मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अभिनव विचार संग्रह - (१)

निमिष सोनार ·

In reply to by खेडूत

आदूबाळ 01/10/2014 - 14:42
+४ असेच म्हणतो! कीबोर्डवर कॉफी सांडून कॅप्स लॉक बंद होणं ही किती वैतागवाणी गोष्ट आहे...

In reply to by आदूबाळ

अजया 01/10/2014 - 15:24
कीबोर्डवर सांडलेली काॅफी कुंथुन विचार करणार्यांनी प्यायली तर विचारजंत बरे होतात असं ऐकलंय.

In reply to by खेडूत

योगी९०० 01/10/2014 - 14:47
ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्यांना भाजपने मुळीच पदे देऊ नयेत! का म्हणून? पण टाईल लावताना सिमेंट कमी पडले तर फर्नीचर मोडून कुत्रा पिसाळण्याचा संभव असतो ना..मग हे का नाही?

In reply to by योगी९००

विटेकर 01/10/2014 - 15:55
ने मुळीच पदे देऊ नयेत!का म्हणून? पण पाषाण तलवात कमळे फुलली आणि शनवारवाड्ञावरिल सिंहाची कोल्हेकुई न्यूयॉर्कच्या वरातीत ब्यांड म्हनून वापरायला घेऊन गेलेले गणू न्हाव्याचे नागडे पोरं रांगत रांगत चंन्द्रावर पोचले. सुमन सुईण बाळांत झाली आणि आमच्या गाइचे रेडकु ओरडले " युरेका युरेका !!" आता काय बोंबलायचे म्हनून तात्यांनी तोंडावर आडवा हात घेतला आणि भागुबाईच्या तमाशातील नाच्या पाट्लाच्या बुलेटिवर बसून तालुक्याला गेला. मास्तरांनी शाळेतील पोरं तलावावर चरायला सोडली आणि सोनाराच्या सखुनं बाळ्या गुरवाचे पाप लपावायला आडात उडी घेतली.

In reply to by बबन ताम्बे

धन्या 01/10/2014 - 16:22
मोदींनी हाक दिली आहे की उदया गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबवायची म्हणून. बाळ्या गुरवाच्या बापानी तंबाखूचा बोकणा भरून ज्या कोप-यात पाचकन पिचकारी मारली, तो कोपरा धुवून काढायचा.

In reply to by धन्या

अजया 01/10/2014 - 16:55
गुरवाच्या बापानी तंबाखूचा बोकणा भरून ज्या कोप-यात पाचकन पिचकारी मारली, तो कोपरा धुवून काढल्याला असेल तर तिथे तोल सांभाळुन घसरण्याचा अानंद मिळेल.

In reply to by अजया

विटेकर 01/10/2014 - 17:12
गुरवाच्या बपाने कोपरा तर धुतला पण चिन्त्या सोनाराने पाटलाच्या नावाने चावडीत बोंब मारली, येश्या तराळाने वाड्यावर भाकरी खाल्ली आणि बिडीचा लांबलचक झुरका मारला ,त्याचे बटाट्याएव्ढे डोळे लालबुन्द झाले आनि नाकाच्या शेण्ड्यावर रक्ताचा ठिपका आला. अन मग येश्या जिवाच्या आकांताने खोकला . पारावरची मानसं खाली पड्ता पड्ता वाचली पर तोपर्यनत वरच्या कबुतरानं पचका केलाच. तालुक्याला गेलेल्या आबा मेस्त्रीनी गिरणीचा दगूड डोस्क्यावरुन खांद्यावर घेतला आणि तिथून वराड्ला, "येश्या बेन्या , मरत का न्हाईस? ही तराळं लै माजलीत , बुकलून काडाय पायजेत " मास्तरांनी धोतर्याच्या सोग्याने नाक फेंदारलं आणि पाटलाच्या बुलेटीचा आवाज आला. त्याबरुबर पारावर हालचाल झाली अन जगू कुंभारानं पटका बांधाय घेतला. गेल्या जत्रतल्या पिवळ्या फटाक कोलाटणीच्या आटवनीनं तेज्या छातीत एक जोर्दार कळ आली. औन्दा कौलापूरची रन्गी कोलाटीन येनार हेच्या समाधानात तेनं परश्याला हाट्कलं, चल वाईच च्या मारु , त्वांड लैच वंगाळ झालायं , बायलीच तराळ कस्ल खोकतया, पार मूड्च गेला. " पर्श्या पैलवानानं कानावरची इजलेली बिडी परत पेटवली अन् म्हनाला ," मायला पिवळा हत्ती पिवून लै दिस झालं , चल जरा वाण्याकडं, पन पैसं हायत नव्ह? बेनं इदुळा उदारीवर द्याच न्हाय "

In reply to by विटेकर

बबन ताम्बे 01/10/2014 - 17:51
श्री. विटेकर, तुमच्या लिखानाने पु.लं. च्या असामी असामी तील नानू सरंजामेच्या आत्मचरित्राची आठवण झाली..." पुर्वेकडे जांभळी पहाट फसफसली आणि माझ्या मनाचा पारवा नागवा झाला .." :-)

हायला धाग्याचं कश्मिर/बेळगांव जे काय समजायचं ते झालेलं हाये. लेखक महोदयांचा हा तर पहिला भाग आहे. लेखक बाकीचे भाग टाकु कि नको या संभ्रमावस्थेत.

In reply to by जेपी

विटेकर 01/10/2014 - 17:20
जेपी तुमच्याशी पूर्ण सहमत ! जागतिक मंदीचा साकल्याने विचार करताना मंदा आगलावेचे हरणासारखे डोळे बापटांच्या शेतात शिकार करताना सापडले याची अमेरिकन लोकांना काय कल्पना?

Your connection is not private.... Attackers might be trying to steal your information from www.yahoo.com (for example, passwords, messages, or credit cards). आता??? पु. ले. शु. भाग २ च्या प्रतिक्षेत....

In reply to by जेपी

भोपाळ, रांची, पाटणा, त्रिपुरा, मणिपूर, गडहिंग्लज, शिरुर, कराड (दक्षिण), शहादा सहीत संयुक्त विदर्भ व्हायलाच पाहिजे!!

भृशुंडी 02/10/2014 - 00:42
ज्या लेखाची चातकासारखी वाट पहात होतो, तो अखेर मिळाला. लेख आवडला हे वेगळं सांगायला नको. लिहित रहा.आम्हाला गरज आहे.

विटेकर 02/10/2014 - 12:04
वाण्याच्या गजाने ही दुक्कल येताना बघितली आणि अन आपल्या बायकुला पहिल्यांदा आत पाठ्वला. ही दुक्कल होतीच तशी कर्तृत्ववान ! परश्या पैलवानाचा बाप लै तालेवार गडी, ऐन जवानीत तेनं बायकोला माह्यारी पाटीवलं अन उभ्या तमाशाच्या फडातनं बाय आणली , मोजून शंभर रुपायचा खुर्दा केला पठ्ठ्याने ! तेज्या बा वर औन्ध सर्कारचा लै जीव, तालीम बांधून दिलीवती सरकारनं आपल्या पैश्याने ! पन औदसा आटिवली अन कशाचं काय घिऊन बसला राव. रगतपितीनं मेला म्हातारा गुदस्ता साली ! नादं वाईट. तसाच पोरगा परश्या बी लै गुनाचा...सातवीला पाच वेळा नापास झाल्यावं शाळेच्या सायबालं वड्यात धरुन मारला ... कुनी म्हतंय मास्तरानच सायबाचा काटा कहाड्ला...त्याला बिड्या पियाचा लै नाद. बाप हुता तवर दूध - दुभतं खायला मिळायचं आता हाडं उरली .. कुंबाराचा नाद तर लैच वंगाळ, तालुक्याच्या गावाला म्हातारीबरुबर बाजाराच्या दिशी मडकी इकायला बसालवता, तर गुजराच्या पोरीचा हात धरला. हवालदारानं तिथ्चं ठिवून दिली .. उगं म्हातारी हाता-पाया पडली म्हणून सोडला तरी .. नाय तरं आतच टाकीत हुते. अनं ही दुक्कल दुकानाकडे येताना बगितल्यावर गजाच्या कपाळवर आठ्या पडल्या. अस्वस्थ होऊन वाढत्या ढेरिवरचा भोकं पडलेला गन्जीफ्राक अजूनच खाली वडला आणि भो़कं मोट्टी केली.

In reply to by धन्या

अन्या दातार 02/10/2014 - 16:50
>>आमच्या धाग्याला मिळते ती दाद हो. कारण शेवटी तुमचा धागा म्हणजे कंपूने कंपूसाठी काढलेला असल्याने ढिल्या हाताने प्रतिदाद येतात ;)

In reply to by खेडूत

आदूबाळ 01/10/2014 - 14:42
+४ असेच म्हणतो! कीबोर्डवर कॉफी सांडून कॅप्स लॉक बंद होणं ही किती वैतागवाणी गोष्ट आहे...

In reply to by आदूबाळ

अजया 01/10/2014 - 15:24
कीबोर्डवर सांडलेली काॅफी कुंथुन विचार करणार्यांनी प्यायली तर विचारजंत बरे होतात असं ऐकलंय.

In reply to by खेडूत

योगी९०० 01/10/2014 - 14:47
ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्यांना भाजपने मुळीच पदे देऊ नयेत! का म्हणून? पण टाईल लावताना सिमेंट कमी पडले तर फर्नीचर मोडून कुत्रा पिसाळण्याचा संभव असतो ना..मग हे का नाही?

In reply to by योगी९००

विटेकर 01/10/2014 - 15:55
ने मुळीच पदे देऊ नयेत!का म्हणून? पण पाषाण तलवात कमळे फुलली आणि शनवारवाड्ञावरिल सिंहाची कोल्हेकुई न्यूयॉर्कच्या वरातीत ब्यांड म्हनून वापरायला घेऊन गेलेले गणू न्हाव्याचे नागडे पोरं रांगत रांगत चंन्द्रावर पोचले. सुमन सुईण बाळांत झाली आणि आमच्या गाइचे रेडकु ओरडले " युरेका युरेका !!" आता काय बोंबलायचे म्हनून तात्यांनी तोंडावर आडवा हात घेतला आणि भागुबाईच्या तमाशातील नाच्या पाट्लाच्या बुलेटिवर बसून तालुक्याला गेला. मास्तरांनी शाळेतील पोरं तलावावर चरायला सोडली आणि सोनाराच्या सखुनं बाळ्या गुरवाचे पाप लपावायला आडात उडी घेतली.

In reply to by बबन ताम्बे

धन्या 01/10/2014 - 16:22
मोदींनी हाक दिली आहे की उदया गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबवायची म्हणून. बाळ्या गुरवाच्या बापानी तंबाखूचा बोकणा भरून ज्या कोप-यात पाचकन पिचकारी मारली, तो कोपरा धुवून काढायचा.

In reply to by धन्या

अजया 01/10/2014 - 16:55
गुरवाच्या बापानी तंबाखूचा बोकणा भरून ज्या कोप-यात पाचकन पिचकारी मारली, तो कोपरा धुवून काढल्याला असेल तर तिथे तोल सांभाळुन घसरण्याचा अानंद मिळेल.

In reply to by अजया

विटेकर 01/10/2014 - 17:12
गुरवाच्या बपाने कोपरा तर धुतला पण चिन्त्या सोनाराने पाटलाच्या नावाने चावडीत बोंब मारली, येश्या तराळाने वाड्यावर भाकरी खाल्ली आणि बिडीचा लांबलचक झुरका मारला ,त्याचे बटाट्याएव्ढे डोळे लालबुन्द झाले आनि नाकाच्या शेण्ड्यावर रक्ताचा ठिपका आला. अन मग येश्या जिवाच्या आकांताने खोकला . पारावरची मानसं खाली पड्ता पड्ता वाचली पर तोपर्यनत वरच्या कबुतरानं पचका केलाच. तालुक्याला गेलेल्या आबा मेस्त्रीनी गिरणीचा दगूड डोस्क्यावरुन खांद्यावर घेतला आणि तिथून वराड्ला, "येश्या बेन्या , मरत का न्हाईस? ही तराळं लै माजलीत , बुकलून काडाय पायजेत " मास्तरांनी धोतर्याच्या सोग्याने नाक फेंदारलं आणि पाटलाच्या बुलेटीचा आवाज आला. त्याबरुबर पारावर हालचाल झाली अन जगू कुंभारानं पटका बांधाय घेतला. गेल्या जत्रतल्या पिवळ्या फटाक कोलाटणीच्या आटवनीनं तेज्या छातीत एक जोर्दार कळ आली. औन्दा कौलापूरची रन्गी कोलाटीन येनार हेच्या समाधानात तेनं परश्याला हाट्कलं, चल वाईच च्या मारु , त्वांड लैच वंगाळ झालायं , बायलीच तराळ कस्ल खोकतया, पार मूड्च गेला. " पर्श्या पैलवानानं कानावरची इजलेली बिडी परत पेटवली अन् म्हनाला ," मायला पिवळा हत्ती पिवून लै दिस झालं , चल जरा वाण्याकडं, पन पैसं हायत नव्ह? बेनं इदुळा उदारीवर द्याच न्हाय "

In reply to by विटेकर

बबन ताम्बे 01/10/2014 - 17:51
श्री. विटेकर, तुमच्या लिखानाने पु.लं. च्या असामी असामी तील नानू सरंजामेच्या आत्मचरित्राची आठवण झाली..." पुर्वेकडे जांभळी पहाट फसफसली आणि माझ्या मनाचा पारवा नागवा झाला .." :-)

हायला धाग्याचं कश्मिर/बेळगांव जे काय समजायचं ते झालेलं हाये. लेखक महोदयांचा हा तर पहिला भाग आहे. लेखक बाकीचे भाग टाकु कि नको या संभ्रमावस्थेत.

In reply to by जेपी

विटेकर 01/10/2014 - 17:20
जेपी तुमच्याशी पूर्ण सहमत ! जागतिक मंदीचा साकल्याने विचार करताना मंदा आगलावेचे हरणासारखे डोळे बापटांच्या शेतात शिकार करताना सापडले याची अमेरिकन लोकांना काय कल्पना?

Your connection is not private.... Attackers might be trying to steal your information from www.yahoo.com (for example, passwords, messages, or credit cards). आता??? पु. ले. शु. भाग २ च्या प्रतिक्षेत....

In reply to by जेपी

भोपाळ, रांची, पाटणा, त्रिपुरा, मणिपूर, गडहिंग्लज, शिरुर, कराड (दक्षिण), शहादा सहीत संयुक्त विदर्भ व्हायलाच पाहिजे!!

भृशुंडी 02/10/2014 - 00:42
ज्या लेखाची चातकासारखी वाट पहात होतो, तो अखेर मिळाला. लेख आवडला हे वेगळं सांगायला नको. लिहित रहा.आम्हाला गरज आहे.

विटेकर 02/10/2014 - 12:04
वाण्याच्या गजाने ही दुक्कल येताना बघितली आणि अन आपल्या बायकुला पहिल्यांदा आत पाठ्वला. ही दुक्कल होतीच तशी कर्तृत्ववान ! परश्या पैलवानाचा बाप लै तालेवार गडी, ऐन जवानीत तेनं बायकोला माह्यारी पाटीवलं अन उभ्या तमाशाच्या फडातनं बाय आणली , मोजून शंभर रुपायचा खुर्दा केला पठ्ठ्याने ! तेज्या बा वर औन्ध सर्कारचा लै जीव, तालीम बांधून दिलीवती सरकारनं आपल्या पैश्याने ! पन औदसा आटिवली अन कशाचं काय घिऊन बसला राव. रगतपितीनं मेला म्हातारा गुदस्ता साली ! नादं वाईट. तसाच पोरगा परश्या बी लै गुनाचा...सातवीला पाच वेळा नापास झाल्यावं शाळेच्या सायबालं वड्यात धरुन मारला ... कुनी म्हतंय मास्तरानच सायबाचा काटा कहाड्ला...त्याला बिड्या पियाचा लै नाद. बाप हुता तवर दूध - दुभतं खायला मिळायचं आता हाडं उरली .. कुंबाराचा नाद तर लैच वंगाळ, तालुक्याच्या गावाला म्हातारीबरुबर बाजाराच्या दिशी मडकी इकायला बसालवता, तर गुजराच्या पोरीचा हात धरला. हवालदारानं तिथ्चं ठिवून दिली .. उगं म्हातारी हाता-पाया पडली म्हणून सोडला तरी .. नाय तरं आतच टाकीत हुते. अनं ही दुक्कल दुकानाकडे येताना बगितल्यावर गजाच्या कपाळवर आठ्या पडल्या. अस्वस्थ होऊन वाढत्या ढेरिवरचा भोकं पडलेला गन्जीफ्राक अजूनच खाली वडला आणि भो़कं मोट्टी केली.

In reply to by धन्या

अन्या दातार 02/10/2014 - 16:50
>>आमच्या धाग्याला मिळते ती दाद हो. कारण शेवटी तुमचा धागा म्हणजे कंपूने कंपूसाठी काढलेला असल्याने ढिल्या हाताने प्रतिदाद येतात ;)
(१) एकवेळ एकरंगी "शत्रू/विरोधक/परके-माणसं" चालतील पण सतत रंग बदलणारे "मित्र/समर्थक/आपले-माणसं" धोकादायक! (२) एखादी व्यक्ती जेव्हा आजारी असते तेव्हा कोणत्याही औषधापेक्षासुद्धा सहानुभूतीचे दोन शब्द आणि लवकर बरे होण्यासाठीच्या शुभेच्छा या जास्त परिणामकारक ठरतात. (3) आई वडील सर्व ब्रम्ह!! आई श्रेष्ठ देवा पेक्षा!! वडील श्रेष्ठ गुरु पेक्षा!! आई वडिलांना देवत्व आणि गुरुत्व देतांना त्यांचे माणूसपण विसरू नका. त्याना माणूस म्हणून समजून घेणे सुद्धा जास्त महत्वाचे आहे, नाही का? (४) पत्नी/सून ही गृहलक्ष्मी असते. मान्य!

दीड शतकी धागे - एक अभ्यास

लॉरी टांगटूंगकर ·

पैसा 11/05/2014 - 11:51
उत्तम विश्लेषण! आता तू या माहितीचा उपयोग करून पुढचा लेख लिहिण्यासाठी सर्वात हिट्ट विषय कोणता निवडतोस हे पाहणे मनोरंजक ठरेल.

क्लिंटन 11/05/2014 - 11:58
हा हा हा. विश्लेषण खूपच आवडले. अजून येऊ द्या. (स्वगतः पोट धरधरून गडाबडा लो़ळत हसायची स्मायली कोणाकडे असेल तर जरूर द्यावी)

यशोधरा 11/05/2014 - 12:01
पण साला वाचता वाचता एक गोष्ट लक्षात आली की अनेक खरोखर उत्तमोत्तम शतकी धागे काढणारे आणि खेळीमेळीने चर्चा करणारे आणि कोपरखळ्या मारणारे मिपाकर गायब झालेले आहेत.
:) हो अशा काही मिपाकरांची उणीव/ त्यांचा मिपावरील कमी झालेला वावर जाणवतो.

In reply to by यशोधरा

क्लिंटन 11/05/2014 - 12:02
हो अशा काही मिपाकरांची उणीव/ त्यांचा मिपावरील कमी झालेला वावर जाणवतो.
विदा द्या ताई :) त्याशिवाय यावर विश्वास ठेवता येणार नाही.

फारच अभ्यास केलाय की तुम्ही या विषयावर ! अभिनंदन !! मी मुद्दाम विवादास्पद विषय (उदा मुंबई वि पुणे) घेऊन काडी टाकणार्‍या मंडळीची खेचण्यासाठी माझा प्रतिसाद लिहिला होता. :)

सही विश्लेषण आहे, मेहनत घेतलीय ... हा धागाही शतकावर गेला तर.. नव्हे जाईलच.. त्यासाठीही अभिनंदन :) यातून मात्र एक दिसून येते की आपल्या समाजात आजही त्याच त्या समस्या आणि संकटे वर्षानुवर्षे आहेत आणि चघळली जात आहेत. अगदी कथा कविता नाटक आणि सिनेमेही मग या समस्यांनाच घेऊन बनवली जातात आणि मग पुन्हा त्यांच्याच परीक्षणाचे धागे हिट जातात ..

पैसा 11/05/2014 - 13:24
शाकाहारी-मांसाहारी, साधे आस्तिक - इंटुक नास्तिक, मराठी - इंग्रजी असे काही अजरामर विषय राहिलेत. आणि मग "गुळांब्याच्या राहिलेल्या पाकाचे काय करावे," "या गरमीला काय करावे," "शेजार्‍याचा बोका माझ्या मोटारसायकलीचे कव्हर फाडतो, काय करू" असे काही ज्वलंत विषय राहिले की वो!

In reply to by पैसा

चिगो 13/05/2014 - 17:26
ताई,
"शेजार्‍याचा बोका माझ्या मोटारसायकलीचे कव्हर फाडतो, काय करू"
ह्या धाग्याची लिंक देता का जरा? काय जबराट आठवण काढलीय, व्वा! त्यातले ते रामदासकाकांचे प्रतिसाद म्हणजे जबराटच..

प्यारे१ 11/05/2014 - 13:25
हिट्ट धागे शोधल्यावर नि त्याचा अभ्यास केल्यावर धागा टाकण्याचं टाय्मिंग मात्र अम्मळ चुकलं असं खेदानं नमूद (खेद म्हटलं की नमूद करणं आलं) करावंसं वाटलं. २००४ ला एन डी ए नं इन्डिया शायनिंग करुन प्रखर उन्हाळ्यात मतदान घेऊन लोकांना मतदानासाठी बाहेर पडण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केलं .... तसं रविवारी सुट्टीच्या दिवशी धागा टंकून आपल्याच टीआरपी ला कात्री लागावी ह्यासारखं चुकीचं ते काय असणार???? बाकी उद्या सोमवा री धाग्याला उंच भरारी घेता यावी हीच सदीच्छा! च्यायला मंद्या, भारी विडंबन 'काढलं' आहेस रे! असंही काही होऊ शकतं ह्याचा विचारच नव्हता. (अपेक्षित प्रतिसादांच्या प्रतिक्षेत)

In reply to by पैसा

प्यारे१ 11/05/2014 - 14:44
अस्संय काय?????? निव्वळ ह्या कामासाठी पुढच्या साडेसात धाग्यांवर संपादकांना श्या घालण्यात येणार नाहीत. गॉड प्रॉमिस! ;)

In reply to by प्यारे१

धन्यवाद सर्वांना :) धागा झाल्याचं मीच आत्ता पाहिलं. बाहेर होतो दिवसभर. बाकी हे करत असताना क्लिंटनची निवडणुकीच्या पडघम धाग्यांसाठी डेटा कलेक्शन ते अ‍ॅनॅलिसीस प्रेडीक्क्षन किती मेहनत असेल याचा बराच अंदाज आला. पैसातै ते काही विषय प्रतिसादातून चर्चेसाठी खुले ठेवू. :ड

In reply to by लॉरी टांगटूंगकर

क्लिंटन 11/05/2014 - 22:48
बाकी हे करत असताना क्लिंटनची निवडणुकीच्या पडघम धाग्यांसाठी डेटा कलेक्शन ते अ‍ॅनॅलिसीस प्रेडीक्क्षन किती मेहनत असेल याचा बराच अंदाज आला.
या कामाला मी सुरवात केली होती मार्च २०१२ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी.मे २०१३ मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुका झाल्यानंतर या कामाला जोर आला.डिसेंबर २०१३ नंतर लेखमालेत म्हटल्याप्रमाणे पैजारबुवा,पैसाताई, सुहासदवन, राहुलजीव्ही आणि श्रीरंग जोशी यांनीही मदत केली. तेव्हा हे काम बरेच मोठे होते हे नक्कीच :)

भाते 11/05/2014 - 20:27
मिपावर धाग्यांचे इतके विष्लेषण करूनसुध्दा लेख लिहितात हे माहित नव्हते मला!

In reply to by विजुभाऊ

भौ आणि येसवायजी. पदार्पणात शतक/ दीड शतक मारणाऱ्या मिपाकरांवर वेगळी जिलबी टाकावी असे मनात होते. त्याचा अभ्यास संपल्यावर लवकरच जिलबी टाकेन.

पैसा 12/05/2014 - 11:25
मी पयला, +१ +२ +३ अशा प्रतिसादांच्या लैनी लावणार्‍यांना आणि सुपार्‍या घेऊन धागे शतकी करणार्‍यांना क्रेडिट कोण देणार? सुपारी न देताही पिलियन रायडरच्या धाग्यावर १०० हून जास्त अवांतर प्रतिसाद देणारे श्री श्री श्री ब्याटम्यान आणि आत्मशून्य या दोघांचा लकडी पुलावर झाईर सत्कार करावा अशी विनंती करते. त्यापैकी सुमारे १५० की १६० प्रतिसाद अप्रकाशित करावे लागले होते हा एक विक्रमच असावा! *yahoo*

In reply to by पैसा

मदनबाण 12/05/2014 - 11:27
त्यापैकी सुमारे १५० की १६० प्रतिसाद अप्रकाशित करावे लागले होते हा एक विक्रमच असावा! टाळ्या ! ;) मला वाटलं होत, मीच एकटा त्रास देतो. ;)

In reply to by पैसा

आत्मशून्य 12/05/2014 - 11:28
भरकटलेल्या धाग्यावर नेमके प्रतिसाद "अवांतर" ठरवु नयेत याची समज जो पर्यंत संबंधितामधे निर्माण होत नाही तो पर्यंत हे सत्कार हार तुरे वगैरे वगैरे वगैरे व्यर्थ आहे असे नम्रपणे सुचवु इच्छितो.

In reply to by पैसा

आत्मशून्य 12/05/2014 - 12:53
त्यामुळेच मुळातच "भरकटलेल्या" लिखाणावर/धाग्यावर/लेखकावर आलेले "नेमके" प्रतिसाद हे "अवांतरीत" ठरवले जाउ नयेत याची संबीधितांनी घेतलेली नोंद व कृती हेच खरे सर्वसामान्य मिपाकरांचे कवतुक आहे, सन्मान आहे. त्यातच आपले सौख्य सामावले आहे.

In reply to by आत्मशून्य

आदूबाळ 12/05/2014 - 19:06
ते अवांतर - सवांतर द्वैत कसं असतंय म्हैतेय का - काही लोक आधी वर्तुळं रंगवतात आणि त्यात बाण मारतात. काही लोक आधी बाण मारतात आणि त्याभोवती वर्तुळं काढतात. (उगाच टापा करतोय. संबंधितांनी ह घेणे)

आदूबाळ 12/05/2014 - 19:17
भन्नाट, मंद्या! भाग२ साठी सुचवण्या - आऊटलायर अ‍ॅनालिसीस - धागा पेटता ठेवण्यात लेखकाचे योगदान - प्रतिसादसंख्या आणि धागाकर्त्याचे वय यातले correlation :))

In reply to by बॅटमॅन

आदूबाळ 12/05/2014 - 19:29
डोंबलाचा स्टॅटिस्टिशियन. पोटापुरतं येतं. "या विषयातलं आपल्याला कळलं असतं तर बरं झालं असतं" अशी एक यादी आहे त्यात स्टॅट्स आणि गणित अग्रभागी आहे...

In reply to by आदूबाळ

खिक! खतरनाक विषय आहेत, धागा पेटता ठेवण्यात लेखकाचे योगदान असतेच पण किती तेल ओतावे, इन्शॉर्ट कोणत्या आयडी ला उचकवावे हा पण,एक अभ्यासाचा विषय आहे. अभ्यास पूर्ण झालेला आहे. ज्याला कोणाला शतकी धागा काढायचा आहे त्याने व्यनि केल्यास योग्य त्या आय्डीला उचकवून देण्याची जवाब्दारी स्वीकारण्यात येइल. ( हे सही म्हणून ठेवायला बरं वाटतय) प्रतिसादसंख्या आणि धागाकर्त्याचे वय यातले correlationसाठी फार अ‍ॅझम्प्शन्स लागतील. वयं बोंबलायला कळणार कशी?

In reply to by लॉरी टांगटूंगकर

आदूबाळ 13/05/2014 - 17:42
वयं बोंबलायला कळणार कशी?
हे खरंय. परवाच कोणीतरी ब्याट्याला पस्तिशीपुढचा वगैरे समजलं होतं! तरी (खर्‍या) नावावरून वयाचा अंदाज बर्‍यापैकी लावता येतो. उदा. "सचिन" या नावाचा प्रादुर्भाव तेंडुलकरकुलोत्पन्नाच्या करियरने बाळसं धरल्यावर आला. हे empirical असल्याने अचूक नाही. उदा. माझ्या वर्गात एक "यशोदा" नामक मुलगी होती!

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन 13/05/2014 - 17:48
परवाच कोणीतरी ब्याट्याला पस्तिशीपुढचा वगैरे समजलं होतं!
हा ना राव. चक्क चक्क पस्तिशीतला म्ह. लैच *wacko*

पैसा 11/05/2014 - 11:51
उत्तम विश्लेषण! आता तू या माहितीचा उपयोग करून पुढचा लेख लिहिण्यासाठी सर्वात हिट्ट विषय कोणता निवडतोस हे पाहणे मनोरंजक ठरेल.

क्लिंटन 11/05/2014 - 11:58
हा हा हा. विश्लेषण खूपच आवडले. अजून येऊ द्या. (स्वगतः पोट धरधरून गडाबडा लो़ळत हसायची स्मायली कोणाकडे असेल तर जरूर द्यावी)

यशोधरा 11/05/2014 - 12:01
पण साला वाचता वाचता एक गोष्ट लक्षात आली की अनेक खरोखर उत्तमोत्तम शतकी धागे काढणारे आणि खेळीमेळीने चर्चा करणारे आणि कोपरखळ्या मारणारे मिपाकर गायब झालेले आहेत.
:) हो अशा काही मिपाकरांची उणीव/ त्यांचा मिपावरील कमी झालेला वावर जाणवतो.

In reply to by यशोधरा

क्लिंटन 11/05/2014 - 12:02
हो अशा काही मिपाकरांची उणीव/ त्यांचा मिपावरील कमी झालेला वावर जाणवतो.
विदा द्या ताई :) त्याशिवाय यावर विश्वास ठेवता येणार नाही.

फारच अभ्यास केलाय की तुम्ही या विषयावर ! अभिनंदन !! मी मुद्दाम विवादास्पद विषय (उदा मुंबई वि पुणे) घेऊन काडी टाकणार्‍या मंडळीची खेचण्यासाठी माझा प्रतिसाद लिहिला होता. :)

सही विश्लेषण आहे, मेहनत घेतलीय ... हा धागाही शतकावर गेला तर.. नव्हे जाईलच.. त्यासाठीही अभिनंदन :) यातून मात्र एक दिसून येते की आपल्या समाजात आजही त्याच त्या समस्या आणि संकटे वर्षानुवर्षे आहेत आणि चघळली जात आहेत. अगदी कथा कविता नाटक आणि सिनेमेही मग या समस्यांनाच घेऊन बनवली जातात आणि मग पुन्हा त्यांच्याच परीक्षणाचे धागे हिट जातात ..

पैसा 11/05/2014 - 13:24
शाकाहारी-मांसाहारी, साधे आस्तिक - इंटुक नास्तिक, मराठी - इंग्रजी असे काही अजरामर विषय राहिलेत. आणि मग "गुळांब्याच्या राहिलेल्या पाकाचे काय करावे," "या गरमीला काय करावे," "शेजार्‍याचा बोका माझ्या मोटारसायकलीचे कव्हर फाडतो, काय करू" असे काही ज्वलंत विषय राहिले की वो!

In reply to by पैसा

चिगो 13/05/2014 - 17:26
ताई,
"शेजार्‍याचा बोका माझ्या मोटारसायकलीचे कव्हर फाडतो, काय करू"
ह्या धाग्याची लिंक देता का जरा? काय जबराट आठवण काढलीय, व्वा! त्यातले ते रामदासकाकांचे प्रतिसाद म्हणजे जबराटच..

प्यारे१ 11/05/2014 - 13:25
हिट्ट धागे शोधल्यावर नि त्याचा अभ्यास केल्यावर धागा टाकण्याचं टाय्मिंग मात्र अम्मळ चुकलं असं खेदानं नमूद (खेद म्हटलं की नमूद करणं आलं) करावंसं वाटलं. २००४ ला एन डी ए नं इन्डिया शायनिंग करुन प्रखर उन्हाळ्यात मतदान घेऊन लोकांना मतदानासाठी बाहेर पडण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केलं .... तसं रविवारी सुट्टीच्या दिवशी धागा टंकून आपल्याच टीआरपी ला कात्री लागावी ह्यासारखं चुकीचं ते काय असणार???? बाकी उद्या सोमवा री धाग्याला उंच भरारी घेता यावी हीच सदीच्छा! च्यायला मंद्या, भारी विडंबन 'काढलं' आहेस रे! असंही काही होऊ शकतं ह्याचा विचारच नव्हता. (अपेक्षित प्रतिसादांच्या प्रतिक्षेत)

In reply to by पैसा

प्यारे१ 11/05/2014 - 14:44
अस्संय काय?????? निव्वळ ह्या कामासाठी पुढच्या साडेसात धाग्यांवर संपादकांना श्या घालण्यात येणार नाहीत. गॉड प्रॉमिस! ;)

In reply to by प्यारे१

धन्यवाद सर्वांना :) धागा झाल्याचं मीच आत्ता पाहिलं. बाहेर होतो दिवसभर. बाकी हे करत असताना क्लिंटनची निवडणुकीच्या पडघम धाग्यांसाठी डेटा कलेक्शन ते अ‍ॅनॅलिसीस प्रेडीक्क्षन किती मेहनत असेल याचा बराच अंदाज आला. पैसातै ते काही विषय प्रतिसादातून चर्चेसाठी खुले ठेवू. :ड

In reply to by लॉरी टांगटूंगकर

क्लिंटन 11/05/2014 - 22:48
बाकी हे करत असताना क्लिंटनची निवडणुकीच्या पडघम धाग्यांसाठी डेटा कलेक्शन ते अ‍ॅनॅलिसीस प्रेडीक्क्षन किती मेहनत असेल याचा बराच अंदाज आला.
या कामाला मी सुरवात केली होती मार्च २०१२ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी.मे २०१३ मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुका झाल्यानंतर या कामाला जोर आला.डिसेंबर २०१३ नंतर लेखमालेत म्हटल्याप्रमाणे पैजारबुवा,पैसाताई, सुहासदवन, राहुलजीव्ही आणि श्रीरंग जोशी यांनीही मदत केली. तेव्हा हे काम बरेच मोठे होते हे नक्कीच :)

भाते 11/05/2014 - 20:27
मिपावर धाग्यांचे इतके विष्लेषण करूनसुध्दा लेख लिहितात हे माहित नव्हते मला!

In reply to by विजुभाऊ

भौ आणि येसवायजी. पदार्पणात शतक/ दीड शतक मारणाऱ्या मिपाकरांवर वेगळी जिलबी टाकावी असे मनात होते. त्याचा अभ्यास संपल्यावर लवकरच जिलबी टाकेन.

पैसा 12/05/2014 - 11:25
मी पयला, +१ +२ +३ अशा प्रतिसादांच्या लैनी लावणार्‍यांना आणि सुपार्‍या घेऊन धागे शतकी करणार्‍यांना क्रेडिट कोण देणार? सुपारी न देताही पिलियन रायडरच्या धाग्यावर १०० हून जास्त अवांतर प्रतिसाद देणारे श्री श्री श्री ब्याटम्यान आणि आत्मशून्य या दोघांचा लकडी पुलावर झाईर सत्कार करावा अशी विनंती करते. त्यापैकी सुमारे १५० की १६० प्रतिसाद अप्रकाशित करावे लागले होते हा एक विक्रमच असावा! *yahoo*

In reply to by पैसा

मदनबाण 12/05/2014 - 11:27
त्यापैकी सुमारे १५० की १६० प्रतिसाद अप्रकाशित करावे लागले होते हा एक विक्रमच असावा! टाळ्या ! ;) मला वाटलं होत, मीच एकटा त्रास देतो. ;)

In reply to by पैसा

आत्मशून्य 12/05/2014 - 11:28
भरकटलेल्या धाग्यावर नेमके प्रतिसाद "अवांतर" ठरवु नयेत याची समज जो पर्यंत संबंधितामधे निर्माण होत नाही तो पर्यंत हे सत्कार हार तुरे वगैरे वगैरे वगैरे व्यर्थ आहे असे नम्रपणे सुचवु इच्छितो.

In reply to by पैसा

आत्मशून्य 12/05/2014 - 12:53
त्यामुळेच मुळातच "भरकटलेल्या" लिखाणावर/धाग्यावर/लेखकावर आलेले "नेमके" प्रतिसाद हे "अवांतरीत" ठरवले जाउ नयेत याची संबीधितांनी घेतलेली नोंद व कृती हेच खरे सर्वसामान्य मिपाकरांचे कवतुक आहे, सन्मान आहे. त्यातच आपले सौख्य सामावले आहे.

In reply to by आत्मशून्य

आदूबाळ 12/05/2014 - 19:06
ते अवांतर - सवांतर द्वैत कसं असतंय म्हैतेय का - काही लोक आधी वर्तुळं रंगवतात आणि त्यात बाण मारतात. काही लोक आधी बाण मारतात आणि त्याभोवती वर्तुळं काढतात. (उगाच टापा करतोय. संबंधितांनी ह घेणे)

आदूबाळ 12/05/2014 - 19:17
भन्नाट, मंद्या! भाग२ साठी सुचवण्या - आऊटलायर अ‍ॅनालिसीस - धागा पेटता ठेवण्यात लेखकाचे योगदान - प्रतिसादसंख्या आणि धागाकर्त्याचे वय यातले correlation :))

In reply to by बॅटमॅन

आदूबाळ 12/05/2014 - 19:29
डोंबलाचा स्टॅटिस्टिशियन. पोटापुरतं येतं. "या विषयातलं आपल्याला कळलं असतं तर बरं झालं असतं" अशी एक यादी आहे त्यात स्टॅट्स आणि गणित अग्रभागी आहे...

In reply to by आदूबाळ

खिक! खतरनाक विषय आहेत, धागा पेटता ठेवण्यात लेखकाचे योगदान असतेच पण किती तेल ओतावे, इन्शॉर्ट कोणत्या आयडी ला उचकवावे हा पण,एक अभ्यासाचा विषय आहे. अभ्यास पूर्ण झालेला आहे. ज्याला कोणाला शतकी धागा काढायचा आहे त्याने व्यनि केल्यास योग्य त्या आय्डीला उचकवून देण्याची जवाब्दारी स्वीकारण्यात येइल. ( हे सही म्हणून ठेवायला बरं वाटतय) प्रतिसादसंख्या आणि धागाकर्त्याचे वय यातले correlationसाठी फार अ‍ॅझम्प्शन्स लागतील. वयं बोंबलायला कळणार कशी?

In reply to by लॉरी टांगटूंगकर

आदूबाळ 13/05/2014 - 17:42
वयं बोंबलायला कळणार कशी?
हे खरंय. परवाच कोणीतरी ब्याट्याला पस्तिशीपुढचा वगैरे समजलं होतं! तरी (खर्‍या) नावावरून वयाचा अंदाज बर्‍यापैकी लावता येतो. उदा. "सचिन" या नावाचा प्रादुर्भाव तेंडुलकरकुलोत्पन्नाच्या करियरने बाळसं धरल्यावर आला. हे empirical असल्याने अचूक नाही. उदा. माझ्या वर्गात एक "यशोदा" नामक मुलगी होती!

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन 13/05/2014 - 17:48
परवाच कोणीतरी ब्याट्याला पस्तिशीपुढचा वगैरे समजलं होतं!
हा ना राव. चक्क चक्क पस्तिशीतला म्ह. लैच *wacko*
प्रेरणा: ते काय सांगायलाच पाहिजे का!

पिठ पाडण्या साठी कोणी जातं वापरु नये......

ज्ञानोबाचे पैजार ·

यसवायजी 20/04/2014 - 12:20
हा हा हा.. काव्यरसात वाङ्मयशेती राहिली की हो. कवितेत गन्नम स्टाईल 'गॉन व्हायरल' होण्याची पात्रता आहे.

प्यारे१ 20/04/2014 - 15:51
__/\__ आता डब्बल मस्तानी (काशीबाईंसह बाजीरावांना = म्हणजे दोघांनाही मस्तानी नावाचे पेय. इतर अपेक्षा करु नयेत. धन्यवाद!) ;) संदर्भ: तुमालाबी म्हायत्ये नि आमालाबी! ;)

यसवायजी 20/04/2014 - 12:20
हा हा हा.. काव्यरसात वाङ्मयशेती राहिली की हो. कवितेत गन्नम स्टाईल 'गॉन व्हायरल' होण्याची पात्रता आहे.

प्यारे१ 20/04/2014 - 15:51
__/\__ आता डब्बल मस्तानी (काशीबाईंसह बाजीरावांना = म्हणजे दोघांनाही मस्तानी नावाचे पेय. इतर अपेक्षा करु नयेत. धन्यवाद!) ;) संदर्भ: तुमालाबी म्हायत्ये नि आमालाबी! ;)
प्रेरणा... सांगायलाच पाहिजे का? पिठ पाडण्या साठी कोणी जातं वापरु नये...... (आजकाल त्या साठी पिठाच्या गिरण्या असतात तिकडे जावे. जात्यावर पिठ काढण्याची परंपरा आता जूनी झाली आहे म्हणून.) (पूर्वी जात्यावर पिठ काढताना बायका ओव्या म्हणायच्या, देवाचे नाव घ्यायच्या. आजकाल पिठाच्या गिरणीत जोरजोरात "गन्नम स्टाईल" लावलेले असते. त्याच तालावर गिरणीवाला धान्य दळत असतो. तोच संस्कार कदाचीत त्या पिठावर होत असेल. पण तरी सुध्दा, उगाच संस्कार वगेरे करण्यासाठी म्हणून, बळेच स्वतःचे कंबरडे मोडून घेउ नये....

< मराठी संस्थळं: एक डोकेदुखी ? >

प्यारे१ ·

जेपी 01/04/2014 - 15:07
मराठी संस्थळ . ऐक डोकेदुखी ? खरच आहे . पण संस्थळ पैक्षा एखादा सदस्य डोकेदुखी ठरतो . वरुन तो सदस्यच सांगतो माझ्याकडे लक्ष देत जाऊ नका .

In reply to by बॅटमॅन

सूड 01/04/2014 - 16:16
सहमत !! आध्यात्माचा सखोल असलेल्या व्यक्तीने आपली ऊर्जा वायफळ काथ्याकूटात दवडलेली बघून अंमळ हळहळ झाली. कसं होणार आता !!

In reply to by सूड

>>>आध्यात्माचा सखोल असलेल्या व्यक्तीने....>>> आँ...काय सखोल? अवांतरः गुढी पाडवा आणि नीट बोल गाढवा... असं का म्हणत असावेत? *unknw* *DONT_KNOW* *UNKNOWN* :HZ: :hz: *give_rose* @}->-- @}-:-- @>}--,-`--- (F) (f) @}->--

In reply to by पैसा

किसन शिंदे 01/04/2014 - 17:18
ज्या गोष्टींपासुन डोकेदुखी होईल अशा गोष्टींच्या नादी लागायची सवय सोडणार नाहीत आवले !!!!
हौ ना पैताय. निग्रह करून करून मोडतात प्यारेकाका. :-)

जोशी 'ले' 01/04/2014 - 17:14
सद्यस्थितीत मराठी संस्थळं हे 80% चांगले म्हणता येईल व 20% त्रासदायक म्हणता येईल. चांगल्या आणि वाईट या दोन्हीसाठीची कारणे तुम्ही आधीच वर दिलेली आहेत. कंपुमधुन बाहेर पडणं म्हणजे तिथल्या लोकांवर/कंपुंवर निषेध व्यक्त करणं हा एक नविन प्रकार सध्या फार वाढीस लागला आहे. काही मोजके कंपु वगळता मी ही बरेचश्या कंपुंमधून बाहेर पडलोय. :-)

In reply to by रेवती

प्यारे१ 01/04/2014 - 20:14
साडेसात मिन्टात केलंय विडंबन. आहात कुठं? व्हेअर यु आर? बोअर झालेलं. डोक्याला खुराक हवा होता. मिपा उघडून बघितलं तर प्रा. डॉंं. चा लेख आत. म्हटलं त्याचाच कच्चा माल करावा. चविष्ट नाहीये फार पण पोट भरल्याशी कारण! (वेळेला केळी खाणारा) प्यारोजीराव एकलोकेकर

जेपी 01/04/2014 - 15:07
मराठी संस्थळ . ऐक डोकेदुखी ? खरच आहे . पण संस्थळ पैक्षा एखादा सदस्य डोकेदुखी ठरतो . वरुन तो सदस्यच सांगतो माझ्याकडे लक्ष देत जाऊ नका .

In reply to by बॅटमॅन

सूड 01/04/2014 - 16:16
सहमत !! आध्यात्माचा सखोल असलेल्या व्यक्तीने आपली ऊर्जा वायफळ काथ्याकूटात दवडलेली बघून अंमळ हळहळ झाली. कसं होणार आता !!

In reply to by सूड

>>>आध्यात्माचा सखोल असलेल्या व्यक्तीने....>>> आँ...काय सखोल? अवांतरः गुढी पाडवा आणि नीट बोल गाढवा... असं का म्हणत असावेत? *unknw* *DONT_KNOW* *UNKNOWN* :HZ: :hz: *give_rose* @}->-- @}-:-- @>}--,-`--- (F) (f) @}->--

In reply to by पैसा

किसन शिंदे 01/04/2014 - 17:18
ज्या गोष्टींपासुन डोकेदुखी होईल अशा गोष्टींच्या नादी लागायची सवय सोडणार नाहीत आवले !!!!
हौ ना पैताय. निग्रह करून करून मोडतात प्यारेकाका. :-)

जोशी 'ले' 01/04/2014 - 17:14
सद्यस्थितीत मराठी संस्थळं हे 80% चांगले म्हणता येईल व 20% त्रासदायक म्हणता येईल. चांगल्या आणि वाईट या दोन्हीसाठीची कारणे तुम्ही आधीच वर दिलेली आहेत. कंपुमधुन बाहेर पडणं म्हणजे तिथल्या लोकांवर/कंपुंवर निषेध व्यक्त करणं हा एक नविन प्रकार सध्या फार वाढीस लागला आहे. काही मोजके कंपु वगळता मी ही बरेचश्या कंपुंमधून बाहेर पडलोय. :-)

In reply to by रेवती

प्यारे१ 01/04/2014 - 20:14
साडेसात मिन्टात केलंय विडंबन. आहात कुठं? व्हेअर यु आर? बोअर झालेलं. डोक्याला खुराक हवा होता. मिपा उघडून बघितलं तर प्रा. डॉंं. चा लेख आत. म्हटलं त्याचाच कच्चा माल करावा. चविष्ट नाहीये फार पण पोट भरल्याशी कारण! (वेळेला केळी खाणारा) प्यारोजीराव एकलोकेकर
राम राम मंडळी. मंडळी सर्वप्रथम '१ एप्रिल'च्या आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा. मंडळी, आपण माहिती तंत्रज्ञानाचं नेहमी कौतुक करत आलो आहोत. वगैरे वगैरे....... मंडळी, ऑर्कुट,फेसबूक, विविध मराठी संकेतस्थळे, चॅट, वाट्सअ‍ॅप आणि इतर सर्व सेवादात्यांनी संवादाच्या निमित्ताने प्रत्येक अ‍ॅप्लीकेशनने एकापेक्षा एक पाऊल पुढे टाकत आपल्या रोजच्या जीवनावर प्रभाव पाडला आहे. मग ते राजकारण,समाजकारण आणि मग ते कोणतंही क्षेत्र असू द्या तिथे तिथे संवादाच्या माध्यमाने अनेकांना जखडून टाकलं आहे. मराठी संस्थळं हे आंतरजालावरचं लोकप्रिय साधन.

वसुधैव कुटुंबकम

आयुर्हित ·
सध्या टीव्ही वर सुरु असलेली झी एंटरटेनमेंट इंटरप्राईस ची ही जाहिरात आहे ||वसुधैव कुटुंबकम|| The world is my family

तारे तोडण्याची स्पर्धा

प्रसाद गोडबोले ·

चाऊमेन खाणे हे वाढत्या रेप्स मागील कारण आहे - खाप पंचायत ( आत्तापर्यंत तोडलेला सर्वात मोठ्ठा तारा ...माझ्या मते ! )

In reply to by प्रसाद गोडबोले

आशु जोग 09/04/2013 - 22:45
लोकहो खाप पंचायत बद्दल आपल्याला काय माहिती आहे ? मेडीया जे दाखवते तेच सत्य मानायला लागलात तर अवघड आहे. पुढचा मागचा संदर्भ सोडून वक्तव्ये प्रसिद्ध करणे हा मेडीयाचा धंदा आहे पण त्यांनी फेकेलेले हाडूक खरे मानून चघळले तर पंचाईत(पंचायत नव्हे) होइल

तर्री 09/04/2013 - 18:28
इंडिया इज इंदिरा हे आसाम चे भूतपूर्व मुख्यमंत्री बारुवा यांचे विधान म्हणजे कोंग्रेस मधील लांगूलचालनाची कमाल.

२००५ साली राष्ट्रवादीचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री शरद पवार म्हणाले होते की, गोडबोले समितीच्या अहवालामुळेच महाराष्ट्र खड्ड्यात गेला. काही वर्षांपूर्वी उर्जा विषयाशी संबंधीत कुठल्यातरी समस्येबद्दल राज्य सरकार ने निवॄत्त केंद्रीय सचिव माधव गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. राज्याची भविष्यातील उर्जा गरज हा त्या समितीला दिलेला विषय नव्हता. अहवालात संदर्भ म्हणून भविष्यातली वीजेची गरज म्हणून ढोबळ आकडेवारी डकवण्यात आली होती. शरद पवारांचे म्हणणे होते की त्या आकडेवारीच्या आधाराने राज्य सरकारने उर्जा धोरण आखले व ते फसले. राज्यभरात जोरदार भारनियमन सुरू झाले. उर्जा मंत्रालय अर्थातच राष्ट्रवादीकडे होते. दुसर्‍या दिवशीच्या बहुतांश अग्रलेखांत पवारांवर बरेच सरशंधान झाले होते की एकदाचे मान्य तर केले की महाराष्ट्र खड्ड्यात गेलाय मग तो कसा का गेला असेना? प्रशासकीय अनुभवाच्या बाबतीत राज्याचे सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवारच म्हणत असतील तर राज्य खड्ड्यात गेले असण्याविषयी दुमत असण्याचे कारण नाही.

In reply to by तर्री

विजुभाऊ 10/04/2013 - 20:45
સૌના સાથ સૌના વિકાસ = सर्वांची साथ सर्वांचा विकास सौ = सर्व ( मूळ शब्द सहु = सगळे )

श्रीगुरुजी 09/04/2013 - 19:45
>>> एकुणच राजकीय लोकांची ही तारे तोडण्याची स्पर्धा फार जुनी आहे असे नुकतेच एकाने कळवले ...." ब्रेड्बटर परवडत नाही तर केक खावा " असे कोणतरी फ्रान्सची राणी भुकेल्या गरीब जनतेला म्हणाली होती म्हणे . त्या फ्रान्सच्या राणीचे नाव मेरी अ‍ॅन्टोनेट असे होते. पण तिची आणि आपल्या पुढार्‍यांची तुलना अप्रस्तुत आहे. ती असे काही म्हणाली होती याचा कोणताही पुरावा नाही. ही एक अफवा होती. आणि मुख्य म्हणजे ती जेव्हा असे म्हणाली असे सांगतात तेव्हा तिचे वय १४ वर्षे होते, म्हणजेच त्या वयात तिला फारशी समज नव्हती व आपण काय बोलत आहोत हे तिला समजले नव्हते. रविवारी ज्यांनी दुष्काळग्रस्तांबाबत किळसवाणे उद्गार काढले त्याचा स्पष्ट पुरावा आहे व त्यांचे वय फ्रान्सच्या राणीच्या जवळपास चौपट आहे व त्यांनी पूर्ण समजूनउमजून हे तारे तोडले आहेत.

In reply to by कापूसकोन्ड्या

काटजु सध्या आघाडीवर आहेत काय तर म्हणे संजयदत्तने गांधीगिरीचा प्रचार केलाय , खुप भोगलय म्हणुन त्याची शिक्षा माफ करा !!

In reply to by प्रसाद गोडबोले

पाचवीपर्यंत उर्दूचे शिक्षण सक्तीचे करा उर्दू ही प्रेम आणि शांतीचा संदेश देणारी भाषा असल्याचे सांगत काटजू म्हणाले, की उर्दू ही सर्वसामान्यांची भाषा आहे. मला वाटते, की इंग्रजी, हिंदी आणि उर्दू ही प्रत्येक शाळेत सक्तीची केली पाहिजे. गुगलही उर्दूतून सुरू झाले पाहिजे. या भाषेचा वापर मोबाईलवरही टायपिंगसाठी करण्यात आला पाहिजे ६ बॉल ६ सिक्सर !! =))

इरसाल 09/04/2013 - 20:05
गिरीजा यांना उल्लेखुन नाही याची नोंद घ्यावी. "श्रीगुरुजी हे नेहमीच पुरावे देवुन लोकांना तोंडावर पाडत असतात."

विकास 09/04/2013 - 20:13
मस्त धागा.
दिग्गीराजांची विधाने येथे देवु नयेत ...स्पर्धा २ नंबर साठी चालु आहे.
हे "तारे तोडणारे विधान" नाही त्यामुळे त्या अर्थाने नाही, पण +१ ! :-) प्रत्यक्ष तारे तोडण्यासंदर्भात नाही कारण यातील कोणत्याच व्यक्ती तितक्या "लहान" नाहीत/नव्हत्या. पण विखारी टिका करण्याच्या उद्देशाने बोलताना कधी कधी कसे जरा जास्तच बोलले जाते याची काही उदाहरणे आणि काही तारे, पण यातील कुठलेही विधान आणि व्यक्ती वरील स्पर्धेत येऊ शकेल असे वाटत नाही, त्यामुळे निव्वळ अवांतर समजावेत: (आठवणीतून सांगत आहे, दुवा नाही. चूकीचे काही असल्यास अवश्य सांगावेत)
  1. यशवंतराव चव्हाण (का शंकरराव?) आणिबाणीच्या काळात पुलंना "विदुषक" म्हणाले होते.
  2. मला वाटते विधानसभेत "सत्ताधारी - विरोधी" अशी बाचाबाची चालू असताना - एकदा शरद पवार मृणाल गोरेंना पुतना मावशी म्हणाले तर मृणाल गोरे पवारांना "कंस मामा" म्हणाल्या
  3. बाळासाहेब एकदा मृणाल गोरेंवर टिका करताना त्यांना "घॄणाल गोरे" म्हणाले होते, शरद पवारांना कांद्याचे पोते - अजून भरपूर सांगता येईल.
  4. अत्र्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री कन्नमवारांवर टिकेचा भडीमार करताना - कन्नमवार की कंडमवार? असे म्हणले होते.
  5. राजीव गांधींच्या "हमे उन्हे उनकी नानी याद दिलाएंगे" विधानाने पब्लीक हसले होते (अर्थात तो त्यांनी विनोद केला नव्हता ही गोष्ट वेगळी!)
  6. मधू दंडवत्यांसारखी सन्मान्य आणि अजातशत्रू असलेली व्यक्ती एकदा म्हणाली: "हिंदूंपेक्षा मुसलमान हे जास्त भारताशी इमान राखून आहेत. कारण, मेल्यावरही ते मातीत रहातात!" (मला वाटते त्यानंतरच्या लोकसभेच्या निवडणूकीत ते त्यांचा बालेकिल्ला हरले!)
  7. इंदीरा गांधी एकदा वृत्तपत्रात येणार्‍या टिकेसंदर्भात म्हणाल्या होत्या की त्यांना काय किंमत देयची, ती उद्याची रद्दीच आहे. (त्यांच्या हत्येनंतर, त्या बातम्या देणारी वर्तमानपत्रे रद्दीत टाकताना, या वाक्याची खूप आठवण झाली होती).

In reply to by विकास

सेनाप्रमुख शरद पवारांना मैद्याचे पोते म्हणाले होते कांद्याचे नव्हे. त्यावर उत्तर म्हणून शरद पवार सेनाप्रमुखांना 'मैद्याचेच पोते पण रिकामे' असे म्हणाले होते :-). यावरून खालिल चर्चा आठवली :-) राजकीय पुढाऱ्यांची गाजलेली (विनोदी) विधाने

"बडे बडे शहरोंमें ऐसे छोटे छोटे हादसे होते रहते है!" - आराराबा पाटील "आधी केला ताश्कंद, नंतर केला सिमला; आता बोंबला!!!" - बाळासाहेब ठाकरे :)

युवराज म्हणतात. राजकारण तुमच्या शर्ट मध्ये आहे आणि पॅन्ट मध्ये पण आहे प्रत्यक्ष ऐका. पुढचे वाक्य तर समजतच नाही शर्ट मध्ये आहे आणि पॅन्ट मध्ये

बाकी सर्व जाउ दे. माननिय विश्व बन्धू गुप्ता, ज्या गोष्टित आपल्यालाithe काहीही ??ट सुद्धा कळत नसताना कसे तारेत तोडावेत? काहीही मिपा वर बरेच क्लाउड कॉम्प्युटिंग चे तद्न्य आहेत त्यांनि यावर मत नोंदवावे १.सिम वरचि माहिती ब्याटरी मध्ये जाते, २.पावसामुळे क्लाउड कॉम्प्युटिंग काम करत नाही. अशी वाक्ये वाचून डोक्याम्ध्ये दही जाउन विरजण लागले आहे. असो मजा करा.

In reply to by प्रसाद गोडबोले

विकास 10/04/2013 - 19:48
आत्ता हसून घ्या लेको! पण पावसाळ्यात समजेल तुमच्या क्प्म्युटींगवर क्लाऊडमधून कसे पाणी पडते ते. ;)

In reply to by कापूसकोन्ड्या

बॅटमॅन 10/04/2013 - 14:42
पावसामुळे क्लाउड कॉम्प्युटिंग काम करत नाही.
=)) =)) =)) =)) =)) =)) बापरे, डोक्यातल्या दह्याचे बाष्पीभवन होऊन जो पाऊस पडेल त्यामुळे अंतर्गत वायरिंग काम करेना झालेय.

चिरोटा 10/04/2013 - 14:05
निर्णय न घेणे हा सुद्धा निर्णय असतो.Not taking decision is also a decision. पी. व्ही. नरसिंहराव.

In reply to by चिरोटा

विकास 10/04/2013 - 19:50
पण याला तारे तोडणे म्हणता येणार नाही... "बोले तैसा चाले ... " म्हणावे लागेल. ;)

विकास 10/04/2013 - 21:00
"Indian Railways is the responsibility of Lord Vishwakarma. So is the safety of passengers... It is His duty, not mine. I have been forced to don His mantle," रेल्वेचे वाढत गेलेया अपघातांसंदर्भात, तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव

मैत्र 10/04/2013 - 21:01
राजू शेट्टी यांच्या विरोधात दादांनी भाषण केले होते गेल्या निवडणूकांमध्ये की - तुम्ही मतं दिलीत तर आम्ही विकास करू म्हणजे दूध संघ, साखर कारखाने, सोयी, रस्ते वगैरे.. मतं प्रभागाप्रमाणे समजतात आता. मतं न मिळता विकास करण्याचं काही कारण नाही. जे मतदारसंघ आम्हाला निवडून देतील त्यांचाच आम्ही विकास करू.. आम्ही काही सोशल वर्क करत नाही. राजकारण करतो." नेमके शब्द माझ्या लक्षात नाहीत. शोधलं तर कदाचित मिळतील.. पण असं विधान केलं आणि त्यांचा उमेदवार दणकून पडला होता इतकं आठवतंय..

एन्रॉन प्रकल्प अरबी समुद्रात बुडवू - तत्कालिन विधानसभेतील विरोधी पक्षनेते गोपिनाथ मुंडे. कर्नाटकसोबतचे पाणीवाटप करात कृष्णेच्या पाण्यात बुडवू - तत्कालिन उपमुख्यमंत्री आर आर पाटिल (हे प्रथम नाव का वापरत नाही? राघोबा वगैरे असे आहे का?)

In reply to by श्रीरंग_जोशी

विकास 10/04/2013 - 21:07
मुंडे की बाळासाहेब? (दोघांची भुमिका तीच होती, पण हे विशिष्ठ वाक्य मला वाटते बाळासाहेबांचे होते).

In reply to by श्रीरंग_जोशी

श्रीगुरुजी 12/04/2013 - 21:00
>>> एन्रॉन प्रकल्प अरबी समुद्रात बुडवू - तत्कालिन विधानसभेतील विरोधी पक्षनेते गोपिनाथ मुंडे. मार्च १९९५ मध्ये युती सरकार सत्तेवर आल्यावर एनरॉनबरोबरचा करार रद्द करून एनरॉन प्रकल्प खरोखरच अरबी समुद्रात बुडविला होता. त्यामुळे एनरॉनच्या रिबेका थॉमस भारतात येऊन बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी व इतर संबंधितांना भेटल्यावर व कराराच्या काही कलमांचे पुनर्लेखन झाल्यावर प्रकल्प समुद्रातून बाहेर काढला. करार रद्द करण्यापूर्वी वीजेचा दर प्रति युनिट रू. २.४० इतका मान्य केलेला होता. पण नव्याने करार केल्यावर यात २० टक्के सूट देऊन प्रति युनिट रू. १.९२ इतका मान्य केला गेला. करार कसा पुन्हा जिवंत झाला, करारात कोणत्या नवीन अटी घातल्या व नंतर हा प्रकल्प का रखडला याची फारशी कल्पना नाही. पण केलेल्या घोषणेप्रमाणे निदान काही काळ तरी हा प्रकल्प अरबी समुद्रात बुडविला होता हे नक्की.

In reply to by श्रीगुरुजी

घोषणेप्रमाणे काही काळ हा प्रकल्प अरबी समुद्रात बुडवला होताच!! एन्रॉन दिवाळखोरीत गेली नसती तर हे प्रकरण (आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेले होते) महाराष्ट्राला फारच महागात पडले असते असे तज्ञ लोकांनी म्हंटले होते तेव्हा.

मला तरी स्पष्ट आठवते की हे विधान मुंडे यांचेच होते. त्या काळात ते ऐन भरात होते. दाऊदच्या मुसक्या बांधून त्याला भारतात आणू अशी घोषणा पण त्यांचीच.

In reply to by श्रीरंग_जोशी

युती शासनाच्या काळात विरोधी पक्षांच्या मोर्चात एक घोषणा असायची... महाराष्ट्रात दोनच गुंडे, जोशी मुंडे, जोशी मुंडे!! माझ्या वर्गात हजेरीच्यावेळी माझ्या नंतर मुंडे आडनाव असलेल्या वर्गमित्राचे नाव होते. हजेरी घेता घेता एक सर म्हणाले होते जोशी-मुंडे इथेही एकत्रच का? :-).

In reply to by आदूबाळ

शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला घडलेला प्रसंग आहे. पहिल्या दिवशी प्रत्येकाने आपले नाव लिहून कागद सरकवला होता त्यावर योगायोगाने तो क्रम आला. अन पुढचे काही दिवस गुरूजींनी त्या कागदावरच हजेरी घेतली.

रमेश आठवले 11/04/2013 - 05:29
सध्या गुजरातच्या राज्यपाल कमला बेनिवाल आहेत. यापूर्वी त्या राजस्तान मध्ये काँग्रेसच्या मंत्री मंडलात होत्या. त्यांच्या कडे जल संवर्धन खाते होते. त्यावेळी बेनिवाल यांनी असे विधान केले होते -राजस्तान मध्ये पडणार्या पाऊसाचा प्रत्येक थेंब हा राजस्तान सरकारच्या मालकीचा आहे.-

हुप्प्या 11/04/2013 - 06:51
अक्साई चीन हा प्रदेश चीनने बळकावल्यावर आपले द्रष्टे पंतप्रधान पंडित नेहरु म्हणाले की "जाऊ द्या. तिथे गवताचे पातेही उगवत नाही". त्यावर महावीर त्यागींनी (एक मंत्री) विनोदाने म्हटले "तुमच्या टकलावरही केस उगवत नाहीत मग काय तेही देणार का?" खिलाडूवृत्ती नसणारे नेहरु ह्या विधानावर चांगलेच संतापले. मला वाटते ताऊ देवीलाल ह्यांनी हरियाणाच्या शेतकर्‍यांना उद्देशून असे म्हटले की हल्ली तुमच्या शेतात पूर्वीसारखे पीक येत नाही कारण पंजाबचे सरकार त्या पाण्यातली वीज काढून घेते आणि नि:सत्त्व पाणी तुम्हाला देते!

तर्री 11/04/2013 - 11:28
त्यावर महावीर त्यागींनी (एक मंत्री) विनोदाने म्हटले "तुमच्या टकलावरही केस उगवत नाहीत मग काय तेही देणार का?" हे विधान माझ्या मते पिलू मोदींचे आहे. बें.नाथ पै, राम मनोहर लोहिया, फिरोज गांधी बडे बुजुर्ग , विद्वान नेते हे नेहरूंचे कट्टर विरोधक होते. आपले दुर्दैव की त्यांना पोलिटिकल स्पेस मिळाली नाही. नेहरूंनी आपल्या चमच्यांचे , इंदिराबैनी आपल्या सुमार जी हुजूरस मर्थकांचे , राजीवजींनी आपल्या डून स्कूल च्या वाह्यात मित्रांचे आणि सोनियांनी हया ४ ही जमातीचे ऐकून राज्य केले आणि देशाची काशी केली.

श्रीगुरुजी 11/04/2013 - 12:12
>>> अक्साई चीन हा प्रदेश चीनने बळकावल्यावर आपले द्रष्टे पंतप्रधान पंडित नेहरु म्हणाले की "जाऊ द्या. तिथे गवताचे पातेही उगवत नाही". त्यावर महावीर त्यागींनी (एक मंत्री) विनोदाने म्हटले "तुमच्या टकलावरही केस उगवत नाहीत मग काय तेही देणार का?" खिलाडूवृत्ती नसणारे नेहरु ह्या विधानावर चांगलेच संतापले. हे विधान महावीर त्यांगींचे आहे की पिलू मोदींचे याविषयी मला नक्की माहिती नाही. पण सरकारमध्ये मंत्री असणार्‍या कोणाचेही असे म्हणायचे धाडस होणार नाही हे नक्की. "अक्साई चीन या प्रदेशात गवताचे एक पातेही उगवत नाही" असे नेहरूंनी म्हटल्यावर लोकसभेत केले गेलेले मूळ विधान असे होते की, "जर असे असेल तर एखाद्याच्या डोक्यावर अजिबात केस नसतील तर ते डोके छाटले तर चालेल का?". हे विधान नेहरूंना उद्देशून आहे (नेहरूंना टक्कल होते) असा समज करून घेऊन इतर सदस्यांनी हे विधान करणार्‍याला माफी मागायला लावली होती.

श्रीगुरुजी 12/04/2013 - 14:55
>>>> काँग्रेसमध्ये परत जाण्यापेक्षा मी तोंडाला डांबर फासून हिमालयात जाईन. "मी एकवेळ संन्यास घेऊन भगवी वस्त्रे नेसून हिमालयात जाईन, पण काँग्रेसमध्ये परत कधीही जाणार नाही" असे ज्या महात्म्याने म्हटले होते त्याच महात्म्याने वरील भीष्मप्रतिज्ञा केली होती. पण नंतर अत्यंत नाईलाजाने देशाला जातीयवाद्यांपासून वाचविण्यासाठी व देशामध्ये धर्मनिरपेक्षता जोपासण्यासाठी या महात्म्याला काँग्रेसमध्ये डेरेदाखल व्हावे लागले.

In reply to by मैत्र

मला पण माहिती नव्हतं, गुगलवर "काँग्रेसमध्ये परत जाण्यापेक्षा " इतके तीनच शब्द टाईप केले आणि खाली अपेक्षित नाव दिसले :)

In reply to by मैत्र

मला पण माहिती नव्हतं, गुगलवर "काँग्रेसमध्ये परत जाण्यापेक्षा " इतके तीनच शब्द टाईप केले आणि खाली अपेक्षित नाव दिसले :)

खबो जाप 12/04/2013 - 15:40
"बडे बडे शहरोंमें ऐसे छोटे छोटे हादसे होते रहते है!" - आराराबा पाटील आल टेम फेवरेट …… एव्हढ्या साठी कि असा माणूस आपली आजोळचा आहे ह्याची लाज वाटते, वर लोक चिडवतात काय आजोळी गेला होतात आबा भेटले का ? तंबाखू खातात का ? नसतील सांगा परत चालू करा तोंड बंद राहते त्याने …. ह्या ह्या ह्या …. आता बोला ह्यावर मी काय म्हणू ………

In reply to by खबो जाप

ग्रामविकास खात्यात होते तेव्हा त्यांनी खरंच चांगले काम केले होते उदा. गाडगेबाबा ग्राम स्वच्छता योजना. त्यामुळे त्यांचा हुरूप वाढला अन तंटामुक्त गाव योजना सुरू केली ती मात्र पूर्ण फसली. गृहमंत्री पदासाठी त्यांचे व्यक्तिमत्वच साजेसे नाही त्याला ते तरी काय करणार? बाकी त्यांचे नाव काय आहे हे कदाचित माहित असावे आपल्याला?

श्रीगुरुजी 12/04/2013 - 20:51
"मी जर मते मागायला आलो तर मला जोड्याने मारा" असे एक प्रख्यात शेतकरी नेते म्हणाले होते. त्यानंतर जेव्हा ते खरंच निवडणुकीला उभे राहिले तेव्हा एक कार्यकर्ता आपली पादत्राणे घेऊन त्यांना मारायला गेला. तेव्हा त्यांनी,"मी निवडणुकीला उभे राहणार नाही असे म्हणालो नव्हतो. मी जर मते मागायला आलो तर मला जोड्याने मारा असे म्हणालो होतो. मी निवडणुकीला उभा आहे, पण मते मागणार नाही" असा युक्तीवाद त्यांनी केला होता. कोण हे नेते ओळखा पाहू?

In reply to by श्रीगुरुजी

यांनीच शेतकरी संघटनेने राष्ट्रवादीत सामील होणे म्हणजे महासागराने गटारात सामील होणे असे म्हंटले होते. याप्रमाणेच स्व. विलासराव देशमुख यांच्याबरोबर वाद झाल्यावर राष्ट्रवादी म्हणजे गरीबाची झोपडी असे शरद पवार म्हणाले होते :-).

वाजपेयी हा पक्षाचा मुखवटा असून खरे नेते हे अडवाणी आहेत दाऊद ला आम्ही मुस्क्या बांधून फरफटात भारतात आणू नरेंद्र मोदी यानी राजधर्मच पालन कराव

In reply to by पिंपातला उंदीर

मैत्र 12/04/2013 - 21:42
शेवटचं वाक्य बहुतेकांना माहीत आहे. पण वाजपेयी यांनी यात तारे तोडलेत असं वाटत नाही. कदाचित गुजरात मध्ये काहीच घडलं नाही असं म्हणणं याला तारे तोडणे नक्की म्हणता येईल.. पण याला तर नाही. इतर दोन कोणाचे उद्गार आहेत.. विशेषतः पहिलं वाक्य तेही सांगा..

In reply to by मैत्र

पहिलं विधान गोविंदाचार्यांचं आहे. बहुधा त्यांनीच काही महिन्यांपूर्वी दिग्विजयसिंह पंतप्रधानपदासाठी लायक व्यक्तिंपैकी एक आहे असे पण म्हंटले. दुसरं गोपिनाथरावांचं १९९५ च्या वि.स. निवडणूकीपूर्वी

In reply to by पिंपातला उंदीर

रमेश आठवले 13/04/2013 - 08:01
https://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=XDzMpS_rVqI . गुजरात मध्ये दंगली चालू असताना दिलेल्या भेटीत वाजपायी नेमके काय म्हणाले ते वर दिलेल्या तू नळीच्या धाग्यात ऐकता येईल . मोदी त्यांच्या शेजारी बसलेले आहेत. वाजपायी यांनी मोदीना 'राजधर्माचे पालन करावयास सांगितले' असे विरोधी पक्ष आणि मोदी द्वेष्टे पत्रकार आणि वाहीन्या वारंवार सांगत असतात. हिटलर चा प्रसार माध्यमाचा मुख्य गोबेल्स होता. त्यांनी असे विधान केलेले आहे की जर आपण एक खोटी बातमी वारंवार ठासून सांगतली तर लोकाना ती बातमी खरी वाटू लागते. तसेच काही ह्या बातमीचे झाले आहे,

युतीशासनाच्या काळात गोपिनाथ मुंडे यांनी एकाचवेळी गृह व उर्जा ही खाती लिलया सांभाळली. १९९८ मध्ये अमरावतीला पोलिस आयुक्तालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन गृहमंत्री या नात्याने त्यांच्या हातून होते. तेव्हा भाषण देताना गृह खात्यावरून उर्जा खात्यावर कसे गेले ते मुंडेनाही कळले नाही. अन माझ्या कारकिर्दीत लोड शेडींग कमी झाले हे म्हणण्याचा अवकाश तडक वीजपुरवठा खंडीत झाला. नशीब जनरेटरची व्यवस्था होती नाही तर गोपिनाथरावांनी वीजेचा विषय पुन्हा भाषणात कधी काढला नसता..

प्रदीप 12/04/2013 - 21:49
मार्गरेट थॅचर तिखट बोलण्याबद्दल प्रसिद्ध होत्या. येथे देत असलेले अवतरण, नक्की 'तारे तोडणे' ह्या क्यॅटेगरीत येत नाही, पण अशा तिखट बोलण्याचा एक, बर्‍यापैकी बोलबाला झालेला, नमुना आहे. त्यांच्याच कॉंझर्व्हेटीव्ह पक्षातील जॉन व्हिटींगडेल ह्या 'बॅकबेंचर' खासदारास एकदा त्या उद्वेगाने म्हणाल्या होत्या, "The trouble with you, John, is that your spine does not reach your brain".

In reply to by श्रीरंग_जोशी

हा पुरस्कार महाराष्ट्रीयन जनतेच्या करातून त्यांनी निवडलेल्या सरकार कडून घेतला. आता हे सरकार ज्यांचे देशपांडे सारख्या नागरिकांचे प्रतिनिधित्व करते ,तेव्हा देशपांडे ह्यांना पुरस्कार स्वीकारायला काहीच वावगे नव्हते , त्याचवेळी आपल्या सरकारवर टीका करण्याचा त्याचा अधिकार सुद्धा त्यामुळे नाकारला जात नाही , ह्या प्रकारावर फटकळ नानाने एका साहित्य संमेलनात हा तुमचा अधिकार नाही असे सुनावले होते , मात्र त्यांच्यानंतर मी असे बोललोच नाही असा राजकारणी कावा केला. हाच प्रसंग लक्षात ठेवून राज ह्यांनी नाना ला ह्यावेळी तरी टिक रे असा टोला हाणला होता.

In reply to by निनाद मुक्काम …

ते विधान नानाने नाट्य संमेलनात केले होते. पु.लं. आमचे दैवत आहे त्याविषयी असे बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही याखेरीज बाळासाहेब या दैवताची प्रतिमा आमच्या हृदयात आहे तिलाही धक्का लावण्याचा तुम्हाला अधिकार नाही. असे काहीसे ते होते. नेमके शब्द असेच असतील असे नाही.

रमताराम 14/04/2013 - 12:26
'इंडियात बलात्कार होतात, भारतात नाही.' हे सुप्रसिद्ध विधान नुकतेच ऐकले ते कुणाला कसे आठवले नाही ब्वॉ. (या या, ही वॉज मिसकोटेड, मिस-अन्डरस्टुड... बट सो सेज एवरिवन हू पुट्स हिज फुट इन हिज माउथ.)

In reply to by रमताराम

मैत्र 14/04/2013 - 13:42
यावर एक बराच खल करणारा धागा निघाला होता आणि ते विधान कसं संदर्भ सोडून उचलून माध्यमांनी विपर्यास केला होता हे त्यावर सिद्ध झालं होतं..

पैसा 15/04/2013 - 23:27
अगदी ऐतिहासिक विधानांच्या संकलनाबद्दल धन्यवाद!

माझ्या नावाचा जप केलात तर, बलात्कार होणार नाही आणि जर झालाच तर, तो माणुस ,नपुंसक होईल आणि ते सगळ्या जगाला समजेल.

In reply to by मुक्त विहारि

मैत्र 17/04/2013 - 11:52
ते भाषण नात्यातल्या एका गृहस्थांनी आवर्जुन पहायला लावलं. त्यांची भारावलेली मुद्रा आणि आपल्या १५-१६ वर्षाच्या मुलीला केलेला उपदेश की हे पहा आणि जप कर वगैरे.. इतकं इतकं डोक्यात गेलं सगळं.. अत्यंत कहर प्रकार आहे सगळा.. खरोखर त्या दिवशी या गोष्टींना "अंध" श्रद्धा का म्हणतात ते समजलं..

In reply to by मैत्र

तुम्ही निर्मल बाबा चा दरबार नाही का पाहीला ? ते तर ह्याही पेक्षा॑ कहर आहेत ... हा एक तोडलेला तारा पहा भक्त :"बाबा , ऑफीसमे प्रमोशन नही हो रहा " बाबा : बेटा तुम समोसे के साथ कोनसी चटनी खाते हो ? हरी या लाल ? भक्त : मुझे लाल चटनी अच्छी लगती है . बाबा :इसी वजह से कृपा अडी हुई है .कोई बात नही ... आजसे हरी चटनी खाया करो . कृपा बढ जायेगी . भक्त : :% असाच बाकी दरबारात उल्का वर्षावच सुरु असतो =))

In reply to by प्रसाद गोडबोले

प्यारे१ 17/04/2013 - 16:28
चड्डी कहा से खरीदते हो? बाबाजी रोडसाईडवाली दुकान से इसीलिये किर्पा अडी है, शोरुम/ मॉल से खरीदा करो ... किर्पा आनी शुरु ओ जाएगी! बाबा में बाबा निर्मल बाबा! (कशाचाही चालीवर वाचा)

बॅटमॅन 17/04/2013 - 15:16
भारतात बलात्कार होतच नाहीत-ते इंडियात होतात. (कोण विधानकर्ता ते सांगणे न लगे) भांडारकर तो झाँकी है, शनिवारवाडा बाकी है | (इथेही तेच लागू)

वामन देशमुख 17/04/2013 - 17:52
"मराठा तितुका मेळवावा! गुणदोषांसहित स्वीकारावा! दलित भटका ओबीसी! अमराठा अवघा ठेचावा! सोयरिकी उच्च! आरक्षणी मागास सांगावा! ब्राह्मणद्वेष दाखवावा! मराठादेश घडवावा!" "जीभ छाटू, हात तोडू, राजकारणातून उखडून टाकू, वाजवा टाळी हाकला माळी, वाजवा तुतारी हाकला वंजारी, अट्रॉसिटी ऍक्‍ट रद्द करा’’

तर्री 18/04/2013 - 09:04
शकील अहमद ह्यानी काल बंगलोर स्फोटानंतर अकलेचे मुरलेले तारे तोडले आहेत. "बॉम्ब स्फोटा मुळे भाजपा ला फायदा होईल"

चाऊमेन खाणे हे वाढत्या रेप्स मागील कारण आहे - खाप पंचायत ( आत्तापर्यंत तोडलेला सर्वात मोठ्ठा तारा ...माझ्या मते ! )

In reply to by प्रसाद गोडबोले

आशु जोग 09/04/2013 - 22:45
लोकहो खाप पंचायत बद्दल आपल्याला काय माहिती आहे ? मेडीया जे दाखवते तेच सत्य मानायला लागलात तर अवघड आहे. पुढचा मागचा संदर्भ सोडून वक्तव्ये प्रसिद्ध करणे हा मेडीयाचा धंदा आहे पण त्यांनी फेकेलेले हाडूक खरे मानून चघळले तर पंचाईत(पंचायत नव्हे) होइल

तर्री 09/04/2013 - 18:28
इंडिया इज इंदिरा हे आसाम चे भूतपूर्व मुख्यमंत्री बारुवा यांचे विधान म्हणजे कोंग्रेस मधील लांगूलचालनाची कमाल.

२००५ साली राष्ट्रवादीचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री शरद पवार म्हणाले होते की, गोडबोले समितीच्या अहवालामुळेच महाराष्ट्र खड्ड्यात गेला. काही वर्षांपूर्वी उर्जा विषयाशी संबंधीत कुठल्यातरी समस्येबद्दल राज्य सरकार ने निवॄत्त केंद्रीय सचिव माधव गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. राज्याची भविष्यातील उर्जा गरज हा त्या समितीला दिलेला विषय नव्हता. अहवालात संदर्भ म्हणून भविष्यातली वीजेची गरज म्हणून ढोबळ आकडेवारी डकवण्यात आली होती. शरद पवारांचे म्हणणे होते की त्या आकडेवारीच्या आधाराने राज्य सरकारने उर्जा धोरण आखले व ते फसले. राज्यभरात जोरदार भारनियमन सुरू झाले. उर्जा मंत्रालय अर्थातच राष्ट्रवादीकडे होते. दुसर्‍या दिवशीच्या बहुतांश अग्रलेखांत पवारांवर बरेच सरशंधान झाले होते की एकदाचे मान्य तर केले की महाराष्ट्र खड्ड्यात गेलाय मग तो कसा का गेला असेना? प्रशासकीय अनुभवाच्या बाबतीत राज्याचे सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवारच म्हणत असतील तर राज्य खड्ड्यात गेले असण्याविषयी दुमत असण्याचे कारण नाही.

In reply to by तर्री

विजुभाऊ 10/04/2013 - 20:45
સૌના સાથ સૌના વિકાસ = सर्वांची साथ सर्वांचा विकास सौ = सर्व ( मूळ शब्द सहु = सगळे )

श्रीगुरुजी 09/04/2013 - 19:45
>>> एकुणच राजकीय लोकांची ही तारे तोडण्याची स्पर्धा फार जुनी आहे असे नुकतेच एकाने कळवले ...." ब्रेड्बटर परवडत नाही तर केक खावा " असे कोणतरी फ्रान्सची राणी भुकेल्या गरीब जनतेला म्हणाली होती म्हणे . त्या फ्रान्सच्या राणीचे नाव मेरी अ‍ॅन्टोनेट असे होते. पण तिची आणि आपल्या पुढार्‍यांची तुलना अप्रस्तुत आहे. ती असे काही म्हणाली होती याचा कोणताही पुरावा नाही. ही एक अफवा होती. आणि मुख्य म्हणजे ती जेव्हा असे म्हणाली असे सांगतात तेव्हा तिचे वय १४ वर्षे होते, म्हणजेच त्या वयात तिला फारशी समज नव्हती व आपण काय बोलत आहोत हे तिला समजले नव्हते. रविवारी ज्यांनी दुष्काळग्रस्तांबाबत किळसवाणे उद्गार काढले त्याचा स्पष्ट पुरावा आहे व त्यांचे वय फ्रान्सच्या राणीच्या जवळपास चौपट आहे व त्यांनी पूर्ण समजूनउमजून हे तारे तोडले आहेत.

In reply to by कापूसकोन्ड्या

काटजु सध्या आघाडीवर आहेत काय तर म्हणे संजयदत्तने गांधीगिरीचा प्रचार केलाय , खुप भोगलय म्हणुन त्याची शिक्षा माफ करा !!

In reply to by प्रसाद गोडबोले

पाचवीपर्यंत उर्दूचे शिक्षण सक्तीचे करा उर्दू ही प्रेम आणि शांतीचा संदेश देणारी भाषा असल्याचे सांगत काटजू म्हणाले, की उर्दू ही सर्वसामान्यांची भाषा आहे. मला वाटते, की इंग्रजी, हिंदी आणि उर्दू ही प्रत्येक शाळेत सक्तीची केली पाहिजे. गुगलही उर्दूतून सुरू झाले पाहिजे. या भाषेचा वापर मोबाईलवरही टायपिंगसाठी करण्यात आला पाहिजे ६ बॉल ६ सिक्सर !! =))

इरसाल 09/04/2013 - 20:05
गिरीजा यांना उल्लेखुन नाही याची नोंद घ्यावी. "श्रीगुरुजी हे नेहमीच पुरावे देवुन लोकांना तोंडावर पाडत असतात."

विकास 09/04/2013 - 20:13
मस्त धागा.
दिग्गीराजांची विधाने येथे देवु नयेत ...स्पर्धा २ नंबर साठी चालु आहे.
हे "तारे तोडणारे विधान" नाही त्यामुळे त्या अर्थाने नाही, पण +१ ! :-) प्रत्यक्ष तारे तोडण्यासंदर्भात नाही कारण यातील कोणत्याच व्यक्ती तितक्या "लहान" नाहीत/नव्हत्या. पण विखारी टिका करण्याच्या उद्देशाने बोलताना कधी कधी कसे जरा जास्तच बोलले जाते याची काही उदाहरणे आणि काही तारे, पण यातील कुठलेही विधान आणि व्यक्ती वरील स्पर्धेत येऊ शकेल असे वाटत नाही, त्यामुळे निव्वळ अवांतर समजावेत: (आठवणीतून सांगत आहे, दुवा नाही. चूकीचे काही असल्यास अवश्य सांगावेत)
  1. यशवंतराव चव्हाण (का शंकरराव?) आणिबाणीच्या काळात पुलंना "विदुषक" म्हणाले होते.
  2. मला वाटते विधानसभेत "सत्ताधारी - विरोधी" अशी बाचाबाची चालू असताना - एकदा शरद पवार मृणाल गोरेंना पुतना मावशी म्हणाले तर मृणाल गोरे पवारांना "कंस मामा" म्हणाल्या
  3. बाळासाहेब एकदा मृणाल गोरेंवर टिका करताना त्यांना "घॄणाल गोरे" म्हणाले होते, शरद पवारांना कांद्याचे पोते - अजून भरपूर सांगता येईल.
  4. अत्र्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री कन्नमवारांवर टिकेचा भडीमार करताना - कन्नमवार की कंडमवार? असे म्हणले होते.
  5. राजीव गांधींच्या "हमे उन्हे उनकी नानी याद दिलाएंगे" विधानाने पब्लीक हसले होते (अर्थात तो त्यांनी विनोद केला नव्हता ही गोष्ट वेगळी!)
  6. मधू दंडवत्यांसारखी सन्मान्य आणि अजातशत्रू असलेली व्यक्ती एकदा म्हणाली: "हिंदूंपेक्षा मुसलमान हे जास्त भारताशी इमान राखून आहेत. कारण, मेल्यावरही ते मातीत रहातात!" (मला वाटते त्यानंतरच्या लोकसभेच्या निवडणूकीत ते त्यांचा बालेकिल्ला हरले!)
  7. इंदीरा गांधी एकदा वृत्तपत्रात येणार्‍या टिकेसंदर्भात म्हणाल्या होत्या की त्यांना काय किंमत देयची, ती उद्याची रद्दीच आहे. (त्यांच्या हत्येनंतर, त्या बातम्या देणारी वर्तमानपत्रे रद्दीत टाकताना, या वाक्याची खूप आठवण झाली होती).

In reply to by विकास

सेनाप्रमुख शरद पवारांना मैद्याचे पोते म्हणाले होते कांद्याचे नव्हे. त्यावर उत्तर म्हणून शरद पवार सेनाप्रमुखांना 'मैद्याचेच पोते पण रिकामे' असे म्हणाले होते :-). यावरून खालिल चर्चा आठवली :-) राजकीय पुढाऱ्यांची गाजलेली (विनोदी) विधाने

"बडे बडे शहरोंमें ऐसे छोटे छोटे हादसे होते रहते है!" - आराराबा पाटील "आधी केला ताश्कंद, नंतर केला सिमला; आता बोंबला!!!" - बाळासाहेब ठाकरे :)

युवराज म्हणतात. राजकारण तुमच्या शर्ट मध्ये आहे आणि पॅन्ट मध्ये पण आहे प्रत्यक्ष ऐका. पुढचे वाक्य तर समजतच नाही शर्ट मध्ये आहे आणि पॅन्ट मध्ये

बाकी सर्व जाउ दे. माननिय विश्व बन्धू गुप्ता, ज्या गोष्टित आपल्यालाithe काहीही ??ट सुद्धा कळत नसताना कसे तारेत तोडावेत? काहीही मिपा वर बरेच क्लाउड कॉम्प्युटिंग चे तद्न्य आहेत त्यांनि यावर मत नोंदवावे १.सिम वरचि माहिती ब्याटरी मध्ये जाते, २.पावसामुळे क्लाउड कॉम्प्युटिंग काम करत नाही. अशी वाक्ये वाचून डोक्याम्ध्ये दही जाउन विरजण लागले आहे. असो मजा करा.

In reply to by प्रसाद गोडबोले

विकास 10/04/2013 - 19:48
आत्ता हसून घ्या लेको! पण पावसाळ्यात समजेल तुमच्या क्प्म्युटींगवर क्लाऊडमधून कसे पाणी पडते ते. ;)

In reply to by कापूसकोन्ड्या

बॅटमॅन 10/04/2013 - 14:42
पावसामुळे क्लाउड कॉम्प्युटिंग काम करत नाही.
=)) =)) =)) =)) =)) =)) बापरे, डोक्यातल्या दह्याचे बाष्पीभवन होऊन जो पाऊस पडेल त्यामुळे अंतर्गत वायरिंग काम करेना झालेय.

चिरोटा 10/04/2013 - 14:05
निर्णय न घेणे हा सुद्धा निर्णय असतो.Not taking decision is also a decision. पी. व्ही. नरसिंहराव.

In reply to by चिरोटा

विकास 10/04/2013 - 19:50
पण याला तारे तोडणे म्हणता येणार नाही... "बोले तैसा चाले ... " म्हणावे लागेल. ;)

विकास 10/04/2013 - 21:00
"Indian Railways is the responsibility of Lord Vishwakarma. So is the safety of passengers... It is His duty, not mine. I have been forced to don His mantle," रेल्वेचे वाढत गेलेया अपघातांसंदर्भात, तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव

मैत्र 10/04/2013 - 21:01
राजू शेट्टी यांच्या विरोधात दादांनी भाषण केले होते गेल्या निवडणूकांमध्ये की - तुम्ही मतं दिलीत तर आम्ही विकास करू म्हणजे दूध संघ, साखर कारखाने, सोयी, रस्ते वगैरे.. मतं प्रभागाप्रमाणे समजतात आता. मतं न मिळता विकास करण्याचं काही कारण नाही. जे मतदारसंघ आम्हाला निवडून देतील त्यांचाच आम्ही विकास करू.. आम्ही काही सोशल वर्क करत नाही. राजकारण करतो." नेमके शब्द माझ्या लक्षात नाहीत. शोधलं तर कदाचित मिळतील.. पण असं विधान केलं आणि त्यांचा उमेदवार दणकून पडला होता इतकं आठवतंय..

एन्रॉन प्रकल्प अरबी समुद्रात बुडवू - तत्कालिन विधानसभेतील विरोधी पक्षनेते गोपिनाथ मुंडे. कर्नाटकसोबतचे पाणीवाटप करात कृष्णेच्या पाण्यात बुडवू - तत्कालिन उपमुख्यमंत्री आर आर पाटिल (हे प्रथम नाव का वापरत नाही? राघोबा वगैरे असे आहे का?)

In reply to by श्रीरंग_जोशी

विकास 10/04/2013 - 21:07
मुंडे की बाळासाहेब? (दोघांची भुमिका तीच होती, पण हे विशिष्ठ वाक्य मला वाटते बाळासाहेबांचे होते).

In reply to by श्रीरंग_जोशी

श्रीगुरुजी 12/04/2013 - 21:00
>>> एन्रॉन प्रकल्प अरबी समुद्रात बुडवू - तत्कालिन विधानसभेतील विरोधी पक्षनेते गोपिनाथ मुंडे. मार्च १९९५ मध्ये युती सरकार सत्तेवर आल्यावर एनरॉनबरोबरचा करार रद्द करून एनरॉन प्रकल्प खरोखरच अरबी समुद्रात बुडविला होता. त्यामुळे एनरॉनच्या रिबेका थॉमस भारतात येऊन बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी व इतर संबंधितांना भेटल्यावर व कराराच्या काही कलमांचे पुनर्लेखन झाल्यावर प्रकल्प समुद्रातून बाहेर काढला. करार रद्द करण्यापूर्वी वीजेचा दर प्रति युनिट रू. २.४० इतका मान्य केलेला होता. पण नव्याने करार केल्यावर यात २० टक्के सूट देऊन प्रति युनिट रू. १.९२ इतका मान्य केला गेला. करार कसा पुन्हा जिवंत झाला, करारात कोणत्या नवीन अटी घातल्या व नंतर हा प्रकल्प का रखडला याची फारशी कल्पना नाही. पण केलेल्या घोषणेप्रमाणे निदान काही काळ तरी हा प्रकल्प अरबी समुद्रात बुडविला होता हे नक्की.

In reply to by श्रीगुरुजी

घोषणेप्रमाणे काही काळ हा प्रकल्प अरबी समुद्रात बुडवला होताच!! एन्रॉन दिवाळखोरीत गेली नसती तर हे प्रकरण (आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेले होते) महाराष्ट्राला फारच महागात पडले असते असे तज्ञ लोकांनी म्हंटले होते तेव्हा.

मला तरी स्पष्ट आठवते की हे विधान मुंडे यांचेच होते. त्या काळात ते ऐन भरात होते. दाऊदच्या मुसक्या बांधून त्याला भारतात आणू अशी घोषणा पण त्यांचीच.

In reply to by श्रीरंग_जोशी

युती शासनाच्या काळात विरोधी पक्षांच्या मोर्चात एक घोषणा असायची... महाराष्ट्रात दोनच गुंडे, जोशी मुंडे, जोशी मुंडे!! माझ्या वर्गात हजेरीच्यावेळी माझ्या नंतर मुंडे आडनाव असलेल्या वर्गमित्राचे नाव होते. हजेरी घेता घेता एक सर म्हणाले होते जोशी-मुंडे इथेही एकत्रच का? :-).

In reply to by आदूबाळ

शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला घडलेला प्रसंग आहे. पहिल्या दिवशी प्रत्येकाने आपले नाव लिहून कागद सरकवला होता त्यावर योगायोगाने तो क्रम आला. अन पुढचे काही दिवस गुरूजींनी त्या कागदावरच हजेरी घेतली.

रमेश आठवले 11/04/2013 - 05:29
सध्या गुजरातच्या राज्यपाल कमला बेनिवाल आहेत. यापूर्वी त्या राजस्तान मध्ये काँग्रेसच्या मंत्री मंडलात होत्या. त्यांच्या कडे जल संवर्धन खाते होते. त्यावेळी बेनिवाल यांनी असे विधान केले होते -राजस्तान मध्ये पडणार्या पाऊसाचा प्रत्येक थेंब हा राजस्तान सरकारच्या मालकीचा आहे.-

हुप्प्या 11/04/2013 - 06:51
अक्साई चीन हा प्रदेश चीनने बळकावल्यावर आपले द्रष्टे पंतप्रधान पंडित नेहरु म्हणाले की "जाऊ द्या. तिथे गवताचे पातेही उगवत नाही". त्यावर महावीर त्यागींनी (एक मंत्री) विनोदाने म्हटले "तुमच्या टकलावरही केस उगवत नाहीत मग काय तेही देणार का?" खिलाडूवृत्ती नसणारे नेहरु ह्या विधानावर चांगलेच संतापले. मला वाटते ताऊ देवीलाल ह्यांनी हरियाणाच्या शेतकर्‍यांना उद्देशून असे म्हटले की हल्ली तुमच्या शेतात पूर्वीसारखे पीक येत नाही कारण पंजाबचे सरकार त्या पाण्यातली वीज काढून घेते आणि नि:सत्त्व पाणी तुम्हाला देते!

तर्री 11/04/2013 - 11:28
त्यावर महावीर त्यागींनी (एक मंत्री) विनोदाने म्हटले "तुमच्या टकलावरही केस उगवत नाहीत मग काय तेही देणार का?" हे विधान माझ्या मते पिलू मोदींचे आहे. बें.नाथ पै, राम मनोहर लोहिया, फिरोज गांधी बडे बुजुर्ग , विद्वान नेते हे नेहरूंचे कट्टर विरोधक होते. आपले दुर्दैव की त्यांना पोलिटिकल स्पेस मिळाली नाही. नेहरूंनी आपल्या चमच्यांचे , इंदिराबैनी आपल्या सुमार जी हुजूरस मर्थकांचे , राजीवजींनी आपल्या डून स्कूल च्या वाह्यात मित्रांचे आणि सोनियांनी हया ४ ही जमातीचे ऐकून राज्य केले आणि देशाची काशी केली.

श्रीगुरुजी 11/04/2013 - 12:12
>>> अक्साई चीन हा प्रदेश चीनने बळकावल्यावर आपले द्रष्टे पंतप्रधान पंडित नेहरु म्हणाले की "जाऊ द्या. तिथे गवताचे पातेही उगवत नाही". त्यावर महावीर त्यागींनी (एक मंत्री) विनोदाने म्हटले "तुमच्या टकलावरही केस उगवत नाहीत मग काय तेही देणार का?" खिलाडूवृत्ती नसणारे नेहरु ह्या विधानावर चांगलेच संतापले. हे विधान महावीर त्यांगींचे आहे की पिलू मोदींचे याविषयी मला नक्की माहिती नाही. पण सरकारमध्ये मंत्री असणार्‍या कोणाचेही असे म्हणायचे धाडस होणार नाही हे नक्की. "अक्साई चीन या प्रदेशात गवताचे एक पातेही उगवत नाही" असे नेहरूंनी म्हटल्यावर लोकसभेत केले गेलेले मूळ विधान असे होते की, "जर असे असेल तर एखाद्याच्या डोक्यावर अजिबात केस नसतील तर ते डोके छाटले तर चालेल का?". हे विधान नेहरूंना उद्देशून आहे (नेहरूंना टक्कल होते) असा समज करून घेऊन इतर सदस्यांनी हे विधान करणार्‍याला माफी मागायला लावली होती.

श्रीगुरुजी 12/04/2013 - 14:55
>>>> काँग्रेसमध्ये परत जाण्यापेक्षा मी तोंडाला डांबर फासून हिमालयात जाईन. "मी एकवेळ संन्यास घेऊन भगवी वस्त्रे नेसून हिमालयात जाईन, पण काँग्रेसमध्ये परत कधीही जाणार नाही" असे ज्या महात्म्याने म्हटले होते त्याच महात्म्याने वरील भीष्मप्रतिज्ञा केली होती. पण नंतर अत्यंत नाईलाजाने देशाला जातीयवाद्यांपासून वाचविण्यासाठी व देशामध्ये धर्मनिरपेक्षता जोपासण्यासाठी या महात्म्याला काँग्रेसमध्ये डेरेदाखल व्हावे लागले.

In reply to by मैत्र

मला पण माहिती नव्हतं, गुगलवर "काँग्रेसमध्ये परत जाण्यापेक्षा " इतके तीनच शब्द टाईप केले आणि खाली अपेक्षित नाव दिसले :)

In reply to by मैत्र

मला पण माहिती नव्हतं, गुगलवर "काँग्रेसमध्ये परत जाण्यापेक्षा " इतके तीनच शब्द टाईप केले आणि खाली अपेक्षित नाव दिसले :)

खबो जाप 12/04/2013 - 15:40
"बडे बडे शहरोंमें ऐसे छोटे छोटे हादसे होते रहते है!" - आराराबा पाटील आल टेम फेवरेट …… एव्हढ्या साठी कि असा माणूस आपली आजोळचा आहे ह्याची लाज वाटते, वर लोक चिडवतात काय आजोळी गेला होतात आबा भेटले का ? तंबाखू खातात का ? नसतील सांगा परत चालू करा तोंड बंद राहते त्याने …. ह्या ह्या ह्या …. आता बोला ह्यावर मी काय म्हणू ………

In reply to by खबो जाप

ग्रामविकास खात्यात होते तेव्हा त्यांनी खरंच चांगले काम केले होते उदा. गाडगेबाबा ग्राम स्वच्छता योजना. त्यामुळे त्यांचा हुरूप वाढला अन तंटामुक्त गाव योजना सुरू केली ती मात्र पूर्ण फसली. गृहमंत्री पदासाठी त्यांचे व्यक्तिमत्वच साजेसे नाही त्याला ते तरी काय करणार? बाकी त्यांचे नाव काय आहे हे कदाचित माहित असावे आपल्याला?

श्रीगुरुजी 12/04/2013 - 20:51
"मी जर मते मागायला आलो तर मला जोड्याने मारा" असे एक प्रख्यात शेतकरी नेते म्हणाले होते. त्यानंतर जेव्हा ते खरंच निवडणुकीला उभे राहिले तेव्हा एक कार्यकर्ता आपली पादत्राणे घेऊन त्यांना मारायला गेला. तेव्हा त्यांनी,"मी निवडणुकीला उभे राहणार नाही असे म्हणालो नव्हतो. मी जर मते मागायला आलो तर मला जोड्याने मारा असे म्हणालो होतो. मी निवडणुकीला उभा आहे, पण मते मागणार नाही" असा युक्तीवाद त्यांनी केला होता. कोण हे नेते ओळखा पाहू?

In reply to by श्रीगुरुजी

यांनीच शेतकरी संघटनेने राष्ट्रवादीत सामील होणे म्हणजे महासागराने गटारात सामील होणे असे म्हंटले होते. याप्रमाणेच स्व. विलासराव देशमुख यांच्याबरोबर वाद झाल्यावर राष्ट्रवादी म्हणजे गरीबाची झोपडी असे शरद पवार म्हणाले होते :-).

वाजपेयी हा पक्षाचा मुखवटा असून खरे नेते हे अडवाणी आहेत दाऊद ला आम्ही मुस्क्या बांधून फरफटात भारतात आणू नरेंद्र मोदी यानी राजधर्मच पालन कराव

In reply to by पिंपातला उंदीर

मैत्र 12/04/2013 - 21:42
शेवटचं वाक्य बहुतेकांना माहीत आहे. पण वाजपेयी यांनी यात तारे तोडलेत असं वाटत नाही. कदाचित गुजरात मध्ये काहीच घडलं नाही असं म्हणणं याला तारे तोडणे नक्की म्हणता येईल.. पण याला तर नाही. इतर दोन कोणाचे उद्गार आहेत.. विशेषतः पहिलं वाक्य तेही सांगा..

In reply to by मैत्र

पहिलं विधान गोविंदाचार्यांचं आहे. बहुधा त्यांनीच काही महिन्यांपूर्वी दिग्विजयसिंह पंतप्रधानपदासाठी लायक व्यक्तिंपैकी एक आहे असे पण म्हंटले. दुसरं गोपिनाथरावांचं १९९५ च्या वि.स. निवडणूकीपूर्वी

In reply to by पिंपातला उंदीर

रमेश आठवले 13/04/2013 - 08:01
https://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=XDzMpS_rVqI . गुजरात मध्ये दंगली चालू असताना दिलेल्या भेटीत वाजपायी नेमके काय म्हणाले ते वर दिलेल्या तू नळीच्या धाग्यात ऐकता येईल . मोदी त्यांच्या शेजारी बसलेले आहेत. वाजपायी यांनी मोदीना 'राजधर्माचे पालन करावयास सांगितले' असे विरोधी पक्ष आणि मोदी द्वेष्टे पत्रकार आणि वाहीन्या वारंवार सांगत असतात. हिटलर चा प्रसार माध्यमाचा मुख्य गोबेल्स होता. त्यांनी असे विधान केलेले आहे की जर आपण एक खोटी बातमी वारंवार ठासून सांगतली तर लोकाना ती बातमी खरी वाटू लागते. तसेच काही ह्या बातमीचे झाले आहे,

युतीशासनाच्या काळात गोपिनाथ मुंडे यांनी एकाचवेळी गृह व उर्जा ही खाती लिलया सांभाळली. १९९८ मध्ये अमरावतीला पोलिस आयुक्तालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन गृहमंत्री या नात्याने त्यांच्या हातून होते. तेव्हा भाषण देताना गृह खात्यावरून उर्जा खात्यावर कसे गेले ते मुंडेनाही कळले नाही. अन माझ्या कारकिर्दीत लोड शेडींग कमी झाले हे म्हणण्याचा अवकाश तडक वीजपुरवठा खंडीत झाला. नशीब जनरेटरची व्यवस्था होती नाही तर गोपिनाथरावांनी वीजेचा विषय पुन्हा भाषणात कधी काढला नसता..

प्रदीप 12/04/2013 - 21:49
मार्गरेट थॅचर तिखट बोलण्याबद्दल प्रसिद्ध होत्या. येथे देत असलेले अवतरण, नक्की 'तारे तोडणे' ह्या क्यॅटेगरीत येत नाही, पण अशा तिखट बोलण्याचा एक, बर्‍यापैकी बोलबाला झालेला, नमुना आहे. त्यांच्याच कॉंझर्व्हेटीव्ह पक्षातील जॉन व्हिटींगडेल ह्या 'बॅकबेंचर' खासदारास एकदा त्या उद्वेगाने म्हणाल्या होत्या, "The trouble with you, John, is that your spine does not reach your brain".

In reply to by श्रीरंग_जोशी

हा पुरस्कार महाराष्ट्रीयन जनतेच्या करातून त्यांनी निवडलेल्या सरकार कडून घेतला. आता हे सरकार ज्यांचे देशपांडे सारख्या नागरिकांचे प्रतिनिधित्व करते ,तेव्हा देशपांडे ह्यांना पुरस्कार स्वीकारायला काहीच वावगे नव्हते , त्याचवेळी आपल्या सरकारवर टीका करण्याचा त्याचा अधिकार सुद्धा त्यामुळे नाकारला जात नाही , ह्या प्रकारावर फटकळ नानाने एका साहित्य संमेलनात हा तुमचा अधिकार नाही असे सुनावले होते , मात्र त्यांच्यानंतर मी असे बोललोच नाही असा राजकारणी कावा केला. हाच प्रसंग लक्षात ठेवून राज ह्यांनी नाना ला ह्यावेळी तरी टिक रे असा टोला हाणला होता.

In reply to by निनाद मुक्काम …

ते विधान नानाने नाट्य संमेलनात केले होते. पु.लं. आमचे दैवत आहे त्याविषयी असे बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही याखेरीज बाळासाहेब या दैवताची प्रतिमा आमच्या हृदयात आहे तिलाही धक्का लावण्याचा तुम्हाला अधिकार नाही. असे काहीसे ते होते. नेमके शब्द असेच असतील असे नाही.

रमताराम 14/04/2013 - 12:26
'इंडियात बलात्कार होतात, भारतात नाही.' हे सुप्रसिद्ध विधान नुकतेच ऐकले ते कुणाला कसे आठवले नाही ब्वॉ. (या या, ही वॉज मिसकोटेड, मिस-अन्डरस्टुड... बट सो सेज एवरिवन हू पुट्स हिज फुट इन हिज माउथ.)

In reply to by रमताराम

मैत्र 14/04/2013 - 13:42
यावर एक बराच खल करणारा धागा निघाला होता आणि ते विधान कसं संदर्भ सोडून उचलून माध्यमांनी विपर्यास केला होता हे त्यावर सिद्ध झालं होतं..

पैसा 15/04/2013 - 23:27
अगदी ऐतिहासिक विधानांच्या संकलनाबद्दल धन्यवाद!

माझ्या नावाचा जप केलात तर, बलात्कार होणार नाही आणि जर झालाच तर, तो माणुस ,नपुंसक होईल आणि ते सगळ्या जगाला समजेल.

In reply to by मुक्त विहारि

मैत्र 17/04/2013 - 11:52
ते भाषण नात्यातल्या एका गृहस्थांनी आवर्जुन पहायला लावलं. त्यांची भारावलेली मुद्रा आणि आपल्या १५-१६ वर्षाच्या मुलीला केलेला उपदेश की हे पहा आणि जप कर वगैरे.. इतकं इतकं डोक्यात गेलं सगळं.. अत्यंत कहर प्रकार आहे सगळा.. खरोखर त्या दिवशी या गोष्टींना "अंध" श्रद्धा का म्हणतात ते समजलं..

In reply to by मैत्र

तुम्ही निर्मल बाबा चा दरबार नाही का पाहीला ? ते तर ह्याही पेक्षा॑ कहर आहेत ... हा एक तोडलेला तारा पहा भक्त :"बाबा , ऑफीसमे प्रमोशन नही हो रहा " बाबा : बेटा तुम समोसे के साथ कोनसी चटनी खाते हो ? हरी या लाल ? भक्त : मुझे लाल चटनी अच्छी लगती है . बाबा :इसी वजह से कृपा अडी हुई है .कोई बात नही ... आजसे हरी चटनी खाया करो . कृपा बढ जायेगी . भक्त : :% असाच बाकी दरबारात उल्का वर्षावच सुरु असतो =))

In reply to by प्रसाद गोडबोले

प्यारे१ 17/04/2013 - 16:28
चड्डी कहा से खरीदते हो? बाबाजी रोडसाईडवाली दुकान से इसीलिये किर्पा अडी है, शोरुम/ मॉल से खरीदा करो ... किर्पा आनी शुरु ओ जाएगी! बाबा में बाबा निर्मल बाबा! (कशाचाही चालीवर वाचा)

बॅटमॅन 17/04/2013 - 15:16
भारतात बलात्कार होतच नाहीत-ते इंडियात होतात. (कोण विधानकर्ता ते सांगणे न लगे) भांडारकर तो झाँकी है, शनिवारवाडा बाकी है | (इथेही तेच लागू)

वामन देशमुख 17/04/2013 - 17:52
"मराठा तितुका मेळवावा! गुणदोषांसहित स्वीकारावा! दलित भटका ओबीसी! अमराठा अवघा ठेचावा! सोयरिकी उच्च! आरक्षणी मागास सांगावा! ब्राह्मणद्वेष दाखवावा! मराठादेश घडवावा!" "जीभ छाटू, हात तोडू, राजकारणातून उखडून टाकू, वाजवा टाळी हाकला माळी, वाजवा तुतारी हाकला वंजारी, अट्रॉसिटी ऍक्‍ट रद्द करा’’

तर्री 18/04/2013 - 09:04
शकील अहमद ह्यानी काल बंगलोर स्फोटानंतर अकलेचे मुरलेले तारे तोडले आहेत. "बॉम्ब स्फोटा मुळे भाजपा ला फायदा होईल"
नुकत्याच एका सत्तेतल्या प्रसिध्द नेत्याने दुष्काळाविषयी अश्लाघ्य विधाने करुन तारे तोडले नंतर लाईट जाण्याविषयीही तारे तोडले , मग त्याला उत्तर म्हणुन दुसर्‍या नेत्याने तारे तोडले . एकुणच राजकीय लोकांची ही तारे तोडण्याची स्पर्धा फार जुनी आहे असे नुकतेच एकाने कळवले ...." ब्रेड्बटर परवडत नाही तर केक खावा " असे कोणतरी फ्रान्सची राणी भुकेल्या गरीब जनतेला म्हणाली होती म्हणे . असो तर तारे तोडण्याच्या स्पर्धेतील स्पर्धकांच्या वाक्यांचे हे कलेक्षन ! तळटीप : १) ज्येष्ट नेत्यांनी वापरलेल्या अश्लाघ्य शब्दांचा वापर टाळावा २) दिग्गीराजांची विधाने येथे देवु नयेत ...स्पर्धा २ नंबर साठी चालु आहे. ३) जे वा

नायक क्रमांक एक

ज्ञानोबाचे पैजार ·

अभ्या.. 02/04/2013 - 18:34
सुरुवातीचे हन्न हन्न हन्न वाले मुजिक राह्यले माऊली. ते पण भारी हाय. :)

In reply to by श्रीरंग_जोशी

नायकाची अंतिम निवड अजुन झाली नाही. जोशीसर विचार करा येताय का पुण्याला? या निमित्त मि.पा.वरच्या समस्त पुरुष मंडळींना ऑडीशन देण्याचे आव्हान करतो. मराठी सिनेमाला एक नवा चेहरा दाखवुया. मि.पा. मॅनचा. पाशवी शक्तींनी क्षमा करावी हिरवीन आम्ही आधिच ठरवली आहे. पण खलनायिकेची जागा अजुन रिकामी आहे.

In reply to by अभ्या..

बॅटमॅन 04/04/2013 - 23:34
बहुत धण्यवाद हां काय अभ्या ;) मात्र हिरवीण कशी आहे ते कळाल्यावर मगच कुबूल करण्यात येईल याची दिग्दर्शकांनी नोंद घ्यावी =))

In reply to by बॅटमॅन

तुम्हाला हिरवीणीत कशाला इंट्रेस्ट? तुम्ही आपले अभिनय कौशल्य दाखवण्या साठी सिनेमा घेताय की....? हिरवीण आमच्या शेजारच्या चाळीत रहाते हे वाचले नाही बहुतेक आपण.... आमची करडी नजर असेल तिच्यावर. म्हणुनच तुम्ही किंवा रंगरावां सारख्या झंटलमन ना विचारले. @ पुजा बाई, आम्हाला एक निखळ विनोदी चित्रपट बनवायचा आहे... भयपट नाही.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा, नायिकेच्या बापाच्या भूमिकेसाठी आमची निवड केली तरी आम्ही समाधान मानू? बाकी या फोटोतला तरूण कसा वाटतो नायक म्हणून. फोटो खफवरून साभार.

आतिवास 03/04/2013 - 08:10
कंसातल्या सूचना मजेदार आहेत. बहुतेक चित्रिकरण अशाच पद्धतीने होत असावे अशी शंका येतेच म्हणा :-)

धन्या 04/04/2013 - 00:09
आ व रा !!!
ताकाचे लपवुन भांड, उगा दाखवी मज अंड
हे वाचून डोळे भरुन आले आणि घातलेली मांडी मोडावीशी वाटली. ;)

पैसा 05/04/2013 - 23:56
मजेशीर! मी तर हीरो हिरोईनपेक्षा शक्ती कपूर आणी जॉनी लीव्हरची भूमिका कोण करणार याच्या विचारात आहे! =))

In reply to by यशोधरा

त्या हिरवीणीचे लग्न झाले. त्यामुळे सध्या दुसरी हिरवीण शोधत आहोत. हिरवीण मिळाली की लगेच चित्रिकरण सुरु केले जाईल. पैजार्बुवा,

बरखा 09/12/2016 - 12:39
"त्या हिरवीणीचे लग्न झाले. त्यामुळे सध्या दुसरी हिरवीण शोधत आहोत. हिरवीण मिळाली की लगेच चित्रिकरण सुरु केले जाईल. पैजार्बुवा, " हिरवीण कशी हवी आहे. काय अपे़क्षा आहेत हिरवणी बाद्दल.....

ज ह ब ह र ह द ह स्त! =)) =)) तुफान हसलो पैबू माउली! पैबू - हेही आवडल्या गेले आहे. आमचे एक (तसे खूपच आहेत) गैबू मित्र आहेत त्यांचाशी यमक छान जुळालंय त्यामुळे! Sandy

अभ्या.. 02/04/2013 - 18:34
सुरुवातीचे हन्न हन्न हन्न वाले मुजिक राह्यले माऊली. ते पण भारी हाय. :)

In reply to by श्रीरंग_जोशी

नायकाची अंतिम निवड अजुन झाली नाही. जोशीसर विचार करा येताय का पुण्याला? या निमित्त मि.पा.वरच्या समस्त पुरुष मंडळींना ऑडीशन देण्याचे आव्हान करतो. मराठी सिनेमाला एक नवा चेहरा दाखवुया. मि.पा. मॅनचा. पाशवी शक्तींनी क्षमा करावी हिरवीन आम्ही आधिच ठरवली आहे. पण खलनायिकेची जागा अजुन रिकामी आहे.

In reply to by अभ्या..

बॅटमॅन 04/04/2013 - 23:34
बहुत धण्यवाद हां काय अभ्या ;) मात्र हिरवीण कशी आहे ते कळाल्यावर मगच कुबूल करण्यात येईल याची दिग्दर्शकांनी नोंद घ्यावी =))

In reply to by बॅटमॅन

तुम्हाला हिरवीणीत कशाला इंट्रेस्ट? तुम्ही आपले अभिनय कौशल्य दाखवण्या साठी सिनेमा घेताय की....? हिरवीण आमच्या शेजारच्या चाळीत रहाते हे वाचले नाही बहुतेक आपण.... आमची करडी नजर असेल तिच्यावर. म्हणुनच तुम्ही किंवा रंगरावां सारख्या झंटलमन ना विचारले. @ पुजा बाई, आम्हाला एक निखळ विनोदी चित्रपट बनवायचा आहे... भयपट नाही.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा, नायिकेच्या बापाच्या भूमिकेसाठी आमची निवड केली तरी आम्ही समाधान मानू? बाकी या फोटोतला तरूण कसा वाटतो नायक म्हणून. फोटो खफवरून साभार.

आतिवास 03/04/2013 - 08:10
कंसातल्या सूचना मजेदार आहेत. बहुतेक चित्रिकरण अशाच पद्धतीने होत असावे अशी शंका येतेच म्हणा :-)

धन्या 04/04/2013 - 00:09
आ व रा !!!
ताकाचे लपवुन भांड, उगा दाखवी मज अंड
हे वाचून डोळे भरुन आले आणि घातलेली मांडी मोडावीशी वाटली. ;)

पैसा 05/04/2013 - 23:56
मजेशीर! मी तर हीरो हिरोईनपेक्षा शक्ती कपूर आणी जॉनी लीव्हरची भूमिका कोण करणार याच्या विचारात आहे! =))

In reply to by यशोधरा

त्या हिरवीणीचे लग्न झाले. त्यामुळे सध्या दुसरी हिरवीण शोधत आहोत. हिरवीण मिळाली की लगेच चित्रिकरण सुरु केले जाईल. पैजार्बुवा,

बरखा 09/12/2016 - 12:39
"त्या हिरवीणीचे लग्न झाले. त्यामुळे सध्या दुसरी हिरवीण शोधत आहोत. हिरवीण मिळाली की लगेच चित्रिकरण सुरु केले जाईल. पैजार्बुवा, " हिरवीण कशी हवी आहे. काय अपे़क्षा आहेत हिरवणी बाद्दल.....

ज ह ब ह र ह द ह स्त! =)) =)) तुफान हसलो पैबू माउली! पैबू - हेही आवडल्या गेले आहे. आमचे एक (तसे खूपच आहेत) गैबू मित्र आहेत त्यांचाशी यमक छान जुळालंय त्यामुळे! Sandy
आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी. या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी. (कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे) (ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे.

तीळ गुळ घ्या , गोड गोड बोला

बापू मामा ·

विकास 14/01/2013 - 21:46
तुम्हाला आणि मिपा कुटूंबाला संक्रांतीच्या शुभेच्छा! दासबोधातील त्याच दशक-समासातील अजून थोडे: आपल्या पुरुषार्थवैभवें । बहुतांस सुखी करावें । परंतु कष्टी करावें । हे राक्षेसी क्रिया ॥ २७ ॥ दंभ दर्प अभिमान । क्रोध आणी कठिण वचन । हें अज्ञानाचें लक्षण । भगवद्गीतेंत बोलिलें ॥ २८ ॥

बापू मामा 20/01/2013 - 17:19
या सारख्या किती तरी ओव्यांतून समर्थांनी बोलणे, वागणे मार्दवपूर्ण, नेमस्त असावे असा उपदेश केलेला आहे, जसे कठीण शब्द बोलो नये I कठीण आज्ञा करू नये I कठीण धिरत्व सोडू नये I काही केल्या II राखे सकलांचे अंतर I उदंड करी पाठांतर I नेमस्तपणाचा विसर I पडणार नाही II सकळास नम्र बोले I मर्यादा धरून चाले I सर्व जन तोषविले I तो सत्वगुण II सकळ जनांसी आर्जव I नाही विरोधाचा ठाव I परोपकारी वेची जीव I तो सत्वगुण II नीच उत्तर सहाणे I प्रत्योत्तर न देणे I आला क्रोध सावरणे I तो सत्वगुण II शब्द कठीण न बोले I अतिनेमेसी चाले I योगी जेणे तोषविले I तो सत्वगुण II नम्रपणे पुसो जाणे I नेमस्त अर्थ सांगो जाणे I बोला ऐसे वर्तो जाणे I उत्तम क्रिया II

विकास 14/01/2013 - 21:46
तुम्हाला आणि मिपा कुटूंबाला संक्रांतीच्या शुभेच्छा! दासबोधातील त्याच दशक-समासातील अजून थोडे: आपल्या पुरुषार्थवैभवें । बहुतांस सुखी करावें । परंतु कष्टी करावें । हे राक्षेसी क्रिया ॥ २७ ॥ दंभ दर्प अभिमान । क्रोध आणी कठिण वचन । हें अज्ञानाचें लक्षण । भगवद्गीतेंत बोलिलें ॥ २८ ॥

बापू मामा 20/01/2013 - 17:19
या सारख्या किती तरी ओव्यांतून समर्थांनी बोलणे, वागणे मार्दवपूर्ण, नेमस्त असावे असा उपदेश केलेला आहे, जसे कठीण शब्द बोलो नये I कठीण आज्ञा करू नये I कठीण धिरत्व सोडू नये I काही केल्या II राखे सकलांचे अंतर I उदंड करी पाठांतर I नेमस्तपणाचा विसर I पडणार नाही II सकळास नम्र बोले I मर्यादा धरून चाले I सर्व जन तोषविले I तो सत्वगुण II सकळ जनांसी आर्जव I नाही विरोधाचा ठाव I परोपकारी वेची जीव I तो सत्वगुण II नीच उत्तर सहाणे I प्रत्योत्तर न देणे I आला क्रोध सावरणे I तो सत्वगुण II शब्द कठीण न बोले I अतिनेमेसी चाले I योगी जेणे तोषविले I तो सत्वगुण II नम्रपणे पुसो जाणे I नेमस्त अर्थ सांगो जाणे I बोला ऐसे वर्तो जाणे I उत्तम क्रिया II
बरे बोलता सुख वाटते ! हे तो प्रत्यक्ष कळते ! आत्मवत् परावे ते ! मानित जावे ॥ कठिण शब्दे वाईट वाटते ! हे तो प्रत्ययास येते ! तरी मग वाईट बोलावे ते ! काय निमित्त्ये ॥ आपणास चिमोटा घेतला ! तेणे कासाविस झाला ! आपणावरुन दुसर्‍याला ! राखत जावे ॥ पेरिले ते उगवते !बोलण्यासारिखे उत्तर येते ! तरी मग कर्कश बोलावे ते ! काय निमित्त्ये ॥ श्री मद् दासबोध् दशक १२,समास 10 तीळ गुळ घ्या !

गाल चोळ फक्त

ज्ञानोबाचे पैजार ·

पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही
1
ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.
1 मी होतो झाडावर ती होती आडावर मी म्हटले म्हणतेस का दोन गानी तीने मला पाजले पानी

@पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif लै खेचून मारलीय बगा =))

सुनील 11/12/2012 - 23:10
काव्यरस: कोडाईकनाल भूछत्री शृंगार भयानक हास्य बिभत्स करुण वीररस अद्भुतरस रौद्ररस शांतरस
अगाध कविता!! पुलेशु ...

" पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते "....... लय भारी ! ! !

पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही
1
ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.
1 मी होतो झाडावर ती होती आडावर मी म्हटले म्हणतेस का दोन गानी तीने मला पाजले पानी

@पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif लै खेचून मारलीय बगा =))

सुनील 11/12/2012 - 23:10
काव्यरस: कोडाईकनाल भूछत्री शृंगार भयानक हास्य बिभत्स करुण वीररस अद्भुतरस रौद्ररस शांतरस
अगाध कविता!! पुलेशु ...

" पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते "....... लय भारी ! ! !
चड्डी खाली खेचल्या शिवाय मोकळे होता येत नाही पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही...... निवडुंग ती गेली तरी तीने मागे सोडलेला गंध काही गेला नाही नाकावर दाबुन धरलेल्या रुमालालाही त्याला रोखणे जमले नाही...... निवडुंग तो म्हणाला प्रिये मला डोळ्यात साठवुदे तुझे हे सुंदर रुपडे ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.......निवडुंग पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग पैजारबुवा,

माझी चार अंग वस्रे

ज्ञानोबाचे पैजार ·

तीला जवळ येउ द्या त्यातच तुमचा फायदा आहे (मुर्खाशी का जवळीक साधावी) तीच्याशी लग्न करा आयुष्यभर टेंशन नाही (ती सरळमार्गी आहे हे कसे ठरवणार) तीला झोपेतुन जागे करण्याच्या फंदात पडु नका कारण ती उठली तर तुमचा बजार उठेल त्या पेक्षा ती उठायच्या आत तिथुन सटका (मग तिला कोण उठवणार धुणी भांडी कोण करणार) तीच्या फारसे जवळ जाउ नका. पण ती आपणहुन जवळ आली तर समजा की ती हुशारीचे नुसते नाटक करते आहे (नाटक की रियालीटी) पाशवी शक्ती जाग्या होण्या आत इथुन सटका आता

जीला माहीत नाही आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती मुर्ख आहे - तीला जवळ येउ द्या त्यातच तुमचा फायदा आहे
ती अजून वयात आली नाही. तिला जवळ कराल तर कायद्याच्या भानगडीत सापडाल.
जीला माहीत नाही आणि जीला माहीत आहे की तीला माहीत नाही ती सरळमार्गी आहे - तीच्याशी लग्न करा आयुष्यभर टेंशन नाही
अशी जगात कुणी असणं शक्य नाही.
जीला माहीत आहे आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती निद्रीस्त आहे
जिला माहित आहे पण जी माहित नाही असं (झोप आली म्हणून) भासवतेय तिला जागं करा! मजा येईल.
जीला माहीत आहे आणि जीला माहीत आहे की तीला माहीत आहे ती भयंकर हुशार आहे
ती खरी प्रामाणिक आहे तिला तुमची सखी करा! किंवा `सर्वांना माहिती आहे की सर्वांना माहिती आहे' हे तिला स्वच्छ सांगा, ती तुमची सखी होईल.

स्पंदना 21/11/2012 - 16:39
ते सग़ळ जाउ दे खड्ड्यात! पहिला सांगा ही अंगवस्त्रे धुवुन किती दिवस झाले? या अंगवस्त्रांना तुम्ही एकेके करुन वापरता की सारी एकाच वेळी? ही वस्त्रे धुतल्यावर त्यांचा नवेपणा जाउन ती जुनी दिअसतात का? असे असेल तर ड्राय्क्लिनींग करता येइल का? चारच वस्त्रांवर कस काय चालत तुमच? नवी घेन्याचा काही विचार? अगदी मुद्द्याचा प्रश्न वस्त्र मिळाली कुठे?

In reply to by स्पंदना

तुम्हाल बराच इंटरेस्ट दिसतो आहे त्यांच्या वस्त्रांमध्ये :-) बाकी, वस्त्रे कुठे मिळाली हा प्रश्न मलाही पडला आहे. (निर्वस्त्र) विमे

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बॅटमॅन 21/11/2012 - 16:52
काय हो भर आंतरजालावर निर्वस्त्र होताना काहीच कसे वाटत नाही तुम्हाला आँ?? (आंजावरील सनातनी) बॅटमॅन.

In reply to by बॅटमॅन

मला उसात रस नाही. संत्री, मोसंबी, सफरचंद, आंबे ही फळे विशेष प्रिय आहेत. चिकू पण आवडतात, पण एकादोनाने समाधान होत नाही. पपई, कलिंगडे ही चांगली असतात, पण नेहमी मिळत नाहीत. पण सर्वात प्रिय आंबाच :-)

In reply to by बॅटमॅन

वाल्गुदेया, प्रत्येक जण येताना निर्वस्त्रच येतो रे. मग काही जणांना वस्त्रे मिळतात. ज्यांच्या अंगी कर्तृत्व नसते अशांना नाही मिळत. अशा वेळी वल्कले, वृक्षाची पाने असे इतर पर्याय वापरावे लागतात. ते ही नाही जमले तर शेवटी हातांनीच करावे लागते, लज्जानिवारण.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बॅटमॅन 22/11/2012 - 12:41
:) काय बोलू आता, केले तुम्ही निर्वस्त्र | कुठलेही शस्त्र चालेचिना || (वाल्गुद म्हाराजांचा शिष्य) बॅटमॅन.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

अस्वस्थामा 22/11/2012 - 15:55
अशा वेळी वल्कले, वृक्षाची पाने असे इतर पर्याय वापरावे लागतात. ते ही नाही जमले तर शेवटी हातांनीच करावे लागते, लज्जानिवारण.
विमेंचा ठ्ठो बार..!! gunner

In reply to by स्पंदना

आता मिळालेल्या माहीतीनुसार पैजारबुवांनी कपडे वापरणे सोडुन दिलेले आहे, काल ते देवाची आळंदी येथे गोनपाट पांघरुन विमनस्क अवस्थेत फिरतान्ना दिसलेले आहेत, पोलीस त्यांना मानसीक त्रास देण्यार्यांचा शोध घेत आहेत.

अस्वस्थामा 21/11/2012 - 17:24
अगागागागा... बाब्बो.. आक्शी बाजारच उठवला तुमी तर !! चारही वर्णनांशी बाडीस .. हीहीही ... (गडबडा लोळणारा स्माईली )

तिमा 21/11/2012 - 18:36
कारण ती उठली तर तुमचा बजार उठेल चुकून 'बजार' च्या ऐवजी पैजार वाचलं. शांतं पापं!

पैसा 21/11/2012 - 19:12
नंगे से खुदा भी डरता है, तुम्हाला इतकी वस्त्रे कशाला पायज्येत हो?

तीला जवळ येउ द्या त्यातच तुमचा फायदा आहे (मुर्खाशी का जवळीक साधावी) तीच्याशी लग्न करा आयुष्यभर टेंशन नाही (ती सरळमार्गी आहे हे कसे ठरवणार) तीला झोपेतुन जागे करण्याच्या फंदात पडु नका कारण ती उठली तर तुमचा बजार उठेल त्या पेक्षा ती उठायच्या आत तिथुन सटका (मग तिला कोण उठवणार धुणी भांडी कोण करणार) तीच्या फारसे जवळ जाउ नका. पण ती आपणहुन जवळ आली तर समजा की ती हुशारीचे नुसते नाटक करते आहे (नाटक की रियालीटी) पाशवी शक्ती जाग्या होण्या आत इथुन सटका आता

जीला माहीत नाही आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती मुर्ख आहे - तीला जवळ येउ द्या त्यातच तुमचा फायदा आहे
ती अजून वयात आली नाही. तिला जवळ कराल तर कायद्याच्या भानगडीत सापडाल.
जीला माहीत नाही आणि जीला माहीत आहे की तीला माहीत नाही ती सरळमार्गी आहे - तीच्याशी लग्न करा आयुष्यभर टेंशन नाही
अशी जगात कुणी असणं शक्य नाही.
जीला माहीत आहे आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती निद्रीस्त आहे
जिला माहित आहे पण जी माहित नाही असं (झोप आली म्हणून) भासवतेय तिला जागं करा! मजा येईल.
जीला माहीत आहे आणि जीला माहीत आहे की तीला माहीत आहे ती भयंकर हुशार आहे
ती खरी प्रामाणिक आहे तिला तुमची सखी करा! किंवा `सर्वांना माहिती आहे की सर्वांना माहिती आहे' हे तिला स्वच्छ सांगा, ती तुमची सखी होईल.

स्पंदना 21/11/2012 - 16:39
ते सग़ळ जाउ दे खड्ड्यात! पहिला सांगा ही अंगवस्त्रे धुवुन किती दिवस झाले? या अंगवस्त्रांना तुम्ही एकेके करुन वापरता की सारी एकाच वेळी? ही वस्त्रे धुतल्यावर त्यांचा नवेपणा जाउन ती जुनी दिअसतात का? असे असेल तर ड्राय्क्लिनींग करता येइल का? चारच वस्त्रांवर कस काय चालत तुमच? नवी घेन्याचा काही विचार? अगदी मुद्द्याचा प्रश्न वस्त्र मिळाली कुठे?

In reply to by स्पंदना

तुम्हाल बराच इंटरेस्ट दिसतो आहे त्यांच्या वस्त्रांमध्ये :-) बाकी, वस्त्रे कुठे मिळाली हा प्रश्न मलाही पडला आहे. (निर्वस्त्र) विमे

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बॅटमॅन 21/11/2012 - 16:52
काय हो भर आंतरजालावर निर्वस्त्र होताना काहीच कसे वाटत नाही तुम्हाला आँ?? (आंजावरील सनातनी) बॅटमॅन.

In reply to by बॅटमॅन

मला उसात रस नाही. संत्री, मोसंबी, सफरचंद, आंबे ही फळे विशेष प्रिय आहेत. चिकू पण आवडतात, पण एकादोनाने समाधान होत नाही. पपई, कलिंगडे ही चांगली असतात, पण नेहमी मिळत नाहीत. पण सर्वात प्रिय आंबाच :-)

In reply to by बॅटमॅन

वाल्गुदेया, प्रत्येक जण येताना निर्वस्त्रच येतो रे. मग काही जणांना वस्त्रे मिळतात. ज्यांच्या अंगी कर्तृत्व नसते अशांना नाही मिळत. अशा वेळी वल्कले, वृक्षाची पाने असे इतर पर्याय वापरावे लागतात. ते ही नाही जमले तर शेवटी हातांनीच करावे लागते, लज्जानिवारण.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बॅटमॅन 22/11/2012 - 12:41
:) काय बोलू आता, केले तुम्ही निर्वस्त्र | कुठलेही शस्त्र चालेचिना || (वाल्गुद म्हाराजांचा शिष्य) बॅटमॅन.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

अस्वस्थामा 22/11/2012 - 15:55
अशा वेळी वल्कले, वृक्षाची पाने असे इतर पर्याय वापरावे लागतात. ते ही नाही जमले तर शेवटी हातांनीच करावे लागते, लज्जानिवारण.
विमेंचा ठ्ठो बार..!! gunner

In reply to by स्पंदना

आता मिळालेल्या माहीतीनुसार पैजारबुवांनी कपडे वापरणे सोडुन दिलेले आहे, काल ते देवाची आळंदी येथे गोनपाट पांघरुन विमनस्क अवस्थेत फिरतान्ना दिसलेले आहेत, पोलीस त्यांना मानसीक त्रास देण्यार्यांचा शोध घेत आहेत.

अस्वस्थामा 21/11/2012 - 17:24
अगागागागा... बाब्बो.. आक्शी बाजारच उठवला तुमी तर !! चारही वर्णनांशी बाडीस .. हीहीही ... (गडबडा लोळणारा स्माईली )

तिमा 21/11/2012 - 18:36
कारण ती उठली तर तुमचा बजार उठेल चुकून 'बजार' च्या ऐवजी पैजार वाचलं. शांतं पापं!

पैसा 21/11/2012 - 19:12
नंगे से खुदा भी डरता है, तुम्हाला इतकी वस्त्रे कशाला पायज्येत हो?
जीला माहीत नाही आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती मुर्ख आहे - तीला जवळ येउ द्या त्यातच तुमचा फायदा आहे जीला माहीत नाही आणि जीला माहीत आहे की तीला माहीत नाही ती सरळमार्गी आहे - तीच्याशी लग्न करा आयुष्यभर टेंशन नाही जीला माहीत आहे आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती निद्रीस्त आहे - तीला झोपेतुन जागे करण्याच्या फंदात पडु नका कारण ती उठली तर तुमचा बजार उठेल त्या पेक्षा ती उठायच्या आत तिथुन सटका जीला माहीत आहे आणि जीला माहीत आहे की तीला माहीत आहे ती भयंकर हुशार आहे - तीच्या फारसे जवळ जाउ नका.