही की ग्रुप सोडतो, मिपा सोडतो. खरड़फळा सोडतो...ग्रुप सोडतो. असे म्हणत राहतात. ''संयमाच्या नावे शिमगा आणि चिडचिडीचे टोक आहेत.यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत'' डॉ.साहेबांच्या बाबतीत हे मात्र परफेक्ट उतरले आहे, बाकी कविता त्यांच्याबद्दल, नसेल तर कवी आणि डॉक्टरसाहेब मला क्षमा करतीलच. (ह.घ्या) -दिलीप बिरुटे (खोडसाळ)

उपयोजक 03/10/2020 - 23:23
ही कविता कोणा एकाला उद्देशून नाही. असे बरेच हळवे लोक भेटले.त्यांच्या स्वभावसारांशावर ही कविता आहे. भाषा थोडी टोचणीची आहे. ती जरा हळव्यांनी आत्मपरीक्षण करावे म्हणून तशी वापरली आहे. ;) फक्त हळव्या/अतिहळव्यांनी भोवतालच्या लोकांचाही विचार करावा ; आत्मकेंद्रीपणामुळे त्यांनी व्यक्तित्व विकासाची संधी गमावू नये असे सांगण्याचा थोडा प्रयत्न केला आहे इतकेच! : )

असो , उडीदामाजी काळेगोरे ! जगात जशी हळवी माणसे असतात तशीच कुटील , आतल्यागाठीची , अन सतत तुमच्यविरोधात कुरापती करणारी माणसेही असतात. ह्यांना शांत सुखाने जगताच येत नाही , दुसर्‍यांना डिवचणे ही ह्यांच्यासाठी मुलभुत अ‍ॅक्टिव्हिटी असते . असे काही नमुने अत्यंत जवळीने पाहिले असल्याने ह्यांच्यापेक्षा हे 'हळवे' नमुने परवडले असे आमचे ठाम मत झाले आहे . बाकी शुभेछा !

डॉ.खरे साहेबांवर आहे वाटतं कविता, फार हळव्या मनाचे आहेत ते... मनासारखं झालं नाही की ग्रुप सोडतो, मिपा सोडतो. खरड़फळा सोडतो...ग्रुप सोडतो. असे म्हणत राहतात. ''संयमाच्या नावे शिमगा आणि चिडचिडीचे टोक आहेत.यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत'' डॉ.साहेबांच्या बाबतीत हे मात्र परफेक्ट उतरले आहे, बाकी कविता त्यांच्याबद्दल, नसेल तर कवी आणि डॉक्टरसाहेब मला क्षमा करतीलच. (ह.घ्या) -दिलीप बिरुटे (खोडसाळ)

उपयोजक 03/10/2020 - 23:23
ही कविता कोणा एकाला उद्देशून नाही. असे बरेच हळवे लोक भेटले.त्यांच्या स्वभावसारांशावर ही कविता आहे. भाषा थोडी टोचणीची आहे. ती जरा हळव्यांनी आत्मपरीक्षण करावे म्हणून तशी वापरली आहे. ;) फक्त हळव्या/अतिहळव्यांनी भोवतालच्या लोकांचाही विचार करावा ; आत्मकेंद्रीपणामुळे त्यांनी व्यक्तित्व विकासाची संधी गमावू नये असे सांगण्याचा थोडा प्रयत्न केला आहे इतकेच! : )
मनावर यांच्या ठसठसणारी गळवे आहेत. यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत. गैरसमज करुन घ्यायला हे नेहमी पुढे आहेत. यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत. हे इतरांना टोचतील; प्रत्युत्तरे त्यांना नको आहेत. यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत. हे नेहमीच बरोबर असतात; इतर लोकच चुकत आहेत. यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत. भावनांना डिवचलेत? आता ते सूडाच्या तयारीत आहेत. यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत. शब्दबाण मारलेत?

जाप करा हो !

डॅनी ओशन ·

डोक्याला शॉट [चतुर्थी]

गड्डा झब्बू ·

In reply to by शा वि कु

गड्डा झब्बू 11/09/2020 - 23:08
@शा वि कु. या भागाचा मूळ उद्देश श्रद्धांजलीचा असल्याने व्रात्यपणा नियंत्रित केलाय. क्रमशः असल्याने पुढच्या भागात [पंचमीला] रंगपंचमी करून कसर भरून काढू :)

In reply to by आनन्दा

डीप डाईव्हर 15/09/2020 - 13:45
सापडला!! थोडं उत्खनन केल्यावर तो दिव्य्लेख सापडला. संदर्भही लागला व अगदी अगदी जानकीच्या शेवटच्या वाक्याची प्रचीती आली

In reply to by शा वि कु

गड्डा झब्बू 11/09/2020 - 23:08
@शा वि कु. या भागाचा मूळ उद्देश श्रद्धांजलीचा असल्याने व्रात्यपणा नियंत्रित केलाय. क्रमशः असल्याने पुढच्या भागात [पंचमीला] रंगपंचमी करून कसर भरून काढू :)

In reply to by आनन्दा

डीप डाईव्हर 15/09/2020 - 13:45
सापडला!! थोडं उत्खनन केल्यावर तो दिव्य्लेख सापडला. संदर्भही लागला व अगदी अगदी जानकीच्या शेवटच्या वाक्याची प्रचीती आली
मला लिहिते करण्यात मोलाची भूमिका बजावणारे जेष्ठ मिपाकर अविनाश कुलकर्णी (अकु काका) यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो ही प्रार्थना. ***** ब्रह्मांड लोकातून चिन्मय परत आल्यावर बोललेला नवस फेडायला जानकी बाई लगेच पुढल्या दोन दिवसांनी काशी यात्रेला गेल्या होत्या. काशी यात्रेहून परत आल्यावर चिन्मयही आता पूर्वीपेक्षा जरा बरा वागू लागल्याचे पाहून त्यांनी अप्पा राशीनकरांकडे त्याला कुठेतरी नोकरीला लावण्यासाठी शब्द टाकला. अप्पांनीही त्वरित त्यांच्या परिचयाच्या सरकारी कामांचे कंत्राट घेणाऱ्या एका कंत्राटदाराकडे त्याला नोकरीला लावले होते.

अचूम् आणि समुद्र (भाग २)

डॅनी ओशन ·

In reply to by डॅनी ओशन

मदनबाण 08/09/2020 - 11:55
मागचा भाग नीट समाजात नाही हे अचुमाला कळवण्याचे काम झाले आहे. या भागात बघा, काय सुधारणा आहे का. अचुमाला सांगा ज्या समुद्रातील जहाजा वरील प्रवाशांची कथा लिहण्याच्या तो प्रयत्न करतोय त्या प्रवाशांची खरडवही अगदी पहिल्या खरडी पासुन वाचुन काढावी. खरडवही त्या प्रवाशाच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो असे समजले जाते. त्यामुळे धनुर्धर मनोमनी सुखावला. मात्र इतके गुलाबी रंगात, लाल रंगात चकाकणारे धन आणले, त्याबददल कोणी कवतिक तर करेनाच, पण ऊलट कपिसोबत युध्ध कराव लागले, हे त्याला सलत होते. कथेतील सगळ्यात विनोदी वाक्य ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India-China Standoff LIVE Updates: PLA Troops Tried to Close in on Indian Positions, Fired in the Air, Says India After China's Pangong Lake Claims

शा वि कु 08/09/2020 - 10:34
लिहिलय तर एकदम भारी. पण "रसोडी मे शावक था" असे ending असेल असे वाटतेय. :(

टर्मीनेटर 08/09/2020 - 14:42
हा प्रवास नजीकच्या भूतकाळातील असल्याने जवळपास सर्व नाविकांची ओळख पटली! वास्तविक मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाब सागरात प्रवास करणाऱ्या सर्वच नाविक आणि प्रवाश्यांबद्दल अतीव आदर आहे. पण मूठ आणि पाणफूल चिन्हांखाली एकवटलेल्या जहाजांवरील नाविकांमध्ये चालणाऱ्या सततच्या खडाजंगी आणि घनघोर वर्षा असो वा देवमाश्याची विष्ठा चर्चा हटकून मूठ, पाणफुलाकडे घेऊन जाण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांच्या बद्दलचा आदर कणा-कणाने कमी होत जाऊन एखादे दिवशी संपूर्णपणे नाहीसा होईल कि काय अशी रास्त भीतीसुद्धा वाटते. आपल्या नावेवर कुठलेही निशाण न फडकवता केवळ प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी, इतर नाविकांनी सागर तळाशी बुडी मारून वर आणलेल्या मोत्यांची पारख करून त्यांचे कौतुक करण्यासाठी वा स्वतः बुडी मारून एखादा मोती वर आणणाऱ्या प्रवासी आणि नाविकांना असे एखाद्या निशाणाखाली एकवटलेले नाविक व बहुरूपी समुद्री चाच्यांसारखे वाटल्यास त्यात त्यांचा दोष नक्कीच नाही. कथेतील धनुर्धर आणि शावक ह्यांनी प्रतिसाद देऊन दाखवलेली खिलाडूवृत्ती अतिशय कौतुकास्पद आहे! बाकी खासीयत/ऊणीव व्यक्तीसापेक्ष असली तरी विषय बिजांकुरणाचा असो कि बिग बँग थिअरीचा, बेधडक ज्ञानामृताचा सातत्याने वर्षाव करणाऱ्या ११८ प्रभूंची स्तुती करावी तेवढी थोडीच!

अर्धाच भाग वाचला. डोकं गरगरायला लागलं. लेखन वाचणेही सोपं काम नै ये. थोडं हवेशीर फिरायला जात जा सेठ. मोकळेपणा येईल लेखनात. डोळ्यावर पट्टी बांधुन, गोल गोल फिरवून, सांग आम्ही कुठेय असे विचारण्यासारखं आहे. बाप रे...! पुलेशु..... :) -दिलीप बिरुटे

डॅनी ओशन 12/09/2020 - 11:43
पुढील भाग येण्याची शक्यता आटत चालली आहे, त्यामुळे अचुमाच्या कथेचा गाशा इथचं गुंडाळला जात आहे. चुकूनमाकून कोणी उत्सुक असतील तर राग मानो नये ही विनंती. – डॅनी.

In reply to by डॅनी ओशन

पुढील भाग येण्याची शक्यता आटत चालली आहे, त्यामुळे अचुमाच्या कथेचा गाशा इथचं गुंडाळला जात आहे. चुकूनमाकून कोणी उत्सुक असतील तर राग मानो नये ही विनंती.
पहिला भाग भारीच झाला होता. या भागात तुम्ही डायरेक्ट करंट अफेअर्सवर उडी मारली . शिवाय तो धागा इतका विसविशीत आहे की त्यातनं काहीच निकाल लागणार नाही. तुमचा अभ्यास चांगला आहे आणि लेखनशैली ही मार्मिक आहे. पब्लिकला पात्र परिचयही बर्‍यापैकी झाला आहे. त्यामुळे ही सिरियल चालू ठेवा.

In reply to by डॅनी ओशन

मदनबाण 08/09/2020 - 11:55
मागचा भाग नीट समाजात नाही हे अचुमाला कळवण्याचे काम झाले आहे. या भागात बघा, काय सुधारणा आहे का. अचुमाला सांगा ज्या समुद्रातील जहाजा वरील प्रवाशांची कथा लिहण्याच्या तो प्रयत्न करतोय त्या प्रवाशांची खरडवही अगदी पहिल्या खरडी पासुन वाचुन काढावी. खरडवही त्या प्रवाशाच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो असे समजले जाते. त्यामुळे धनुर्धर मनोमनी सुखावला. मात्र इतके गुलाबी रंगात, लाल रंगात चकाकणारे धन आणले, त्याबददल कोणी कवतिक तर करेनाच, पण ऊलट कपिसोबत युध्ध कराव लागले, हे त्याला सलत होते. कथेतील सगळ्यात विनोदी वाक्य ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India-China Standoff LIVE Updates: PLA Troops Tried to Close in on Indian Positions, Fired in the Air, Says India After China's Pangong Lake Claims

शा वि कु 08/09/2020 - 10:34
लिहिलय तर एकदम भारी. पण "रसोडी मे शावक था" असे ending असेल असे वाटतेय. :(

टर्मीनेटर 08/09/2020 - 14:42
हा प्रवास नजीकच्या भूतकाळातील असल्याने जवळपास सर्व नाविकांची ओळख पटली! वास्तविक मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाब सागरात प्रवास करणाऱ्या सर्वच नाविक आणि प्रवाश्यांबद्दल अतीव आदर आहे. पण मूठ आणि पाणफूल चिन्हांखाली एकवटलेल्या जहाजांवरील नाविकांमध्ये चालणाऱ्या सततच्या खडाजंगी आणि घनघोर वर्षा असो वा देवमाश्याची विष्ठा चर्चा हटकून मूठ, पाणफुलाकडे घेऊन जाण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांच्या बद्दलचा आदर कणा-कणाने कमी होत जाऊन एखादे दिवशी संपूर्णपणे नाहीसा होईल कि काय अशी रास्त भीतीसुद्धा वाटते. आपल्या नावेवर कुठलेही निशाण न फडकवता केवळ प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी, इतर नाविकांनी सागर तळाशी बुडी मारून वर आणलेल्या मोत्यांची पारख करून त्यांचे कौतुक करण्यासाठी वा स्वतः बुडी मारून एखादा मोती वर आणणाऱ्या प्रवासी आणि नाविकांना असे एखाद्या निशाणाखाली एकवटलेले नाविक व बहुरूपी समुद्री चाच्यांसारखे वाटल्यास त्यात त्यांचा दोष नक्कीच नाही. कथेतील धनुर्धर आणि शावक ह्यांनी प्रतिसाद देऊन दाखवलेली खिलाडूवृत्ती अतिशय कौतुकास्पद आहे! बाकी खासीयत/ऊणीव व्यक्तीसापेक्ष असली तरी विषय बिजांकुरणाचा असो कि बिग बँग थिअरीचा, बेधडक ज्ञानामृताचा सातत्याने वर्षाव करणाऱ्या ११८ प्रभूंची स्तुती करावी तेवढी थोडीच!

अर्धाच भाग वाचला. डोकं गरगरायला लागलं. लेखन वाचणेही सोपं काम नै ये. थोडं हवेशीर फिरायला जात जा सेठ. मोकळेपणा येईल लेखनात. डोळ्यावर पट्टी बांधुन, गोल गोल फिरवून, सांग आम्ही कुठेय असे विचारण्यासारखं आहे. बाप रे...! पुलेशु..... :) -दिलीप बिरुटे

डॅनी ओशन 12/09/2020 - 11:43
पुढील भाग येण्याची शक्यता आटत चालली आहे, त्यामुळे अचुमाच्या कथेचा गाशा इथचं गुंडाळला जात आहे. चुकूनमाकून कोणी उत्सुक असतील तर राग मानो नये ही विनंती. – डॅनी.

In reply to by डॅनी ओशन

पुढील भाग येण्याची शक्यता आटत चालली आहे, त्यामुळे अचुमाच्या कथेचा गाशा इथचं गुंडाळला जात आहे. चुकूनमाकून कोणी उत्सुक असतील तर राग मानो नये ही विनंती.
पहिला भाग भारीच झाला होता. या भागात तुम्ही डायरेक्ट करंट अफेअर्सवर उडी मारली . शिवाय तो धागा इतका विसविशीत आहे की त्यातनं काहीच निकाल लागणार नाही. तुमचा अभ्यास चांगला आहे आणि लेखनशैली ही मार्मिक आहे. पब्लिकला पात्र परिचयही बर्‍यापैकी झाला आहे. त्यामुळे ही सिरियल चालू ठेवा.
अचुम् आणि समुद्र (भाग १) मी प्रवासाला निघालो तेव्हापासून फक्त काही क्षण झालेले. या काही क्षणातच काही तास लोटल्याचा मला भास होत होता. स्मृतींचा सततचा कलरव मला अस्वस्थ करत होता. एका क्षणातच मी शेकडो स्मृतींच्या गप्पाचा साक्षी होत होतो. स्मृती आणि माझ्यासाठी ११८ प्रभूंनी खास एक जहाज दिले होते. अर्थातच मला आणि स्मृतींना जहाजाची गरज नाही. आणी हे जहाज सुद्धा एक स्मृतीच. मी स्वतःच सम्पूर्ण सागर असल्यामुळे मी (आणि स्मृती) ह्यावर कोणत्याही हालचाली शिवाय अतिशय वेगाने अंतर कापू शकतो. पण स्मृती सवयींच्या गुलाम आहेत. नावेमध्ये, तेही आपापल्या जागी बसल्या नसतील तर स्मृती अस्वस्थ होतात हे मला लगेच लक्षात आले. आणि अस्वस्थ स्मृतिंचा गोंधळ नेहमी पेक्षा कैक पटीने जास्त असे. मी एकशेअठरांनी सांगितलेला मंत्र पुन्हा बडबडला: “अचुमा तू तर पहिला पीडित, शक्ती तुजला दिधली असे, शक्तीसोबत येई तुजवर जबाबदारी ही मोठी असे. ज्ञानचक्षूच्या मनोर्याखाली दुग्धाचा समुद्र असे, तेथे सत्वर जाउनी अचुमा थांबवी समराचे फासे.” मला अजूनही काही अर्थ लागत नव्हता. कोणती शक्ती मज दिधली आहे ? पश्चिमेच्या किनार्यावर सर्वसाक्षी ज्ञानचक्षू आहे इतके तर मी जाणुन होतो. तिथे ज्ञानचक्षूशी लढण्यासाठी अनेक सैन्य कूच करत. ज्ञानचक्षूने सर्वज्ञानी असण्याचा दावा केल्यावर अनेक रथी महारथी खवळत. "असशील बुवा. चांगले आहे." असे म्हणणे काही मोजक्यांनाच जमे. ज्यांना हे जमे ते आपापल्या साधनेत व्यस्त राहात. यासोबत ज्ञानचक्षू सुद्धा सतत आपल्या सर्वसाक्षी डोळ्यांनी सर्व काही पाहत असे आणि त्याच्यावर ऊच्चारल्या गेलेल्या अज्ञात शापवाणीने मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाबमधे घडणार्या एक अन् एक गोष्टीवर करडी नजर ठेवे. हे न करणे त्याच्या अवाक्याबाहेरचे होते. त्याची भव्यता ही अतिषय जुन्या कातीव पांढर्याशुभ्र खडकावर जरी बनली असली, तरी वर्षानुवर्षे त्याने केवळ इतरांकडेच आपल्या प्रखर ऊजेडात पाहीले होते. आपले प्रतिबिंब त्याने कित्येक युगांपूर्वी एका किनार्यावरच्या महाकाय लाटेच्या भिंतीत पाहिले होते, तेव्हा आपल्या चमकत्या कायेवर तो भलताच खुश झाला होता. युगानयुगे तो केवळ इतरांची स्थित्यंतरे पाहात आला. स्वतः कडे नजर वळवणे त्याला कधीही जमणार नव्हतेच. त्यामुळे इतरांना त्याच्या ठिकाणी जो अजस्त्र काळवंडलेला मनोरा दिसायचा तो त्याला कधीही दिसणार नव्हता. कारण अशा लाटा काही रोज येत नसतात. त्यामुळे त्याच्याकडे पलिते घेऊन धावणार्यांबद्दल प्रत्येक वेळेस त्याला आश्चर्यच वाटे, कारण त्याच्या मनात अजूनही तो चमचमता शुभ्र मनोराच होता. असो.

मात्र ११८ च्या बुद्धिबळ पटात माझा काय भाग आहे याचा मला अंदाज आला आहे. नाविकांमधला सततचा कलह सोडवण्याचे काम माझ्या नाजूक (आणि अस्तित्वात नसलेल्या) मानेवर येउन पडले आहे. पुन्हा अचुम् ची कथा घडायला नको, हे अचुम् नाही तर कोण पाहणार ? मी माझे लांबलेले तास/दिवस याचा विचार करण्यात घालवत असे. यामधून स्मृतींच्या गडबडीपासून आराम मिळे. बराच विचार करुन मला न आवडणार्या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलो : मला स्मृतींचा कलरव ऐकावा लागेल. त्यासाठीच तर मला त्यांची सोबत दिली आहे ! नाविकांच्याच या स्मृती, नाविकांचा स्वभाव समजण्यासाठी मला कितीही पीडा झाली तरी या स्मृतींशी मी ओळख करुन घेतलीच पाहीजे ! हे जाणून मी माझे (नसलेले) डोळे बंद केले, आणि स्मृतींच्या गुंतागुंतीत स्वतःला झोकून दिले:

नंस न ओढताही आठवत काहीबाही

माहितगार ·
कोविडमुळे नाक-शिंकर-प्राणायाम करताना आठवतं काहीबाही.. 'शिंच्या येणारे, तंबाखू चुना आण 'आऽआऽऽआऽऽआक्षीऽऽऽऽऽ' गाय-छाप!

दडपे पोहे.....

माम्लेदारचा पन्खा ·

Gk 27/07/2020 - 17:28
पाच वर्षे लोक टरबूज पोहे खात होते आता शेजवान ट्रिपल पोहे मस्त लागत आहेत

mrcoolguynice 27/07/2020 - 18:17
जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, क्षणीक सुखासाठी अपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट, देह करी जे जे काही आत्मा नंतर होतो नष्ट, सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर . f

सुखीमाणूस 27/07/2020 - 20:18
चुर्चुरित कविता... मज्जा येते आहे सध्याचा डोम्बार्याचा खेळ बघायला... २ दिवसापुर्वीची मुलाखत तर करमणुकीचा कळस होती

यश राज 27/07/2020 - 21:45
सद्यस्थितीवर कविता मस्त जमलीये.
२ दिवसापुर्वीची मुलाखत तर करमणुकीचा कळस होती
खरंय.. पुढचे काही दिवस मनोरंजनाची हमखास गॅरंटी बाकी मुलाखतीत तो स्टीअरींग चा उल्लेख करणे आणि आज नेमके उपमुख्यमंत्र्यांनी खालील ट्वीट करणे, सगळेच भन्नाट. https://www.esakal.com/mumbai/dcm-ajit-pawar-wishes-cm-uddhav-thackeray-his-birthday-unique-way-326463

मन्या ऽ 29/07/2020 - 11:38
मस्त खुसखुशीत विडंबन! दुसऱ्या बंगल्याच्या वास्तुशांति चि स्वप्ने पाहताना मुख्यमंत्री व्हावे हळूच मागुन ध्यानी मनि नसताना नकळत मग चुना लावावे स्वतास मग जपताना अन मग डोळे उघडावे हे दिवास्वप्न पहाताना आयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे>>>>>>:-D :-D

Gk 27/07/2020 - 17:28
पाच वर्षे लोक टरबूज पोहे खात होते आता शेजवान ट्रिपल पोहे मस्त लागत आहेत

mrcoolguynice 27/07/2020 - 18:17
जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, क्षणीक सुखासाठी अपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट, देह करी जे जे काही आत्मा नंतर होतो नष्ट, सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर . f

सुखीमाणूस 27/07/2020 - 20:18
चुर्चुरित कविता... मज्जा येते आहे सध्याचा डोम्बार्याचा खेळ बघायला... २ दिवसापुर्वीची मुलाखत तर करमणुकीचा कळस होती

यश राज 27/07/2020 - 21:45
सद्यस्थितीवर कविता मस्त जमलीये.
२ दिवसापुर्वीची मुलाखत तर करमणुकीचा कळस होती
खरंय.. पुढचे काही दिवस मनोरंजनाची हमखास गॅरंटी बाकी मुलाखतीत तो स्टीअरींग चा उल्लेख करणे आणि आज नेमके उपमुख्यमंत्र्यांनी खालील ट्वीट करणे, सगळेच भन्नाट. https://www.esakal.com/mumbai/dcm-ajit-pawar-wishes-cm-uddhav-thackeray-his-birthday-unique-way-326463

मन्या ऽ 29/07/2020 - 11:38
मस्त खुसखुशीत विडंबन! दुसऱ्या बंगल्याच्या वास्तुशांति चि स्वप्ने पाहताना मुख्यमंत्री व्हावे हळूच मागुन ध्यानी मनि नसताना नकळत मग चुना लावावे स्वतास मग जपताना अन मग डोळे उघडावे हे दिवास्वप्न पहाताना आयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे>>>>>>:-D :-D
राहिलेल्या टोल्यांना मुलाखतीची फोडणी प्रसिद्धीसाठी आसुसलेले हावरे मन काही न चिंती आयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे राजकारणी या बाजारातून उमेदवारांची दाटी आणि म्हणे कुणि संपादक तो कुरकुरणाऱ्या खाटी रोज फसवावे रोज भुलवावे धरून आशा खोटी आले फिरूनी निलाजऱ्यापरि पुन्हा बनवण्यासाठी आयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे दुसऱ्या बंगल्याच्या वास्तुशांति चि स्वप्ने पाहताना मुख्यमंत्री व्हावे हळूच मागुन ध्यानी मनि नसताना नकळत मग चुना लावावे स्वतास मग जपताना अन मग डोळे उघडावे हे दिवास्वप्न पहाताना आयुष्य हे चुलीवरल्या फोडणीतले दडपे पोहे भूतकाळची तोडून नाती तमाशे केले ज्यांनी आता उभारती खोटे चि