मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मदत हवी आहे - प्लॅस्टिकच्या बाटल्यांचे खरेखुरे घर बांधण्यासंदर्भात..

मोदक ·

दशानन 20/04/2017 - 23:45
दोन दिवसात तुला 200+ बाटल्या देण्याची जबाबदारी माझी. पुढे ही आहेच मी, फक्त ही सुरवात. साईझ ची काही अट आहे का? म्हणजे त्यानुसार शोध सुरू करू.

दशानन 20/04/2017 - 23:56
तारेचे हुक लॉक का वापरात नाही आहेत ते? अजून मजबुती होईल आणि बाटल्यामधील हवा जाण्यासाठी होल केले आहेत का? तसेच पाणी आणि इतर हवामान मध्ये नेहमी बद्दल होतो तेव्हा त्याचा विचार केला आज का? छत याबद्दल का कल्पना आहे?

In reply to by मोदक

व्हायब्रेटिंग फीडर बनवता येउ शकेल किंवा बाटलीचं तोंड लहान असल्याने नोझल फीडर. मदत लागली सांग एक रफ आराखडा बनवुन देउ शकतो. रच्याकने मला राजेंद्र इनामदार ह्यांचा नंबर देशील का? अजुन एक शंका बाटलीची स्क्रॅपकिंमत+ बारीक खडी पर बाटली ची किंमत नेहेमीच्या वीटेच्या तुलनेमधे कशी आहे? भिंतीमधे दर २ ते अडीच फुट उंचीवर सळई वापरली असती तर जास्तं ताकद मिळाली असतील. म्या शीवील इंजिणिअर नसल्याने घरांच्या स्ट्रक्चरल स्ट्रेंथबद्दल मी अचुक माहिती देउ शकणार नाही. कॉल अण्णा.

अत्रे 21/04/2017 - 06:04
आयडिया भारी आहे.
हा प्रोजेक्ट करणार्‍या अवालियाचे नांव आहे राजेंद्र इनामदार,
यांना मिपावर बोलावता येईल का? एक AMA (आस्क मी एनीथिंग) सेशन करून त्यांना या बद्दल प्रश्न विचारता येतील.

धागा टाकल्याबद्दल धन्यवाद मोदक, या विषयावर आपले आधीच बोलणे झालेले आहे तरी माझ्या शंका पुन्हा इथे मांडतो जेणेकरून व्यापक चर्चा होईल. १.हा प्रकल्प किती व्यावहारिक आहे, म्हणजे विटांच्या बांधकामाच्या तुलनेने किती टक्के खर्च होईल? २.बाटल्यांमध्ये माती/ग्रीट भरण्यासाठी लागणारे मनुष्यबळ खर्च विटांच्या खर्चाइतकेच नाही ना होणार? ३.मजबुती विटांच्या तुलनेत किती आहे? याच्या काही चाचण्या घेतल्यात का? ४.फोटोंकरून असे दिसते कि भिंतीच्या आतल्या बाजूला बाटल्यांची झाकणे येतात, ती अर्थातच प्लास्टरने लिंपली जातील. तरी, इथे असलेल्या शंकूच्या आकारात विटांपेक्षा कितीतरी जास्त सिमेंट नाही का वापरले जाणार? ५.सिमेंटची (गुळगुळीत)बाटलीला धरून ठेवण्याची क्षमता आणि (खरखरीत)विटेला धरून ठेवण्याची क्षमता याने भिंतीच्या मजबुतीवर फरक पडेल असे मला वाटते. ६.तसेच बांधकामानंतर खालच्या थराच्या बाटल्या दाबल्या तर जाणार नाहीत ना? वरील शंका काहीजणांना नकारात्मक वाटतीलही, पण मी खरेच या संकल्पनेवर ३-४ वर्षांपूर्वी विचार केला होता आणि मला हे मुद्दे नकारार्थी परिणाम देतील असे वाटले म्हणून मी हि संकल्पना गुंडाळून ठेवली होती. याबद्दल जर कोणाकडे पर्याय असतील तर मला आनंदच होईल तसेच इनामदारांनाही मदत होईल.

नितिन थत्ते 21/04/2017 - 10:04
>>एकाच ठिकाणी नियमीतपणे / भरपूर प्रमाणात बाटल्या मिळतील असे एखादे हॉटेल किंवा अशा प्रकारचा व्यवसाय तुमच्या बघण्यात असल्यास प्लीज माहिती द्या. रेल्वेचे अंतिम स्थानक. तिथे शताब्दी/राजधानी टाइप गाड्या पोचतात तेव्हा त्या गाडीतून काहीशे बाटल्या सहज मिळाव्या. कॉन्फरन्स भरवल्या जातात अशी ठिकाणे. पंचतारांकित किंवा साधारण उच्च हॉटेले मॉल्सची फूड कोर्ट- तिथे कोक पेप्सीच्या बाटल्या मिळतील.

जगभरात असे अनेक प्रयोग सुरु आहेत घरबांधणीच्या कामात. पारंपारिक पद्धतीपेक्षा वेगळी वाट धुंडाळण्याची कारणे असतात... १) पैशाची बचत २) वेळेची बचत ३) मजबुती आणि आकर्षकता ४) नाविन्यता. यातही ३) आणि ४) हे पर्याय काहीसे गौण आहेत. तर... पहिल्या दोन पर्यायाकडे बघता मला तरी प्लास्टिक बाटल्याचे घर जर्रा खर्चिक वाटत आहे. वेळेची बचत होत असेलही. इथे ह्या घरमालकांनी फक्त मातीची पोती भरून, ती एकावर एक रचून भिंती बांधल्या आहेत. यात सिमेंट, वाळू पाणी वगैरेंचा वापर "नाही" इतका आहे. फक्त घर वाटावे असे पुन्हा आतून घरमालकांनी इंटेरियरची कामे केलेली नाहीयेत. या इथे तर एक पूर्ण मालिकाच आहे मातीच्या पोत्यांपासून घरबांधण्यावर! नक्की बघा! अजून एक तांत्रिक प्रश्न आहे.... पण तो आता असूदे, पुन्हा जरा वेळ मिळाला की सविस्तर टंकतो. धन्यवाद! Sandy

अशा घराला आग लागल्यास आगीमुळे नुकसानीची शक्यता अधिक असेल. लघु परिपथनाने आग लागल्यास भिंतीतील प्लॅस्टिक वितळून आग अधिक प्रमाणात पसरेल. बाटलीतील कच मोकळी होउन भिंतीवरील तुळईच्या वजनाने संपुर्ण भिंत व छत खाली कोसळेल. हवामानामुळे प्लॅस्टिक बाटलीतील हवेचे प्रसरण व आकुंचन झाल्यामुळे बांधकामाला तडे जाऊ शकतात. काही काळाने प्लॅस्टिक ठिसूळ होउन आतील कच मोकळी झाल्याने भिंत कमकुवत होईल.

In reply to by मार्मिक गोडसे

दशानन 21/04/2017 - 12:34
+1 हाच मुद्दा माझा ही आहे. आताच एका हॉटेल मालकाला बोललो आहे, जमतील तेवढ्या देतो म्हणाला आहे बाटल्या.

राही 21/04/2017 - 12:19
वरोरा येथील आनंदवनात जुने टायर वापरून वाहत्या ओढ्याला मजबूत बांध घालण्याचा यशस्वी प्रयोग विकास आमटे यांनी अनेक वर्षांपूर्वी केलेला आहे.

कंजूस 21/04/2017 - 14:20
लेख दिल्याबद्दल धन्यवाद. एकूण वापराविषयी साशंक. एक मात्र आहे बाटल्या गोळा करून वापरल्या जात आहेत. राजगडावर भरपूर असतात. हल्ली धरणाची भिंत तिथलाच दगड ,खडक चुरा करून सिमेंट मिसळून बांधतात. उदा० ८० सालातले भातसा धरण.( आसनगावजवळचे)

सोंड्या 21/04/2017 - 18:55
रेल्वे रुळांवर फिरणार्या कचरावाल्यांबरोबर बोलन करून बघा. सध्या उन्हाळा असल्याने रेल्वे पटरीवर बाटल्या वेचणार्यांचा धंदा तेजीत असतो. रेल्वे परिसरात पडणार्या 90 टक्के बाॅटल्स रिसायकल होतात. कसारा ईगतपुरी येण्याची तयारी असेल तर व्यनि करावा सहकार्य केले जाईल

माझ्या दुकानाच्या बाजुला होटेल/बार आहे. आठवड्याला ५००-१००० बाटल्या सहज मिळु शकतील. कधी हव्या ते कळवणे. त्या हिशोबाने मालकास बोलुन ठेवतो. कळावे बाबा योगिराज.

दशानन 20/04/2017 - 23:45
दोन दिवसात तुला 200+ बाटल्या देण्याची जबाबदारी माझी. पुढे ही आहेच मी, फक्त ही सुरवात. साईझ ची काही अट आहे का? म्हणजे त्यानुसार शोध सुरू करू.

दशानन 20/04/2017 - 23:56
तारेचे हुक लॉक का वापरात नाही आहेत ते? अजून मजबुती होईल आणि बाटल्यामधील हवा जाण्यासाठी होल केले आहेत का? तसेच पाणी आणि इतर हवामान मध्ये नेहमी बद्दल होतो तेव्हा त्याचा विचार केला आज का? छत याबद्दल का कल्पना आहे?

In reply to by मोदक

व्हायब्रेटिंग फीडर बनवता येउ शकेल किंवा बाटलीचं तोंड लहान असल्याने नोझल फीडर. मदत लागली सांग एक रफ आराखडा बनवुन देउ शकतो. रच्याकने मला राजेंद्र इनामदार ह्यांचा नंबर देशील का? अजुन एक शंका बाटलीची स्क्रॅपकिंमत+ बारीक खडी पर बाटली ची किंमत नेहेमीच्या वीटेच्या तुलनेमधे कशी आहे? भिंतीमधे दर २ ते अडीच फुट उंचीवर सळई वापरली असती तर जास्तं ताकद मिळाली असतील. म्या शीवील इंजिणिअर नसल्याने घरांच्या स्ट्रक्चरल स्ट्रेंथबद्दल मी अचुक माहिती देउ शकणार नाही. कॉल अण्णा.

अत्रे 21/04/2017 - 06:04
आयडिया भारी आहे.
हा प्रोजेक्ट करणार्‍या अवालियाचे नांव आहे राजेंद्र इनामदार,
यांना मिपावर बोलावता येईल का? एक AMA (आस्क मी एनीथिंग) सेशन करून त्यांना या बद्दल प्रश्न विचारता येतील.

धागा टाकल्याबद्दल धन्यवाद मोदक, या विषयावर आपले आधीच बोलणे झालेले आहे तरी माझ्या शंका पुन्हा इथे मांडतो जेणेकरून व्यापक चर्चा होईल. १.हा प्रकल्प किती व्यावहारिक आहे, म्हणजे विटांच्या बांधकामाच्या तुलनेने किती टक्के खर्च होईल? २.बाटल्यांमध्ये माती/ग्रीट भरण्यासाठी लागणारे मनुष्यबळ खर्च विटांच्या खर्चाइतकेच नाही ना होणार? ३.मजबुती विटांच्या तुलनेत किती आहे? याच्या काही चाचण्या घेतल्यात का? ४.फोटोंकरून असे दिसते कि भिंतीच्या आतल्या बाजूला बाटल्यांची झाकणे येतात, ती अर्थातच प्लास्टरने लिंपली जातील. तरी, इथे असलेल्या शंकूच्या आकारात विटांपेक्षा कितीतरी जास्त सिमेंट नाही का वापरले जाणार? ५.सिमेंटची (गुळगुळीत)बाटलीला धरून ठेवण्याची क्षमता आणि (खरखरीत)विटेला धरून ठेवण्याची क्षमता याने भिंतीच्या मजबुतीवर फरक पडेल असे मला वाटते. ६.तसेच बांधकामानंतर खालच्या थराच्या बाटल्या दाबल्या तर जाणार नाहीत ना? वरील शंका काहीजणांना नकारात्मक वाटतीलही, पण मी खरेच या संकल्पनेवर ३-४ वर्षांपूर्वी विचार केला होता आणि मला हे मुद्दे नकारार्थी परिणाम देतील असे वाटले म्हणून मी हि संकल्पना गुंडाळून ठेवली होती. याबद्दल जर कोणाकडे पर्याय असतील तर मला आनंदच होईल तसेच इनामदारांनाही मदत होईल.

नितिन थत्ते 21/04/2017 - 10:04
>>एकाच ठिकाणी नियमीतपणे / भरपूर प्रमाणात बाटल्या मिळतील असे एखादे हॉटेल किंवा अशा प्रकारचा व्यवसाय तुमच्या बघण्यात असल्यास प्लीज माहिती द्या. रेल्वेचे अंतिम स्थानक. तिथे शताब्दी/राजधानी टाइप गाड्या पोचतात तेव्हा त्या गाडीतून काहीशे बाटल्या सहज मिळाव्या. कॉन्फरन्स भरवल्या जातात अशी ठिकाणे. पंचतारांकित किंवा साधारण उच्च हॉटेले मॉल्सची फूड कोर्ट- तिथे कोक पेप्सीच्या बाटल्या मिळतील.

जगभरात असे अनेक प्रयोग सुरु आहेत घरबांधणीच्या कामात. पारंपारिक पद्धतीपेक्षा वेगळी वाट धुंडाळण्याची कारणे असतात... १) पैशाची बचत २) वेळेची बचत ३) मजबुती आणि आकर्षकता ४) नाविन्यता. यातही ३) आणि ४) हे पर्याय काहीसे गौण आहेत. तर... पहिल्या दोन पर्यायाकडे बघता मला तरी प्लास्टिक बाटल्याचे घर जर्रा खर्चिक वाटत आहे. वेळेची बचत होत असेलही. इथे ह्या घरमालकांनी फक्त मातीची पोती भरून, ती एकावर एक रचून भिंती बांधल्या आहेत. यात सिमेंट, वाळू पाणी वगैरेंचा वापर "नाही" इतका आहे. फक्त घर वाटावे असे पुन्हा आतून घरमालकांनी इंटेरियरची कामे केलेली नाहीयेत. या इथे तर एक पूर्ण मालिकाच आहे मातीच्या पोत्यांपासून घरबांधण्यावर! नक्की बघा! अजून एक तांत्रिक प्रश्न आहे.... पण तो आता असूदे, पुन्हा जरा वेळ मिळाला की सविस्तर टंकतो. धन्यवाद! Sandy

अशा घराला आग लागल्यास आगीमुळे नुकसानीची शक्यता अधिक असेल. लघु परिपथनाने आग लागल्यास भिंतीतील प्लॅस्टिक वितळून आग अधिक प्रमाणात पसरेल. बाटलीतील कच मोकळी होउन भिंतीवरील तुळईच्या वजनाने संपुर्ण भिंत व छत खाली कोसळेल. हवामानामुळे प्लॅस्टिक बाटलीतील हवेचे प्रसरण व आकुंचन झाल्यामुळे बांधकामाला तडे जाऊ शकतात. काही काळाने प्लॅस्टिक ठिसूळ होउन आतील कच मोकळी झाल्याने भिंत कमकुवत होईल.

In reply to by मार्मिक गोडसे

दशानन 21/04/2017 - 12:34
+1 हाच मुद्दा माझा ही आहे. आताच एका हॉटेल मालकाला बोललो आहे, जमतील तेवढ्या देतो म्हणाला आहे बाटल्या.

राही 21/04/2017 - 12:19
वरोरा येथील आनंदवनात जुने टायर वापरून वाहत्या ओढ्याला मजबूत बांध घालण्याचा यशस्वी प्रयोग विकास आमटे यांनी अनेक वर्षांपूर्वी केलेला आहे.

कंजूस 21/04/2017 - 14:20
लेख दिल्याबद्दल धन्यवाद. एकूण वापराविषयी साशंक. एक मात्र आहे बाटल्या गोळा करून वापरल्या जात आहेत. राजगडावर भरपूर असतात. हल्ली धरणाची भिंत तिथलाच दगड ,खडक चुरा करून सिमेंट मिसळून बांधतात. उदा० ८० सालातले भातसा धरण.( आसनगावजवळचे)

सोंड्या 21/04/2017 - 18:55
रेल्वे रुळांवर फिरणार्या कचरावाल्यांबरोबर बोलन करून बघा. सध्या उन्हाळा असल्याने रेल्वे पटरीवर बाटल्या वेचणार्यांचा धंदा तेजीत असतो. रेल्वे परिसरात पडणार्या 90 टक्के बाॅटल्स रिसायकल होतात. कसारा ईगतपुरी येण्याची तयारी असेल तर व्यनि करावा सहकार्य केले जाईल

माझ्या दुकानाच्या बाजुला होटेल/बार आहे. आठवड्याला ५००-१००० बाटल्या सहज मिळु शकतील. कधी हव्या ते कळवणे. त्या हिशोबाने मालकास बोलुन ठेवतो. कळावे बाबा योगिराज.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकर्स.. गेले कांही वर्षे सायकल चालवत असल्याने अनेक व्हॉट्सअप ग्रुपचा सदस्य आहे..

ताण, स्ट्रेस मॅनेजमेंट, संघर्ष ह्यावर एक मुक्तचिंतन!

मार्गी ·

अत्रे 20/04/2017 - 06:18
फारच मोठं लिहिलंय. क्रमश: 2-3 भागात लिहायला हवं होतं. मला जितपत समजलं, तुमचे सल्ले खालीलप्रमाणे आहेत. 1. दीर्घ श्वास घ्या. 2. दुसऱ्यावर/दुसऱ्याच्या व्यक्त होण्यावर/स्वतः व्यक्त होण्यावर बंधने टाकू नका. मनसोक्त भांडा. उरलेलं नन्तर वाचतो.

अत्रे 20/04/2017 - 06:24
बादवे, तुम्ही "गरीब लोकांना ताणतणाव कमी असतात" असं काहीतरी लिहिलेलं आहे. ते मुळीच पटत नाही. कर्जामुळे आत्महत्या करणारे लोकं गरीबच असतात.

छान लिहिलंय पत्र. पण खूप मोठं झाल्यामुळे थोडं उडतं उडतं वाचलं. एक मात्र लगेच जाणवतंय की ओशोच्या भाषणांचा लिखाणावर थेट परीणाम झालेला आहे.

भुजंगराव 04/07/2017 - 21:44
दैनंदिन जीवनातील ताणतणाव व त्यांवर समायोजन बुद्धी न बुद्ध यांचे नाते किती सहजरित्या समजून सांगितले, धन्यवाद उपयुक्त लेखाबद्दल

अत्रे 20/04/2017 - 06:18
फारच मोठं लिहिलंय. क्रमश: 2-3 भागात लिहायला हवं होतं. मला जितपत समजलं, तुमचे सल्ले खालीलप्रमाणे आहेत. 1. दीर्घ श्वास घ्या. 2. दुसऱ्यावर/दुसऱ्याच्या व्यक्त होण्यावर/स्वतः व्यक्त होण्यावर बंधने टाकू नका. मनसोक्त भांडा. उरलेलं नन्तर वाचतो.

अत्रे 20/04/2017 - 06:24
बादवे, तुम्ही "गरीब लोकांना ताणतणाव कमी असतात" असं काहीतरी लिहिलेलं आहे. ते मुळीच पटत नाही. कर्जामुळे आत्महत्या करणारे लोकं गरीबच असतात.

छान लिहिलंय पत्र. पण खूप मोठं झाल्यामुळे थोडं उडतं उडतं वाचलं. एक मात्र लगेच जाणवतंय की ओशोच्या भाषणांचा लिखाणावर थेट परीणाम झालेला आहे.

भुजंगराव 04/07/2017 - 21:44
दैनंदिन जीवनातील ताणतणाव व त्यांवर समायोजन बुद्धी न बुद्ध यांचे नाते किती सहजरित्या समजून सांगितले, धन्यवाद उपयुक्त लेखाबद्दल
नमस्कार. काही गोष्टी बोलाव्याशा वाटल्या. म्हणून हे आधी लिहिलेलं पत्र नावं व किरकोळ संदर्भ बदलून आपल्यासोबत शेअर करतो आहे. आपल्या आयुष्यातले ताण, स्ट्रेस मॅनेजमेंट, संघर्ष ह्यावर एक मुक्तचिंतन! दि. ३ जुलै २०१६ प्रिय लोकेश आणि तेजश्री वहिनी! तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. आज सकाळी उठल्यापासूनच लोकेशशी बोलणं सुरू होतं. तेव्हा म्हंटलं चला थोडं सविस्तर बोलू. त्या दिवशी आम्ही भेटलो असतानाही भेटायचं चाललं होतं. तेव्हा आता इथे पत्रातूनच भेटावं म्हंटलं. आणि मला पत्रातून भेटायला खूप आवडतं. जेव्हा प्रत्यक्ष भेटतो; तेव्हा खूप वेळ फॉर्मल बोलण्यात- हाय हॅलोमध्ये जातो किंवा जनरल बोलण्यात जातो.

गजावरील राणी

हृषिकेश पांडकर ·

अभ्या.. 11/04/2017 - 13:53
अरे वा, हे डायकास्टचे पॅटर्न वापरायची फॅशन परत आलीय बरंका. फॅब्रिकेशन करणारे लोक आता हे जुन्या टाईपचे डेकोरेटिव्ह्, फ्लोरल आणि व्हिक्टोरिअन स्टाईलचे डायकास्ट पॅटर्न वापरुन गेट, कंपाउंड साठी डिझाइन्स बनवत आहेत. बाकी हे राणीचे पॅटर्न सोलापुरात लै ठिकाणी पाहिलेले आहे. काही नवलाई नाही त्यात.

अभ्या.. 11/04/2017 - 16:00
पुणेरी पगडी आणि टांगा या गोष्टींचे उगम स्थान
टांगा पुण्याचे इनोव्हेशन हाय काय? तरीच. पुणेरी घोडा कुणाच्या बरोबरीने पाय कसा उचलणार म्हणा. ;)

असल्या वाड्यांमधल्या (तसल्याच ) लोकांकडे कामाला जायचा योग नै आलेला दिसत तुमच्या आयुष्यात! आला,तर परत हा असला लेख नै लिहिणार टुम्ही! ;)

असल्या वाड्यांमधल्या (तसल्याच ) लोकांकडे कामाला जायचा योग नै आलेला दिसत तुमच्या आयुष्यात! आला,तर परत हा असला लेख नै लिहिणार टुम्ही! ;)

अभ्या.. 11/04/2017 - 13:53
अरे वा, हे डायकास्टचे पॅटर्न वापरायची फॅशन परत आलीय बरंका. फॅब्रिकेशन करणारे लोक आता हे जुन्या टाईपचे डेकोरेटिव्ह्, फ्लोरल आणि व्हिक्टोरिअन स्टाईलचे डायकास्ट पॅटर्न वापरुन गेट, कंपाउंड साठी डिझाइन्स बनवत आहेत. बाकी हे राणीचे पॅटर्न सोलापुरात लै ठिकाणी पाहिलेले आहे. काही नवलाई नाही त्यात.

अभ्या.. 11/04/2017 - 16:00
पुणेरी पगडी आणि टांगा या गोष्टींचे उगम स्थान
टांगा पुण्याचे इनोव्हेशन हाय काय? तरीच. पुणेरी घोडा कुणाच्या बरोबरीने पाय कसा उचलणार म्हणा. ;)

असल्या वाड्यांमधल्या (तसल्याच ) लोकांकडे कामाला जायचा योग नै आलेला दिसत तुमच्या आयुष्यात! आला,तर परत हा असला लेख नै लिहिणार टुम्ही! ;)

असल्या वाड्यांमधल्या (तसल्याच ) लोकांकडे कामाला जायचा योग नै आलेला दिसत तुमच्या आयुष्यात! आला,तर परत हा असला लेख नै लिहिणार टुम्ही! ;)
लेखनविषय:
लेखनप्रकार
परवाच्या दुपारी टळटळीत उन्हात 'पित्तशामक नीरा' घशाखाली सारत असताना किलकिल्या डोळ्यांनी या वाड्याला न्याहळत असताना हे दृश्य दिसले.एप्रिल महिन्याचा दिवस असूनही टांगलेला आकाशकंदील येथे साजऱ्या होणाऱ्या वार्षिक दीपावलीच्या साक्ष देत होता.त्या खाली नजर टाकली आणि आश्चर्य वाटले. पुण्यातील सगळ्यात जुनी पेठ म्हणून आपण जिचे वर्णन वाचतो ती हि कसबा पेठ.पुणेरी खोचकपणा,टोपी,कोट धोतर आणि अनुनासिक आवाज,तिरकसपणा,ओतप्रोत भरलेला उपहास,पुणेरी पगडी आणि टांगा या गोष्टींचे उगम स्थान आणि पर्यायाने केंद्रबिंदू.छत्रपती वास्तव्यास येऊन गेले,पेशवे सरले,टिळक,गोखले,आगरकर वावरले,त्याबरोबर गोरा साहेबाची इथून

दांडी मारणे - एक विलक्षण कला

किसन शिंदे ·

In reply to by किसन शिंदे

मी काय म्हणतो की एवीतेवी अभ्या जेवायला घालत आहेच तर ऑफीसला दांडी मारुन सोलापुरला एक चक्कर टाकुन येवुयात काय ? ;)

In reply to by अभ्या..

किसन शिंदे 30/03/2017 - 16:50
असं कसं x २ जिलब्या बंद झाल्या म्हणजे जेवण द्यायलाच लागेल आता. तिथे सोलापूरात नाही दिलेस तरी इकडे पुण्यात येऊन दे. ;)

In reply to by किसन शिंदे

अभ्या.. 30/03/2017 - 16:55
अबे काय लाड करुन घ्यायलास बे? अडलंय का नडलंय. जावाई का तू माझा? पुण्यात येऊन घाल म्हणे जेवण. . किसन्या अजून किती प्रतिसाद हवेत सांग ना गडे एकदाच. चाळीस झाले की बास म्हणायचं हं. ;)

मोदक 24/03/2017 - 19:20
बाकी काहीही असो.. असे आजारपणाचे / दुखापतीचे किंवा मयताच्या घरचे फोटो पुरावा म्हणून मागणे चुकीचे आहे. हुच्चभ्रु भाषेत - असंवेदनशील वगैरे. ..आणि हे वैयक्तीक घेऊ नकोस. कंपनीची तशी रीत असली तरी त्याचे अनुकरण करणे / न करणे आपल्या हातात असते.

In reply to by मोदक

किसन शिंदे 24/03/2017 - 19:26
तसं ते असंवेदनशील असलं तरी प्रत्येकाच्या बाबतीत होतेच असे नाही. ज्यांचा रेकाॅर्ड्सचा याबाबतीत नेहमी ट्रॅक ठेवला जातो, त्यांच्याकडूनच असे पुरावे मागितले जातात. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही तसाच काहीसा प्रकार.

पैसा 24/03/2017 - 20:16
एकदा मारलेल्या नातेवाईकाला पुन्हा मारलं नाही की झालं!

शेवटचा डाव 25/03/2017 - 01:43
काही लोकांकडे करीश्मा असतो माझ्या रिलीव्हर ने एकही नाईट पुर्ण आठवडा केल्याच आठवत नाही.कस काय पटवतो बाँसल काय माहाती दिवाळीत ईंटरचेँज झाल म्हणुन वाचलो .,,,,,,पर्सनली माझ्या थापा 1गाडी पंचर झाली आहे माझी ,,,,,,मग काय पर्याय नसतो अन व्हाटसाप फोटो हि नाही 2[लग्नाआधी] सर घरी पोरी कडील बघायला येणार आहे 3एकदातर प्यायला बसलो होतो .कळून चुकल आता नाईट ला जाण शक्य नाही लावला बाँसला फोन "सर दोस्तो ने जबरजस्ती दारु पिलादी हे "बाँस "मतलब आज नाईट मे नही आरहे" असो "रात्री हा नव्हता आला काय झाल त्याला" लगेच दुसरा "कशाच काय काल गेला असल त्या भवानीला भेटायला तीकडच भिडेल असल भिडु" तिसरा"साहेबाला बराबर बाटलीत टाखल साल्यान" अशा कमेँट कँन्टीन मध्ये चालतात खडुस बाँसच्या काळात 50च्या वर लिव्ह बँलंस असायच्या पोरांचा पण आमच्या चार पाच जणांचा 15च्या वर गेल्याच नाही पण नविन बाँस आला पटापट सगळेच 20 च्या आत आले त्याला कुठलेच नियोजन करावे लागत नाही फक्त फोन करायचा सर सुट्टी घेतोय तो लगेच म्हनणार ठिक आहे रिलीव्हरला सांग

आनंदयात्री 25/03/2017 - 02:10
>>अजूनही बरंच काही सांगायचंय पण...आलोच, पोटात मुरडा उठल्यामुळे कामाला येत नसल्याचा बॉसला मॅसेज टाकून.. हा हा हा. आता बॉसला फोटो मागायचीही सोय नाही. या हातच्या काकणाने नोकरदारांच्या आयुष्यात चांगलाच हलकल्लोळ उडवलाय की! कोणे एके काळी वर्क फ्रॉम होम करताना, दुपारी जरा डोळा लागेल तेव्हा लिंक/कम्युनिकेटरवरचा दिवा हिरवाच राहावा म्हणून केलेले स्क्रिप्टिंग आठवले.

जगप्रवासी 25/03/2017 - 12:01
मंथ एन्डला पगार करताना जेव्हा लिव्ह रिपोर्ट काढतो तेव्हा एक एक भन्नाट कारणे वाचायला भेटतात. एकाने सुट्टी टाकली होती की अपघात झालाय, दोन दिवस यायला जमणार नाही. त्याच्या बॉसने रजा अप्रूव्ह केली आणि त्याच पट्ठ्याने अलिबाग बीचवरचा फोटो एफबीवर लोकेशन टॅग करून टाकला, काय तर म्हणे फिलिंग रिलॅक्स अट नागाव. नशीब त्याचा बॉस एफबी वर नाहीये. अजून एक मुलगी फायनान्स मध्ये आहे जी मंथ एंडला येणाऱ्या शनिवारी हमखास दांडी मारायची, फायनान्स मॅनेजरला विचारला तर तव बोलला अरे तिचा नवरा किंवा सासू नेहमी मंथ एंडला आजारी पडतात. एका मुलाने त्याच्या बहिणीला बघायला येणार आहेत म्हणून सुट्टी घेतली होती, मी मनातच म्हटलं लेका तू तिथे राहून काय करणार होतास. इव्हन माझ्या बॉसला माहिती आहे जेव्हा मी मोठ्या ट्रेकला जातो तेव्हा सोमवारी मी काही येणार नाही. नेहमीप्रमाणे मेसेज टाकतो ट्रॅफिक मुळे सकाळी ११ला घरी पोचलो, आज यायला जमणार नाही. बॉस देखील माहित असल्याप्रमाणे ओके बोलतो. अजून खूप मजेशीर कारण आहेत, सवड भेटली की टंकेन

विशुमित 25/03/2017 - 14:59
ज्या खऱ्या कारणासाठी दांडी मारलेली असते, त्या कारणाचा उपयोग ह्या दांडी साठी न करता पुढील दांडी साठी वापरण्याचा माझा फंडा होता. आताच्या कंपनी मध्ये गेले ३ वर्ष झाले मी उद्या/आज येणार नाही एवढे सांगितले तरी मला सुट्टी मिळाली आहे, कोणते ही कारण न सांगता. नशीबवान आहे मी.

एमी 30/03/2017 - 07:45
माफ कर किसन्या, दोस्तीत जेवाया घालतो पण असल्या जिल्ब्या नकोत राव. >> =)) त्याला कुठलेच नियोजन करावे लागत नाही फक्त फोन करायचा सर सुट्टी घेतोय तो लगेच म्हनणार ठिक आहे रिलीव्हरला सांग. >> Like!

आमचे सध्याचे साहेब फार कमी रजा मंजूर करतात, मंजूर करतानाही चेहरा खूप वेडावाकडा करतात, पेक्षा सुटी नको असा फील असतो. सुटी दिली तरी फोन करतात का, ही धास्ती. मला सुट्टीसाठी 'लूज मोशन' हे कारण लागू पडले आहे. एकदा ताप आला आहे, असे सांगितले तेव्हा तुम्ही तब्येतीची डेली रिपोर्टींग केलं नाही म्हणून मला खुलासाही द्यावा लागला आहे. पण धागा मस्तय रे...! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किसन शिंदे 30/03/2017 - 17:30
एकदा ताप आला आहे, असे सांगितले तेव्हा तुम्ही तब्येतीची डेली रिपोर्टींग केलं नाही म्हणून मला खुलासाही द्यावा लागला आहे.
बहुदा त्यांना तुमच्या तब्येतीची खूप काळजी असावी. #प्राचार्य रॉक्स_प्रॉ डॉ शॉक्स ;)

मी-सौरभ 30/03/2017 - 17:52
लोकं भारी भारी कारणं टाकतात. माझ्या ओळखिच्या एका काकांनी दोन दा अ‍ॅपेंडिक्क्स च्या शस्त्रक्रियेसाठी सुट्टी घेतलेली (२ वेगवेगळ्या साहेबांकडून) आणि शस्त्रक्रिया एकदा पण नाहि झालि.

In reply to by किसन शिंदे

मी काय म्हणतो की एवीतेवी अभ्या जेवायला घालत आहेच तर ऑफीसला दांडी मारुन सोलापुरला एक चक्कर टाकुन येवुयात काय ? ;)

In reply to by अभ्या..

किसन शिंदे 30/03/2017 - 16:50
असं कसं x २ जिलब्या बंद झाल्या म्हणजे जेवण द्यायलाच लागेल आता. तिथे सोलापूरात नाही दिलेस तरी इकडे पुण्यात येऊन दे. ;)

In reply to by किसन शिंदे

अभ्या.. 30/03/2017 - 16:55
अबे काय लाड करुन घ्यायलास बे? अडलंय का नडलंय. जावाई का तू माझा? पुण्यात येऊन घाल म्हणे जेवण. . किसन्या अजून किती प्रतिसाद हवेत सांग ना गडे एकदाच. चाळीस झाले की बास म्हणायचं हं. ;)

मोदक 24/03/2017 - 19:20
बाकी काहीही असो.. असे आजारपणाचे / दुखापतीचे किंवा मयताच्या घरचे फोटो पुरावा म्हणून मागणे चुकीचे आहे. हुच्चभ्रु भाषेत - असंवेदनशील वगैरे. ..आणि हे वैयक्तीक घेऊ नकोस. कंपनीची तशी रीत असली तरी त्याचे अनुकरण करणे / न करणे आपल्या हातात असते.

In reply to by मोदक

किसन शिंदे 24/03/2017 - 19:26
तसं ते असंवेदनशील असलं तरी प्रत्येकाच्या बाबतीत होतेच असे नाही. ज्यांचा रेकाॅर्ड्सचा याबाबतीत नेहमी ट्रॅक ठेवला जातो, त्यांच्याकडूनच असे पुरावे मागितले जातात. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही तसाच काहीसा प्रकार.

पैसा 24/03/2017 - 20:16
एकदा मारलेल्या नातेवाईकाला पुन्हा मारलं नाही की झालं!

शेवटचा डाव 25/03/2017 - 01:43
काही लोकांकडे करीश्मा असतो माझ्या रिलीव्हर ने एकही नाईट पुर्ण आठवडा केल्याच आठवत नाही.कस काय पटवतो बाँसल काय माहाती दिवाळीत ईंटरचेँज झाल म्हणुन वाचलो .,,,,,,पर्सनली माझ्या थापा 1गाडी पंचर झाली आहे माझी ,,,,,,मग काय पर्याय नसतो अन व्हाटसाप फोटो हि नाही 2[लग्नाआधी] सर घरी पोरी कडील बघायला येणार आहे 3एकदातर प्यायला बसलो होतो .कळून चुकल आता नाईट ला जाण शक्य नाही लावला बाँसला फोन "सर दोस्तो ने जबरजस्ती दारु पिलादी हे "बाँस "मतलब आज नाईट मे नही आरहे" असो "रात्री हा नव्हता आला काय झाल त्याला" लगेच दुसरा "कशाच काय काल गेला असल त्या भवानीला भेटायला तीकडच भिडेल असल भिडु" तिसरा"साहेबाला बराबर बाटलीत टाखल साल्यान" अशा कमेँट कँन्टीन मध्ये चालतात खडुस बाँसच्या काळात 50च्या वर लिव्ह बँलंस असायच्या पोरांचा पण आमच्या चार पाच जणांचा 15च्या वर गेल्याच नाही पण नविन बाँस आला पटापट सगळेच 20 च्या आत आले त्याला कुठलेच नियोजन करावे लागत नाही फक्त फोन करायचा सर सुट्टी घेतोय तो लगेच म्हनणार ठिक आहे रिलीव्हरला सांग

आनंदयात्री 25/03/2017 - 02:10
>>अजूनही बरंच काही सांगायचंय पण...आलोच, पोटात मुरडा उठल्यामुळे कामाला येत नसल्याचा बॉसला मॅसेज टाकून.. हा हा हा. आता बॉसला फोटो मागायचीही सोय नाही. या हातच्या काकणाने नोकरदारांच्या आयुष्यात चांगलाच हलकल्लोळ उडवलाय की! कोणे एके काळी वर्क फ्रॉम होम करताना, दुपारी जरा डोळा लागेल तेव्हा लिंक/कम्युनिकेटरवरचा दिवा हिरवाच राहावा म्हणून केलेले स्क्रिप्टिंग आठवले.

जगप्रवासी 25/03/2017 - 12:01
मंथ एन्डला पगार करताना जेव्हा लिव्ह रिपोर्ट काढतो तेव्हा एक एक भन्नाट कारणे वाचायला भेटतात. एकाने सुट्टी टाकली होती की अपघात झालाय, दोन दिवस यायला जमणार नाही. त्याच्या बॉसने रजा अप्रूव्ह केली आणि त्याच पट्ठ्याने अलिबाग बीचवरचा फोटो एफबीवर लोकेशन टॅग करून टाकला, काय तर म्हणे फिलिंग रिलॅक्स अट नागाव. नशीब त्याचा बॉस एफबी वर नाहीये. अजून एक मुलगी फायनान्स मध्ये आहे जी मंथ एंडला येणाऱ्या शनिवारी हमखास दांडी मारायची, फायनान्स मॅनेजरला विचारला तर तव बोलला अरे तिचा नवरा किंवा सासू नेहमी मंथ एंडला आजारी पडतात. एका मुलाने त्याच्या बहिणीला बघायला येणार आहेत म्हणून सुट्टी घेतली होती, मी मनातच म्हटलं लेका तू तिथे राहून काय करणार होतास. इव्हन माझ्या बॉसला माहिती आहे जेव्हा मी मोठ्या ट्रेकला जातो तेव्हा सोमवारी मी काही येणार नाही. नेहमीप्रमाणे मेसेज टाकतो ट्रॅफिक मुळे सकाळी ११ला घरी पोचलो, आज यायला जमणार नाही. बॉस देखील माहित असल्याप्रमाणे ओके बोलतो. अजून खूप मजेशीर कारण आहेत, सवड भेटली की टंकेन

विशुमित 25/03/2017 - 14:59
ज्या खऱ्या कारणासाठी दांडी मारलेली असते, त्या कारणाचा उपयोग ह्या दांडी साठी न करता पुढील दांडी साठी वापरण्याचा माझा फंडा होता. आताच्या कंपनी मध्ये गेले ३ वर्ष झाले मी उद्या/आज येणार नाही एवढे सांगितले तरी मला सुट्टी मिळाली आहे, कोणते ही कारण न सांगता. नशीबवान आहे मी.

एमी 30/03/2017 - 07:45
माफ कर किसन्या, दोस्तीत जेवाया घालतो पण असल्या जिल्ब्या नकोत राव. >> =)) त्याला कुठलेच नियोजन करावे लागत नाही फक्त फोन करायचा सर सुट्टी घेतोय तो लगेच म्हनणार ठिक आहे रिलीव्हरला सांग. >> Like!

आमचे सध्याचे साहेब फार कमी रजा मंजूर करतात, मंजूर करतानाही चेहरा खूप वेडावाकडा करतात, पेक्षा सुटी नको असा फील असतो. सुटी दिली तरी फोन करतात का, ही धास्ती. मला सुट्टीसाठी 'लूज मोशन' हे कारण लागू पडले आहे. एकदा ताप आला आहे, असे सांगितले तेव्हा तुम्ही तब्येतीची डेली रिपोर्टींग केलं नाही म्हणून मला खुलासाही द्यावा लागला आहे. पण धागा मस्तय रे...! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किसन शिंदे 30/03/2017 - 17:30
एकदा ताप आला आहे, असे सांगितले तेव्हा तुम्ही तब्येतीची डेली रिपोर्टींग केलं नाही म्हणून मला खुलासाही द्यावा लागला आहे.
बहुदा त्यांना तुमच्या तब्येतीची खूप काळजी असावी. #प्राचार्य रॉक्स_प्रॉ डॉ शॉक्स ;)

मी-सौरभ 30/03/2017 - 17:52
लोकं भारी भारी कारणं टाकतात. माझ्या ओळखिच्या एका काकांनी दोन दा अ‍ॅपेंडिक्क्स च्या शस्त्रक्रियेसाठी सुट्टी घेतलेली (२ वेगवेगळ्या साहेबांकडून) आणि शस्त्रक्रिया एकदा पण नाहि झालि.
खासगी किंवा सरकारी कार्यालयात काम करताना इतर चांगल्या-वाईट अनुभवांसोबत एका वेगळ्या गोष्टीचा अनुभव सगळ्यांनाच असतो, तो म्हणजे दांडी मारण्याचा आणि त्यासाठी अफलातून अशी कारणे देण्याचा वा शोधण्याचा. दोन्ही ठिकाणी वरिष्ठ पदावर काम करत असलेल्या व्यक्तीला त्याच्या हाताखाली असलेल्या कर्मचार्‍याकडून अचानकपणे दांडी मारण्याची अनेक कारणे दिली जातात. काही वेळेला ती खरी असतातही, तर काही वेळेला ती निव्वळ खोटी आणि मजेशीरही असतात.

प्रमोशन

किसन शिंदे ·

सगळीकडेच मातीच्या चुली! अतिअवांतर - हायला, धाग्याचं नाव वाचून 'अरे व्वा, किसनरावांचं प्रमोशन झालं की काय', असं वाटलं... किसनरावांना प्रमोशनसाठी शुभेच्छा.

In reply to by किसन शिंदे

पैसा 24/03/2017 - 10:58
मजेशीर कथा आहे. खूप ठिकाणी असे होताना पाहिले आहे. त्यामुळे फापटपसारा न लिहिता फक्त सहमती दर्शवली. शिवाय दोन बोक्यांचे भांडण आणि लोण्याचा गोळा ही क्लासिक कथा आठवली! =))

In reply to by पैसा

किसन शिंदे 24/03/2017 - 11:05
शिवाय दोन बोक्यांचे भांडण आणि लोण्याचा गोळा ही क्लासिक कथा आठवली! =))
एग्जाटली हीच गोष्ट डोक्यात होती हे लिहीताना.

खेडूत 24/03/2017 - 10:49
मस्त गोष्ट! अशीच होत असतात प्रमोशन्स. सभोवताली लक्ष्य ठेवून आपले स्पर्धक हेरून मंडळी आधीच सेटिंग लावतात. ज्यांना ते जमत नै ते मागाहून म्यानेजरला 'अन्याय!' म्हणून ओरडतात अन 'पुढच्या वेळी'चे आश्वासन मागून घेतात. अवांतरः बाकी मिंजल हे नांव आवडलं. अनेक स्टायलिश मुलींची नांवं अशीच वेगळी असतात...पण आडनाव नोर्दिंडियन हवे ब्वॉ! (गूगलच्या मते मिंगलचा हिंदीत अर्थ 'पागल' असा आहे! :)

अभ्या.. 24/03/2017 - 12:17
चला कीसनाला दुनियादारी समजू लागली तर. असेच असते रे भावा, औकात नसलेले लोक फ़क्त वशिला वापरून शायनिंग करुन बोडक्यावर बस्तात. वर बाई माणूस म्हणाले की बोलायचेच नै.

भारी कथा आहे बे ! मि़जल आता बॉस होणार तर !! एकदम कर्नल नेथन जेसपचा डायलॉग आठवला A Few Good Men मधील - Promote ‘em all... JESSEP: You know, it just hit me, she outranks you, Danny. KAFFEE: Yes sir. JESSEP: I wanna tell you something, and listen up ‘cause I really mean this. You’re the luckiest man in the world. There’s nothing on this earth sexier, believe me gentlemen, than a woman you have to salute in the morning. Promote ‘em all, I say, ‘cause this is true. If you haven’t gotten a b*** j** from a superior officer, well, you’re just letting the best in life pass you by... हा हा हा

सगळीकडेच मातीच्या चुली! अतिअवांतर - हायला, धाग्याचं नाव वाचून 'अरे व्वा, किसनरावांचं प्रमोशन झालं की काय', असं वाटलं... किसनरावांना प्रमोशनसाठी शुभेच्छा.

In reply to by किसन शिंदे

पैसा 24/03/2017 - 10:58
मजेशीर कथा आहे. खूप ठिकाणी असे होताना पाहिले आहे. त्यामुळे फापटपसारा न लिहिता फक्त सहमती दर्शवली. शिवाय दोन बोक्यांचे भांडण आणि लोण्याचा गोळा ही क्लासिक कथा आठवली! =))

In reply to by पैसा

किसन शिंदे 24/03/2017 - 11:05
शिवाय दोन बोक्यांचे भांडण आणि लोण्याचा गोळा ही क्लासिक कथा आठवली! =))
एग्जाटली हीच गोष्ट डोक्यात होती हे लिहीताना.

खेडूत 24/03/2017 - 10:49
मस्त गोष्ट! अशीच होत असतात प्रमोशन्स. सभोवताली लक्ष्य ठेवून आपले स्पर्धक हेरून मंडळी आधीच सेटिंग लावतात. ज्यांना ते जमत नै ते मागाहून म्यानेजरला 'अन्याय!' म्हणून ओरडतात अन 'पुढच्या वेळी'चे आश्वासन मागून घेतात. अवांतरः बाकी मिंजल हे नांव आवडलं. अनेक स्टायलिश मुलींची नांवं अशीच वेगळी असतात...पण आडनाव नोर्दिंडियन हवे ब्वॉ! (गूगलच्या मते मिंगलचा हिंदीत अर्थ 'पागल' असा आहे! :)

अभ्या.. 24/03/2017 - 12:17
चला कीसनाला दुनियादारी समजू लागली तर. असेच असते रे भावा, औकात नसलेले लोक फ़क्त वशिला वापरून शायनिंग करुन बोडक्यावर बस्तात. वर बाई माणूस म्हणाले की बोलायचेच नै.

भारी कथा आहे बे ! मि़जल आता बॉस होणार तर !! एकदम कर्नल नेथन जेसपचा डायलॉग आठवला A Few Good Men मधील - Promote ‘em all... JESSEP: You know, it just hit me, she outranks you, Danny. KAFFEE: Yes sir. JESSEP: I wanna tell you something, and listen up ‘cause I really mean this. You’re the luckiest man in the world. There’s nothing on this earth sexier, believe me gentlemen, than a woman you have to salute in the morning. Promote ‘em all, I say, ‘cause this is true. If you haven’t gotten a b*** j** from a superior officer, well, you’re just letting the best in life pass you by... हा हा हा
माॅर्निंग ब्रेकची वेळ. ब्रेकफास्ट काऊंटरवर मार्निंग शिफ्टच्या एम्प्लाॅईजची तुरळक गर्दी होती. बेनमेरीमधल्या स्टीलच्या ट्रेमधून अनेक पदार्थांचा संमिश्र असा वास दरवळत होता, पण त्यातूनही रस्समचा वास ब-यापैकी नाकाला ठसका देत होता. मधूनच बाजूला टांगलेल्या निळ्या रंगाच्या फ्लाय किलरमध्ये माश्या चिकटल्याबरोबरचा 'चट..चट' आवाज काही नवख्या एम्प्लाॅईजचे लक्ष वेधत होता. लॉगईन करून दोन चार कामाचे मेल चेक केल्यानंतर रोहन आणि मिंजल कॅन्टीनमध्ये ब्रेकफास्टसाठी आले होते.

जाऊ शकते-तीच जात!

अत्रुप्त आत्मा ·

विशुमित 16/03/2017 - 12:26
मी तर म्हणतो जातीचे आरक्षण कमी करून अंतरजातीय विवाह करणाऱ्यांना आरक्षण द्या. काय म्हणताय? (खंत : आरक्षण नसले तरी चालेल पण जात काही सोडणार नाहीत बरेच महाभाग. असो!! )

हेमंत८२ 16/03/2017 - 12:34
कितीही कोणी काही केले तर जात काही जात नाही..आपण फक्त म्हणतो. आणि आरक्षण बंद केले तर चालणार नाही का?

भीमराव 16/03/2017 - 13:15
जे अंतरजातीय विवाह स्वत:हुन करतात त्यांच्यासाठी ठिक आहे, परंतु जे लोक हे करण्यास तयार होणार नाहीत त्यांच्यासाठी जात नामशेष करण्या आधी पोट-जात हा भेद नष्ट करणे सोप्पे आहे, म्हणजे असं कि प्रत्येक जातिला चारदोन पोटजाती आहेत आणि त्यांच्यामधे विवाह संबंध होत नाहीत व उच्चनिचता सुद्धा पाळली जाते, तर अशा लोकांना जातीअंतर्गत पोटजातीमधे विवाह करण्यास प्रोत्साहित केले जावे. म्हणजे पोटजातभेद मिटले जातील व त्या पुढची पायरी असेल जात निर्मुलनाची.

In reply to by भीमराव

@तर अशा लोकांना जातीअंतर्गत पोटजातीमधे विवाह करण्यास प्रोत्साहित केले जावे. म्हणजे पोटजातभेद मिटले जातील व त्या पुढची पायरी असेल जात निर्मुलनाची. ››› हे घडतंही आहे.. पण मग जाती अंतर्गत जाती नष्टतेसाठी अश्या जोडप्यांनी तीच वरील समाजात संमिश्र जात सांगण्याची अट पाळायला हवी. कारण जातीचं मी केलेलं प्रकटन, हेच तीच अस्तित्व आहे. म्हणून ही नवी काला घडवून आणणारी जात सांगितली जायला हवी. उदा- को. ब्रा+ दे. ब्रा जोडप्यानी आपल्या अपत्याची जात 'कोकणस्थदेशस्धब्राम्हण' अशी सांगायला हवी. त्यालाही हीच जात सांगण्याची सवय लावायला हवी. इतेकच नव्हे तर अश्या जातीनिर्मूलन इच्छूक जोडप्यांनी अपत्त्यांना आंण्णाव देखील आईबापांच्यातलं अर्ध+अर्ध= एक करून लावायला द्यायला हवं. मग ते हास्यास्पद अगर कसंही वाटो/होवो. मी माझ्या अपत्त्याला तू तुझं अण्णाव दिवेराव किंवा भालेकर असं हवं ते निवड ,असं जरूर सुचवेन.

In reply to by अत्रुप्त आत्मा

सतिश गावडे 17/03/2017 - 11:15
स्वताच्या मनात आलं म्हणून काहीही अण्णाव लावून चालत नाही, बदलायचं असेल तर तसं प्रतिज्ञापत्र करावं लागतं कोर्टात. फ्लेक्सवरच्या हायफन पाटलांनाही कागदोपत्री आपले आहे तेच आडनाव वापरावे लागते. :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

सूड 17/03/2017 - 18:17
वैचारिक आणी आचरिक दळिद्री आहोत,हे असं दाखवून देण्यापेक्षा ते बरं!
काय सांगता!! आम्हाला तुमच्या या स्वघोषित हिंदुधर्मसुधारकभावनेचा नेहमीच आदर वाटत आलेला आहे. बाकी सर्व मिपाला माहित आहे, कोण किती पुढारलेलं आहे ते. =))

In reply to by सूड

@बाकी सर्व मिपाला माहित आहे, कोण किती पुढारलेलं आहे ते. ››› पण तुला माहित व्हायचं आहे अजून! ते कळेल तेंव्हा लपायलाही जागा सापडणार नाही तुला. अख्ख्या जगात.

In reply to by अत्रुप्त आत्मा

सूड 17/03/2017 - 19:20
पण तुला माहित व्हायचं आहे अजून! ते कळेल तेंव्हा लपायलाही जागा सापडणार नाही तुला. अख्ख्या जगात.
लपायला? =)) =)) =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

सूड 17/03/2017 - 19:32
ते चालू देऊच हो. बाकी तुमचे लपायचे वैगरे फिल्मी ड्वॉयलॉक टाकून तुम्ही जी काही शोभा वाढवली आहे, त्याला तोड नाही

पुंबा 16/03/2017 - 13:40
बापाच्या जातीचा येड्यागत गर्व बाळगणारा, आंतरजातिय विवाहातून जन्मलेला एक मनुक्ष्य ओळखीचा आहे. त्यामुळे अश्या विवाहांमुळे जाती मोडतात हे पटत नाही. अर्थात माझा सँपल सेट छोटा आहेच.

In reply to by पुंबा

@त्यामुळे अश्या विवाहांमुळे जाती मोडतात हे पटत नाही. ››› सांप्रत काळात त्या मोडत नाहिच्चेत,हे अगदी खरं आहे. पण मी वर म्हणतो तश्या प्रयत्नांनी त्या मोडायचा एक मार्ग नक्कीच उपलब्ध राहिल.

चौकटराजा 16/03/2017 - 14:16
गुर्जीचा आताच फोन आला त्यानी म्हणे प्रतिज्ञा केली आहे. " आंतरजातीय विवाह फक्त १० रूपयात तर आंतर्राष्ट्रीय फक्त १ लावून देईन "

In reply to by चौकटराजा

सतिश गावडे 16/03/2017 - 21:13
आंतरजातीय विवाहात वधू वर एकाच धर्माचे - जातीचे असतील तरीही १ रुपया का? :) बाकी अशी ऑफर कुठलेही गुरुजी देणार नाहीत. आधी पोटोबा मग समाज सुधारणा :)

स्वलिखित 16/03/2017 - 23:09
अंतरजातीय विवाह म्हणजे कोणते विवाह?? अंतरधार्मिक विवाह पण यात येतात का?? चित्रात दाखवल्याप्रमाणे जर इथे अर्थ घेतला गेला आहे तर तोडगा निघणे अशक्य आहे. जर तोडगा म्हणुन हा कायदा पास झाला तर हा पुर्णपणे एकतर्फी होऊन हिंदुवर अन्याय होत नाही का??म्हणजेच सोनाली ची सानिया होउ शकते पण सानियाची सोनाली?? मुस्लिमांसाठीच्या साध्या एका कायद्यात बदल न करु शकणारी लोकशाही वा सरकार हिंदु धर्मात इतके बदल करुन काय हासिल करणार??!! हा बडगा सर्वांना लागुच होताना दिसत नाही.

In reply to by स्वलिखित

अत्रे 17/03/2017 - 06:24
@आत्मबंध, मुस्लिम लोकांमध्ये पण जाती असतात असे ऐकून आहे. त्यांनाही हा कायदा लागू आहे का?

आंतर जातीय विवाह आणि जात हे समीकरण भारतात नवीन नाही. पुराणांत देखील अनुलोम, प्रतिलोम विवाहचे दाखले दिसतात. परंतू काय त्याने वर्ण व्यवस्था मोडीत निघाली नाही. जिथे माणसाची प्रवृत्तीच दुसर्‍याला आपल्यापेक्षा कमी लेखून स्वतःला मोठे लेख्ण्याची आहे तिथे जात/वर्ण व्यवस्था ही दुसरे रूप घेऊन शिल्लक राहणारच. बाकी चालूद्या.

In reply to by सूड

तेच तर! त्यांची गटारात खेळण्याची सवय मोडवून दाखवा,तरच आंम्हिही लोळायचे बंद करू! म्हणजे आमची वैचारिक वागणूकितली उंची कळून येइल.

जात जाऊ शकत नाही कारण ती आलीच नाही. जात जन्मजात आहे. जाती व्यवस्थेबद्दल सध्या प्रचलित असलेली विकृत माहिती, जी साधारण दोनशे वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी अस्तित्वात आणली, ती मात्र आली तशी जाऊ शकते. या विषयी अधिक माहिती आणि विवेचन या दोन दुव्यांवर मिळेल (१) tp://ichr.ac.in/Lecture_9th.pdf (२) http://indianexpress.com/article/india/india-news-india/ichr-lecture-indian-caste-system-western-construct-4

विशुमित 16/03/2017 - 12:26
मी तर म्हणतो जातीचे आरक्षण कमी करून अंतरजातीय विवाह करणाऱ्यांना आरक्षण द्या. काय म्हणताय? (खंत : आरक्षण नसले तरी चालेल पण जात काही सोडणार नाहीत बरेच महाभाग. असो!! )

हेमंत८२ 16/03/2017 - 12:34
कितीही कोणी काही केले तर जात काही जात नाही..आपण फक्त म्हणतो. आणि आरक्षण बंद केले तर चालणार नाही का?

भीमराव 16/03/2017 - 13:15
जे अंतरजातीय विवाह स्वत:हुन करतात त्यांच्यासाठी ठिक आहे, परंतु जे लोक हे करण्यास तयार होणार नाहीत त्यांच्यासाठी जात नामशेष करण्या आधी पोट-जात हा भेद नष्ट करणे सोप्पे आहे, म्हणजे असं कि प्रत्येक जातिला चारदोन पोटजाती आहेत आणि त्यांच्यामधे विवाह संबंध होत नाहीत व उच्चनिचता सुद्धा पाळली जाते, तर अशा लोकांना जातीअंतर्गत पोटजातीमधे विवाह करण्यास प्रोत्साहित केले जावे. म्हणजे पोटजातभेद मिटले जातील व त्या पुढची पायरी असेल जात निर्मुलनाची.

In reply to by भीमराव

@तर अशा लोकांना जातीअंतर्गत पोटजातीमधे विवाह करण्यास प्रोत्साहित केले जावे. म्हणजे पोटजातभेद मिटले जातील व त्या पुढची पायरी असेल जात निर्मुलनाची. ››› हे घडतंही आहे.. पण मग जाती अंतर्गत जाती नष्टतेसाठी अश्या जोडप्यांनी तीच वरील समाजात संमिश्र जात सांगण्याची अट पाळायला हवी. कारण जातीचं मी केलेलं प्रकटन, हेच तीच अस्तित्व आहे. म्हणून ही नवी काला घडवून आणणारी जात सांगितली जायला हवी. उदा- को. ब्रा+ दे. ब्रा जोडप्यानी आपल्या अपत्याची जात 'कोकणस्थदेशस्धब्राम्हण' अशी सांगायला हवी. त्यालाही हीच जात सांगण्याची सवय लावायला हवी. इतेकच नव्हे तर अश्या जातीनिर्मूलन इच्छूक जोडप्यांनी अपत्त्यांना आंण्णाव देखील आईबापांच्यातलं अर्ध+अर्ध= एक करून लावायला द्यायला हवं. मग ते हास्यास्पद अगर कसंही वाटो/होवो. मी माझ्या अपत्त्याला तू तुझं अण्णाव दिवेराव किंवा भालेकर असं हवं ते निवड ,असं जरूर सुचवेन.

In reply to by अत्रुप्त आत्मा

सतिश गावडे 17/03/2017 - 11:15
स्वताच्या मनात आलं म्हणून काहीही अण्णाव लावून चालत नाही, बदलायचं असेल तर तसं प्रतिज्ञापत्र करावं लागतं कोर्टात. फ्लेक्सवरच्या हायफन पाटलांनाही कागदोपत्री आपले आहे तेच आडनाव वापरावे लागते. :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

सूड 17/03/2017 - 18:17
वैचारिक आणी आचरिक दळिद्री आहोत,हे असं दाखवून देण्यापेक्षा ते बरं!
काय सांगता!! आम्हाला तुमच्या या स्वघोषित हिंदुधर्मसुधारकभावनेचा नेहमीच आदर वाटत आलेला आहे. बाकी सर्व मिपाला माहित आहे, कोण किती पुढारलेलं आहे ते. =))

In reply to by सूड

@बाकी सर्व मिपाला माहित आहे, कोण किती पुढारलेलं आहे ते. ››› पण तुला माहित व्हायचं आहे अजून! ते कळेल तेंव्हा लपायलाही जागा सापडणार नाही तुला. अख्ख्या जगात.

In reply to by अत्रुप्त आत्मा

सूड 17/03/2017 - 19:20
पण तुला माहित व्हायचं आहे अजून! ते कळेल तेंव्हा लपायलाही जागा सापडणार नाही तुला. अख्ख्या जगात.
लपायला? =)) =)) =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

सूड 17/03/2017 - 19:32
ते चालू देऊच हो. बाकी तुमचे लपायचे वैगरे फिल्मी ड्वॉयलॉक टाकून तुम्ही जी काही शोभा वाढवली आहे, त्याला तोड नाही

पुंबा 16/03/2017 - 13:40
बापाच्या जातीचा येड्यागत गर्व बाळगणारा, आंतरजातिय विवाहातून जन्मलेला एक मनुक्ष्य ओळखीचा आहे. त्यामुळे अश्या विवाहांमुळे जाती मोडतात हे पटत नाही. अर्थात माझा सँपल सेट छोटा आहेच.

In reply to by पुंबा

@त्यामुळे अश्या विवाहांमुळे जाती मोडतात हे पटत नाही. ››› सांप्रत काळात त्या मोडत नाहिच्चेत,हे अगदी खरं आहे. पण मी वर म्हणतो तश्या प्रयत्नांनी त्या मोडायचा एक मार्ग नक्कीच उपलब्ध राहिल.

चौकटराजा 16/03/2017 - 14:16
गुर्जीचा आताच फोन आला त्यानी म्हणे प्रतिज्ञा केली आहे. " आंतरजातीय विवाह फक्त १० रूपयात तर आंतर्राष्ट्रीय फक्त १ लावून देईन "

In reply to by चौकटराजा

सतिश गावडे 16/03/2017 - 21:13
आंतरजातीय विवाहात वधू वर एकाच धर्माचे - जातीचे असतील तरीही १ रुपया का? :) बाकी अशी ऑफर कुठलेही गुरुजी देणार नाहीत. आधी पोटोबा मग समाज सुधारणा :)

स्वलिखित 16/03/2017 - 23:09
अंतरजातीय विवाह म्हणजे कोणते विवाह?? अंतरधार्मिक विवाह पण यात येतात का?? चित्रात दाखवल्याप्रमाणे जर इथे अर्थ घेतला गेला आहे तर तोडगा निघणे अशक्य आहे. जर तोडगा म्हणुन हा कायदा पास झाला तर हा पुर्णपणे एकतर्फी होऊन हिंदुवर अन्याय होत नाही का??म्हणजेच सोनाली ची सानिया होउ शकते पण सानियाची सोनाली?? मुस्लिमांसाठीच्या साध्या एका कायद्यात बदल न करु शकणारी लोकशाही वा सरकार हिंदु धर्मात इतके बदल करुन काय हासिल करणार??!! हा बडगा सर्वांना लागुच होताना दिसत नाही.

In reply to by स्वलिखित

अत्रे 17/03/2017 - 06:24
@आत्मबंध, मुस्लिम लोकांमध्ये पण जाती असतात असे ऐकून आहे. त्यांनाही हा कायदा लागू आहे का?

आंतर जातीय विवाह आणि जात हे समीकरण भारतात नवीन नाही. पुराणांत देखील अनुलोम, प्रतिलोम विवाहचे दाखले दिसतात. परंतू काय त्याने वर्ण व्यवस्था मोडीत निघाली नाही. जिथे माणसाची प्रवृत्तीच दुसर्‍याला आपल्यापेक्षा कमी लेखून स्वतःला मोठे लेख्ण्याची आहे तिथे जात/वर्ण व्यवस्था ही दुसरे रूप घेऊन शिल्लक राहणारच. बाकी चालूद्या.

In reply to by सूड

तेच तर! त्यांची गटारात खेळण्याची सवय मोडवून दाखवा,तरच आंम्हिही लोळायचे बंद करू! म्हणजे आमची वैचारिक वागणूकितली उंची कळून येइल.

जात जाऊ शकत नाही कारण ती आलीच नाही. जात जन्मजात आहे. जाती व्यवस्थेबद्दल सध्या प्रचलित असलेली विकृत माहिती, जी साधारण दोनशे वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी अस्तित्वात आणली, ती मात्र आली तशी जाऊ शकते. या विषयी अधिक माहिती आणि विवेचन या दोन दुव्यांवर मिळेल (१) tp://ichr.ac.in/Lecture_9th.pdf (२) http://indianexpress.com/article/india/india-news-india/ichr-lecture-indian-caste-system-western-construct-4
लेखनप्रकार
म. टा. व्रुत्ता प्रमाणे एक नवीन कायदा येतोय.. 'अंतर्जातीय विवाहितांच्या संरक्षणाचा'. सदर कायदा हा आमच्या मते अतिशय कौतुकास्पद निर्णय आहे. https://scontent-lax3-2.xx.fbcdn.net/v/t31.0-8/fr/cp0/e15/q65/17310118_1814617218860381_2113214286324950828_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=dd09ddc726cae9ec913d2f3f4c972085&oe=59586BDB पण.....

मराठी; समस्येची पाळंमुळं

वेल्लाभट ·

शिवम काटे 26/02/2017 - 18:40
खरच सुंदर लेख आहे, याचा विचार सर्वांनी करायला हवा आणि मराठी भाषा संवर्धनासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करायला हवा. मला अभिमान आहे कि माझे प्रार्थमिक शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे.

पल्लवी०८ 27/02/2017 - 12:29
दिवसेंदिवस मराठी शाळांची कमी होत चाललेली संख्या, स्थानिक पातळीवर व्यवहारी भाषेचा वाढलेला वापर, मराठी भाषेकडे दुय्यम नजरेने पाहाणारे अशा त्रुटी जाणवू लागल्या, तरी मराठी प्रेमींना भाषेविषयी वाटणारा अभिमान दैनंदिन जीवनातूनही जपता येईल. मराठी भाषा लोप पावेल अशी भिती न बाळगता, आपण हसत खेळत तीला घरातील नव्या पिढीमध्ये रुजवू शकतो. यासाठी, मराठी बालासाहित्यातील छोट्या कथा, बडबड गाणी त्यांचे मनोरंजन करतील व त्यांनाही लहानवयात वाचनाची गोडी लागेल. आज इंग्रजी माध्यमांत शिकणा-या मुलांची संख्या अधिक असून, बालवाडीपासूनच त्यांच्यासाठी इंग्रजी भाषा प्रथमस्थानी येऊन, मराठी फक्त घरात बोलण्यापुरती वापरली जाते, हे कुठेतरी थांबायला पाहिजे.

शिवम काटे 26/02/2017 - 18:40
खरच सुंदर लेख आहे, याचा विचार सर्वांनी करायला हवा आणि मराठी भाषा संवर्धनासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करायला हवा. मला अभिमान आहे कि माझे प्रार्थमिक शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे.

पल्लवी०८ 27/02/2017 - 12:29
दिवसेंदिवस मराठी शाळांची कमी होत चाललेली संख्या, स्थानिक पातळीवर व्यवहारी भाषेचा वाढलेला वापर, मराठी भाषेकडे दुय्यम नजरेने पाहाणारे अशा त्रुटी जाणवू लागल्या, तरी मराठी प्रेमींना भाषेविषयी वाटणारा अभिमान दैनंदिन जीवनातूनही जपता येईल. मराठी भाषा लोप पावेल अशी भिती न बाळगता, आपण हसत खेळत तीला घरातील नव्या पिढीमध्ये रुजवू शकतो. यासाठी, मराठी बालासाहित्यातील छोट्या कथा, बडबड गाणी त्यांचे मनोरंजन करतील व त्यांनाही लहानवयात वाचनाची गोडी लागेल. आज इंग्रजी माध्यमांत शिकणा-या मुलांची संख्या अधिक असून, बालवाडीपासूनच त्यांच्यासाठी इंग्रजी भाषा प्रथमस्थानी येऊन, मराठी फक्त घरात बोलण्यापुरती वापरली जाते, हे कुठेतरी थांबायला पाहिजे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
जुना, बराच चर्चिलेला विषय आहे, त्यामुळे संपादकांना वाटल्यास धागा अप्रकाशित करू शकता. मराठीदिनानिमित्त टाकावा वाटलं, म्हणून. सदर लेख लोकमत वृत्तपत्राच्या हॅलो ठाणे पुरवणीत २५-०२-२०१७ रोजी प्रकाशित झाला असून त्याची विस्तारित आवृत्ती या ब्लॉग पोस्ट मधे देत आहे. प्रकाशनाबद्दल #लोकमत चे आभार. लोकमत मधील लेख चेहरा, नाव यानंतर एखाद्या व्यक्तीची ओळख म्हणून जर कुठली तिसरी गोष्ट गणली जाऊ शकत असेल तर ती त्या व्यक्तीची भाषा असते.

कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे संपत्तीकडे

लीना कनाटा ·

कंजूस 14/02/2017 - 11:07
सरकारी,मुन्शिपालटीतली कंत्राटे मिळतात. कंपन्यांना ,दुकानदारांना ,विक्रेत्यांना वाढीव माप टाकण्याचे पानसुपारीचे हिशेब दाखवत नसतील.

आनन्दा 14/02/2017 - 11:19
जर राजकारणात इतका पैसा मिळत असेल तर राजकारण हा करियर साठी चांगला पर्याय नाही का? एकंदरीत सध्या राजकारण आणि चांगले मार्केटिंग केले तर बुवाबाजी / अध्यात्म / धार्मिक स्थळे हि सहज उत्पन्न (ईझी मनी) मिळवण्याचे उत्तम मार्ग आहेत असे दिसते.
असहमत. तुम्हाला त्यांचे कष्ट दिसत नाहीत असे दिसते. बाकी आशयाशी मात्र सहमत आहे.

In reply to by आनन्दा

लीना कनाटा 17/02/2017 - 06:04
आनन्दा दा, जर तुम्हाला या लोकांच्या कष्टाची कल्पना असेल तर कृपया इथे सांगा म्हणजे ज्या कोणास माहित नाही त्यांच्या ज्ञानात भर पडेल. मात्र या मंडळींच्या उत्पन्नाची पातळी आणि त्यात होणाऱ्या वाढीचा वेग बघता त्यांच्या एव्हढे कष्ट करायची सगळ्यांची तयारी असेल असे वाटते.

Sanjay Uwach 15/02/2017 - 23:02
"बुवाबाजी / अध्यात्म / धार्मिक स्थळे हि सहज उत्पन्न (ईझी मनी) मिळवण्याचे उत्तम मार्ग आहेत असे दिसते." आता यात देखिल खुप कॉपिडीशन (स्पर्धा) सुरु झाली आहे.

कंजूस 14/02/2017 - 11:07
सरकारी,मुन्शिपालटीतली कंत्राटे मिळतात. कंपन्यांना ,दुकानदारांना ,विक्रेत्यांना वाढीव माप टाकण्याचे पानसुपारीचे हिशेब दाखवत नसतील.

आनन्दा 14/02/2017 - 11:19
जर राजकारणात इतका पैसा मिळत असेल तर राजकारण हा करियर साठी चांगला पर्याय नाही का? एकंदरीत सध्या राजकारण आणि चांगले मार्केटिंग केले तर बुवाबाजी / अध्यात्म / धार्मिक स्थळे हि सहज उत्पन्न (ईझी मनी) मिळवण्याचे उत्तम मार्ग आहेत असे दिसते.
असहमत. तुम्हाला त्यांचे कष्ट दिसत नाहीत असे दिसते. बाकी आशयाशी मात्र सहमत आहे.

In reply to by आनन्दा

लीना कनाटा 17/02/2017 - 06:04
आनन्दा दा, जर तुम्हाला या लोकांच्या कष्टाची कल्पना असेल तर कृपया इथे सांगा म्हणजे ज्या कोणास माहित नाही त्यांच्या ज्ञानात भर पडेल. मात्र या मंडळींच्या उत्पन्नाची पातळी आणि त्यात होणाऱ्या वाढीचा वेग बघता त्यांच्या एव्हढे कष्ट करायची सगळ्यांची तयारी असेल असे वाटते.

Sanjay Uwach 15/02/2017 - 23:02
"बुवाबाजी / अध्यात्म / धार्मिक स्थळे हि सहज उत्पन्न (ईझी मनी) मिळवण्याचे उत्तम मार्ग आहेत असे दिसते." आता यात देखिल खुप कॉपिडीशन (स्पर्धा) सुरु झाली आहे.
लेखनविषय:
सध्या निवडणुकांमुळे वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांचे उत्पन्नाचे आकडे वर्तमानपत्रांमध्ये वाचायला मिळत आहेत. त्यात देखील जे आधी पासूनच मान्यवर (?) आहेत त्यांच्या संपत्तीमध्ये गेल्या कार्यकाळात झालेली वाढ हि विशेषत्वाने नोंद घेण्यासारखी आहे. केवळ पाच वर्षातील हि प्रचंड वाढ बघता हि सगळी मंडळी कोटीच्या कोटी उड्डाणे घेऊन वेगाने संपत्तीकडे झेपावत आहेत असे दिसून येते. जेव्हा तुमच्या आमच्या सारखी सामान्य जन मंडळी (संक्षींच्या भाषेत ईएमआयग्रस्त) जेमतेम उत्पन्न मिळवत असताना या मान्यवर मंडळींची संपत्ती मात्र वाढता वाढता वाढे भेदिलें टॅक्स मंडळा अशी कित्येक पटीनी कशी काय वाढत आहे?

राजीव मल्होत्रा - हिंदूफोबिया

वडापाव ·

पहिल्यांदाच हे नाव ऐकत आहे. त्यांच्याशी थोडा परिचय करुन घेतो आणि नंतर प्रतिक्रिया देतो. अर्थातच पहिल्या परिच्छेदातील मतांशी मीही सहमत आहेच.

In reply to by गामा पैलवान

संदीप डांगे 07/02/2017 - 00:49
बिन्डोकपणाचा कळस आहे तो सुहेल सेठ... डिस्गस्टींग. करिम्स् आणि रेल्वे साठी परदेशी आक्रमणातून झालेले अत्याचार जस्टीफाय करतो...

अनरँडम 07/02/2017 - 22:03
भाषण पाहीले. काही मुद्दे विचार करण्यासारखे आहेत पण वस्तुस्थिती पडताळून पाहील्याशिवाय या व्यक्तिविषयी काही मत बनवणे कठीण आहे.
ते चर्चा-वादाचे शिष्टाचार पाळून संवाद साधतात, समोरच्याची संपूर्ण बाजू ऐकून घेतात, आणि मगच बोलतात
तसे काही वाटले नाही. एक अमेरिकन माणूस त्यांना थोडेसे पेचात टाकणारे प्रश्न विचारत होता (साहित्यचोरीचा आरोप, शेल्डन पोलॉक या नामवंत संशोधकावर त्यांनी केलेले आरोप यासंबंधी.) तेव्हा श्री मल्होत्रा चवताळल्यासारखे बोलू लागले. त्या इसमास तो अ‍ॅडजंक्ट प्रोफेसर आहे, फक्त टेन्युअर नसल्याने टेन्युअर मिळवण्याकरता आरोप करत आहे, तो 'बी ग्रेडचा' मनुष्य आहे अशी विधाने (खरी की खोटी देव जाणे) करतांना श्री मल्होत्रा 'सभ्य शब्दांत समोरच्याची चड्डी काढणारे' न वाटता आक्रस्ताळेपणे प्रश्न विचारणार्‍या व्यक्तिचा अपमान करणारे वाटले. सिम्पथेटिक ऑडियन्स असल्याने धकून गेले असावे.

In reply to by अनरँडम

मिहिर 08/02/2017 - 04:35
तसे काही वाटले नाही. एक अमेरिकन माणूस त्यांना थोडेसे पेचात टाकणारे प्रश्न विचारत होता (साहित्यचोरीचा आरोप, शेल्डन पोलॉक या नामवंत संशोधकावर त्यांनी केलेले आरोप यासंबंधी.) तेव्हा श्री मल्होत्रा चवताळल्यासारखे बोलू लागले. त्या इसमास तो अ‍ॅडजंक्ट प्रोफेसर आहे, फक्त टेन्युअर नसल्याने टेन्युअर मिळवण्याकरता आरोप करत आहे, तो 'बी ग्रेडचा' मनुष्य आहे अशी विधाने (खरी की खोटी देव जाणे) करतांना श्री मल्होत्रा 'सभ्य शब्दांत समोरच्याची चड्डी काढणारे' न वाटता आक्रस्ताळेपणे प्रश्न विचारणार्‍या व्यक्तिचा अपमान करणारे वाटले. सिम्पथेटिक ऑडियन्स असल्याने धकून गेले असावे.
सहमत आहे. व्हिडिओतल्या भाषणावेळी मी तिथे प्रत्यक्ष उपस्थित होतो. काही मुद्दे विचार करण्यासारखे वाटले, म्हणून राजीव मल्होत्रांचे इतर व्हिडिओ पाहिले आणि फेसबुक पानही काही काळासाठी फॉलो केले, तर प्रकरण तितकेही निरुपद्रवी नसल्याचे लक्षात आले. हिंदू धर्मावर टीका करणारे सरकसट हिंदूफोबिक, 'चार्वाक' किंवा पाश्चात्य ख्रिश्चन संस्कृतीने भारतीय हिंदू संस्कृती नष्ट करायचे जे षड्यंत्र रचले आहे त्याचे 'सेपॉय' ठरतात! चार्वाक हा शब्द शिवीसारखा वापरलेला मी पहिल्यांदाच पाहिला. मूळ चार्वाक जशी वेदांवर टीका करे, तसे हे आजचे चार्वाक (मल्होत्रांच्या उच्चारात चार्वक) मूळच्या चार्वाकाचे व्हर्जन क्र. २, पण पाश्चात्य लोकांचा पाठिंबा असलेले, त्यामुळे त्यांचा प्रतिकार केला पाहिजे वगैरे .. इतकेच न थांबता, कुंभमेळे अजून मोठे झाले पाहिजेत, गुरूबिरू लोकांना सिद्धी प्राप्त झालेल्या असतात व त्यांना खरोखरीचे चमत्कार करता येतात वगैरेही सुरू होते. उदाहरणादाखल हे पाहा: https://www.facebook.com/RajivMalhotra.Official/videos/660957954057545/

In reply to by मिहिर

वडापाव 08/02/2017 - 18:24
हो. या सर्व बाबतींत मी नक्कीच असहमत आहे त्यांच्याशी. पण, त्यांनी सुरु केलेला स्वदेशी इंडोलाॅजी परिषद हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. दुसरं असं, की शेल्डन पोलाॅकवर ते वैयक्तिक आरोप करत नाहीत. ते त्याच्या अभ्यासावर आणि अभ्यासामागच्या हेतुवर टीका करतात. वैयक्तिक ते त्याचं विद्वान माणूस म्हणून कौतुकच करतात. मी दिलेल्या व्हिडीओत तो मार्क्सिस्टवादी प्रोफेसर चढला म्हणून राजीव मल्होत्राही तापले. इतर व्हिडीओत त्यांच्या विरोधी मतांच्या माणसांसोबतचं त्यांचं एकूण वर्तन पाहिलं तर ते कमालीचं सभ्य आहे असं दिसून येईल. उलट विरोधी मताच्या माणसांना आपल्या घरी बोलवून ते त्याच्यासोबत चर्चा करतात. उदा. मार्क टली. दुसरं असं की जिथे जिथे पाश्चिमात्त्यांकडून atrocity literature च्या समर्थनार्थ काहीतरी "संशोधनात्मक उपक्रम" घेण्यात आलेले आहेत, तिथे तिथे ते हिरिरीने भारतीय बाजू चांगली दाखवायचा प्रयत्न करतात. त्यांचं सगळंच म्हणणं पटायला ते काही देव नाहीत - असते तर माझा त्यांच्यावर बिलकुल विश्वास बसला नसता. पण या माणसाचं भारतीयांच्या identity crisis आणि complex बाबतचं म्हणणं जास्तीत जास्त लोकांसमोर यायला हवं आणि चर्चेचा विषय व्हावं असं वाटतं.

In reply to by वडापाव

अनरँडम 08/02/2017 - 19:25
मार्क्सिस्टवादी प्रोफेसर चढला
'चढला'! (तुम्ही तरी शब्द जरा जपून वापरू शकता) असे काही वाटले नाही. मिहिर यांनी प्रत्यक्षच्क्ष्ह तो प्रकार पाहीला असल्याने आणखी काही स्पष्टीकरणाची आवश्यकता नसावी.
पण या माणसाचं भारतीयांच्या identity crisis आणि complex बाबतचं म्हणणं जास्तीत जास्त लोकांसमोर यायला हवं
शेल्डन पोलॉक हे फिलॉलॉजिस्ट आहेत. गेली कित्तेक वर्षं ते भारतातल्या धनाढ्य राजघराण्यांकडून काही महत्त्वाचे ऐतिहासिक ग्रंथ मिळवण्यासाठी धडपड करत आहे. त्यासाठी श्री मलहोत्रांसारखे लोक त्यांना मदत करत असल्याचे ऐकिवात नाही. तेही असो. पण 'भारतीयांचा identity crisis आणि complex' (हे विषय मला वाटतं अनिवासी भारतीयांच्या दुसर्‍या पिढीतल्या लोकांसाठी attractive product आहे) या विषयावर ते तोंडी लावल्यासारखे पूसट काहीतरी बोलतात. जरा स्पष्ट करून तुम्हीतरी सांगा त्यांचं काय मत आहे या विषयावर.

In reply to by वडापाव

अनरँडम 08/02/2017 - 19:27
बाय द वे तो प्रोफेश्वर 'मार्क्सिस्ट' (मार्क्सिस्ट किंवा मार्क्सवादी पण 'मार्क्सिस्टवादी' नाही) हे तुम्हाला कसे कळले?

पहिल्यांदाच हे नाव ऐकत आहे. त्यांच्याशी थोडा परिचय करुन घेतो आणि नंतर प्रतिक्रिया देतो. अर्थातच पहिल्या परिच्छेदातील मतांशी मीही सहमत आहेच.

In reply to by गामा पैलवान

संदीप डांगे 07/02/2017 - 00:49
बिन्डोकपणाचा कळस आहे तो सुहेल सेठ... डिस्गस्टींग. करिम्स् आणि रेल्वे साठी परदेशी आक्रमणातून झालेले अत्याचार जस्टीफाय करतो...

अनरँडम 07/02/2017 - 22:03
भाषण पाहीले. काही मुद्दे विचार करण्यासारखे आहेत पण वस्तुस्थिती पडताळून पाहील्याशिवाय या व्यक्तिविषयी काही मत बनवणे कठीण आहे.
ते चर्चा-वादाचे शिष्टाचार पाळून संवाद साधतात, समोरच्याची संपूर्ण बाजू ऐकून घेतात, आणि मगच बोलतात
तसे काही वाटले नाही. एक अमेरिकन माणूस त्यांना थोडेसे पेचात टाकणारे प्रश्न विचारत होता (साहित्यचोरीचा आरोप, शेल्डन पोलॉक या नामवंत संशोधकावर त्यांनी केलेले आरोप यासंबंधी.) तेव्हा श्री मल्होत्रा चवताळल्यासारखे बोलू लागले. त्या इसमास तो अ‍ॅडजंक्ट प्रोफेसर आहे, फक्त टेन्युअर नसल्याने टेन्युअर मिळवण्याकरता आरोप करत आहे, तो 'बी ग्रेडचा' मनुष्य आहे अशी विधाने (खरी की खोटी देव जाणे) करतांना श्री मल्होत्रा 'सभ्य शब्दांत समोरच्याची चड्डी काढणारे' न वाटता आक्रस्ताळेपणे प्रश्न विचारणार्‍या व्यक्तिचा अपमान करणारे वाटले. सिम्पथेटिक ऑडियन्स असल्याने धकून गेले असावे.

In reply to by अनरँडम

मिहिर 08/02/2017 - 04:35
तसे काही वाटले नाही. एक अमेरिकन माणूस त्यांना थोडेसे पेचात टाकणारे प्रश्न विचारत होता (साहित्यचोरीचा आरोप, शेल्डन पोलॉक या नामवंत संशोधकावर त्यांनी केलेले आरोप यासंबंधी.) तेव्हा श्री मल्होत्रा चवताळल्यासारखे बोलू लागले. त्या इसमास तो अ‍ॅडजंक्ट प्रोफेसर आहे, फक्त टेन्युअर नसल्याने टेन्युअर मिळवण्याकरता आरोप करत आहे, तो 'बी ग्रेडचा' मनुष्य आहे अशी विधाने (खरी की खोटी देव जाणे) करतांना श्री मल्होत्रा 'सभ्य शब्दांत समोरच्याची चड्डी काढणारे' न वाटता आक्रस्ताळेपणे प्रश्न विचारणार्‍या व्यक्तिचा अपमान करणारे वाटले. सिम्पथेटिक ऑडियन्स असल्याने धकून गेले असावे.
सहमत आहे. व्हिडिओतल्या भाषणावेळी मी तिथे प्रत्यक्ष उपस्थित होतो. काही मुद्दे विचार करण्यासारखे वाटले, म्हणून राजीव मल्होत्रांचे इतर व्हिडिओ पाहिले आणि फेसबुक पानही काही काळासाठी फॉलो केले, तर प्रकरण तितकेही निरुपद्रवी नसल्याचे लक्षात आले. हिंदू धर्मावर टीका करणारे सरकसट हिंदूफोबिक, 'चार्वाक' किंवा पाश्चात्य ख्रिश्चन संस्कृतीने भारतीय हिंदू संस्कृती नष्ट करायचे जे षड्यंत्र रचले आहे त्याचे 'सेपॉय' ठरतात! चार्वाक हा शब्द शिवीसारखा वापरलेला मी पहिल्यांदाच पाहिला. मूळ चार्वाक जशी वेदांवर टीका करे, तसे हे आजचे चार्वाक (मल्होत्रांच्या उच्चारात चार्वक) मूळच्या चार्वाकाचे व्हर्जन क्र. २, पण पाश्चात्य लोकांचा पाठिंबा असलेले, त्यामुळे त्यांचा प्रतिकार केला पाहिजे वगैरे .. इतकेच न थांबता, कुंभमेळे अजून मोठे झाले पाहिजेत, गुरूबिरू लोकांना सिद्धी प्राप्त झालेल्या असतात व त्यांना खरोखरीचे चमत्कार करता येतात वगैरेही सुरू होते. उदाहरणादाखल हे पाहा: https://www.facebook.com/RajivMalhotra.Official/videos/660957954057545/

In reply to by मिहिर

वडापाव 08/02/2017 - 18:24
हो. या सर्व बाबतींत मी नक्कीच असहमत आहे त्यांच्याशी. पण, त्यांनी सुरु केलेला स्वदेशी इंडोलाॅजी परिषद हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. दुसरं असं, की शेल्डन पोलाॅकवर ते वैयक्तिक आरोप करत नाहीत. ते त्याच्या अभ्यासावर आणि अभ्यासामागच्या हेतुवर टीका करतात. वैयक्तिक ते त्याचं विद्वान माणूस म्हणून कौतुकच करतात. मी दिलेल्या व्हिडीओत तो मार्क्सिस्टवादी प्रोफेसर चढला म्हणून राजीव मल्होत्राही तापले. इतर व्हिडीओत त्यांच्या विरोधी मतांच्या माणसांसोबतचं त्यांचं एकूण वर्तन पाहिलं तर ते कमालीचं सभ्य आहे असं दिसून येईल. उलट विरोधी मताच्या माणसांना आपल्या घरी बोलवून ते त्याच्यासोबत चर्चा करतात. उदा. मार्क टली. दुसरं असं की जिथे जिथे पाश्चिमात्त्यांकडून atrocity literature च्या समर्थनार्थ काहीतरी "संशोधनात्मक उपक्रम" घेण्यात आलेले आहेत, तिथे तिथे ते हिरिरीने भारतीय बाजू चांगली दाखवायचा प्रयत्न करतात. त्यांचं सगळंच म्हणणं पटायला ते काही देव नाहीत - असते तर माझा त्यांच्यावर बिलकुल विश्वास बसला नसता. पण या माणसाचं भारतीयांच्या identity crisis आणि complex बाबतचं म्हणणं जास्तीत जास्त लोकांसमोर यायला हवं आणि चर्चेचा विषय व्हावं असं वाटतं.

In reply to by वडापाव

अनरँडम 08/02/2017 - 19:25
मार्क्सिस्टवादी प्रोफेसर चढला
'चढला'! (तुम्ही तरी शब्द जरा जपून वापरू शकता) असे काही वाटले नाही. मिहिर यांनी प्रत्यक्षच्क्ष्ह तो प्रकार पाहीला असल्याने आणखी काही स्पष्टीकरणाची आवश्यकता नसावी.
पण या माणसाचं भारतीयांच्या identity crisis आणि complex बाबतचं म्हणणं जास्तीत जास्त लोकांसमोर यायला हवं
शेल्डन पोलॉक हे फिलॉलॉजिस्ट आहेत. गेली कित्तेक वर्षं ते भारतातल्या धनाढ्य राजघराण्यांकडून काही महत्त्वाचे ऐतिहासिक ग्रंथ मिळवण्यासाठी धडपड करत आहे. त्यासाठी श्री मलहोत्रांसारखे लोक त्यांना मदत करत असल्याचे ऐकिवात नाही. तेही असो. पण 'भारतीयांचा identity crisis आणि complex' (हे विषय मला वाटतं अनिवासी भारतीयांच्या दुसर्‍या पिढीतल्या लोकांसाठी attractive product आहे) या विषयावर ते तोंडी लावल्यासारखे पूसट काहीतरी बोलतात. जरा स्पष्ट करून तुम्हीतरी सांगा त्यांचं काय मत आहे या विषयावर.

In reply to by वडापाव

अनरँडम 08/02/2017 - 19:27
बाय द वे तो प्रोफेश्वर 'मार्क्सिस्ट' (मार्क्सिस्ट किंवा मार्क्सवादी पण 'मार्क्सिस्टवादी' नाही) हे तुम्हाला कसे कळले?
मी निरीश्वरवादी माणूस आहे. माझा देवावर विश्वास नाही. देवावर विश्वास नसण्याचं कारण काही सिनेमांत दाखवलं जातं तसं (अष्टविनायक, देऊळ बंद) देवावरच्या रागापोटी नाही, तर देव असल्याचा, मला स्वत:ला पटेल असा शास्त्रसिद्ध पुरावा उपलब्ध नाही म्हणून. देवाचं अस्तित्व असू शकतं, या थिअरीला (सिंद्धांताला) मान द्यायला माझी ना नाही. उद्या मानवजातीला काही पुरावा गवसलाच, तर मी आनंदाने (म्हणजे नाईलाजानेच, पण पद्धत आहे बोलण्याची) माझी मतं बदलेन. पण निरीश्वरवाद्यांमध्ये सुद्धा एकवाच्यता नसते, हे मला जाणवायला काही काळ गेला. आज परिस्थिती अशी उद्भवली आहे, की बहुतेक निरीश्वरवादी माझ्या डोक्यात जाऊ लागले आहेत.

भेळ पुराण

सौरभ पारखे ·

आम्हाला वाटले होते पूर्ण महाराष्ट्रातील भेळ ह्या दैवी खाद्याचा आढावा घेतला जाईल. पण कसले काय राव, तुमचा महाराष्ट्र पुणे मुंबई सांगली कोल्हापुरातच आटोपला. नाशिकची चिवडा भेळ नाही का बाकी ग्रामीण पुणे जिल्ह्यातली तिखट भेळ पण नाही. इ ना चॉलबे दादा.

In reply to by फेदरवेट साहेब

मोदक 03/02/2017 - 16:05
+१११ कोल्लापूरकर तर निसत्या राजाभाऊच्या भेळेवर याच्या तिप्पट लेख छापतील.

मुरमुरे ,त्यात चुरलेल्या शेवपुरीच्या कडक पुऱ्या आणि बारीक शेव त्यावर लाल तिखट आणि खजुराची चटणी एव्हडेच घालून मुंबईची भेळ तयार होते .. यात कांदा, उकडलेला बटाटा, कैरी, शेवसुद्धा असते हो. जुहू आणि चौपाटीच्या भेळेत टोमॅटो देखील घालतात. लसूण चटणी, पुदिना चटणी आणि मग खजूर चिंच चटणी असा प्रकार मस्त पातेल्यात एकत्र करून मग कागदाच्या द्रोणात टाकतात. त्यावर बारीक शेव आणि वाटल्यास गोड चटणी अजून. मस्त फ़ंडा आहे मुंबई भेळेचा! Anyways तुमचं भेळ पुराण वाचून मात्र मजा आली

Ranapratap 03/02/2017 - 18:15
असे खुसखुशीत, चम चमीत लिखाण वाचून तोंडाला पाणी सुटले राव. अशा ठिकाणचे पत्ते द्या ना.

अजया 03/02/2017 - 19:05
मटकी भेळ नुकतीच सरसला खाण्यात आली. भेळ खावी ती मुंबईतच ;) प्रांतीय अभिमान खाण्यात चालतो! राजाभाऊंच्या भेळेसाठी कोल्हापूरात शोधत शोधत जाऊन खाल्ली एकदाची ती भेळ. बात कुछ जमीं नहीं!

गवि 03/02/2017 - 19:17
एका मुंबई भेळेच्या व्हेरियंटमधे दही रगडा आणि उकडलेला बटाटा असंही खाल्लंय. सांगलीत फार पूर्वी संभा आणि टेक्सास ओली भेळ या दोन्ही प्रसिद्ध झाल्या होत्या. शिवाजीनगर पुणे इथे झटका भेळ. ते वृद्ध गृहस्थ आता नसणार. मुंबईत व्हीटीजवळ बझारगेटनजीक गोल्डन भेळ (विना कुरमुरे, फक्त फरसाण, पापडी, शेव आणि चटण्या, कांदा इ.) हीदेखील आवडायची.

भीमराव 03/02/2017 - 20:44
तुम्ही कुठेही भेळ खा, कितीही चविष्ठ असली तरी त्याला आमच्या ऊसतोड कामगारांसोबत येना-या हॉटेलांमधल्या भेळीची चव काय येनार नाही, चुरमुरा, शेव, चिंचेपासुन तयार केलेला तिखट-आंबट-गोडसर द्रव पदार्थ, मधुनच डोकावनारा चुकार खारा शेंगदाणा व त्यात मिसळलेला बारीक चिरलेला कांदा, या सर्व शुल्लक पदार्थांचं पातेल्यात पळीनं केलं जाणारं ते स्वर्गीय चविचं मिश्रण, वरुन टाकलेली थोडीशीच कोथींबीर, सोबत चवीला तळलेली मिर्ची........ त्या हॉटेलातल्या माशा, बनवनाराचे कळकटले कपडे या कशाचाच विचार न करता प्रत्येक जन मनापासुन या भेळीची वाट पाहतो ते तिथल्या ओरीजनल चविसाठी

१) रास्ता पेठेतली Interval २) पुणे नगर रस्त्यावर आळंदी फाट्यावर सोमेश्वर मटकी भेळ ३) सासवड रस्त्यावर वडकीची मटकी भेळ ४) (ही खाल्ली नाही कधी, पण बरंच ऐकलंय) सातारा रस्त्यावर कात्रज घाटाच्या बरंचसं पुढे कैलास भेळ

मनिमौ 04/02/2017 - 22:35
विसरलात. चिंच चटणी आणी हिरवी मिरची न घालता एक ट्रेड सिक्रेट असलेली चटणी घालून बनणारी ही भेळ बाकी ठिकाणी कुठे मिळत नाही. . किंचीत हळद घालून परतलेले चूरमुरे त्यावर कांदा कोथिंबीर टोमॅटो आणी ही स्पेशल चटणी आहाहा

In reply to by मनिमौ

गवि 04/02/2017 - 23:04
आतापर्यंत विविध ठिकाणी वाचलेल्या सोलापूरच्या खादाडी स्पेशालिटीजवरुन एकदा फक्त खादाडीसाठी सोलापूर दौरा करणं भाग आहे. साधारण किती दिवस पुरतील? राहायला चांगली हाटेले कोणती? तीन दिवसांत ६ जेवणं, सहा नाश्ते घेता येतात. तस्मात बेस्ट खाण्याची ५-७ ठिकाणं सुचवल्यास आभारी असेन.

In reply to by गवि

अभ्या.. 05/02/2017 - 13:01
प्रिय गविकाका (असे मला एका डॉक्टरांनी म्हणण्यास सांगितले आहे. ;)) आपल्या सोलापूरातली ठिकाणे स्पेशालिटीवाईज. राहणे: (अर्थात माझे घर आहेच) हॉटेल प्रथम, त्रिपूरसुंदरी, बालाजी सरोवर (हे फोर स्टार) एश्वर्या, सिटीपार्क, लोटस (लक्झरी) अजिंक्य, दीपगिरी, वगैरे वगैरे नॉर्मल . नाश्ता: सुधा इडली सात रस्त्याची इडली दत्त ची पुरीभाजी अण्णा साऊथ इंडीयन ओमसाई दावणगेरी . चटकमटक: आंध्रा भजी रायचूर भजी दालवडा भैय्याची भेळ आणि कचोरी पवार भेळ (जरा जरा कल्याण भेळसारखी) पार्कावरची पाणीपुरी भाग्यश्रीचा वडा एसएसचा संगमवडा मिरची भजी डिस्को भजी (एकदा अर्धी तळलेली भजी कापून परत क्रिस्पी तळतात. मसाले टाकून देतात. चखना आयटम) सुनीलची मिसळ मेहबूबची लस्सी प्रजा कोल्ड्रिंक्स (आइस्क्रीम सोडा आणि कसाटा) सातरस्त्यावरचे पायनापल चाटीगल्लीतली चमन भेळ, उकाळा आणि दहीवडा शीतल शर्माचा समोसा नवीन आलेला चिमणी समोसा पवनकुमारचे वडा श्याम्पल करुणाची कचोरी आणि हातपापडी (सोबत झुणका) बाशूभाईची अंडा भुर्जी अन अंडा टोस्ट साखरपेठेतली बटाटा भजी. . जेवण(शाकाहारी) ब्राह्मणी जेवण (अनादी, प्रीती) लिंगायत जेवण (अन्नपूर्णा डायनिंग हॉल) राजस्थानी आणि गुजराती (रसिक आणी पांचाली) अजिंक्य, अंगराज, नसले, सुनील, शीतल, मंत्रालय, सुगरण, धनश्री (हे सगळे एकाच चवीचे पण सोलापूरी जेवणाची क्वालिटी एक लंबर ) पंजाबी (सोलापूरात आम्ही खात नाही, माहीत नाही पण बहुतेक हॉटेलात मिळतात) कडक भाकरी, शेंगा भाजी, शेंगा चटणी, आख्खा मसूर, शेव भाजी, घाटी शेरवा, मटकी फ्रय, मेथी मलई, धपाटे, थालीपीठ, खवा पोळी, शेंगा पोळी, दही, घी राईस, वगैरे वगैरे स्पेशालिटीज बर्‍याच ठिकाणी मिळतात. . मांसाहारी शीग मटण (चकोले, स्वाद) तुळजापूरी मटण, हिरवे मटण, चारु बोवा, आंध्रा मटण, (आनंद, शीतल) सावजी आणि भावसार मटण,(श्रवण, सावजी, वैशाली, महालक्ष्मी) खिमा उंडे, मटण आचार, दालचा खाना, मोगलाई रेशमी वगैरे कबाब. प्याराडाईज बिर्यानी , चाचा बिर्यानी, सावजी बिर्यानी. बीफ बर्‍याच ठिकाणी मिळते. माहीती नाहीत डिशेस. मासे जास्त मिळत नाहीत. विजापूर रोड कडे काही ठिकाणी फेमस आहेत. . पान: जाधव आणि इतर बरीच ठिकाणे झाली आहेत. . स्वीटस आप्पा हलवाई, स्वस्तिक, आनंद, करुणा, शर्मा, नटस, अन्नपूर्णा. ह्या चेन्स गावात सगळी कडे आहेत. . पेस्ट्री अन केक बॉम्बे बेकरी, डॅनिश, पफनपेस्ट्री. . बाकी अजून आठवेल तसे सांगेन. ;)

In reply to by अभ्या..

सिद्धेश्वर पूर्णाब्राम्ह ची पुरी भाजी कृष्णा चं ice क्रीम किनारा ची बासुंदी Oasis च ice क्रीम चाटे गल्लीतील सँडविच वाला गणेश भुवन चा डोसा (अवांतर : मागील वर्षी लघूकथा स्पर्धे आधी या मित्राने सदस्यनोंदणी केली होती. बहुतेक अजून झाली नाहिये)

In reply to by तुषार काळभोर

अभ्या.. 06/02/2017 - 17:24
सिद्धेश्वर पूर्णाब्राम्ह ची पुरी भाजी कृष्णा चं ice क्रीम किनारा ची बासुंदी Oasis च ice क्रीम चाटे गल्लीतील सँडविच वाला गणेश भुवन चा डोसा
हे सगळं पण भारीय. मी विसरलो होतो. थ्यांकू हिंदकेसरी. बाकी ते अवांतरातला मित्र कोण रे? लावू आपण वशीला. ;)

In reply to by अभ्या..

गवि 06/02/2017 - 20:13
आता तर फारच टेम्पटेशन झालं. जेव्हा येईन तेव्हा कळवीन. आजुबाजूला भटकंतीयोग्य काही आहे का? फार फारच पूर्वी पक्षीमित्र संमेलनाला आलो होतो. मेनका गांधींच्या उपस्थिती अन् भाषणाने प्रचंड प्रभावित झालो होतो. गोल्ड फिंच पेठ हे एक नाव आठवतं. आणि मग नंतर तामिळनाडूत रहात असताना ट्रेन बदलण्यासाठी सोलापूरला उतरायचो. तेव्हा स्टेशनसमोर जिथे मिळेल तिथे खायचो. आठवणी, ऋणानुबंध ऑलरेडी आहेच.

In reply to by मनिमौ

अभ्या.. 05/02/2017 - 13:16
ऑफकोर्स. शिवाय बार्शीतली एक गुंडाची भेळ. चुरमुर्‍याचा तळलेला कांदा अन लसूण घातलेला जहाल तिखट चिवडा, तळलेल्या पोह्यांची जोड, ओल्या हरबर्‍यांची उसळ, शेव, कांदा. बस्स. एवढ्या साहित्यतून अगदी माफक दरात मिळणारी ही भेळ. पहिल्याच घासात डोळ्यातून पाणी येणार. सोबत गुडदानी मिळते. आजकाल आंबट चिंबट लेडीज भेळांच्या प्रकाराने ह्याचे प्रस्थ कमी झालेय. एकेकाळी एका भेळेच्या गाड्यावरुन ह्या माणसाने घर हाटेल अन जागा घेतल्या हे खरे.

मनिमौ 05/02/2017 - 13:22
यांची खारी वॅनिला केक. नव्या पेठेतील तृप्ती च सॅडविच. कन्ना चौकातील पाणीपुरी.

In reply to by मनिमौ

अभ्या.. 05/02/2017 - 13:32
दिवेकर राहिलेच. :( कन्ना चौकातील पाणीपुरीवाल्याची मूळ शाखा दाजी पेठेत. व्यंकटेश देवस्थानम जवळ. तेथे भजी पण भारी मिळतात.

तिमा 05/02/2017 - 16:18
विले-पार्ले पूर्व, एम.जी. रोड येथे शर्मा भेळ, पार अमेरिकेहून आलेली माणसे पण एकदा तरी खाऊनच जातात. पण त्याची स्पेशालिटी: पाणीपुरी.

In reply to by तिमा

गवि 06/02/2017 - 20:17
फार फार पूर्वी पार्ल्यात राहायचो. तेव्हा पार्लेश्वरनजीकच्या टर्नवर "रुचिसागर" म्हणून लै भारी लहानसंच हॉटेल होतं. आता शिल्लक नसेलच. काळाचा रोडरोलर. नेहमीचंच.

आम्हाला वाटले होते पूर्ण महाराष्ट्रातील भेळ ह्या दैवी खाद्याचा आढावा घेतला जाईल. पण कसले काय राव, तुमचा महाराष्ट्र पुणे मुंबई सांगली कोल्हापुरातच आटोपला. नाशिकची चिवडा भेळ नाही का बाकी ग्रामीण पुणे जिल्ह्यातली तिखट भेळ पण नाही. इ ना चॉलबे दादा.

In reply to by फेदरवेट साहेब

मोदक 03/02/2017 - 16:05
+१११ कोल्लापूरकर तर निसत्या राजाभाऊच्या भेळेवर याच्या तिप्पट लेख छापतील.

मुरमुरे ,त्यात चुरलेल्या शेवपुरीच्या कडक पुऱ्या आणि बारीक शेव त्यावर लाल तिखट आणि खजुराची चटणी एव्हडेच घालून मुंबईची भेळ तयार होते .. यात कांदा, उकडलेला बटाटा, कैरी, शेवसुद्धा असते हो. जुहू आणि चौपाटीच्या भेळेत टोमॅटो देखील घालतात. लसूण चटणी, पुदिना चटणी आणि मग खजूर चिंच चटणी असा प्रकार मस्त पातेल्यात एकत्र करून मग कागदाच्या द्रोणात टाकतात. त्यावर बारीक शेव आणि वाटल्यास गोड चटणी अजून. मस्त फ़ंडा आहे मुंबई भेळेचा! Anyways तुमचं भेळ पुराण वाचून मात्र मजा आली

Ranapratap 03/02/2017 - 18:15
असे खुसखुशीत, चम चमीत लिखाण वाचून तोंडाला पाणी सुटले राव. अशा ठिकाणचे पत्ते द्या ना.

अजया 03/02/2017 - 19:05
मटकी भेळ नुकतीच सरसला खाण्यात आली. भेळ खावी ती मुंबईतच ;) प्रांतीय अभिमान खाण्यात चालतो! राजाभाऊंच्या भेळेसाठी कोल्हापूरात शोधत शोधत जाऊन खाल्ली एकदाची ती भेळ. बात कुछ जमीं नहीं!

गवि 03/02/2017 - 19:17
एका मुंबई भेळेच्या व्हेरियंटमधे दही रगडा आणि उकडलेला बटाटा असंही खाल्लंय. सांगलीत फार पूर्वी संभा आणि टेक्सास ओली भेळ या दोन्ही प्रसिद्ध झाल्या होत्या. शिवाजीनगर पुणे इथे झटका भेळ. ते वृद्ध गृहस्थ आता नसणार. मुंबईत व्हीटीजवळ बझारगेटनजीक गोल्डन भेळ (विना कुरमुरे, फक्त फरसाण, पापडी, शेव आणि चटण्या, कांदा इ.) हीदेखील आवडायची.

भीमराव 03/02/2017 - 20:44
तुम्ही कुठेही भेळ खा, कितीही चविष्ठ असली तरी त्याला आमच्या ऊसतोड कामगारांसोबत येना-या हॉटेलांमधल्या भेळीची चव काय येनार नाही, चुरमुरा, शेव, चिंचेपासुन तयार केलेला तिखट-आंबट-गोडसर द्रव पदार्थ, मधुनच डोकावनारा चुकार खारा शेंगदाणा व त्यात मिसळलेला बारीक चिरलेला कांदा, या सर्व शुल्लक पदार्थांचं पातेल्यात पळीनं केलं जाणारं ते स्वर्गीय चविचं मिश्रण, वरुन टाकलेली थोडीशीच कोथींबीर, सोबत चवीला तळलेली मिर्ची........ त्या हॉटेलातल्या माशा, बनवनाराचे कळकटले कपडे या कशाचाच विचार न करता प्रत्येक जन मनापासुन या भेळीची वाट पाहतो ते तिथल्या ओरीजनल चविसाठी

१) रास्ता पेठेतली Interval २) पुणे नगर रस्त्यावर आळंदी फाट्यावर सोमेश्वर मटकी भेळ ३) सासवड रस्त्यावर वडकीची मटकी भेळ ४) (ही खाल्ली नाही कधी, पण बरंच ऐकलंय) सातारा रस्त्यावर कात्रज घाटाच्या बरंचसं पुढे कैलास भेळ

मनिमौ 04/02/2017 - 22:35
विसरलात. चिंच चटणी आणी हिरवी मिरची न घालता एक ट्रेड सिक्रेट असलेली चटणी घालून बनणारी ही भेळ बाकी ठिकाणी कुठे मिळत नाही. . किंचीत हळद घालून परतलेले चूरमुरे त्यावर कांदा कोथिंबीर टोमॅटो आणी ही स्पेशल चटणी आहाहा

In reply to by मनिमौ

गवि 04/02/2017 - 23:04
आतापर्यंत विविध ठिकाणी वाचलेल्या सोलापूरच्या खादाडी स्पेशालिटीजवरुन एकदा फक्त खादाडीसाठी सोलापूर दौरा करणं भाग आहे. साधारण किती दिवस पुरतील? राहायला चांगली हाटेले कोणती? तीन दिवसांत ६ जेवणं, सहा नाश्ते घेता येतात. तस्मात बेस्ट खाण्याची ५-७ ठिकाणं सुचवल्यास आभारी असेन.

In reply to by गवि

अभ्या.. 05/02/2017 - 13:01
प्रिय गविकाका (असे मला एका डॉक्टरांनी म्हणण्यास सांगितले आहे. ;)) आपल्या सोलापूरातली ठिकाणे स्पेशालिटीवाईज. राहणे: (अर्थात माझे घर आहेच) हॉटेल प्रथम, त्रिपूरसुंदरी, बालाजी सरोवर (हे फोर स्टार) एश्वर्या, सिटीपार्क, लोटस (लक्झरी) अजिंक्य, दीपगिरी, वगैरे वगैरे नॉर्मल . नाश्ता: सुधा इडली सात रस्त्याची इडली दत्त ची पुरीभाजी अण्णा साऊथ इंडीयन ओमसाई दावणगेरी . चटकमटक: आंध्रा भजी रायचूर भजी दालवडा भैय्याची भेळ आणि कचोरी पवार भेळ (जरा जरा कल्याण भेळसारखी) पार्कावरची पाणीपुरी भाग्यश्रीचा वडा एसएसचा संगमवडा मिरची भजी डिस्को भजी (एकदा अर्धी तळलेली भजी कापून परत क्रिस्पी तळतात. मसाले टाकून देतात. चखना आयटम) सुनीलची मिसळ मेहबूबची लस्सी प्रजा कोल्ड्रिंक्स (आइस्क्रीम सोडा आणि कसाटा) सातरस्त्यावरचे पायनापल चाटीगल्लीतली चमन भेळ, उकाळा आणि दहीवडा शीतल शर्माचा समोसा नवीन आलेला चिमणी समोसा पवनकुमारचे वडा श्याम्पल करुणाची कचोरी आणि हातपापडी (सोबत झुणका) बाशूभाईची अंडा भुर्जी अन अंडा टोस्ट साखरपेठेतली बटाटा भजी. . जेवण(शाकाहारी) ब्राह्मणी जेवण (अनादी, प्रीती) लिंगायत जेवण (अन्नपूर्णा डायनिंग हॉल) राजस्थानी आणि गुजराती (रसिक आणी पांचाली) अजिंक्य, अंगराज, नसले, सुनील, शीतल, मंत्रालय, सुगरण, धनश्री (हे सगळे एकाच चवीचे पण सोलापूरी जेवणाची क्वालिटी एक लंबर ) पंजाबी (सोलापूरात आम्ही खात नाही, माहीत नाही पण बहुतेक हॉटेलात मिळतात) कडक भाकरी, शेंगा भाजी, शेंगा चटणी, आख्खा मसूर, शेव भाजी, घाटी शेरवा, मटकी फ्रय, मेथी मलई, धपाटे, थालीपीठ, खवा पोळी, शेंगा पोळी, दही, घी राईस, वगैरे वगैरे स्पेशालिटीज बर्‍याच ठिकाणी मिळतात. . मांसाहारी शीग मटण (चकोले, स्वाद) तुळजापूरी मटण, हिरवे मटण, चारु बोवा, आंध्रा मटण, (आनंद, शीतल) सावजी आणि भावसार मटण,(श्रवण, सावजी, वैशाली, महालक्ष्मी) खिमा उंडे, मटण आचार, दालचा खाना, मोगलाई रेशमी वगैरे कबाब. प्याराडाईज बिर्यानी , चाचा बिर्यानी, सावजी बिर्यानी. बीफ बर्‍याच ठिकाणी मिळते. माहीती नाहीत डिशेस. मासे जास्त मिळत नाहीत. विजापूर रोड कडे काही ठिकाणी फेमस आहेत. . पान: जाधव आणि इतर बरीच ठिकाणे झाली आहेत. . स्वीटस आप्पा हलवाई, स्वस्तिक, आनंद, करुणा, शर्मा, नटस, अन्नपूर्णा. ह्या चेन्स गावात सगळी कडे आहेत. . पेस्ट्री अन केक बॉम्बे बेकरी, डॅनिश, पफनपेस्ट्री. . बाकी अजून आठवेल तसे सांगेन. ;)

In reply to by अभ्या..

सिद्धेश्वर पूर्णाब्राम्ह ची पुरी भाजी कृष्णा चं ice क्रीम किनारा ची बासुंदी Oasis च ice क्रीम चाटे गल्लीतील सँडविच वाला गणेश भुवन चा डोसा (अवांतर : मागील वर्षी लघूकथा स्पर्धे आधी या मित्राने सदस्यनोंदणी केली होती. बहुतेक अजून झाली नाहिये)

In reply to by तुषार काळभोर

अभ्या.. 06/02/2017 - 17:24
सिद्धेश्वर पूर्णाब्राम्ह ची पुरी भाजी कृष्णा चं ice क्रीम किनारा ची बासुंदी Oasis च ice क्रीम चाटे गल्लीतील सँडविच वाला गणेश भुवन चा डोसा
हे सगळं पण भारीय. मी विसरलो होतो. थ्यांकू हिंदकेसरी. बाकी ते अवांतरातला मित्र कोण रे? लावू आपण वशीला. ;)

In reply to by अभ्या..

गवि 06/02/2017 - 20:13
आता तर फारच टेम्पटेशन झालं. जेव्हा येईन तेव्हा कळवीन. आजुबाजूला भटकंतीयोग्य काही आहे का? फार फारच पूर्वी पक्षीमित्र संमेलनाला आलो होतो. मेनका गांधींच्या उपस्थिती अन् भाषणाने प्रचंड प्रभावित झालो होतो. गोल्ड फिंच पेठ हे एक नाव आठवतं. आणि मग नंतर तामिळनाडूत रहात असताना ट्रेन बदलण्यासाठी सोलापूरला उतरायचो. तेव्हा स्टेशनसमोर जिथे मिळेल तिथे खायचो. आठवणी, ऋणानुबंध ऑलरेडी आहेच.

In reply to by मनिमौ

अभ्या.. 05/02/2017 - 13:16
ऑफकोर्स. शिवाय बार्शीतली एक गुंडाची भेळ. चुरमुर्‍याचा तळलेला कांदा अन लसूण घातलेला जहाल तिखट चिवडा, तळलेल्या पोह्यांची जोड, ओल्या हरबर्‍यांची उसळ, शेव, कांदा. बस्स. एवढ्या साहित्यतून अगदी माफक दरात मिळणारी ही भेळ. पहिल्याच घासात डोळ्यातून पाणी येणार. सोबत गुडदानी मिळते. आजकाल आंबट चिंबट लेडीज भेळांच्या प्रकाराने ह्याचे प्रस्थ कमी झालेय. एकेकाळी एका भेळेच्या गाड्यावरुन ह्या माणसाने घर हाटेल अन जागा घेतल्या हे खरे.

मनिमौ 05/02/2017 - 13:22
यांची खारी वॅनिला केक. नव्या पेठेतील तृप्ती च सॅडविच. कन्ना चौकातील पाणीपुरी.

In reply to by मनिमौ

अभ्या.. 05/02/2017 - 13:32
दिवेकर राहिलेच. :( कन्ना चौकातील पाणीपुरीवाल्याची मूळ शाखा दाजी पेठेत. व्यंकटेश देवस्थानम जवळ. तेथे भजी पण भारी मिळतात.

तिमा 05/02/2017 - 16:18
विले-पार्ले पूर्व, एम.जी. रोड येथे शर्मा भेळ, पार अमेरिकेहून आलेली माणसे पण एकदा तरी खाऊनच जातात. पण त्याची स्पेशालिटी: पाणीपुरी.

In reply to by तिमा

गवि 06/02/2017 - 20:17
फार फार पूर्वी पार्ल्यात राहायचो. तेव्हा पार्लेश्वरनजीकच्या टर्नवर "रुचिसागर" म्हणून लै भारी लहानसंच हॉटेल होतं. आता शिल्लक नसेलच. काळाचा रोडरोलर. नेहमीचंच.
लेखनविषय:
लेखनप्रकार
भेळ पुराण ... मुरमुरे ,त्यात चुरलेल्या शेवपुरीच्या कडक पुऱ्या आणि बारीक शेव त्यावर लाल तिखट आणि खजुराची चटणी एव्हडेच घालून मुंबईची भेळ तयार होते ..पण चविष्ट असते (च असे नाही पण ;) ) पुण्यातली भेळ मात्र साग्रसंगीत मुरमुरे ,पापडी .भावनागरी ,एक नंबर शेव ,पापडी ,गाठी शेव , खारेदाणे, तिखट बुंदी ,मिरीचीचा ठेचा ,काळे मीठ, चिंच खजुराची चटणी वर कांदा टोमाटो हे सगळे मिश्रण एका स्टीलच्या पातेल्यात मोठ्या चमच्याने एकजीव केले जाते आणि त्यावर पुन्हा भुरभूरलेली बारीक शेव,कोथिंबीर आणि कांदा...