* अनुभव म्हणजे तुमच्यासोबत जे घडले ते नव्हे.
तर जे घडले त्यावर तुम्ही जे केले तो अनुभव!
* लोक तुमच्याशी कसे वागतात, हे त्यांचे कर्म!
पण तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रीया देता, हे तुमचे कर्म!
* एखादी समस्या सुटण्यासारखी असेल तर चिंता करुन काय उपयोग? कारण, ती केव्हा ना केव्हा सुटणारच!
एखादी समस्या सुटण्यासारखी नसेल, तरीही चिंता करून काय उपयोग? कारण, ती कधी सुटणारच नाही.
* पुत्र सुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा? तो पैसा स्वतः कमावेल.
पुत्र कुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा? तो मिळालेला पैसा गमावेल.
* एखाद्या कृतीमध्ये पाप नसते.