तारे तोडण्याची स्पर्धा
नुकत्याच एका सत्तेतल्या प्रसिध्द नेत्याने दुष्काळाविषयी अश्लाघ्य विधाने करुन तारे तोडले नंतर लाईट जाण्याविषयीही तारे तोडले , मग त्याला उत्तर म्हणुन दुसर्या नेत्याने तारे तोडले .
एकुणच राजकीय लोकांची ही तारे तोडण्याची स्पर्धा फार जुनी आहे असे नुकतेच एकाने कळवले ...." ब्रेड्बटर परवडत नाही तर केक खावा " असे कोणतरी फ्रान्सची राणी भुकेल्या गरीब जनतेला म्हणाली होती म्हणे .
असो तर तारे तोडण्याच्या स्पर्धेतील स्पर्धकांच्या वाक्यांचे हे कलेक्षन !
तळटीप :
१) ज्येष्ट नेत्यांनी वापरलेल्या अश्लाघ्य शब्दांचा वापर टाळावा
२) दिग्गीराजांची विधाने येथे देवु नयेत ...स्पर्धा २ नंबर साठी चालु आहे.
३) जे वाक्य आवडले त्याला +१ द्यावा म्हणजे विजेता कोण हे ठरवता येईल .
वर्गीकरण
प्रतिक्रिया
क्रमांक १)
लोकहो खाप पंचायत बद्दल
वेगळी
इंडिया इज इंदिरा
सगळी भाषणबाजी म्हणजे तारेच
महाराष्ट्र खड्ड्यात गेला
तारे
સૌના સાથ સૌના વિકાસ - मराठी मध्ये याचा काय अर्थ आहे ?
Sauna saath sauna vikas – All together, growth for all!
સૌના સાથ સૌના વિકાસ =
>>> एकुणच राजकीय लोकांची ही
"हुकूमशाहीत सगळं सोप्पं असतं.
Sauna saath sauna vikas – All together, growth for all!
माननीय न्यायमूर्ति मार्केन्डेय काटजु साहेबांचे कोणतेही वाक्य.
+१
काटजु : लेटेस्ट अपडेट
नामांतर कधी करताय्,नवे
खालील प्रतिसाद
चांगला धागा..
कांद्याचे नव्हे मैद्याचे पोते
धन्यवाद!
शीला दीक्षित यांनी दरमहा
"बडे बडे शहरोंमें ऐसे छोटे
मिसळीवरच्या लोक्सच्या
पण मिपावर राजकारणी लोक नसावेत
वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष ऐका
राजकारण तुमच्या शर्ट मध्ये आहे आणि पॅन्ट मध्ये पण आहे
विश्व बन्धु गुप्ता-- अकलेचे तारांगण क्लाउड कॉम्प्युटिंग
हा हा हा
आत्ता
परवा इल्ला
पावसामुळे क्लाउड कॉम्प्युटिंग
निर्णय
पण
" ये जो सरकार है ये हमारे
लालू
मस्तच!
दादा
एन्रॉन
नक्की कोण?
>>> एन्रॉन प्रकल्प अरबी
बरोबर आहे
मुंडेच
यावरून आठवले
तुमच्या वर्गात "कुलकर्णी",
तसे नाही
पाण्याची मालकी
गवताचे पातेही उगवत नाही!
पिलू मोदी
त्यावर महावीर त्यागींनी (एक मंत्री) विनोदाने म्हटले "तुमच्या टकलावरही केस उगवत नाहीत मग काय तेही देणार का?"हे विधान माझ्या मते पिलू मोदींचे आहे. बें.नाथ पै, राम मनोहर लोहिया, फिरोज गांधी बडे बुजुर्ग , विद्वान नेते हे नेहरूंचे कट्टर विरोधक होते. आपले दुर्दैव की त्यांना पोलिटिकल स्पेस मिळाली नाही. नेहरूंनी आपल्या चमच्यांचे , इंदिराबैनी आपल्या सुमार जी हुजूरस मर्थकांचे , राजीवजींनी आपल्या डून स्कूल च्या वाह्यात मित्रांचे आणि सोनियांनी हया ४ ही जमातीचे ऐकून राज्य केले आणि देशाची काशी केली.+१.