मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवाळी अंक २०१६

यशोधरा ·

यशोधरा 28/10/2016 - 22:01
पुण्यातील मिपाकर 'पुणे मराठी ग्रंथालय' इथे दिवाळी अंकांसाठी सभासदत्व घेऊ शकतात. साधनाचा दिवाळी अंक ऑनलाईन उपलब्ध आहे http://www.weeklysadhana.com/saptahik.php

In reply to by यशोधरा

आदूबाळच्या प्रतिभेला सलाम. दुसरे जुने मिपाकर, धनंजय यांची कथाही अत्यंत वाचनीय आहे. या लेखनाला किंवा सादरीकरणाला 'कथा' म्हणणं ही भाषेची मर्यादा आहे. धनंजयने पदोपदी दुभंगत, वाचकाच्या मनाप्रमाणे आकार घेणारी कथा लिहिलेली आहे. ती एक कथा नसून दर काही शब्दांनंतर फाटे फुटत शेकडो कथा बनतात. प्रत्येक कथा तीनचार वाक्यांचीच, पण एका प्रेमाच्या नात्याची वेगवेगळी विधिलिखितं सांगणारी. अशी कथा आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय शक्य नाही. म्हणून त्या माध्यमाचा पूर्ण वापर करून घेणारी ठरते. http://aisiakshare.com/node/5593

In reply to by बोका-ए-आझम

अभ्या.. 29/10/2016 - 15:26
डिजिटलचा अंक जबरद्स्त झालाय. कंटेंट रीच म्हणता येईल. उत्तम साहित्य, वैविध्य. वाचायला बसलो तर सोडवणार नाही इतक्या रसाळ भाषेत घेतेलेला आढावा. मस्त एकदम. ह्याची पीडीएफ करुन ठेवलीच पाहिजे संग्रही.

पाषाणभेद 29/10/2016 - 01:18
पाहण्यात असे आले आहे की, आजकाल म्हणजे गेल्या दहा एक किंबहूना कमी किंवा जास्त - वेळेची फुटपट्टी (की वर्षपट्टी ??) कमी जास्त होवू शकते - वर्षात ग्लोबलायझेशनमुळे जग संकूचीत झाले आहे. भारतातील - महाराष्ट्रातील अनेक जण/ जणी परदेशात जावून आले किंवा तेथे स्थायिक झालेले आहेत. अशा अस्थायी किंवा एनआरआय लोकांचे लेख फार मोठ्या प्रमाणात दीवाळी अंक, साप्ताहीक पुरवण्या, संकेतस्थळे आदींवर दिसत आहेत. हे लेख म्हणजे साधारणः परदेशवारी, तेथील एखादे ठिकाण, जाण्ययेण्यातील त्रास किंवा सुविधा, तेथील आधूनिक वातावरण, खाद्यपदार्थ, अनुवादीत किंवा रूपांतरीत कथा कादंबर्‍या, तिकडे कसे गोग्गोड आदींभोवती रेंगाळत राहते. किंबहूना माझे म्हणणे असे आहे की एखाद्या अंकात (तो कुठलाही असेल तरी) वरील प्रमाणांचे लेख जास्त प्रमाणात व साहित्य या अर्थाने कमी असे आहे. म्हणण्याचा विपर्यास नसावा. तसेच वरील म्हणणे मिपाच्या अंकास धरून नाही! आजकाल ( पुन्हा तेच वेळेचे प्रमाण घ्या) पुस्तकांचा खप वाढल्याचे एखाद्या एजन्सीच्या सर्वेक्षणात लक्षात आले आहे. ती पुस्तके कोणती तर स्पर्धापरीक्षा, स्वभाव-वर्तवणूक- यशस्वी कसे व्हावे आदी आदी. यात साहित्याशी संबंधीत कितीक पुस्तके होती? याच चालीवर वरील लेख असावेत/ किंवा वर्गवारी वाचावी असे मला वाटते. वरील वक्तव्याचा अर्थाअर्थानेही लेखीकेने लिहीलेल्या धाग्याशी संबंध नाही पण मला वाटले ते दीवाळी अंकांच्या संदर्भाने आले आहे.

In reply to by प्रचेतस

बोका-ए-आझम 29/10/2016 - 19:08
यंदा कथांचा दर्जा अजिबात राखला गेलेला नाहीये. रहस्यकथा, भयकथा, युद्धकथा, शिकारकथा - या तुलनेने उपेक्षित मानल्या गेलेल्या कथाप्रकाराला प्रतिष्ठा धनंजयने मिळवून दिली हे खरं आहे, पण पूर्वपुण्याईवर किती दिवस ते दर्ज्याशी तडजोड करत राहणार आहेत हा खरा प्रश्न आहे.

कंजूस 29/10/2016 - 06:25
प्रतिसादांशी सहमत.इंग्रजी माध्यमांच्या शालेय शिक्षणाने मराठी लेखन मुळातच यथातथा होत चालले आहे.पुलंच्या लिखाणाला कितीदा उकळी काढणार आहेत? त्या साठ-सत्तरच्या दशकांतले समाजजीवन नव्वदीतच बदलले. १ )इंटरनेटच्या प्रसाराने किंचिंत लेखकही त्यांचे लेखन लगेचच कुठेतरी लिहून टाकतात, दिवाळी अंकासाठी पाठवू म्हणून ठेवत नाहीत. २ )कलाकारांच्या मुलाखतीही टिव्हिवर अगोदरच उचितवेळी प्रसारित होऊन जातात. ३)पाककृतींत नवीन काही राहिले नसून नेहमीच्याच कृती कलाकार (= सिलेब्रिटी ) कशा बिघडवतात हे पाहाण्यास अधिक मजा येते. थोडक्यात जे काही थोडंफार चांगलं करमणूक करणारं साहित्य आहे त्यास अगोदरच गळती लागते.रोजच दिवाळी सुरू असते. *बरेचजण आता मोबाइलवरून प्रतिसाद लिहू लागले आहेत त्यामध्ये शुद्धलेखनाच्या चुका संपादन बटण नसल्याने काढता येत नाहीत. ही सोय पुनश्च मिपाने सुरू करावी.

अनिंद्य 29/10/2016 - 09:16
डिजिटल दिवाळी हा ऑनलाईन दिवाळी अंक खादाडीसारख्या जिव्हाळ्याच्या विषयाला वाहिलेला हा अंक जरुर वाचा- https://digitaldiwali2016.com/ धन्यवाद यशोधरा. तुम्ही लिंक दिल्याने अंक वाचला. आदिवासी संस्कृतीचा आणि भारतीय मुस्लिम खाद्यसंस्कृतीवरचा मोहसिनाजींचा लेख विशेष वाचनीय.

यशोधरा 29/10/2016 - 11:46
महाराष्ट्र टाईम्सचा दिवाळी अंक आज हातात आलाय. मराठी ग्रंथालयाने १३४ अंक वाचनासाठी उपलब्ध करुन दिलेले आहेत. बालविभागात २२ अंक वाचनासाठी उपलब्ध आहेत. दुष्काळ आणि महराष्ट्राची जलसंपत्ती हा विभाग वाचनीय असेलसे वाटते आहे. श्रीकांत बोजेवार, हर्ष भोगले इत्यांदिचे लेखन दिसते आहे. वाचून झाला की आवडलेल्या लेखांविषयी लिहीन.

बोका-ए-आझम 29/10/2016 - 19:25
सुषमा स्वराज आणि हिलरी क्लिंटन यांचा परिचय, हर्ष भोगले यांचा आपल्या नसलेल्या क्रीडासंस्कृतीचं परखड विश्लेषण करणारा लेख, श्रीकांत बोजेवार यांचा बाॅलिवूडमध्ये २००० ते २०१५ या १५ वर्षांत आलेल्या बदलांवरचा लेख, मराठवाड्यावरचे विजय दिवाण आणि रवी कोरडे यांचे लेख - हे चांगले लेख. प्रकाश बाळ आणि आनंद पाटील यांचे अनुक्रमे युरोपमधील निर्वासित आणि शेक्सपिअरचा प्रभाव यांच्याबद्दल लेख आहे. त्यातला प्रकाश बाळांचा लेख अप्रतिम आहे. जागतिकीकरण आणि आर्थिक स्थलांतर आणि त्यात युद्धजन्य परिस्थितीमुळे होणारे बदल यांचा परस्परांशी असलेला संबंध त्यांनी छान उलगडून दाखवलेला आहे.

In reply to by बोका-ए-आझम

यशोधरा 01/11/2016 - 21:58
हिलरीवरचा लेख ओके वाटला. लढा इथला संपत नाही - सुरेखा दळवी ह्यांनी जंगले आणि आदिवासी लोकांचे हक्क व समस्या ह्यावर लिहिलेला लेख सुरेख. सुषमा स्वराज ह्यांच्यावरचाही लेख चाम्गला आहे. एक सत्यकथा - सपनोंकी सरहद नहीं होती वाचून फार अस्वस्थ वाटते. बाकी अजून वाचतेय.

अजया 29/10/2016 - 20:26
वाचतेय.डिजिटल दिवाळीचे काही लेख छान तर काही बाळबोध वाटले.विशेषतः स्वतः सायली राजाध्यक्ष यांचा चहावरचा लेख.मिपाभाषेत जिलबी पाडली आहे! शुभांगी गोखले यांचे सुरेख अभिवाचन अचानक त्रोटकपणे संपले आहे. लोकसत्ताचा अंक यशोचे वाचून मागवला आहे!

In reply to by अजया

यशोधरा 29/10/2016 - 20:29
लोकसत्ताचा अंक यशोचे वाचून मागवला आहे!
अग्गागा! म्हणजे आता तुला त्यातील काही आवडले नाही तर माझे दात उपटशील तर! =))

अजया 29/10/2016 - 20:30
हो मग! पुण्याला फेरी आहेच पुस्तकं आणि अंक घेण्यासाठी.लगेहाथ ..

अजया 29/10/2016 - 21:22
नाक मुरडण्याचे सर्वाधिकार राखून ठेवले आहेत. काय ते मेलं पुणं.फ्लॅट शोध मोहिमेतच प्रदुषणाने घसा धरला ,डोळे लाल झाले =))) फार अवांतर झाले गो ;)

In reply to by विंजिनेर

यशोधरा 21/11/2016 - 21:21
किस्त्रिममधले श्यामसुंदर मुळे, ह मो मराठे, मकरंद करंदीकर, डॉ. माणिक खेर ह्यांचे लेख मला आवडले. बराचसा अंक वाचायचा बाकी राहिला. पुन्हा आणेन. ही किस्त्रिम दिवाळी अंक २०१६ ची अनुक्रमणिका.

In reply to by आदूबाळ

पुंबा 26/11/2016 - 19:59
ओहो! बालराजांचं देखील काव्यसृष्टीत आगमन? हे म्हणजे मराठी सारस्वताच्या अंगणात पडलेलं शरदाचं सुंदर चांदणं! आता प्रवीणसुत(?) आणि दस्तुरखुद्द संमेलनाध्यक्ष प्रवीण मिळून मराठी भाषेला सुंदर सुंदर कवितांची फुलं अर्पण करतील. मित्रांनो, आपलं आयुष्य सुद्धा असंच असतं कि नाही, म्हणजे बघा नाती बहरतात ती मनाच्या हिरव्यागार......... :P :P

कंजूस 30/10/2016 - 05:54
दिवाळी अंक वाचायला वेळ लागतो तो दिवाळीत मिळत नाही. थोडं थांबा आणि महिन्याने धागा येईल वरती. एक विशेष गोष्ट म्हणजे मायबोलीचा दिवाळी अंक दोन वर्ष निघाला नाही हे फार विचित्र वाटतं.

मदनबाण 30/10/2016 - 08:50
अजुन वेगवेगळ्या लिंक्स इथे पोस्ट करता आल्या तर उत्तम होइल....

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मीनाक्षी मीनाक्षी मीरा मीरा मिर्ची मीनाक्षी ... ;) :- Masala

यशोधरा 30/10/2016 - 09:59
सकाळचा दिवाळी अंक आला आहे आज. साप्ताहिक सकाळ नव्हे. काहीच खास नाही. काही पाने सेलेब्रिटींनी आपापल्या जोडेदाराला प्रपोझ कसे केले, काही पाने सामान्य वाचकांनी एकमेकांना प्रपोझ कसे केले आणि उरलेली पाने नांदेड सिटी व अन्य बांधकामे पुण्याच्या सौंदर्यात (?!) कशी भर घालती झाली आहेत त्यावर. काही ३-४ पाने प्रेमकविता आहेत म्हणे. अजून वाचल्या नाहीत. अंक नाही वाचला तरी चालेल.

In reply to by यशोधरा

आदूबाळ 30/10/2016 - 12:48
अगाई! (डोले झाकून अश्रू ढाळणारी स्मायली) एकेकाळी रविवार सकाळ दिवाळी अंकात इतर भारतीय भाषांतल्या कथांचे अनुवाद असत. भीष्म सहानी, मंटो, जयकांतन वगैरे नावं त्यातूनच समजली. ये कहां आ गये हम!

मित्रहो 30/10/2016 - 14:06
आता यायला लागलेत, काही दिवाळी अंक मागच्या आठवड्यात प्रकाशित झाले. ते बुकगंगा कडे यायला आणखीन काही दिवस लागले. तेंव्हा आता दिवाळी झाल्यावरच बोलावू. वरील चर्चेवरुन लोकसत्ता आणि डिजीटल दिवाळी अंक चांगला दिसतोय. अक्षर, अंतर्नाद, इत्यादी, कथाश्री कुणी वाचलेय का? कसे आहेत? सध्यातरी लोकसत्ता आणि आवाज (आवाज हा हवाच) बोलवनार. युनिक फीचर्सने माझी कथा त्यांच्या दिवाळी अंकात प्रकाशित केल्याने युनिक फीचर्सचे चारही दिवाळी अंक आणि प्रकाश आमटे चे प्रकाशवाटा हे पुस्तक बुकगंगावरुन बोलावलेय. अजून पोहचायचे आहेत.

नाखु 31/10/2016 - 11:59
कालनिर्णय दिवाळी अम्क वाचत आहे, ग्रॅहम बेलने केलेली संशोधन श्रेय घेण्यासाठी केलेली लबाडी यावर एक चांगला लेख आहे , बाकी अम्क अजूनतरी वाचला नाही. घरच्या अंकातले उरलले प्रवेश साकारत आहे (लेकीला शाळेला सुट्टी आहे,आणि मी हाफीसात आहे)

वरुण मोहिते 01/11/2016 - 18:13
उत्तम अनुवाद , युनिक फीचर्स चा महा अनुभव आणि लोकमत दीपोत्सव छान आहेत. विशेष करून लोकमत दीपोत्सव. बाकी लोकसत्ता ,मटा, नेहमीप्रमाणे दर्जा राखून आहेत. पुरुष स्पंदन चांगला झालाय. ऋतुरंगही ठीक. बाकी वाचून कळवतो. चांगले 20-25 अंक आणले आहेत हळू हळू भर टाकतो

अभ्या.. 01/11/2016 - 22:01
हे पेपरवाले जशी ऑनलाईन आवृत्ती काढतात रोजच्या अंकाची तशी दिवाळी अंकाची काढत नाहीत का? असल्यास लिंका देणे ज्याने वाचल्यात त्याने. कृपा होईल.

In reply to by अभ्या..

भावा, आमचाबी हाय ई-अंक. फुरसतीत वाचण्यासारखा. http://www.evivek.com/DiwaliAnk2016. (ई-अंकात रूपांतर (कन्व्हर्जन) करताना काही त्रुटी (उदा. 'द्ध'ऐवजी 'ध्द') राहून जातात, त्या चालवून घ्या.) या अंकातली माझी शिफारस - आर्थिक आणि सांस्कृतिक समृद्धीसाठी 'मेक इन इंडिया' - प्रा.डॉ. ज्येष्ठराज जोशी आणि प्रा.डॉ. मिलिंद सोहोनी यांची मुलाखत माझी आनंदयात्रा - शशिकांत सावंत (खास वाचनवेड्यांसाठी) मुक्त-विमुक्त बंदिश - रेणू दांडेकर - शांतीनिकेतनवरचा लेख गगनविहार - डॉ. बाळ फोंडके - इस्रोची वाटचाल भेटवा विठ्ठलाला - विद्याधर ताठे - पंढरपूर विठ्ठल मंदिर हरिजनांसाठी (सर्वांसाठी) खुलं व्हावं, यासाठी साने गुरुजींनी दिलेल्या लढ्यावर प्रदीर्घ लेख अशोकायण - अरुणचंद्र पाठक - सम्राट अशोकावर लेख. विज्ञानवादी भविष्यवेत्ता - रमेश पतंगे - ऑलविन टॉफलरवर लेख. तसा छापील अंकही आहे... ४८० पानांचा, जाडजूड.

In reply to by यशोधरा

ई-अंक म्हणजे छापील अंकाची पीडीएफ नाही. त्यामुळे ई-अंकात जाहिराती, रेखाचित्रं नाहीत. तसंच, कविता अजून अपलोड केलेल्या नाहीत. फक्त महत्त्वाचे लेख, कथा, मुलाखत, परिसंवाद इ. अपलोड केले आहेत. त्यातलेच काही 'माझी शिफारस' म्हणून वर दिले आहेत.

नाखु 02/11/2016 - 09:00
न्या.चपळगांवकर यांचा सरदार वल्लभभाई पटेल यांचे राजकीय साम्जीक योगदान्,तत्कालीन घटनांवर परिणाम करणारे निर्णय्,आणि स्वभावाचे,तत्वांचे पैलु उलगडून दाखविणारा लेख आहे.अर्थात वाचनीय आणि दखलपात्र आहे.मला आवडलेला भाग. "१९४८ मध्ये भाषण करताना सरदार म्हणतात या देशात आपला देश म्हणून राहिलेल्या मुस्लीमांनी फक्त हा देश आमचा आहे असे म्हणून चालणार नाही तर तसे सिद्ध करावे लागेल्,जेंव्हा पाकिस्तानने काश्मीरात हिंदुवर हल्ला करून हत्याकांड केला त्याचा जोरदार निषेध का केला नाही. एकदा इ़कडे राहिल्यावर निष्ठा इकडेच पाहिजेत.दोन घोड्यांवर स्वार होऊन चालणार नाही आणि त्याला भविष्यही नाही" जमल्यास किमान या उतार्याचीतरी पीडीएफ टाक्ण्याचा प्रयत्न करतो अर्थात त्यांनी कट्टर हिंदुत्ववाद्यांनाही चांगले खडे बोल सुनावले आहेत. दिवाळी अंक वाचक नाखु

ऋषिकेश 02/11/2016 - 09:19
रेषेवरची अक्षरेचा अंक गेली काही वर्षे निघतो आहे तो दिसला नाही. मात्र यंदा दिवाळी अंकांची परिक्षणं करणार आहेत असं दिसतंय ल्क्ष ठेवायला हवं इथे

यशोधरा 02/11/2016 - 11:14
मेहता ग्रंथजगतचा अंक ठीकठाक, खास काही नाही. bridges of madison county चा अनुवाद मेहता तर्फे प्रकाशित होतोय, त्याचा काही भाग ह्या अंकात आहे. अनुवाद फारसा पकड घेत नाहीये.. नाही आवडला इतका. बाकी अंक ठीकच. दिप्ती नवलने लिहिलेल्या द मॅड तिबेटीयन ह्या पुस्तकाच्या काही भागाचा अनुवाद बरा आहे. मूळ पुस्तक वाचावयास हवे असे वाटले. कविताही आहेत पण अजून वाचल्या नाहीत. तुझी नव्हाळी, माझी नव्हाळी काळ्या फुलांची काळी डहाळी ... असे वाचले, मग नंतरच वाचू असे ठरवलेय.

In reply to by यशोधरा

प्रदीप 05/11/2016 - 10:54
तुझी नव्हाळी, माझी नव्हाळी काळ्या फुलांची काळी डहाळी ... अकु आता दिवाळी अंकांतूनही त्यांच्या कविता प्रसिद्ध करायला लागले? चांगली प्रगति आहे!!

उपलब्ध इअंकांमध्ये - साधनाच्या अंकातली मराठा आंदोलनावरची डॉ. कसबेंची मुलाखत चांगली आहे. विनय हर्डीकरांचा शरद जोशींवरचा लेख पसरट आहे, पण काही मुद्दे लक्षात घेण्याजोगे आहेत. साधनाच्या युवा अंकातल्या मोनिका लेविन्स्कीच्या भाषणाचा अनुवाद उत्तम. मूळ भाषण - https://www.ted.com/talks/monica_lewinsky_the_price_of_shame?language=en 'मौज' मधला नरेंद्र चपळगावकरांचा नेहरू आणि पटेलांवरचा लेख माहितीपूर्ण आणि संतुलित वाटला.

In reply to by यशोधरा

सस्नेह 05/11/2016 - 15:29
'मौज' मधला रवींद्र अभ्यंकरांचा गोनिदांवरचा लेख सुरेख आहे. नरेंद्र चपळगावकर पास. विनया जंगले यांचा फुलपाखरे विषयावरच लेख सुरेख माहितीपूर्ण. इतर नामावली चांगलीच आहे. आशा बगे, अनिल अवचट, इरावती कर्णिक, बाळ फोंडके, सुबोध जावडेकर, गोविंद तळवलकर. यशवंत मनोहर, लक्ष्मिकांत तांबोळी... उफ्फ.. टंकाळा आला. लेख छान आहेत, पण अंकाची मांडणी विस्कळीत वाटली. तरीही वाचनीय.

In reply to by सस्नेह

ते संजोपराव उर्फ़ जालावरचे रावसाहेब जे लेखक आहे त्यांना मौज या दिवाळी अंकाचं विनाकारण कौतुक करायची सवय आहे, आपली अभिरूची कशी उच्च आहे, वगैरे तो प्रकार असतो. त्यांचं लेखन वाचून अंक खरेदी करू नका. आपली आवड़ पाहुन दिवाळी अंक खरेदी करावा असे सुचवीन. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by विशाखा पाटील

यशोधरा 05/11/2016 - 18:00
मनापासून आभार! डॉ. रा. चिं. ढेरे यांनी केलेल्या भाषणांचे संपादित अंश मिळाले तेथे. ह्या लिंका मी ज्ञानब्रह्मापुढे आहुतीच्या तयारीनं उभा …तर ती जगण्याशी प्रतारणा ठरेल! मी महासमन्वयाचा लहानसा दुवा

यशोधरा 05/11/2016 - 16:23
आपल्या स्वातीताईचा लेख काही संस्करण करून माझी सहेली ह्या दिवाळी अंकात आला आहे. खाली मूळ लेखाची लिंक दिली आहे, अभिनंदन स्वातीताई! http://www.misalpav.com/node/30637

नाखु 07/11/2016 - 14:23
मेनका अंक वाचत आहे. गुरुनाथ तेंडुलकर कथा ठीक ठाक्,रुस्तुम सिनेमा ज्या घटनएवर आहे त्याचा लेखा जोखा करणारा तपशीलासह लेख आला आहे आणि वाचनीय आहे. दुसरी देशमुख यांची कथा ठीक पण अजून काही वाचावा असा वाटला नाही.कदाचित एखादा विनोदी अंक वाचण्याचा इरादा आहे.

मित्रहो 07/11/2016 - 20:02
डिजीटल दिवाळी बघितला - मला वाटत हेच बरोबर आहे. प्रकाशित लेखांचे (अभि?)वाचन ह्या स्वरुपाचा दिवाळी अंक आहे. ह्रुषिकेश जोशीेचे मद्यपानवरील विवेचन आवडले. इतर ठिक ठाक आहे. अक्षरनामा फक्त इरावती कर्णिक यांचे मनोगत वाचले आणि आवडले. इतर वाचतोय सवडीने. लोकसत्ता अनवट भटकंती आवडली. या देशात कधी जाणे होइल असे मात्र वाटत नाही. सुदानवरील लेख हा भटकंती पेक्षा लेखकाला त्याच्या कामाच्या निमित्ताने आलेला काही व्यक्तींचा अनुभव आहे. शैलेंद्रवरील तिसरी कसमचा लेख जुनीच माहीती देत असला तरी फिल्मी पद्धतीने लिहिल्याने वाचायला मजा येते. म्हणजे बोलता तो मधेच उठून गेला किंवा त्याने सिगरेट शिलगावली सारखी वर्णने. नेताजींच्या मृत्युविषयीचा लेख तोचतोच आहे. मुळात या विषयात नेहमी तेचतेच मुद्दे येत राहतात. ज्यांचा नेताजींचा मृत्यु अपघातात झाला यावर विश्वास नाही ते कधीच विश्वास ठेवनार नाही हेच हा लेख सांगतो. पुतीन वरील लेख वाचायला सुरवात केली आणि सोडून दिला. कंटाळा आला. लोकमत मित्राकडे चाळला, वाचला नाही. फार जास्त बुद्धीजीवी किंवा माहीतीपर वाचायचा कंटाळा आला आता. बुद्धीच्या खाद्याची सीमा संपलीय. आता फारकाही पचवू शकनार नाही तरीही अनुभव अजून वाचायचा आहे. साधना किंवा अंतर्नाद बोलावून ठेवून नंतर कधीतरी सहा महिन्यानी वाचू असा विचार सुरु आहे. 'आवाज' अजून घरी पोहचला नाही. 'कॉमेडी कट्टा'मधे पुलंच्या गाठोड या पुस्तकातला 'रसिकतेचा महापूर आणि मी एक पूरग्रस्त' हा लेख प्रचंड विनोदी आहे. हे पुस्तक मी या आधी वाचले नव्हते त्यामुळे लेख पण वाचला नव्हता. 'व्हाट्सअप दिनचर्या' फार्सिकल आहे काही पंचेस मस्त आहे. वाचन सुरुच आहे.

In reply to by मित्रहो

मित्रहो 21/11/2016 - 12:50
दोन दिवस आजारी होतो तेंव्हा पडून पडून काय करायचे म्हणून अंतर्नाद सोडला तर होते ते सारे वाचून काढले. डिजीटल दिवाळी अभिवाचनाव्यतिरीक्त इतरही लेख त्यात आहेत. वर म्हटल्याप्रमाणे खादाडीला वाहीलेला अंक. मालिकेतले स्वयंपाक घर हे शुभांगी गोखले यांचे अभिवाचन मस्त आहे. लिहिलेही छान आहे आणि संयत अभिनयासहीत अभिवाचन आहे. मस्त आहे. इतरही काही लेख किंवा अभिवाचन चांगले आहेत. महेश एलकुंचलवारांची मुलाखत सहजच वैदर्भिय खाद्यसंस्कृतीची ओळख करुन देते. अनुभव कथा विभाग यथा तथाच आहे. मला एकही कथा फारशी आवडली नाही. अरुणाचलच विषयीचा अनुभव चांगला आहे. नेहमीचे प्रवास वर्णन नाही किंवा शाळेत न येनारे विद्यार्थी नाहीत. १२ तास ब्रम्हपुत्रेचा प्रवास, किंवा ऑपरेशनचा अनुभव मस्त आहे. साधना शिलेदार यांचा कुमार गंधर्व आणि देवास वरचा लेख सुरवातीला नेहमीसारखा आहे म्हणजे हीच ती वास्तू जिथे कुमार गंधर्वानी गायन शिकले किंवा म्हटले. इत्यादी. नंतर लोकसंगीताच्या शोधार्थ आसपासच्या गावागावात केलेली भटकंती मस्त आहे. कदाचित हा एका वेगळ्या लेखाचा विषय होउ शकेल. अनिल अवचट यांचा स्टॉइनबर्ग वरील लेख मस्त आहे. एक व्यंगचित्रकार त्याने काढलेल्या रेषांपेक्षा न काढलेल्या रेषातून जे सांगतो ते अप्रतिम. मस्त आहे. त्याचे चित्र मस्त समजावून सांगितले आहेत.मुकुंद टाकसाळे यांची मेलामेली पण मस्त आहे. अमेरीका किंवा इतर लेख ठिकठाक आहे. मुशाफिरी मधला ट्रेक केल्यानंतर खायच्या चांगल्या किंवा वाइट जागा यावर लेख आहे. नवीन माहीती आहे. आवाज हल्ली विनोदी कथा त्याच त्याच प्रकारात मोडनाऱ्या असतात. गावातला इरसाल पाटील आणि त्याचे एक्स्ट्रा मॅरीटल अफेअर्स, प्रेमकथा आणि ट्रिक्स, काही इरसाल पोर. आवाजचा हा अंकही त्याला अपवाद नाही. मंगला गोडबोलेंची कथा किंवा लेख वेगळा आहे. २०५० साली मराठी संस्कृतीचे मुझियम वगेरे असली कल्पना आहे. इतर कथा नेहमीच्या लेखकांनी नेहमीच्या पद्धतिने लिहिलेल्या आहेत.त्यातल्या त्यात मिलिंद शिंत्रे यांची कथा चटकदार संवादामुळे मजेशीर आहे. चित्रे वगेरे आवाज सारखीच. लोकप्रभामधे कथा स्पर्धेतल्या कथांव्यतिरीक्त फार काही वाचले नाही. लहान मुलांचे म्हणून असनारे अंक wimpy kid किंवा geronimo stilton वाचनाऱ्या हल्लीच्या मुलांना वाचावयावसे वाटत नाही. आता अंतर्नाद सहा महिन्यांनंतर, डोक्याला थोडी विश्रांती हवी. तेंव्हा दिवाळी अंक वाचन जवळ जवळ संपले.

In reply to by मित्रहो

नाखु 21/11/2016 - 14:43
सहमत. अगदी गंडलेला आणि खिडकीचित्रे विनोदी कमी ओंगळ जास्ती आहेत कथा भागात आनंदी आनंद आहे. कथाश्री वाचला काही कथा छान आहेत आणि चक्क सकारात्मक आहेत त्या मुळे आवडल्या "दवणे"वगळता बहुतांश वाचल्या (आणि पश्चाताप झाला नाही)

सस्नेह 21/11/2016 - 12:54
'माहेर' वाचला. केवळ अनुल्लेखनीय ! मांडणी विस्कळित. जाहिराती मायंदाळ ! दर्जा घसरलाय. २-३ कथा/लेख चांगले आहेत. बाकी ठीक.

यशोधरा 21/11/2016 - 21:28
आज मौज दिवाळी अंक आणला आहे. कथा, कविता ह्यासोबत रेखाटने, ललित लेख आणि वैचारीक साहित्य असे बरेच काही आहे असे दिसतेय. मिलिंद बोकीलांची सरोवर ही लघुकादंबरी.

In reply to by यशोधरा

यशोधरा 27/11/2016 - 15:25
मौज वाचते आहे आणि आवडतो आहे. कथांमध्ये - आशा बगे आणि शर्मिला फडके ह्यांच्या कथा वाचून झाल्या आहेत आणि आवडल्यात. बाकीच्या २-३ अजून वाचायच्या आहेत. कविता विभागामध्ये - चिमण्या (सतीश काळसेकर), सुंदर (वि ज बोरकर), अर्पण (वसंत वाहोकार), स्वातंत्र्य (नीलिमा गुंडी) ह्या मला आवडलेल्या. बाकीच्याही चांगल्या आहेत. ललित लेख - सगळेच वाचनीय. कथा फुलपाखरांची हा विनया जंगले ह्यांचा फुलपाखरांच्या जगाविषयीचा लेख अत्यंत सुरेख जमलाय, पुन्हा पुन्हा वाचावा असा. डॉ अरूण टिकेकरांवरचा - विवेक पेरणारे गुरु हाही एक जमलेला लेख. एक उत्तम, साक्षेपी संपादक आपल्या सहकार्‍यांनाही किती अनुभवसंपन्न आणि शहाणे करुन सोडतो हे सांगणारा संयत भाषेतला लेख. रवींद्र अभ्यंकरांचा अप्पांच्या आठवणी, अवचटांचा साधना आणि शांता शेळक्यांच्या घरा आणि घरातल्यांविषयींचे लेखही आवडले. बर्‍याच काळानंतर अवचटांचे काहीही उपदेशपर नसलेले लेखन वाचायला आवडले. उर्वरित अंक संपल्यावर...

प्रदीप 26/11/2016 - 19:47
निवृत्त न्यायधिश नरेन्द्र चपळगांवकर ह्यांचा राजाजींच्या राजकीय जीवनावर लिहीलेला विस्तृत व माहितीपूर्ण लेख, तसेच भानू काळेंच्या आगामी "अंगारवाटा: शोध शरद जोशींचा" ह्य चरित्रात्मक पुस्तकातील,जोशींच्या पंजाब-स्वारीबद्दलचा प्रदीर्घ लेख अंतर्नादचे वैशिष्ट्य ठरावे. ह्याचबरोबर, विनय हर्डीकरांचा गोविंदराव तळवलकरांवरील लेखही वाचनीय आहे. अंजलि कीर्तने त्यांच्या आनंबईबाई जोशींवर काढलेल्या लघुपटाबद्दल माहिती देत आहेत; दीपक करंजीकरांच्या आयुष्यातली अचानक आलेली वळणे त्यांनी कथिली आहेत. जे. के. रोलीगवर विवेक गोविलकरांचा लेख आहे. विजय पाडळकरांनी हायकूबद्दल स्फूटलेख लिहीला आहे. अवधूत परळरांनी,, सुहास बहुलकरांच्या चित्र-शिलप कलेसंदर्भतील तीन पुस्तके लिहीली आहेत, त्यांजविषयी थोडक्यात पण अचूक माहिती देणारा चांगला लेख लिहीला आहे. ह्यातील दोन पुस्तके, चित्रकार देऊसकर, व शिल्पकार करमकरांच्या कलाप्रगतीचा आढावा घेणारी आहेत, त्यात सदर कलाकारांच्या त्यांच्या कलेशी निगडीत आयुष्याचा धांडोळा घेतला आहे, हे परळकरांनी मुद्दाम नजरेत आणून दिले आहे. तिसरे पुस्तक जे. जे. स्कूलच्या भोवती केंद्रीत झालेल्या 'स्कूल ऑफ आर्ट'विषयीचे आहे. त्यात बहुलकरांनी ह्या स्कूलने कुठल्या वाटा चोखाळल्या, त्याबद्द्दल टिपण्णी केली आहे. शैलेश माळोदे ह्यांचा भारतात गुलाम म्हणून आणल्या गेलेल्या, मग इथेच स्थायिक होऊन कार्यरत असलेल्या आफ्रिकन लोकांविषयी लिहीलेला लेख अनोखी माहिती देतो. गिरीश कुबेरांच्या पुतीनकालीन रशियावरील आगामी पुस्तकातील एक मोठा उतारा लोकसत्तेचे वैशिष्ट्य आहे. विजय पाडळकरांनी शैलेंद्रच्या 'तीसरी कसम' च्या निर्मीतीची हकिकत सांगणारा लेख आहे, ज्यात शैलेंद्र ह्य निर्मीतीच्या उद्योगात कसा भरडून निघाला, व त्यातच त्याचा शेवटी दुर्दैवी अंत कसा झाला, त्याविषयी सविस्तर माहिती आहे. जुने व जाणते रंगकर्मी माधव वझे ह्यांनी शेक्सपियरच्या नाटकांवर लिहीलेला लेख व ताज्या दमाचे रंगकर्मी अतुल पेठे ह्यांचा कलाकारांच्या सर्जनक्रियेची उहापोह करणारा लेख, दोन्ही अनोख्या विषयांवरील आहेत. सत्यशील देशपांडेंनी 'ख्याल गायकी'वरील चिंतनाविषयी लिहीले आहे. ह्याव्यतिरीक्त ह्या अंकात तीन विषयांवरील लेखांचे संकलन आहे. पहिला विषय, अनोख्या देशांत सफर करून आलेल्यांनी तेथील अनुभव व त्यांची तेथील जीवनवैशिष्ट्यांबद्दलची टिपणे. ह्यांतील अफगानिस्तान, सुदान, कंबोडिया व उझबेकिस्तानवरील लेख उल्लेखनीय वाटले. दुसरा विषय राजकीय आहे: वेगवेगळ्या देशांत नवे राजकीय प्रवाह आणणार्‍या पुढार्‍याविषयी ह्या लेखांत आढावा घेतला गेला आहे. तिसरा विषय आहे, पाशिमात्य देशांतील कॉर्पोरेट जगतांतील कार्यसंकृती. ह्यांत गूगल, मेड-एल इलेक्ट्रॉनिक्स व कमिन्स येथे प्रत्यक्ष कार्यरत असलेल्या तरूण मराठी व्यक्तिंची कथने आहेत.

यशोधरा 30/11/2016 - 19:23
सामनामधील उल्लेखनीय लेख - संजय नहार ह्यांचा 'तोपर्यंत कश्मीर असेच जळत राहील' हा लेख. वीरांच्या गावा जावे हा मिलिटरी अपशिंगे ह्या सातार्‍यापासून १७ किमी अंतरावर असलेल्या गावावरचा लेख. गॉडमदर हा शिरिष कणेकरांचा लतावरील लेख. कथा - कंसातील वाक्यं - मंगला गोडबोले आणि ललाटीचे लेख(क) - अजय पुरंदरे. मिपाकर प्रसन्न केसकरांचा सेल्फीचा धूमधडाका हा लेखही आहे ह्या अंकात.

लोकमान्य सेवासंघ विलेपार्ले, मुंबई वाचनालयात दर वर्षीप्रमाणे यंदाही १५० रुपयात १५० दिवाळी अंक ही योजना चालू आहे. २८ फेब्रुवारी २०१७ पर्यंत अंक घरी नेता येतील (नाव नोंदणी अजूनही शक्य आहे). कालच मी जीवन ज्योत हा अंक आणला. डॉक्टर विद्याधर ओक यांचा '२२ श्रुती संशोधन' हा लेख अत्यंत माहितीपूर्ण वाटला या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे. दुसरा चांगला लेख म्हणजे मुकुंद सराफ यांचा 'वाटचाल भावगीतांची १९२६-२०१६.'

यशोधरा 28/10/2016 - 22:01
पुण्यातील मिपाकर 'पुणे मराठी ग्रंथालय' इथे दिवाळी अंकांसाठी सभासदत्व घेऊ शकतात. साधनाचा दिवाळी अंक ऑनलाईन उपलब्ध आहे http://www.weeklysadhana.com/saptahik.php

In reply to by यशोधरा

आदूबाळच्या प्रतिभेला सलाम. दुसरे जुने मिपाकर, धनंजय यांची कथाही अत्यंत वाचनीय आहे. या लेखनाला किंवा सादरीकरणाला 'कथा' म्हणणं ही भाषेची मर्यादा आहे. धनंजयने पदोपदी दुभंगत, वाचकाच्या मनाप्रमाणे आकार घेणारी कथा लिहिलेली आहे. ती एक कथा नसून दर काही शब्दांनंतर फाटे फुटत शेकडो कथा बनतात. प्रत्येक कथा तीनचार वाक्यांचीच, पण एका प्रेमाच्या नात्याची वेगवेगळी विधिलिखितं सांगणारी. अशी कथा आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय शक्य नाही. म्हणून त्या माध्यमाचा पूर्ण वापर करून घेणारी ठरते. http://aisiakshare.com/node/5593

In reply to by बोका-ए-आझम

अभ्या.. 29/10/2016 - 15:26
डिजिटलचा अंक जबरद्स्त झालाय. कंटेंट रीच म्हणता येईल. उत्तम साहित्य, वैविध्य. वाचायला बसलो तर सोडवणार नाही इतक्या रसाळ भाषेत घेतेलेला आढावा. मस्त एकदम. ह्याची पीडीएफ करुन ठेवलीच पाहिजे संग्रही.

पाषाणभेद 29/10/2016 - 01:18
पाहण्यात असे आले आहे की, आजकाल म्हणजे गेल्या दहा एक किंबहूना कमी किंवा जास्त - वेळेची फुटपट्टी (की वर्षपट्टी ??) कमी जास्त होवू शकते - वर्षात ग्लोबलायझेशनमुळे जग संकूचीत झाले आहे. भारतातील - महाराष्ट्रातील अनेक जण/ जणी परदेशात जावून आले किंवा तेथे स्थायिक झालेले आहेत. अशा अस्थायी किंवा एनआरआय लोकांचे लेख फार मोठ्या प्रमाणात दीवाळी अंक, साप्ताहीक पुरवण्या, संकेतस्थळे आदींवर दिसत आहेत. हे लेख म्हणजे साधारणः परदेशवारी, तेथील एखादे ठिकाण, जाण्ययेण्यातील त्रास किंवा सुविधा, तेथील आधूनिक वातावरण, खाद्यपदार्थ, अनुवादीत किंवा रूपांतरीत कथा कादंबर्‍या, तिकडे कसे गोग्गोड आदींभोवती रेंगाळत राहते. किंबहूना माझे म्हणणे असे आहे की एखाद्या अंकात (तो कुठलाही असेल तरी) वरील प्रमाणांचे लेख जास्त प्रमाणात व साहित्य या अर्थाने कमी असे आहे. म्हणण्याचा विपर्यास नसावा. तसेच वरील म्हणणे मिपाच्या अंकास धरून नाही! आजकाल ( पुन्हा तेच वेळेचे प्रमाण घ्या) पुस्तकांचा खप वाढल्याचे एखाद्या एजन्सीच्या सर्वेक्षणात लक्षात आले आहे. ती पुस्तके कोणती तर स्पर्धापरीक्षा, स्वभाव-वर्तवणूक- यशस्वी कसे व्हावे आदी आदी. यात साहित्याशी संबंधीत कितीक पुस्तके होती? याच चालीवर वरील लेख असावेत/ किंवा वर्गवारी वाचावी असे मला वाटते. वरील वक्तव्याचा अर्थाअर्थानेही लेखीकेने लिहीलेल्या धाग्याशी संबंध नाही पण मला वाटले ते दीवाळी अंकांच्या संदर्भाने आले आहे.

In reply to by प्रचेतस

बोका-ए-आझम 29/10/2016 - 19:08
यंदा कथांचा दर्जा अजिबात राखला गेलेला नाहीये. रहस्यकथा, भयकथा, युद्धकथा, शिकारकथा - या तुलनेने उपेक्षित मानल्या गेलेल्या कथाप्रकाराला प्रतिष्ठा धनंजयने मिळवून दिली हे खरं आहे, पण पूर्वपुण्याईवर किती दिवस ते दर्ज्याशी तडजोड करत राहणार आहेत हा खरा प्रश्न आहे.

कंजूस 29/10/2016 - 06:25
प्रतिसादांशी सहमत.इंग्रजी माध्यमांच्या शालेय शिक्षणाने मराठी लेखन मुळातच यथातथा होत चालले आहे.पुलंच्या लिखाणाला कितीदा उकळी काढणार आहेत? त्या साठ-सत्तरच्या दशकांतले समाजजीवन नव्वदीतच बदलले. १ )इंटरनेटच्या प्रसाराने किंचिंत लेखकही त्यांचे लेखन लगेचच कुठेतरी लिहून टाकतात, दिवाळी अंकासाठी पाठवू म्हणून ठेवत नाहीत. २ )कलाकारांच्या मुलाखतीही टिव्हिवर अगोदरच उचितवेळी प्रसारित होऊन जातात. ३)पाककृतींत नवीन काही राहिले नसून नेहमीच्याच कृती कलाकार (= सिलेब्रिटी ) कशा बिघडवतात हे पाहाण्यास अधिक मजा येते. थोडक्यात जे काही थोडंफार चांगलं करमणूक करणारं साहित्य आहे त्यास अगोदरच गळती लागते.रोजच दिवाळी सुरू असते. *बरेचजण आता मोबाइलवरून प्रतिसाद लिहू लागले आहेत त्यामध्ये शुद्धलेखनाच्या चुका संपादन बटण नसल्याने काढता येत नाहीत. ही सोय पुनश्च मिपाने सुरू करावी.

अनिंद्य 29/10/2016 - 09:16
डिजिटल दिवाळी हा ऑनलाईन दिवाळी अंक खादाडीसारख्या जिव्हाळ्याच्या विषयाला वाहिलेला हा अंक जरुर वाचा- https://digitaldiwali2016.com/ धन्यवाद यशोधरा. तुम्ही लिंक दिल्याने अंक वाचला. आदिवासी संस्कृतीचा आणि भारतीय मुस्लिम खाद्यसंस्कृतीवरचा मोहसिनाजींचा लेख विशेष वाचनीय.

यशोधरा 29/10/2016 - 11:46
महाराष्ट्र टाईम्सचा दिवाळी अंक आज हातात आलाय. मराठी ग्रंथालयाने १३४ अंक वाचनासाठी उपलब्ध करुन दिलेले आहेत. बालविभागात २२ अंक वाचनासाठी उपलब्ध आहेत. दुष्काळ आणि महराष्ट्राची जलसंपत्ती हा विभाग वाचनीय असेलसे वाटते आहे. श्रीकांत बोजेवार, हर्ष भोगले इत्यांदिचे लेखन दिसते आहे. वाचून झाला की आवडलेल्या लेखांविषयी लिहीन.

बोका-ए-आझम 29/10/2016 - 19:25
सुषमा स्वराज आणि हिलरी क्लिंटन यांचा परिचय, हर्ष भोगले यांचा आपल्या नसलेल्या क्रीडासंस्कृतीचं परखड विश्लेषण करणारा लेख, श्रीकांत बोजेवार यांचा बाॅलिवूडमध्ये २००० ते २०१५ या १५ वर्षांत आलेल्या बदलांवरचा लेख, मराठवाड्यावरचे विजय दिवाण आणि रवी कोरडे यांचे लेख - हे चांगले लेख. प्रकाश बाळ आणि आनंद पाटील यांचे अनुक्रमे युरोपमधील निर्वासित आणि शेक्सपिअरचा प्रभाव यांच्याबद्दल लेख आहे. त्यातला प्रकाश बाळांचा लेख अप्रतिम आहे. जागतिकीकरण आणि आर्थिक स्थलांतर आणि त्यात युद्धजन्य परिस्थितीमुळे होणारे बदल यांचा परस्परांशी असलेला संबंध त्यांनी छान उलगडून दाखवलेला आहे.

In reply to by बोका-ए-आझम

यशोधरा 01/11/2016 - 21:58
हिलरीवरचा लेख ओके वाटला. लढा इथला संपत नाही - सुरेखा दळवी ह्यांनी जंगले आणि आदिवासी लोकांचे हक्क व समस्या ह्यावर लिहिलेला लेख सुरेख. सुषमा स्वराज ह्यांच्यावरचाही लेख चाम्गला आहे. एक सत्यकथा - सपनोंकी सरहद नहीं होती वाचून फार अस्वस्थ वाटते. बाकी अजून वाचतेय.

अजया 29/10/2016 - 20:26
वाचतेय.डिजिटल दिवाळीचे काही लेख छान तर काही बाळबोध वाटले.विशेषतः स्वतः सायली राजाध्यक्ष यांचा चहावरचा लेख.मिपाभाषेत जिलबी पाडली आहे! शुभांगी गोखले यांचे सुरेख अभिवाचन अचानक त्रोटकपणे संपले आहे. लोकसत्ताचा अंक यशोचे वाचून मागवला आहे!

In reply to by अजया

यशोधरा 29/10/2016 - 20:29
लोकसत्ताचा अंक यशोचे वाचून मागवला आहे!
अग्गागा! म्हणजे आता तुला त्यातील काही आवडले नाही तर माझे दात उपटशील तर! =))

अजया 29/10/2016 - 20:30
हो मग! पुण्याला फेरी आहेच पुस्तकं आणि अंक घेण्यासाठी.लगेहाथ ..

अजया 29/10/2016 - 21:22
नाक मुरडण्याचे सर्वाधिकार राखून ठेवले आहेत. काय ते मेलं पुणं.फ्लॅट शोध मोहिमेतच प्रदुषणाने घसा धरला ,डोळे लाल झाले =))) फार अवांतर झाले गो ;)

In reply to by विंजिनेर

यशोधरा 21/11/2016 - 21:21
किस्त्रिममधले श्यामसुंदर मुळे, ह मो मराठे, मकरंद करंदीकर, डॉ. माणिक खेर ह्यांचे लेख मला आवडले. बराचसा अंक वाचायचा बाकी राहिला. पुन्हा आणेन. ही किस्त्रिम दिवाळी अंक २०१६ ची अनुक्रमणिका.

In reply to by आदूबाळ

पुंबा 26/11/2016 - 19:59
ओहो! बालराजांचं देखील काव्यसृष्टीत आगमन? हे म्हणजे मराठी सारस्वताच्या अंगणात पडलेलं शरदाचं सुंदर चांदणं! आता प्रवीणसुत(?) आणि दस्तुरखुद्द संमेलनाध्यक्ष प्रवीण मिळून मराठी भाषेला सुंदर सुंदर कवितांची फुलं अर्पण करतील. मित्रांनो, आपलं आयुष्य सुद्धा असंच असतं कि नाही, म्हणजे बघा नाती बहरतात ती मनाच्या हिरव्यागार......... :P :P

कंजूस 30/10/2016 - 05:54
दिवाळी अंक वाचायला वेळ लागतो तो दिवाळीत मिळत नाही. थोडं थांबा आणि महिन्याने धागा येईल वरती. एक विशेष गोष्ट म्हणजे मायबोलीचा दिवाळी अंक दोन वर्ष निघाला नाही हे फार विचित्र वाटतं.

मदनबाण 30/10/2016 - 08:50
अजुन वेगवेगळ्या लिंक्स इथे पोस्ट करता आल्या तर उत्तम होइल....

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मीनाक्षी मीनाक्षी मीरा मीरा मिर्ची मीनाक्षी ... ;) :- Masala

यशोधरा 30/10/2016 - 09:59
सकाळचा दिवाळी अंक आला आहे आज. साप्ताहिक सकाळ नव्हे. काहीच खास नाही. काही पाने सेलेब्रिटींनी आपापल्या जोडेदाराला प्रपोझ कसे केले, काही पाने सामान्य वाचकांनी एकमेकांना प्रपोझ कसे केले आणि उरलेली पाने नांदेड सिटी व अन्य बांधकामे पुण्याच्या सौंदर्यात (?!) कशी भर घालती झाली आहेत त्यावर. काही ३-४ पाने प्रेमकविता आहेत म्हणे. अजून वाचल्या नाहीत. अंक नाही वाचला तरी चालेल.

In reply to by यशोधरा

आदूबाळ 30/10/2016 - 12:48
अगाई! (डोले झाकून अश्रू ढाळणारी स्मायली) एकेकाळी रविवार सकाळ दिवाळी अंकात इतर भारतीय भाषांतल्या कथांचे अनुवाद असत. भीष्म सहानी, मंटो, जयकांतन वगैरे नावं त्यातूनच समजली. ये कहां आ गये हम!

मित्रहो 30/10/2016 - 14:06
आता यायला लागलेत, काही दिवाळी अंक मागच्या आठवड्यात प्रकाशित झाले. ते बुकगंगा कडे यायला आणखीन काही दिवस लागले. तेंव्हा आता दिवाळी झाल्यावरच बोलावू. वरील चर्चेवरुन लोकसत्ता आणि डिजीटल दिवाळी अंक चांगला दिसतोय. अक्षर, अंतर्नाद, इत्यादी, कथाश्री कुणी वाचलेय का? कसे आहेत? सध्यातरी लोकसत्ता आणि आवाज (आवाज हा हवाच) बोलवनार. युनिक फीचर्सने माझी कथा त्यांच्या दिवाळी अंकात प्रकाशित केल्याने युनिक फीचर्सचे चारही दिवाळी अंक आणि प्रकाश आमटे चे प्रकाशवाटा हे पुस्तक बुकगंगावरुन बोलावलेय. अजून पोहचायचे आहेत.

नाखु 31/10/2016 - 11:59
कालनिर्णय दिवाळी अम्क वाचत आहे, ग्रॅहम बेलने केलेली संशोधन श्रेय घेण्यासाठी केलेली लबाडी यावर एक चांगला लेख आहे , बाकी अम्क अजूनतरी वाचला नाही. घरच्या अंकातले उरलले प्रवेश साकारत आहे (लेकीला शाळेला सुट्टी आहे,आणि मी हाफीसात आहे)

वरुण मोहिते 01/11/2016 - 18:13
उत्तम अनुवाद , युनिक फीचर्स चा महा अनुभव आणि लोकमत दीपोत्सव छान आहेत. विशेष करून लोकमत दीपोत्सव. बाकी लोकसत्ता ,मटा, नेहमीप्रमाणे दर्जा राखून आहेत. पुरुष स्पंदन चांगला झालाय. ऋतुरंगही ठीक. बाकी वाचून कळवतो. चांगले 20-25 अंक आणले आहेत हळू हळू भर टाकतो

अभ्या.. 01/11/2016 - 22:01
हे पेपरवाले जशी ऑनलाईन आवृत्ती काढतात रोजच्या अंकाची तशी दिवाळी अंकाची काढत नाहीत का? असल्यास लिंका देणे ज्याने वाचल्यात त्याने. कृपा होईल.

In reply to by अभ्या..

भावा, आमचाबी हाय ई-अंक. फुरसतीत वाचण्यासारखा. http://www.evivek.com/DiwaliAnk2016. (ई-अंकात रूपांतर (कन्व्हर्जन) करताना काही त्रुटी (उदा. 'द्ध'ऐवजी 'ध्द') राहून जातात, त्या चालवून घ्या.) या अंकातली माझी शिफारस - आर्थिक आणि सांस्कृतिक समृद्धीसाठी 'मेक इन इंडिया' - प्रा.डॉ. ज्येष्ठराज जोशी आणि प्रा.डॉ. मिलिंद सोहोनी यांची मुलाखत माझी आनंदयात्रा - शशिकांत सावंत (खास वाचनवेड्यांसाठी) मुक्त-विमुक्त बंदिश - रेणू दांडेकर - शांतीनिकेतनवरचा लेख गगनविहार - डॉ. बाळ फोंडके - इस्रोची वाटचाल भेटवा विठ्ठलाला - विद्याधर ताठे - पंढरपूर विठ्ठल मंदिर हरिजनांसाठी (सर्वांसाठी) खुलं व्हावं, यासाठी साने गुरुजींनी दिलेल्या लढ्यावर प्रदीर्घ लेख अशोकायण - अरुणचंद्र पाठक - सम्राट अशोकावर लेख. विज्ञानवादी भविष्यवेत्ता - रमेश पतंगे - ऑलविन टॉफलरवर लेख. तसा छापील अंकही आहे... ४८० पानांचा, जाडजूड.

In reply to by यशोधरा

ई-अंक म्हणजे छापील अंकाची पीडीएफ नाही. त्यामुळे ई-अंकात जाहिराती, रेखाचित्रं नाहीत. तसंच, कविता अजून अपलोड केलेल्या नाहीत. फक्त महत्त्वाचे लेख, कथा, मुलाखत, परिसंवाद इ. अपलोड केले आहेत. त्यातलेच काही 'माझी शिफारस' म्हणून वर दिले आहेत.

नाखु 02/11/2016 - 09:00
न्या.चपळगांवकर यांचा सरदार वल्लभभाई पटेल यांचे राजकीय साम्जीक योगदान्,तत्कालीन घटनांवर परिणाम करणारे निर्णय्,आणि स्वभावाचे,तत्वांचे पैलु उलगडून दाखविणारा लेख आहे.अर्थात वाचनीय आणि दखलपात्र आहे.मला आवडलेला भाग. "१९४८ मध्ये भाषण करताना सरदार म्हणतात या देशात आपला देश म्हणून राहिलेल्या मुस्लीमांनी फक्त हा देश आमचा आहे असे म्हणून चालणार नाही तर तसे सिद्ध करावे लागेल्,जेंव्हा पाकिस्तानने काश्मीरात हिंदुवर हल्ला करून हत्याकांड केला त्याचा जोरदार निषेध का केला नाही. एकदा इ़कडे राहिल्यावर निष्ठा इकडेच पाहिजेत.दोन घोड्यांवर स्वार होऊन चालणार नाही आणि त्याला भविष्यही नाही" जमल्यास किमान या उतार्याचीतरी पीडीएफ टाक्ण्याचा प्रयत्न करतो अर्थात त्यांनी कट्टर हिंदुत्ववाद्यांनाही चांगले खडे बोल सुनावले आहेत. दिवाळी अंक वाचक नाखु

ऋषिकेश 02/11/2016 - 09:19
रेषेवरची अक्षरेचा अंक गेली काही वर्षे निघतो आहे तो दिसला नाही. मात्र यंदा दिवाळी अंकांची परिक्षणं करणार आहेत असं दिसतंय ल्क्ष ठेवायला हवं इथे

यशोधरा 02/11/2016 - 11:14
मेहता ग्रंथजगतचा अंक ठीकठाक, खास काही नाही. bridges of madison county चा अनुवाद मेहता तर्फे प्रकाशित होतोय, त्याचा काही भाग ह्या अंकात आहे. अनुवाद फारसा पकड घेत नाहीये.. नाही आवडला इतका. बाकी अंक ठीकच. दिप्ती नवलने लिहिलेल्या द मॅड तिबेटीयन ह्या पुस्तकाच्या काही भागाचा अनुवाद बरा आहे. मूळ पुस्तक वाचावयास हवे असे वाटले. कविताही आहेत पण अजून वाचल्या नाहीत. तुझी नव्हाळी, माझी नव्हाळी काळ्या फुलांची काळी डहाळी ... असे वाचले, मग नंतरच वाचू असे ठरवलेय.

In reply to by यशोधरा

प्रदीप 05/11/2016 - 10:54
तुझी नव्हाळी, माझी नव्हाळी काळ्या फुलांची काळी डहाळी ... अकु आता दिवाळी अंकांतूनही त्यांच्या कविता प्रसिद्ध करायला लागले? चांगली प्रगति आहे!!

उपलब्ध इअंकांमध्ये - साधनाच्या अंकातली मराठा आंदोलनावरची डॉ. कसबेंची मुलाखत चांगली आहे. विनय हर्डीकरांचा शरद जोशींवरचा लेख पसरट आहे, पण काही मुद्दे लक्षात घेण्याजोगे आहेत. साधनाच्या युवा अंकातल्या मोनिका लेविन्स्कीच्या भाषणाचा अनुवाद उत्तम. मूळ भाषण - https://www.ted.com/talks/monica_lewinsky_the_price_of_shame?language=en 'मौज' मधला नरेंद्र चपळगावकरांचा नेहरू आणि पटेलांवरचा लेख माहितीपूर्ण आणि संतुलित वाटला.

In reply to by यशोधरा

सस्नेह 05/11/2016 - 15:29
'मौज' मधला रवींद्र अभ्यंकरांचा गोनिदांवरचा लेख सुरेख आहे. नरेंद्र चपळगावकर पास. विनया जंगले यांचा फुलपाखरे विषयावरच लेख सुरेख माहितीपूर्ण. इतर नामावली चांगलीच आहे. आशा बगे, अनिल अवचट, इरावती कर्णिक, बाळ फोंडके, सुबोध जावडेकर, गोविंद तळवलकर. यशवंत मनोहर, लक्ष्मिकांत तांबोळी... उफ्फ.. टंकाळा आला. लेख छान आहेत, पण अंकाची मांडणी विस्कळीत वाटली. तरीही वाचनीय.

In reply to by सस्नेह

ते संजोपराव उर्फ़ जालावरचे रावसाहेब जे लेखक आहे त्यांना मौज या दिवाळी अंकाचं विनाकारण कौतुक करायची सवय आहे, आपली अभिरूची कशी उच्च आहे, वगैरे तो प्रकार असतो. त्यांचं लेखन वाचून अंक खरेदी करू नका. आपली आवड़ पाहुन दिवाळी अंक खरेदी करावा असे सुचवीन. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by विशाखा पाटील

यशोधरा 05/11/2016 - 18:00
मनापासून आभार! डॉ. रा. चिं. ढेरे यांनी केलेल्या भाषणांचे संपादित अंश मिळाले तेथे. ह्या लिंका मी ज्ञानब्रह्मापुढे आहुतीच्या तयारीनं उभा …तर ती जगण्याशी प्रतारणा ठरेल! मी महासमन्वयाचा लहानसा दुवा

यशोधरा 05/11/2016 - 16:23
आपल्या स्वातीताईचा लेख काही संस्करण करून माझी सहेली ह्या दिवाळी अंकात आला आहे. खाली मूळ लेखाची लिंक दिली आहे, अभिनंदन स्वातीताई! http://www.misalpav.com/node/30637

नाखु 07/11/2016 - 14:23
मेनका अंक वाचत आहे. गुरुनाथ तेंडुलकर कथा ठीक ठाक्,रुस्तुम सिनेमा ज्या घटनएवर आहे त्याचा लेखा जोखा करणारा तपशीलासह लेख आला आहे आणि वाचनीय आहे. दुसरी देशमुख यांची कथा ठीक पण अजून काही वाचावा असा वाटला नाही.कदाचित एखादा विनोदी अंक वाचण्याचा इरादा आहे.

मित्रहो 07/11/2016 - 20:02
डिजीटल दिवाळी बघितला - मला वाटत हेच बरोबर आहे. प्रकाशित लेखांचे (अभि?)वाचन ह्या स्वरुपाचा दिवाळी अंक आहे. ह्रुषिकेश जोशीेचे मद्यपानवरील विवेचन आवडले. इतर ठिक ठाक आहे. अक्षरनामा फक्त इरावती कर्णिक यांचे मनोगत वाचले आणि आवडले. इतर वाचतोय सवडीने. लोकसत्ता अनवट भटकंती आवडली. या देशात कधी जाणे होइल असे मात्र वाटत नाही. सुदानवरील लेख हा भटकंती पेक्षा लेखकाला त्याच्या कामाच्या निमित्ताने आलेला काही व्यक्तींचा अनुभव आहे. शैलेंद्रवरील तिसरी कसमचा लेख जुनीच माहीती देत असला तरी फिल्मी पद्धतीने लिहिल्याने वाचायला मजा येते. म्हणजे बोलता तो मधेच उठून गेला किंवा त्याने सिगरेट शिलगावली सारखी वर्णने. नेताजींच्या मृत्युविषयीचा लेख तोचतोच आहे. मुळात या विषयात नेहमी तेचतेच मुद्दे येत राहतात. ज्यांचा नेताजींचा मृत्यु अपघातात झाला यावर विश्वास नाही ते कधीच विश्वास ठेवनार नाही हेच हा लेख सांगतो. पुतीन वरील लेख वाचायला सुरवात केली आणि सोडून दिला. कंटाळा आला. लोकमत मित्राकडे चाळला, वाचला नाही. फार जास्त बुद्धीजीवी किंवा माहीतीपर वाचायचा कंटाळा आला आता. बुद्धीच्या खाद्याची सीमा संपलीय. आता फारकाही पचवू शकनार नाही तरीही अनुभव अजून वाचायचा आहे. साधना किंवा अंतर्नाद बोलावून ठेवून नंतर कधीतरी सहा महिन्यानी वाचू असा विचार सुरु आहे. 'आवाज' अजून घरी पोहचला नाही. 'कॉमेडी कट्टा'मधे पुलंच्या गाठोड या पुस्तकातला 'रसिकतेचा महापूर आणि मी एक पूरग्रस्त' हा लेख प्रचंड विनोदी आहे. हे पुस्तक मी या आधी वाचले नव्हते त्यामुळे लेख पण वाचला नव्हता. 'व्हाट्सअप दिनचर्या' फार्सिकल आहे काही पंचेस मस्त आहे. वाचन सुरुच आहे.

In reply to by मित्रहो

मित्रहो 21/11/2016 - 12:50
दोन दिवस आजारी होतो तेंव्हा पडून पडून काय करायचे म्हणून अंतर्नाद सोडला तर होते ते सारे वाचून काढले. डिजीटल दिवाळी अभिवाचनाव्यतिरीक्त इतरही लेख त्यात आहेत. वर म्हटल्याप्रमाणे खादाडीला वाहीलेला अंक. मालिकेतले स्वयंपाक घर हे शुभांगी गोखले यांचे अभिवाचन मस्त आहे. लिहिलेही छान आहे आणि संयत अभिनयासहीत अभिवाचन आहे. मस्त आहे. इतरही काही लेख किंवा अभिवाचन चांगले आहेत. महेश एलकुंचलवारांची मुलाखत सहजच वैदर्भिय खाद्यसंस्कृतीची ओळख करुन देते. अनुभव कथा विभाग यथा तथाच आहे. मला एकही कथा फारशी आवडली नाही. अरुणाचलच विषयीचा अनुभव चांगला आहे. नेहमीचे प्रवास वर्णन नाही किंवा शाळेत न येनारे विद्यार्थी नाहीत. १२ तास ब्रम्हपुत्रेचा प्रवास, किंवा ऑपरेशनचा अनुभव मस्त आहे. साधना शिलेदार यांचा कुमार गंधर्व आणि देवास वरचा लेख सुरवातीला नेहमीसारखा आहे म्हणजे हीच ती वास्तू जिथे कुमार गंधर्वानी गायन शिकले किंवा म्हटले. इत्यादी. नंतर लोकसंगीताच्या शोधार्थ आसपासच्या गावागावात केलेली भटकंती मस्त आहे. कदाचित हा एका वेगळ्या लेखाचा विषय होउ शकेल. अनिल अवचट यांचा स्टॉइनबर्ग वरील लेख मस्त आहे. एक व्यंगचित्रकार त्याने काढलेल्या रेषांपेक्षा न काढलेल्या रेषातून जे सांगतो ते अप्रतिम. मस्त आहे. त्याचे चित्र मस्त समजावून सांगितले आहेत.मुकुंद टाकसाळे यांची मेलामेली पण मस्त आहे. अमेरीका किंवा इतर लेख ठिकठाक आहे. मुशाफिरी मधला ट्रेक केल्यानंतर खायच्या चांगल्या किंवा वाइट जागा यावर लेख आहे. नवीन माहीती आहे. आवाज हल्ली विनोदी कथा त्याच त्याच प्रकारात मोडनाऱ्या असतात. गावातला इरसाल पाटील आणि त्याचे एक्स्ट्रा मॅरीटल अफेअर्स, प्रेमकथा आणि ट्रिक्स, काही इरसाल पोर. आवाजचा हा अंकही त्याला अपवाद नाही. मंगला गोडबोलेंची कथा किंवा लेख वेगळा आहे. २०५० साली मराठी संस्कृतीचे मुझियम वगेरे असली कल्पना आहे. इतर कथा नेहमीच्या लेखकांनी नेहमीच्या पद्धतिने लिहिलेल्या आहेत.त्यातल्या त्यात मिलिंद शिंत्रे यांची कथा चटकदार संवादामुळे मजेशीर आहे. चित्रे वगेरे आवाज सारखीच. लोकप्रभामधे कथा स्पर्धेतल्या कथांव्यतिरीक्त फार काही वाचले नाही. लहान मुलांचे म्हणून असनारे अंक wimpy kid किंवा geronimo stilton वाचनाऱ्या हल्लीच्या मुलांना वाचावयावसे वाटत नाही. आता अंतर्नाद सहा महिन्यांनंतर, डोक्याला थोडी विश्रांती हवी. तेंव्हा दिवाळी अंक वाचन जवळ जवळ संपले.

In reply to by मित्रहो

नाखु 21/11/2016 - 14:43
सहमत. अगदी गंडलेला आणि खिडकीचित्रे विनोदी कमी ओंगळ जास्ती आहेत कथा भागात आनंदी आनंद आहे. कथाश्री वाचला काही कथा छान आहेत आणि चक्क सकारात्मक आहेत त्या मुळे आवडल्या "दवणे"वगळता बहुतांश वाचल्या (आणि पश्चाताप झाला नाही)

सस्नेह 21/11/2016 - 12:54
'माहेर' वाचला. केवळ अनुल्लेखनीय ! मांडणी विस्कळित. जाहिराती मायंदाळ ! दर्जा घसरलाय. २-३ कथा/लेख चांगले आहेत. बाकी ठीक.

यशोधरा 21/11/2016 - 21:28
आज मौज दिवाळी अंक आणला आहे. कथा, कविता ह्यासोबत रेखाटने, ललित लेख आणि वैचारीक साहित्य असे बरेच काही आहे असे दिसतेय. मिलिंद बोकीलांची सरोवर ही लघुकादंबरी.

In reply to by यशोधरा

यशोधरा 27/11/2016 - 15:25
मौज वाचते आहे आणि आवडतो आहे. कथांमध्ये - आशा बगे आणि शर्मिला फडके ह्यांच्या कथा वाचून झाल्या आहेत आणि आवडल्यात. बाकीच्या २-३ अजून वाचायच्या आहेत. कविता विभागामध्ये - चिमण्या (सतीश काळसेकर), सुंदर (वि ज बोरकर), अर्पण (वसंत वाहोकार), स्वातंत्र्य (नीलिमा गुंडी) ह्या मला आवडलेल्या. बाकीच्याही चांगल्या आहेत. ललित लेख - सगळेच वाचनीय. कथा फुलपाखरांची हा विनया जंगले ह्यांचा फुलपाखरांच्या जगाविषयीचा लेख अत्यंत सुरेख जमलाय, पुन्हा पुन्हा वाचावा असा. डॉ अरूण टिकेकरांवरचा - विवेक पेरणारे गुरु हाही एक जमलेला लेख. एक उत्तम, साक्षेपी संपादक आपल्या सहकार्‍यांनाही किती अनुभवसंपन्न आणि शहाणे करुन सोडतो हे सांगणारा संयत भाषेतला लेख. रवींद्र अभ्यंकरांचा अप्पांच्या आठवणी, अवचटांचा साधना आणि शांता शेळक्यांच्या घरा आणि घरातल्यांविषयींचे लेखही आवडले. बर्‍याच काळानंतर अवचटांचे काहीही उपदेशपर नसलेले लेखन वाचायला आवडले. उर्वरित अंक संपल्यावर...

प्रदीप 26/11/2016 - 19:47
निवृत्त न्यायधिश नरेन्द्र चपळगांवकर ह्यांचा राजाजींच्या राजकीय जीवनावर लिहीलेला विस्तृत व माहितीपूर्ण लेख, तसेच भानू काळेंच्या आगामी "अंगारवाटा: शोध शरद जोशींचा" ह्य चरित्रात्मक पुस्तकातील,जोशींच्या पंजाब-स्वारीबद्दलचा प्रदीर्घ लेख अंतर्नादचे वैशिष्ट्य ठरावे. ह्याचबरोबर, विनय हर्डीकरांचा गोविंदराव तळवलकरांवरील लेखही वाचनीय आहे. अंजलि कीर्तने त्यांच्या आनंबईबाई जोशींवर काढलेल्या लघुपटाबद्दल माहिती देत आहेत; दीपक करंजीकरांच्या आयुष्यातली अचानक आलेली वळणे त्यांनी कथिली आहेत. जे. के. रोलीगवर विवेक गोविलकरांचा लेख आहे. विजय पाडळकरांनी हायकूबद्दल स्फूटलेख लिहीला आहे. अवधूत परळरांनी,, सुहास बहुलकरांच्या चित्र-शिलप कलेसंदर्भतील तीन पुस्तके लिहीली आहेत, त्यांजविषयी थोडक्यात पण अचूक माहिती देणारा चांगला लेख लिहीला आहे. ह्यातील दोन पुस्तके, चित्रकार देऊसकर, व शिल्पकार करमकरांच्या कलाप्रगतीचा आढावा घेणारी आहेत, त्यात सदर कलाकारांच्या त्यांच्या कलेशी निगडीत आयुष्याचा धांडोळा घेतला आहे, हे परळकरांनी मुद्दाम नजरेत आणून दिले आहे. तिसरे पुस्तक जे. जे. स्कूलच्या भोवती केंद्रीत झालेल्या 'स्कूल ऑफ आर्ट'विषयीचे आहे. त्यात बहुलकरांनी ह्या स्कूलने कुठल्या वाटा चोखाळल्या, त्याबद्द्दल टिपण्णी केली आहे. शैलेश माळोदे ह्यांचा भारतात गुलाम म्हणून आणल्या गेलेल्या, मग इथेच स्थायिक होऊन कार्यरत असलेल्या आफ्रिकन लोकांविषयी लिहीलेला लेख अनोखी माहिती देतो. गिरीश कुबेरांच्या पुतीनकालीन रशियावरील आगामी पुस्तकातील एक मोठा उतारा लोकसत्तेचे वैशिष्ट्य आहे. विजय पाडळकरांनी शैलेंद्रच्या 'तीसरी कसम' च्या निर्मीतीची हकिकत सांगणारा लेख आहे, ज्यात शैलेंद्र ह्य निर्मीतीच्या उद्योगात कसा भरडून निघाला, व त्यातच त्याचा शेवटी दुर्दैवी अंत कसा झाला, त्याविषयी सविस्तर माहिती आहे. जुने व जाणते रंगकर्मी माधव वझे ह्यांनी शेक्सपियरच्या नाटकांवर लिहीलेला लेख व ताज्या दमाचे रंगकर्मी अतुल पेठे ह्यांचा कलाकारांच्या सर्जनक्रियेची उहापोह करणारा लेख, दोन्ही अनोख्या विषयांवरील आहेत. सत्यशील देशपांडेंनी 'ख्याल गायकी'वरील चिंतनाविषयी लिहीले आहे. ह्याव्यतिरीक्त ह्या अंकात तीन विषयांवरील लेखांचे संकलन आहे. पहिला विषय, अनोख्या देशांत सफर करून आलेल्यांनी तेथील अनुभव व त्यांची तेथील जीवनवैशिष्ट्यांबद्दलची टिपणे. ह्यांतील अफगानिस्तान, सुदान, कंबोडिया व उझबेकिस्तानवरील लेख उल्लेखनीय वाटले. दुसरा विषय राजकीय आहे: वेगवेगळ्या देशांत नवे राजकीय प्रवाह आणणार्‍या पुढार्‍याविषयी ह्या लेखांत आढावा घेतला गेला आहे. तिसरा विषय आहे, पाशिमात्य देशांतील कॉर्पोरेट जगतांतील कार्यसंकृती. ह्यांत गूगल, मेड-एल इलेक्ट्रॉनिक्स व कमिन्स येथे प्रत्यक्ष कार्यरत असलेल्या तरूण मराठी व्यक्तिंची कथने आहेत.

यशोधरा 30/11/2016 - 19:23
सामनामधील उल्लेखनीय लेख - संजय नहार ह्यांचा 'तोपर्यंत कश्मीर असेच जळत राहील' हा लेख. वीरांच्या गावा जावे हा मिलिटरी अपशिंगे ह्या सातार्‍यापासून १७ किमी अंतरावर असलेल्या गावावरचा लेख. गॉडमदर हा शिरिष कणेकरांचा लतावरील लेख. कथा - कंसातील वाक्यं - मंगला गोडबोले आणि ललाटीचे लेख(क) - अजय पुरंदरे. मिपाकर प्रसन्न केसकरांचा सेल्फीचा धूमधडाका हा लेखही आहे ह्या अंकात.

लोकमान्य सेवासंघ विलेपार्ले, मुंबई वाचनालयात दर वर्षीप्रमाणे यंदाही १५० रुपयात १५० दिवाळी अंक ही योजना चालू आहे. २८ फेब्रुवारी २०१७ पर्यंत अंक घरी नेता येतील (नाव नोंदणी अजूनही शक्य आहे). कालच मी जीवन ज्योत हा अंक आणला. डॉक्टर विद्याधर ओक यांचा '२२ श्रुती संशोधन' हा लेख अत्यंत माहितीपूर्ण वाटला या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे. दुसरा चांगला लेख म्हणजे मुकुंद सराफ यांचा 'वाटचाल भावगीतांची १९२६-२०१६.'
लेखनविषय:
फटाके, फराळ, रांगोळ्या, आका़शकंदील, गोडधोड इत्यादिंबरोबरच मराठी घरांमधून दिवाळीचा अजून एक अविभाज्य भाग म्हणजे दिवाळी अंक. कमीत कमी ३-४ दिवाळी अंक घरात आल्याशिवाय दिवाळी पूर्णपणे साजरी झाल्यासारखी वाटत नाही! परदेशात राहणारी मराठी मंडळीही ह्याला अपवाद नाहीत. आता तर नेहमीच्या पारंपारिक दिवाळी अंकांसोबत ऑनलाईन दिवाळी अंकही निघत आहेत. वेगवेगळ्या मराठी संस्थळेही दिवाळी अंक काढतात. उद्या पहाटे ५ (भाप्रवे बहुधा) नंतर मिपाचा दिवाळी अंकही दणक्यात प्रकाशित होईल आणि तो वाचायचीही उत्सुकता आहे. इथे तुम्ही वाचलेल्या दिवाळी अंकांबद्दल, त्यातींल आवडलेल्या साहित्याबद्दल लिहा, ही विनंती.

सानु इश्क लगा है प्यार दा...

वेल्लाभट ·

महासंग्राम 26/10/2016 - 16:55
खूप सुंदर रसग्रहण, विशेषतः दिल की बिसात क्या जी निगाह-ए-जमाल में एक आईना था टूट गया देखभाल में ह्या ओळी आवडल्यात खास करून... अवांतर आबिदा परवीनच कोक स्टुडिओ सिझन ९, भाग १ मधलं ये सब तुम्हारा करम है आका पण नक्की ऐका

महासंग्राम 26/10/2016 - 16:55
खूप सुंदर रसग्रहण, विशेषतः दिल की बिसात क्या जी निगाह-ए-जमाल में एक आईना था टूट गया देखभाल में ह्या ओळी आवडल्यात खास करून... अवांतर आबिदा परवीनच कोक स्टुडिओ सिझन ९, भाग १ मधलं ये सब तुम्हारा करम है आका पण नक्की ऐका
लेखनविषय:
लेखनप्रकार
ब्लॉगदुवा बरेच दिवसांनी एका गाण्याविषयी लिहावंसं वाटलं. तसं हे गाणं मी बरंच आधी ऐकलेलं आहे. एकदा नव्हे, तर अनेकदा, आणि परत परत. झिंग चढते अशी अनेकदा अनेक गाण्यांची, त्यापैकीच हे एक. a आबिदा परवीन. एक विलक्षण आर्तता असणारा हा आवाज जेंव्हा मी पहिल्यांदा ऐकला तेंव्हाच त्यातलं वेगळेपण कळलं. जाणवलं वगैरे नाही, स्पष्ट होतं ते.

मिपाराज्य, ठाणे येथे गांधी जयंतीनिमित्त बैठकीसाठी उपस्थित असणाऱ्या मंत्रिमंडळ सभासदांचा वृत्तांत लिहिणेबाबत.

माम्लेदारचा पन्खा ·

पैसा 03/10/2016 - 21:47
हाहाहा! जबरदस्त वृत्तांत. पुण्यातले कट्टे ठरवण्यासाठी तीन धागे आले पाहिजेत ही अट न पाळल्यामुळे परवाचा कट्टा बारगळला वाटते! तसे झाले तर ती पुणेकरांसाठी नामुष्कीची गोष्ट असेल.

टवाळ कार्टा 03/10/2016 - 22:13
खी खी खी, लय भारी, बाकी माझ्याकडे मनोरंजन खाते असले तरी त्याचे नामकरण सांस्कृतिक खाते असे करावे असा प्रस्ताव पुढील लवकरच होऊ घातलेल्या बैठकीत पास करणेत यावा

In reply to by नीलमोहर

टेरर आहे टेरर!!! तू असताना काय बिशाद आहे फोटो टाकायची?!! टक्याच्या फोटोला हात लावलाच तर तो सर्क्युलेट करायला तरी एक गुप्त दालन बनवा! परवाचा तो फोटो फार मस्त होता! =)) वृतांत एक नंबर जमलाय!! मनोरंजन मंत्री टकेश ह्यांनी फोटो लोडवावेत. कधी तरी काही तरी उपयोगी करायचं जमवा! ;)

In reply to by पिलीयन रायडर

नीलमोहर 04/10/2016 - 22:24
भारी होता किनई तो फोटो, किंमत नाही बघ कष्टाची, इथे तो फोटो लोडवत नाही तोपर्यंत तोच टाकून देऊ का, संमं परत उडवेपर्यंत काय ते सर्क्युलेट करून घ्या ;)

भारी ! परंतू, फोटो नसल्याने हा फार कमी वेळात ठरवलेला सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही असे पाकिस्तानी माध्यमांत चर्चिले जात आहे. तसेच जावक क्रमांक नसल्याने हा अहवाल खरा नसून कोणत्या तरी "अल्टेरियर मोटीव्हने" पसरवलेली अफवा आहे अशीही चर्चा चालू असल्याचे आमच्या वार्ताहराकडूण कळते. =)) =)) =))

खटपट्या 04/10/2016 - 00:01
लै भारी व्रुतांत लीवल्याबद्द्ल श्री मापं यांना उपमुख्यमंत्रीपदावर बढती देणेत येत आहे. शपथविधी आगामी अधिवेशनात...

टर्मीनेटर 04/10/2016 - 08:30
"गांधी जयंतीनिमित्त दुष्काळी दिवस असल्यामुळे काही नाराजीचे सूर उमटत होते परंतु शासनाच्या धोरणानुसार गांधीजींचा योग्य तो आदर राखला पाहिजे ह्यावर सदस्यांचे एकमत झाले." lol या पुढील बैठक हि शक्यतो गटारी अमावास्येच्या मुहूर्तावर आयोजित करावी म्हणजे सदस्यांची नाराजी टाळता येईल. :-)

नाखु 04/10/2016 - 08:52
मा,उपसचीव, कायदा विभाग आमच्या पुणे महानगर शाखेत पाचवी प्रत पोहोचली आहेच्,साधक बाधक चर्चेचा धावता आढावा घेतला असला तरी उपस्थीतांनी त्यांच्या वयक्तीक टिपण /नोंदवह्या जास्तीत जास्त सभासदांसाठी मिपा व्यासपीठावरच खुल्या करण्यास आम्च्या शाखेची अजिबात हरकत नाही.इतर शाखांचेही अनुमोदन असावे. मनोरंजन मंत्र्यांनीही टिपणे काटछाट न करता तशीच द्यावीत. छायाचित्रे नसल्याने कट्टा झालाच नाही असे जे म्हणतायत त्यांना केजरीवाल समजून माफ करणे. आपल्या नीट आणि नेटक्या आयोजनाबद्दल मंडळ अभिनंदनास पात्र आहे. पत्र पोहोच देणे उपसचिव नाखु "नस्ती उठाठेव मंडळ"(पुणे महानगर विभाग) पिंचि शाखा

In reply to by औरंगजेब

टवाळ कार्टा 04/10/2016 - 10:42
पालकमंत्री म्हटले कि पिलावळ पण आलीच...इसी बात पे एक वाघ पेश है दुनीया में आये हो...तो करो कुछ ऐसा काम दुनीया में आये हो... ...तो करो कुछ ऐसा काम जो भी गली से गुजरो...तो आवाज आये...अब्बा जान अब्बा जान =))

तसेच मध्ये उच्च शिक्षण मंत्र्यांना घेणे ठरल्यामुळे स्वतः संयोजकांना सभेच्या ठिकाणी पोचण्यास उशीर झाला.
वृतांत वाचून वारल्या गेलो आहे , काही काळासाठी मी परिवहन मंत्री पण झालो होतो जबरट वृतांत , तुझ्या मध्ये एक होत्करु लेखक दडलेला आहे !!! :)

२ ऑक्टोबरचा कट्टा घरापासून काही अंतरावरच असतांना तो टाळणे म्हणजे घोर पातक ठरले असते. पण मामलेदारांचा पंखा यांनी वारंवार आठवण करुन दिली असतांना देखील मी आगावू आरक्षण मागीतले नाही. एकतर मी एक मराठा, लाख मराठा. त्यामुळे लाख लोकांसाठी आरक्षण करण्याइतपत ते हॉटेल मोठे नव्हते. दुसरे मन म्हणत होते की अरे, तु भले आरक्षण मागशील, पण बाकीचे ते मान्य करतील काय ? त्यामुळे काय होईल ते होवो पण आरक्षण मागायचे नाही असे ठरवून टाकले. कट्ट्याची वेळ ६.३० ची असल्यामुळे मी बरोब्बर ७.१५ वाजता कट्टास्थळी पोहोचलो. तर योगी९०० आणि पेठकर काका ६.३० वाजताच आले होते असे कळाले. पेठकर काका सध्या अनिवासी भारतीय असल्यामुळे त्यांना वेळेत यायची वाईट सवय असेल असे समजून दुर्लक्ष केले पण मग योगी ९०० यु टू ? अहो भारतात राहता ना ? मग तुम्ही वेळेआधीच कसे पोहोचू शकता ? अशाने भारताची प्रतिमा जगात मलीन होईल हे लक्षात घ्या. असे काही बाही विचार मनात आले पण नंतर कळाले की माझ्याप्रमाणेच ३-४ जण मिसळपाव कट्ट्यावर "पहिलटकर" होते. त्यामुळे त्यांची घाई समजू शकतो. असो. गांधीजी आज आपल्यात असते तर त्यांना कोरडी श्रद्धांजली वाहवी लागली नसती असे बरेच जणांचे मत पडले. मात्र खास गांधीजींचा बड्डे असल्यामुळे बर्‍याच गुणी जनांच्या गृहमंत्र्यांनी कट्यास परवानगी दिली होती ही विशेष बातमी समजली. साधारण १०-१२ सभासद जमले. वक्त्याचे काम डॉ. खरे, पेठकर काका, सर्वसा़क्षी, हेमंत वाघे यांच्याकडे होते आणि बाकी सगळे श्रोत्याची भुमिका निभावत होते. डॉ. खरे हे रेडीओलॉजिस्ट असल्यामुळे त्यांना इमर्जन्सी केसेस नसतात आणि त्यामुळे ते कसे सुखी आहेत ह्या वाक्यावरुन चर्चा डॉक्टर आळीला गेली आणि डॉक्टरी पेशातील विविध किस्से ऐकायला मिळाले. मात्र मिपावर धिंगाणा घालणारे आयटी वाले कट्ट्यात चक्क शांत होते. थोडक्यात जालीय माणूस प्रत्यक्षात वेगळा असू शकतो याचे प्रत्यंतर त्यांनी दिले. काही वेळाने मुवी आले आणि कट्यात अजून एका वक्त्याची भर पडली. मुवी आले तसे त्यांनी चर्चेची सुत्रे आपल्या हाती घेतली आणि ते डायरेक्ट डायरेक्ट जमिनीत घुसले. (म्हणजे जमिनिंसंदर्भात / शेतीसंबंधात चर्चा चालू केल्या ). मी त्यांना महाराष्ट्राचे मध्यवर्ती ठिकाण डोंबिवली वरुन आलात काय असे विचारले तेव्हा कुणीतरी डोंबिवली हे महाराष्ट्राचे नव्हे तर सकल जगाचे मध्यवर्ती ठिकाण आहे याची आठवण करुन दिली. माझ्याकडून झालेली एवढी मोठी अक्षम्य चुक मुवींनी मोठ्या मनाने खिशात घातली (पदर नसल्यामुळे) त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. त्यानंतर बाईका ( शब्दआभार : श्री. अभ्या ) आणि चारचाकी गाड्यांवर चर्चा करण्यात आली. एवढे होईपर्यंत खाद्यपदार्थांचा समाचार घेण्यात आला होता. आताशा बर्‍याच जणांची होम डिपार्टमेंटकडून वारंवार चौकशी होऊ लागली. "दहा च्या आत घरात" असे संस्कार असलेली गरीब पुरुष मंडळी ह्या चौकशी ने नक्कीच गांगरुन गेली असणार पण चेहर्‍यावरुन त्यांनी तसे दिसू दिले नाही किंवा मग "मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही" या न्यायाने अगोदरच कोंबडी फस्त केल्यामुळे त्यांच्या अंगात धैर्याचा संचार झाला असेल असेही असू शकते. मी ठाण्याची स्पेशालिटी असलेले "प्रशांत कॉर्नर" चे पेढे आणले होते पण ते असे रविवारच्या रात्री, अवेळी देऊ की नको याबाबत मनात संभ्रम उत्पन्न झाला होता. मात्र मिपाकरांनी पेढे कधीही दिले तरी चालतात असे सांगीतल्यामुळे मग त्याचे वाटप केले. मात्र या पेढ्यांच्या/ बॉक्स चा फोटो काढू नये अशी मी विनंती केली. कोणत्याही ब्रॅन्डची मी मिपावर जाहिरात करत नाहिये असे मी सगळ्यांना आवर्जुन सांगीतले. शेवटी बिल आल्यावर टीटीएमएम तत्त्वावरचा कट्टा असल्याने बिलाची विभागणी करण्यासाठी दोन चार जणांनी आपापल्या मोबाईलवर आकडेमोड केली. मात्र प्रत्येकाच्या मोबाईलवरील आकडा वेगवेगळा आला. कदाचित वेगवेगळ्या ब्रॅन्ड चे फोन असल्यामुळे असे झाले असावे. नंतर मात्र अचानक एवढा बारीक हिशेब करणे गरजेचे नाही हे लक्षात आल्यामुळे किंवा आपल्या मोबाईल्चे वैगुण्य झाकण्यासाठी "फिगर वॉज अप्रुव्हड अ‍ॅनानिमसली" ! बिल दिल्यावर सेवकवर्गाला टीप दिली गेली नाही हे लक्षात येऊन मापं यांना वाईट वाटले मात्र पेठकर काकांनी आपल्या व्यवसायबंधूंची अगोदरच काळजी घेतली होती हे सांगीतल्यावर माझा त्यांच्याबद्दलचा आदर वाढला. पण तो मी बोलून दाखविला नाही. श्री. टका यांनी सगळ्या नोटा हातात घेऊन हिशोब बरोबर असल्याची खातरजमा करुन मग ती रक्कम हॉटेलच्या कर्मचार्‍याकडे सुपुर्द केली. हॉटेल वाल्यांचे मनापासून आभार मानले पाहिजेत कारण त्यांनी सर, सर म्हणून गप्पांमधे व्यत्यय आणला नाही. नंतर ग्रुपचे काही फोटो काढण्यात आले. हॉटेलच्या सेवकवर्गापैकी एकाने हे कार्य केले. एकंदरीत तो ह्या कार्यक्रमात चांगलाच हुशार होता असे दिसते. कारण अगदी प्रोफेशनल फोटोग्राफर समोर जितका वेळ दात विचकत उभे राहावे लागते तितका वेळ त्यानेही घेतला. सत्यनारायण पुजेत ज्याप्रमाणे मुख्य पुजा, उत्तर पुजा असते त्याप्रमाणे मुख्य कट्टा झाल्यावर कट्टेकरी रस्त्यावर येऊन परत उत्तर कट्टा करण्यात रंगले. मग तुझ्या मोबाईलमधे किती पिक्सेल चा कॅमेरा, माझ्या मोबाईलमधे अमुक जीबीची रॅम, थ्री जी, फोर जी, जी जी र जी जी असे करत उत्तर आख्यान रंगले. साधारण ११.१५-११.३० वाजता कट्टेकरी आपल्या घराच्या दिशेने स्थानापन्न झाले. वरील कट्ट्यात सर्वश्री. प्रभाकर पेठकर, योगी९००, डॉ. खरे, वरुन मोहिते, धर्मराज मुटके, मामलेदारचा पंखा, विनोद१८ (चुकभुल देणेघेणे). मुवी, माझीही शँपेन, हेमंत वाघे, टवाळ कार्टा आणि सर्वसाक्षी हे मिपाकर सहभागी झाले होते. ( सभासदांची नावे खुर्च्यांवर बसलेल्या क्रमाने, चुक झालेली असल्यास उपस्थितांनी दुरुस्ती करावी) काही जणांनी फोटो काढले पण ते इथे डकवले नाही. मी कोणत्याही कार्यक्रमात मोबाईलने, कॅमेर्‍याने फोटो काढत नाही. माझ्या घरच्यांच्या मते मी एक उत्तम फोटोग्राफर आहे. ( हा डायलॉग नटसम्राटच्या तु नट म्हणून xxxx आहेसच रे! च्या चालीवर वाचावा). काये की मोबाईलमधील फोटो कधी कधी चुकुन डिलीट होतात पण मी मनाच्या कॅमेर्‍याने काढलेले फोटो मला वर्षानुवर्षे जतन करुन ठेवता येतात. ते कोणाला मुळ स्वरुपात दाखविता येत नाहीत मात्र ते शब्दचित्रात दाखविणे कधी कधी शक्य होते. मुळ वृत्तांतापेक्षा पुरवणी मोठी झाली असल्यास माफ करावे. कळावे आ. नम्र धर्मराज मुटके

In reply to by धर्मराजमुटके

योगी९०० 10/10/2016 - 09:23
जबरा वृत्तांत...!! कट्ट्याची वेळ ६.३० ची असल्यामुळे मी बरोब्बर ७.१५ वाजता कट्टास्थळी पोहोचलो. तर योगी९०० आणि पेठकर काका ६.३० वाजताच आले होते असे कळाले. पेठकर काका सध्या अनिवासी भारतीय असल्यामुळे त्यांना वेळेत यायची वाईट सवय असेल असे समजून दुर्लक्ष केले पण मग योगी ९०० यु टू ? प्रत्येक गोष्ट वेळेत करण्याची सवय ..दुसरे काय? मागच्या वेळी अशाच एका कट्ट्याला वेळे आधी गेलो होतो आणि येणार्‍या जाणार्‍या प्रत्येकाला मिसळपाव मिसळपाव असे विचारत होतो. काहीजणांना हॉटेलचा वेटर दारातचऑर्डर घेतोय असेच वाटले होतो. तर हॉटेलवाल्याला मी त्याचे गिर्‍हाईक पळवतोय असे वाटले असावे. नशिब यावेळी पेठकर काका बरोबर होते. त्यामुळे तुम्ही सर्वजण येण्याआधी आमचा छानसा मिनी कट्टा झाला. बाकी मेन कट्टयाला खुप मजा आली. बर्‍याच जणांना भेटायची ईच्छा या निमित्त पुर्ण झाली. ट.का. जसा वाटला तसाच निघाला हे विषेश. नाहीतर काही खेळकर आयडी गंभिर चेहर्‍याचे निघतात. तसे नाही झाले हे बरेच. बाकी धर्मराज मुटके यांचे सरप्राईझ गिफ्ट मिटक्या मारत खाल्ले. तुमचे आणि सर्व कट्टेकरांचे आभार. कट्ट्याचा वृत्तांत अतिशय छान लिहीला आहे. या वृत्तांतासाठी तसेच कट्टा अरेंज केला म्हणून मा.प. यांचे खास आभार.

सुबोध खरे 05/10/2016 - 18:56
बिल दिल्यावर सेवकवर्गाला टीप दिली गेली नाही हे लक्षात येऊन मापं यांना वाईट वाटले सेवक वर्गाची काळजी घेतली गेली आहे. २५० रुपये टीप बिलात वाढ करून त्याप्रमाणे सर्वाकडून त्याचे पैसे घेतले गेले हि नोंद व्हावी( हिशेब मीच केला होता).

In reply to by सुबोध खरे

मात्र पेठकर काकांनी आपल्या व्यवसायबंधूंची अगोदरच काळजी घेतली होती हे सांगीतल्यावर माझा त्यांच्याबद्दलचा आदर वाढला.
हे लिहिलयं की ! काका म्हटले होते ना की मी हॉटेलवाला आहे म्हणून

सुबोध खरे 05/10/2016 - 20:23
मी ठाण्याची स्पेशालिटी असलेले "प्रशांत कॉर्नर" चे पेढे आणले होते पण ते असे रविवारच्या रात्री, अवेळी देऊ की नको याबाबत मनात संभ्रम उत्पन्न झाला होता. आम्ही पेढे कोणत्याही वेळेस कितीही खाऊ शकतो तेंव्हा "असा" किंतु मनात आणू नये. काजू लावलेल्या खमंग पेढ्याचा दर्जा "अत्युत्तम" होता त्यामुळे ते लगेच संपले सुद्धा. मुटके साहेबाना खास धन्यवाद बाकी "धर्मराज मुटके" असे भारदस्त असलेली व्यक्ती भारदस्त असेल असे वाटले होते पण ते तर एकदम तरुण आणि आमच्यासारखे बारीकच निघाले. हे म्हणजे एकदा मी कोल्हापूरला एका सरदार घराण्यात गेलो असता "रणजित राव" हाक मारल्यावर एक चार पाच वर्षाचे चिरंजीव बाहेर आले असे झाले.

मी-सौरभ 06/10/2016 - 20:23
मस्त वृत्तांत आणि मुटकेंची पुरवणि पण अप्रतिम. जाता जाता, टुकूल राव लै जुने सदस्य (क्र. १४२६) आहेत. फक्त मधे अज्ञातवासात होते आणि आता त्यांची घरवापसी झाली असावि असा अंदाज आहे .

In reply to by मी-सौरभ

टुकुल 07/10/2016 - 12:55
हा हा.. मिपा सोडुन अज्ञातवासात जास्त दिवस राहण जमलच नाही, वाचनमात्र होतो. हा कट्टा घराच्या एवढा जवळ होता आणी ड्राय डे असल्यामुळे होम मिनिस्टर नी पण परवानगी दिली, म्हणुन जमुन आले. --टुकुल

In reply to by मी-सौरभ

नाखु 07/10/2016 - 13:04
प्रतिसादात रिलायनस्ची जाहीरात केली असा आळ येऊ शकतो याची नोंद घ्यावी..

In reply to by प्रीत-मोहर

पैसा 07/10/2016 - 15:17
कट्टा झाला नसावा अशी शंका घेण्यास जागा आहे. माणणीय अरविंद केजरीवाल यांचा आदर्श ठेवून सर्जिकल ऑपरेशनचा पुरावा प्रस्तुत करावा अशी मागणी मिपा आर्टीआय अ‍ॅ़क्टाअंतर्गत करण्यात येत आहे.

In reply to by माझीही शॅम्पेन

mipa परेड (डावी कडून) : 1) मामालेदार पंखा, 2) विनोद18, 3) माझीही शॅम्पेन (अस्मदिक), 4) टका, 5) सर्वसाक्षी, 6) टुकुल, 7) हेमंत वाघे, 8) डॉ सुबोध खरे, 9) पेठकर (सत्कार मूर्ती), 10) मुवि, 11) वरुन मोहिते, 12) योगी900, 13) धर्मराज मुटके

In reply to by माझीही शॅम्पेन

11) वरुन मोहिते. वरून मोहिते की वरू मोहिते? वरून मोहिते म्हंटले तर मनांत वात्रट प्रश्न येतात.

In reply to by नाखु

अजया 11/10/2016 - 16:47
नवीन मेंबरं पण दिसली ठाणे कट्ट्याला. असे शहाण्यासारखे ठरवुन पार पडलेले कट्टे याच साईडला होतात बहुतेक ;)

नंदन 09/10/2016 - 02:19
कट्ट्याचा वृत्तांत एक नंबर लिहिला आहे!
काही नवीन सभासद जसे की श्री धर्मराज मुटके, वरून मोहिते, श्री हेमंत वाघे,श्रीमान योगी आणि टुकुल देखील या बैठकीस उपस्थित होते
यात एक किंचित दुरुस्ती. वरून मोहिते हे ठाणे-कट्टा-व्हेटरन आहेत. अगदी गविंच्या वृत्तांताने गाजलेल्या पॉप-टेट्स कट्ट्यासहित!

ठाण्याच्या कट्ट्याला मज्जा आली. ड्राय डे नसता तर खुप मज्जा आली असती असं मला वाटतं. गप्पा मस्तं रंगल्या, हास्य विनोदाच्या फोडणीसह रंगल्या. डॉ. खरे ह्यांनी टिटवाळाच्या गणपतीची ख्याती आहे हे सप्रमाण सिद्ध केले. ज्ञानात एक नविन भर पडली. जमिनीच्या व्यवहारांबद्दल ही उद्बोधक चर्चा झाली. त्यामुळे आपणही जमीनीचा एक तुकडा घेण्याच्या विचारात आहोत हा अपराधी गंड मी सार्वजनिक न करता आपली झाकली मुठ झाकलीच ठेवली. योगी९०० ह्यांनी माझी जाण्यायेण्याची व्यवस्था चोख पार पाडली. त्यामुळे मुंग्यांच्या गर्दीत चालणार्‍या मुंगीसारखे वैफल्य आले नाही. तो भार योगी९०० ह्यांनी एखाद्या योग्याप्रमाणे शांत डोक्याने उचलला आणि मी निवांत प्रवास केला. धन्यवाद योगीसाहेब. पुन्हा पुढच्या महिन्यात भारतभेटीचा योग आहे. तेंव्हा पुन्हा गांधीजयंती (आडवी) येणार नाही ह्याची काळजी घेण्यात येईल.

वरुण मोहिते 11/10/2016 - 15:51
नावात दुरुस्ती करण्यात येईल पेठकर काका लवकर. बाकी कट्टा छानच झाला. सगळ्यांना भेटूनही मजा आली. पेठकर काकांनी गिफ्ट आणलेलं पण ड्राय डे असल्यानी नको असं सर्वांचं मत पडलं. वास्ताविक तिथेही घोडबंदर रोड ला बसून देतात बऱ्याच हॉटेलात ड्राय डे ला पण नेक्स्ट टाइम म्हणून आम्हीही गप्प राहिलो.नंतर गप्पा इतक्या रंगल्या कि कोणाला आठवलं नाही.असो असेच कट्टे होत राहोत मिपा चे .

पैसा 03/10/2016 - 21:47
हाहाहा! जबरदस्त वृत्तांत. पुण्यातले कट्टे ठरवण्यासाठी तीन धागे आले पाहिजेत ही अट न पाळल्यामुळे परवाचा कट्टा बारगळला वाटते! तसे झाले तर ती पुणेकरांसाठी नामुष्कीची गोष्ट असेल.

टवाळ कार्टा 03/10/2016 - 22:13
खी खी खी, लय भारी, बाकी माझ्याकडे मनोरंजन खाते असले तरी त्याचे नामकरण सांस्कृतिक खाते असे करावे असा प्रस्ताव पुढील लवकरच होऊ घातलेल्या बैठकीत पास करणेत यावा

In reply to by नीलमोहर

टेरर आहे टेरर!!! तू असताना काय बिशाद आहे फोटो टाकायची?!! टक्याच्या फोटोला हात लावलाच तर तो सर्क्युलेट करायला तरी एक गुप्त दालन बनवा! परवाचा तो फोटो फार मस्त होता! =)) वृतांत एक नंबर जमलाय!! मनोरंजन मंत्री टकेश ह्यांनी फोटो लोडवावेत. कधी तरी काही तरी उपयोगी करायचं जमवा! ;)

In reply to by पिलीयन रायडर

नीलमोहर 04/10/2016 - 22:24
भारी होता किनई तो फोटो, किंमत नाही बघ कष्टाची, इथे तो फोटो लोडवत नाही तोपर्यंत तोच टाकून देऊ का, संमं परत उडवेपर्यंत काय ते सर्क्युलेट करून घ्या ;)

भारी ! परंतू, फोटो नसल्याने हा फार कमी वेळात ठरवलेला सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही असे पाकिस्तानी माध्यमांत चर्चिले जात आहे. तसेच जावक क्रमांक नसल्याने हा अहवाल खरा नसून कोणत्या तरी "अल्टेरियर मोटीव्हने" पसरवलेली अफवा आहे अशीही चर्चा चालू असल्याचे आमच्या वार्ताहराकडूण कळते. =)) =)) =))

खटपट्या 04/10/2016 - 00:01
लै भारी व्रुतांत लीवल्याबद्द्ल श्री मापं यांना उपमुख्यमंत्रीपदावर बढती देणेत येत आहे. शपथविधी आगामी अधिवेशनात...

टर्मीनेटर 04/10/2016 - 08:30
"गांधी जयंतीनिमित्त दुष्काळी दिवस असल्यामुळे काही नाराजीचे सूर उमटत होते परंतु शासनाच्या धोरणानुसार गांधीजींचा योग्य तो आदर राखला पाहिजे ह्यावर सदस्यांचे एकमत झाले." lol या पुढील बैठक हि शक्यतो गटारी अमावास्येच्या मुहूर्तावर आयोजित करावी म्हणजे सदस्यांची नाराजी टाळता येईल. :-)

नाखु 04/10/2016 - 08:52
मा,उपसचीव, कायदा विभाग आमच्या पुणे महानगर शाखेत पाचवी प्रत पोहोचली आहेच्,साधक बाधक चर्चेचा धावता आढावा घेतला असला तरी उपस्थीतांनी त्यांच्या वयक्तीक टिपण /नोंदवह्या जास्तीत जास्त सभासदांसाठी मिपा व्यासपीठावरच खुल्या करण्यास आम्च्या शाखेची अजिबात हरकत नाही.इतर शाखांचेही अनुमोदन असावे. मनोरंजन मंत्र्यांनीही टिपणे काटछाट न करता तशीच द्यावीत. छायाचित्रे नसल्याने कट्टा झालाच नाही असे जे म्हणतायत त्यांना केजरीवाल समजून माफ करणे. आपल्या नीट आणि नेटक्या आयोजनाबद्दल मंडळ अभिनंदनास पात्र आहे. पत्र पोहोच देणे उपसचिव नाखु "नस्ती उठाठेव मंडळ"(पुणे महानगर विभाग) पिंचि शाखा

In reply to by औरंगजेब

टवाळ कार्टा 04/10/2016 - 10:42
पालकमंत्री म्हटले कि पिलावळ पण आलीच...इसी बात पे एक वाघ पेश है दुनीया में आये हो...तो करो कुछ ऐसा काम दुनीया में आये हो... ...तो करो कुछ ऐसा काम जो भी गली से गुजरो...तो आवाज आये...अब्बा जान अब्बा जान =))

तसेच मध्ये उच्च शिक्षण मंत्र्यांना घेणे ठरल्यामुळे स्वतः संयोजकांना सभेच्या ठिकाणी पोचण्यास उशीर झाला.
वृतांत वाचून वारल्या गेलो आहे , काही काळासाठी मी परिवहन मंत्री पण झालो होतो जबरट वृतांत , तुझ्या मध्ये एक होत्करु लेखक दडलेला आहे !!! :)

२ ऑक्टोबरचा कट्टा घरापासून काही अंतरावरच असतांना तो टाळणे म्हणजे घोर पातक ठरले असते. पण मामलेदारांचा पंखा यांनी वारंवार आठवण करुन दिली असतांना देखील मी आगावू आरक्षण मागीतले नाही. एकतर मी एक मराठा, लाख मराठा. त्यामुळे लाख लोकांसाठी आरक्षण करण्याइतपत ते हॉटेल मोठे नव्हते. दुसरे मन म्हणत होते की अरे, तु भले आरक्षण मागशील, पण बाकीचे ते मान्य करतील काय ? त्यामुळे काय होईल ते होवो पण आरक्षण मागायचे नाही असे ठरवून टाकले. कट्ट्याची वेळ ६.३० ची असल्यामुळे मी बरोब्बर ७.१५ वाजता कट्टास्थळी पोहोचलो. तर योगी९०० आणि पेठकर काका ६.३० वाजताच आले होते असे कळाले. पेठकर काका सध्या अनिवासी भारतीय असल्यामुळे त्यांना वेळेत यायची वाईट सवय असेल असे समजून दुर्लक्ष केले पण मग योगी ९०० यु टू ? अहो भारतात राहता ना ? मग तुम्ही वेळेआधीच कसे पोहोचू शकता ? अशाने भारताची प्रतिमा जगात मलीन होईल हे लक्षात घ्या. असे काही बाही विचार मनात आले पण नंतर कळाले की माझ्याप्रमाणेच ३-४ जण मिसळपाव कट्ट्यावर "पहिलटकर" होते. त्यामुळे त्यांची घाई समजू शकतो. असो. गांधीजी आज आपल्यात असते तर त्यांना कोरडी श्रद्धांजली वाहवी लागली नसती असे बरेच जणांचे मत पडले. मात्र खास गांधीजींचा बड्डे असल्यामुळे बर्‍याच गुणी जनांच्या गृहमंत्र्यांनी कट्यास परवानगी दिली होती ही विशेष बातमी समजली. साधारण १०-१२ सभासद जमले. वक्त्याचे काम डॉ. खरे, पेठकर काका, सर्वसा़क्षी, हेमंत वाघे यांच्याकडे होते आणि बाकी सगळे श्रोत्याची भुमिका निभावत होते. डॉ. खरे हे रेडीओलॉजिस्ट असल्यामुळे त्यांना इमर्जन्सी केसेस नसतात आणि त्यामुळे ते कसे सुखी आहेत ह्या वाक्यावरुन चर्चा डॉक्टर आळीला गेली आणि डॉक्टरी पेशातील विविध किस्से ऐकायला मिळाले. मात्र मिपावर धिंगाणा घालणारे आयटी वाले कट्ट्यात चक्क शांत होते. थोडक्यात जालीय माणूस प्रत्यक्षात वेगळा असू शकतो याचे प्रत्यंतर त्यांनी दिले. काही वेळाने मुवी आले आणि कट्यात अजून एका वक्त्याची भर पडली. मुवी आले तसे त्यांनी चर्चेची सुत्रे आपल्या हाती घेतली आणि ते डायरेक्ट डायरेक्ट जमिनीत घुसले. (म्हणजे जमिनिंसंदर्भात / शेतीसंबंधात चर्चा चालू केल्या ). मी त्यांना महाराष्ट्राचे मध्यवर्ती ठिकाण डोंबिवली वरुन आलात काय असे विचारले तेव्हा कुणीतरी डोंबिवली हे महाराष्ट्राचे नव्हे तर सकल जगाचे मध्यवर्ती ठिकाण आहे याची आठवण करुन दिली. माझ्याकडून झालेली एवढी मोठी अक्षम्य चुक मुवींनी मोठ्या मनाने खिशात घातली (पदर नसल्यामुळे) त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. त्यानंतर बाईका ( शब्दआभार : श्री. अभ्या ) आणि चारचाकी गाड्यांवर चर्चा करण्यात आली. एवढे होईपर्यंत खाद्यपदार्थांचा समाचार घेण्यात आला होता. आताशा बर्‍याच जणांची होम डिपार्टमेंटकडून वारंवार चौकशी होऊ लागली. "दहा च्या आत घरात" असे संस्कार असलेली गरीब पुरुष मंडळी ह्या चौकशी ने नक्कीच गांगरुन गेली असणार पण चेहर्‍यावरुन त्यांनी तसे दिसू दिले नाही किंवा मग "मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही" या न्यायाने अगोदरच कोंबडी फस्त केल्यामुळे त्यांच्या अंगात धैर्याचा संचार झाला असेल असेही असू शकते. मी ठाण्याची स्पेशालिटी असलेले "प्रशांत कॉर्नर" चे पेढे आणले होते पण ते असे रविवारच्या रात्री, अवेळी देऊ की नको याबाबत मनात संभ्रम उत्पन्न झाला होता. मात्र मिपाकरांनी पेढे कधीही दिले तरी चालतात असे सांगीतल्यामुळे मग त्याचे वाटप केले. मात्र या पेढ्यांच्या/ बॉक्स चा फोटो काढू नये अशी मी विनंती केली. कोणत्याही ब्रॅन्डची मी मिपावर जाहिरात करत नाहिये असे मी सगळ्यांना आवर्जुन सांगीतले. शेवटी बिल आल्यावर टीटीएमएम तत्त्वावरचा कट्टा असल्याने बिलाची विभागणी करण्यासाठी दोन चार जणांनी आपापल्या मोबाईलवर आकडेमोड केली. मात्र प्रत्येकाच्या मोबाईलवरील आकडा वेगवेगळा आला. कदाचित वेगवेगळ्या ब्रॅन्ड चे फोन असल्यामुळे असे झाले असावे. नंतर मात्र अचानक एवढा बारीक हिशेब करणे गरजेचे नाही हे लक्षात आल्यामुळे किंवा आपल्या मोबाईल्चे वैगुण्य झाकण्यासाठी "फिगर वॉज अप्रुव्हड अ‍ॅनानिमसली" ! बिल दिल्यावर सेवकवर्गाला टीप दिली गेली नाही हे लक्षात येऊन मापं यांना वाईट वाटले मात्र पेठकर काकांनी आपल्या व्यवसायबंधूंची अगोदरच काळजी घेतली होती हे सांगीतल्यावर माझा त्यांच्याबद्दलचा आदर वाढला. पण तो मी बोलून दाखविला नाही. श्री. टका यांनी सगळ्या नोटा हातात घेऊन हिशोब बरोबर असल्याची खातरजमा करुन मग ती रक्कम हॉटेलच्या कर्मचार्‍याकडे सुपुर्द केली. हॉटेल वाल्यांचे मनापासून आभार मानले पाहिजेत कारण त्यांनी सर, सर म्हणून गप्पांमधे व्यत्यय आणला नाही. नंतर ग्रुपचे काही फोटो काढण्यात आले. हॉटेलच्या सेवकवर्गापैकी एकाने हे कार्य केले. एकंदरीत तो ह्या कार्यक्रमात चांगलाच हुशार होता असे दिसते. कारण अगदी प्रोफेशनल फोटोग्राफर समोर जितका वेळ दात विचकत उभे राहावे लागते तितका वेळ त्यानेही घेतला. सत्यनारायण पुजेत ज्याप्रमाणे मुख्य पुजा, उत्तर पुजा असते त्याप्रमाणे मुख्य कट्टा झाल्यावर कट्टेकरी रस्त्यावर येऊन परत उत्तर कट्टा करण्यात रंगले. मग तुझ्या मोबाईलमधे किती पिक्सेल चा कॅमेरा, माझ्या मोबाईलमधे अमुक जीबीची रॅम, थ्री जी, फोर जी, जी जी र जी जी असे करत उत्तर आख्यान रंगले. साधारण ११.१५-११.३० वाजता कट्टेकरी आपल्या घराच्या दिशेने स्थानापन्न झाले. वरील कट्ट्यात सर्वश्री. प्रभाकर पेठकर, योगी९००, डॉ. खरे, वरुन मोहिते, धर्मराज मुटके, मामलेदारचा पंखा, विनोद१८ (चुकभुल देणेघेणे). मुवी, माझीही शँपेन, हेमंत वाघे, टवाळ कार्टा आणि सर्वसाक्षी हे मिपाकर सहभागी झाले होते. ( सभासदांची नावे खुर्च्यांवर बसलेल्या क्रमाने, चुक झालेली असल्यास उपस्थितांनी दुरुस्ती करावी) काही जणांनी फोटो काढले पण ते इथे डकवले नाही. मी कोणत्याही कार्यक्रमात मोबाईलने, कॅमेर्‍याने फोटो काढत नाही. माझ्या घरच्यांच्या मते मी एक उत्तम फोटोग्राफर आहे. ( हा डायलॉग नटसम्राटच्या तु नट म्हणून xxxx आहेसच रे! च्या चालीवर वाचावा). काये की मोबाईलमधील फोटो कधी कधी चुकुन डिलीट होतात पण मी मनाच्या कॅमेर्‍याने काढलेले फोटो मला वर्षानुवर्षे जतन करुन ठेवता येतात. ते कोणाला मुळ स्वरुपात दाखविता येत नाहीत मात्र ते शब्दचित्रात दाखविणे कधी कधी शक्य होते. मुळ वृत्तांतापेक्षा पुरवणी मोठी झाली असल्यास माफ करावे. कळावे आ. नम्र धर्मराज मुटके

In reply to by धर्मराजमुटके

योगी९०० 10/10/2016 - 09:23
जबरा वृत्तांत...!! कट्ट्याची वेळ ६.३० ची असल्यामुळे मी बरोब्बर ७.१५ वाजता कट्टास्थळी पोहोचलो. तर योगी९०० आणि पेठकर काका ६.३० वाजताच आले होते असे कळाले. पेठकर काका सध्या अनिवासी भारतीय असल्यामुळे त्यांना वेळेत यायची वाईट सवय असेल असे समजून दुर्लक्ष केले पण मग योगी ९०० यु टू ? प्रत्येक गोष्ट वेळेत करण्याची सवय ..दुसरे काय? मागच्या वेळी अशाच एका कट्ट्याला वेळे आधी गेलो होतो आणि येणार्‍या जाणार्‍या प्रत्येकाला मिसळपाव मिसळपाव असे विचारत होतो. काहीजणांना हॉटेलचा वेटर दारातचऑर्डर घेतोय असेच वाटले होतो. तर हॉटेलवाल्याला मी त्याचे गिर्‍हाईक पळवतोय असे वाटले असावे. नशिब यावेळी पेठकर काका बरोबर होते. त्यामुळे तुम्ही सर्वजण येण्याआधी आमचा छानसा मिनी कट्टा झाला. बाकी मेन कट्टयाला खुप मजा आली. बर्‍याच जणांना भेटायची ईच्छा या निमित्त पुर्ण झाली. ट.का. जसा वाटला तसाच निघाला हे विषेश. नाहीतर काही खेळकर आयडी गंभिर चेहर्‍याचे निघतात. तसे नाही झाले हे बरेच. बाकी धर्मराज मुटके यांचे सरप्राईझ गिफ्ट मिटक्या मारत खाल्ले. तुमचे आणि सर्व कट्टेकरांचे आभार. कट्ट्याचा वृत्तांत अतिशय छान लिहीला आहे. या वृत्तांतासाठी तसेच कट्टा अरेंज केला म्हणून मा.प. यांचे खास आभार.

सुबोध खरे 05/10/2016 - 18:56
बिल दिल्यावर सेवकवर्गाला टीप दिली गेली नाही हे लक्षात येऊन मापं यांना वाईट वाटले सेवक वर्गाची काळजी घेतली गेली आहे. २५० रुपये टीप बिलात वाढ करून त्याप्रमाणे सर्वाकडून त्याचे पैसे घेतले गेले हि नोंद व्हावी( हिशेब मीच केला होता).

In reply to by सुबोध खरे

मात्र पेठकर काकांनी आपल्या व्यवसायबंधूंची अगोदरच काळजी घेतली होती हे सांगीतल्यावर माझा त्यांच्याबद्दलचा आदर वाढला.
हे लिहिलयं की ! काका म्हटले होते ना की मी हॉटेलवाला आहे म्हणून

सुबोध खरे 05/10/2016 - 20:23
मी ठाण्याची स्पेशालिटी असलेले "प्रशांत कॉर्नर" चे पेढे आणले होते पण ते असे रविवारच्या रात्री, अवेळी देऊ की नको याबाबत मनात संभ्रम उत्पन्न झाला होता. आम्ही पेढे कोणत्याही वेळेस कितीही खाऊ शकतो तेंव्हा "असा" किंतु मनात आणू नये. काजू लावलेल्या खमंग पेढ्याचा दर्जा "अत्युत्तम" होता त्यामुळे ते लगेच संपले सुद्धा. मुटके साहेबाना खास धन्यवाद बाकी "धर्मराज मुटके" असे भारदस्त असलेली व्यक्ती भारदस्त असेल असे वाटले होते पण ते तर एकदम तरुण आणि आमच्यासारखे बारीकच निघाले. हे म्हणजे एकदा मी कोल्हापूरला एका सरदार घराण्यात गेलो असता "रणजित राव" हाक मारल्यावर एक चार पाच वर्षाचे चिरंजीव बाहेर आले असे झाले.

मी-सौरभ 06/10/2016 - 20:23
मस्त वृत्तांत आणि मुटकेंची पुरवणि पण अप्रतिम. जाता जाता, टुकूल राव लै जुने सदस्य (क्र. १४२६) आहेत. फक्त मधे अज्ञातवासात होते आणि आता त्यांची घरवापसी झाली असावि असा अंदाज आहे .

In reply to by मी-सौरभ

टुकुल 07/10/2016 - 12:55
हा हा.. मिपा सोडुन अज्ञातवासात जास्त दिवस राहण जमलच नाही, वाचनमात्र होतो. हा कट्टा घराच्या एवढा जवळ होता आणी ड्राय डे असल्यामुळे होम मिनिस्टर नी पण परवानगी दिली, म्हणुन जमुन आले. --टुकुल

In reply to by मी-सौरभ

नाखु 07/10/2016 - 13:04
प्रतिसादात रिलायनस्ची जाहीरात केली असा आळ येऊ शकतो याची नोंद घ्यावी..

In reply to by प्रीत-मोहर

पैसा 07/10/2016 - 15:17
कट्टा झाला नसावा अशी शंका घेण्यास जागा आहे. माणणीय अरविंद केजरीवाल यांचा आदर्श ठेवून सर्जिकल ऑपरेशनचा पुरावा प्रस्तुत करावा अशी मागणी मिपा आर्टीआय अ‍ॅ़क्टाअंतर्गत करण्यात येत आहे.

In reply to by माझीही शॅम्पेन

mipa परेड (डावी कडून) : 1) मामालेदार पंखा, 2) विनोद18, 3) माझीही शॅम्पेन (अस्मदिक), 4) टका, 5) सर्वसाक्षी, 6) टुकुल, 7) हेमंत वाघे, 8) डॉ सुबोध खरे, 9) पेठकर (सत्कार मूर्ती), 10) मुवि, 11) वरुन मोहिते, 12) योगी900, 13) धर्मराज मुटके

In reply to by माझीही शॅम्पेन

11) वरुन मोहिते. वरून मोहिते की वरू मोहिते? वरून मोहिते म्हंटले तर मनांत वात्रट प्रश्न येतात.

In reply to by नाखु

अजया 11/10/2016 - 16:47
नवीन मेंबरं पण दिसली ठाणे कट्ट्याला. असे शहाण्यासारखे ठरवुन पार पडलेले कट्टे याच साईडला होतात बहुतेक ;)

नंदन 09/10/2016 - 02:19
कट्ट्याचा वृत्तांत एक नंबर लिहिला आहे!
काही नवीन सभासद जसे की श्री धर्मराज मुटके, वरून मोहिते, श्री हेमंत वाघे,श्रीमान योगी आणि टुकुल देखील या बैठकीस उपस्थित होते
यात एक किंचित दुरुस्ती. वरून मोहिते हे ठाणे-कट्टा-व्हेटरन आहेत. अगदी गविंच्या वृत्तांताने गाजलेल्या पॉप-टेट्स कट्ट्यासहित!

ठाण्याच्या कट्ट्याला मज्जा आली. ड्राय डे नसता तर खुप मज्जा आली असती असं मला वाटतं. गप्पा मस्तं रंगल्या, हास्य विनोदाच्या फोडणीसह रंगल्या. डॉ. खरे ह्यांनी टिटवाळाच्या गणपतीची ख्याती आहे हे सप्रमाण सिद्ध केले. ज्ञानात एक नविन भर पडली. जमिनीच्या व्यवहारांबद्दल ही उद्बोधक चर्चा झाली. त्यामुळे आपणही जमीनीचा एक तुकडा घेण्याच्या विचारात आहोत हा अपराधी गंड मी सार्वजनिक न करता आपली झाकली मुठ झाकलीच ठेवली. योगी९०० ह्यांनी माझी जाण्यायेण्याची व्यवस्था चोख पार पाडली. त्यामुळे मुंग्यांच्या गर्दीत चालणार्‍या मुंगीसारखे वैफल्य आले नाही. तो भार योगी९०० ह्यांनी एखाद्या योग्याप्रमाणे शांत डोक्याने उचलला आणि मी निवांत प्रवास केला. धन्यवाद योगीसाहेब. पुन्हा पुढच्या महिन्यात भारतभेटीचा योग आहे. तेंव्हा पुन्हा गांधीजयंती (आडवी) येणार नाही ह्याची काळजी घेण्यात येईल.

वरुण मोहिते 11/10/2016 - 15:51
नावात दुरुस्ती करण्यात येईल पेठकर काका लवकर. बाकी कट्टा छानच झाला. सगळ्यांना भेटूनही मजा आली. पेठकर काकांनी गिफ्ट आणलेलं पण ड्राय डे असल्यानी नको असं सर्वांचं मत पडलं. वास्ताविक तिथेही घोडबंदर रोड ला बसून देतात बऱ्याच हॉटेलात ड्राय डे ला पण नेक्स्ट टाइम म्हणून आम्हीही गप्प राहिलो.नंतर गप्पा इतक्या रंगल्या कि कोणाला आठवलं नाही.असो असेच कट्टे होत राहोत मिपा चे .
मिपा शासन आहार, आरोग्य आणि मनोरंजन विभाग ठाणे उपविभाग ठाणे बैठक ठिकाण - हॉटेल अँब्रोसिया, ओवळे गाव, घोडबंदर रोड ठाणे दि . ०२ ऑक्टोबर २०१६ वेळ सायंकाळी ७ वाजता वाचा :- दि . ३०/०९/२०१६ रोजीची आमंत्रणपत्रिका http://www.misalpav.com/node/37535 प्रस्तावना :- सन २०१६-१७ या वर्षांमध्ये पहिल्यांदाच होणाऱ्या मिपाचे आहार तसेच उद्योगमंत्री श्री प्रभाकरराव पेठकर यांच्या झंझावाती ठाणे दौऱ्याच्या निमित्ताने दि २ ऑक्टोबर २०१६ रोजी म्हणजेच गांधी जयंतीनिमित्त विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

नाकासमोर म्हणजेच वळत वळत? हा काय चावटपणा?

स्वीट टॉकर ·

स्वीट टॉकर 21/09/2016 - 22:29
सर्वजण, धन्यवाद. प ग -अंश काय, वेग काय, आणि वेळ काय. अहो सगळंच सापेक्ष आहे! एस च्या घड्याळ्यात प्रॉब्लेम आहे. खरे पहिले तुम्हीच!

खेडूत 21/09/2016 - 22:45
फारच छान माहिती. (आता चिरंजीवास समजावून सांगावे म्हणजे अजून पक्कं होईल!) असले विचार आम्हांस पडत नसल्याने आत्ताच पहिल्यांदा वाचले. नाही म्हणायला युरोपात जाताना आणि येताना वेगवेगळा वेळ का लागतो असा विचार करून एकदा गुगलले होते. 'डे-लाईट सेव्हिंग' आणि प्रवासाचे तास यात जाम घोळ करून प्रयत्न सोडला होता, आता परत पहातो. अवांतरः मिपावर अनेक दिवसांनी वाचनीय लेख आल्याने फार आनंद जाहला...

अकिलिज 21/09/2016 - 23:42
काय हा योगायोग. विकिपीडीयावर आजचं विशेष चित्र म्हणून हेच वाचलं. खरंतर माझी पुर्वी समजूत होती की डेंजर देश चुकवायला असं काहीतरी करत असावेत.

In reply to by तुषार काळभोर

संदीप डांगे 22/09/2016 - 11:53
सोप्पंच आहे हो, फक्त तुम्ही वर्गात पहिल्या बाकावर बसला आहात आणि समोर सर लेक्चर देत आहेत असं इमॅजिन करा, सरांनी अगदी सहज बोलता बोलता जसं सांगतात तसं सांगितलं आहे, थोडी चित्रांची मदत घेतली असती तर अजून सोपं झालं असतं म्हणा. 1

In reply to by संदीप डांगे

एक बॉल घेतला (आमच्याकडे रबरी हलका फुटबॉल साईजचा मिळतो, दहा रुपयांना.) एक दोरा घेतला. अन् अंदाजे भारत अमेरिका मार्किंग केलं. मग नकाशाप्रमाणे सरळ रेषेत एक मार्ग आखला. आणि दोरा भारत-अमेरिके दरम्यान ताणून धरला. फरक पडता है भाई!

jo_s 22/09/2016 - 19:53
मस्त दोन्ही प्रकार छान समजावलेत धन्यवाद

मी दुसऱ्यांदा अमेरिकेत पोहोचलो, तरीही माझ्या मनातील शंका दूर होत नव्हती. विमानात बसल्यानंतर,आपल्या समोर स्क्रीनवर जो नकाशा येत होता,त्यावर मुंबईहून निघालेले, आमचे विमान मुंबई ते न्यूयॉर्क अशा सरळ रेषेत जाण्याच्या ऐवजी,थेट उत्तर दिशेने वळत वळत,अगदी रशियाच्या भूमीवरून,मग अटलांटिक समुद्रावरून, न्यूयॉर्क ला पोहोचले.कदाचित एकाच वेळी जवळपास पाच हजार विमाने आकाशात उडत असतात, म्हणून हा लांबचा मार्ग स्वीकारलेला असावा असेही वाटून गेले, पण पुन्हा प्रश्न निर्माण झाला की कोणतीही विमान कंपनी,उगाच महागडे इंधन का वाया घालवेल?लेख पूर्णपणे वाचल्यावर उत्तर मिळाले.धन्यवाद .पुलेशु .

श्रीगुरुजी 22/09/2016 - 21:30
खूपच मस्त माहिती! मनातील गैरसमज दूर झाले. पूर्वी एकदा टोकयोहून लॉस एंजल्सला जाताना विमान उत्तरेला जाऊन, अलास्का व तिथून नंतर सॅन फ्रानसिस्कोवरून शेवटी दक्षिणेला येऊन लॉस एंजल्सला आले होते. त्यावेळी प्रश्न पडला होता ही हे विमान सरळ रेषेत ४००० हजार मैलांचा प्रशांत महासागर ओलांडून आले असते तर प्रवासाचा किमान ३ तास वेळ कमी झाला असता. हे विमान सरळ रेषेत न जाता असा प्रवास का करते हे एकाला विचारल्यावर त्याने सांगितले होते की विमानाला जर काही समस्या निर्माण झाली तर इमर्जन्सी लँडिंगसाठी जमीन जवळ असावी लागते. जर विमान सरळ रेषेत प्रशांत महासागरावरून गेले तर जवळची जमीन किमान २००० मैल दूर असू शकेल. म्हणूनच विमान शक्यतो खाली जमीन असेल अशाच भागातून जाते. तुमचे वरील वर्णन वाचल्यानंतर हा गैरसमज दूर झाला.

पृथ्वीच्या गोलाकारामुळे त्या रेषा रिलेटिव्ह फ्रेम नुसार गोल होतात हे इतकं सुंदर आधी कोणीच समजावलं नव्हत :)

बॅटमॅन 23/09/2016 - 01:11
मस्त लेख! मर्केटर प्रोजेक्शन आणि अ‍ॅक्चुअल क्षेत्रफळ यांचा परस्परसंबंध आणि स्फेरिकल जॉमेट्री हे सांगितलेत हे उत्तम. या विषयावर मराठीत अगोदर कधी लेखन झाल्याचे ठाऊक नाही.

मराठमोळा 23/09/2016 - 04:24
लेख छानच.. बरीच मेहनत घेतली आहे सोपे करुन सांगायला. आजकाल कोणतीही किचकट गोष्ट सोपी करुन सांगायला Infographic पद्धत प्रभावी पडते असे निरिक्षण आहे. कॉर्पोरेट जगतात त्याला Visual story telling म्हणतात. वरील लेख ज्यांना समजायला अवघड वाटतोय त्यांनी हा तुनळीवरचा व्हिडीओ पहा. थोडे गणिताचे बेसिक्स माहिती असतील तर चटकन लक्षात येईल.. नाही आले, तर एखाद्या शाळकरी मुलाकडून पुन्हा उजळणी करुन घ्या. ;) दुवा: https://www.youtube.com/watch?v=634GucAdzzA

लीना कनाटा 23/09/2016 - 07:27
स्वीटॉकाका अतिशय सुरेख माहिती. छान समजावून सांगितले आहे. वरचा तुनळीचा व्हिडीओ देखील छान आहे खरतर पृथ्वी गोल (spherical ) असल्याने कोणतीही दोन ठिकाणे खऱ्या अर्थाने सरळ रेषेत नसतात. एक प्रश्न - Great circle distance हे नेहमी पृथ्वीची समुद्र सपाटीवरची त्रिज्या वापरून काढतात का? कारण एका सरळ रेषेत (?) जाणाऱ्या जहाज पेक्षा १० किमी उंचीवरून उडणाऱ्या त्याच मार्गावरील विमानाला जास्त अंतर कापावे लागेल. अर्थात पृथ्वीच्या त्रिज्येच्या मानाने १० किमी खूप कमी असल्याने पडणारा फरक नगण्य असेल.

स्वीट टॉकर 23/09/2016 - 12:10
ज्यांना कळलेलं नाही, त्यांनी अजिबात वाईट वाटून घेऊ नका. या माहितीचा दैनंदिन जीवनात किती उपयोग आहे? तर रूबिक्स क्यूब सॉल्व्ह करता येण्याचा किती उपयोग होता? तितकाच. नगण्य! डांगेंनी टाकलेल्या अ‍ॅनिमेशनमुळे समजायला सोपं जात आहे. संदीपभाऊ, स्पेशल धन्यवाद! ज बा शि - आज विमानाच्या फ्लाईटच्या खर्चातला सगळ्यात मोठा वाटा इंधनाचा असतो. त्यामुळे मुद्दामून लांबून जाण्याचा प्रशनच उद्भवत नाही. श्रीगुरुजी - जे कारण तुम्हाला सांगितलं गेलं ते प्रथमदर्शनी अगदी लॉजिकल असल्यामुळे पटण्यासारखंच आहे हे मात्र खरं! जेव्हां पहिल्यांदा आपण फॅक्स बघितला तेव्हां कोणीतरी मला सांगितलं होतं की FAX हा शब्द Fully Automatic Xerox याचा शॉर्ट फॉर्म आहे. मला ते पटलं होतं. एक तर तेव्हां झेरॉक्स हा शब्द चुकीचा आहे हे मला माहीत नव्हतं आणि त्यात हा तर ऑटोमेशनचा बापच होता! तो कॉपी तर काढत होताच, पण इथे नव्हे, हजारो मैल दूर! मराठमोळा - तूनळी इथे फायरवॉलच्या मागे लपलेली आहे. नंतर बघीन. लीनाताई - बरोबर आहे. विमानाला नगण्य प्रमाणात जास्तं अंतर कापावं लागेल.

In reply to by स्वीट टॉकर

ट्रेड मार्क 24/09/2016 - 01:39
लीनाताईंना जो प्रश्न आहे तोच मलाही आहे. भारत अमेरिका प्रवासात विमान साधारणतः ३०००० फुटांपेक्षा जास्त उंचीवरून उडतं. मुंबई न्यू यॉर्क अंतर ७८०० मैल आहे असं सांगतात हे अंतर जमिनीवरूनचे (किंवा जमीन + समुद्र) आहे का विमान ज्या उंचीवरून उडते त्याचे? या दोन्ही अंतरातील फरक नगण्य म्हणजे किती असेल?

चिनार 23/09/2016 - 12:41
उत्तम लेख..समजण्यासाठी 2-3 वेळा वाचावा लागला..शक्य तितक्या सोप्या शब्दात मांडला आहे.. स्वगत : तेच्याआयला हे असं बी असते व्हय..आमची जिंदगी गेली यष्टीनं घुमन्यात..येकडाव झोप लागल्यावर थो डायव्हर मसनात नेते की अजून कुठं कोनाच्या बापाले मायती..!!

In reply to by मराठी_माणूस

गामा पैलवान 23/09/2016 - 17:21
मराठी_माणूस, तुमचं बरोबर आहे. पण पृथ्वीच्या पाठीवर न्यूयॉर्क मुंबईच्या जवळजवळ विरुद्ध दिशेला मागे आहे. त्यामुळे पश्चिमेकडून केलं काय वा पूर्वेकडून गेलं काय, साधारणत: सारखंच अंतर पडतं. फक्त दिशा वायव्येच्या (म्हणजे उत्तर-पश्चिम) ऐवजी ईशान्य म्हणजे (उत्तर-पूर्व) होते. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पक्षी 23/09/2016 - 18:13
पृथ्वीच्या पाठीवर न्यूयॉर्क मुंबईच्या जवळजवळ विरुद्ध दिशेला मागे आहे.
म्हणजे, जर का मुंबईत खड्डा केला तर तो सरळ न्यूयॉर्क मध्ये निघू शकतो?

In reply to by पक्षी

गामा पैलवान 23/09/2016 - 19:04
पक्षी, खरंतर मुंबई आणि न्यूयॉर्क यांची रेखावृत्तं असं म्हणायचं होतं. मुंबई आणि न्यूयॉर्क यांची रेखावृत्तं १५० अंशांच्या कोनात आहेत. १८० अंशाचा कोण असता तर एकमेकांच्या बरोब्बर विरुद्ध बाजू साधली असती. तेव्हढा ३० अंशांचा फरक पडतोच. खड्डा कुठूनही कुठेही पाडता येतो. तो पृथ्वीच्या केंद्रातून जाईल का ते बघायचं असतं. मुंबईत नेमकं खाली खणंत पृथ्वीकेंद्रातून पुढे गेल्यास कुठे बाहेर निघेल ते गूगलच्या सहाय्याने पाहता येईल. मुंबईचे अक्षांश-रेखांश आहेत 19.0760° N, 72.8777° E. तर खड्ड्याचे असतील 19.0760° S, 107.1223° W. गूगलवर शोधल्यास हे स्थान सापडतं. ही जागा भर प्यासिफिकात दक्षिण अमेरिकेच्या बऱ्याच पश्चिमेला आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by पक्षी

ठाणे जिल्ह्यातील गुंदवली गावापासून भांडूपपर्यंत (अंतर १०० किमी.) मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी जमीनीखालुन अंदाजे १०० मीटर खोल बोगद्याचे काम चालू आहे. एवढ्या लांब अंतराच्या बोगद्याची पातळी कशी कायम केली जाते हे मी ओळखीतल्या एका BMC civil engineer ला विचारले असता त्याने ती 'लेझर' किरणाच्या सहायाने कायम केली जाते असे सांगितले. बोगद्याच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत एका सरळ रेषेत बोगदा खणल्यास बोगद्याला मधे घळ पडून पुढे चढाव होउन पाण्याला रोध होणार नाही का? जसे मोठ्या पुलाचे बांधकाम करताना पृथ्वीची वक्रता लक्षात घेउन पुलाच्या खांबांचा कोन ठरवला जातो ज्यामुळे पुलाचे जमिनीपासूनचे अंतर समान रहाते. बोगद्याच्या बाबतीत तसे वाटत नाही. तसे होत नाही असे त्या civil engineer ने सांगितले. माझी शंका चुकीची आहे का?

स्वीट टॉकर 23/09/2016 - 15:55
मराठी_माणूस - धन्यवाद! तुमचं अगदी बरोबर आहे. माझी वाईट टायपो झाली! तुम्ही ती दर्शवल्यानंतर मला असा प्रश्न पडला आहे की दुसर्या कोणाच्या लक्षात कशी आली नाही? संपादित करतो.

ओम शतानन्द 23/09/2016 - 20:20
दुबई ते सान फ्रन्सिस्को विमान मार्ग प्रथम उत्तर ध्रुवाच्या दिशेने जाउन नन्तर दक्शिणेकडे कनडावरुन खाली यअसेल, असा द्राविडि प्राणायाम करन्याचे कारण असलेच काही असावे

स्वीट टॉकर 24/09/2016 - 00:31
ओ श - बरोबर. तोच मार्ग सगळ्यात जवळचा. मात्र आपल्या नकाशावर तो द्राविडी प्रायाणाम असल्यासारखा वाटतो फक्त. सं ता - नाही होत. उत्तर दक्षिण प्रवास म्हणजे एकाच रेखांशावरून प्रवास. सपाट नकाशावर देखील रेखांश उभेच दाखवंत असल्यामुळे ती एक सरळ उभी रेष दिसतो.

स्वीट टॉकर 24/09/2016 - 09:01
पृथ्वीचं परिवलन तर गृहित धरावंच लागतं. नाहीतर विमान तिथे पोहोचेपर्यंत न्यूयॉर्क थोडंसं पूर्वेकडे निघून गेलेलं असेल. मात्र मी या लेखात त्याला पूर्णपणे नजरेआड केलेलं आहे. पृथ्वीच्या परिवलनामुळे एक खोटा (fictitious) फोर्स निर्माण होतो. याला 'कोरियॉलिस फोर्स' असं नाव आहे. नॉर्मल माणसाच्या शिक्षणात त्याचा ह्या फोर्सशी संबंध येत नाही. याच कोरियॉलिस मुळे उत्तर गोलार्धातील प्रत्येक चक्री वादळ अ‍ॅन्टीक्लॉकवाइज घोंघावतं आणि दक्षिण गोलार्धातलं क्लॉकवाइज. मी ह्या लेखात जर कोरियॉलिस सुद्धा जर घेतला असता तर आधीच किचकट असलेला हा मुद्दा पूर्णपणे अगम्य झाला असता. म्हणूनच चालण्याचं उदाहरण घेतलं आहे. उडण्याचं उदाहरण घेतलं की कोरियॉलिसबरोबरच 'हवेचा वेग आणि दिशा' नावाची आणखी दोन व्हेरिएबल त्यात शिरली असती. हा एक लेख न होता प्रचंड रटाळ पीएच. डी. चा थीसिस झाला असता.

In reply to by स्वीट टॉकर

लीना कनाटा 25/09/2016 - 07:40
सिंक आणि टब मधले पाणी ड्रेन होताना कोरियॉलिस मुळे तयार होणाऱ्या भवऱ्या बद्दल बरीच भवती-नभवती आहे. दक्षिण गोलार्धात राहणारे मिपाकर सिंक आणि टब मधले भोवरे क्लॉकवाईज फिरतात कि नाही हे चेक करू शकतील काय? स्वीटॉकाका जर अगदी बरोब्बर उत्तर किंवा दक्षिण ध्रुवावर चक्री वादळ झाले तर ते कोणत्या दिशेने फिरेल? आणि आता नाकासमोर म्हणजेच वळत वळत हे समजले असल्याने कोरियॉलिस मुळे पडणारा फरक कसा करेक्ट करतात या बद्दल देखील लिहा.

In reply to by स्वीट टॉकर

हो ते लक्षात आलं. की तुम्ही विषय सोप्पा ठेवायला परिवलन बाजुला ठेवलं असणार. मला ह्यात फोर्सेसचा काही खेळ असेल असं वाटलंच नव्हतं. मी पहाते गुगलुन. धन्यवाद!

फारच सोप्या भाषेत समजावून सांगितले, खासकरून फोटो फिल्म वापरून नकाशा तयार करण्याची कल्पना आवडली. मुंबई-जळगाव ह्या उदाहरणात 'North-West कडे चालंत' असे म्हटले आहे, नकाशात तर जळगांव हे मुंबईच्या North- East ला दिसते आहे.

स्वीट टॉकर 25/09/2016 - 14:37
लीनाताई, एक प्रश्न. 'भवती-नभवती' म्हणजे वादविवाद असा मी अंदाज लावला तो बरोबर आहे का? उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर वादळं भरपूर होतात. उत्तर ध्रुवावरची anti-clockwise अन् दक्षिणेकडची उलटी! कोरियॉलिस हा weak फोर्स आहे. वॉश बेसिनमधल्या पाण्याचा mass भरपूर, उपलब्ध वेळ मात्र काही सेकंदच. तेव्हड्या वेळात तेवढ्या पाण्याला ठराविक दिशा देण्याची क्षमता कोरियॉलिसमध्ये आहे असं मला वाटंत नाही. त्या ऐवजी वॉश बेसिन चा आकार, आउटलेटमध्ये एक ट्रॅप असतो त्याची दिशा, आपण वॉशबेसिमनमध्ये पाणी भरतो त्यानंतर आपल्याला जरी डोळ्यानी दिसले नाही तरी त्यात पाणी ओतताना निर्माण झालेले करंट्स जे बराच वेळ त्यात फिरत राहातात,(विजेचे नव्हे, पाण्याचे) यांचा जास्त प्रभाव भोवर्याच्या दिशेवर पडतो असं मला वाटतं. (मात्र याला गणिती सिद्धांत माझ्याकडे नाही.) शिवाय हा इफेक्ट आपण जसजसे विषुववृत्तापासून दूर जातो तसा वाढत जातो. विषुववृत्ताच्या जवळ अगदी नगण्य असतो. मी असं ऐकलं आहे की केनियामध्ये खालील प्रयोग पर्यटकांना दाखवतात. श्री. दामले यांच्या आफ्रिकन सफारीच्या पुस्तकात याचा उल्लेख आहे. तिथे 'EQUATOR' असा बोर्ड आहे. त्याच्या काही मीटर उत्तरेकडे जाऊन वॉश बेसिनचं पाणी anti-clockwise फिरतात दाखवतात आणि काही मीटर दक्षिणेकडे जाऊन उलटं फिरताना. मला स्वतःला यात हातचलाखी असल्याची शंका आहे. संदीपभाऊ - जी आर एफ म्हणजे काय?

उत्तम लेख ! आवडला !!
पृथ्वीच्या आकाराची (shape, not size. मराठीत दोन्हीला आकारच म्हणतात)
साईज ला मराठीत 'माप' म्हणता येते. तुमच्या वाक्यात हा अर्थ बसतो का बघा बरे ! अवांतर : हाच प्रश्न मला घाटरस्त्यांच्या बाबतीत पडतो. सरळ सरळ डोंगर कापून सरळसोट रस्ता न बनविता तो नागमोडीच असतो. त्यामागे देखील हेच शास्त्र आहे की दुसरे काही ?

In reply to by धर्मराजमुटके

संदीप डांगे 25/09/2016 - 22:24
डोंगर कापणे हे नागमोडी रस्ते बनवण्यापेक्षा कैकपटीने कठिण काम आहे म्हणून. डोंगर चढण्यासाठी डोंगराचाच आधार घेऊन घाट बनवला जातो, बाकी सिविल इंजिनियर्स जास्त नीट सांगू शकतील.

In reply to by धर्मराजमुटके

अगम्य 26/09/2016 - 22:13
डोंगराच्या पायथ्याशीच बोगदा करून आरपार सरळ रास्ता करणे कठिण आणि खर्चिक असते. म्हणून आपण डोंगर चढून उतरतो. आता डोंगरावर चढायचे तर खालून वरपर्यंत सरळसोट रास्ता का करत नाही? तर असे केल्यास चढ फारच तीव्र (steep ) होईल. तो चढ चढण्यासाठी गाडीला खूपच शक्ती (power ) लागेल. उदाहरणार्थ ८०० cc च्या गाडीची शक्ती २२०० cc च्या गाडीपेक्षा कमी असते. तर असा तीव्र चढ कमी शक्तीच्या गाड्यांना चढताच येणार नाही. म्हणून सर्व गाड्यांना रस्त्यावरून जात यावे ह्यासाठी नागमोडी रस्ता बनवतात ज्याचा चढ कमी असतो. ह्याचा तोटा असा आहे की गाड्यांना एकंदर अंतर जास्त कापावे लागते. म्हणजे उभे (vertical ) अंतर तितकेच कापले जाते (डोंगराच्या उंची इतके) पण आडवे (हॉरीझॉन्टल) अंतर नागमोडी रस्त्याने जास्त कापावे लागते. पण सर्वांना जाण्यासारखा मार्ग हवा असेल तर ही तडजोड करावी लागते. सुरक्षितता हे कारण आहेच.

उत्तम, माहितीप्रद लेख.. 'जो वक्राकार मार्ग असतो तो प्रत्यक्षात...' ही संकल्पना आवडली, थोडीशी हळहळ ही, की थोडी आधी कळली असती तर माझ्या दिवळी अंकालरिता लिहिलेलेया लेखांत संद्रभ देवु शकलो असतो. असो पुन्हा केंव्हातरी उल्लेख करीन. धन्यवाद.

शिद 26/09/2016 - 22:34
माहीतीपुर्ण लेख. विमानात सिनेमे पाहून कंटाळा आला की माझा फेवरेट टाईमपास म्हणजे रूट पहात बसणे. जर खिडकीजवळ जागा मिळाली असेल तर नकाशात विमानाचा रुट पहात खाली पाहताना कळत जाते की आपण नक्की कुठून उडत चाललो आहोत ते.

मदनबाण 27/09/2016 - 15:52
ज्यांना कळलेलं नाही, त्यांनी अजिबात वाईट वाटून घेऊ नका. या माहितीचा दैनंदिन जीवनात किती उपयोग आहे? तर रूबिक्स क्यूब सॉल्व्ह करता येण्याचा किती उपयोग होता? तितकाच. नगण्य! हुश्श्श्य...मला वाटलं माझ्याच टकुर्‍यात गुळाचा खडा ठेवलेला आहे आणि त्यामुळेच मुंग्या आल्या आहेत ! ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- KALI (electron accelerator)

स्वीट टॉकर 27/09/2016 - 19:45
संदीपभाऊ - तुम्ही टाकलेली सगळीच अ‍ॅनिमेशन संकल्पना कळण्यासाठी उपयोगी असतात. धन्यवाद! ध मु - तुमचं म्हणणं बरोबर आहे. मात्र बोली भाषेत आपण 'छोट्या मापाचा चेंडू' म्हणण्या ऐवजी 'छोट्या आकाराचा चेंडू' असं म्हणतो. प्रसाद भागवत - तो दिवाळी अंकाचा लेख तुम्ही इथे टाकलेला दिसत नाही. मदनबाण - :)

सुमेरिअन 28/09/2016 - 14:44
खूप उपयुक्त माहिती दिलीत स्वीटो काका! आणि व्यवस्थित कळली पण. सोप्पी करून सांगितलीत तुम्ही. इतकी महत्वाची गोष्ट आम्हाला अजून माहिती नव्हती याचंच आश्चर्य वाटतंय मला. अभ्यासक्रमात असायला पाहिजे हे. पुन्हा एकदा धन्यवाद! या लिंकमूळे प्रमाण/रेशो समजण्यात अजून मदत झाली - http://thetruesize.com/#?borders=1~!MTc4NDY3NDU.NTk1OTIyNQ*MzYwMDAwMDA(MA~!CONTIGUOUS_US*NDM4MjIzOA.MTk3NTkwMjQ(MTc1)MQ~!IN*NTI2NDA1MQ.Nzg2MzQyMQ)MA~!CN*MTI0ODcwNDA.MTY0MzAwNjU(MjI1)Mg .

गतीशील 17/10/2016 - 11:05
वाचून खरंच मजा आली. पु लं चे वाक्य आठवले. मुलगी सरळ वळणाची आहे म्हणजे नेमकं काय हे आत्ता कळलं..!!

आनंद 19/10/2016 - 22:53
१००० किमी जास्त अंतर असुन टेल विंडचा फायदा घेत २ १/२ तास विमान लवकर पोचले. दिल्ली ते स.फ. पोलर रुट घेतला नाही. https://blog.flightradar24.com/blog/air-india-taking-advantage-of-tailwinds/

स्वधर्म 21/10/2016 - 18:31
बरेच दिवस पडलेले कोडे सुटले. धन्यवाद. समजा, पृथ्वीच्या गोलावर ‘सो कॉल्ड’ सरळ रेषेत मुंबई ते न्यूयॉर्क असा दोरा चिकटवला, जो बहुश: महासागरावरून जाईल. दुसरा एक दोरा, जो या विमानांच्या ‘सो कॉल्ड’ वक्रमार्गाने (‘ग्रेट सर्कल रूट’) जाईल, म्हणजेच जमिनीच्या लगत व बराचसा उत्तर दिशेकडून. तर या दुसर्या दोर्याची लांबी कमी भरेल का? मी करून पाहिले नाही, पण जर उत्तर होय, असे असेल, तर इतके conceptual न वाचता, हीच गोष्ट आधिक सोप्या पध्दतीने व लगेच कळेल का? ** जर दुसर्या दोर्याची प्रत्यक्षात लांबी कमी भरली नाही, तर वरचे स्पष्टीकरण समजूनही पटायला अवघड आहे.

In reply to by स्वधर्म

पृथ्वीच्या गोलावर ‘सो कॉल्ड’ सरळ रेषेत मुंबई ते न्यूयॉर्क असा दोरा चिकटवला, जो बहुश: महासागरावरून जाईल. दुसरा एक दोरा, जो या विमानांच्या ‘सो कॉल्ड’ वक्रमार्गाने (‘ग्रेट सर्कल रूट’) जाईल,
पृथ्वीच्या गोलावर सरळ रेषेत मुंबई ते न्यूयॉर्क असा दोरा चिकटवला तर तो फ्रान्सवरून जातो. ‘ग्रेट सर्कल रूट’ म्हणजे ग्रीनलँड वरून गेल्यास अंतरात फारसा फरक पडत नाही,परंतू सपाट नकाशावर सरळ रेषेत मुंबई ते न्यूयॉर्क हा मार्ग सौदी अरेबिया ,इजिप्त, मोरोक्को मार्गे जातो. हे अंतर ‘ग्रेट सर्कल रूट’ पेक्षा अधिक आहे.

स्वीट टॉकर 23/10/2016 - 14:29
प्रवासात असल्यामुळे दखल घेऊ शकलो नाही. क्षमस्व! आनंद - असे जे साधारण ताशी साठ ते ऐंशी मैल वेगवेगानी २५००० ते ४०००० फूट उंचीवरून वाहाणार्या वार्याच्या करंट्सना 'जेट स्ट्रीम्स' म्हणतात. ऋतूंप्रमाणे त्यांची जागा, उंची आणि वेग बदलंत असतात. उपग्रहांकडून मिळणारी माहिती आणि historical data मधून त्यांची जनरल जागा माहित असते पण दहा तासांनंतर त्यानी त्याची उंची अथवा रस्ता थोडासा बदललेला नसेल अशी ग्वाही कोणीही देऊ शकत नाही. प्रत्येक इन्टरनॅशनल एअरलाईनचं 'डिस्पॅच डिपार्टमेंट' प्रत्येक फ्लाइटच्या आधी याची माहिती काढूनच आपापल्या विमानांचा मार्ग ठरवतात. प्रत्येक विमानाला एअर ट्रॅफिक कंट्रोलरने दिलेल्या उंचीवर आणि मार्गावरच विमान उडवावं लागतं. नाहीतर अपघात होतील. त्यामुळे जेट स्ट्रीम शोधायला 'थोडं खाली उडून बघतो, उजवीकडे वळून बघतो!' असं वैमानिकाला स्वातंत्र्य नसतं. एअर इंडियाच्या बातमीत उल्लेख केल्याप्रमाणे पूर्णपणे मार्ग बदलणं क्वचितच केलं जातं. याचं कारण असं की मार्ग इतका बदलून जर का त्या विमानाला तो जेट स्ट्रीम बरोब्बर मिळाला नसता तर ते एक तास उशीरा पोहोचलं असतं. मग आपल्याला ही न्यूज वाचायला मिळाली नसती मात्र त्या employee च्या प्रमोशनची काशी होऊ शकली असती. स्वधर्म आणि मार्मिक - दुसर्या दोर्याची लांबी कमी भरायलाच पाहिजे. आपण हा प्रयोग छोट्या पृथ्वीगोलावर करून बघंत असल्यामुळे आपली छोटीशी experimental error हा प्रयोग फसवू शकते. मात्र मुंबई न्यूयॉर्क ऐवजी दिल्ली व्हॅन्कूव्हर अशा फ्लाइटचा मार्ग पृथ्वीगोलावर दोर्याने तपासला तर ग्रेट सर्कल आणि र्हम्ब लाईनच्या अंतरात जास्त फरक पडेल आणि प्रयोग जास्त यशस्वी होईल असं वाटतं.

स्वीट टॉकर 21/09/2016 - 22:29
सर्वजण, धन्यवाद. प ग -अंश काय, वेग काय, आणि वेळ काय. अहो सगळंच सापेक्ष आहे! एस च्या घड्याळ्यात प्रॉब्लेम आहे. खरे पहिले तुम्हीच!

खेडूत 21/09/2016 - 22:45
फारच छान माहिती. (आता चिरंजीवास समजावून सांगावे म्हणजे अजून पक्कं होईल!) असले विचार आम्हांस पडत नसल्याने आत्ताच पहिल्यांदा वाचले. नाही म्हणायला युरोपात जाताना आणि येताना वेगवेगळा वेळ का लागतो असा विचार करून एकदा गुगलले होते. 'डे-लाईट सेव्हिंग' आणि प्रवासाचे तास यात जाम घोळ करून प्रयत्न सोडला होता, आता परत पहातो. अवांतरः मिपावर अनेक दिवसांनी वाचनीय लेख आल्याने फार आनंद जाहला...

अकिलिज 21/09/2016 - 23:42
काय हा योगायोग. विकिपीडीयावर आजचं विशेष चित्र म्हणून हेच वाचलं. खरंतर माझी पुर्वी समजूत होती की डेंजर देश चुकवायला असं काहीतरी करत असावेत.

In reply to by तुषार काळभोर

संदीप डांगे 22/09/2016 - 11:53
सोप्पंच आहे हो, फक्त तुम्ही वर्गात पहिल्या बाकावर बसला आहात आणि समोर सर लेक्चर देत आहेत असं इमॅजिन करा, सरांनी अगदी सहज बोलता बोलता जसं सांगतात तसं सांगितलं आहे, थोडी चित्रांची मदत घेतली असती तर अजून सोपं झालं असतं म्हणा. 1

In reply to by संदीप डांगे

एक बॉल घेतला (आमच्याकडे रबरी हलका फुटबॉल साईजचा मिळतो, दहा रुपयांना.) एक दोरा घेतला. अन् अंदाजे भारत अमेरिका मार्किंग केलं. मग नकाशाप्रमाणे सरळ रेषेत एक मार्ग आखला. आणि दोरा भारत-अमेरिके दरम्यान ताणून धरला. फरक पडता है भाई!

jo_s 22/09/2016 - 19:53
मस्त दोन्ही प्रकार छान समजावलेत धन्यवाद

मी दुसऱ्यांदा अमेरिकेत पोहोचलो, तरीही माझ्या मनातील शंका दूर होत नव्हती. विमानात बसल्यानंतर,आपल्या समोर स्क्रीनवर जो नकाशा येत होता,त्यावर मुंबईहून निघालेले, आमचे विमान मुंबई ते न्यूयॉर्क अशा सरळ रेषेत जाण्याच्या ऐवजी,थेट उत्तर दिशेने वळत वळत,अगदी रशियाच्या भूमीवरून,मग अटलांटिक समुद्रावरून, न्यूयॉर्क ला पोहोचले.कदाचित एकाच वेळी जवळपास पाच हजार विमाने आकाशात उडत असतात, म्हणून हा लांबचा मार्ग स्वीकारलेला असावा असेही वाटून गेले, पण पुन्हा प्रश्न निर्माण झाला की कोणतीही विमान कंपनी,उगाच महागडे इंधन का वाया घालवेल?लेख पूर्णपणे वाचल्यावर उत्तर मिळाले.धन्यवाद .पुलेशु .

श्रीगुरुजी 22/09/2016 - 21:30
खूपच मस्त माहिती! मनातील गैरसमज दूर झाले. पूर्वी एकदा टोकयोहून लॉस एंजल्सला जाताना विमान उत्तरेला जाऊन, अलास्का व तिथून नंतर सॅन फ्रानसिस्कोवरून शेवटी दक्षिणेला येऊन लॉस एंजल्सला आले होते. त्यावेळी प्रश्न पडला होता ही हे विमान सरळ रेषेत ४००० हजार मैलांचा प्रशांत महासागर ओलांडून आले असते तर प्रवासाचा किमान ३ तास वेळ कमी झाला असता. हे विमान सरळ रेषेत न जाता असा प्रवास का करते हे एकाला विचारल्यावर त्याने सांगितले होते की विमानाला जर काही समस्या निर्माण झाली तर इमर्जन्सी लँडिंगसाठी जमीन जवळ असावी लागते. जर विमान सरळ रेषेत प्रशांत महासागरावरून गेले तर जवळची जमीन किमान २००० मैल दूर असू शकेल. म्हणूनच विमान शक्यतो खाली जमीन असेल अशाच भागातून जाते. तुमचे वरील वर्णन वाचल्यानंतर हा गैरसमज दूर झाला.

पृथ्वीच्या गोलाकारामुळे त्या रेषा रिलेटिव्ह फ्रेम नुसार गोल होतात हे इतकं सुंदर आधी कोणीच समजावलं नव्हत :)

बॅटमॅन 23/09/2016 - 01:11
मस्त लेख! मर्केटर प्रोजेक्शन आणि अ‍ॅक्चुअल क्षेत्रफळ यांचा परस्परसंबंध आणि स्फेरिकल जॉमेट्री हे सांगितलेत हे उत्तम. या विषयावर मराठीत अगोदर कधी लेखन झाल्याचे ठाऊक नाही.

मराठमोळा 23/09/2016 - 04:24
लेख छानच.. बरीच मेहनत घेतली आहे सोपे करुन सांगायला. आजकाल कोणतीही किचकट गोष्ट सोपी करुन सांगायला Infographic पद्धत प्रभावी पडते असे निरिक्षण आहे. कॉर्पोरेट जगतात त्याला Visual story telling म्हणतात. वरील लेख ज्यांना समजायला अवघड वाटतोय त्यांनी हा तुनळीवरचा व्हिडीओ पहा. थोडे गणिताचे बेसिक्स माहिती असतील तर चटकन लक्षात येईल.. नाही आले, तर एखाद्या शाळकरी मुलाकडून पुन्हा उजळणी करुन घ्या. ;) दुवा: https://www.youtube.com/watch?v=634GucAdzzA

लीना कनाटा 23/09/2016 - 07:27
स्वीटॉकाका अतिशय सुरेख माहिती. छान समजावून सांगितले आहे. वरचा तुनळीचा व्हिडीओ देखील छान आहे खरतर पृथ्वी गोल (spherical ) असल्याने कोणतीही दोन ठिकाणे खऱ्या अर्थाने सरळ रेषेत नसतात. एक प्रश्न - Great circle distance हे नेहमी पृथ्वीची समुद्र सपाटीवरची त्रिज्या वापरून काढतात का? कारण एका सरळ रेषेत (?) जाणाऱ्या जहाज पेक्षा १० किमी उंचीवरून उडणाऱ्या त्याच मार्गावरील विमानाला जास्त अंतर कापावे लागेल. अर्थात पृथ्वीच्या त्रिज्येच्या मानाने १० किमी खूप कमी असल्याने पडणारा फरक नगण्य असेल.

स्वीट टॉकर 23/09/2016 - 12:10
ज्यांना कळलेलं नाही, त्यांनी अजिबात वाईट वाटून घेऊ नका. या माहितीचा दैनंदिन जीवनात किती उपयोग आहे? तर रूबिक्स क्यूब सॉल्व्ह करता येण्याचा किती उपयोग होता? तितकाच. नगण्य! डांगेंनी टाकलेल्या अ‍ॅनिमेशनमुळे समजायला सोपं जात आहे. संदीपभाऊ, स्पेशल धन्यवाद! ज बा शि - आज विमानाच्या फ्लाईटच्या खर्चातला सगळ्यात मोठा वाटा इंधनाचा असतो. त्यामुळे मुद्दामून लांबून जाण्याचा प्रशनच उद्भवत नाही. श्रीगुरुजी - जे कारण तुम्हाला सांगितलं गेलं ते प्रथमदर्शनी अगदी लॉजिकल असल्यामुळे पटण्यासारखंच आहे हे मात्र खरं! जेव्हां पहिल्यांदा आपण फॅक्स बघितला तेव्हां कोणीतरी मला सांगितलं होतं की FAX हा शब्द Fully Automatic Xerox याचा शॉर्ट फॉर्म आहे. मला ते पटलं होतं. एक तर तेव्हां झेरॉक्स हा शब्द चुकीचा आहे हे मला माहीत नव्हतं आणि त्यात हा तर ऑटोमेशनचा बापच होता! तो कॉपी तर काढत होताच, पण इथे नव्हे, हजारो मैल दूर! मराठमोळा - तूनळी इथे फायरवॉलच्या मागे लपलेली आहे. नंतर बघीन. लीनाताई - बरोबर आहे. विमानाला नगण्य प्रमाणात जास्तं अंतर कापावं लागेल.

In reply to by स्वीट टॉकर

ट्रेड मार्क 24/09/2016 - 01:39
लीनाताईंना जो प्रश्न आहे तोच मलाही आहे. भारत अमेरिका प्रवासात विमान साधारणतः ३०००० फुटांपेक्षा जास्त उंचीवरून उडतं. मुंबई न्यू यॉर्क अंतर ७८०० मैल आहे असं सांगतात हे अंतर जमिनीवरूनचे (किंवा जमीन + समुद्र) आहे का विमान ज्या उंचीवरून उडते त्याचे? या दोन्ही अंतरातील फरक नगण्य म्हणजे किती असेल?

चिनार 23/09/2016 - 12:41
उत्तम लेख..समजण्यासाठी 2-3 वेळा वाचावा लागला..शक्य तितक्या सोप्या शब्दात मांडला आहे.. स्वगत : तेच्याआयला हे असं बी असते व्हय..आमची जिंदगी गेली यष्टीनं घुमन्यात..येकडाव झोप लागल्यावर थो डायव्हर मसनात नेते की अजून कुठं कोनाच्या बापाले मायती..!!

In reply to by मराठी_माणूस

गामा पैलवान 23/09/2016 - 17:21
मराठी_माणूस, तुमचं बरोबर आहे. पण पृथ्वीच्या पाठीवर न्यूयॉर्क मुंबईच्या जवळजवळ विरुद्ध दिशेला मागे आहे. त्यामुळे पश्चिमेकडून केलं काय वा पूर्वेकडून गेलं काय, साधारणत: सारखंच अंतर पडतं. फक्त दिशा वायव्येच्या (म्हणजे उत्तर-पश्चिम) ऐवजी ईशान्य म्हणजे (उत्तर-पूर्व) होते. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पक्षी 23/09/2016 - 18:13
पृथ्वीच्या पाठीवर न्यूयॉर्क मुंबईच्या जवळजवळ विरुद्ध दिशेला मागे आहे.
म्हणजे, जर का मुंबईत खड्डा केला तर तो सरळ न्यूयॉर्क मध्ये निघू शकतो?

In reply to by पक्षी

गामा पैलवान 23/09/2016 - 19:04
पक्षी, खरंतर मुंबई आणि न्यूयॉर्क यांची रेखावृत्तं असं म्हणायचं होतं. मुंबई आणि न्यूयॉर्क यांची रेखावृत्तं १५० अंशांच्या कोनात आहेत. १८० अंशाचा कोण असता तर एकमेकांच्या बरोब्बर विरुद्ध बाजू साधली असती. तेव्हढा ३० अंशांचा फरक पडतोच. खड्डा कुठूनही कुठेही पाडता येतो. तो पृथ्वीच्या केंद्रातून जाईल का ते बघायचं असतं. मुंबईत नेमकं खाली खणंत पृथ्वीकेंद्रातून पुढे गेल्यास कुठे बाहेर निघेल ते गूगलच्या सहाय्याने पाहता येईल. मुंबईचे अक्षांश-रेखांश आहेत 19.0760° N, 72.8777° E. तर खड्ड्याचे असतील 19.0760° S, 107.1223° W. गूगलवर शोधल्यास हे स्थान सापडतं. ही जागा भर प्यासिफिकात दक्षिण अमेरिकेच्या बऱ्याच पश्चिमेला आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by पक्षी

ठाणे जिल्ह्यातील गुंदवली गावापासून भांडूपपर्यंत (अंतर १०० किमी.) मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी जमीनीखालुन अंदाजे १०० मीटर खोल बोगद्याचे काम चालू आहे. एवढ्या लांब अंतराच्या बोगद्याची पातळी कशी कायम केली जाते हे मी ओळखीतल्या एका BMC civil engineer ला विचारले असता त्याने ती 'लेझर' किरणाच्या सहायाने कायम केली जाते असे सांगितले. बोगद्याच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत एका सरळ रेषेत बोगदा खणल्यास बोगद्याला मधे घळ पडून पुढे चढाव होउन पाण्याला रोध होणार नाही का? जसे मोठ्या पुलाचे बांधकाम करताना पृथ्वीची वक्रता लक्षात घेउन पुलाच्या खांबांचा कोन ठरवला जातो ज्यामुळे पुलाचे जमिनीपासूनचे अंतर समान रहाते. बोगद्याच्या बाबतीत तसे वाटत नाही. तसे होत नाही असे त्या civil engineer ने सांगितले. माझी शंका चुकीची आहे का?

स्वीट टॉकर 23/09/2016 - 15:55
मराठी_माणूस - धन्यवाद! तुमचं अगदी बरोबर आहे. माझी वाईट टायपो झाली! तुम्ही ती दर्शवल्यानंतर मला असा प्रश्न पडला आहे की दुसर्या कोणाच्या लक्षात कशी आली नाही? संपादित करतो.

ओम शतानन्द 23/09/2016 - 20:20
दुबई ते सान फ्रन्सिस्को विमान मार्ग प्रथम उत्तर ध्रुवाच्या दिशेने जाउन नन्तर दक्शिणेकडे कनडावरुन खाली यअसेल, असा द्राविडि प्राणायाम करन्याचे कारण असलेच काही असावे

स्वीट टॉकर 24/09/2016 - 00:31
ओ श - बरोबर. तोच मार्ग सगळ्यात जवळचा. मात्र आपल्या नकाशावर तो द्राविडी प्रायाणाम असल्यासारखा वाटतो फक्त. सं ता - नाही होत. उत्तर दक्षिण प्रवास म्हणजे एकाच रेखांशावरून प्रवास. सपाट नकाशावर देखील रेखांश उभेच दाखवंत असल्यामुळे ती एक सरळ उभी रेष दिसतो.

स्वीट टॉकर 24/09/2016 - 09:01
पृथ्वीचं परिवलन तर गृहित धरावंच लागतं. नाहीतर विमान तिथे पोहोचेपर्यंत न्यूयॉर्क थोडंसं पूर्वेकडे निघून गेलेलं असेल. मात्र मी या लेखात त्याला पूर्णपणे नजरेआड केलेलं आहे. पृथ्वीच्या परिवलनामुळे एक खोटा (fictitious) फोर्स निर्माण होतो. याला 'कोरियॉलिस फोर्स' असं नाव आहे. नॉर्मल माणसाच्या शिक्षणात त्याचा ह्या फोर्सशी संबंध येत नाही. याच कोरियॉलिस मुळे उत्तर गोलार्धातील प्रत्येक चक्री वादळ अ‍ॅन्टीक्लॉकवाइज घोंघावतं आणि दक्षिण गोलार्धातलं क्लॉकवाइज. मी ह्या लेखात जर कोरियॉलिस सुद्धा जर घेतला असता तर आधीच किचकट असलेला हा मुद्दा पूर्णपणे अगम्य झाला असता. म्हणूनच चालण्याचं उदाहरण घेतलं आहे. उडण्याचं उदाहरण घेतलं की कोरियॉलिसबरोबरच 'हवेचा वेग आणि दिशा' नावाची आणखी दोन व्हेरिएबल त्यात शिरली असती. हा एक लेख न होता प्रचंड रटाळ पीएच. डी. चा थीसिस झाला असता.

In reply to by स्वीट टॉकर

लीना कनाटा 25/09/2016 - 07:40
सिंक आणि टब मधले पाणी ड्रेन होताना कोरियॉलिस मुळे तयार होणाऱ्या भवऱ्या बद्दल बरीच भवती-नभवती आहे. दक्षिण गोलार्धात राहणारे मिपाकर सिंक आणि टब मधले भोवरे क्लॉकवाईज फिरतात कि नाही हे चेक करू शकतील काय? स्वीटॉकाका जर अगदी बरोब्बर उत्तर किंवा दक्षिण ध्रुवावर चक्री वादळ झाले तर ते कोणत्या दिशेने फिरेल? आणि आता नाकासमोर म्हणजेच वळत वळत हे समजले असल्याने कोरियॉलिस मुळे पडणारा फरक कसा करेक्ट करतात या बद्दल देखील लिहा.

In reply to by स्वीट टॉकर

हो ते लक्षात आलं. की तुम्ही विषय सोप्पा ठेवायला परिवलन बाजुला ठेवलं असणार. मला ह्यात फोर्सेसचा काही खेळ असेल असं वाटलंच नव्हतं. मी पहाते गुगलुन. धन्यवाद!

फारच सोप्या भाषेत समजावून सांगितले, खासकरून फोटो फिल्म वापरून नकाशा तयार करण्याची कल्पना आवडली. मुंबई-जळगाव ह्या उदाहरणात 'North-West कडे चालंत' असे म्हटले आहे, नकाशात तर जळगांव हे मुंबईच्या North- East ला दिसते आहे.

स्वीट टॉकर 25/09/2016 - 14:37
लीनाताई, एक प्रश्न. 'भवती-नभवती' म्हणजे वादविवाद असा मी अंदाज लावला तो बरोबर आहे का? उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर वादळं भरपूर होतात. उत्तर ध्रुवावरची anti-clockwise अन् दक्षिणेकडची उलटी! कोरियॉलिस हा weak फोर्स आहे. वॉश बेसिनमधल्या पाण्याचा mass भरपूर, उपलब्ध वेळ मात्र काही सेकंदच. तेव्हड्या वेळात तेवढ्या पाण्याला ठराविक दिशा देण्याची क्षमता कोरियॉलिसमध्ये आहे असं मला वाटंत नाही. त्या ऐवजी वॉश बेसिन चा आकार, आउटलेटमध्ये एक ट्रॅप असतो त्याची दिशा, आपण वॉशबेसिमनमध्ये पाणी भरतो त्यानंतर आपल्याला जरी डोळ्यानी दिसले नाही तरी त्यात पाणी ओतताना निर्माण झालेले करंट्स जे बराच वेळ त्यात फिरत राहातात,(विजेचे नव्हे, पाण्याचे) यांचा जास्त प्रभाव भोवर्याच्या दिशेवर पडतो असं मला वाटतं. (मात्र याला गणिती सिद्धांत माझ्याकडे नाही.) शिवाय हा इफेक्ट आपण जसजसे विषुववृत्तापासून दूर जातो तसा वाढत जातो. विषुववृत्ताच्या जवळ अगदी नगण्य असतो. मी असं ऐकलं आहे की केनियामध्ये खालील प्रयोग पर्यटकांना दाखवतात. श्री. दामले यांच्या आफ्रिकन सफारीच्या पुस्तकात याचा उल्लेख आहे. तिथे 'EQUATOR' असा बोर्ड आहे. त्याच्या काही मीटर उत्तरेकडे जाऊन वॉश बेसिनचं पाणी anti-clockwise फिरतात दाखवतात आणि काही मीटर दक्षिणेकडे जाऊन उलटं फिरताना. मला स्वतःला यात हातचलाखी असल्याची शंका आहे. संदीपभाऊ - जी आर एफ म्हणजे काय?

उत्तम लेख ! आवडला !!
पृथ्वीच्या आकाराची (shape, not size. मराठीत दोन्हीला आकारच म्हणतात)
साईज ला मराठीत 'माप' म्हणता येते. तुमच्या वाक्यात हा अर्थ बसतो का बघा बरे ! अवांतर : हाच प्रश्न मला घाटरस्त्यांच्या बाबतीत पडतो. सरळ सरळ डोंगर कापून सरळसोट रस्ता न बनविता तो नागमोडीच असतो. त्यामागे देखील हेच शास्त्र आहे की दुसरे काही ?

In reply to by धर्मराजमुटके

संदीप डांगे 25/09/2016 - 22:24
डोंगर कापणे हे नागमोडी रस्ते बनवण्यापेक्षा कैकपटीने कठिण काम आहे म्हणून. डोंगर चढण्यासाठी डोंगराचाच आधार घेऊन घाट बनवला जातो, बाकी सिविल इंजिनियर्स जास्त नीट सांगू शकतील.

In reply to by धर्मराजमुटके

अगम्य 26/09/2016 - 22:13
डोंगराच्या पायथ्याशीच बोगदा करून आरपार सरळ रास्ता करणे कठिण आणि खर्चिक असते. म्हणून आपण डोंगर चढून उतरतो. आता डोंगरावर चढायचे तर खालून वरपर्यंत सरळसोट रास्ता का करत नाही? तर असे केल्यास चढ फारच तीव्र (steep ) होईल. तो चढ चढण्यासाठी गाडीला खूपच शक्ती (power ) लागेल. उदाहरणार्थ ८०० cc च्या गाडीची शक्ती २२०० cc च्या गाडीपेक्षा कमी असते. तर असा तीव्र चढ कमी शक्तीच्या गाड्यांना चढताच येणार नाही. म्हणून सर्व गाड्यांना रस्त्यावरून जात यावे ह्यासाठी नागमोडी रस्ता बनवतात ज्याचा चढ कमी असतो. ह्याचा तोटा असा आहे की गाड्यांना एकंदर अंतर जास्त कापावे लागते. म्हणजे उभे (vertical ) अंतर तितकेच कापले जाते (डोंगराच्या उंची इतके) पण आडवे (हॉरीझॉन्टल) अंतर नागमोडी रस्त्याने जास्त कापावे लागते. पण सर्वांना जाण्यासारखा मार्ग हवा असेल तर ही तडजोड करावी लागते. सुरक्षितता हे कारण आहेच.

उत्तम, माहितीप्रद लेख.. 'जो वक्राकार मार्ग असतो तो प्रत्यक्षात...' ही संकल्पना आवडली, थोडीशी हळहळ ही, की थोडी आधी कळली असती तर माझ्या दिवळी अंकालरिता लिहिलेलेया लेखांत संद्रभ देवु शकलो असतो. असो पुन्हा केंव्हातरी उल्लेख करीन. धन्यवाद.

शिद 26/09/2016 - 22:34
माहीतीपुर्ण लेख. विमानात सिनेमे पाहून कंटाळा आला की माझा फेवरेट टाईमपास म्हणजे रूट पहात बसणे. जर खिडकीजवळ जागा मिळाली असेल तर नकाशात विमानाचा रुट पहात खाली पाहताना कळत जाते की आपण नक्की कुठून उडत चाललो आहोत ते.

मदनबाण 27/09/2016 - 15:52
ज्यांना कळलेलं नाही, त्यांनी अजिबात वाईट वाटून घेऊ नका. या माहितीचा दैनंदिन जीवनात किती उपयोग आहे? तर रूबिक्स क्यूब सॉल्व्ह करता येण्याचा किती उपयोग होता? तितकाच. नगण्य! हुश्श्श्य...मला वाटलं माझ्याच टकुर्‍यात गुळाचा खडा ठेवलेला आहे आणि त्यामुळेच मुंग्या आल्या आहेत ! ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- KALI (electron accelerator)

स्वीट टॉकर 27/09/2016 - 19:45
संदीपभाऊ - तुम्ही टाकलेली सगळीच अ‍ॅनिमेशन संकल्पना कळण्यासाठी उपयोगी असतात. धन्यवाद! ध मु - तुमचं म्हणणं बरोबर आहे. मात्र बोली भाषेत आपण 'छोट्या मापाचा चेंडू' म्हणण्या ऐवजी 'छोट्या आकाराचा चेंडू' असं म्हणतो. प्रसाद भागवत - तो दिवाळी अंकाचा लेख तुम्ही इथे टाकलेला दिसत नाही. मदनबाण - :)

सुमेरिअन 28/09/2016 - 14:44
खूप उपयुक्त माहिती दिलीत स्वीटो काका! आणि व्यवस्थित कळली पण. सोप्पी करून सांगितलीत तुम्ही. इतकी महत्वाची गोष्ट आम्हाला अजून माहिती नव्हती याचंच आश्चर्य वाटतंय मला. अभ्यासक्रमात असायला पाहिजे हे. पुन्हा एकदा धन्यवाद! या लिंकमूळे प्रमाण/रेशो समजण्यात अजून मदत झाली - http://thetruesize.com/#?borders=1~!MTc4NDY3NDU.NTk1OTIyNQ*MzYwMDAwMDA(MA~!CONTIGUOUS_US*NDM4MjIzOA.MTk3NTkwMjQ(MTc1)MQ~!IN*NTI2NDA1MQ.Nzg2MzQyMQ)MA~!CN*MTI0ODcwNDA.MTY0MzAwNjU(MjI1)Mg .

गतीशील 17/10/2016 - 11:05
वाचून खरंच मजा आली. पु लं चे वाक्य आठवले. मुलगी सरळ वळणाची आहे म्हणजे नेमकं काय हे आत्ता कळलं..!!

आनंद 19/10/2016 - 22:53
१००० किमी जास्त अंतर असुन टेल विंडचा फायदा घेत २ १/२ तास विमान लवकर पोचले. दिल्ली ते स.फ. पोलर रुट घेतला नाही. https://blog.flightradar24.com/blog/air-india-taking-advantage-of-tailwinds/

स्वधर्म 21/10/2016 - 18:31
बरेच दिवस पडलेले कोडे सुटले. धन्यवाद. समजा, पृथ्वीच्या गोलावर ‘सो कॉल्ड’ सरळ रेषेत मुंबई ते न्यूयॉर्क असा दोरा चिकटवला, जो बहुश: महासागरावरून जाईल. दुसरा एक दोरा, जो या विमानांच्या ‘सो कॉल्ड’ वक्रमार्गाने (‘ग्रेट सर्कल रूट’) जाईल, म्हणजेच जमिनीच्या लगत व बराचसा उत्तर दिशेकडून. तर या दुसर्या दोर्याची लांबी कमी भरेल का? मी करून पाहिले नाही, पण जर उत्तर होय, असे असेल, तर इतके conceptual न वाचता, हीच गोष्ट आधिक सोप्या पध्दतीने व लगेच कळेल का? ** जर दुसर्या दोर्याची प्रत्यक्षात लांबी कमी भरली नाही, तर वरचे स्पष्टीकरण समजूनही पटायला अवघड आहे.

In reply to by स्वधर्म

पृथ्वीच्या गोलावर ‘सो कॉल्ड’ सरळ रेषेत मुंबई ते न्यूयॉर्क असा दोरा चिकटवला, जो बहुश: महासागरावरून जाईल. दुसरा एक दोरा, जो या विमानांच्या ‘सो कॉल्ड’ वक्रमार्गाने (‘ग्रेट सर्कल रूट’) जाईल,
पृथ्वीच्या गोलावर सरळ रेषेत मुंबई ते न्यूयॉर्क असा दोरा चिकटवला तर तो फ्रान्सवरून जातो. ‘ग्रेट सर्कल रूट’ म्हणजे ग्रीनलँड वरून गेल्यास अंतरात फारसा फरक पडत नाही,परंतू सपाट नकाशावर सरळ रेषेत मुंबई ते न्यूयॉर्क हा मार्ग सौदी अरेबिया ,इजिप्त, मोरोक्को मार्गे जातो. हे अंतर ‘ग्रेट सर्कल रूट’ पेक्षा अधिक आहे.

स्वीट टॉकर 23/10/2016 - 14:29
प्रवासात असल्यामुळे दखल घेऊ शकलो नाही. क्षमस्व! आनंद - असे जे साधारण ताशी साठ ते ऐंशी मैल वेगवेगानी २५००० ते ४०००० फूट उंचीवरून वाहाणार्या वार्याच्या करंट्सना 'जेट स्ट्रीम्स' म्हणतात. ऋतूंप्रमाणे त्यांची जागा, उंची आणि वेग बदलंत असतात. उपग्रहांकडून मिळणारी माहिती आणि historical data मधून त्यांची जनरल जागा माहित असते पण दहा तासांनंतर त्यानी त्याची उंची अथवा रस्ता थोडासा बदललेला नसेल अशी ग्वाही कोणीही देऊ शकत नाही. प्रत्येक इन्टरनॅशनल एअरलाईनचं 'डिस्पॅच डिपार्टमेंट' प्रत्येक फ्लाइटच्या आधी याची माहिती काढूनच आपापल्या विमानांचा मार्ग ठरवतात. प्रत्येक विमानाला एअर ट्रॅफिक कंट्रोलरने दिलेल्या उंचीवर आणि मार्गावरच विमान उडवावं लागतं. नाहीतर अपघात होतील. त्यामुळे जेट स्ट्रीम शोधायला 'थोडं खाली उडून बघतो, उजवीकडे वळून बघतो!' असं वैमानिकाला स्वातंत्र्य नसतं. एअर इंडियाच्या बातमीत उल्लेख केल्याप्रमाणे पूर्णपणे मार्ग बदलणं क्वचितच केलं जातं. याचं कारण असं की मार्ग इतका बदलून जर का त्या विमानाला तो जेट स्ट्रीम बरोब्बर मिळाला नसता तर ते एक तास उशीरा पोहोचलं असतं. मग आपल्याला ही न्यूज वाचायला मिळाली नसती मात्र त्या employee च्या प्रमोशनची काशी होऊ शकली असती. स्वधर्म आणि मार्मिक - दुसर्या दोर्याची लांबी कमी भरायलाच पाहिजे. आपण हा प्रयोग छोट्या पृथ्वीगोलावर करून बघंत असल्यामुळे आपली छोटीशी experimental error हा प्रयोग फसवू शकते. मात्र मुंबई न्यूयॉर्क ऐवजी दिल्ली व्हॅन्कूव्हर अशा फ्लाइटचा मार्ग पृथ्वीगोलावर दोर्याने तपासला तर ग्रेट सर्कल आणि र्हम्ब लाईनच्या अंतरात जास्त फरक पडेल आणि प्रयोग जास्त यशस्वी होईल असं वाटतं.
आपण नकाशावर जेव्हां भारताहून अमेरिकेकडे जाणार्या विमानांचे मार्ग बघतो तेव्हां आपल्याला एक गोष्ट खटकते. सारे मार्ग वक्राकार दिसतात. यूरोप (ऍटलांटिक) वरून जाणारा मार्ग सारखा डावीकडे वळत वळत गेल्यासारखा दिसतो आणि जपान (पॅसिफिक) वरून गेलेला उजवीकडे. तीच गत बोटींच्या मार्गांची. आकाशात आणि पाण्यात ट्रॅफिक नसतो, तर हे शहाणे सरळसोट का जात नाहीत? हा मुद्दा वेगवेगळ्या वेळेस मिपावर उपस्थित झाला आहे. शिवाय माझ्या व्यनिमध्ये देखील ही विचारणा झाली आहे. विचारलंत ना? घ्या आता!

पाकिस्तानचे हल्ले आणि मोदी पर्रीकर

नर्मदेतला गोटा ·

एखादा एखादा हल्ला होणारच.

अतिशय बेजबाबदार, दुर्दैवी, अन राजकीय चुकांना पाठीशी घालणारे विधान. पूर्ण लेख फक्त प्रचारकी तर आहेच, हे वाक्य अक्षरशः दुर्दैवी आहे. ज्या रीतीने हा हल्ला 'एखादा' म्हणून भलामण केली जाते आहे ते हीन आहे. लिहिणारा बसून कळफलक बडवत बसतो अन १८ लोक जीवनाशी जातात. काय बोलणार राव, हा लेख(?) म्हणजे अश्लाघ्य प्रकार आहे. संपादक मंडळ कृपया लक्ष द्यावे वेळीच ही एक नम्र विनंती. (उद्विग्न) ढेल्या

In reply to by फेदरवेट साहेब

आजानुकर्ण 20/09/2016 - 18:34
त्यांची आधीच्या लेखातली 'चमत्कारी' विचारसरणी लक्षात घेता तुम्हाला याचं आश्चर्य वाटावं याचंच आश्चर्य वाटतंय. इतिहास बघा की एकदा!

पुंबा 20/09/2016 - 18:16
१. लोकांनी सल्ले देणे थांबवावे. का? या देशाचे नागरीक या नात्याने मिळालेला तो अधिकार नाही का? २. एखादा एखादा हल्ला होणारच. धन्य आहात. भक्ती ओसंडून वाहते आहे.

साहना 20/09/2016 - 18:56
समरी : मोदी म्हणजे साक्षांत विष्णूचा अवतार आणि पर्रीकर म्हणजे सर्वज्ञानी ब्रहस्पती इन हाऊस. संघाच्या मुशीतून घडलेल्या ह्या दोन पुण्यपावन विभूती भारत सरकारला मिळाव्या हे आमच्या सारख्या किड्या मुंग्या लोकांचे भाग्य होय. मोदी आणि पर्रीकर ह्यांचा मेंदू चाणक्याच्या हि दोन पावले पुढे चालतो. आमच्या सारख्या सामान्य जणांना त्यांचे हायपर-चाणक्यन डावपेच समजणे शक्य नाही म्हणून आम्ही गप्प बसावे. वैदिक शक्ती वापरून मोदी एक दिवस पाकिस्तानवर हलकेच ब्रम्हास्त्र सोडतील किंवा मोदींची "कडक निंदा ऐकून" वाल्याचा वाल्मिकी झाला तसे आपण सगळे हिंदू आहोत हे पाकिस्तानी मुस्लिमाना समजून ते अखंड भारतांत परत येतील. थोडक्यांत : मोदी महाराज कि जय

In reply to by साहना

रॉजरमूर 21/09/2016 - 15:46
वाल्याचा वाल्मिकी .......?
मोदींची "कडक निंदा ऐकून" वाल्याचा वाल्मिकी झाला
बापरे .... तेच का हे जे सध्या रोज एक नवीन अस्त्र आणून मिपा वर आदळवतायत .

एखादा हल्ला
एका दिवसात सगळं संपेल ही अपेक्षा आहे का आपल्याला जे कळतं ते या लोकांना मोदी डोवाल पर्रीकर या त्रिकुटाला कळत नसेल ते गप्प बसून असतील हे तर अशक्य आहे राज्यमंत्री सुद्धा वी के सिंग आहे माजी लष्कर प्रमुख

आतिवास 20/09/2016 - 21:46
लिहिलं आहे. वेळ, काळ, प्रसंग तरी पाहणार की नाही? थोडं तरी तारतम्यय राखा अशी हात जोडून विनंती. धन्य ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य!

In reply to by आतिवास

अतिरेक्यांना नियम पाळावे लागत नाहीत. आपल्याला सगळे नियम पाळावे लागतात. हा फरक आहे. सल्ले द्यायला काय होतय. उद्या हे सल्ले देणारे लोकच तक्रार करतील मोदी युद्धखोर आहेत म्हणून. निष्पाप पाकिस्तान्यांचे जीव जात आहेत.

In reply to by नर्मदेतला गोटा

संदीप डांगे 21/09/2016 - 09:00
गोटा साहेब, जेव्हा नमो ममोला असे सल्ले देत होते, तेव्हा कुठे गेला होता राधासुता, तुझा धर्म?

In reply to by सुबोध खरे

संदीप डांगे 29/09/2016 - 23:27
माझे काय म्हणणे आहे ते इतर धाग्यांवर आधीच मांडलेले आहे. आता तुम्ही विचारतच आहात तर नर्मदेचा गोटा ह्यांनी मांडलेल्या खालील विधानांवर प्रश्न विचारायला हवा, जो मी आधीच विचारला होता. "अतिरेक्यांना नियम पाळावे लागत नाहीत. आपल्याला सगळे नियम पाळावे लागतात. हा फरक आहे. सल्ले द्यायला काय होतय."

In reply to by संदीप डांगे

सुबोध खरे 30/09/2016 - 09:54
"नमो" नि "ममो" ना नुसते सल्ले दिले नाहीत तर जे करायचे ते करून दाखविले आहे. "तेंव्हा राधासुता तुझा धर्म कुठे गेला होता" हे आपले विचारणे अप्रस्तुत आहे यात शंका नाही.

In reply to by सुबोध खरे

संदीप डांगे 30/09/2016 - 10:31
आता?? हल्ले झाल्यावर विचारला नाही हो तो प्रश्न, आधीच विचारला होता व तो हि वर उल्लेखित वाक्याच्या अनुषणगाने ज्यात नमोची वकिली करण्याचा प्रयत्न होता,

In reply to by संदीप डांगे

पूर्वीचे राज्यकर्ते आणि आत्ताचे यामधे काही फरक असेल की नाही या लोकांचे इरादेच वेगळे आहेत. पूर्वी संरक्षण खाते हे भ्रष्टाचाराने लडबडलेले असायचे. कोण मंत्री होते नावे पहा. तुलनेने पर्रीकर वी के सिंग डोवाल मोदी ही टिम अधिक ठाम आहे. ही टिम छिद्रान्वेषी भारतीयांना ते निमित्त देणार नाही. सध्याची विदेश निती ही सुद्धा पूर्ण पणे वेगळी आहे.

In reply to by विशुमित

खटपट्या 01/10/2016 - 01:08
मी काही विदेशनीतीचा तज्ञ वगैरे नाही पण पूर्वी जे दीसायचे ते सांगतो. - देशातील अल्पसंख्याकांच्या मतावर डोळा ठेउन सर्व खांग्रेस सरकारे इस्रायलशी फटकून वागली. यासर अराफत यांच्याशी मैत्री. पॅलेस्टाइनला उघड पाठींबा - पाकीस्तानच्या बाबतीत नेहमीच सर्व खांग्रेस सरकारांनी बोटचेपी भुमिका घेतली. - चीनला भारताची भीती वाटेल अशी कोणतीही चाल अ‍ॅक्शन घेतली नाही. तीबेटला पाठींबा देउन आपण कुरघोडी करु शकलो असतो. आता खूपच उशीर झाला आहे. लोकांना तीबेट हा देश होता हेही माहीत नसेल. - पाकव्यात्प काश्मीर आणि अक्साइ चीन ही दोन्ही भीजत घोंगडी तशी ठेवली अजून बरंच काही. मोदी सरकारच्या आधी भारतीय लष्कर काही करु शकते यावर कोणालाच विश्वास नव्हता.

In reply to by खटपट्या

विकास 01/10/2016 - 05:44
+१ अर्थात सहमतच पण माझ्या मते किंचीत दुरूस्ती... अजून बरंच काही. मोदी सरकारच्या आधी भारतीय लष्कर काही करु शकते यावर कोणालाच विश्वास नव्हता. भारतीय लष्करावर जनतेचा विश्वास आहे. पण लष्कराचे हात आधीच्या सरकारांनी बांधले होते हे यातील दुर्दैव होते... हे केवळ काँग्रेस आणि बिगर भाजपा राज्यातच झाले नाही तर वाजपेयी सरकारच्या वेळेस पण झाले. कदाचीत त्यावेळेस त्यांची आघाडीमुळे असहाय्यता असेल असे म्हणता येईलही कारण एकूण त्या सरकारचे अल्पसंख्यांकांशी संबंधीत राजकारण नव्हते. तरी देखिल हे खटकण्यासारखे होतेच. आत्ता नशिब भाजपाला पूर्ण बहुमत आहे आणि कितीही कावकाव केली तरी या संदर्भात शिवसेनेने त्यांना साथच दिली असती. मला कधी काळी वाचले त्यावरून जे आठवते त्याप्रमाणे (आणि चुकीचे असले तर अवश्य दुरुस्ती करावीत): ऑपरेशन ब्लू स्टारच्या वेळेस देखील सैनिकांच्या पहील्या तुकडीस (अक्षरशः का कसे ते माहीत नाही पण) शस्त्र खाली ठेवून सुवर्णमंदीराच्या आवारात आत लपून बसलेल्या अतिरेक्यांना शरण येण्यासाठी विनंती करायला लावली होती. अर्थात त्याचा काय परीणाम झाला हे सांगायची गरज नाही. पण तसे घडले कारण भारतीय लष्कर हे राजकीय नेतृत्वाच्या आदेशानुसारच चालते म्हणून आणि तो सगळ्यात मोठा आणि स्वागतार्ह भाग आहे.

In reply to by थॉर माणूस

शाखेतल्या पोरांना
अटलबिहारींसारखे प्रधानमंत्री आणि अडवाणींसारखे केंद्रीय मंत्री शाखेवरच घडले ना शाखेला कमी लेखण्याचे काय कारण

In reply to by थॉर माणूस

लेख थुकाड आहे ह्यात शंका नाही. कोणत्या शाखेत देतात म्हणे हे बौद्धिक? नै म्हणजे जवळ जवळ ७-८ वर्षं शाखेत जाउन पण आमच्या शाखेत असं काही बौद्धिक दिलं नव्हतं बॉ!!! आता वेळेअभावी जाता येत नाही नाहितर सद्ध्या शिकवतात का काय पहाता आलं असतं. असं करा जरा पित्तनाशक काढ्याच्या चार वाट्या घ्या बरं म्हणजे कोरड्या ओकार्‍या थांबतील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

पित्तनाशक काढ्याची गरज दोन्ही पक्षांना समसमान आहे. असो. घेणार कुठलाच पक्ष नाहीये तो काढा

आचरट लेख आणि त्या वरची आचरट प्रतिसाद. मस्त चालू आहे. तसाही व्ही. के. सिंघ नि सांगितलंच आहे कि कोणाला पाकिस्तानवर कसा हल्ला करायचा याची काही माहिती असेल तर जरूर कळवा जरूर समजावा तसं का नाही करत तुम्ही सगळे लोक? १८ जवान शाहिद झालेत. तुम्ही अजून मोदी आणि पर्रीकर याच्याच भोवती घोटाळणार का (आता मी पण भक्त) पाकिस्तान नि हल्ला केला कि लगेच आपण हल्ला करू शकतो का? लेख लिहिणार महान आणि त्याला प्रतिसाद देणारी जनता पण महान. आपण सामान्य जनता आहोत हेच तुम्ही विसरताय का ??? सीताराम येचुरी सारखा कट्टर कम्युनिस्ट नेता म्हणतोय या हल्ल्याबाबत जी काय कारवाई सर्कार करेल त्यासाठी आम्ही सरकारच्या पाठीशी उभे राहू. हि एकात्मता त्यांना कळली आणि तुम्हाला काळात नाही हेच दुःख आहे.

म्हणजे मनात आलं की जे लश्कर स्वतः च संरक्षण करू शकत नाही ते देशाचं संरक्षण कसं करणार, पण म्हटलं राहुदे उगाच बोंब व्हायची. तसं 'सैनिक संरक्षण बल' सारखा एक नवीन पॅरा मिलिटरी फोर्स तयार करायला पाहिजे अशी चर्चा ऐकली.

In reply to by संदीप ताम्हनकर

श्रीगुरुजी 21/09/2016 - 14:53
म्हणजे मनात आलं की जे लश्कर स्वतः च संरक्षण करू शकत नाही ते देशाचं संरक्षण कसं करणार, पण म्हटलं राहुदे उगाच बोंब व्हायची. तसं 'सैनिक संरक्षण बल' सारखा एक नवीन पॅरा मिलिटरी फोर्स तयार करायला पाहिजे अशी चर्चा ऐकली.
त्याचं काय आहे ताम्हनकर साहेब, तुम्ही देत असलेल्या कराच्या पैशातून सैनिकांचं घर चालतं; त्यांचा गणवेष, पगार, बूटमोजे, शस्त्रे इ. तुम्ही दिलेल्या करांच्या पैशातून येतात. तुमच्या जीवावर तर सैन्य उभं केलंय. तुमचा कर थोडासा कमी पडतोय. त्यामुळे शस्त्रे, बंदुका, गोळ्या वगैरे कमी पडताहेत. उद्यापासून थोडा जास्त कर देत जा. म्हणजे परत अशी वेळ येणार नाही. किंवा मग असं असेल की सैनिकांना हल्लेखारांना मारलं तर तुमच्यासारखे निधर्मी, प्रागतिक, मानवतावादी आणि पुरोगामी विचारवंत, सैन्याने मानवधिकारांचं उल्लंघन केलं म्हणून गावभर बोंब ठोकतील. त्या भितीने सैन्याने हल्लेखोरांना प्रतिकार केला नसावा.

In reply to by श्रीगुरुजी

बिगरी गुरुजींनी वैयक्तिक घेतलंय जुन्या पोस्टमधून ते असो. पण 'सैनिक संरक्षण बल' व्हायला पाहिजे अशी चर्चा आहे यावर काय? किंवा सैन्याचे मनोधैर्य वाढवायला एखादे 'बौद्धिक' तरी नक्कीच घेतले पाहिजे. मग "सैन्याने भीतीने प्रतिकार केला नसावा" अशी वेळ येणार नाही.

साहना 23/09/2016 - 00:07
> १५ ऑगस्टच्या भाषणात मोदींनी केलेल्या बलुचिस्तानच्या उल्लेखामुळे पाकिस्तान हा जागतिक राजकारणात आधीच एकटा पडला होता हि १५ ऑगस्ट ची भाषणे फक्त भाषणे असतात ह्यांना आम्ही भारतीयच काडीची किंमत देत नाही जग काय डोंबल किंमत देईल ? भारतीय प्रधानमंत्रीची भाषणे ऐकून एकटे पाडले असते तर मग आणखीन काय हवे ? लहान मुले , नोकर आणि बाबूलोग ह्यांना जनतेच्या पैश्यांची लाल किल्ल्यावर आणायचे आणि ठोकायचे भाषण, द्यायचे गरीब जनतेला आणि गुलामांना फुकटचे सल्ले. फक्त भाक मंडळींनीच असल्या गोष्टीवर टाळ्या पिटाव्या.

भारतीय लष्करा विषयी प्रश्न निर्माण करणे, बोलणे म्हणजे महद्द्पाप / घोर अपराध / ब्लास्फेमी अशी परिस्थिती एकंदरीत अतिराष्ट्रवादी लोकांनी करून ठेवलेय. आपण कसे घरून अथवा फोनवरूनच कीबोर्ड बडवून लष्कराचे मनोधैर्य वाढवतो यातच अनेक लोकांना मोठेपणा वाटतो. आर्मीच्या टीकाकारांना देशद्रोही आणि अंतर्गत शत्रू ठरवून आपण समाजमाध्यमात कसे चोप देतो ही अशा लोकांची मोठी देशसेवा आणि त्याची फुशारकी असते. प्रत्यक्षात आर्मीच्या गलथानपणाविषयी प्रश्न विचारण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. उरी हल्ल्यासारख्या घटना घडतात तेव्हाच तर असे प्रश्न विचारले जाणारच. आत्तासुद्धा आर्मीचे गुणगानच करत राहायचे हा भाबडेपणा आहे. प्रत्यक्ष देशाचे संरक्षणमंत्री लष्करात सगळे काही आलबेल नाही, काही गफलती झाल्या आहेत अशी देशासमोर कबुली देत आहेत. अनेक चुका समोर येत आहेत. असे असले तरीही भक्त अतिराष्ट्रवादी त्यांचा आर्मीआरतीचा अजेंडा सोडायला तयार नाहीत. अशा लोकांनी त्यांचा लष्करप्रेमाचा पान्हा थोडा नियंत्रित करावा किंवा सध्या बाटलीत पिळून शीतपेटीत ठेवावा आणि खरंच कौतुकाची वेळ आली तर बाहेर काढावा अशी विनंती. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. आपल्याविरुद्ध पाकिस्तान असे प्रकार गेली अनेक वर्षे करतोय आणि असेच पुढे करत रहाणार. प्रश्न असा आहे की पाकिस्तानच्या अशा दहशतवादी, फ़िदायीन, अप्रत्यक्ष युद्धाविरुद्ध भारतीय संरक्षणदलांनी कोणती परिणामकारक रणनीती शोधून काढली आहे आणि दृश्य स्वरूपात वापरली आहे? उत्तर शून्य आहे. कोणत्या पक्षाचं सरकार आहे किंवा होतं हा मुद्दाच नाही. आर्मी तर तीच आहे आणि त्यांच्यापुढील आव्हानेही तीच आहेत. केशव ब्रेसलेट उपाध्ये किंवा सत्ताधारी पक्षाचे इतर प्रवक्ते ज्या 'म्यामा' (त्यांचाच उच्चार आहे) मधील क्लीनिकल ऍक्शन / हॉट परसूट / स्ट्रॅटेजिक अड्वान्समेंट वगैरेचे जे ढोल बडवतात ते तसे एकमेव उदाहरण आहे, ते सुद्धा ब्रह्मदेशाविरुद्ध आणि त्या देशाच्या संमतीने, त्यांच्या बंडखोरांविरुद्ध. लष्करातील वरिष्ठ केवळ सामुग्रीखरेदीकेंद्रित काम करतात, सैनिक योग्य नेतृत्व नसल्याने जसा दिवस येतो तसा दिनचर्येनुसार घालवतात असे वाटण्याजोगी परिस्थिती आहे. प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव कोणालाच नाही कारण कारगिल नंतर एक पिढी गेली आहे. संरक्षणमंत्री पर्रीकर असक्षम आहेत, योग्य, कणखर, सक्षम, नेतृत्व देण्यास असमर्थ आहेत हे दुसऱ्यांदा सिद्ध झालंय. छोट्याश्या गोव्यात त्यांना आपल्याकडच्या एखाद्या झेडपीच्या अध्यक्षाएवढाही राजकारणाचा आणि प्रशासनाचा अनुभव नाही. केवळ बुफेच्या रांगेत उभे राहणे, घर जुने असणे, पिशवी घेऊन मासळी बाजारात जाणे हे भारताच्या संरक्षणमंत्रीपदासाठीचे क्वालिफिकेशन होऊ शकत नाही. त्यामुळे अभियंता पर्रीकरांच्या आणि व्यावहारिक गडकरींच्या खात्यांची अदलाबदल करणे गरजेचे आहे. गडकरी त्यांच्या स्वभावप्रकृतीला अनुसरून संरक्षणविषयक प्रश्नांसंबंधी परिणामकारक पावले टाकतील असे वाटते. पर्रीकर स्वच्छ आहेत, भ्रष्ट नाहीत आणि त्याचा फायदा भारताला भ्रष्ट्राचारमुक्त पायाभूत सुविधा विकासासाठी होईल. सर्वज्ञ नरेंद्र मोदी लवकरच अशी शस्त्रक्रिया करतील अशी अशा आहे.

In reply to by संदीप ताम्हनकर

पैसा 23/09/2016 - 13:21
संरक्षणमंत्री पर्रीकर असक्षम आहेत, योग्य, कणखर, सक्षम, नेतृत्व देण्यास असमर्थ आहेत हे दुसऱ्यांदा सिद्ध झालंय. छोट्याश्या गोव्यात त्यांना आपल्याकडच्या एखाद्या झेडपीच्या अध्यक्षाएवढाही राजकारणाचा आणि प्रशासनाचा अनुभव नाही. केवळ बुफेच्या रांगेत उभे राहणे, घर जुने असणे, पिशवी घेऊन मासळी बाजारात जाणे हे भारताच्या संरक्षणमंत्रीपदासाठीचे क्वालिफिकेशन होऊ शकत नाही. त्यामुळे अभियंता पर्रीकरांच्या आणि व्यावहारिक गडकरींच्या खात्यांची अदलाबदल करणे गरजेचे आहे.
टाळ्या! =)) त्यापेक्षा तुम्हाला संरक्षणमंत्रीच काय पंतप्रधान का करू नये?

In reply to by हेमन्त वाघे

नाखु 01/10/2016 - 09:25
ही घ्याआणि आमची त्यात दोन पैशाची प्रतिसाद फुले आहेत तीही वाचा. त्या धाग्याने तुमचा आजचा दिवस सत्कारणी लागेल्,जीवनात विनोद का असावा त्या साठी तरी वाचाच.

In reply to by नाखु

हेमन्त वाघे 01/10/2016 - 17:10
रमेश मंत्री यांनी एक याच प्रकारचा विनोदी लेख लिहिला होता . त्यानं अफझल खान "मावळातील शेती" या विषयावर परिसंवाद करायला महाराजांना भेटला - - आणि पुढचे आटवत नाही ..

In reply to by संदीप ताम्हनकर

अननुभवी पंतप्रधान असल्यामुळेच सगळा घोळ होत चाललाय त्यामुळे त्यांना ह्टवावे अन अनुभवी मंडळींच्या हाती सत्ता द्यावी का? असा प्रश्न विचारायास हवा.

In reply to by संदीप ताम्हनकर

श्रीगुरुजी 23/09/2016 - 15:15
पर्रीकर, मोदी, सैन्यदलाचे प्रमुख इ. सर्वांना घालवून संदीप ताम्हनकर यांना भारताचे पंतप्रधान, भारताचे संरक्षणमंत्री, तीनही सैन्यदलांचे प्रमुख अशा सर्व पदांवर नेमावे असा ठराव मी मांडत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

श्री बिगरी गुरुजींनी पर्सनल होऊ नये. प्रत्येकालाच तुमच्यासारख्या हीन आणि दर्जाशून्य प्रतिक्रिया देता येतात. जमल्यास विचारांचा प्रतिवाद प्रतिविचाराने करावा.

In reply to by संदीप ताम्हनकर

श्रीगुरुजी 23/09/2016 - 23:39
बरोबर. तुमच्यासारख्या अत्यंत अभ्यासू व दर्जेदार प्रतिक्रिया फक्त तुम्हालाच देता येतात. इतरांना ते शक्य नाही.

In reply to by संदीप ताम्हनकर

बोका-ए-आझम 23/09/2016 - 17:09
केवळ बुफेच्या रांगेत उभे राहणे, घर जुने असणे, पिशवी घेऊन मासळी बाजारात जाणे हे भारताच्या संरक्षणमंत्रीपदासाठीचे क्वालिफिकेशन होऊ शकत नाही.
अर्थात. पण पर्रीकर या सगळ्या गोष्टींमुळे संरक्षणमंत्री झाले असं आपलं म्हणणं आहे का? शिवाय तुम्ही काय क्वालिफिकेशन होऊ शकत नाही, ते सांगताय. काय क्वालिफिकेशन हवंय हे सांगतच नाही आहात.

In reply to by संदीप ताम्हनकर

आजानुकर्ण 23/09/2016 - 19:09
मस्त प्रतिसाद.
भारतीय लष्करा विषयी प्रश्न निर्माण करणे, बोलणे म्हणजे महद्द्पाप / घोर अपराध / ब्लास्फेमी अशी परिस्थिती एकंदरीत अतिराष्ट्रवादी लोकांनी करून ठेवलेय.
पर्रिकरांविषयी प्रश्न निर्माण करणे हेही एक महद्पाप असल्याचे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच.

In reply to by संदीप ताम्हनकर

यशोधरा 29/09/2016 - 22:21
केवळ बुफेच्या रांगेत उभे राहणे, घर जुने असणे, पिशवी घेऊन मासळी बाजारात जाणे हे भारताच्या संरक्षणमंत्रीपदासाठीचे क्वालिफिकेशन होऊ शकत नाही.
बुफेच्याच काय बसच्याही रांगेत उभ्या राहणार्‍या, जुन्या घरात राहून पिशवी घेऊन मासळी बाजारात जाणार्‍या भारतीय अभियंता संरक्षणमंत्र्याने पाकिस्तानला चांगलीच चपराक दिली आहे!

भावनवशतेने केलेली विधाने, सामरिक तत्वे व सद्य परिस्थिती बाजूला ठेवून केलेली विधाने आणि संयमित माहितीपूर्ण विधाने यांच्या गर्दीत आता केवळ विनोदबुद्धीने केलेल्या विधानांचीही भर पडत आहे. त्यामुळे, धाग्याकडे "गंभीर चर्चा म्हणून पाहिले जात आहे" की त्याहून जास्त उच्च विचारमंथन म्हणजेच "दुपारच्या चहाचा घुटका घेत ओबामा, मोदी, पुतीन यांना जग चालवण्यासंबंधीचे सल्ले देणे चालू आहे"; याबाबत संभ्रम निर्माण होत आहे.

In reply to by नितिन थत्ते

विकास 29/09/2016 - 22:11
वरील विधान आणि विडंबनचित्र मला वाटते सर्जिकल स्ट्राईक नंतर असंबद्ध (irrelevant) ठरले आहे असे वाटते. असो. आपल्या अशा प्रकारच्या आनंदावर मोदींनी विरझण लावल्याबद्दल.... जाउंदेत, स्वागतच करतो! ;)

In reply to by विकास

आजानुकर्ण 30/09/2016 - 01:22
अहो असा दट्ट्या दिल्यानंतरच हे स्ट्राईक झाले आहेत. नाहीतर तोपर्यंत 'कडी से कडी निंदाच' चालू होती. सोशल मीडियावर सगळा शिमगा सुरु झाल्यावर आता पाऊल उचलणे क्रमप्राप्तच होते. पण मोदींनी विरजण घातल्यानंतर का होईना पाकिस्तानचे नाक ठेचले जात असेल तर आनंदच आहे.

In reply to by आजानुकर्ण

विकास 30/09/2016 - 02:12
अहो असा दट्ट्या दिल्यानंतरच हे स्ट्राईक झाले आहेत. वरील वाक्यावर आधारीत कल्पना (काल्पनिक) विस्तार करण्याचा मोह टाळता येत नाही, म्हणून करत आहे... :)
पठाणकोट आणि नंतर उरी येथे हल्ला झाल्यावर देखील पंतप्रधान मोदी आपले फारीनच्या ट्रिपा आणि मनकी बाते करत पाकीस्तानला मित्रो म्हणत बसले होते. बाकी आपले सन्माननीय गृह, संरक्षण, परराष्ट्र मंत्री देखील आलेला दिवस पुढे ढकलत आणि अजित देओल कदाचीत व्हिडीओ गेम खेळून युद्धच खेळत आहोत अशी समजूत करून निवांत बसले होते. सगळ्यांनी विचार केला. काय करायचे आहे आपल्याला? आपला देश शांतताप्रिय आहेच. गेले कित्येक वर्षांची अशा हल्यांनंतर काही न करण्याची सवय देखील सरकार आणि जनतेला आहे. आणि त्यात गैर तरी काय? पाकीस्तानी झाले म्हणून काय झाले? ते देखील आपले बांधवच तर आहेत! त्यामुळे आता नऊ दिवस-रात्र उपास करायचा असला तरी नवरात्र आणि दिवाळीच्या तयारीला लागलेले उत्तम असे या सगळ्यांना वाटत होते. पण तेव्हढ्यात समाजमाध्यम म्हणून एक मोठ्ठी माशी शिंकली! अशाच ट्वीट करत असताना मोदींच्या लक्षात आले की पब्लीक चिडले आहे. सुषमा स्वराज यांना कोणी पासपोर्ट-विसा साठी विचारण्याऐवजी उरी वरून भारत-पाक संबंधांवरूनच विचारू लागले. तेव्हढ्यात (मराठी येत असल्याने) पर्रीकरांनी मिसळपावचा हा धागा उघडला आणि कय म्हणता महाराजा? जनतेचा रोष पाहून एकदम घाबरूनच गेले की राव! मग शेवटी २९ च्या दुपारी बारा वाजता सर्वजण आपापले डबे घेऊन जेवायला बसले. जेवताना गप्पा मारत असताना लक्षात आले की प्रत्येकजणालाच जनतेचा दट्ट्या दिसत/लागत आहे... म्हणून मग काहीतरी केलेच पाहीजे. म्हणून मग मोदी-पर्रीकरांनी सैन्याला सांगितले की जारे जरा सीमेपलीकडे जाऊन या... मग सैनिकांनी पण हातातला पत्त्यांचा डाव टाकला आणि गेले सीमेच्या पलीकडे. बाकी जे काही झाले ते आता पाकव्याप्त काश्मिरच्या भुगोलाचा आता एक इतिहास आहे! :)
खरच इतके सोपे होते का?

In reply to by विकास

अगदी अगदी!! ह्यांनी दट्टे लावले की रात्रीतुन बसुन प्लान करुन ही कारवाई केली असल्या खुळ्या कल्पना आहेत की काय लोकांच्या.. टीका करा, पण जे चांगलं केलंय ते मान्य करायचा मोठेपणाही दाखवा की..

In reply to by विकास

साहना 30/09/2016 - 02:32
“The condition upon which God hath given liberty to man is eternal vigilance.” सरकारवर सतत दडपण आणणे स्वातंत्र्य प्रेमी नागरिकांचे मुख्य कर्तव्य आहेत. मोदी-भक्ती हा त्याला पर्याय नाही. मोदींच्या पाकिस्तान विषयक निर्णयाने सर्वच सुजाण नागरिकांना आनंद झाला आहे. अश्याच प्रकारे इतर विषयांवर (शैक्षणिक गळचेपी, मंदिरांच्या संपत्तीवरील सरकारी नियंत्रण, इत्यादी इत्यादी) आम्हा नागरिकांनी दडपण आणले तर मोदीना सुबुद्धी प्राप्त होईल हीच अशा आहे.

In reply to by साहना

सुबोध खरे 30/09/2016 - 10:02
आम्हा नागरिकांनी दडपण आणले तर मोदीना सुबुद्धी प्राप्त होईल हीच अशा आहे. काय म्हणताय? आरक्षण रद्द होणार? ऍट्रॉसिटी चा कायदा रद्द होणार?काही कोटींचा/ लाखांचा जमाव एकत्र होतोय म्हणून. अर्थात रस्त्यावरच्या माणसाला कोण विचारतोय? तो दबाव काहीच नाही. पण व्हॉट्स अँप ट्विटर आणि फेसबुकवरच्या दबावापुढे हा दबाव म्हणजे किस झाड कि पत्ती. कारण तो सुशिक्षित मानवतावादी सेक्युलर लोकांचा दबाव होता म्हणजे त्याचे वजन कितीतरी जास्त होते. म्हणूनच मोदी साहेबानी लष्कराला सीमापार जायचा हुकूम दिला हो कि नाही साहना ताई?

दिगोचि 24/09/2016 - 05:37
रेडिफ डॉट कॉम या सन्केत स्थलावर आलेल भद्रकुमार यान्चा आलेला ब्लॉग सन्तप्त भारतीयानी जरुर वाचावा. त्यात त्यानी अमेरीकेचे याबाबतीत काय म्हणणे आहे हे समजावून सान्गितले आहे. भद्रकुमार हे भारताचे वकील म्हणुन २९ वर्षे कार्यरत होते. पाकिस्तानला नमवण्यासाठि अनेक मार्ग आहेत त्यातली एक म्हणजे सर्व भारतीयानी सक्शम राहून आपापली कामे केली पाहिजेत व नियम पाळून राहिले पाहिजे दुसरा मार्ग म्हणजे भारताने पाकिस्तान्ला दिलेला एमएफएन स्टेटस काढून घेतला पाहिजे. तसेच भारतीय लष्कराने पण आपण काय करत आहोत व केले आहे याचा आढावा घेतला पाहिजे.

बोका-ए-आझम 24/09/2016 - 09:59
मोदींनी इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांना नुसतं सांगितलं जरी - की पाकिस्तानवर हल्ला केल्यावर ATKT माफ होईल, तर आपले विद्यार्थी जाऊन पाकिस्तानला आग लावून येतील. हाकानाका!

.

(अ) "हायेस्ट स्टेट ऑफ अ‍ॅलर्ट" वर असलेल्या शत्रूच्या प्रदेशात (आ) काही किलोमीटर आतवर घुसून (इ) त्याला पत्ता न लागू देता (ई) त्याचा पत्ता काटून (उ) भारतिय सैन्य एकही सैनिक न गमावता परतते... आणि (ऊ) दुसर्‍या दिवशी आपला DGMO फोन करून पाकिस्तानच्या DGMO ला त्या ऑपरेशनची माहिती ठणकावून देतो.

अश्या कृतीचा अर्थ समजावून द्यायला लागतो अश्या व्यक्तीला तो अर्थ समजावून देणे निरर्थक असते... कारण... (अ) त्या व्यक्तीच्या तर्कशक्तीत मूल कमतरता असते आणि/किंवा (आ) तर्क समजाऊन घेणे त्या व्यक्तीला सोईचे नसल्याने ती "झोपेचे सोंग" घेऊन आहे ! :) ******************************************* "आम्ही आणि इतर कोणी दट्ट्या दिला म्हणून केवळ पाच-सात दिवसांच्या कालावधीत ही कृती भारतिय सैन्याने केली" असा दावा करणार्‍यांचे मी अभिनंदन करतो ! कारण... अ) ते एका अर्थाने भारतिय सैन्याच्या कर्तबगारीचे कौतूक व समर्थनच करत आहेत. "हायेस्ट स्टेट ऑफ अ‍ॅलर्ट" वर असलेल्या शत्रूच्या प्रदेशात काही किलोमीटर आतवर घुसून त्याला पत्ता न लागू देता त्याचा पत्ता काटून भारतिय सैन्य एकही सैनिक न गमावता परतले. इतक्या कमी वेळात, इतक्या कमी संख्येने असलेले, भारतिय सैनिक इतकी प्रभावी कृती करू शकतात तर मग पुरेसा वेळ दिल्यावर पुरेश्या संख्येने असलेले भारतिय सैनिक शत्रूची काय अवस्था करू शकतील, याची कल्पना करायला फार जास्त कल्पनाशक्तीची जरूर नाही ! :) ;) त्याबरोबरच... आ) असा दावा करणारे लोक "पूर्वीच्या सर्व छटांच्या सर्व भारतिय सरकारांमध्ये धमक व राजकिय इच्छाशक्ती यांचा अभाव होता आणि आताच्या सरकारमध्ये नाही" हे कळत-नकळत कबूल करत आहेत. कारण...

भूतकालात आणि आजही भारतिय सैन्य तेच होते/आहे, फक्त यावेळेस सरकार वेगळे आहे... हाच एक फरक आहे, नाही का ? :)

एखादा एखादा हल्ला होणारच.

अतिशय बेजबाबदार, दुर्दैवी, अन राजकीय चुकांना पाठीशी घालणारे विधान. पूर्ण लेख फक्त प्रचारकी तर आहेच, हे वाक्य अक्षरशः दुर्दैवी आहे. ज्या रीतीने हा हल्ला 'एखादा' म्हणून भलामण केली जाते आहे ते हीन आहे. लिहिणारा बसून कळफलक बडवत बसतो अन १८ लोक जीवनाशी जातात. काय बोलणार राव, हा लेख(?) म्हणजे अश्लाघ्य प्रकार आहे. संपादक मंडळ कृपया लक्ष द्यावे वेळीच ही एक नम्र विनंती. (उद्विग्न) ढेल्या

In reply to by फेदरवेट साहेब

आजानुकर्ण 20/09/2016 - 18:34
त्यांची आधीच्या लेखातली 'चमत्कारी' विचारसरणी लक्षात घेता तुम्हाला याचं आश्चर्य वाटावं याचंच आश्चर्य वाटतंय. इतिहास बघा की एकदा!

पुंबा 20/09/2016 - 18:16
१. लोकांनी सल्ले देणे थांबवावे. का? या देशाचे नागरीक या नात्याने मिळालेला तो अधिकार नाही का? २. एखादा एखादा हल्ला होणारच. धन्य आहात. भक्ती ओसंडून वाहते आहे.

साहना 20/09/2016 - 18:56
समरी : मोदी म्हणजे साक्षांत विष्णूचा अवतार आणि पर्रीकर म्हणजे सर्वज्ञानी ब्रहस्पती इन हाऊस. संघाच्या मुशीतून घडलेल्या ह्या दोन पुण्यपावन विभूती भारत सरकारला मिळाव्या हे आमच्या सारख्या किड्या मुंग्या लोकांचे भाग्य होय. मोदी आणि पर्रीकर ह्यांचा मेंदू चाणक्याच्या हि दोन पावले पुढे चालतो. आमच्या सारख्या सामान्य जणांना त्यांचे हायपर-चाणक्यन डावपेच समजणे शक्य नाही म्हणून आम्ही गप्प बसावे. वैदिक शक्ती वापरून मोदी एक दिवस पाकिस्तानवर हलकेच ब्रम्हास्त्र सोडतील किंवा मोदींची "कडक निंदा ऐकून" वाल्याचा वाल्मिकी झाला तसे आपण सगळे हिंदू आहोत हे पाकिस्तानी मुस्लिमाना समजून ते अखंड भारतांत परत येतील. थोडक्यांत : मोदी महाराज कि जय

In reply to by साहना

रॉजरमूर 21/09/2016 - 15:46
वाल्याचा वाल्मिकी .......?
मोदींची "कडक निंदा ऐकून" वाल्याचा वाल्मिकी झाला
बापरे .... तेच का हे जे सध्या रोज एक नवीन अस्त्र आणून मिपा वर आदळवतायत .

एखादा हल्ला
एका दिवसात सगळं संपेल ही अपेक्षा आहे का आपल्याला जे कळतं ते या लोकांना मोदी डोवाल पर्रीकर या त्रिकुटाला कळत नसेल ते गप्प बसून असतील हे तर अशक्य आहे राज्यमंत्री सुद्धा वी के सिंग आहे माजी लष्कर प्रमुख

आतिवास 20/09/2016 - 21:46
लिहिलं आहे. वेळ, काळ, प्रसंग तरी पाहणार की नाही? थोडं तरी तारतम्यय राखा अशी हात जोडून विनंती. धन्य ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य!

In reply to by आतिवास

अतिरेक्यांना नियम पाळावे लागत नाहीत. आपल्याला सगळे नियम पाळावे लागतात. हा फरक आहे. सल्ले द्यायला काय होतय. उद्या हे सल्ले देणारे लोकच तक्रार करतील मोदी युद्धखोर आहेत म्हणून. निष्पाप पाकिस्तान्यांचे जीव जात आहेत.

In reply to by नर्मदेतला गोटा

संदीप डांगे 21/09/2016 - 09:00
गोटा साहेब, जेव्हा नमो ममोला असे सल्ले देत होते, तेव्हा कुठे गेला होता राधासुता, तुझा धर्म?

In reply to by सुबोध खरे

संदीप डांगे 29/09/2016 - 23:27
माझे काय म्हणणे आहे ते इतर धाग्यांवर आधीच मांडलेले आहे. आता तुम्ही विचारतच आहात तर नर्मदेचा गोटा ह्यांनी मांडलेल्या खालील विधानांवर प्रश्न विचारायला हवा, जो मी आधीच विचारला होता. "अतिरेक्यांना नियम पाळावे लागत नाहीत. आपल्याला सगळे नियम पाळावे लागतात. हा फरक आहे. सल्ले द्यायला काय होतय."

In reply to by संदीप डांगे

सुबोध खरे 30/09/2016 - 09:54
"नमो" नि "ममो" ना नुसते सल्ले दिले नाहीत तर जे करायचे ते करून दाखविले आहे. "तेंव्हा राधासुता तुझा धर्म कुठे गेला होता" हे आपले विचारणे अप्रस्तुत आहे यात शंका नाही.

In reply to by सुबोध खरे

संदीप डांगे 30/09/2016 - 10:31
आता?? हल्ले झाल्यावर विचारला नाही हो तो प्रश्न, आधीच विचारला होता व तो हि वर उल्लेखित वाक्याच्या अनुषणगाने ज्यात नमोची वकिली करण्याचा प्रयत्न होता,

In reply to by संदीप डांगे

पूर्वीचे राज्यकर्ते आणि आत्ताचे यामधे काही फरक असेल की नाही या लोकांचे इरादेच वेगळे आहेत. पूर्वी संरक्षण खाते हे भ्रष्टाचाराने लडबडलेले असायचे. कोण मंत्री होते नावे पहा. तुलनेने पर्रीकर वी के सिंग डोवाल मोदी ही टिम अधिक ठाम आहे. ही टिम छिद्रान्वेषी भारतीयांना ते निमित्त देणार नाही. सध्याची विदेश निती ही सुद्धा पूर्ण पणे वेगळी आहे.

In reply to by विशुमित

खटपट्या 01/10/2016 - 01:08
मी काही विदेशनीतीचा तज्ञ वगैरे नाही पण पूर्वी जे दीसायचे ते सांगतो. - देशातील अल्पसंख्याकांच्या मतावर डोळा ठेउन सर्व खांग्रेस सरकारे इस्रायलशी फटकून वागली. यासर अराफत यांच्याशी मैत्री. पॅलेस्टाइनला उघड पाठींबा - पाकीस्तानच्या बाबतीत नेहमीच सर्व खांग्रेस सरकारांनी बोटचेपी भुमिका घेतली. - चीनला भारताची भीती वाटेल अशी कोणतीही चाल अ‍ॅक्शन घेतली नाही. तीबेटला पाठींबा देउन आपण कुरघोडी करु शकलो असतो. आता खूपच उशीर झाला आहे. लोकांना तीबेट हा देश होता हेही माहीत नसेल. - पाकव्यात्प काश्मीर आणि अक्साइ चीन ही दोन्ही भीजत घोंगडी तशी ठेवली अजून बरंच काही. मोदी सरकारच्या आधी भारतीय लष्कर काही करु शकते यावर कोणालाच विश्वास नव्हता.

In reply to by खटपट्या

विकास 01/10/2016 - 05:44
+१ अर्थात सहमतच पण माझ्या मते किंचीत दुरूस्ती... अजून बरंच काही. मोदी सरकारच्या आधी भारतीय लष्कर काही करु शकते यावर कोणालाच विश्वास नव्हता. भारतीय लष्करावर जनतेचा विश्वास आहे. पण लष्कराचे हात आधीच्या सरकारांनी बांधले होते हे यातील दुर्दैव होते... हे केवळ काँग्रेस आणि बिगर भाजपा राज्यातच झाले नाही तर वाजपेयी सरकारच्या वेळेस पण झाले. कदाचीत त्यावेळेस त्यांची आघाडीमुळे असहाय्यता असेल असे म्हणता येईलही कारण एकूण त्या सरकारचे अल्पसंख्यांकांशी संबंधीत राजकारण नव्हते. तरी देखिल हे खटकण्यासारखे होतेच. आत्ता नशिब भाजपाला पूर्ण बहुमत आहे आणि कितीही कावकाव केली तरी या संदर्भात शिवसेनेने त्यांना साथच दिली असती. मला कधी काळी वाचले त्यावरून जे आठवते त्याप्रमाणे (आणि चुकीचे असले तर अवश्य दुरुस्ती करावीत): ऑपरेशन ब्लू स्टारच्या वेळेस देखील सैनिकांच्या पहील्या तुकडीस (अक्षरशः का कसे ते माहीत नाही पण) शस्त्र खाली ठेवून सुवर्णमंदीराच्या आवारात आत लपून बसलेल्या अतिरेक्यांना शरण येण्यासाठी विनंती करायला लावली होती. अर्थात त्याचा काय परीणाम झाला हे सांगायची गरज नाही. पण तसे घडले कारण भारतीय लष्कर हे राजकीय नेतृत्वाच्या आदेशानुसारच चालते म्हणून आणि तो सगळ्यात मोठा आणि स्वागतार्ह भाग आहे.

In reply to by थॉर माणूस

शाखेतल्या पोरांना
अटलबिहारींसारखे प्रधानमंत्री आणि अडवाणींसारखे केंद्रीय मंत्री शाखेवरच घडले ना शाखेला कमी लेखण्याचे काय कारण

In reply to by थॉर माणूस

लेख थुकाड आहे ह्यात शंका नाही. कोणत्या शाखेत देतात म्हणे हे बौद्धिक? नै म्हणजे जवळ जवळ ७-८ वर्षं शाखेत जाउन पण आमच्या शाखेत असं काही बौद्धिक दिलं नव्हतं बॉ!!! आता वेळेअभावी जाता येत नाही नाहितर सद्ध्या शिकवतात का काय पहाता आलं असतं. असं करा जरा पित्तनाशक काढ्याच्या चार वाट्या घ्या बरं म्हणजे कोरड्या ओकार्‍या थांबतील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

पित्तनाशक काढ्याची गरज दोन्ही पक्षांना समसमान आहे. असो. घेणार कुठलाच पक्ष नाहीये तो काढा

आचरट लेख आणि त्या वरची आचरट प्रतिसाद. मस्त चालू आहे. तसाही व्ही. के. सिंघ नि सांगितलंच आहे कि कोणाला पाकिस्तानवर कसा हल्ला करायचा याची काही माहिती असेल तर जरूर कळवा जरूर समजावा तसं का नाही करत तुम्ही सगळे लोक? १८ जवान शाहिद झालेत. तुम्ही अजून मोदी आणि पर्रीकर याच्याच भोवती घोटाळणार का (आता मी पण भक्त) पाकिस्तान नि हल्ला केला कि लगेच आपण हल्ला करू शकतो का? लेख लिहिणार महान आणि त्याला प्रतिसाद देणारी जनता पण महान. आपण सामान्य जनता आहोत हेच तुम्ही विसरताय का ??? सीताराम येचुरी सारखा कट्टर कम्युनिस्ट नेता म्हणतोय या हल्ल्याबाबत जी काय कारवाई सर्कार करेल त्यासाठी आम्ही सरकारच्या पाठीशी उभे राहू. हि एकात्मता त्यांना कळली आणि तुम्हाला काळात नाही हेच दुःख आहे.

म्हणजे मनात आलं की जे लश्कर स्वतः च संरक्षण करू शकत नाही ते देशाचं संरक्षण कसं करणार, पण म्हटलं राहुदे उगाच बोंब व्हायची. तसं 'सैनिक संरक्षण बल' सारखा एक नवीन पॅरा मिलिटरी फोर्स तयार करायला पाहिजे अशी चर्चा ऐकली.

In reply to by संदीप ताम्हनकर

श्रीगुरुजी 21/09/2016 - 14:53
म्हणजे मनात आलं की जे लश्कर स्वतः च संरक्षण करू शकत नाही ते देशाचं संरक्षण कसं करणार, पण म्हटलं राहुदे उगाच बोंब व्हायची. तसं 'सैनिक संरक्षण बल' सारखा एक नवीन पॅरा मिलिटरी फोर्स तयार करायला पाहिजे अशी चर्चा ऐकली.
त्याचं काय आहे ताम्हनकर साहेब, तुम्ही देत असलेल्या कराच्या पैशातून सैनिकांचं घर चालतं; त्यांचा गणवेष, पगार, बूटमोजे, शस्त्रे इ. तुम्ही दिलेल्या करांच्या पैशातून येतात. तुमच्या जीवावर तर सैन्य उभं केलंय. तुमचा कर थोडासा कमी पडतोय. त्यामुळे शस्त्रे, बंदुका, गोळ्या वगैरे कमी पडताहेत. उद्यापासून थोडा जास्त कर देत जा. म्हणजे परत अशी वेळ येणार नाही. किंवा मग असं असेल की सैनिकांना हल्लेखारांना मारलं तर तुमच्यासारखे निधर्मी, प्रागतिक, मानवतावादी आणि पुरोगामी विचारवंत, सैन्याने मानवधिकारांचं उल्लंघन केलं म्हणून गावभर बोंब ठोकतील. त्या भितीने सैन्याने हल्लेखोरांना प्रतिकार केला नसावा.

In reply to by श्रीगुरुजी

बिगरी गुरुजींनी वैयक्तिक घेतलंय जुन्या पोस्टमधून ते असो. पण 'सैनिक संरक्षण बल' व्हायला पाहिजे अशी चर्चा आहे यावर काय? किंवा सैन्याचे मनोधैर्य वाढवायला एखादे 'बौद्धिक' तरी नक्कीच घेतले पाहिजे. मग "सैन्याने भीतीने प्रतिकार केला नसावा" अशी वेळ येणार नाही.

साहना 23/09/2016 - 00:07
> १५ ऑगस्टच्या भाषणात मोदींनी केलेल्या बलुचिस्तानच्या उल्लेखामुळे पाकिस्तान हा जागतिक राजकारणात आधीच एकटा पडला होता हि १५ ऑगस्ट ची भाषणे फक्त भाषणे असतात ह्यांना आम्ही भारतीयच काडीची किंमत देत नाही जग काय डोंबल किंमत देईल ? भारतीय प्रधानमंत्रीची भाषणे ऐकून एकटे पाडले असते तर मग आणखीन काय हवे ? लहान मुले , नोकर आणि बाबूलोग ह्यांना जनतेच्या पैश्यांची लाल किल्ल्यावर आणायचे आणि ठोकायचे भाषण, द्यायचे गरीब जनतेला आणि गुलामांना फुकटचे सल्ले. फक्त भाक मंडळींनीच असल्या गोष्टीवर टाळ्या पिटाव्या.

भारतीय लष्करा विषयी प्रश्न निर्माण करणे, बोलणे म्हणजे महद्द्पाप / घोर अपराध / ब्लास्फेमी अशी परिस्थिती एकंदरीत अतिराष्ट्रवादी लोकांनी करून ठेवलेय. आपण कसे घरून अथवा फोनवरूनच कीबोर्ड बडवून लष्कराचे मनोधैर्य वाढवतो यातच अनेक लोकांना मोठेपणा वाटतो. आर्मीच्या टीकाकारांना देशद्रोही आणि अंतर्गत शत्रू ठरवून आपण समाजमाध्यमात कसे चोप देतो ही अशा लोकांची मोठी देशसेवा आणि त्याची फुशारकी असते. प्रत्यक्षात आर्मीच्या गलथानपणाविषयी प्रश्न विचारण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. उरी हल्ल्यासारख्या घटना घडतात तेव्हाच तर असे प्रश्न विचारले जाणारच. आत्तासुद्धा आर्मीचे गुणगानच करत राहायचे हा भाबडेपणा आहे. प्रत्यक्ष देशाचे संरक्षणमंत्री लष्करात सगळे काही आलबेल नाही, काही गफलती झाल्या आहेत अशी देशासमोर कबुली देत आहेत. अनेक चुका समोर येत आहेत. असे असले तरीही भक्त अतिराष्ट्रवादी त्यांचा आर्मीआरतीचा अजेंडा सोडायला तयार नाहीत. अशा लोकांनी त्यांचा लष्करप्रेमाचा पान्हा थोडा नियंत्रित करावा किंवा सध्या बाटलीत पिळून शीतपेटीत ठेवावा आणि खरंच कौतुकाची वेळ आली तर बाहेर काढावा अशी विनंती. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. आपल्याविरुद्ध पाकिस्तान असे प्रकार गेली अनेक वर्षे करतोय आणि असेच पुढे करत रहाणार. प्रश्न असा आहे की पाकिस्तानच्या अशा दहशतवादी, फ़िदायीन, अप्रत्यक्ष युद्धाविरुद्ध भारतीय संरक्षणदलांनी कोणती परिणामकारक रणनीती शोधून काढली आहे आणि दृश्य स्वरूपात वापरली आहे? उत्तर शून्य आहे. कोणत्या पक्षाचं सरकार आहे किंवा होतं हा मुद्दाच नाही. आर्मी तर तीच आहे आणि त्यांच्यापुढील आव्हानेही तीच आहेत. केशव ब्रेसलेट उपाध्ये किंवा सत्ताधारी पक्षाचे इतर प्रवक्ते ज्या 'म्यामा' (त्यांचाच उच्चार आहे) मधील क्लीनिकल ऍक्शन / हॉट परसूट / स्ट्रॅटेजिक अड्वान्समेंट वगैरेचे जे ढोल बडवतात ते तसे एकमेव उदाहरण आहे, ते सुद्धा ब्रह्मदेशाविरुद्ध आणि त्या देशाच्या संमतीने, त्यांच्या बंडखोरांविरुद्ध. लष्करातील वरिष्ठ केवळ सामुग्रीखरेदीकेंद्रित काम करतात, सैनिक योग्य नेतृत्व नसल्याने जसा दिवस येतो तसा दिनचर्येनुसार घालवतात असे वाटण्याजोगी परिस्थिती आहे. प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव कोणालाच नाही कारण कारगिल नंतर एक पिढी गेली आहे. संरक्षणमंत्री पर्रीकर असक्षम आहेत, योग्य, कणखर, सक्षम, नेतृत्व देण्यास असमर्थ आहेत हे दुसऱ्यांदा सिद्ध झालंय. छोट्याश्या गोव्यात त्यांना आपल्याकडच्या एखाद्या झेडपीच्या अध्यक्षाएवढाही राजकारणाचा आणि प्रशासनाचा अनुभव नाही. केवळ बुफेच्या रांगेत उभे राहणे, घर जुने असणे, पिशवी घेऊन मासळी बाजारात जाणे हे भारताच्या संरक्षणमंत्रीपदासाठीचे क्वालिफिकेशन होऊ शकत नाही. त्यामुळे अभियंता पर्रीकरांच्या आणि व्यावहारिक गडकरींच्या खात्यांची अदलाबदल करणे गरजेचे आहे. गडकरी त्यांच्या स्वभावप्रकृतीला अनुसरून संरक्षणविषयक प्रश्नांसंबंधी परिणामकारक पावले टाकतील असे वाटते. पर्रीकर स्वच्छ आहेत, भ्रष्ट नाहीत आणि त्याचा फायदा भारताला भ्रष्ट्राचारमुक्त पायाभूत सुविधा विकासासाठी होईल. सर्वज्ञ नरेंद्र मोदी लवकरच अशी शस्त्रक्रिया करतील अशी अशा आहे.

In reply to by संदीप ताम्हनकर

पैसा 23/09/2016 - 13:21
संरक्षणमंत्री पर्रीकर असक्षम आहेत, योग्य, कणखर, सक्षम, नेतृत्व देण्यास असमर्थ आहेत हे दुसऱ्यांदा सिद्ध झालंय. छोट्याश्या गोव्यात त्यांना आपल्याकडच्या एखाद्या झेडपीच्या अध्यक्षाएवढाही राजकारणाचा आणि प्रशासनाचा अनुभव नाही. केवळ बुफेच्या रांगेत उभे राहणे, घर जुने असणे, पिशवी घेऊन मासळी बाजारात जाणे हे भारताच्या संरक्षणमंत्रीपदासाठीचे क्वालिफिकेशन होऊ शकत नाही. त्यामुळे अभियंता पर्रीकरांच्या आणि व्यावहारिक गडकरींच्या खात्यांची अदलाबदल करणे गरजेचे आहे.
टाळ्या! =)) त्यापेक्षा तुम्हाला संरक्षणमंत्रीच काय पंतप्रधान का करू नये?

In reply to by हेमन्त वाघे

नाखु 01/10/2016 - 09:25
ही घ्याआणि आमची त्यात दोन पैशाची प्रतिसाद फुले आहेत तीही वाचा. त्या धाग्याने तुमचा आजचा दिवस सत्कारणी लागेल्,जीवनात विनोद का असावा त्या साठी तरी वाचाच.

In reply to by नाखु

हेमन्त वाघे 01/10/2016 - 17:10
रमेश मंत्री यांनी एक याच प्रकारचा विनोदी लेख लिहिला होता . त्यानं अफझल खान "मावळातील शेती" या विषयावर परिसंवाद करायला महाराजांना भेटला - - आणि पुढचे आटवत नाही ..

In reply to by संदीप ताम्हनकर

अननुभवी पंतप्रधान असल्यामुळेच सगळा घोळ होत चाललाय त्यामुळे त्यांना ह्टवावे अन अनुभवी मंडळींच्या हाती सत्ता द्यावी का? असा प्रश्न विचारायास हवा.

In reply to by संदीप ताम्हनकर

श्रीगुरुजी 23/09/2016 - 15:15
पर्रीकर, मोदी, सैन्यदलाचे प्रमुख इ. सर्वांना घालवून संदीप ताम्हनकर यांना भारताचे पंतप्रधान, भारताचे संरक्षणमंत्री, तीनही सैन्यदलांचे प्रमुख अशा सर्व पदांवर नेमावे असा ठराव मी मांडत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

श्री बिगरी गुरुजींनी पर्सनल होऊ नये. प्रत्येकालाच तुमच्यासारख्या हीन आणि दर्जाशून्य प्रतिक्रिया देता येतात. जमल्यास विचारांचा प्रतिवाद प्रतिविचाराने करावा.

In reply to by संदीप ताम्हनकर

श्रीगुरुजी 23/09/2016 - 23:39
बरोबर. तुमच्यासारख्या अत्यंत अभ्यासू व दर्जेदार प्रतिक्रिया फक्त तुम्हालाच देता येतात. इतरांना ते शक्य नाही.

In reply to by संदीप ताम्हनकर

बोका-ए-आझम 23/09/2016 - 17:09
केवळ बुफेच्या रांगेत उभे राहणे, घर जुने असणे, पिशवी घेऊन मासळी बाजारात जाणे हे भारताच्या संरक्षणमंत्रीपदासाठीचे क्वालिफिकेशन होऊ शकत नाही.
अर्थात. पण पर्रीकर या सगळ्या गोष्टींमुळे संरक्षणमंत्री झाले असं आपलं म्हणणं आहे का? शिवाय तुम्ही काय क्वालिफिकेशन होऊ शकत नाही, ते सांगताय. काय क्वालिफिकेशन हवंय हे सांगतच नाही आहात.

In reply to by संदीप ताम्हनकर

आजानुकर्ण 23/09/2016 - 19:09
मस्त प्रतिसाद.
भारतीय लष्करा विषयी प्रश्न निर्माण करणे, बोलणे म्हणजे महद्द्पाप / घोर अपराध / ब्लास्फेमी अशी परिस्थिती एकंदरीत अतिराष्ट्रवादी लोकांनी करून ठेवलेय.
पर्रिकरांविषयी प्रश्न निर्माण करणे हेही एक महद्पाप असल्याचे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच.

In reply to by संदीप ताम्हनकर

यशोधरा 29/09/2016 - 22:21
केवळ बुफेच्या रांगेत उभे राहणे, घर जुने असणे, पिशवी घेऊन मासळी बाजारात जाणे हे भारताच्या संरक्षणमंत्रीपदासाठीचे क्वालिफिकेशन होऊ शकत नाही.
बुफेच्याच काय बसच्याही रांगेत उभ्या राहणार्‍या, जुन्या घरात राहून पिशवी घेऊन मासळी बाजारात जाणार्‍या भारतीय अभियंता संरक्षणमंत्र्याने पाकिस्तानला चांगलीच चपराक दिली आहे!

भावनवशतेने केलेली विधाने, सामरिक तत्वे व सद्य परिस्थिती बाजूला ठेवून केलेली विधाने आणि संयमित माहितीपूर्ण विधाने यांच्या गर्दीत आता केवळ विनोदबुद्धीने केलेल्या विधानांचीही भर पडत आहे. त्यामुळे, धाग्याकडे "गंभीर चर्चा म्हणून पाहिले जात आहे" की त्याहून जास्त उच्च विचारमंथन म्हणजेच "दुपारच्या चहाचा घुटका घेत ओबामा, मोदी, पुतीन यांना जग चालवण्यासंबंधीचे सल्ले देणे चालू आहे"; याबाबत संभ्रम निर्माण होत आहे.

In reply to by नितिन थत्ते

विकास 29/09/2016 - 22:11
वरील विधान आणि विडंबनचित्र मला वाटते सर्जिकल स्ट्राईक नंतर असंबद्ध (irrelevant) ठरले आहे असे वाटते. असो. आपल्या अशा प्रकारच्या आनंदावर मोदींनी विरझण लावल्याबद्दल.... जाउंदेत, स्वागतच करतो! ;)

In reply to by विकास

आजानुकर्ण 30/09/2016 - 01:22
अहो असा दट्ट्या दिल्यानंतरच हे स्ट्राईक झाले आहेत. नाहीतर तोपर्यंत 'कडी से कडी निंदाच' चालू होती. सोशल मीडियावर सगळा शिमगा सुरु झाल्यावर आता पाऊल उचलणे क्रमप्राप्तच होते. पण मोदींनी विरजण घातल्यानंतर का होईना पाकिस्तानचे नाक ठेचले जात असेल तर आनंदच आहे.

In reply to by आजानुकर्ण

विकास 30/09/2016 - 02:12
अहो असा दट्ट्या दिल्यानंतरच हे स्ट्राईक झाले आहेत. वरील वाक्यावर आधारीत कल्पना (काल्पनिक) विस्तार करण्याचा मोह टाळता येत नाही, म्हणून करत आहे... :)
पठाणकोट आणि नंतर उरी येथे हल्ला झाल्यावर देखील पंतप्रधान मोदी आपले फारीनच्या ट्रिपा आणि मनकी बाते करत पाकीस्तानला मित्रो म्हणत बसले होते. बाकी आपले सन्माननीय गृह, संरक्षण, परराष्ट्र मंत्री देखील आलेला दिवस पुढे ढकलत आणि अजित देओल कदाचीत व्हिडीओ गेम खेळून युद्धच खेळत आहोत अशी समजूत करून निवांत बसले होते. सगळ्यांनी विचार केला. काय करायचे आहे आपल्याला? आपला देश शांतताप्रिय आहेच. गेले कित्येक वर्षांची अशा हल्यांनंतर काही न करण्याची सवय देखील सरकार आणि जनतेला आहे. आणि त्यात गैर तरी काय? पाकीस्तानी झाले म्हणून काय झाले? ते देखील आपले बांधवच तर आहेत! त्यामुळे आता नऊ दिवस-रात्र उपास करायचा असला तरी नवरात्र आणि दिवाळीच्या तयारीला लागलेले उत्तम असे या सगळ्यांना वाटत होते. पण तेव्हढ्यात समाजमाध्यम म्हणून एक मोठ्ठी माशी शिंकली! अशाच ट्वीट करत असताना मोदींच्या लक्षात आले की पब्लीक चिडले आहे. सुषमा स्वराज यांना कोणी पासपोर्ट-विसा साठी विचारण्याऐवजी उरी वरून भारत-पाक संबंधांवरूनच विचारू लागले. तेव्हढ्यात (मराठी येत असल्याने) पर्रीकरांनी मिसळपावचा हा धागा उघडला आणि कय म्हणता महाराजा? जनतेचा रोष पाहून एकदम घाबरूनच गेले की राव! मग शेवटी २९ च्या दुपारी बारा वाजता सर्वजण आपापले डबे घेऊन जेवायला बसले. जेवताना गप्पा मारत असताना लक्षात आले की प्रत्येकजणालाच जनतेचा दट्ट्या दिसत/लागत आहे... म्हणून मग काहीतरी केलेच पाहीजे. म्हणून मग मोदी-पर्रीकरांनी सैन्याला सांगितले की जारे जरा सीमेपलीकडे जाऊन या... मग सैनिकांनी पण हातातला पत्त्यांचा डाव टाकला आणि गेले सीमेच्या पलीकडे. बाकी जे काही झाले ते आता पाकव्याप्त काश्मिरच्या भुगोलाचा आता एक इतिहास आहे! :)
खरच इतके सोपे होते का?

In reply to by विकास

अगदी अगदी!! ह्यांनी दट्टे लावले की रात्रीतुन बसुन प्लान करुन ही कारवाई केली असल्या खुळ्या कल्पना आहेत की काय लोकांच्या.. टीका करा, पण जे चांगलं केलंय ते मान्य करायचा मोठेपणाही दाखवा की..

In reply to by विकास

साहना 30/09/2016 - 02:32
“The condition upon which God hath given liberty to man is eternal vigilance.” सरकारवर सतत दडपण आणणे स्वातंत्र्य प्रेमी नागरिकांचे मुख्य कर्तव्य आहेत. मोदी-भक्ती हा त्याला पर्याय नाही. मोदींच्या पाकिस्तान विषयक निर्णयाने सर्वच सुजाण नागरिकांना आनंद झाला आहे. अश्याच प्रकारे इतर विषयांवर (शैक्षणिक गळचेपी, मंदिरांच्या संपत्तीवरील सरकारी नियंत्रण, इत्यादी इत्यादी) आम्हा नागरिकांनी दडपण आणले तर मोदीना सुबुद्धी प्राप्त होईल हीच अशा आहे.

In reply to by साहना

सुबोध खरे 30/09/2016 - 10:02
आम्हा नागरिकांनी दडपण आणले तर मोदीना सुबुद्धी प्राप्त होईल हीच अशा आहे. काय म्हणताय? आरक्षण रद्द होणार? ऍट्रॉसिटी चा कायदा रद्द होणार?काही कोटींचा/ लाखांचा जमाव एकत्र होतोय म्हणून. अर्थात रस्त्यावरच्या माणसाला कोण विचारतोय? तो दबाव काहीच नाही. पण व्हॉट्स अँप ट्विटर आणि फेसबुकवरच्या दबावापुढे हा दबाव म्हणजे किस झाड कि पत्ती. कारण तो सुशिक्षित मानवतावादी सेक्युलर लोकांचा दबाव होता म्हणजे त्याचे वजन कितीतरी जास्त होते. म्हणूनच मोदी साहेबानी लष्कराला सीमापार जायचा हुकूम दिला हो कि नाही साहना ताई?

दिगोचि 24/09/2016 - 05:37
रेडिफ डॉट कॉम या सन्केत स्थलावर आलेल भद्रकुमार यान्चा आलेला ब्लॉग सन्तप्त भारतीयानी जरुर वाचावा. त्यात त्यानी अमेरीकेचे याबाबतीत काय म्हणणे आहे हे समजावून सान्गितले आहे. भद्रकुमार हे भारताचे वकील म्हणुन २९ वर्षे कार्यरत होते. पाकिस्तानला नमवण्यासाठि अनेक मार्ग आहेत त्यातली एक म्हणजे सर्व भारतीयानी सक्शम राहून आपापली कामे केली पाहिजेत व नियम पाळून राहिले पाहिजे दुसरा मार्ग म्हणजे भारताने पाकिस्तान्ला दिलेला एमएफएन स्टेटस काढून घेतला पाहिजे. तसेच भारतीय लष्कराने पण आपण काय करत आहोत व केले आहे याचा आढावा घेतला पाहिजे.

बोका-ए-आझम 24/09/2016 - 09:59
मोदींनी इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांना नुसतं सांगितलं जरी - की पाकिस्तानवर हल्ला केल्यावर ATKT माफ होईल, तर आपले विद्यार्थी जाऊन पाकिस्तानला आग लावून येतील. हाकानाका!

.

(अ) "हायेस्ट स्टेट ऑफ अ‍ॅलर्ट" वर असलेल्या शत्रूच्या प्रदेशात (आ) काही किलोमीटर आतवर घुसून (इ) त्याला पत्ता न लागू देता (ई) त्याचा पत्ता काटून (उ) भारतिय सैन्य एकही सैनिक न गमावता परतते... आणि (ऊ) दुसर्‍या दिवशी आपला DGMO फोन करून पाकिस्तानच्या DGMO ला त्या ऑपरेशनची माहिती ठणकावून देतो.

अश्या कृतीचा अर्थ समजावून द्यायला लागतो अश्या व्यक्तीला तो अर्थ समजावून देणे निरर्थक असते... कारण... (अ) त्या व्यक्तीच्या तर्कशक्तीत मूल कमतरता असते आणि/किंवा (आ) तर्क समजाऊन घेणे त्या व्यक्तीला सोईचे नसल्याने ती "झोपेचे सोंग" घेऊन आहे ! :) ******************************************* "आम्ही आणि इतर कोणी दट्ट्या दिला म्हणून केवळ पाच-सात दिवसांच्या कालावधीत ही कृती भारतिय सैन्याने केली" असा दावा करणार्‍यांचे मी अभिनंदन करतो ! कारण... अ) ते एका अर्थाने भारतिय सैन्याच्या कर्तबगारीचे कौतूक व समर्थनच करत आहेत. "हायेस्ट स्टेट ऑफ अ‍ॅलर्ट" वर असलेल्या शत्रूच्या प्रदेशात काही किलोमीटर आतवर घुसून त्याला पत्ता न लागू देता त्याचा पत्ता काटून भारतिय सैन्य एकही सैनिक न गमावता परतले. इतक्या कमी वेळात, इतक्या कमी संख्येने असलेले, भारतिय सैनिक इतकी प्रभावी कृती करू शकतात तर मग पुरेसा वेळ दिल्यावर पुरेश्या संख्येने असलेले भारतिय सैनिक शत्रूची काय अवस्था करू शकतील, याची कल्पना करायला फार जास्त कल्पनाशक्तीची जरूर नाही ! :) ;) त्याबरोबरच... आ) असा दावा करणारे लोक "पूर्वीच्या सर्व छटांच्या सर्व भारतिय सरकारांमध्ये धमक व राजकिय इच्छाशक्ती यांचा अभाव होता आणि आताच्या सरकारमध्ये नाही" हे कळत-नकळत कबूल करत आहेत. कारण...

भूतकालात आणि आजही भारतिय सैन्य तेच होते/आहे, फक्त यावेळेस सरकार वेगळे आहे... हाच एक फरक आहे, नाही का ? :)

लेखनविषय:
लेखनप्रकार
नुकताच पाकिस्तानने भारतावर हल्ला केला आणि आपले काही सैनिक मारले. सगळा देश यामुळे संतप्त आहे. पण याला जरासे वेगळे वळण लागलेले दिसत आहे. काही लोक आज मोदी आणि त्यांच्या सहकार्‍यांना शिकवायला निघाले आहेत. मोदी संघाच्या मूशीतून घडलेले संन्यस्त वृत्तीचे नि:स्वार्थी व्यक्तिमत्त्व आहे. मनोहर पर्रीकर हेही संघाच्याच संस्कारात घडलेले व्यक्तिमत्त्व आहे. ते गोव्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री होते. स्वतः अत्यंत बुद्धिमान आणि आय आय टी चे विद्यार्थी आहेत. तसेच संरक्षण मंत्री झाल्यावर अनेक दूरदर्शी निर्णय त्यांनी घेतले.

संघः कलियुगातील एक चमत्कार

नर्मदेतला गोटा ·

In reply to by जेपी

पगला गजोधर 15/09/2016 - 11:55
संघ अभ्यासकांसमोर माझी शंका संयुक्त महाराष्ट्र / वेगळा विदर्भ, या वरती संघाची वा संघगणांची भूमिका काय ? संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या वेळी संघाची वा संघगणांची भूमिका काय होती ? व सध्याच्या वेगळ्या विदर्भाच्या आंदोलना बाबत संघाची वा संघगणांची भूमिका काय आहे ? (संघगणांची = संघाचे जेष्ठ कार्यकर्ते / विचारवंत / थिंकटॅंक मेम्बर लोकांची )

अभ्या.. 12/09/2016 - 13:30
अरे गणपती तरी होऊ द्या की रे. का असले मेगाबाईटी विषय ऐन लेखामालेच्या काळातच काढता? जरा त्यांच्याकडे पण बघा. हाओतच की नंतर तुमचे २००-३०० करायला.

In reply to by आदूबाळ

मृत्युन्जय 12/09/2016 - 13:53
मला नाही वाटत संघ या पैकी कुठेही आहे. हा संघाची लोक यापैकी काही उद्योगांमध्ये जरुर आहेत पण त्यामुळे तो उद्योग संघाचा होत नाही. जसे की जनता सहकारी बँक.

In reply to by मृत्युन्जय

चिनार 12/09/2016 - 14:18
कोणत्याही बँकेत संघाचे 'स्टेक' असतील असे वाटत नाही. अर्थात काही बँकाच्या संचालक मंडळावर संघाचे लोक आहेत. आणि त्या बँका बऱयापैकी संघाच्या कंट्रोल मध्ये आहेत. उदा. खामगाव अर्बन बँक (शेडूल्ड बँक आहे ) ह्या बँकेचे एक माजी अध्यक्ष माझ्या ओळखीत आहेत आणि ते संघाचे स्वयंसेवक होते (आता आहेत का माहिती नाही)

In reply to by महासंग्राम

चिनार 12/09/2016 - 15:16
आता तं भेटाचं लागन तुमाले.. म्या बी अकोल्यात कहाडले तीन वर्ष..भारत विद्यालयात व्हतो (हे शाळा बी संघाची हाय म्हनतेंत!)

In reply to by चिनार

महासंग्राम 12/09/2016 - 15:22
भेटान बावा कई भेटता.... तैयार हावो आपण. भारत विद्यालय संघाची होती आता सगळे निब्बर बेकार मास्तर अन पोट्टे भरलेत क्वालिटी गेली तिची आता.

In reply to by चिनार

महासंग्राम 12/09/2016 - 15:29
दुर्गे सर म्हणजे देव माणूस.. मी त्या शाळेत नव्हतो पण बाकीच्या मित्रांकडून त्यांच्या शिस्तीबद्दल ऐकून होतो. आता तेवढी तळमळ असणारे शिक्षक कमीच आहेत.

In reply to by चिनार

आदूबाळ 12/09/2016 - 14:59
मग या बँका संघकार्यासाठी स्वस्तात (पक्षी: नॉन-आर्म्स लेंग्थ टर्म्सवर) कर्ज देतात का? तसं असेल तर "पैशाचाही गैरव्यवहार नाही" हे वाक्य चुकीचं आहे. तसं नसेल तर मग बँक संघाच्या "कंट्रोल"मध्ये असण्याचा उपयोग काय झाला?

In reply to by आदूबाळ

श्रीगुरुजी 12/09/2016 - 15:15
मग या बँका संघकार्यासाठी स्वस्तात (पक्षी: नॉन-आर्म्स लेंग्थ टर्म्सवर) कर्ज देतात का?
संघकार्य कर्जावर चालत नाही. संघकार्य स्वयंसेवकांच्या गुरूदक्षिणेवर चालते.

In reply to by श्रीगुरुजी

आदूबाळ 12/09/2016 - 15:36
मग बँका कंट्रोलमध्ये असण्याचा नेमका उपयोग काय आहे? त्याहून पिन-पॉईंटेड प्रश्नः जनता / जनसेवा सहकारी बँकेने आजवर संघकार्यात / संघाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी काय प्रकारे योगदान दिलं आहे?

In reply to by चिनार

खटपट्या 12/09/2016 - 23:33
ठाण्यातील एक अग्रगण्य बँक संघाची आहे. अगदी प्रत्येक शाखेत हेगडेवारांचा फोटो लावलेला आहे. संघाला प्रचारक लागतात व कार्यकर्ते लागतात. प्रचारक आणि कार्यकर्त्यांनाही पोट असते. संघातील लोकांना नोकर्‍या देण्यासाठी या बँका उपयोगी पडतात. माझ्यामते यात काही गैर नाही. आजही या बँकेत कडक शीस्त आहे. संघाचा म्हणून कोणाचा गैरव्यवहार खपवून घेतला जात नाही. त्याचप्रमाणे बँकेची अंतर्गत कामे जी करोडो रुपयांची असतात ती संघातील प्रामाणिक कार्यकर्त्यांना देता येतात. देशावर काँग्रेसच्या भ्रष्ट राजकारण्यांच्या हातात असणार्‍या सहकारी बॅंकापेक्षा संघांच्या बँका कीतीतरीपटीने उजव्या आहेत.

In reply to by खटपट्या

आदूबाळ 13/09/2016 - 09:08
समजा, दोन समान क्वालीफिकेशन असलेल्या अर्जदारांमधून एक निवडला कारण तो संघ स्वयंसेवक आहे. आणि यात काही गैरव्यवहार नाही. रैट?

In reply to by आदूबाळ

साहना 13/09/2016 - 11:12
अजिबात नाही जर बँक सरकारी नसेल तर. आपल्या खाजगी मालमत्तेवर नेमणूक वगैरे करताना आपण वाट्टेल तो निकष लावू शकता. उद्या तुम्हाला ड्रायवर ठेवायचा आहे तर सर्वांत चांगले qualification असणाऱ्याला तुम्ही ठेवू शकता किंवा जास्त विश्वासू माणसाला ठेवू शकता. तुमची गाडी, तुमचा पैसे, तुमचा निर्णय.

In reply to by खटपट्या

चंपाबाई 13/09/2016 - 09:15
संघाच्या ब्यान्का म्हणजे नेमक्या कोणत्या ब्यान्का? संघाच्या किती ब्यान्का आहेत? दोन चार सात ... शंभर ? मग उरलेल्या सगळ्या ब्यान्का भ्रष्टच आहेत का?

In reply to by चंपाबाई

खटपट्या 13/09/2016 - 13:32
संघाच्या बँका म्हणजे संघ अधिक्रुत रीत्या चालवत नाही पण संचालक मंडळ आणि कर्मचारीवर्ग हा संघात काम करणारा असतो. त्यांच्या बर्‍याच बँका आहेत. जनता पार्टीचे सरकार होते तेव्हा या बँका चालू झाल्या. संघाच्या बँका सोडल्या तर बाकी सार्‍या भ्रष्ट असे कोणी म्हणालेले नाही.

In reply to by आदूबाळ

महासंग्राम 12/09/2016 - 15:52
त्याहून पिन-पॉईंटेड प्रश्नः जनता / जनसेवा सहकारी बँकेने आजवर संघकार्यात / संघाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी काय प्रकारे योगदान दिलं आहे
आबा याचं उत्तर बहुदा नाही असं असावं किंवा योगदान दिल असेल ते वेगळ्या स्वरूपात असू शकत. उदा. वनवासी कल्याण आश्रमाला देणगी किंवा वस्तू इ. स्वरूपात (अर्थात हा फक्त माझा अंदाज आहे).

In reply to by महासंग्राम

अभ्या.. 12/09/2016 - 16:06
एखाद्या सामाजिक संस्थेला/संघटनाला किंवा राजकीय पक्षाला म्हनू हवे तर एखादी बँक (कोऑपरेटिव्ह्/शेड्युल्ड्/पतसंस्था पण) कायद्यात राहून काय मदत करु शकते हा मोठा प्रश्न आहे. बँकाना तेवढे अधिकार किंवा निधी नसतात माझ्या मते. काही कर्ज प्रकरणात्/उद्योगदंद्यात झुकते माप देणे, नेटवर्क वाढवित नेणे ही नॉर्मल बँकात सुध्दा चालणारी कामे होत असावीत. वैय्क्तिक मला म्हणले तर अतिशय बेक्कार अनुभव आहे. माझ्या हपिसपासून २० फूटावर असलेल्या बँकेत परिवारातील असूनही केवायसीसाठी मला फर्मचे अकाउंट दिलेले नाहीये. (आधार, राशन, व्होटर, शोपअ‍ॅक्ट, रेंट अ‍ॅग्रीमेंट, बँक पासबुक, खातेदार ओळख एवढे सगळे देऊन सुध्दा सीएचा रिपोर्ट आण म्हणून दिले नाही. रिटन मागितले तर तसेही दिले नाही. नवीन फर्मचा झीरो ट्रन्झक्शन देऊ का म्हणले तर तोही नाकारला. त्यांना काय हवे होते आजही मला कळलेले नाही.) दुसर्‍या कोऑपरेटिव्हने १ दिवसात चेकबुक वगैरे रेडी पाठवून अकाउंट प्रोसेस केली.

In reply to by अभ्या..

महासंग्राम 12/09/2016 - 16:17
एखाद्या सामाजिक संस्थेला/संघटनाला किंवा राजकीय पक्षाला म्हनू हवे तर एखादी बँक (कोऑपरेटिव्ह्/शेड्युल्ड्/पतसंस्था पण) कायद्यात राहून काय मदत करु शकते हा मोठा प्रश्न आहे. बँकाना तेवढे अधिकार किंवा निधी नसतात माझ्या मते. काही कर्ज प्रकरणात्/उद्योगदंद्यात झुकते माप देणे, नेटवर्क वाढवित नेणे ही नॉर्मल बँकात सुध्दा चालणारी कामे होत असावीत
. अगदी बरोबर हा प्रत्येक बँकेचा स्वतःचा प्रश्न आहे. आणि जे सेवाकार्य चालते ते त्यासाठी वेगळा राखीव निधी असतो हे कार्य CSR अंतर्गत चालते.

In reply to by अभ्या..

असंका 12/09/2016 - 16:26
एकंदरीत कष्ट आणि त्यातून मिळणारा फायदा याचं गुणोत्तर बघितलं, तर आपण जे केलं ते सर्वोत्तम.
रिटन मागितले तर तसेही दिले नाही.
हे नक्की कसे केलंत याबाबत उत्सुकता आहे जरा. जमलं तर सांगाल काय?

In reply to by असंका

अभ्या.. 12/09/2016 - 16:49
शिंपल अकाउंटंट साहेब. मॅनेजर मला म्हणला दोन दोन प्रुफ हवेत. हपिसाचे अन माझे, प्रोप्रायटर म्हणून. मी माझे आधार, पॅन, राशनकार्ड आणि एका बँकेचे पासबुक दिले. हपिसाचे म्हणून शॉप अ‍ॅक्ट दिले (जे नवीन नुकतेच काढलेले होते. आधी माझी पार्टनरशिप फर्म होती) हपिसचे रेन्ट अ‍ॅग्रीमेंट कॉपी दिली. मॅनेजर म्हणला ह्या जागी ऑफिस चालते ह्याचा पुरावा द्या. मी शॉपअ‍ॅक्ट दिलेला होता. तो म्हणे सीएकडून सर्टिफिकेट आण. त्यात काय लिहु हे पण मी विचारले. मॅनेजर म्हणे त्यांना माहित असते. तू आण. मी सीएला विचारता तो म्हणे तसे काही नाही. एवढे पुरेसे आहे. बँकेचे ऑफिसर मला अगदी शिस्तीत समजावत होते की केवायसी आता खूप कडक केलीय. मध्ये काही अतिरेकी प्रवृत्तीचे अकाउंट सापडलेत. फर्मचे दोन पुरावे लागतीलच. माझे डोसके फिरले. काय ते लिहुन द्या म्हणता त्यांनी सरळ सांगितले वादच घालायचा असेल तर तू इथे काढूच नकोस ना अकाउंट. मला खात्याची गरज होती. मी वाद न घालत बसता दुसर्‍या बँकेत ओपन केले. (तेवढ्याच कागदपत्रांवर)

In reply to by अभ्या..

असंका 12/09/2016 - 18:06
बरोबर. मला हेच वाटलेलं. तोंडी विनंतीचा पुरावा रहात नाही दादा. त्यामुळे अशी विनंती उडवून लावणं अगदी सहज शक्य असतं. शक्यतो विनंती जी करायची तीच लेखी करायची. अगदी नम्रपणे. पुन्हा विनंती करून पोच घ्यायची. "माझा अर्ज का नाकारण्यात आला याची कारणे कळवा, जेणेकरून मला त्यांची आपल्याला समाधानकारक होइल अशी पूर्तता करून देता येइल" असं पत्र द्या. मग बघा. ९०% वेळा कटकट नको म्हणून आहे त्या कागदांवर तुमचं अकाउंट उघडलं जाइल. बाकी वेळेला - जर खरंच बँकेनं तसा नियम केला असेल, तर मात्र तो तुम्हाला लेखी उत्तर देइल. पण अर्थात तुम्हाला पण तेवढंच हवंय ना?

In reply to by आदूबाळ

खेडूत 12/09/2016 - 15:59
गरजू कार्यकर्त्यांना नोकरी/ कर्जे देणे हे पाहिले आहे. एके काळी अश्या बँकेत नोकरी मिळण्यासाठी मंडळी कांही वर्षे संघात गेलेली पाहिलीयत. आमच्या गावात ही पतसंस्था संघिष्ट असून, अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहे. बाकी ब्यालंस शीट वगैरे कळत नाही, पण ते लोक प्रामाणिक वाटले.

In reply to by आदूबाळ

मृत्युन्जय 12/09/2016 - 18:04
आधी म्हटल्याप्रमाणे या संघाच्या बँका नाहितच. हे विधान आणि "संघाने गांधीजींना मारले हो" ही आरोळी यात अर्थाअर्थी काही फरक आहे असे वाटत नाही.

In reply to by मृत्युन्जय

आदूबाळ 12/09/2016 - 14:52
मलाही तसंच वाटतं. पण असली सरसकट लोटून दिलेली "हाण सावळ्या" वाक्यं वाचली की बाकीच्या लेखावर विश्वास ठेवायची इच्छा उरत नाही.

In reply to by आदूबाळ

साधा मुलगा 12/09/2016 - 13:58
काही सहकारी बँका मध्ये RSS आहे असे ऐकले आहे. वनवासी कल्याण आश्रम सारखे उपक्रम RSS चे आहेत. उद्योग, शेती आणि ग्राहक क्षेत्राबद्दल माहिती नाही. माझी सर्व ऐकीव माहिती आहे. बाकी मेगबायीटी प्रतिसाद आणि माहिती द्यायला मिपावर भरपूर लोकं आहेतच ;)

In reply to by आदूबाळ

श्रीगुरुजी 12/09/2016 - 15:00
बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे आहे. उद्योजकतेमधे आहे. अगदी शेतीमधेही तो आहे आणि ग्राहक क्षेत्रामधेही आहे.
>>> उदाहरणं देता येतील का?
जनता सहकारी बँक, जनसेवा सहकारी बँक इ. मध्ये संघाचे कार्यकर्ते सुरवातीपासून मोठ्या प्रमाणात संचालक मंडळावर आहेत. भारतीय मजदूर संघ ही कामगार संघटना संघाचेच ऑफशूट आहे. बँकिंग क्षेत्रात संघाची वेगळी संघटना आहे. संघाने सरस्वती विद्या मंदीर या नावाने अनेक शाळा काढलेल्या आहेत. विद्यार्थी क्षेत्रात अभाविप ही संघाचेच ऑफशूट असलेली विद्यार्थ्यांची संघटना आहे. संघाची भारतीय किसान संघ या नावाने असणारी शेतकरी संघटना आहे. साधारणपणे ज्या संस्थेच्या नावाच्या शेवटी संघ हा शब्द असतो, त्या संघाने सुरू केलेल्या असतात.

In reply to by श्रीगुरुजी

पुष्कर जोशी 14/09/2016 - 13:29
किंवा भारती .. जसे विज्ञान भारती, संस्कार भारती, विद्या भारती ...
बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे आहे. उद्योजकतेमधे आहे. अगदी शेतीमधेही तो आहे आणि ग्राहक क्षेत्रामधेही आहे. >>> उदाहरणं देता येतील का? जनता सहकारी बँक, जनसेवा सहकारी बँक इ. मध्ये संघाचे कार्यकर्ते सुरवातीपासून मोठ्या प्रमाणात संचालक मंडळावर आहेत. भारतीय मजदूर संघ ही कामगार संघटना संघाचेच ऑफशूट आहे. बँकिंग क्षेत्रात संघाची वेगळी संघटना आहे. संघाने सरस्वती विद्या मंदीर या नावाने अनेक शाळा काढलेल्या आहेत. विद्यार्थी क्षेत्रात अभाविप ही संघाचेच ऑफशूट असलेली विद्यार्थ्यांची संघटना आहे. संघाची भारतीय किसान संघ या नावाने असणारी शेतकरी संघटना आहे. साधारणपणे ज्या संस्थेच्या नावाच्या शेवटी संघ हा शब्द असतो, त्या संघाने सुरू केलेल्या असतात.

चंपाबाई 12/09/2016 - 13:39
हिंदू विस्कळीत होता म्हणे ! आदिवासी अप्रगत आहेत म्हणे. म्हणुन संघ झटतोय म्हणे ! ... दहा हजार वrshhe ( म्हणजॅ मुसुलमान ख्रिस्चन येण्यापूर्वीपासुन )हे असेच आहे. हिंदू एकतॅची तेंव्हा फिकिर का नव्हती ?

In reply to by विशुमित

पुष्कर जोशी 14/09/2016 - 13:39
सांगता येणे अवधड आहे .. १. नोंदणी (Registration) असा काही प्रकार नाही २. परीवारात अनेक संघटना आहेत .. तरी पण विश्व संवाद केन्दात काही आकडा मिळू शकेल ..

In reply to by पुष्कर जोशी

आदूबाळ 15/09/2016 - 20:12
१. नोंदणी (Registration) असा काही प्रकार नाही
हायला! ऐकावं ते नवलच! संघात रजिस्ट्रेशन होत नाही?! म्हणजे उद्या कोणीही उठून स्वतःला स्वयंसेवक म्हणवू / न म्हणवू शकतो?

In reply to by अनुप ढेरे

अभ्या.. 15/09/2016 - 23:14
ढेरेशास्त्री खरे खरे सांगा, तुम्ही कधीच शाखेत गेला नाहीत ना? ;) . . सहज एक गोष्ट/किस्सा ऐकलेला आठवला. तळजाईला मा. बाळासाहेब देवरसांच्या काळात शिबिर झालेले. प्रचंड उपस्थिती होती. उपस्थित गणवेशधारीं स्वयंसेवकांची परफेक्ट
संख्या
१५ मिनिटात सरसंघचालकाकडे दिली गेली. नो लिखापढी.

महासंग्राम 12/09/2016 - 14:00
आज संघ विचारांचे कार्यकर्ते राजकीय क्षेत्रात आहेत. त्यांच्या हातात सत्ता आहे. पण त्या राजकीय कार्यकर्त्यांनी संघविचार बाजूला ठेवलेला नाही
संघाबद्दल आदर आहेच पण, संघ म्हणजे अगदीच शुद्ध वगैरे नक्कीच नाही. तसं असतं तर गोव्यात 'वेलिंगकर' यांना पदच्युत ( काय शब्द ए शिवी वाटते हि ) का करावं लागलं. वेळ-कला नुसार कुप्रवृत्ती संघात पण शिरल्या आहेत ते मान्य करावंच लागेल . बाकी चिज पॉपकार्न घेउन बसलो हाये.

In reply to by महासंग्राम

प्रीत-मोहर 12/09/2016 - 15:57
स्वतः वेलिंगकर सरांना ही हे मान्य नाही. माणसं / सरसंघचालक चुकीचे असु शकतील पण संघ नाही असं ते म्हणतात. सध्या तरी संघाचा गोवा प्रांत स्थापन झालाय. आणि ध्येय साध्य झाल्यावर मुळ संघात तो विलीन होईल अस सर म्हणालेत. माझ वैयक्तिक मतः मातृभाषेतुन शिक्षण दिलं जावं हे जरी मला मान्य असलं तरी , ज्या शाळांना ( Diocesan Society of Education च्या शाळा) एकदा अनुदान दिल्य त्यांच अनुदान मागे घेणं सरकारला शक्य नाही याची मला कल्पना आहे. आणि सर हे अनुदान मागे घ्या म्हणताहेत. Diocesan Society of Education मायनोरिटी लॉ चा गैरफायदा घेत आहे हे मला पुर्णपणे माहित आहे कारण मी सरकारच्या एका शिक्षण विषयक आस्थापनात काम करते. (गोवेकर) प्रीमो.

In reply to by प्रीत-मोहर

शाम भागवत 12/09/2016 - 18:59
सहमत. पण हे फक्त गोव्यात नाही तर भारतात सगळीकडेच आहे. मुख्य म्हणजे सरकार याबाबत सर्व माहिती असूनही झोपेचे सोंग घेत असते. सर्व धर्म समभाव झिंदाबाद. (हिंदू धर्म सोडून) :))

In reply to by शाम भागवत

खरंय! पाश्चात्य इंग्लिश मीडियम वाली कुत्री लैच तोऱ्यात असतात, गळ्यात पट्टा काय, खायला शेपरेट वाडगा काय, मधल्यावेळचे चाऊम्याऊ म्हणून पॅकेट बंद कॅल्शियमची गोड़ गोड़ हाडके काय! लाब्राडोर, अल्सेशियन , ग्रेट डेन वगैरे उच्च कुलीन कुत्री असतात बाबा ती , आज्ञा बी विंग्रजीत ऐकत्यात!

In reply to by प्रीत-मोहर

रमेश आठवले 12/09/2016 - 20:54
भाजपा राजकीय पक्ष आहे . गोव्यात ख्रिस्ती लोकसंख्या २५ टक्के आहे. त्यांना आधीच्या सरकारने दिलेल्या सवलती नन्तरच्या सरकारला काढणे अशक्य आहे. वेलिंगकरांच्या हट्टासाठी तसे करता येणार नाही. वेलिंगकर पदमुक्त झाले आहेत पण अजूनही संघात आहेत.

In reply to by रमेश आठवले

साहना 13/09/2016 - 11:16
कायच्या काही ! उगाच दिशाभूल करू नका. काँग्रेस सरकारने हिंदू आणि ख्रिस्ती दोन्ही शाळांना अनुदान दिले होते. पर्रीकर महाशयांनी फक्त हिंदू शाळा कडून ते काढून घेतले आणि ख्रिस्ती शाळांचे जशाच्या तसे ठेवले. हे पाप स्वयंसेवक पर्रीकर महोदयांचे आहे.

In reply to by पैसा

साहना 13/09/2016 - 12:10
मी स्वतः गोव्यातील असून शिक्षण क्षेत्र आणि त्यासंबंधित कायदे ह्याच्याशी मी निगडित आहे. माझे मिपा वरील RTE वरील इतर लेख वाचा. पर्रीकर ह्यांचा बद्दल मी जे काही लिहिले आहे ते १००% सत्य आहे. पर्रीकर ह्यांनी इशू केलेले हे सर्कलर वाचा http://www.education.goa.gov.in/Cir_MoI1.pdf (पॅरा vi ) इतर ; http://www.heraldgoa.in/Goa/Monsoon-Assembly-Session/Grants-will-be-given-to-English-minority-schools-says-Parsekar-/105027.html

In reply to by साहना

पैसा 13/09/2016 - 12:19
ते सर्क्युलर, बातम्या, आंदोलने, भारतीय भाषा सुरक्षा मंच आणि इतर गोष्टींबद्दल मी तुम्हाला बरेच काही सांगू शकते. पण तुम्ही किती पाण्यात आहात ते आधी मला कळू दे. तुम्ही दिलेल्या दोन्ही लिंक्समधे हिंदू शाळा असा उल्लेख तुम्हाला कुठे सापडला? आणि किती आणि कोणत्या शाळांचे अनुदान काढून घेतले याचे आकडे तुमच्याकडे आहेत का?

In reply to by साहना

प्रीत-मोहर 13/09/2016 - 12:31
ओ त्या सर्क्युलर मधे हिंदु शाळा कुठेदिसत नाहीयेत मला. आणि पार्सेकरांनी दिलेल्या ग्रान्ट्स काढता येत नाही म्हंटलेय जे बरोबरच आहे.

In reply to by साहना

प्रीत-मोहर 13/09/2016 - 11:59
ओ ताई/दादा पर्रीकरांनी असं काहीही केल नाहीये. मुळात हिंदु शाळा अस काही नसतं. पण मुस्लीम आणि ख्रिश्चन शाळा असतात/आहेत. त्यामुळे केवळ नाव हिंदु दिसतयं म्हणून ती हिंदु शाळा अस म्हणणार असाल तर कित्येक हिंदु शाळा कोलेज ना ग्रांट्स दिल्यात आणि कुणाचीही ग्रांट काढून घेतली नाहीये.

In reply to by प्रीत-मोहर

शाम भागवत 13/09/2016 - 12:30
प्रत्यक्षात गोची भलतीच आहे. भारत हिंदूबहूल आहे त्यामुळे हिंदूंचा कैवार हिंदू घेऊ शकतात. हिंदू त्यांचे हित जपणारच. तसेच त्यांच्या शाळा असणारच व हिंदू बहूसंख्य असल्याने त्यांना काहीच प्रॉब्लेम नसणार. त्यामुळे अशा शाळांना कोणतेही विशेष सवलत वगैरेची जरूरी नाही हे पहिले गृहितक. अल्पसंख्य (धर्माच्या आधारे) लोकांचे हित या हिंदूबहूल देशात कसे बरे जपले जाईल हे दुसरे गृहितक. इतिहासातल्या कोणत्या घटनेवरून हे गृहितक निर्माण झालेय काही कळत नाही. (मुस्लीम व ख्रिश्चन लोकांचे हित जपण्यासाठी एक वेगळा अ‍ॅट्रासिटी कायदा करायचे पण घाटत होते म्हणतात.) पण केवळ या चिंतेपोटी अल्पसंख्यांच्या शाळा असतात व त्यांना विशेष सवलती असतात ज्या इतर शाळांना नसतात. तसेच काही जबादार्‍याही असतात. @साहनाताई, थोडक्यात हिंदू शाळा असा कोणताही प्रकार नाही. पण तुम्ही तुमचे मत इथे मांडल्यामुळे त्यावर चर्चा होऊन बर्‍याच गोष्टींवर प्रकाश पड्ला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद.

In reply to by प्रीत-मोहर

साहना 13/09/2016 - 12:48
आपणाला मूळ विषय आणि कायद्यांचे ज्ञान नाही किंवा हि पर्रीकर भक्ती सुद्धा असू शकते. वर दिलेले सरकूलर वाचा. परिसच्छेद ६. हिंदू शाळा => बिगर अल्पसंख्यांक शाळा कायदेशीर दृष्टीने अल्पसंख्यांक शाळा हा विशेष दर्जा आहे आणि पर्रीकर ह्यांनी विशेष परिपत्रक काढून फक्त अल्पसंख्यांक इंग्रजी शाळांचे अनुदान चालू ठेवले आहे. हिंदू (बिगर अल्पसंख्यांक) इंग्रजी शाळांचे अनुदान रद्द केले गेले आहे. म २०११ मध्ये जेंव्हा "सर्व" इंग्रजी शाळांना अनुदान देण्याचे काँग्रेस सरकारने ठरवले होते तेंव्हा एकूण १४० शाळांनी आपले माध्यम बदलले होते. त्यापैकी १३२ शाळा चर्च च्या होत्या. २०१२ मध्ये पत्रक काढून पर्रीकर ह्यांनी हा निर्णय फिरविला पण १४० पैकी फक्त १३२ चर्च शाळांचे जैसे थे अनुदान चालू राहील असा निर्णय निर्णय दिला. ८ बिगर अल्पसंख्यांक शाळांचे अनुदान ह्या पद्धतीने बंद झाले. नवीन इंग्रजी शाळांना हे अनुदान मिळत नाही त्यामुळे अनुदानित इंग्रजी शाळांमध्ये फक्त ख्रिस्ती शाळांची मक्तेदारी आहे. [१] http://www.goanews.com/news_disp.php?newsid=5886

In reply to by साहना

पैसा 13/09/2016 - 13:03
हिंदू शाळा => बिगर अल्पसंख्यांक शाळा
ही काय भानगड आहे? नक्की कोणत्या शाळांची ग्रँट चालू ठेवली आणि कोणत्या परिस्थितीत हे तुम्हाला माहित आहे का? तिथे जे म्हटले आहे त्याचा मराठीत अर्थ तुम्ही म्हणताय तसा होतो हे तुम्ही कसे ठरवलेत? चर्च च्या शाळा हा शब्दप्रयोगही तुम्हीच आपल्या मनाने केलेला आहे.

In reply to by पैसा

पैसा 13/09/2016 - 13:07
भाजपाने लोकांना जी आश्वासने देऊन राज्यात सत्ता मिळवली आता त्या भूमिकेविरुद्ध भूमिका घेत आहे एवढे तुम्ही नक्कीच म्हणू शकता. पण एकूण प्रकाराला भलते धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न करू नका. भारतीय भाषा सुरक्षा मंचानेही हिंदू शाळा ख्रिश्चन शाळा असा वाक्प्रयोग कधीही केला नव्हता.

In reply to by साहना

प्रीत-मोहर 13/09/2016 - 15:10
गोवा न्यूज ची जी लिंक दिलीय ना तुम्ही त्याच धोरणामुळे भाभासुमं लढा देत आहेत. आणि म्हणूनच माध्यम प्रश्न योग्य रित्या हाताळला नाहीये अस म्हणत आहे. पण पर्रीकरांनी कोणत्याही शाळेच्या ग्रांट्स काढल्या नाहीत. आणि पर्रीकरच काय कुणाचीच भक्ती मी करत नाही. ना मी, rss ची ना भाजप ची. (निव्वळ गोंयकार आणि मातृभाषा प्रेमी)प्रीमो

In reply to by प्रीत-मोहर

पुष्कर जोशी 14/09/2016 - 16:18
माझे मत.... गोव्यात आंदोलन करून देवनागरी कोकणी व मराठी भाषांना राजभाषेचा दर्जा मिळाला. १३५ कोकणी माध्यम व ४० मराठी माध्यमांच्या शाळांना अनुदान मिळत होते. अनुमानित शाळा या एवढ्याच होत्या गोव्यात. २०११ मध्ये चर्च च्या आग्रहाने काँग्रेसने इंग्रजी माध्यम शाळांना पण अनुदान जाहीर केले, रातोरात वर दिलेल्या शाळांपैकी जवळपास १३५ - १३८ शाळा, ज्या चर्च संबंधित संस्था चालवायच्या, त्यांनी माध्यम बदलले व इंग्रजी केले, आता गोव्यातील एकूण अनुदानित शाळा साधारण १७५ पैकी १३८ शाळांचे माध्यम इंग्रजी झाले म्हणून भारतीय भाषा सुरक्षा मंच या नावाने आंदोलन सुरु केले. २०१२ मध्ये भाजपा सरकार आल्यावर त्यांनी एक GR काढला, त्यात यापुढे गोव्यात फक्त कोकणी व मराठी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या शाळांनाच अनुदान मिळेल असे सांगितले, पण शेवटची ओळ होती, अल्पसंख्यक संस्थांनी चालविलेल्या शाळांचे अनुदान कायम राहील, म्हणजे त्या १३८ शाळांचे अनुदान कायम झाले.

In reply to by पुष्कर जोशी

प्रीत-मोहर 14/09/2016 - 16:52
हो बरोबर आहे, पण एकदा अनुदान दिलेल्या इंग्रजी शाळा ज्या चर्च शी संबंधित नव्हत्या, त्याम्च अनुदान ही काढल गेल नाहीये. मला नेमकं हेच म्हणायचय

In reply to by साहना

श्रीगुरुजी 13/09/2016 - 15:33
कायच्या काही ! उगाच दिशाभूल करू नका. काँग्रेस सरकारने हिंदू आणि ख्रिस्ती दोन्ही शाळांना अनुदान दिले होते. पर्रीकर महाशयांनी फक्त हिंदू शाळा कडून ते काढून घेतले आणि ख्रिस्ती शाळांचे जशाच्या तसे ठेवले. हे पाप स्वयंसेवक पर्रीकर महोदयांचे आहे.
संपूर्ण असत्यकथन.
पर्रीकर ह्यांचा बद्दल मी जे काही लिहिले आहे ते १००% सत्य आहे. पर्रीकर ह्यांनी इशू केलेले हे सर्कलर वाचा http://www.education.goa.gov.in/Cir_MoI1.pdf (पॅरा vi )
या सर्क्युलर खालील मुद्दे आहेत. सर्व मुद्द्यांचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. हिंदू शाळा असा त्याच्यात उल्लेखच नाही. तसेच हिंदू शाळांचे अनुदान काढले व ते इंग्लिश शाळांना दिले असेही कोठेही लिहिलेले नाही. याउलट कोकणी/मराठी माध्यमांच्या शाळांचे अनुदान आहे तसेच सुरू राहील असे अत्यंत स्पष्ट शब्दात लिहिले आहे. या सर्क्युलमधील मुद्दे - १) फक्त कोकणी/मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना अनुदान मिळेल. २) कोकणी/मराठी माध्यमाच्या नवीन प्राथमिक शाळांना लगेच परवानगी मिळून सुरवातीला १२ लाख व नंतर पुढील ५ वर्षे १ लाख अनुदान मिळेल. ३) जर एखाद्या शाळेत ४० पेक्षा कमी विद्यार्थी असतील तर अंतराचा विचार न करता नवीन कोकणी/मराठी शाळा सुरू करण्यासाठी अनुदानाचे नियम बदलण्यात येतील. ४) सर्व नवीन इंग्लिश्/कोकणी/मराठी माध्यमाच्या शाळांना अनुदान मिळेल. ५) कोकणी/मराठी माध्यमाच्या शाळांना सरकार प्रोत्साहन देऊन अनुदान देण्यात येईल. ६) ज्या शाळा १० जून २०११ पूर्वी कोकणी/मराठी माध्यमांच्या होत्या व नंतर इंग्लिश माध्यमाकडे वळलेल्या आहेत अशांना अनुदान मिळणे सुरू राहील.

In reply to by चंपाबाई

श्रीगुरुजी 12/09/2016 - 15:10
The national flag was first hoisted at the Sangh headquarters on August 15, 1947 and then on January 26, 1950. Chotu Bhaiyya Dhakras, nagar sangh chalak of Mohite Vibhagh and Shriramji Joshi of Dr Hedgewar Smarak Samiti hoisted the flags respectively at the HQ and Smruti Bhawan.

In reply to by श्रीगुरुजी

चंपाबाई 12/09/2016 - 15:25
http://m.timesofindia.com/city/pune/Tri-colour-hoisted-at-RSS-HQ-after-52-yrs/articleshow/1561733136.cms http://m.firstpost.com/politics/rss-and-tricolour-why-the-modi-government-may-have-to-see-saffron-in-rss-national-flag-2633006.html गुर्जी हेही खोटेच का ? the national flag was hoisted on previous occasions on august 15, 1947 and on january 26, 1950 and stopped since then, rss sources said. बंद केलेल्या तिरंग्याला पुन्हा २००२ की किती सालात संघवाले पुन्हा सलाम ठोकू लागले .! हे देशप्रेम की पुतनामावशीचे प्रेम ?

In reply to by मोदक

चंपाबाई 12/09/2016 - 18:40
माई मोड ऑन गांधी नेहरुनी इंग्रज काळात लाठ्या खाउन झेंडे लावले ! ' ह्याना ' स्वतंत्र भारतात ५० वर्षे जमले नव्हते ! असे आमचे हे म्हणत होते. माई मोड ऑफ

In reply to by मोदक

आनंदी गोपाळ 12/09/2016 - 20:44
फ्लॅग कोडबद्दलची शुद्ध लोणकढी थाप आहे. तसेही खोटे बोलणे हे संघाचे व्यवच्छेदक लक्षण आहेच. प्रत्येक भारतीयाला स्वतःच्या घरावर, हापिसात, दुकानावर तिरंगा उभारायला पहिल्या दिवसापासून परवानगी आहे.

In reply to by आनंदी गोपाळ

मोदक 12/09/2016 - 21:37
"नवीन जिंदाल विरूद्ध भारत सरकार" या केसची माहिती काढून बघता का..? "बाकी आरेसेस वाले खोटारडे आहेत" हे विधान काय किंवा "सगळे डॉक्टर चोर आणि लुटारू आहेत" हे विधान.. दोन्ही बाष्कळच विधाने आहेत. अशा प्रकारच्या सरसकटीकरणाने काही साध्य होत असेल तर सांगा.

In reply to by मोदक

चंपाबाई 12/09/2016 - 22:21
नवीन जिंदाल केसमध्ये कधीही कुठेही झेंडा फडकवण्यवर आडकाठी नाही , हेच कोर्टाने मान्य केले. पण १५ ऑगस्ट , २६ जानेवारीला सारवजनिक ठिकाणे , संस्था इ ठिकाणी झेंडे पूर्वीपासूनच लागत्च होते.

In reply to by मोदक

सुबोध खरे 13/09/2016 - 19:53
कुठेही झेंडा लावण्याबद्दलचे "सरकारी" अधिकृत पत्रक येथे पहा http://pib.nic.in/feature/feyr2002/fapr2002/f030420021.html While bringing out the Flag Code of India, 2002 the Government has also ensured that the unrestricted display of the National Flag is consistent with the honour and dignity of the National Flag. हे २००२ मध्ये अधिकृत रित्या अस्तित्वात आले.

In reply to by आनंदी गोपाळ

श्रीगुरुजी 12/09/2016 - 22:47
फ्लॅग कोडबद्दलची शुद्ध लोणकढी थाप आहे. तसेही खोटे बोलणे हे संघाचे व्यवच्छेदक लक्षण आहेच.
गोपाळराव मूळपदावर आले.

In reply to by आनंदी गोपाळ

मृत्युन्जय 13/09/2016 - 15:10
प्रत्येक भारतीयाला स्वतःच्या घरावर, हापिसात, दुकानावर तिरंगा उभारायला पहिल्या दिवसापासून परवानगी आहे. याबद्दल आपली माहिती निश्चितच चुकीची आहे. अर्थात "पहिला दिवस" कधीपासुन सुरु झाला याबाबत आपली व्याख्या वेगळी असेल तर गोष्ट वेगळी. पहिला दिवस = १५ ऑगस्ट १९४७ असे जर म्हणत असाल तर ते मात्र खचितच चुकीचे आहे.

In reply to by जेपी

पगला गजोधर 15/09/2016 - 11:55
संघ अभ्यासकांसमोर माझी शंका संयुक्त महाराष्ट्र / वेगळा विदर्भ, या वरती संघाची वा संघगणांची भूमिका काय ? संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या वेळी संघाची वा संघगणांची भूमिका काय होती ? व सध्याच्या वेगळ्या विदर्भाच्या आंदोलना बाबत संघाची वा संघगणांची भूमिका काय आहे ? (संघगणांची = संघाचे जेष्ठ कार्यकर्ते / विचारवंत / थिंकटॅंक मेम्बर लोकांची )

अभ्या.. 12/09/2016 - 13:30
अरे गणपती तरी होऊ द्या की रे. का असले मेगाबाईटी विषय ऐन लेखामालेच्या काळातच काढता? जरा त्यांच्याकडे पण बघा. हाओतच की नंतर तुमचे २००-३०० करायला.

In reply to by आदूबाळ

मृत्युन्जय 12/09/2016 - 13:53
मला नाही वाटत संघ या पैकी कुठेही आहे. हा संघाची लोक यापैकी काही उद्योगांमध्ये जरुर आहेत पण त्यामुळे तो उद्योग संघाचा होत नाही. जसे की जनता सहकारी बँक.

In reply to by मृत्युन्जय

चिनार 12/09/2016 - 14:18
कोणत्याही बँकेत संघाचे 'स्टेक' असतील असे वाटत नाही. अर्थात काही बँकाच्या संचालक मंडळावर संघाचे लोक आहेत. आणि त्या बँका बऱयापैकी संघाच्या कंट्रोल मध्ये आहेत. उदा. खामगाव अर्बन बँक (शेडूल्ड बँक आहे ) ह्या बँकेचे एक माजी अध्यक्ष माझ्या ओळखीत आहेत आणि ते संघाचे स्वयंसेवक होते (आता आहेत का माहिती नाही)

In reply to by महासंग्राम

चिनार 12/09/2016 - 15:16
आता तं भेटाचं लागन तुमाले.. म्या बी अकोल्यात कहाडले तीन वर्ष..भारत विद्यालयात व्हतो (हे शाळा बी संघाची हाय म्हनतेंत!)

In reply to by चिनार

महासंग्राम 12/09/2016 - 15:22
भेटान बावा कई भेटता.... तैयार हावो आपण. भारत विद्यालय संघाची होती आता सगळे निब्बर बेकार मास्तर अन पोट्टे भरलेत क्वालिटी गेली तिची आता.

In reply to by चिनार

महासंग्राम 12/09/2016 - 15:29
दुर्गे सर म्हणजे देव माणूस.. मी त्या शाळेत नव्हतो पण बाकीच्या मित्रांकडून त्यांच्या शिस्तीबद्दल ऐकून होतो. आता तेवढी तळमळ असणारे शिक्षक कमीच आहेत.

In reply to by चिनार

आदूबाळ 12/09/2016 - 14:59
मग या बँका संघकार्यासाठी स्वस्तात (पक्षी: नॉन-आर्म्स लेंग्थ टर्म्सवर) कर्ज देतात का? तसं असेल तर "पैशाचाही गैरव्यवहार नाही" हे वाक्य चुकीचं आहे. तसं नसेल तर मग बँक संघाच्या "कंट्रोल"मध्ये असण्याचा उपयोग काय झाला?

In reply to by आदूबाळ

श्रीगुरुजी 12/09/2016 - 15:15
मग या बँका संघकार्यासाठी स्वस्तात (पक्षी: नॉन-आर्म्स लेंग्थ टर्म्सवर) कर्ज देतात का?
संघकार्य कर्जावर चालत नाही. संघकार्य स्वयंसेवकांच्या गुरूदक्षिणेवर चालते.

In reply to by श्रीगुरुजी

आदूबाळ 12/09/2016 - 15:36
मग बँका कंट्रोलमध्ये असण्याचा नेमका उपयोग काय आहे? त्याहून पिन-पॉईंटेड प्रश्नः जनता / जनसेवा सहकारी बँकेने आजवर संघकार्यात / संघाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी काय प्रकारे योगदान दिलं आहे?

In reply to by चिनार

खटपट्या 12/09/2016 - 23:33
ठाण्यातील एक अग्रगण्य बँक संघाची आहे. अगदी प्रत्येक शाखेत हेगडेवारांचा फोटो लावलेला आहे. संघाला प्रचारक लागतात व कार्यकर्ते लागतात. प्रचारक आणि कार्यकर्त्यांनाही पोट असते. संघातील लोकांना नोकर्‍या देण्यासाठी या बँका उपयोगी पडतात. माझ्यामते यात काही गैर नाही. आजही या बँकेत कडक शीस्त आहे. संघाचा म्हणून कोणाचा गैरव्यवहार खपवून घेतला जात नाही. त्याचप्रमाणे बँकेची अंतर्गत कामे जी करोडो रुपयांची असतात ती संघातील प्रामाणिक कार्यकर्त्यांना देता येतात. देशावर काँग्रेसच्या भ्रष्ट राजकारण्यांच्या हातात असणार्‍या सहकारी बॅंकापेक्षा संघांच्या बँका कीतीतरीपटीने उजव्या आहेत.

In reply to by खटपट्या

आदूबाळ 13/09/2016 - 09:08
समजा, दोन समान क्वालीफिकेशन असलेल्या अर्जदारांमधून एक निवडला कारण तो संघ स्वयंसेवक आहे. आणि यात काही गैरव्यवहार नाही. रैट?

In reply to by आदूबाळ

साहना 13/09/2016 - 11:12
अजिबात नाही जर बँक सरकारी नसेल तर. आपल्या खाजगी मालमत्तेवर नेमणूक वगैरे करताना आपण वाट्टेल तो निकष लावू शकता. उद्या तुम्हाला ड्रायवर ठेवायचा आहे तर सर्वांत चांगले qualification असणाऱ्याला तुम्ही ठेवू शकता किंवा जास्त विश्वासू माणसाला ठेवू शकता. तुमची गाडी, तुमचा पैसे, तुमचा निर्णय.

In reply to by खटपट्या

चंपाबाई 13/09/2016 - 09:15
संघाच्या ब्यान्का म्हणजे नेमक्या कोणत्या ब्यान्का? संघाच्या किती ब्यान्का आहेत? दोन चार सात ... शंभर ? मग उरलेल्या सगळ्या ब्यान्का भ्रष्टच आहेत का?

In reply to by चंपाबाई

खटपट्या 13/09/2016 - 13:32
संघाच्या बँका म्हणजे संघ अधिक्रुत रीत्या चालवत नाही पण संचालक मंडळ आणि कर्मचारीवर्ग हा संघात काम करणारा असतो. त्यांच्या बर्‍याच बँका आहेत. जनता पार्टीचे सरकार होते तेव्हा या बँका चालू झाल्या. संघाच्या बँका सोडल्या तर बाकी सार्‍या भ्रष्ट असे कोणी म्हणालेले नाही.

In reply to by आदूबाळ

महासंग्राम 12/09/2016 - 15:52
त्याहून पिन-पॉईंटेड प्रश्नः जनता / जनसेवा सहकारी बँकेने आजवर संघकार्यात / संघाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी काय प्रकारे योगदान दिलं आहे
आबा याचं उत्तर बहुदा नाही असं असावं किंवा योगदान दिल असेल ते वेगळ्या स्वरूपात असू शकत. उदा. वनवासी कल्याण आश्रमाला देणगी किंवा वस्तू इ. स्वरूपात (अर्थात हा फक्त माझा अंदाज आहे).

In reply to by महासंग्राम

अभ्या.. 12/09/2016 - 16:06
एखाद्या सामाजिक संस्थेला/संघटनाला किंवा राजकीय पक्षाला म्हनू हवे तर एखादी बँक (कोऑपरेटिव्ह्/शेड्युल्ड्/पतसंस्था पण) कायद्यात राहून काय मदत करु शकते हा मोठा प्रश्न आहे. बँकाना तेवढे अधिकार किंवा निधी नसतात माझ्या मते. काही कर्ज प्रकरणात्/उद्योगदंद्यात झुकते माप देणे, नेटवर्क वाढवित नेणे ही नॉर्मल बँकात सुध्दा चालणारी कामे होत असावीत. वैय्क्तिक मला म्हणले तर अतिशय बेक्कार अनुभव आहे. माझ्या हपिसपासून २० फूटावर असलेल्या बँकेत परिवारातील असूनही केवायसीसाठी मला फर्मचे अकाउंट दिलेले नाहीये. (आधार, राशन, व्होटर, शोपअ‍ॅक्ट, रेंट अ‍ॅग्रीमेंट, बँक पासबुक, खातेदार ओळख एवढे सगळे देऊन सुध्दा सीएचा रिपोर्ट आण म्हणून दिले नाही. रिटन मागितले तर तसेही दिले नाही. नवीन फर्मचा झीरो ट्रन्झक्शन देऊ का म्हणले तर तोही नाकारला. त्यांना काय हवे होते आजही मला कळलेले नाही.) दुसर्‍या कोऑपरेटिव्हने १ दिवसात चेकबुक वगैरे रेडी पाठवून अकाउंट प्रोसेस केली.

In reply to by अभ्या..

महासंग्राम 12/09/2016 - 16:17
एखाद्या सामाजिक संस्थेला/संघटनाला किंवा राजकीय पक्षाला म्हनू हवे तर एखादी बँक (कोऑपरेटिव्ह्/शेड्युल्ड्/पतसंस्था पण) कायद्यात राहून काय मदत करु शकते हा मोठा प्रश्न आहे. बँकाना तेवढे अधिकार किंवा निधी नसतात माझ्या मते. काही कर्ज प्रकरणात्/उद्योगदंद्यात झुकते माप देणे, नेटवर्क वाढवित नेणे ही नॉर्मल बँकात सुध्दा चालणारी कामे होत असावीत
. अगदी बरोबर हा प्रत्येक बँकेचा स्वतःचा प्रश्न आहे. आणि जे सेवाकार्य चालते ते त्यासाठी वेगळा राखीव निधी असतो हे कार्य CSR अंतर्गत चालते.

In reply to by अभ्या..

असंका 12/09/2016 - 16:26
एकंदरीत कष्ट आणि त्यातून मिळणारा फायदा याचं गुणोत्तर बघितलं, तर आपण जे केलं ते सर्वोत्तम.
रिटन मागितले तर तसेही दिले नाही.
हे नक्की कसे केलंत याबाबत उत्सुकता आहे जरा. जमलं तर सांगाल काय?

In reply to by असंका

अभ्या.. 12/09/2016 - 16:49
शिंपल अकाउंटंट साहेब. मॅनेजर मला म्हणला दोन दोन प्रुफ हवेत. हपिसाचे अन माझे, प्रोप्रायटर म्हणून. मी माझे आधार, पॅन, राशनकार्ड आणि एका बँकेचे पासबुक दिले. हपिसाचे म्हणून शॉप अ‍ॅक्ट दिले (जे नवीन नुकतेच काढलेले होते. आधी माझी पार्टनरशिप फर्म होती) हपिसचे रेन्ट अ‍ॅग्रीमेंट कॉपी दिली. मॅनेजर म्हणला ह्या जागी ऑफिस चालते ह्याचा पुरावा द्या. मी शॉपअ‍ॅक्ट दिलेला होता. तो म्हणे सीएकडून सर्टिफिकेट आण. त्यात काय लिहु हे पण मी विचारले. मॅनेजर म्हणे त्यांना माहित असते. तू आण. मी सीएला विचारता तो म्हणे तसे काही नाही. एवढे पुरेसे आहे. बँकेचे ऑफिसर मला अगदी शिस्तीत समजावत होते की केवायसी आता खूप कडक केलीय. मध्ये काही अतिरेकी प्रवृत्तीचे अकाउंट सापडलेत. फर्मचे दोन पुरावे लागतीलच. माझे डोसके फिरले. काय ते लिहुन द्या म्हणता त्यांनी सरळ सांगितले वादच घालायचा असेल तर तू इथे काढूच नकोस ना अकाउंट. मला खात्याची गरज होती. मी वाद न घालत बसता दुसर्‍या बँकेत ओपन केले. (तेवढ्याच कागदपत्रांवर)

In reply to by अभ्या..

असंका 12/09/2016 - 18:06
बरोबर. मला हेच वाटलेलं. तोंडी विनंतीचा पुरावा रहात नाही दादा. त्यामुळे अशी विनंती उडवून लावणं अगदी सहज शक्य असतं. शक्यतो विनंती जी करायची तीच लेखी करायची. अगदी नम्रपणे. पुन्हा विनंती करून पोच घ्यायची. "माझा अर्ज का नाकारण्यात आला याची कारणे कळवा, जेणेकरून मला त्यांची आपल्याला समाधानकारक होइल अशी पूर्तता करून देता येइल" असं पत्र द्या. मग बघा. ९०% वेळा कटकट नको म्हणून आहे त्या कागदांवर तुमचं अकाउंट उघडलं जाइल. बाकी वेळेला - जर खरंच बँकेनं तसा नियम केला असेल, तर मात्र तो तुम्हाला लेखी उत्तर देइल. पण अर्थात तुम्हाला पण तेवढंच हवंय ना?

In reply to by आदूबाळ

खेडूत 12/09/2016 - 15:59
गरजू कार्यकर्त्यांना नोकरी/ कर्जे देणे हे पाहिले आहे. एके काळी अश्या बँकेत नोकरी मिळण्यासाठी मंडळी कांही वर्षे संघात गेलेली पाहिलीयत. आमच्या गावात ही पतसंस्था संघिष्ट असून, अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहे. बाकी ब्यालंस शीट वगैरे कळत नाही, पण ते लोक प्रामाणिक वाटले.

In reply to by आदूबाळ

मृत्युन्जय 12/09/2016 - 18:04
आधी म्हटल्याप्रमाणे या संघाच्या बँका नाहितच. हे विधान आणि "संघाने गांधीजींना मारले हो" ही आरोळी यात अर्थाअर्थी काही फरक आहे असे वाटत नाही.

In reply to by मृत्युन्जय

आदूबाळ 12/09/2016 - 14:52
मलाही तसंच वाटतं. पण असली सरसकट लोटून दिलेली "हाण सावळ्या" वाक्यं वाचली की बाकीच्या लेखावर विश्वास ठेवायची इच्छा उरत नाही.

In reply to by आदूबाळ

साधा मुलगा 12/09/2016 - 13:58
काही सहकारी बँका मध्ये RSS आहे असे ऐकले आहे. वनवासी कल्याण आश्रम सारखे उपक्रम RSS चे आहेत. उद्योग, शेती आणि ग्राहक क्षेत्राबद्दल माहिती नाही. माझी सर्व ऐकीव माहिती आहे. बाकी मेगबायीटी प्रतिसाद आणि माहिती द्यायला मिपावर भरपूर लोकं आहेतच ;)

In reply to by आदूबाळ

श्रीगुरुजी 12/09/2016 - 15:00
बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे आहे. उद्योजकतेमधे आहे. अगदी शेतीमधेही तो आहे आणि ग्राहक क्षेत्रामधेही आहे.
>>> उदाहरणं देता येतील का?
जनता सहकारी बँक, जनसेवा सहकारी बँक इ. मध्ये संघाचे कार्यकर्ते सुरवातीपासून मोठ्या प्रमाणात संचालक मंडळावर आहेत. भारतीय मजदूर संघ ही कामगार संघटना संघाचेच ऑफशूट आहे. बँकिंग क्षेत्रात संघाची वेगळी संघटना आहे. संघाने सरस्वती विद्या मंदीर या नावाने अनेक शाळा काढलेल्या आहेत. विद्यार्थी क्षेत्रात अभाविप ही संघाचेच ऑफशूट असलेली विद्यार्थ्यांची संघटना आहे. संघाची भारतीय किसान संघ या नावाने असणारी शेतकरी संघटना आहे. साधारणपणे ज्या संस्थेच्या नावाच्या शेवटी संघ हा शब्द असतो, त्या संघाने सुरू केलेल्या असतात.

In reply to by श्रीगुरुजी

पुष्कर जोशी 14/09/2016 - 13:29
किंवा भारती .. जसे विज्ञान भारती, संस्कार भारती, विद्या भारती ...
बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे आहे. उद्योजकतेमधे आहे. अगदी शेतीमधेही तो आहे आणि ग्राहक क्षेत्रामधेही आहे. >>> उदाहरणं देता येतील का? जनता सहकारी बँक, जनसेवा सहकारी बँक इ. मध्ये संघाचे कार्यकर्ते सुरवातीपासून मोठ्या प्रमाणात संचालक मंडळावर आहेत. भारतीय मजदूर संघ ही कामगार संघटना संघाचेच ऑफशूट आहे. बँकिंग क्षेत्रात संघाची वेगळी संघटना आहे. संघाने सरस्वती विद्या मंदीर या नावाने अनेक शाळा काढलेल्या आहेत. विद्यार्थी क्षेत्रात अभाविप ही संघाचेच ऑफशूट असलेली विद्यार्थ्यांची संघटना आहे. संघाची भारतीय किसान संघ या नावाने असणारी शेतकरी संघटना आहे. साधारणपणे ज्या संस्थेच्या नावाच्या शेवटी संघ हा शब्द असतो, त्या संघाने सुरू केलेल्या असतात.

चंपाबाई 12/09/2016 - 13:39
हिंदू विस्कळीत होता म्हणे ! आदिवासी अप्रगत आहेत म्हणे. म्हणुन संघ झटतोय म्हणे ! ... दहा हजार वrshhe ( म्हणजॅ मुसुलमान ख्रिस्चन येण्यापूर्वीपासुन )हे असेच आहे. हिंदू एकतॅची तेंव्हा फिकिर का नव्हती ?

In reply to by विशुमित

पुष्कर जोशी 14/09/2016 - 13:39
सांगता येणे अवधड आहे .. १. नोंदणी (Registration) असा काही प्रकार नाही २. परीवारात अनेक संघटना आहेत .. तरी पण विश्व संवाद केन्दात काही आकडा मिळू शकेल ..

In reply to by पुष्कर जोशी

आदूबाळ 15/09/2016 - 20:12
१. नोंदणी (Registration) असा काही प्रकार नाही
हायला! ऐकावं ते नवलच! संघात रजिस्ट्रेशन होत नाही?! म्हणजे उद्या कोणीही उठून स्वतःला स्वयंसेवक म्हणवू / न म्हणवू शकतो?

In reply to by अनुप ढेरे

अभ्या.. 15/09/2016 - 23:14
ढेरेशास्त्री खरे खरे सांगा, तुम्ही कधीच शाखेत गेला नाहीत ना? ;) . . सहज एक गोष्ट/किस्सा ऐकलेला आठवला. तळजाईला मा. बाळासाहेब देवरसांच्या काळात शिबिर झालेले. प्रचंड उपस्थिती होती. उपस्थित गणवेशधारीं स्वयंसेवकांची परफेक्ट
संख्या
१५ मिनिटात सरसंघचालकाकडे दिली गेली. नो लिखापढी.

महासंग्राम 12/09/2016 - 14:00
आज संघ विचारांचे कार्यकर्ते राजकीय क्षेत्रात आहेत. त्यांच्या हातात सत्ता आहे. पण त्या राजकीय कार्यकर्त्यांनी संघविचार बाजूला ठेवलेला नाही
संघाबद्दल आदर आहेच पण, संघ म्हणजे अगदीच शुद्ध वगैरे नक्कीच नाही. तसं असतं तर गोव्यात 'वेलिंगकर' यांना पदच्युत ( काय शब्द ए शिवी वाटते हि ) का करावं लागलं. वेळ-कला नुसार कुप्रवृत्ती संघात पण शिरल्या आहेत ते मान्य करावंच लागेल . बाकी चिज पॉपकार्न घेउन बसलो हाये.

In reply to by महासंग्राम

प्रीत-मोहर 12/09/2016 - 15:57
स्वतः वेलिंगकर सरांना ही हे मान्य नाही. माणसं / सरसंघचालक चुकीचे असु शकतील पण संघ नाही असं ते म्हणतात. सध्या तरी संघाचा गोवा प्रांत स्थापन झालाय. आणि ध्येय साध्य झाल्यावर मुळ संघात तो विलीन होईल अस सर म्हणालेत. माझ वैयक्तिक मतः मातृभाषेतुन शिक्षण दिलं जावं हे जरी मला मान्य असलं तरी , ज्या शाळांना ( Diocesan Society of Education च्या शाळा) एकदा अनुदान दिल्य त्यांच अनुदान मागे घेणं सरकारला शक्य नाही याची मला कल्पना आहे. आणि सर हे अनुदान मागे घ्या म्हणताहेत. Diocesan Society of Education मायनोरिटी लॉ चा गैरफायदा घेत आहे हे मला पुर्णपणे माहित आहे कारण मी सरकारच्या एका शिक्षण विषयक आस्थापनात काम करते. (गोवेकर) प्रीमो.

In reply to by प्रीत-मोहर

शाम भागवत 12/09/2016 - 18:59
सहमत. पण हे फक्त गोव्यात नाही तर भारतात सगळीकडेच आहे. मुख्य म्हणजे सरकार याबाबत सर्व माहिती असूनही झोपेचे सोंग घेत असते. सर्व धर्म समभाव झिंदाबाद. (हिंदू धर्म सोडून) :))

In reply to by शाम भागवत

खरंय! पाश्चात्य इंग्लिश मीडियम वाली कुत्री लैच तोऱ्यात असतात, गळ्यात पट्टा काय, खायला शेपरेट वाडगा काय, मधल्यावेळचे चाऊम्याऊ म्हणून पॅकेट बंद कॅल्शियमची गोड़ गोड़ हाडके काय! लाब्राडोर, अल्सेशियन , ग्रेट डेन वगैरे उच्च कुलीन कुत्री असतात बाबा ती , आज्ञा बी विंग्रजीत ऐकत्यात!

In reply to by प्रीत-मोहर

रमेश आठवले 12/09/2016 - 20:54
भाजपा राजकीय पक्ष आहे . गोव्यात ख्रिस्ती लोकसंख्या २५ टक्के आहे. त्यांना आधीच्या सरकारने दिलेल्या सवलती नन्तरच्या सरकारला काढणे अशक्य आहे. वेलिंगकरांच्या हट्टासाठी तसे करता येणार नाही. वेलिंगकर पदमुक्त झाले आहेत पण अजूनही संघात आहेत.

In reply to by रमेश आठवले

साहना 13/09/2016 - 11:16
कायच्या काही ! उगाच दिशाभूल करू नका. काँग्रेस सरकारने हिंदू आणि ख्रिस्ती दोन्ही शाळांना अनुदान दिले होते. पर्रीकर महाशयांनी फक्त हिंदू शाळा कडून ते काढून घेतले आणि ख्रिस्ती शाळांचे जशाच्या तसे ठेवले. हे पाप स्वयंसेवक पर्रीकर महोदयांचे आहे.

In reply to by पैसा

साहना 13/09/2016 - 12:10
मी स्वतः गोव्यातील असून शिक्षण क्षेत्र आणि त्यासंबंधित कायदे ह्याच्याशी मी निगडित आहे. माझे मिपा वरील RTE वरील इतर लेख वाचा. पर्रीकर ह्यांचा बद्दल मी जे काही लिहिले आहे ते १००% सत्य आहे. पर्रीकर ह्यांनी इशू केलेले हे सर्कलर वाचा http://www.education.goa.gov.in/Cir_MoI1.pdf (पॅरा vi ) इतर ; http://www.heraldgoa.in/Goa/Monsoon-Assembly-Session/Grants-will-be-given-to-English-minority-schools-says-Parsekar-/105027.html

In reply to by साहना

पैसा 13/09/2016 - 12:19
ते सर्क्युलर, बातम्या, आंदोलने, भारतीय भाषा सुरक्षा मंच आणि इतर गोष्टींबद्दल मी तुम्हाला बरेच काही सांगू शकते. पण तुम्ही किती पाण्यात आहात ते आधी मला कळू दे. तुम्ही दिलेल्या दोन्ही लिंक्समधे हिंदू शाळा असा उल्लेख तुम्हाला कुठे सापडला? आणि किती आणि कोणत्या शाळांचे अनुदान काढून घेतले याचे आकडे तुमच्याकडे आहेत का?

In reply to by साहना

प्रीत-मोहर 13/09/2016 - 12:31
ओ त्या सर्क्युलर मधे हिंदु शाळा कुठेदिसत नाहीयेत मला. आणि पार्सेकरांनी दिलेल्या ग्रान्ट्स काढता येत नाही म्हंटलेय जे बरोबरच आहे.

In reply to by साहना

प्रीत-मोहर 13/09/2016 - 11:59
ओ ताई/दादा पर्रीकरांनी असं काहीही केल नाहीये. मुळात हिंदु शाळा अस काही नसतं. पण मुस्लीम आणि ख्रिश्चन शाळा असतात/आहेत. त्यामुळे केवळ नाव हिंदु दिसतयं म्हणून ती हिंदु शाळा अस म्हणणार असाल तर कित्येक हिंदु शाळा कोलेज ना ग्रांट्स दिल्यात आणि कुणाचीही ग्रांट काढून घेतली नाहीये.

In reply to by प्रीत-मोहर

शाम भागवत 13/09/2016 - 12:30
प्रत्यक्षात गोची भलतीच आहे. भारत हिंदूबहूल आहे त्यामुळे हिंदूंचा कैवार हिंदू घेऊ शकतात. हिंदू त्यांचे हित जपणारच. तसेच त्यांच्या शाळा असणारच व हिंदू बहूसंख्य असल्याने त्यांना काहीच प्रॉब्लेम नसणार. त्यामुळे अशा शाळांना कोणतेही विशेष सवलत वगैरेची जरूरी नाही हे पहिले गृहितक. अल्पसंख्य (धर्माच्या आधारे) लोकांचे हित या हिंदूबहूल देशात कसे बरे जपले जाईल हे दुसरे गृहितक. इतिहासातल्या कोणत्या घटनेवरून हे गृहितक निर्माण झालेय काही कळत नाही. (मुस्लीम व ख्रिश्चन लोकांचे हित जपण्यासाठी एक वेगळा अ‍ॅट्रासिटी कायदा करायचे पण घाटत होते म्हणतात.) पण केवळ या चिंतेपोटी अल्पसंख्यांच्या शाळा असतात व त्यांना विशेष सवलती असतात ज्या इतर शाळांना नसतात. तसेच काही जबादार्‍याही असतात. @साहनाताई, थोडक्यात हिंदू शाळा असा कोणताही प्रकार नाही. पण तुम्ही तुमचे मत इथे मांडल्यामुळे त्यावर चर्चा होऊन बर्‍याच गोष्टींवर प्रकाश पड्ला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद.

In reply to by प्रीत-मोहर

साहना 13/09/2016 - 12:48
आपणाला मूळ विषय आणि कायद्यांचे ज्ञान नाही किंवा हि पर्रीकर भक्ती सुद्धा असू शकते. वर दिलेले सरकूलर वाचा. परिसच्छेद ६. हिंदू शाळा => बिगर अल्पसंख्यांक शाळा कायदेशीर दृष्टीने अल्पसंख्यांक शाळा हा विशेष दर्जा आहे आणि पर्रीकर ह्यांनी विशेष परिपत्रक काढून फक्त अल्पसंख्यांक इंग्रजी शाळांचे अनुदान चालू ठेवले आहे. हिंदू (बिगर अल्पसंख्यांक) इंग्रजी शाळांचे अनुदान रद्द केले गेले आहे. म २०११ मध्ये जेंव्हा "सर्व" इंग्रजी शाळांना अनुदान देण्याचे काँग्रेस सरकारने ठरवले होते तेंव्हा एकूण १४० शाळांनी आपले माध्यम बदलले होते. त्यापैकी १३२ शाळा चर्च च्या होत्या. २०१२ मध्ये पत्रक काढून पर्रीकर ह्यांनी हा निर्णय फिरविला पण १४० पैकी फक्त १३२ चर्च शाळांचे जैसे थे अनुदान चालू राहील असा निर्णय निर्णय दिला. ८ बिगर अल्पसंख्यांक शाळांचे अनुदान ह्या पद्धतीने बंद झाले. नवीन इंग्रजी शाळांना हे अनुदान मिळत नाही त्यामुळे अनुदानित इंग्रजी शाळांमध्ये फक्त ख्रिस्ती शाळांची मक्तेदारी आहे. [१] http://www.goanews.com/news_disp.php?newsid=5886

In reply to by साहना

पैसा 13/09/2016 - 13:03
हिंदू शाळा => बिगर अल्पसंख्यांक शाळा
ही काय भानगड आहे? नक्की कोणत्या शाळांची ग्रँट चालू ठेवली आणि कोणत्या परिस्थितीत हे तुम्हाला माहित आहे का? तिथे जे म्हटले आहे त्याचा मराठीत अर्थ तुम्ही म्हणताय तसा होतो हे तुम्ही कसे ठरवलेत? चर्च च्या शाळा हा शब्दप्रयोगही तुम्हीच आपल्या मनाने केलेला आहे.

In reply to by पैसा

पैसा 13/09/2016 - 13:07
भाजपाने लोकांना जी आश्वासने देऊन राज्यात सत्ता मिळवली आता त्या भूमिकेविरुद्ध भूमिका घेत आहे एवढे तुम्ही नक्कीच म्हणू शकता. पण एकूण प्रकाराला भलते धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न करू नका. भारतीय भाषा सुरक्षा मंचानेही हिंदू शाळा ख्रिश्चन शाळा असा वाक्प्रयोग कधीही केला नव्हता.

In reply to by साहना

प्रीत-मोहर 13/09/2016 - 15:10
गोवा न्यूज ची जी लिंक दिलीय ना तुम्ही त्याच धोरणामुळे भाभासुमं लढा देत आहेत. आणि म्हणूनच माध्यम प्रश्न योग्य रित्या हाताळला नाहीये अस म्हणत आहे. पण पर्रीकरांनी कोणत्याही शाळेच्या ग्रांट्स काढल्या नाहीत. आणि पर्रीकरच काय कुणाचीच भक्ती मी करत नाही. ना मी, rss ची ना भाजप ची. (निव्वळ गोंयकार आणि मातृभाषा प्रेमी)प्रीमो

In reply to by प्रीत-मोहर

पुष्कर जोशी 14/09/2016 - 16:18
माझे मत.... गोव्यात आंदोलन करून देवनागरी कोकणी व मराठी भाषांना राजभाषेचा दर्जा मिळाला. १३५ कोकणी माध्यम व ४० मराठी माध्यमांच्या शाळांना अनुदान मिळत होते. अनुमानित शाळा या एवढ्याच होत्या गोव्यात. २०११ मध्ये चर्च च्या आग्रहाने काँग्रेसने इंग्रजी माध्यम शाळांना पण अनुदान जाहीर केले, रातोरात वर दिलेल्या शाळांपैकी जवळपास १३५ - १३८ शाळा, ज्या चर्च संबंधित संस्था चालवायच्या, त्यांनी माध्यम बदलले व इंग्रजी केले, आता गोव्यातील एकूण अनुदानित शाळा साधारण १७५ पैकी १३८ शाळांचे माध्यम इंग्रजी झाले म्हणून भारतीय भाषा सुरक्षा मंच या नावाने आंदोलन सुरु केले. २०१२ मध्ये भाजपा सरकार आल्यावर त्यांनी एक GR काढला, त्यात यापुढे गोव्यात फक्त कोकणी व मराठी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या शाळांनाच अनुदान मिळेल असे सांगितले, पण शेवटची ओळ होती, अल्पसंख्यक संस्थांनी चालविलेल्या शाळांचे अनुदान कायम राहील, म्हणजे त्या १३८ शाळांचे अनुदान कायम झाले.

In reply to by पुष्कर जोशी

प्रीत-मोहर 14/09/2016 - 16:52
हो बरोबर आहे, पण एकदा अनुदान दिलेल्या इंग्रजी शाळा ज्या चर्च शी संबंधित नव्हत्या, त्याम्च अनुदान ही काढल गेल नाहीये. मला नेमकं हेच म्हणायचय

In reply to by साहना

श्रीगुरुजी 13/09/2016 - 15:33
कायच्या काही ! उगाच दिशाभूल करू नका. काँग्रेस सरकारने हिंदू आणि ख्रिस्ती दोन्ही शाळांना अनुदान दिले होते. पर्रीकर महाशयांनी फक्त हिंदू शाळा कडून ते काढून घेतले आणि ख्रिस्ती शाळांचे जशाच्या तसे ठेवले. हे पाप स्वयंसेवक पर्रीकर महोदयांचे आहे.
संपूर्ण असत्यकथन.
पर्रीकर ह्यांचा बद्दल मी जे काही लिहिले आहे ते १००% सत्य आहे. पर्रीकर ह्यांनी इशू केलेले हे सर्कलर वाचा http://www.education.goa.gov.in/Cir_MoI1.pdf (पॅरा vi )
या सर्क्युलर खालील मुद्दे आहेत. सर्व मुद्द्यांचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. हिंदू शाळा असा त्याच्यात उल्लेखच नाही. तसेच हिंदू शाळांचे अनुदान काढले व ते इंग्लिश शाळांना दिले असेही कोठेही लिहिलेले नाही. याउलट कोकणी/मराठी माध्यमांच्या शाळांचे अनुदान आहे तसेच सुरू राहील असे अत्यंत स्पष्ट शब्दात लिहिले आहे. या सर्क्युलमधील मुद्दे - १) फक्त कोकणी/मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना अनुदान मिळेल. २) कोकणी/मराठी माध्यमाच्या नवीन प्राथमिक शाळांना लगेच परवानगी मिळून सुरवातीला १२ लाख व नंतर पुढील ५ वर्षे १ लाख अनुदान मिळेल. ३) जर एखाद्या शाळेत ४० पेक्षा कमी विद्यार्थी असतील तर अंतराचा विचार न करता नवीन कोकणी/मराठी शाळा सुरू करण्यासाठी अनुदानाचे नियम बदलण्यात येतील. ४) सर्व नवीन इंग्लिश्/कोकणी/मराठी माध्यमाच्या शाळांना अनुदान मिळेल. ५) कोकणी/मराठी माध्यमाच्या शाळांना सरकार प्रोत्साहन देऊन अनुदान देण्यात येईल. ६) ज्या शाळा १० जून २०११ पूर्वी कोकणी/मराठी माध्यमांच्या होत्या व नंतर इंग्लिश माध्यमाकडे वळलेल्या आहेत अशांना अनुदान मिळणे सुरू राहील.

In reply to by चंपाबाई

श्रीगुरुजी 12/09/2016 - 15:10
The national flag was first hoisted at the Sangh headquarters on August 15, 1947 and then on January 26, 1950. Chotu Bhaiyya Dhakras, nagar sangh chalak of Mohite Vibhagh and Shriramji Joshi of Dr Hedgewar Smarak Samiti hoisted the flags respectively at the HQ and Smruti Bhawan.

In reply to by श्रीगुरुजी

चंपाबाई 12/09/2016 - 15:25
http://m.timesofindia.com/city/pune/Tri-colour-hoisted-at-RSS-HQ-after-52-yrs/articleshow/1561733136.cms http://m.firstpost.com/politics/rss-and-tricolour-why-the-modi-government-may-have-to-see-saffron-in-rss-national-flag-2633006.html गुर्जी हेही खोटेच का ? the national flag was hoisted on previous occasions on august 15, 1947 and on january 26, 1950 and stopped since then, rss sources said. बंद केलेल्या तिरंग्याला पुन्हा २००२ की किती सालात संघवाले पुन्हा सलाम ठोकू लागले .! हे देशप्रेम की पुतनामावशीचे प्रेम ?

In reply to by मोदक

चंपाबाई 12/09/2016 - 18:40
माई मोड ऑन गांधी नेहरुनी इंग्रज काळात लाठ्या खाउन झेंडे लावले ! ' ह्याना ' स्वतंत्र भारतात ५० वर्षे जमले नव्हते ! असे आमचे हे म्हणत होते. माई मोड ऑफ

In reply to by मोदक

आनंदी गोपाळ 12/09/2016 - 20:44
फ्लॅग कोडबद्दलची शुद्ध लोणकढी थाप आहे. तसेही खोटे बोलणे हे संघाचे व्यवच्छेदक लक्षण आहेच. प्रत्येक भारतीयाला स्वतःच्या घरावर, हापिसात, दुकानावर तिरंगा उभारायला पहिल्या दिवसापासून परवानगी आहे.

In reply to by आनंदी गोपाळ

मोदक 12/09/2016 - 21:37
"नवीन जिंदाल विरूद्ध भारत सरकार" या केसची माहिती काढून बघता का..? "बाकी आरेसेस वाले खोटारडे आहेत" हे विधान काय किंवा "सगळे डॉक्टर चोर आणि लुटारू आहेत" हे विधान.. दोन्ही बाष्कळच विधाने आहेत. अशा प्रकारच्या सरसकटीकरणाने काही साध्य होत असेल तर सांगा.

In reply to by मोदक

चंपाबाई 12/09/2016 - 22:21
नवीन जिंदाल केसमध्ये कधीही कुठेही झेंडा फडकवण्यवर आडकाठी नाही , हेच कोर्टाने मान्य केले. पण १५ ऑगस्ट , २६ जानेवारीला सारवजनिक ठिकाणे , संस्था इ ठिकाणी झेंडे पूर्वीपासूनच लागत्च होते.

In reply to by मोदक

सुबोध खरे 13/09/2016 - 19:53
कुठेही झेंडा लावण्याबद्दलचे "सरकारी" अधिकृत पत्रक येथे पहा http://pib.nic.in/feature/feyr2002/fapr2002/f030420021.html While bringing out the Flag Code of India, 2002 the Government has also ensured that the unrestricted display of the National Flag is consistent with the honour and dignity of the National Flag. हे २००२ मध्ये अधिकृत रित्या अस्तित्वात आले.

In reply to by आनंदी गोपाळ

श्रीगुरुजी 12/09/2016 - 22:47
फ्लॅग कोडबद्दलची शुद्ध लोणकढी थाप आहे. तसेही खोटे बोलणे हे संघाचे व्यवच्छेदक लक्षण आहेच.
गोपाळराव मूळपदावर आले.

In reply to by आनंदी गोपाळ

मृत्युन्जय 13/09/2016 - 15:10
प्रत्येक भारतीयाला स्वतःच्या घरावर, हापिसात, दुकानावर तिरंगा उभारायला पहिल्या दिवसापासून परवानगी आहे. याबद्दल आपली माहिती निश्चितच चुकीची आहे. अर्थात "पहिला दिवस" कधीपासुन सुरु झाला याबाबत आपली व्याख्या वेगळी असेल तर गोष्ट वेगळी. पहिला दिवस = १५ ऑगस्ट १९४७ असे जर म्हणत असाल तर ते मात्र खचितच चुकीचे आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
संघ आणि त्याचे टिकाकार साधारणपणे ज्या काळामधे हिंदू संघटित नव्हता विस्कळीत होता आणि तसे असणे हेच त्याच्या दुरवस्थेचे कारण आहे असे लक्षात आल्याने हिंदू समाजातला हा दोष दूर करण्यासाठी संघ संस्थापकांनी संघाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात जनतेने लगेच प्रतिसाद दिला नाही तरी हळू हळू हा विचार रुजत गेला. आज नव्वद वर्षानंतर असे लक्षात येते की हा वटवृक्ष वाढत आहे. दिवसेंदिवस संघाची वाढच होते आहे. जनमानसामधे संघाने आणि स्वयंसेवकांनी स्थान मिळवले आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे चारीत्र्य.

बाप ------- हवा आहे पण कशाला?

मी कोण ·

जेपी 10/09/2016 - 18:52
सुद्दलेखनामुळे लेख नीट कळला नाही. . . पण save father !save family !! आवडल. बाप एकतर खंबीर असावा.बाप खंबीर नसणे मुलांसाठी वाईट. त्यापेक्षा अनाथ लेबल लागलेली मुल चांगली प्रगती करतात.

अभ्या.. 10/09/2016 - 19:13
फारच सुंदर विषय मांडला आहात तुम्ही, म्हणजे कसय ना, सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी जी काही दु:खे असतात त्याला वाचा फोडायचे जे काही दुश्प्राप्य काम असते, त्याला तुम्ही ज्या नेटाने हात घातलाय ते खरोखरच तारीफे काबिल आहे. अशा गोष्टींची तात्काळ तड लावणे गरजेचे असते पण भिजत घोंगडे ठेवायची जी आपली पूर्वापार परंपरा चालत आली आहे त्यामुळे ह्या समस्येला चिघळत राहण्याशिवाय काही मार्ग राहिला नाहीये. शेवटी हक्क आरक्षण नावाची काही चीज असते राव. किती दिवस असे दिवाभीतासारखे जगायचे? मी तर म्हणतो होउद्या एल्गार. पेटवा आपल्या आयुष्याच्या मशाली. तुमचा हा लेख म्हणजे एक ठिणगी आहे. त्याचा वडवानल बनवण्याची जबाबदारी येणार्‍या पिढीची आहे. ती तयार करणे हे सर्वात महत्त्वाचे काम आहे. चला, त्या पवित्र कामाची सुरुवात करुया.

कमेंटची पोस्ट करण्याचा हा फेसबुकी प्रकार आहे. पण यात नेमके मुद्दे किंवा चिंतन यायला हवे होते. अधिक वेळ घेतलात तर योग्य ती भर घालता येइल

जेपी 10/09/2016 - 18:52
सुद्दलेखनामुळे लेख नीट कळला नाही. . . पण save father !save family !! आवडल. बाप एकतर खंबीर असावा.बाप खंबीर नसणे मुलांसाठी वाईट. त्यापेक्षा अनाथ लेबल लागलेली मुल चांगली प्रगती करतात.

अभ्या.. 10/09/2016 - 19:13
फारच सुंदर विषय मांडला आहात तुम्ही, म्हणजे कसय ना, सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी जी काही दु:खे असतात त्याला वाचा फोडायचे जे काही दुश्प्राप्य काम असते, त्याला तुम्ही ज्या नेटाने हात घातलाय ते खरोखरच तारीफे काबिल आहे. अशा गोष्टींची तात्काळ तड लावणे गरजेचे असते पण भिजत घोंगडे ठेवायची जी आपली पूर्वापार परंपरा चालत आली आहे त्यामुळे ह्या समस्येला चिघळत राहण्याशिवाय काही मार्ग राहिला नाहीये. शेवटी हक्क आरक्षण नावाची काही चीज असते राव. किती दिवस असे दिवाभीतासारखे जगायचे? मी तर म्हणतो होउद्या एल्गार. पेटवा आपल्या आयुष्याच्या मशाली. तुमचा हा लेख म्हणजे एक ठिणगी आहे. त्याचा वडवानल बनवण्याची जबाबदारी येणार्‍या पिढीची आहे. ती तयार करणे हे सर्वात महत्त्वाचे काम आहे. चला, त्या पवित्र कामाची सुरुवात करुया.

कमेंटची पोस्ट करण्याचा हा फेसबुकी प्रकार आहे. पण यात नेमके मुद्दे किंवा चिंतन यायला हवे होते. अधिक वेळ घेतलात तर योग्य ती भर घालता येइल
खरे तर हा विषय अनेक दिवसांपासुन मनात होता परंतु राहुन जात होता. आज पुरुष -- हवा पण कशाला? ही चर्चा वाचल्यानंतर रहावले गेले नाही म्हणुन लगेच शुभस्य शीघ्रम!

<< हिशेब-ठिशेब>>

सस्नेह ·

नीलमोहर 02/09/2016 - 13:03
पेढे मिळतील ना इथेतरी ?? फार आशेने आले हो, युगं लोटली पेढे खाऊन.. बस तारीख पे तारीख मिली, पेढा नहीं मिला मिलॉर्ड, पेढा नहीं मिला..

मृत्युन्जय 02/09/2016 - 13:11
युद्धस्य कथा रम्यः साठी हा धागा आणि बहिष्कारासाठी तो धागा काय? बाकी हे बरे केलेत की तुमच्या कथेतले दोघेही नौकरी करतात. एक जण आठवडाभर घरी तंगड्या पसरुन बसत नाही.

In reply to by मृत्युन्जय

नाखु 02/09/2016 - 13:53
एक नक्की द्या.. काय द्यायचं याच्यावरून काथ्याकुट करून "रमेश"च्या वांग्याचे भरीत करू नका इतकीच विनंती. अखिल मिपा "जमेल तिथे हिशेब ठेवा मुखी पडो माकडमेवा" संघटनेकडून खुलाश्यासाठी सर्व काकु-पुतण्या व मामा-भाच्यांच्या हितार्थ प्रसारीत.

यशोधरा 02/09/2016 - 13:17
छिद्रान्वेषी विडंबने पाडणे ही तुमची ड्यूटी आहे का? . . . पळाऽऽऽ!!

एस 02/09/2016 - 13:28
ह्या धाग्याने मला अंतर्मुख केलं, विचारप्रवृत्त केलं, मनात घनकल्लोळ माजवला, हृदयात कालवाकालव झाली... असो. मला बहुतेक भूक लागलेली दिसते. :-|

पगला गजोधर 02/09/2016 - 14:43
(मिथ्यकथा नावे बदलून)
मिथ्यकथा कसली ? स्रीजन्मा ही तुझी कहाणी (सत्य)

रेवती 02/09/2016 - 19:33
हिशेब लागला नाही. डॉ. खरे यांच्या लेखातील महिला राणीसारखी राहतिये, नोक्री करत नाही. विडंबनात रमेश नोकरी करू शकत नाही. आधी घरी बसवा त्याला, मगच प्रतिसाद देता येतिल.

In reply to by रेवती

स्रुजा 02/09/2016 - 22:06
कुणाला तरी घरी बसवाच. निदान शेजार पाजारच्यांना तरी. कारण मुलाला सांभाळायला बाकी कोण दिसत नाही. त्यांच्या मदतीसाठी पाठवा ९ हजार.

आजानुकर्ण 02/09/2016 - 21:40
मस्त इडंबन
(मुळात सकाळी संध्याकाळी आम्ही भरपूर भांडण करत असल्याने रविवारी संध्याकाळी आम्ही आवर्जून फिरायला जातो.)
हे आवडले. तुम्हाला सुखी संसाराची गुरुकिल्ली सापडली आहे. ;) ;)

In reply to by आजानुकर्ण

रुपी 03/09/2016 - 00:09
सुखी संसाराची गुरुकिल्ली सापडली नाहीये अजून, कारण ही शेवटची ओळ.. इथेही आणि 'तिकडेही' .. मी अजून विचार करते आहे. आपलाच पुतण्या आहे तो बरोबर का नवरा म्हणतो ते बरोबर? >> नवरा-बायकोच्या संसारात बायको नेहमी बरोबर आणि नवरा नेहमी चूक असतो. शिवाय इकडे आपलाच भाचा v/s नवरा आहे, त्यामुळे भाचा बरोबर. आणि तिकडे बायको v/s आपली भाची काय, बहीण, भाऊ, आई कुणीही असलं तरी बायकोच बरोबर.. ही सुखी संसाराची गुरुकिली :) हा.का.ना.का. ;)

नीलमोहर 02/09/2016 - 13:03
पेढे मिळतील ना इथेतरी ?? फार आशेने आले हो, युगं लोटली पेढे खाऊन.. बस तारीख पे तारीख मिली, पेढा नहीं मिला मिलॉर्ड, पेढा नहीं मिला..

मृत्युन्जय 02/09/2016 - 13:11
युद्धस्य कथा रम्यः साठी हा धागा आणि बहिष्कारासाठी तो धागा काय? बाकी हे बरे केलेत की तुमच्या कथेतले दोघेही नौकरी करतात. एक जण आठवडाभर घरी तंगड्या पसरुन बसत नाही.

In reply to by मृत्युन्जय

नाखु 02/09/2016 - 13:53
एक नक्की द्या.. काय द्यायचं याच्यावरून काथ्याकुट करून "रमेश"च्या वांग्याचे भरीत करू नका इतकीच विनंती. अखिल मिपा "जमेल तिथे हिशेब ठेवा मुखी पडो माकडमेवा" संघटनेकडून खुलाश्यासाठी सर्व काकु-पुतण्या व मामा-भाच्यांच्या हितार्थ प्रसारीत.

यशोधरा 02/09/2016 - 13:17
छिद्रान्वेषी विडंबने पाडणे ही तुमची ड्यूटी आहे का? . . . पळाऽऽऽ!!

एस 02/09/2016 - 13:28
ह्या धाग्याने मला अंतर्मुख केलं, विचारप्रवृत्त केलं, मनात घनकल्लोळ माजवला, हृदयात कालवाकालव झाली... असो. मला बहुतेक भूक लागलेली दिसते. :-|

पगला गजोधर 02/09/2016 - 14:43
(मिथ्यकथा नावे बदलून)
मिथ्यकथा कसली ? स्रीजन्मा ही तुझी कहाणी (सत्य)

रेवती 02/09/2016 - 19:33
हिशेब लागला नाही. डॉ. खरे यांच्या लेखातील महिला राणीसारखी राहतिये, नोक्री करत नाही. विडंबनात रमेश नोकरी करू शकत नाही. आधी घरी बसवा त्याला, मगच प्रतिसाद देता येतिल.

In reply to by रेवती

स्रुजा 02/09/2016 - 22:06
कुणाला तरी घरी बसवाच. निदान शेजार पाजारच्यांना तरी. कारण मुलाला सांभाळायला बाकी कोण दिसत नाही. त्यांच्या मदतीसाठी पाठवा ९ हजार.

आजानुकर्ण 02/09/2016 - 21:40
मस्त इडंबन
(मुळात सकाळी संध्याकाळी आम्ही भरपूर भांडण करत असल्याने रविवारी संध्याकाळी आम्ही आवर्जून फिरायला जातो.)
हे आवडले. तुम्हाला सुखी संसाराची गुरुकिल्ली सापडली आहे. ;) ;)

In reply to by आजानुकर्ण

रुपी 03/09/2016 - 00:09
सुखी संसाराची गुरुकिल्ली सापडली नाहीये अजून, कारण ही शेवटची ओळ.. इथेही आणि 'तिकडेही' .. मी अजून विचार करते आहे. आपलाच पुतण्या आहे तो बरोबर का नवरा म्हणतो ते बरोबर? >> नवरा-बायकोच्या संसारात बायको नेहमी बरोबर आणि नवरा नेहमी चूक असतो. शिवाय इकडे आपलाच भाचा v/s नवरा आहे, त्यामुळे भाचा बरोबर. आणि तिकडे बायको v/s आपली भाची काय, बहीण, भाऊ, आई कुणीही असलं तरी बायकोच बरोबर.. ही सुखी संसाराची गुरुकिली :) हा.का.ना.का. ;)
प्रेरणा : ओळखली ना ? ( डॉक खरेकाका ह घ्या..) मागच्या रविवारी संध्याकाळी नवऱ्या बरोबर फिरायला गेले होते.. (मुळात सकाळी संध्याकाळी आम्ही भरपूर भांडण करत असल्याने रविवारी संध्याकाळी आम्ही आवर्जून फिरायला जातो.) तेंव्हा आमचा एक पुतण्या रमेश तिथे फिरताना दिसला. नमस्कार चमत्कार झाल्यावर त्याला विचारले एकटाच इकडे कुठे फिरतो आहेस. त्यावर तो म्हणाला आम्ही इथे जवळच नवीन घर घेतले आहे. आणि आग्रहाने आम्हाला त्याच्या घरी घेऊन गेला. सगळे घर दाखवले कुठे काय कसे घर सजवले आहे हे बोलणे चालू होते. समीरा ( त्याची मुलगी) आता ५ वर्षांची झाली. ती कुठल्या शाळेत जाते.

कुणाचेही काहीच चुकलं नाही?

vcdatrange ·
लेखनप्रकार
सामाजिक आरोग्य क्षेत्रात काम करत असताना अनुभवलेली ही घटना प्रत्येक टप्प्यावर विचार करायला भाग पाडतेयं. वय वर्षे २० असलेली आदिवासी समाजातील मंजुळा फार दूर नाही, नाशिकपासून अवघ्या ४५ किलोमीटर अंतरावरल्या एका गावात राहणारी. दुस-या बाळंतपणा दरम्यान तिचा मृत्यू झाला. ना पेपरात बातमी छापून आली, ना कुठे त्यावर चर्चा झाली. पण या प्रातिनिधीक घटनेमागे बरचं काही घडलेलं आहे. शेजारच्या ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी पाड्यावर माहेर असलेल्या मंजुळाचं वयाच्या १४व्या वर्षी लग्न झालं. अक्षर ओळख नसण्याइतपत शिकलेली मंजुळा सासरी आल्यावर दोन वर्षात पहिल्यांदा गरोदर राहिली.

१४ ऑगस्ट २०१६

श्रीकृष्ण सामंत ·

तिमा 14/08/2016 - 13:34
सामंतसाहेब, तुमचे जुने लेख अजून आठवतात. उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा. - तिमा

In reply to by मुक्त विहारि

"विचारलं तेव्हडं सांगावं दिलं तेव्हडं घ्यावं पचलं तेव्हडं खावं जमलं तेव्हडं चालावं." ह्याला प्रचंड अनुमोदन

कलादालन 16/08/2016 - 01:21
सामंतकाका, बहोत खुशी महेसुस हुयी ..अव्वल तो आपको सालगिरह की दिल की गहराईयों से पुरखुलुस मुबारकबाद !! और फिर खुदा से आपके सेहतमंद जिंदगी के लिए ढेर सारी दुवाएं :-) वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! ~ वाहीदा

बहुगुणी 16/08/2016 - 01:52
सामंतसाहेब, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमचा तो बी ए आर सी च्या संशोधनावरचा लेख लिहायचा राहिलाय, आठवण करून देतो आहे...

राही 16/08/2016 - 09:46
थोड्या उशीराने, वाढदिवसाच्या शुभेच्छा. आज आपण ८३ वर्षांचे आहात म्हनजे स्वातंत्र्य मिळाले तेवव्हा जवळजवळ १४-१४ वर्षांचे होतात. तेव्हाच्या आणि नंतरच्याही म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या, डांगे-जोशी-अत्रेंच्या, महाराष्ट्र राज्य झाले त्याच्या, कमांडर नाणावटी खूनखटल्याच्या, अंतुले-सीमेंट खटला, चीन युद्ध, भारतपाकयुद्धे, बांगलादेशमुक्ती, नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे मृत्यू, इंदिरा गांधींच्या कारकीर्दीत घडलेला पहिला अणुबाँबस्फोट्/चाचणी, ऑपरेशन ब्लू स्टार यांविषयीच्या लोकांतल्या मनातल्या अभिमानाच्या/संतापाच्या/खळबळीच्या आपल्या काही आठवणी असतील. जरूर इथे लिहावे. अगदी मुघले आझम किंवा शोलेला कशी गर्दी लोटत असे, अलबेला पाहून लोक थिएटरमध्ये कसे नाचत असत, बिनाका गीतमाला, रेडिओ सीलोन, अमीन सायानी हे सगळे वाचायला आवडेल. खरोखर, पुन्हा एकदा आपल्या आठवणींना ताण द्या ही विनंती.

In reply to by राही

चतुरंग 16/08/2016 - 09:58
सामंतकाका तुमच्या आठवणींमधून त्या कालखंडाचा एका व्यक्तीच्या नजरेतून घडलेला प्रवास समोर येईल जो अतिशय रोमांचकारी असेल यात शंका नाही!

In reply to by राही

वाढदिवसाच्या शुभेच्छा आता ८३ आणि ७५ मधे ८ वर्षांचे अंतर हे आकडेमोडीनुसार झाले परंतु जगताना मात्र हे अंतर फार वाटते . हे अंतर काटून सामंत काका तुम्ही माझा आधार झालात तुम्हाला भेट म्हणून आठवणी लिहून काढतो वाहतो हि दुर्वांची जुडी हे बाळ कोल्हटकरांच्या लोकप्रिय नाटकानंतर आलेल्या त्यांच्या '' वाऱ्यात मिसळले पाणी ''नाटकाबद्दल या नवीन नाटकाचे पहिले पाच प्रयोग advance booking लाच हाउसफुल झाले आणि पहिल्या दोन तीन प्रयोगात लोकांचा झालेला हिरमोड इतका तीव्र होता कि पुढील प्रयोग झालेच नाहीत . त्या वेळी दादा कोंडके यांचे '' विच्छा माझी पुरी करा '' जोरात चालले होते . आणि दादांचे comments अफलातून असत दादा एका प्रयोगात सोड्याची बाटली फोडण्याची action करत म्हणाले '' वाऱ्यात मिसळले पाणी म्हणजे सोडा '' त्या वेळी सोड्याच्या बाटल्या एका गोटीने बंद केलेल्या असत . हि गोटी खाली दाबली कि बाटलीचा गळा मोकळा होई आणि सोडा बाहेर येत असे गोटी आत ढकलली म्हणजे फस्स असा आवाज येत असे आणि नाटक फस्स झाले हेहि लक्षात येत असे

तिमा 14/08/2016 - 13:34
सामंतसाहेब, तुमचे जुने लेख अजून आठवतात. उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा. - तिमा

In reply to by मुक्त विहारि

"विचारलं तेव्हडं सांगावं दिलं तेव्हडं घ्यावं पचलं तेव्हडं खावं जमलं तेव्हडं चालावं." ह्याला प्रचंड अनुमोदन

कलादालन 16/08/2016 - 01:21
सामंतकाका, बहोत खुशी महेसुस हुयी ..अव्वल तो आपको सालगिरह की दिल की गहराईयों से पुरखुलुस मुबारकबाद !! और फिर खुदा से आपके सेहतमंद जिंदगी के लिए ढेर सारी दुवाएं :-) वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! ~ वाहीदा

बहुगुणी 16/08/2016 - 01:52
सामंतसाहेब, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमचा तो बी ए आर सी च्या संशोधनावरचा लेख लिहायचा राहिलाय, आठवण करून देतो आहे...

राही 16/08/2016 - 09:46
थोड्या उशीराने, वाढदिवसाच्या शुभेच्छा. आज आपण ८३ वर्षांचे आहात म्हनजे स्वातंत्र्य मिळाले तेवव्हा जवळजवळ १४-१४ वर्षांचे होतात. तेव्हाच्या आणि नंतरच्याही म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या, डांगे-जोशी-अत्रेंच्या, महाराष्ट्र राज्य झाले त्याच्या, कमांडर नाणावटी खूनखटल्याच्या, अंतुले-सीमेंट खटला, चीन युद्ध, भारतपाकयुद्धे, बांगलादेशमुक्ती, नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे मृत्यू, इंदिरा गांधींच्या कारकीर्दीत घडलेला पहिला अणुबाँबस्फोट्/चाचणी, ऑपरेशन ब्लू स्टार यांविषयीच्या लोकांतल्या मनातल्या अभिमानाच्या/संतापाच्या/खळबळीच्या आपल्या काही आठवणी असतील. जरूर इथे लिहावे. अगदी मुघले आझम किंवा शोलेला कशी गर्दी लोटत असे, अलबेला पाहून लोक थिएटरमध्ये कसे नाचत असत, बिनाका गीतमाला, रेडिओ सीलोन, अमीन सायानी हे सगळे वाचायला आवडेल. खरोखर, पुन्हा एकदा आपल्या आठवणींना ताण द्या ही विनंती.

In reply to by राही

चतुरंग 16/08/2016 - 09:58
सामंतकाका तुमच्या आठवणींमधून त्या कालखंडाचा एका व्यक्तीच्या नजरेतून घडलेला प्रवास समोर येईल जो अतिशय रोमांचकारी असेल यात शंका नाही!

In reply to by राही

वाढदिवसाच्या शुभेच्छा आता ८३ आणि ७५ मधे ८ वर्षांचे अंतर हे आकडेमोडीनुसार झाले परंतु जगताना मात्र हे अंतर फार वाटते . हे अंतर काटून सामंत काका तुम्ही माझा आधार झालात तुम्हाला भेट म्हणून आठवणी लिहून काढतो वाहतो हि दुर्वांची जुडी हे बाळ कोल्हटकरांच्या लोकप्रिय नाटकानंतर आलेल्या त्यांच्या '' वाऱ्यात मिसळले पाणी ''नाटकाबद्दल या नवीन नाटकाचे पहिले पाच प्रयोग advance booking लाच हाउसफुल झाले आणि पहिल्या दोन तीन प्रयोगात लोकांचा झालेला हिरमोड इतका तीव्र होता कि पुढील प्रयोग झालेच नाहीत . त्या वेळी दादा कोंडके यांचे '' विच्छा माझी पुरी करा '' जोरात चालले होते . आणि दादांचे comments अफलातून असत दादा एका प्रयोगात सोड्याची बाटली फोडण्याची action करत म्हणाले '' वाऱ्यात मिसळले पाणी म्हणजे सोडा '' त्या वेळी सोड्याच्या बाटल्या एका गोटीने बंद केलेल्या असत . हि गोटी खाली दाबली कि बाटलीचा गळा मोकळा होई आणि सोडा बाहेर येत असे गोटी आत ढकलली म्हणजे फस्स असा आवाज येत असे आणि नाटक फस्स झाले हेहि लक्षात येत असे
लेखनविषय:
लेखनप्रकार
८३ वर्षाचा झालो.आज मनात आलं.... सुचलं तेव्हडं लिहावं दिसलं त्तेव्हडं वाचावं रुचलं तेव्हडं ऐकावं आवडलं तेव्हडं बोलावं विचारलं तेव्हडं सांगावं दिलं तेव्हडं घ्यावं पचलं तेव्हडं खावं जमलं तेव्हडं चालावं जीवन तृप्त असावं आणि कुणी म्हटलं तसं "ह्या जन्मावरं ह्या जगण्यावरं शतदा प्रेम करावं" शुभेच्छा देण्यार्‍यांचे आणि न देण्यार्‍यांचेही आभार. श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)