मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आयचाघोरसचा सिद्धांत

मंदार दिलीप जोशी ·

In reply to by खटपट्या

आनंदी गोपाळ 14/03/2014 - 22:19
मेलेलं घोडं आहे ते. चामडं पण कुजलं आता. फेसबुकावर आल्रेडि हायेच, आजून लै ठिकाणी हाये. लिमिटेड प्रतिभेत ग्लोरिफाय होणारे हायेत ते.

kurlekaar 16/03/2014 - 13:23
तुम्ही घेतलेलं टोपणनाव creative आहे व या कवितेमागची कल्पना देखिल. ‘टँजंट का मारलास मला? मी भेदतच होतो परिघ’ या दोन ओळी खुपच छान आहेत. पण बाकीच्या एवढया भेदून जात नाहींत. कांही तर tangent सारख्या फक्त स्पर्शून जातात.`

In reply to by खटपट्या

आनंदी गोपाळ 14/03/2014 - 22:19
मेलेलं घोडं आहे ते. चामडं पण कुजलं आता. फेसबुकावर आल्रेडि हायेच, आजून लै ठिकाणी हाये. लिमिटेड प्रतिभेत ग्लोरिफाय होणारे हायेत ते.

kurlekaar 16/03/2014 - 13:23
तुम्ही घेतलेलं टोपणनाव creative आहे व या कवितेमागची कल्पना देखिल. ‘टँजंट का मारलास मला? मी भेदतच होतो परिघ’ या दोन ओळी खुपच छान आहेत. पण बाकीच्या एवढया भेदून जात नाहींत. कांही तर tangent सारख्या फक्त स्पर्शून जातात.`
तुला ल सा वि चा अर्थ समजत नसताना तू माझा म सा वि(कायला) काढलास लाज वाटत नाही? त्रिज्या मेली तुझी कोन वाकला आणि वर्गमुळ खपलं चौकोनात फिरणार्‍या तुला वर्तुळात त्रिकोण काढून नव्वद अंशातून बगितलं हळूच टँजंट का मारलास मला? मी भेदतच होतो परिघ शेवटी षटकोनातून बाहेर पडलास तू पोटरूपी वर्तुळावर "पाय" (२२/७) देऊन काय साधलंस? शेवटी कितीही वेगात फिरली तरी अक्ष तोच राहतो, अक्ष तोच राहतो अक्ष तोच राहतो, अक्ष तोच राहतो, अक्ष तोच राहतो, (एको)

१९९६ माऊंट एव्हरेस्ट - ४

स्पार्टाकस ·

इरसाल 14/03/2014 - 09:39
पुन्हा एकदा वाचुनही मन भरत नाही. असे कधी झालेय काय की स्वतः आधी वर जायचे म्हणुन कुणी मागुन येणार्‍या लोकांचा सुरक्षा दोर कापला किंवा भरकटवला वगैरे ?

इरसाल 14/03/2014 - 09:39
पुन्हा एकदा वाचुनही मन भरत नाही. असे कधी झालेय काय की स्वतः आधी वर जायचे म्हणुन कुणी मागुन येणार्‍या लोकांचा सुरक्षा दोर कापला किंवा भरकटवला वगैरे ?
  गोरान क्रप हा स्वीडनचा एकांडा शिलेदार शिखरावर सर्वप्रथम चढाई करणार होता. २९ वर्षांचा गोरान स्टॉकहोमहून सायकल चालवत एव्हरेस्टच्या पायथ्याशी आला होता. वाटेत ईराणमध्ये एका स्त्रीने त्याच्या डोक्यात बेसबॉलची बॅट घातली होती ! नशीबाने डोक्यावर हेल्मेट असल्याने तो वाचला होता. पाकीस्तानमधेही एकदा जमावाने त्याच्यावर हल्ला केला होता. या सगळ्यातून सहीसलामत बचावून तो काठमांडूत पोहोचला होता. त्याच्याबरोबर त्याच्या एव्हरेस्टच्या चढाईचं चित्रीकरण करण्यासाठी सहाय्यकही होते. १ मे ला गोरानने बेस कँप वरून चढाईला सुरवात केली.

यांबू , सौदी अरेबिया , मध्ये राहणारे कुणी मिपाकर आहेत का?

मुक्त विहारि ·

प्रचेतस 14/03/2014 - 09:09
अभिनंदन मुवि. मुविकाका सौदी अरेबियासारख्या ओसाड वाळवंटात सुद्धा कट्ट्यांचे ओअ‍ॅसिस फुलवतील याची खात्री आहेच.

भाते 14/03/2014 - 09:49
अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा! सौदी अरेबियामध्ये किमान एकतरी कट्टा झालाच पाहिजे, मग तो तुमच्या एकटयाचा का असेना? :) आपल्या मध्यवर्ती डोंबिवलीत तुम्ही मिपा दिवाळी अंकाचे बक्षिस समस्त मिपाकरांतर्फे स्वीकारले होते तसे तिकडे सौदी अरेबिया मध्ये समस्त मिपाकरांतर्फे कट्टा करा. आम्ही आंजावरून तुमच्या सोबत असूच. कट्टयाचा वृत्तांत आणि फोटो टाकायला मात्र विसरू नका हं! :) एक राहिलच, भटकंतीचे फोटो अवश्य टाका. पुन्हा एकदा अभि… जाऊ दे! :)

सर्वसाक्षी 14/03/2014 - 10:02
मुवि, अभिनंदन! तिकडे कट्टे करालच पण जमलं तर जाता जाता एक कट्टा इथे करा. उद्या येताय का ठाण्याला? मामि चा आस्वाद घेऊया. तिकडे जाताना जिभेवर मिसळीची चव घेऊन जा :) साक्षी

In reply to by सर्वसाक्षी

मामलेदाराची मिसळ नको. आजकाल रस्सा न देता, तेलाचा माराच जास्त करतात. आमंत्रणला पण असाच अनुभव आला. सध्या मिसळ म्हटले की आमच्या डोंबिवलीतील आस्वादची मिसळ हाच मस्त पर्याय आहे.(त्याच्याकडेच बुधवारी ,शुक्रवारी आणि रविवारी बिर्याणी पण छान मिळते.विशेषतः मटण बिर्याणी.घरगुती चवीचे आणि पैसा वसूल.) रस्सा जास्त आणि तेल कमी.

In reply to by मुक्त विहारि

मृत्युन्जय 14/03/2014 - 13:22
मामलेदाराची मिसळ नको. आजकाल रस्सा न देता, तेलाचा माराच जास्त करतात. आमंत्रणला पण असाच अनुभव आला. सध्या मिसळ म्हटले की आमच्या डोंबिवलीतील आस्वादची मिसळ हाच मस्त पर्याय आहे डोंबिवलीतल्या वर्ळ्ड फेमस इन डोंबिवली मिसळीचे कौतुक वाचुन डोंबिवली हे २१ व्या शतकातले पुणे आहे की का अशी शंका यायला लागली. ;)

In reply to by मृत्युन्जय

थोडा बदल.... "पुणे हे विसाव्या शतकातील डोंबिवली होते." अशी बातमी २१व्या शतकापासून ते ५०व्या शतकापर्यंत असेल.

In reply to by मुक्त विहारि

डोंबिवलीकर हा मनाने पुणेकर व कर्माने मुंबईकर असतो. दोन्ही बाजूचे गुण दोष आपलेसे करून ह्या जागतीकरणाच्या रेट्यात तो आधुनिक आचार विचार जपतांना आपली संस्कृती व बालपणाची डोंबिवली सुद्धा मनाच्या गाभार्यात जपतो. फडके रोड मला राजपथापेक्ष्या जास्त आवडतो.

आत्मशून्य 14/03/2014 - 11:58
आणी एक नवी सुरुवात ( जस्ट अ मेटाफोर) म्हणुन तिकडे गेल्यावर एखादा असा धागा टाकायचा आवर्जुन प्रयत्न करा जो तुमच्या बाबतीत नसेल. (जसे की छगनचे सापळे वगैरे.)

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य 15/03/2014 - 16:40
गप चिप रहा. अन्यथा तत्पूर्वी जमाव अन कायदा बाजूने करण्यास कदाचीत धर्मही बदलावा लागेल ;)

In reply to by आत्मशून्य

मी तुमच्याकडे मदत मागायला किंवा अनाहूत सल्ला मागायला आलेलो नाही.... माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे.

In reply to by स्पंदना

छे.... छे..... मध्यवर्ती ठिकाण डोंबिवलीच... आमचे डोंबिवली गांव हेच, आमचे मध्यवर्ती ठिकाण. आम्ही आपले पोटा पाण्या साठी इकडे तिकडे भटकतो. (बाद्वे,,,, नुकत्याच एका अर्थतज्ञाने, डोंबिवलीचे कौतूक केले. भारतातील अर्थ व्यवस्थेत डोंबिवलीचा महत्वाचा वाटा आहे.)

In reply to by मृत्युन्जय

४ उंट, ४ हत्ती, ४ घोडे आहेत.१६ प्यादी देखील पदरी बाळगून आहे.त्यांच्यावर देखरेख करायला २ प्रधान आणि २ राजे पण आहेत.(नाही म्हटले तरी ६४ चौकड्यांचे मैदान सांभाळायला इतका जामानिमा हवाच.)त्यामुळे तिकडून उंट आणायची काही गरज वाटत नाही आणि...... तेलाची विहीर आणली असती, पण मग त्या पैशांनी सूख-समाधान घराबाहेर पडण्याची शक्यताच जास्त. बहूदा ह्या कारणामुळेच अल कुंदनशेख अल ठाकूर्लीकर अल दुबईकर , तेलाची विहीर इथे घेवून येणार नाहीत असे ऐकून आहे.

ईस्पिकचा एक्का आहेत ना तिथून जवळच. म्हन्जे काय हजार एक किमीवर असले तरी येतिल की गाडी घेउन. जाम फिरत असतात ते. मस्त कट्टा लावा दोघे मिळून.

अजयिन्गले 14/03/2014 - 14:52
मी मिसळ पाव चा नियमित वाचक आहेस. यांबू मध्ये गेली ४.८ वर्ष आहे. माझा number (००९६६)५८१०९४८७२ आहे. भेटल्यावर बोलू .

आमच्या खोबारला जाऊन या हो! खूप बदललं आहे आता म्हणा! जुबैलला पण आहेत काही मिपाकर. त्यांनाही भेटा. तिथे कट्टा नक्की होईल. बाहरिन तिथून हाकेच्या अंतरावर / नजरेच्या टप्प्यात. तिथेही आहेत काही मिपाकर. तिथेही होईल फर्मास कट्टा. वाटेत दुबै शारजा लागले तर तिथेही आहेतच लोकं!

In reply to by स्वप्नांची राणी

ओये!!! तुम्ही आहात का तिथे? असलात तर कळवा! अजून पर्यंत तिथे कोणी मिपाकर असल्याचे माहित नव्हते. छान! छान! आता म्हणजे संपूर्ण GCC मधे झेंडा लागला म्हणायचा! जय जीसीसी! जय कतार!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

तेंव्हा मिपावर नविन असल्याने, कुठल्याच मिपाकराला भेटण्याचा प्रयत्न केला नाही. आणि माझा पहिला कट्टा अल कुंदनशेख अल ठाकुर्लीकर अल दुबैकर यांच्या बरोबरच झाला.अगदी साग्रसंगीत.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

विजुभाऊ 14/03/2014 - 16:54
बाहरीन हाकेच्या अंतरावर असेल तर जर्रा जोर्रात हाक मारली तर मला जोहान्सबर्गला सुद्धा ऐकु येईल. तसेही मला वाटेत दुबै लागतेच

कंजूस 14/03/2014 - 17:37
आता तुमचं कसं होणार तिकडे याची चिंता लागली आहे .वाळू रगडीता तेल गळणार पण XX नाही गळणार .आणि खऱ्याखुऱ्या वाकड्या चालीचे प्राणी भेटतील .बाकी तुमची उपासमार नाही होऊ देणार तुम्ही -खजुराच्या वड्या ,बदामाची चिक्की असं काही तरी असणारच .आणि हो रात्री म्हणे चांदण्या छान दिसतात . कटट्यासाठी थांबा थोडं .

बाळकराम 15/03/2014 - 01:52
शाब्बास मुक्त विहारी! इकडे प्रश्न विचारून विचारून सगळ्यांना धंद्याला लावा आणि तिकडे अरबांसमवेत गुफ्तगू करा! चांगलंय :) आता तिकडे एखादी शाखा-बिखा काढून करुन टाका कल्ला :D

भाते 16/03/2014 - 11:42
विमानाच्या तिकीटावर इतके पैसे खर्च करण्यापेक्षा सरळ पाठीला सामान अडकवुन गेट वे ला जाऊन समुद्रात ऊडी टाका आणि पोहत जा यांबू पर्यंत! :)

In reply to by भाते

पण विमानाचे तिकीट कं. देत आहे. (आमचा प्रवास खर्च , विमान तिकीटासह, कं. करते, ही कुणाला आत्मप्रौढी वाटू शकते.पण आमचा प्रवास खर्च कं. करते, ही वस्तूस्थिती आहे.)

२३ मार्च ते २६ जून यांबू मध्यवर्ती ठिकाण आहे २६ जून नंतर मुविंचा डोंबिवलीत पुन: प्रवेश होणार असल्याने डोंबिवली मध्यवर्ती ठिकाण होईल मी पा पंचांगानुसार .....

२३ मार्च ते २६ जून यांबू मध्यवर्ती ठिकाण आहे २६ जून नंतर मुविंचा डोंबिवलीत पुन: प्रवेश होणार असल्याने डोंबिवली मध्यवर्ती ठिकाण होईल मी पा पंचांगानुसार .....

शशिकांत ओक 17/03/2014 - 11:10
मुवि, आता आपण सौ. अरबकर होणार हे वाचून आपल्याला तर हिमालय उशीला लागतो. आता त्याची सोय कशी काय करणार असे वाटून आमची झोप उडाली! सोबत ४ उंट, ४ घोड़े २ वजीर, असा पटावरील फौज फाटा बाळगणाऱ्या आपणास फावल्या वेळी मिपावरील संगतीत भेटतील काही अनाहूत सल्लागार...

In reply to by शशिकांत ओक

मनापासून धन्यवाद. घारापुरी लेणी कट्ट्याला आपल्याबरोबर जास्त बोलता आले नाही. जून्च्या २७/२८ ता,ला पुण्याला येत आहे.त्या सुमारास भेटूच आणि मनसोक्त गप्पा मारू.

कंजूस 13/04/2014 - 08:23
तिकडच्या वादींमधल्या चुळकाभर पाण्यात संताजी धनाजी दिसू लागल्यामुळे जून २५ पर्यँत सही बदलण्यात आलेली आहे . तशी कोणाला नानू सरंजाम्याच्या उशीची गरज पडल्यास चार धाम यात्रा त्वरित करावी अथवा अमरनाथ यात्रेसाठी नाव नोंदवावे .

प्रचेतस 14/03/2014 - 09:09
अभिनंदन मुवि. मुविकाका सौदी अरेबियासारख्या ओसाड वाळवंटात सुद्धा कट्ट्यांचे ओअ‍ॅसिस फुलवतील याची खात्री आहेच.

भाते 14/03/2014 - 09:49
अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा! सौदी अरेबियामध्ये किमान एकतरी कट्टा झालाच पाहिजे, मग तो तुमच्या एकटयाचा का असेना? :) आपल्या मध्यवर्ती डोंबिवलीत तुम्ही मिपा दिवाळी अंकाचे बक्षिस समस्त मिपाकरांतर्फे स्वीकारले होते तसे तिकडे सौदी अरेबिया मध्ये समस्त मिपाकरांतर्फे कट्टा करा. आम्ही आंजावरून तुमच्या सोबत असूच. कट्टयाचा वृत्तांत आणि फोटो टाकायला मात्र विसरू नका हं! :) एक राहिलच, भटकंतीचे फोटो अवश्य टाका. पुन्हा एकदा अभि… जाऊ दे! :)

सर्वसाक्षी 14/03/2014 - 10:02
मुवि, अभिनंदन! तिकडे कट्टे करालच पण जमलं तर जाता जाता एक कट्टा इथे करा. उद्या येताय का ठाण्याला? मामि चा आस्वाद घेऊया. तिकडे जाताना जिभेवर मिसळीची चव घेऊन जा :) साक्षी

In reply to by सर्वसाक्षी

मामलेदाराची मिसळ नको. आजकाल रस्सा न देता, तेलाचा माराच जास्त करतात. आमंत्रणला पण असाच अनुभव आला. सध्या मिसळ म्हटले की आमच्या डोंबिवलीतील आस्वादची मिसळ हाच मस्त पर्याय आहे.(त्याच्याकडेच बुधवारी ,शुक्रवारी आणि रविवारी बिर्याणी पण छान मिळते.विशेषतः मटण बिर्याणी.घरगुती चवीचे आणि पैसा वसूल.) रस्सा जास्त आणि तेल कमी.

In reply to by मुक्त विहारि

मृत्युन्जय 14/03/2014 - 13:22
मामलेदाराची मिसळ नको. आजकाल रस्सा न देता, तेलाचा माराच जास्त करतात. आमंत्रणला पण असाच अनुभव आला. सध्या मिसळ म्हटले की आमच्या डोंबिवलीतील आस्वादची मिसळ हाच मस्त पर्याय आहे डोंबिवलीतल्या वर्ळ्ड फेमस इन डोंबिवली मिसळीचे कौतुक वाचुन डोंबिवली हे २१ व्या शतकातले पुणे आहे की का अशी शंका यायला लागली. ;)

In reply to by मृत्युन्जय

थोडा बदल.... "पुणे हे विसाव्या शतकातील डोंबिवली होते." अशी बातमी २१व्या शतकापासून ते ५०व्या शतकापर्यंत असेल.

In reply to by मुक्त विहारि

डोंबिवलीकर हा मनाने पुणेकर व कर्माने मुंबईकर असतो. दोन्ही बाजूचे गुण दोष आपलेसे करून ह्या जागतीकरणाच्या रेट्यात तो आधुनिक आचार विचार जपतांना आपली संस्कृती व बालपणाची डोंबिवली सुद्धा मनाच्या गाभार्यात जपतो. फडके रोड मला राजपथापेक्ष्या जास्त आवडतो.

आत्मशून्य 14/03/2014 - 11:58
आणी एक नवी सुरुवात ( जस्ट अ मेटाफोर) म्हणुन तिकडे गेल्यावर एखादा असा धागा टाकायचा आवर्जुन प्रयत्न करा जो तुमच्या बाबतीत नसेल. (जसे की छगनचे सापळे वगैरे.)

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य 15/03/2014 - 16:40
गप चिप रहा. अन्यथा तत्पूर्वी जमाव अन कायदा बाजूने करण्यास कदाचीत धर्मही बदलावा लागेल ;)

In reply to by आत्मशून्य

मी तुमच्याकडे मदत मागायला किंवा अनाहूत सल्ला मागायला आलेलो नाही.... माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे.

In reply to by स्पंदना

छे.... छे..... मध्यवर्ती ठिकाण डोंबिवलीच... आमचे डोंबिवली गांव हेच, आमचे मध्यवर्ती ठिकाण. आम्ही आपले पोटा पाण्या साठी इकडे तिकडे भटकतो. (बाद्वे,,,, नुकत्याच एका अर्थतज्ञाने, डोंबिवलीचे कौतूक केले. भारतातील अर्थ व्यवस्थेत डोंबिवलीचा महत्वाचा वाटा आहे.)

In reply to by मृत्युन्जय

४ उंट, ४ हत्ती, ४ घोडे आहेत.१६ प्यादी देखील पदरी बाळगून आहे.त्यांच्यावर देखरेख करायला २ प्रधान आणि २ राजे पण आहेत.(नाही म्हटले तरी ६४ चौकड्यांचे मैदान सांभाळायला इतका जामानिमा हवाच.)त्यामुळे तिकडून उंट आणायची काही गरज वाटत नाही आणि...... तेलाची विहीर आणली असती, पण मग त्या पैशांनी सूख-समाधान घराबाहेर पडण्याची शक्यताच जास्त. बहूदा ह्या कारणामुळेच अल कुंदनशेख अल ठाकूर्लीकर अल दुबईकर , तेलाची विहीर इथे घेवून येणार नाहीत असे ऐकून आहे.

ईस्पिकचा एक्का आहेत ना तिथून जवळच. म्हन्जे काय हजार एक किमीवर असले तरी येतिल की गाडी घेउन. जाम फिरत असतात ते. मस्त कट्टा लावा दोघे मिळून.

अजयिन्गले 14/03/2014 - 14:52
मी मिसळ पाव चा नियमित वाचक आहेस. यांबू मध्ये गेली ४.८ वर्ष आहे. माझा number (००९६६)५८१०९४८७२ आहे. भेटल्यावर बोलू .

आमच्या खोबारला जाऊन या हो! खूप बदललं आहे आता म्हणा! जुबैलला पण आहेत काही मिपाकर. त्यांनाही भेटा. तिथे कट्टा नक्की होईल. बाहरिन तिथून हाकेच्या अंतरावर / नजरेच्या टप्प्यात. तिथेही आहेत काही मिपाकर. तिथेही होईल फर्मास कट्टा. वाटेत दुबै शारजा लागले तर तिथेही आहेतच लोकं!

In reply to by स्वप्नांची राणी

ओये!!! तुम्ही आहात का तिथे? असलात तर कळवा! अजून पर्यंत तिथे कोणी मिपाकर असल्याचे माहित नव्हते. छान! छान! आता म्हणजे संपूर्ण GCC मधे झेंडा लागला म्हणायचा! जय जीसीसी! जय कतार!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

तेंव्हा मिपावर नविन असल्याने, कुठल्याच मिपाकराला भेटण्याचा प्रयत्न केला नाही. आणि माझा पहिला कट्टा अल कुंदनशेख अल ठाकुर्लीकर अल दुबैकर यांच्या बरोबरच झाला.अगदी साग्रसंगीत.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

विजुभाऊ 14/03/2014 - 16:54
बाहरीन हाकेच्या अंतरावर असेल तर जर्रा जोर्रात हाक मारली तर मला जोहान्सबर्गला सुद्धा ऐकु येईल. तसेही मला वाटेत दुबै लागतेच

कंजूस 14/03/2014 - 17:37
आता तुमचं कसं होणार तिकडे याची चिंता लागली आहे .वाळू रगडीता तेल गळणार पण XX नाही गळणार .आणि खऱ्याखुऱ्या वाकड्या चालीचे प्राणी भेटतील .बाकी तुमची उपासमार नाही होऊ देणार तुम्ही -खजुराच्या वड्या ,बदामाची चिक्की असं काही तरी असणारच .आणि हो रात्री म्हणे चांदण्या छान दिसतात . कटट्यासाठी थांबा थोडं .

बाळकराम 15/03/2014 - 01:52
शाब्बास मुक्त विहारी! इकडे प्रश्न विचारून विचारून सगळ्यांना धंद्याला लावा आणि तिकडे अरबांसमवेत गुफ्तगू करा! चांगलंय :) आता तिकडे एखादी शाखा-बिखा काढून करुन टाका कल्ला :D

भाते 16/03/2014 - 11:42
विमानाच्या तिकीटावर इतके पैसे खर्च करण्यापेक्षा सरळ पाठीला सामान अडकवुन गेट वे ला जाऊन समुद्रात ऊडी टाका आणि पोहत जा यांबू पर्यंत! :)

In reply to by भाते

पण विमानाचे तिकीट कं. देत आहे. (आमचा प्रवास खर्च , विमान तिकीटासह, कं. करते, ही कुणाला आत्मप्रौढी वाटू शकते.पण आमचा प्रवास खर्च कं. करते, ही वस्तूस्थिती आहे.)

२३ मार्च ते २६ जून यांबू मध्यवर्ती ठिकाण आहे २६ जून नंतर मुविंचा डोंबिवलीत पुन: प्रवेश होणार असल्याने डोंबिवली मध्यवर्ती ठिकाण होईल मी पा पंचांगानुसार .....

२३ मार्च ते २६ जून यांबू मध्यवर्ती ठिकाण आहे २६ जून नंतर मुविंचा डोंबिवलीत पुन: प्रवेश होणार असल्याने डोंबिवली मध्यवर्ती ठिकाण होईल मी पा पंचांगानुसार .....

शशिकांत ओक 17/03/2014 - 11:10
मुवि, आता आपण सौ. अरबकर होणार हे वाचून आपल्याला तर हिमालय उशीला लागतो. आता त्याची सोय कशी काय करणार असे वाटून आमची झोप उडाली! सोबत ४ उंट, ४ घोड़े २ वजीर, असा पटावरील फौज फाटा बाळगणाऱ्या आपणास फावल्या वेळी मिपावरील संगतीत भेटतील काही अनाहूत सल्लागार...

In reply to by शशिकांत ओक

मनापासून धन्यवाद. घारापुरी लेणी कट्ट्याला आपल्याबरोबर जास्त बोलता आले नाही. जून्च्या २७/२८ ता,ला पुण्याला येत आहे.त्या सुमारास भेटूच आणि मनसोक्त गप्पा मारू.

कंजूस 13/04/2014 - 08:23
तिकडच्या वादींमधल्या चुळकाभर पाण्यात संताजी धनाजी दिसू लागल्यामुळे जून २५ पर्यँत सही बदलण्यात आलेली आहे . तशी कोणाला नानू सरंजाम्याच्या उशीची गरज पडल्यास चार धाम यात्रा त्वरित करावी अथवा अमरनाथ यात्रेसाठी नाव नोंदवावे .
"यांबू , सौदी अरेबिया , मध्ये राहणारे कुणी मिपाकर आहेत का?" प्रिय मिपाकरांनो, सध्या मी भारतात आहे. गेले काही दिवस मी जॉबच्या शोधात होतो. तो मिळाला. मी जॉइन करत असलेली कं. कॅनेडीयन असून, सध्या त्यांचे काम यांबू,सौदी अरेबिया, इथे सुरु आहे. पुढील ३/४ महिने मला यांबूलाच रहावे लागणार आहे. माझा मुळचा पिंड कट्टा करणे, हाच असल्याने, तिथे पण एखादा मस्त कट्टा करावा, असा बेत आहे. मागच्या वर्षी मी दुबईला पण कट्टा केला होता. ह्यावर्षी भारतात पण बरेच कट्टे केले. आता एक मस्त यांबू-कट्टा पण होवू देत. कळावे, लोभ आहेच, तो वाढावा ही विनंती, मुवि

थोडं समजून घ्या ना...!!!

वडापाव ·

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य 16/03/2014 - 04:26
पुसि(cat) ची ढुशी ही मौ मौ उशी असते हाच या कथेचा मतितार्थ निघेल बघा.

मोठा होशिल (अंजाच्या उपमर्दकारक अर्थानं नाही) तसं अनुभवाचं विश्व विस्तारेल. पण तोपर्यंत लिहीत राहा. यू हॅव अ पोटेंशियल आणि असं मराठी लिहीणारे कमी आहेत.

कधीमधी इथे चक्कर टाकली तर तुझी एखादी लवसटोरी चालू असतेच. कधीतरी मला पण भेटशील, थोडाफार कच्चा माल पुरवेल म्हणतो, स्साला मला स्वताला काही लिहिता येत नाही, लग्न झाले की बीअरसुद्धा फुंकून प्यावी लागते असे काहीसे समज.. लिखाण बाकी नेहमीप्रमाणेच घडला प्रसंग उभा करणारे.. लगे रहो.. !!

अक्शु 17/03/2014 - 02:16
>>बरं लाजतोय हे मुलीला कळता कामा नये, म्हणून नाक फेंदारून डोळ्यात एक खुनशी भाव ठेवून दुसरीकडे बघत जायचो, जेणेकरून त्या मुलीला आपल्या वाट्याला यावंसंच वाटू नये. असं केल्याने मला तेव्हा काय मिळायचं कोणास ठाऊक!!>> हे वाक्य वाचून शाळेतले दिवस आठवले. अगदी नेमका असाच अनुभव खुपदा आलाय. तुमची लेखनशैली खूप भारी आहे.

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य 16/03/2014 - 04:26
पुसि(cat) ची ढुशी ही मौ मौ उशी असते हाच या कथेचा मतितार्थ निघेल बघा.

मोठा होशिल (अंजाच्या उपमर्दकारक अर्थानं नाही) तसं अनुभवाचं विश्व विस्तारेल. पण तोपर्यंत लिहीत राहा. यू हॅव अ पोटेंशियल आणि असं मराठी लिहीणारे कमी आहेत.

कधीमधी इथे चक्कर टाकली तर तुझी एखादी लवसटोरी चालू असतेच. कधीतरी मला पण भेटशील, थोडाफार कच्चा माल पुरवेल म्हणतो, स्साला मला स्वताला काही लिहिता येत नाही, लग्न झाले की बीअरसुद्धा फुंकून प्यावी लागते असे काहीसे समज.. लिखाण बाकी नेहमीप्रमाणेच घडला प्रसंग उभा करणारे.. लगे रहो.. !!

अक्शु 17/03/2014 - 02:16
>>बरं लाजतोय हे मुलीला कळता कामा नये, म्हणून नाक फेंदारून डोळ्यात एक खुनशी भाव ठेवून दुसरीकडे बघत जायचो, जेणेकरून त्या मुलीला आपल्या वाट्याला यावंसंच वाटू नये. असं केल्याने मला तेव्हा काय मिळायचं कोणास ठाऊक!!>> हे वाक्य वाचून शाळेतले दिवस आठवले. अगदी नेमका असाच अनुभव खुपदा आलाय. तुमची लेखनशैली खूप भारी आहे.
'साली कोणीतरी पाहिजे यार!!!!' 'हं...' 'हे असं एकटं बोर होतं. त्यात आपल्याहून फडतूस लोकांना एकसोएक मिळतात ते पाहिल्यावर तर असली हटते ना... मग अजूनच एकटं वाटायला लागतं.' 'नाही ते खरंय... पण हे सगळं तू बोलतोयस? काल एवढं मोठं प्रवचन देत होतास मला की -' 'नाही म्हणजे मला मान्य आहे की कालच मी असं म्हणालो की, काय गरज आहे मुलींची?? मुलींशिवाय दुसरं काही नाहीये का जगात? त्यांच्याहूनही सुंदर अशा ब-याच गोष्टी आहेत!!' 'फॉर एक्झाम्पल??' 'हा?? अं... अरे ते आपलं... अरे तेच ना... तेच तर म्हणायचंय मला... की मी हे सगळं काल परवापर्यंत म्हणत होतो. आता नाही... आता माझ्या लक्षात आलंय सगळं.' 'हो?? काय?' 'हेच की...

पुनर्जन्म

kurlekaar ·

कवितानागेश 13/03/2014 - 23:58
अगदी बसण्याची पद्धत सुद्धा अनुवांशिकतेतून येते. माझा नवरा जेवायला खाली बसायचम असेल तर नेहमी एका ठराविक पद्द्ततिनी बसतो. तशीच स्टाईल त्याच्या आजोबांची होती म्हणून सांगतो. एकदा घरातले सगळे जमले असताना मी पाहिले, एकाच पंगतीत माझे २ चुलत सासरे, ४ दीर, नवरा आणि २ नणदा सेम त्याच पद्धतीनी बसले होते आणि त्याच पद्दतीनी जेवत होते, आणि अगदी जेवतानाच्या एकसारख्या आवडी दिसत होत्या. अनुवाम्शिकतेतून खूप गमतीदार गोष्टी घडतात. ...पण याचा अर्थ पुनर्जन्म नसेल असा अजिबात नाही. ;) अर्थात तसा असला तरी उपयोग काय? तुम्हाला अत्ताच्याच जन्मात जगावं लागणार. :)

आत्मशून्य 14/03/2014 - 00:10
त्यांच्या काकाच्या (जे माझे पुर्वज होते) नावाने अहो जाओ मधे संबोधायचे. त्यातुन फुकटच मला कोणालाही आहो जाहो मधे बोलायची सवय लागली, यात भर पाडली ती एका शाळा मास्तरने तो मला नव्हे सगळ्यां बालगोपाळांना आहो जाओने बोलायचा, त्याचे विडंबन म्हणुन,सुरुवातीला आम्ही मित्रही एकमेकांना आहो जाओ मधे बोलु लागलो ते जिभेला वर्षनुवर्शे वळनच पडलं. एका खास आगरी मित्राच्या घरी दोन दिवस मुक्कामाला होतो, अन त्यात त्याच्या आजोबाला चुकुन आहो जाओ मधे बोलुन गेलो, तो,आजोबांचा चेहरा तर इतका उतरला, तितक्यात मित्र मला हळुच म्हणाला आपल्या माणसाला आहो जाउ नाय अरे तुरे मधे बोल. आहो जाओ म्हणून त्यांना कफ्युस करु नकोस. हां तर काय सांगत होतो बरे... हा समदी जेष्ट नागरीक मंडली मला एका ओल्ड फॅशन अन आउटडेटेड नावाने आहो जाओ मधे बोलत, ऐकुन वैताग यायचा. त्यांना मी पुन्हा पुन्हा सांगायचो की तो मी न्हवेच. पण साली दुनीया इथुन तिथुन एकच...! कारण काय तर माज्या अंगावरची जन्मखुन त्या माज्या पुर्वज्यांच्या अंगावरील जन्म कुनेशी म्याच वायची. :(

माझी आई बरेचदा मला बोलत असते की अमुक तमुक हा गुण मामाचाच उचलला आहेस, अर्थात माझे मामा हल्लीच गेले, पण तसेच काही असते तर खरेच माझ्याही आईच्या मनात असले काही आले असते का.. शेवटी ओढ असतेच आपल्या माणसांची, आपल्याला आवडणारी माणसे दूर जातात तेव्हा असेही आपण त्यांच्यासारख्या गुणांच्या लोकांना आपल्या आसपास शोधत असतोच.. अवांतर - पुनर्जन्म असो वा नसो, पण आपण ते म्हणतो ना की मला पुन्हा तुझ्याच पोटी जन्म घ्यायचा आहे किंवा नवरा वा बायको म्हणून मला पुढच्या जन्मी तूच मिळू दे वगैरे वगैरे ते मात्र खरे असू दे ..

drsunilahirrao 16/03/2014 - 18:32
एखाद्या व्यक्तीचा पुनर्जन्म आहे असे वाटणे हे मृत व्यक्ती विषयीच्या चांगल्यावाईट भावना आणि कदाचित मनातील Guilt सुद्धा व्यक्त करण्यासाठी उपयुक्त ठरते.

शशिकांत ओक 20/03/2014 - 22:02
मित्रांनो, पुनर्जन्म तत्वतः मान्य नाही किंवा त्याला धार्मिक मान्यता नसल्याने मानायला आडकाठी या कारणांनी प्रस्तूत पुराव्यांना धुडकारायची शक्कल काढली जाते. पुनर्जन्म संकल्पनेवर दोन्ही बाजू हिरीरीने लोक चर्चा करतात. २-५ वर्षांच्या मुलांच्या पुर्वजन्मांच्या आठवणींच्या बोलांना कितपत मानायचे? त्यांच्या आईवडिलांचा मुलाला पुढे करून प्रसिद्धिचा, अर्थिक लाभाचा तो एक प्रकार असावा असे म्हणून कैकदा असे दावे नाकारले जातात. काही केसेसमधे बालकांनी सांगितल्या जागी जाऊन शहानिशा करायचा प्रयत्न केला जातो. काही तथ्ये अमान्य करता येत नाहीत म्हणून मानली जातात. तर काहींची चेष्टा व निंदा करून केसेस रफा दफा करायला काही संस्थांना उत्साहाने भाग घेता येतो. तरीही नेटाने यावर अभ्यास करणारे थोडे नाहीत. डॉ आयन स्टीव्हनसन यांचे नाव या विषयावर आवर्जून घेतात. त्यांनी जगभरातील हजारो केसेसचा सखोल अभ्यास करून त्यातील दोन हजार केसेस वर केलेले संशोधन विविध प्रकारे उपलब्ध आहे. इच्छुकांनी त्याचा शोध घ्यावा. एका रेडिओ मुलाखतीत त्यांनी म्हटले होते. तुमचा धर्म अशी मान्यता देत नाही मग पुनर्जन्माला तुम्ही मानता का? त्यावर त्यांनी दिलेले उत्तर मार्मिक होते. माझ्या शोधातून जे पुरावे मला दिसतात त्याला पुष्टी करणारा पुनर्जन्मांच्या सिद्धांताशिवाय कुठलाच दुसरा सिद्धांत माझ्या समोर येत नाही, म्हणून मला नाइलाजाने पुनर्जन्म सिद्धांतावर अवलंबून राहावे लागते. थोडक्यात, तो मान्य आहे असे नाही. कदाचित म्हणून त्यांच्या पुस्तकातील केसेस 'सजेस्टिव्ह' ऑफ रिन्कारर्नेशन अशा वर्णनाच्या आहेत. असो. पुण्यात एक डॉ. दिलीप नाहर म्हणून सध्या जीवित व्यक्ती आहेत. त्यांनी त्यांना या बाबत आलेला अनुभव सादर केला होता. त्यावर नंतर टीव्ही वर एक पुर्ण एपिसोड सादर केला गेला. त्यात त्यांनी पुर्व जन्मातील जागेचा, गावाचा प्रत्यक्ष पुरावा कसा शोधला. वगैरे वर्णन केले. पुनर्जन्माशी निगडित वास्तूंची शाहनिशा केली. गावकऱ्यांच्या सोबतीने त्यांच्या पुर्वजन्मातील व्यक्तीचे सध्याचे वारसदार शोधले. त्यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याकडून तोंडी शहानिशा करून ते थांबले नाहीत तर त्यांनी त्या घराण्याचा लिखित वंशावळी मिळवून त्यातील विवक्षित व्यक्तीच्या जीवनाचे सर्व पैलू मिळवले. या सर्व शोधात त्यांच्या घरातील सदस्य सहभागी होते. ते वर्णन ऐकून एका टीव्ही कार्यक्रमात पुर्ण एपिसोडच्या शूटींगसाठी त्याच स्थानाला त्यांनी पुन्हा काही वर्षांनी भेट दिली. त्यावेळी त्या गावाचे, वास्तूचे बदललेले स्वरूप पाहून ते स्वतः थक्क झाले. काही स्थानिकांनी त्यांच्या आधीच्या भेटीमुळे वास्तूचा पुनरुउद्धार करायची प्रेरणा घेऊन गावाच्या एकीला उजाळा मिळाला, वगैरे रंजक माहिती त्याच्याशी संपर्क केला तर मिळू शकते.

कवितानागेश 13/03/2014 - 23:58
अगदी बसण्याची पद्धत सुद्धा अनुवांशिकतेतून येते. माझा नवरा जेवायला खाली बसायचम असेल तर नेहमी एका ठराविक पद्द्ततिनी बसतो. तशीच स्टाईल त्याच्या आजोबांची होती म्हणून सांगतो. एकदा घरातले सगळे जमले असताना मी पाहिले, एकाच पंगतीत माझे २ चुलत सासरे, ४ दीर, नवरा आणि २ नणदा सेम त्याच पद्धतीनी बसले होते आणि त्याच पद्दतीनी जेवत होते, आणि अगदी जेवतानाच्या एकसारख्या आवडी दिसत होत्या. अनुवाम्शिकतेतून खूप गमतीदार गोष्टी घडतात. ...पण याचा अर्थ पुनर्जन्म नसेल असा अजिबात नाही. ;) अर्थात तसा असला तरी उपयोग काय? तुम्हाला अत्ताच्याच जन्मात जगावं लागणार. :)

आत्मशून्य 14/03/2014 - 00:10
त्यांच्या काकाच्या (जे माझे पुर्वज होते) नावाने अहो जाओ मधे संबोधायचे. त्यातुन फुकटच मला कोणालाही आहो जाहो मधे बोलायची सवय लागली, यात भर पाडली ती एका शाळा मास्तरने तो मला नव्हे सगळ्यां बालगोपाळांना आहो जाओने बोलायचा, त्याचे विडंबन म्हणुन,सुरुवातीला आम्ही मित्रही एकमेकांना आहो जाओ मधे बोलु लागलो ते जिभेला वर्षनुवर्शे वळनच पडलं. एका खास आगरी मित्राच्या घरी दोन दिवस मुक्कामाला होतो, अन त्यात त्याच्या आजोबाला चुकुन आहो जाओ मधे बोलुन गेलो, तो,आजोबांचा चेहरा तर इतका उतरला, तितक्यात मित्र मला हळुच म्हणाला आपल्या माणसाला आहो जाउ नाय अरे तुरे मधे बोल. आहो जाओ म्हणून त्यांना कफ्युस करु नकोस. हां तर काय सांगत होतो बरे... हा समदी जेष्ट नागरीक मंडली मला एका ओल्ड फॅशन अन आउटडेटेड नावाने आहो जाओ मधे बोलत, ऐकुन वैताग यायचा. त्यांना मी पुन्हा पुन्हा सांगायचो की तो मी न्हवेच. पण साली दुनीया इथुन तिथुन एकच...! कारण काय तर माज्या अंगावरची जन्मखुन त्या माज्या पुर्वज्यांच्या अंगावरील जन्म कुनेशी म्याच वायची. :(

माझी आई बरेचदा मला बोलत असते की अमुक तमुक हा गुण मामाचाच उचलला आहेस, अर्थात माझे मामा हल्लीच गेले, पण तसेच काही असते तर खरेच माझ्याही आईच्या मनात असले काही आले असते का.. शेवटी ओढ असतेच आपल्या माणसांची, आपल्याला आवडणारी माणसे दूर जातात तेव्हा असेही आपण त्यांच्यासारख्या गुणांच्या लोकांना आपल्या आसपास शोधत असतोच.. अवांतर - पुनर्जन्म असो वा नसो, पण आपण ते म्हणतो ना की मला पुन्हा तुझ्याच पोटी जन्म घ्यायचा आहे किंवा नवरा वा बायको म्हणून मला पुढच्या जन्मी तूच मिळू दे वगैरे वगैरे ते मात्र खरे असू दे ..

drsunilahirrao 16/03/2014 - 18:32
एखाद्या व्यक्तीचा पुनर्जन्म आहे असे वाटणे हे मृत व्यक्ती विषयीच्या चांगल्यावाईट भावना आणि कदाचित मनातील Guilt सुद्धा व्यक्त करण्यासाठी उपयुक्त ठरते.

शशिकांत ओक 20/03/2014 - 22:02
मित्रांनो, पुनर्जन्म तत्वतः मान्य नाही किंवा त्याला धार्मिक मान्यता नसल्याने मानायला आडकाठी या कारणांनी प्रस्तूत पुराव्यांना धुडकारायची शक्कल काढली जाते. पुनर्जन्म संकल्पनेवर दोन्ही बाजू हिरीरीने लोक चर्चा करतात. २-५ वर्षांच्या मुलांच्या पुर्वजन्मांच्या आठवणींच्या बोलांना कितपत मानायचे? त्यांच्या आईवडिलांचा मुलाला पुढे करून प्रसिद्धिचा, अर्थिक लाभाचा तो एक प्रकार असावा असे म्हणून कैकदा असे दावे नाकारले जातात. काही केसेसमधे बालकांनी सांगितल्या जागी जाऊन शहानिशा करायचा प्रयत्न केला जातो. काही तथ्ये अमान्य करता येत नाहीत म्हणून मानली जातात. तर काहींची चेष्टा व निंदा करून केसेस रफा दफा करायला काही संस्थांना उत्साहाने भाग घेता येतो. तरीही नेटाने यावर अभ्यास करणारे थोडे नाहीत. डॉ आयन स्टीव्हनसन यांचे नाव या विषयावर आवर्जून घेतात. त्यांनी जगभरातील हजारो केसेसचा सखोल अभ्यास करून त्यातील दोन हजार केसेस वर केलेले संशोधन विविध प्रकारे उपलब्ध आहे. इच्छुकांनी त्याचा शोध घ्यावा. एका रेडिओ मुलाखतीत त्यांनी म्हटले होते. तुमचा धर्म अशी मान्यता देत नाही मग पुनर्जन्माला तुम्ही मानता का? त्यावर त्यांनी दिलेले उत्तर मार्मिक होते. माझ्या शोधातून जे पुरावे मला दिसतात त्याला पुष्टी करणारा पुनर्जन्मांच्या सिद्धांताशिवाय कुठलाच दुसरा सिद्धांत माझ्या समोर येत नाही, म्हणून मला नाइलाजाने पुनर्जन्म सिद्धांतावर अवलंबून राहावे लागते. थोडक्यात, तो मान्य आहे असे नाही. कदाचित म्हणून त्यांच्या पुस्तकातील केसेस 'सजेस्टिव्ह' ऑफ रिन्कारर्नेशन अशा वर्णनाच्या आहेत. असो. पुण्यात एक डॉ. दिलीप नाहर म्हणून सध्या जीवित व्यक्ती आहेत. त्यांनी त्यांना या बाबत आलेला अनुभव सादर केला होता. त्यावर नंतर टीव्ही वर एक पुर्ण एपिसोड सादर केला गेला. त्यात त्यांनी पुर्व जन्मातील जागेचा, गावाचा प्रत्यक्ष पुरावा कसा शोधला. वगैरे वर्णन केले. पुनर्जन्माशी निगडित वास्तूंची शाहनिशा केली. गावकऱ्यांच्या सोबतीने त्यांच्या पुर्वजन्मातील व्यक्तीचे सध्याचे वारसदार शोधले. त्यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याकडून तोंडी शहानिशा करून ते थांबले नाहीत तर त्यांनी त्या घराण्याचा लिखित वंशावळी मिळवून त्यातील विवक्षित व्यक्तीच्या जीवनाचे सर्व पैलू मिळवले. या सर्व शोधात त्यांच्या घरातील सदस्य सहभागी होते. ते वर्णन ऐकून एका टीव्ही कार्यक्रमात पुर्ण एपिसोडच्या शूटींगसाठी त्याच स्थानाला त्यांनी पुन्हा काही वर्षांनी भेट दिली. त्यावेळी त्या गावाचे, वास्तूचे बदललेले स्वरूप पाहून ते स्वतः थक्क झाले. काही स्थानिकांनी त्यांच्या आधीच्या भेटीमुळे वास्तूचा पुनरुउद्धार करायची प्रेरणा घेऊन गावाच्या एकीला उजाळा मिळाला, वगैरे रंजक माहिती त्याच्याशी संपर्क केला तर मिळू शकते.
आमच्या कोकणातल्या आजीच्या आयुष्यात दोन वैयक्तिक भूकंप आले, पहिला जेंव्हा आमच्या आईचे वडील गेले व दुसरा जेन्व्हा माझा मामा तरुण वयांत गेला तेंव्हा. तुमच्यापैकी कांहीना 'सारांश' या हिंदी चित्रपटातील रोहिणी हट्टंगडी ची भूमिका आठवत असेल; तिचाहि एकुलता एक मुलगा विदेशी असतांना एका अपघातात गेलेला असतो व तिला सारखं वाटत असतं कि तो पुनर्जन्माने परत येईल. आमच्या आजीचं थोडंफार तसंच होतं. मामाच्या मृत्त्यू नंतर ज्यांचा जन्म त्या घरांत (घराण्यात या अर्थाने) झाला त्यांना, किंव्हा त्या घराच्या माहेरवाशिणिच्या घरी ती त्याला शोधत असे.

अजंठा ...........भाग-४

जयंत कुलकर्णी ·

In reply to by अनुप ढेरे

ते जे हत्तीचे चित्र दिसते आहे त्याची ती गोष्ट आहे. मला जास्त रेझोल्युशनची चित्रे टाकता येते नाहीत त्यामुळे ती तितकिशी स्पष्ट दिसत नाहीत हे खरे...............

In reply to by जयंत कुलकर्णी

अनुप ढेरे 14/03/2014 - 13:29
बुद्धाने ही कथा का सांगितली असेल याचे अनुमान सहज काढता येण्यासारखे आहे पण आपण त्यात शिरायला नको. ते मी वाचकांवर सोडतो.
हे कळालं नाही.

In reply to by अनुप ढेरे

ते जे हत्तीचे चित्र दिसते आहे त्याची ती गोष्ट आहे. मला जास्त रेझोल्युशनची चित्रे टाकता येते नाहीत त्यामुळे ती तितकिशी स्पष्ट दिसत नाहीत हे खरे...............

In reply to by जयंत कुलकर्णी

अनुप ढेरे 14/03/2014 - 13:29
बुद्धाने ही कथा का सांगितली असेल याचे अनुमान सहज काढता येण्यासारखे आहे पण आपण त्यात शिरायला नको. ते मी वाचकांवर सोडतो.
हे कळालं नाही.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire अजंठा ...........भाग-१ अजंठा ...........भाग-२ अजंठा ...........भाग-३ रंगवलेले छत....... कसे रंगविले असेल हे....?

'बाळाची शर्यत-' (बालकविता)

विदेश ·
' एक दोन एक दोन बाळाची पावलं मोजणार कोण . . तीन चार तीन चार बाळाच्या पैंजणाचा नादच फार . . पाच सहा पाच सहा बाळाची दुडुदुडु ऐट किती पहा . . सात आठ सात आठ बाळाने धरली ताईची पाठ . . नऊ दहा नऊ दहा बाळाने शर्यत जिंकली पहा . . .

लिहाव म्हणतो काहीबाही ...

फुंटी ·

बॅटमॅन 13/03/2014 - 19:00
काल रात्री मला स्वप्नात असेच असंबद्ध काहीबाही दिसत होते. मिरजेतलीच एक गल्ली मग कोलकात्यातली झाली, पण त्यात रस्त्यावर अंगकोर वटमधील शिल्पे होती. मध्येच रस्त्यावरून माझा एक मित्र गाडीवरून जाताना दिसला, त्याच्या मागे माझा रूममेट दिसला. (या दोघांनी एकमेकांना अजून प्रत्यक्ष पाहिले नाही.) त्यानंतर मग मी एका देवळात शिरलो, पाहतो तर तमिऴ नाडूमधले कुठलेसे देऊळ होते. त्याच्या तटबंदीजवळचे कडुलिंबाचे झाड दिसले अन डैरेक्ट विजापूरच्या मुलुखमैदानापाशी पोहोचलो. मग कन्फ्यूज्ड होऊन पाहतोय तोवर बॉसचा मिसकॉल. मग जागा झालो, आवरले अन पाहिले तर बॉसचा मिसकॉल नव्हता पण मेल होता.

In reply to by बॅटमॅन

आदूबाळ 13/03/2014 - 19:14
चूक चूक चूक चूक - भालकी आणि कारवार संग्राम - लसणाचा उग्र दर्प - पाय दुमडून शिंकणे वगैरे राहिलं.

In reply to by बॅटमॅन

आदूबाळ 13/03/2014 - 22:58
पाय नाही - गुडघा. आयमायस्वा.
हा लेख वाचून मी खिक कन हसले. ओळखतो का रे मला तू सम्मित? दहावीत आहेस का रे? परीक्षा झाल्यावर उलट धावायचं सराव कर. गुढघा दुमडून शिंक देऊन बघ कशी मजा येते ते. मी पण दहावीत अभ्यास करायची. जेव्हा गूढ रात्र व्हायची आणि दूर कुत्रे भुंकत असायचे तेव्हा मी चिखल तुडवत एकटीच बाहेर पडायची आणि लिंबाच्या झाडावरून लिंब काढून आणायची.. आणि बसायची चोखत... एकटीच, शांत, आणि मग्रूर.. डोळ्यात पेटायचा अंगार.. आणि श्वास व्हायचा गरम.

लौंगी मिरची 13/03/2014 - 19:17
मलाही अशी स्वप्ने पडतात . काल रात्री असेच काहिबाहि बडबडत होते . झोपेत बोलण्याची सवय आहे . सकाळी नवरा म्हणाला , " काय काय बोलत होतीस काहि कळत नव्हते , सोफा झाडू उट उठ निघायचे आहे जमीन काकडी खाल्ली फक्त औषध पी जवळचे शॉपिंग मॉल कायतरीच घेतलेस तु निवांत आहे आज गडबदिट मोबाइल विसरले बघ घरी फोन करायला हवा केस विंचरलेच नाहित बाळ सारखे सारखे पप्पा पप्पा करतेय आज काहि सुचत नाहि आहे .. ," आणि सकाळी उठुन बघितले तर तुमचा धागा .

बाबा पाटील 13/03/2014 - 19:33
अतृप्त आत्म्याकडुन भुत उतरवुन घ्या,अन्यथा माझ्या शेजारची ओ.पी.डी. येरवड्यातल्या वेड्यांच्या डॉक्टरची त्यांची वेळ घेउन ठेवतो.

आत्मशून्य 13/03/2014 - 23:01
एक डोक्टर जो चमडीकी बिमारियोंका स्पेशालिस्ट है वो सपना देखता है के वो टीवी के सामने सो जाता है. बादमे जब वो टीविके सामने जाग जायेगा , उसे ये सपना बिलकुल याद नही रहता.

In reply to by नावातकायआहे

आत्मशून्य 15/03/2014 - 04:46
हा ओशन12 मधला माझा अतिशय आवडता प्रसंग आहे. मैट डेमन ला ब्रैड पिट अन क्लूनी खतरनाक येड्यात काढतात xdxdXdXd :)

हापिसात काम न्हवते म्हणुन चिवटपणे धागा परतपरत वाचला (अभ्यास, अभ्यास) एकदा उलट,मग एकदा सुलट पुन्हा सुलट,पुन्हा उलट ----------- --------- ----------- -------- ---------- ---------- ----------- ----------- ----------- मग हार मनली आणि उठुन FC1 ला चहा प्यायला गेलो :(

साळसकर 14/03/2014 - 19:27
अंड ..भेंडी . खाजाव्तोय .लावावा मलम खाजेवर...छोटा हत्ती ....कबुतर फडफडल....भडवा फोनेवर बोलतोय ...मळलेली चादर ...बिछाना ...रिक्षातील बाई...अन्डीवाला... फक्त प्रौढांसाठी दिसतेय !!

बॅटमॅन 13/03/2014 - 19:00
काल रात्री मला स्वप्नात असेच असंबद्ध काहीबाही दिसत होते. मिरजेतलीच एक गल्ली मग कोलकात्यातली झाली, पण त्यात रस्त्यावर अंगकोर वटमधील शिल्पे होती. मध्येच रस्त्यावरून माझा एक मित्र गाडीवरून जाताना दिसला, त्याच्या मागे माझा रूममेट दिसला. (या दोघांनी एकमेकांना अजून प्रत्यक्ष पाहिले नाही.) त्यानंतर मग मी एका देवळात शिरलो, पाहतो तर तमिऴ नाडूमधले कुठलेसे देऊळ होते. त्याच्या तटबंदीजवळचे कडुलिंबाचे झाड दिसले अन डैरेक्ट विजापूरच्या मुलुखमैदानापाशी पोहोचलो. मग कन्फ्यूज्ड होऊन पाहतोय तोवर बॉसचा मिसकॉल. मग जागा झालो, आवरले अन पाहिले तर बॉसचा मिसकॉल नव्हता पण मेल होता.

In reply to by बॅटमॅन

आदूबाळ 13/03/2014 - 19:14
चूक चूक चूक चूक - भालकी आणि कारवार संग्राम - लसणाचा उग्र दर्प - पाय दुमडून शिंकणे वगैरे राहिलं.

In reply to by बॅटमॅन

आदूबाळ 13/03/2014 - 22:58
पाय नाही - गुडघा. आयमायस्वा.
हा लेख वाचून मी खिक कन हसले. ओळखतो का रे मला तू सम्मित? दहावीत आहेस का रे? परीक्षा झाल्यावर उलट धावायचं सराव कर. गुढघा दुमडून शिंक देऊन बघ कशी मजा येते ते. मी पण दहावीत अभ्यास करायची. जेव्हा गूढ रात्र व्हायची आणि दूर कुत्रे भुंकत असायचे तेव्हा मी चिखल तुडवत एकटीच बाहेर पडायची आणि लिंबाच्या झाडावरून लिंब काढून आणायची.. आणि बसायची चोखत... एकटीच, शांत, आणि मग्रूर.. डोळ्यात पेटायचा अंगार.. आणि श्वास व्हायचा गरम.

लौंगी मिरची 13/03/2014 - 19:17
मलाही अशी स्वप्ने पडतात . काल रात्री असेच काहिबाहि बडबडत होते . झोपेत बोलण्याची सवय आहे . सकाळी नवरा म्हणाला , " काय काय बोलत होतीस काहि कळत नव्हते , सोफा झाडू उट उठ निघायचे आहे जमीन काकडी खाल्ली फक्त औषध पी जवळचे शॉपिंग मॉल कायतरीच घेतलेस तु निवांत आहे आज गडबदिट मोबाइल विसरले बघ घरी फोन करायला हवा केस विंचरलेच नाहित बाळ सारखे सारखे पप्पा पप्पा करतेय आज काहि सुचत नाहि आहे .. ," आणि सकाळी उठुन बघितले तर तुमचा धागा .

बाबा पाटील 13/03/2014 - 19:33
अतृप्त आत्म्याकडुन भुत उतरवुन घ्या,अन्यथा माझ्या शेजारची ओ.पी.डी. येरवड्यातल्या वेड्यांच्या डॉक्टरची त्यांची वेळ घेउन ठेवतो.

आत्मशून्य 13/03/2014 - 23:01
एक डोक्टर जो चमडीकी बिमारियोंका स्पेशालिस्ट है वो सपना देखता है के वो टीवी के सामने सो जाता है. बादमे जब वो टीविके सामने जाग जायेगा , उसे ये सपना बिलकुल याद नही रहता.

In reply to by नावातकायआहे

आत्मशून्य 15/03/2014 - 04:46
हा ओशन12 मधला माझा अतिशय आवडता प्रसंग आहे. मैट डेमन ला ब्रैड पिट अन क्लूनी खतरनाक येड्यात काढतात xdxdXdXd :)

हापिसात काम न्हवते म्हणुन चिवटपणे धागा परतपरत वाचला (अभ्यास, अभ्यास) एकदा उलट,मग एकदा सुलट पुन्हा सुलट,पुन्हा उलट ----------- --------- ----------- -------- ---------- ---------- ----------- ----------- ----------- मग हार मनली आणि उठुन FC1 ला चहा प्यायला गेलो :(

साळसकर 14/03/2014 - 19:27
अंड ..भेंडी . खाजाव्तोय .लावावा मलम खाजेवर...छोटा हत्ती ....कबुतर फडफडल....भडवा फोनेवर बोलतोय ...मळलेली चादर ...बिछाना ...रिक्षातील बाई...अन्डीवाला... फक्त प्रौढांसाठी दिसतेय !!
काहीतरी लिहाव अस्माबंध डोळे मिटून उमटेल तस.आठवेल तो शब्द लिहावा .कोंबडी अंड .धागे जुळवावेत सूक्ष्म.खोट लिहतो तसं .भेंडी .मुला उचल ती पाती ,वाचणार कुणी नाही तरी...बर्फ एम् आर आय काढून मेंदूचा .लिहाव ...विचार सापडतील रिपोर्ट मध्ये......किडा मेंदूचा ...भुंगा ,उवा,लिखा,खाजाव्तोय भुवई डावी..लावावा मलम खाजेवर...शांत ..ताडी..छोटा हत्ती ..रेंज..कड घेईन जत्रेत नवीन....कबुतर फडफडल....भडवा फोनेवर बोलतोय .फोन कशाला पायजे ...ओरड तसाच....पोपडे निघालेली खोली...मळलेली चादर ...बिछाना ...जंगल ..फुटीर उमेदवाराला चोपला....रिक्षातील बाईच पोस्टर...चाकोरी.ग्लानी...डुलकी...टीप ...शाळा सुटली...टपकला शब्द मनात की उचल.

<काही शंका......>

प्यारे१ ·

In reply to by पिलीयन रायडर

इरसाल 13/03/2014 - 15:42
`````````````नयी हु मै ````````````` नयी हु मै```````````````````मुझे ना बोलना...............टॅ टॅ डॅ टॅटॅडॅ...........मुझे ना बोलना. आइ मै तो आइ मिपाके इस धागान में लाइ मै तो लाइ पर्तीसाद की कान रे ना ना ना ना मुझे ना बोलना........टॅ टॅ डॅ टॅटॅडॅ...........मुझे ना बोलना`````````````नयी हु मै ````````````` नयी हु मै मै मै मै ...मुझे ना बोल्ना.

In reply to by बॅटमॅन

सूड 13/03/2014 - 14:11
>>काय केलं पयलं येऊन?????? @चं चि- सूड यांची स्वाक्षरी उसनी मागितली आहे .नंतर प्रतिसाद देईन . @बॅटमॅन-तुमच्याशी प्रतिवाद करण्याची कुवतही आणी गरज ही नाही . केपी

In reply to by सूड

विजुभाऊ 14/03/2014 - 16:27
@बॅटमॅन-तुमच्याशी प्रतिवाद करण्याची कुवतही आणी गरज ही नाही . @ सूड काका ह्या कुवतीची तुम्हाला गरज आहे असे वाटते का? की मग ही गरज हीच कुवत मानायची. ( माताय ......हे दोन्ही शब्द गेल्या दहा हजारवर्षात प्रथमच मराठीत एकत्र वाचलेत)

मदनबाण 13/03/2014 - 14:01
हॅ.हॅ.हॅ... ;) 'ह्या' आणि 'त्या' स्थळांवरील सदस्यांचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या सदस्यांत हुच्च व्यक्ती का असतात? हे कशा वरुन ठरवलेत ? काही "विदा" आहे का या बाबतीत ? ;)

सुहास.. 13/03/2014 - 14:12
माझा प्रश्न गेले किती वर्षे मनात शंका आहे ;) प्रश्न मेनके ( नेमके नेमके ...वाचतान नीट वाचा ;) ) कोणत्या प्रकारे पडले ? बाल्यावस्थेत असताना की शिशुवर्गात आल्यावर पडले ? कोणत्या भुमिकेतुन पडले ? वाचनमात्र की प्रतिसाद मात्र, सहाय्यक लेखक की सिध्दहस्त लेखक म्हणुन पडले , कुठल्या कंपुतुन पडले, दुर्लक्षित की प्रस्थापित की अति प्रस्थापित , शिवाय कुठुन साभार परत आल्यावर पडले, अजिबात गर्दी नसलेल्या ब्लॉगवरून की चालत नसलेल्या संस्थळावरुन परतल्यावर पडले ? रिकाम्या फ्रेंडलिस्टातुन परतल्यावर पडले ;)

मारकुटे 13/03/2014 - 14:18
१. मिपावरील खादाडी नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर अनुष्का तात्याला सापडलीच नसती तर खादाडी सुरु झाली असती का? खादाडी सुरु होण्यासाठी रोशनी कारणीभुत आहे. अंडाभुर्जी ही पहिली खादाडी. २. मिपावरच्या पुणे-नॉन्पुणे दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे नॉनपुणेकरांनी छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का? (असेच इतर दंगलींबाबत) उपक्रमापासुन सुरु झालेला वाद आहे. ३. आज काल मिपावरील ड्यु(ड)आयडींचे प्रमाण कमी का झाले आहे? नाय बॉ! मी आहे की ;) ४. मिपावरील अनेक प्रतिसादांना अप्रकाशित केलं गेलं तेंव्हा, सल्लागारांची नक्की भुमिका काय होती? हॅ हॅ हॅ... मज्जानु लाईफ ५. मिपा मधील विडंबनांचे प्रमाण अचानक कमी का झाले? सल्लागारांनी आणि संपादकांनी चालवलेल्या कातरीमुळे ६. सदस्यांची संख्या अचानक कशी काय वाढली? व्यनी करा माहिती मिळेल ७. काथ्याकूट आणि कौल ही नेहमीच अस्थिर क्षेत्रे का आहेत? त्यात चिंतले जाणारे विषय ज्वलंत असावेत ८. 'ह्या' आणि 'त्या' स्थळांवरील सदस्यांचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या सदस्यांत हुच्च व्यक्ती का असतात? हुच्चभ्रु ही एक मानसिक अवस्था आहे. अंतर्गत केमिकल लोचा झाल्यामुळे हुच्चभ्रु पणा येतो ९. मिपावरील खेचाखेचीत सदस्यांच्या प्रमाणात, सगळ्यांचा भाग का नसतो? विशेषतः राजकारण आणि चर्चा. स***ची भिती १०. नवीन सदस्यांच्या आयातीचा, मिपावरील टीआरपीवर नक्की काय परीणाम होतो? म्हणजे उद्या जर आपण कमीत कमी सदस्य आयात केले तर, मिपा बलवान होईल का? काही नाही. नाही.

****३. आज काल मिपावरील ड्यु(ड)आयडींचे प्रमाण कमी का झाले आहे? नाय बॉ! मी आहे की Wink.....**** आणि मी पण आहे ना....तुम्हीच तर म्हणाला होतात ना गडे...(लाजलेली स्माईली..)

In reply to by पिलीयन रायडर

आत्मशून्य 13/03/2014 - 22:39
एक व्यक्ती त्याला जास्त वेळ भुश्वु शकत नाही या न्यायाने प्यारे तेस्नी डू आयडी म्हटले ते योग्यच वाटते.

वरच्या चर्चेला पाहता ह्या धाग्यावर पुणे वि. नॉन पुणे (वा! प्यार्‍या... "नॉन पुणे" ?! शाब्बास!!) हिंदु वि. नॉन हिंदु आस्तिक वि. नॉन आस्तिक अनाहिता वि. नॉन अनाहिता... ;) हे तर पोटेन्शल दिसत आहेच.. शिवाय मिपाच्या परंपरे प्रमाणे केजरी वि. मोदी वि. युवराज असं वळण येणारच.. प्यार्‍या ५०० कुठे नाही गेले बघ...

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन 13/03/2014 - 15:03
स्त्रीपुरुष ही महत्त्वाची क्याटेगरी वगळलीत. शिवाय आभाळास हात टेकलेले अन वृथा उड्या मारणारे हेही राहिलेच.

In reply to by बॅटमॅन

अनाहिता वि नॉन अनाहिता हा अल्टिमेटली स्त्री वि पुरूष असाच टॉपिक आहे...
शिवाय आभाळास हात टेकलेले अन वृथा उड्या मारणारे...
तेच लोक तर ५०० करुन देणारेत..!!

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन 13/03/2014 - 15:11
अनाहिता वि नॉन अनाहिता हा अल्टिमेटली स्त्री वि पुरूष असाच टॉपिक आहे...
समज वाढवण्यास शुभेच्छा. असलं कैतरी कुणी धरून बसत असेल तर बसो बापडे. जिथेतिथे अनाहिता उकरून काढण्याच्या कौशल्याला बाकी दाद देतो. चालूद्या.

बाबा पाटील 13/03/2014 - 15:25
आज कुनालाच कामधंदा बहुतेक,दिड तासात अर्धशतक,सगळ्यांना केजरीवाल चावला बहुतेक,दणादण आरोपांवर प्रत्यारोप .

कंजूस 13/03/2014 - 15:42
आम्हाला हलके /जड ,कळत नाही पण गारा फारच मोठ्या पडताहेत .आणि आता आधारही सरकारने काढून घेतला .मुखी कुणाच्या पडते लोणी आणि कुणाला होते झाडाखाली ज्ञान ते बघू १६ मे ला .तोपर्यंत का टक्कुरे फोडून घ्या लागलाय ?

भाते 13/03/2014 - 20:25
दुपारी धागा वाचुन सुरुवातीचे २-३ प्रतिसाद पाहिले होते आणि नंतर एकदम ७५! मध्ये संपादकांकडुन दम दिलेला पाहिला होता. आता फक्त ४९ प्रतिसाद दिसत आहेत! म्हणजे बाकीचे वायफळ प्रतिसाद संपादकांकडुन ऊडवले गेले आहेत. तरीही अजुन काही (डु) आयडी प्रतिसाद देत आहेत. बहुदा आपला प्रतिसाद संपादकांकडुन ऊडवला जाणार आहे याची त्यांना फिकीर नसावी. कशाला ऊगाच संपादकांनां त्रास देताहेत हे (डु) आयडी?

विजुभाऊ 14/03/2014 - 16:40
अरे एक विषय सुटला की भारतीय जनसंघ पार्टी हे संघाचे अनौरस अपत्य आहे का? याची उठठेव राहिलीच की. की मग त्यावेळेलाच विषय सर्वथा नावडो ही समर्थांची उक्ती आठवली

आत्मशून्य 16/03/2014 - 16:07
१. मिपावरील खादाडी नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर अनुष्का तात्याला सापडलीच नसती तर खादाडी सुरु झाली असती का? होय. कारण अर्थातच मी, मला अनुष्का शेट्टी तुफान आवडते. २. मिपावरच्या पुणे-नॉन्पुणे दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे नॉनपुणेकरांनी छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का? (असेच इतर दंगलींबाबत) अर्थातच मध्यवर्ती ठिकाणचे लोक. ३. आज काल मिपावरील ड्यु(ड)आयडींचे प्रमाण कमी का झाले आहे? काही कल्पना नाही. पण मुळ आयडी डु आयडींना समान वरणाचे अथवा शिताचे समजत नसल्याची शक्यता नाकारता येत नाही. ४. मिपावरील अनेक प्रतिसादांना अप्रकाशित केलं गेलं तेंव्हा, सल्लागारांची नक्की भुमिका काय होती? नो, कमेंट्स. ५. मिपा मधील विडंबनांचे प्रमाण अचानक कमी का झाले? कोणीही लोक कट्टे करु लागले. ६. सदस्यांची संख्या अचानक कशी काय वाढली? देवाची करणी असावी, झोळीत भर वाढत असेल तर. अन्यथा लोकसंख्या आपोआप थोडीच वाढते. ७. काथ्याकूट आणि कौल ही नेहमीच अस्थिर क्षेत्रे का आहेत? गोपनीय नाहीत म्हणून. ८. 'ह्या' आणि 'त्या' स्थळांवरील सदस्यांचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या सदस्यांत हुच्च व्यक्ती का असतात? कारण तिथे मुवीना* एटंरटेन केले जात नाही. ९. मिपावरील खेचाखेचीत सदस्यांच्या प्रमाणात, सगळ्यांचा भाग का नसतो? विशेषतः राजकारण आणि चर्चा. माहित नाही. १०. नवीन सदस्यांच्या आयातीचा, मिपावरील टीआरपीवर नक्की काय परीणाम होतो? म्हणजे उद्या जर आपण कमीत कमी सदस्य आयात केले तर, मिपा बलवान होईल का? परीणाम होत नाही. मिपा बलवान होते आणी राहील. *(मुवीना = मुर्ख विहारीना, मुर्ख विचारींना न्हवे).

In reply to by पिलीयन रायडर

इरसाल 13/03/2014 - 15:42
`````````````नयी हु मै ````````````` नयी हु मै```````````````````मुझे ना बोलना...............टॅ टॅ डॅ टॅटॅडॅ...........मुझे ना बोलना. आइ मै तो आइ मिपाके इस धागान में लाइ मै तो लाइ पर्तीसाद की कान रे ना ना ना ना मुझे ना बोलना........टॅ टॅ डॅ टॅटॅडॅ...........मुझे ना बोलना`````````````नयी हु मै ````````````` नयी हु मै मै मै मै ...मुझे ना बोल्ना.

In reply to by बॅटमॅन

सूड 13/03/2014 - 14:11
>>काय केलं पयलं येऊन?????? @चं चि- सूड यांची स्वाक्षरी उसनी मागितली आहे .नंतर प्रतिसाद देईन . @बॅटमॅन-तुमच्याशी प्रतिवाद करण्याची कुवतही आणी गरज ही नाही . केपी

In reply to by सूड

विजुभाऊ 14/03/2014 - 16:27
@बॅटमॅन-तुमच्याशी प्रतिवाद करण्याची कुवतही आणी गरज ही नाही . @ सूड काका ह्या कुवतीची तुम्हाला गरज आहे असे वाटते का? की मग ही गरज हीच कुवत मानायची. ( माताय ......हे दोन्ही शब्द गेल्या दहा हजारवर्षात प्रथमच मराठीत एकत्र वाचलेत)

मदनबाण 13/03/2014 - 14:01
हॅ.हॅ.हॅ... ;) 'ह्या' आणि 'त्या' स्थळांवरील सदस्यांचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या सदस्यांत हुच्च व्यक्ती का असतात? हे कशा वरुन ठरवलेत ? काही "विदा" आहे का या बाबतीत ? ;)

सुहास.. 13/03/2014 - 14:12
माझा प्रश्न गेले किती वर्षे मनात शंका आहे ;) प्रश्न मेनके ( नेमके नेमके ...वाचतान नीट वाचा ;) ) कोणत्या प्रकारे पडले ? बाल्यावस्थेत असताना की शिशुवर्गात आल्यावर पडले ? कोणत्या भुमिकेतुन पडले ? वाचनमात्र की प्रतिसाद मात्र, सहाय्यक लेखक की सिध्दहस्त लेखक म्हणुन पडले , कुठल्या कंपुतुन पडले, दुर्लक्षित की प्रस्थापित की अति प्रस्थापित , शिवाय कुठुन साभार परत आल्यावर पडले, अजिबात गर्दी नसलेल्या ब्लॉगवरून की चालत नसलेल्या संस्थळावरुन परतल्यावर पडले ? रिकाम्या फ्रेंडलिस्टातुन परतल्यावर पडले ;)

मारकुटे 13/03/2014 - 14:18
१. मिपावरील खादाडी नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर अनुष्का तात्याला सापडलीच नसती तर खादाडी सुरु झाली असती का? खादाडी सुरु होण्यासाठी रोशनी कारणीभुत आहे. अंडाभुर्जी ही पहिली खादाडी. २. मिपावरच्या पुणे-नॉन्पुणे दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे नॉनपुणेकरांनी छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का? (असेच इतर दंगलींबाबत) उपक्रमापासुन सुरु झालेला वाद आहे. ३. आज काल मिपावरील ड्यु(ड)आयडींचे प्रमाण कमी का झाले आहे? नाय बॉ! मी आहे की ;) ४. मिपावरील अनेक प्रतिसादांना अप्रकाशित केलं गेलं तेंव्हा, सल्लागारांची नक्की भुमिका काय होती? हॅ हॅ हॅ... मज्जानु लाईफ ५. मिपा मधील विडंबनांचे प्रमाण अचानक कमी का झाले? सल्लागारांनी आणि संपादकांनी चालवलेल्या कातरीमुळे ६. सदस्यांची संख्या अचानक कशी काय वाढली? व्यनी करा माहिती मिळेल ७. काथ्याकूट आणि कौल ही नेहमीच अस्थिर क्षेत्रे का आहेत? त्यात चिंतले जाणारे विषय ज्वलंत असावेत ८. 'ह्या' आणि 'त्या' स्थळांवरील सदस्यांचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या सदस्यांत हुच्च व्यक्ती का असतात? हुच्चभ्रु ही एक मानसिक अवस्था आहे. अंतर्गत केमिकल लोचा झाल्यामुळे हुच्चभ्रु पणा येतो ९. मिपावरील खेचाखेचीत सदस्यांच्या प्रमाणात, सगळ्यांचा भाग का नसतो? विशेषतः राजकारण आणि चर्चा. स***ची भिती १०. नवीन सदस्यांच्या आयातीचा, मिपावरील टीआरपीवर नक्की काय परीणाम होतो? म्हणजे उद्या जर आपण कमीत कमी सदस्य आयात केले तर, मिपा बलवान होईल का? काही नाही. नाही.

****३. आज काल मिपावरील ड्यु(ड)आयडींचे प्रमाण कमी का झाले आहे? नाय बॉ! मी आहे की Wink.....**** आणि मी पण आहे ना....तुम्हीच तर म्हणाला होतात ना गडे...(लाजलेली स्माईली..)

In reply to by पिलीयन रायडर

आत्मशून्य 13/03/2014 - 22:39
एक व्यक्ती त्याला जास्त वेळ भुश्वु शकत नाही या न्यायाने प्यारे तेस्नी डू आयडी म्हटले ते योग्यच वाटते.

वरच्या चर्चेला पाहता ह्या धाग्यावर पुणे वि. नॉन पुणे (वा! प्यार्‍या... "नॉन पुणे" ?! शाब्बास!!) हिंदु वि. नॉन हिंदु आस्तिक वि. नॉन आस्तिक अनाहिता वि. नॉन अनाहिता... ;) हे तर पोटेन्शल दिसत आहेच.. शिवाय मिपाच्या परंपरे प्रमाणे केजरी वि. मोदी वि. युवराज असं वळण येणारच.. प्यार्‍या ५०० कुठे नाही गेले बघ...

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन 13/03/2014 - 15:03
स्त्रीपुरुष ही महत्त्वाची क्याटेगरी वगळलीत. शिवाय आभाळास हात टेकलेले अन वृथा उड्या मारणारे हेही राहिलेच.

In reply to by बॅटमॅन

अनाहिता वि नॉन अनाहिता हा अल्टिमेटली स्त्री वि पुरूष असाच टॉपिक आहे...
शिवाय आभाळास हात टेकलेले अन वृथा उड्या मारणारे...
तेच लोक तर ५०० करुन देणारेत..!!

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन 13/03/2014 - 15:11
अनाहिता वि नॉन अनाहिता हा अल्टिमेटली स्त्री वि पुरूष असाच टॉपिक आहे...
समज वाढवण्यास शुभेच्छा. असलं कैतरी कुणी धरून बसत असेल तर बसो बापडे. जिथेतिथे अनाहिता उकरून काढण्याच्या कौशल्याला बाकी दाद देतो. चालूद्या.

बाबा पाटील 13/03/2014 - 15:25
आज कुनालाच कामधंदा बहुतेक,दिड तासात अर्धशतक,सगळ्यांना केजरीवाल चावला बहुतेक,दणादण आरोपांवर प्रत्यारोप .

कंजूस 13/03/2014 - 15:42
आम्हाला हलके /जड ,कळत नाही पण गारा फारच मोठ्या पडताहेत .आणि आता आधारही सरकारने काढून घेतला .मुखी कुणाच्या पडते लोणी आणि कुणाला होते झाडाखाली ज्ञान ते बघू १६ मे ला .तोपर्यंत का टक्कुरे फोडून घ्या लागलाय ?

भाते 13/03/2014 - 20:25
दुपारी धागा वाचुन सुरुवातीचे २-३ प्रतिसाद पाहिले होते आणि नंतर एकदम ७५! मध्ये संपादकांकडुन दम दिलेला पाहिला होता. आता फक्त ४९ प्रतिसाद दिसत आहेत! म्हणजे बाकीचे वायफळ प्रतिसाद संपादकांकडुन ऊडवले गेले आहेत. तरीही अजुन काही (डु) आयडी प्रतिसाद देत आहेत. बहुदा आपला प्रतिसाद संपादकांकडुन ऊडवला जाणार आहे याची त्यांना फिकीर नसावी. कशाला ऊगाच संपादकांनां त्रास देताहेत हे (डु) आयडी?

विजुभाऊ 14/03/2014 - 16:40
अरे एक विषय सुटला की भारतीय जनसंघ पार्टी हे संघाचे अनौरस अपत्य आहे का? याची उठठेव राहिलीच की. की मग त्यावेळेलाच विषय सर्वथा नावडो ही समर्थांची उक्ती आठवली

आत्मशून्य 16/03/2014 - 16:07
१. मिपावरील खादाडी नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर अनुष्का तात्याला सापडलीच नसती तर खादाडी सुरु झाली असती का? होय. कारण अर्थातच मी, मला अनुष्का शेट्टी तुफान आवडते. २. मिपावरच्या पुणे-नॉन्पुणे दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे नॉनपुणेकरांनी छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का? (असेच इतर दंगलींबाबत) अर्थातच मध्यवर्ती ठिकाणचे लोक. ३. आज काल मिपावरील ड्यु(ड)आयडींचे प्रमाण कमी का झाले आहे? काही कल्पना नाही. पण मुळ आयडी डु आयडींना समान वरणाचे अथवा शिताचे समजत नसल्याची शक्यता नाकारता येत नाही. ४. मिपावरील अनेक प्रतिसादांना अप्रकाशित केलं गेलं तेंव्हा, सल्लागारांची नक्की भुमिका काय होती? नो, कमेंट्स. ५. मिपा मधील विडंबनांचे प्रमाण अचानक कमी का झाले? कोणीही लोक कट्टे करु लागले. ६. सदस्यांची संख्या अचानक कशी काय वाढली? देवाची करणी असावी, झोळीत भर वाढत असेल तर. अन्यथा लोकसंख्या आपोआप थोडीच वाढते. ७. काथ्याकूट आणि कौल ही नेहमीच अस्थिर क्षेत्रे का आहेत? गोपनीय नाहीत म्हणून. ८. 'ह्या' आणि 'त्या' स्थळांवरील सदस्यांचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या सदस्यांत हुच्च व्यक्ती का असतात? कारण तिथे मुवीना* एटंरटेन केले जात नाही. ९. मिपावरील खेचाखेचीत सदस्यांच्या प्रमाणात, सगळ्यांचा भाग का नसतो? विशेषतः राजकारण आणि चर्चा. माहित नाही. १०. नवीन सदस्यांच्या आयातीचा, मिपावरील टीआरपीवर नक्की काय परीणाम होतो? म्हणजे उद्या जर आपण कमीत कमी सदस्य आयात केले तर, मिपा बलवान होईल का? परीणाम होत नाही. मिपा बलवान होते आणी राहील. *(मुवीना = मुर्ख विहारीना, मुर्ख विचारींना न्हवे).
गेली कित्येक वर्षे काही शंका मनांत आहेत. १. मिपावरील खादाडी नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर अनुष्का तात्याला सापडलीच नसती तर खादाडी सुरु झाली असती का? २. मिपावरच्या पुणे-नॉन्पुणे दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे नॉनपुणेकरांनी छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का? (असेच इतर दंगलींबाबत) ३. आज काल मिपावरील ड्यु(ड)आयडींचे प्रमाण कमी का झाले आहे? ४. मिपावरील अनेक प्रतिसादांना अप्रकाशित केलं गेलं तेंव्हा, सल्लागारांची नक्की भुमिका काय होती? ५. मिपा मधील विडंबनांचे प्रमाण अचानक कमी का झाले? ६. सदस्यांची संख्या अचानक कशी काय वाढली? ७.

घर खरेदी विषयक माहिती / सल्ला हवा आहे ......

jaydip.kulkarni ·

बिल्डर काहीतरी खरेदीपत्र करा त्यासाठी ४% व्हअ‍ॅट भरा असे म्हणतोय . बॅन्केचे लोन काढायच्या वेळेस केले होते ते म्हणे सेल डीड , ते आणि हे वेगळे म्हणे ! हा नक्की काय घोळ आहे कोणी सांगेल का ?

completion certificate बद्दल मी सांगु शकते.. हो, हे certificate आवश्यक आहे.. पण अशा अनेक सोसायटीज आहेत जिथ completion certificate नसुनही लोक अनेक वर्ष रहात आहेत.. गुगलुन पहा..समजा एकाहुन जास्त बिल्डींग असतील तर पार्शिअल completion certificate मिळु शकते बहुदा. त्यामुळे असेल कदाचित.. तुमच्या केस मध्ये बिल्डरचे काही चुक नाही.. तो कायदेशीररित्या योग्य तेच बोलत आहे. आमच्याही बिल्डरने ह्या साठीच १-२ महिने उशीरा पझेशन दिले.. पण तुमच्या केस मध्ये बाकीचे लोक रहात आहेत आणि तुम्ही मात्र नाही हे कसे ते कळत नाही.. बिल्डरला विचारले का की असे का? काय म्हणाला तो? काही बेंका सुद्धा completion certificate शिवाय शेवटची disbursement देत नाहीत. ऑन्लाईन काहीही माहिती मिळणार नाही तुम्हाला. खरं तर ह्यात बिल्डरच फार साटं लोटं असतं.. अनेकदा तर म्हणे फक्त फोटोज पाहुन हे सर्टिफिकेट देतात. बिल्डरचा पैसा अडकलेला असतो, त्यामुळे पझेशन रोखण्यात त्याचा काही स्वार्थ असेल असं वाटत नाही. पझेशनच्या आधी घरात १० वेळा फिरुन एक एक फरशी, नळ, प्लंबिंग, इलेक्टिकल कनेक्शन्स चेक करुन घ्या. सगळे पैसे क्लिअर करु नका. थोडेसे पैसे बाकी ठेवा. म्हणजे काही प्रॉब्लेम निघाला तर बिल्डरचा गळा धरता येतो. सगळे पैसे एकदा दिले की मग बिल्डर तुम्हाला अजिबात सापडणार नाही...

jaydip.kulkarni 13/03/2014 - 21:22
बिल्डरला शेजार्यांच्या ताब्या विषयी विचारले तेव्हा म्हणाला कि त्या साठी दंड भरला गेला आहे (बिल्डर ने स्वतः) . ग्राहकासाठी ७५००० हजाराचा दंड भरणारा बिल्डर मी पहिल्यांदा पहिला :) . पण हे खरे वाटत नाही, म्हणून शोधतोय completion certificate चे काय झाले , कोण issue करते , त्यासाठी काही ऑन लाईन सोय आहे का हे पाहत होतो . व्यंकटेश बिल्डकौन असे ह्या बिल्डर चे नाव आहे .....

कवितानागेश 13/03/2014 - 22:44
CC सिडको किंवा महापालिका इश्यु करते. त्यानंतर OC ocupation cert. पण असतं. सोसायटी फॉर्म करताना ही कागदपत्रे आवश्यक असतात. आणि ती बिल्डरनीच पूर्ण करणं आवश्यक आहे. एखाद्या वकीलाशी बोलून घ्या.

मैत्र 14/03/2014 - 14:58
विश्वासू बँक असेल तर तिथे चौकशी करा कंप्लीशन महानगर पालिका देते. त्यानंतरच पझेशन लेटर देता येतं लोन देणारी बँक जर व्यवस्थित असेल उदा. एच डी एफ सी (बँक नव्हे गृह कर्ज संस्था) तर ते या गोष्टी नीट तपासतात. त्यांच्या कडून खात्री करून घ्या.

बिल्डर काहीतरी खरेदीपत्र करा त्यासाठी ४% व्हअ‍ॅट भरा असे म्हणतोय . बॅन्केचे लोन काढायच्या वेळेस केले होते ते म्हणे सेल डीड , ते आणि हे वेगळे म्हणे ! हा नक्की काय घोळ आहे कोणी सांगेल का ?

completion certificate बद्दल मी सांगु शकते.. हो, हे certificate आवश्यक आहे.. पण अशा अनेक सोसायटीज आहेत जिथ completion certificate नसुनही लोक अनेक वर्ष रहात आहेत.. गुगलुन पहा..समजा एकाहुन जास्त बिल्डींग असतील तर पार्शिअल completion certificate मिळु शकते बहुदा. त्यामुळे असेल कदाचित.. तुमच्या केस मध्ये बिल्डरचे काही चुक नाही.. तो कायदेशीररित्या योग्य तेच बोलत आहे. आमच्याही बिल्डरने ह्या साठीच १-२ महिने उशीरा पझेशन दिले.. पण तुमच्या केस मध्ये बाकीचे लोक रहात आहेत आणि तुम्ही मात्र नाही हे कसे ते कळत नाही.. बिल्डरला विचारले का की असे का? काय म्हणाला तो? काही बेंका सुद्धा completion certificate शिवाय शेवटची disbursement देत नाहीत. ऑन्लाईन काहीही माहिती मिळणार नाही तुम्हाला. खरं तर ह्यात बिल्डरच फार साटं लोटं असतं.. अनेकदा तर म्हणे फक्त फोटोज पाहुन हे सर्टिफिकेट देतात. बिल्डरचा पैसा अडकलेला असतो, त्यामुळे पझेशन रोखण्यात त्याचा काही स्वार्थ असेल असं वाटत नाही. पझेशनच्या आधी घरात १० वेळा फिरुन एक एक फरशी, नळ, प्लंबिंग, इलेक्टिकल कनेक्शन्स चेक करुन घ्या. सगळे पैसे क्लिअर करु नका. थोडेसे पैसे बाकी ठेवा. म्हणजे काही प्रॉब्लेम निघाला तर बिल्डरचा गळा धरता येतो. सगळे पैसे एकदा दिले की मग बिल्डर तुम्हाला अजिबात सापडणार नाही...

jaydip.kulkarni 13/03/2014 - 21:22
बिल्डरला शेजार्यांच्या ताब्या विषयी विचारले तेव्हा म्हणाला कि त्या साठी दंड भरला गेला आहे (बिल्डर ने स्वतः) . ग्राहकासाठी ७५००० हजाराचा दंड भरणारा बिल्डर मी पहिल्यांदा पहिला :) . पण हे खरे वाटत नाही, म्हणून शोधतोय completion certificate चे काय झाले , कोण issue करते , त्यासाठी काही ऑन लाईन सोय आहे का हे पाहत होतो . व्यंकटेश बिल्डकौन असे ह्या बिल्डर चे नाव आहे .....

कवितानागेश 13/03/2014 - 22:44
CC सिडको किंवा महापालिका इश्यु करते. त्यानंतर OC ocupation cert. पण असतं. सोसायटी फॉर्म करताना ही कागदपत्रे आवश्यक असतात. आणि ती बिल्डरनीच पूर्ण करणं आवश्यक आहे. एखाद्या वकीलाशी बोलून घ्या.

मैत्र 14/03/2014 - 14:58
विश्वासू बँक असेल तर तिथे चौकशी करा कंप्लीशन महानगर पालिका देते. त्यानंतरच पझेशन लेटर देता येतं लोन देणारी बँक जर व्यवस्थित असेल उदा. एच डी एफ सी (बँक नव्हे गृह कर्ज संस्था) तर ते या गोष्टी नीट तपासतात. त्यांच्या कडून खात्री करून घ्या.
काही महिन्यापूर्वी आम्ही पुण्यात फ्ल्याट बुक केला आहे, सदर ची वस्तू धायरी येथे आहे , सदर ची वास्तू बुक करण्यापूर्वी जागेविषयी आवश्यक ती माहिती घेतली होती तसेच बिल्डर खात्रीलायक आहे याची देखील शहानिशा केली होती.