मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

युरोप मधील पहिला वाहिला धमाल मिपा.कट्टा म्युनिक मधला

दिव्यश्री ·

मितान 19/03/2014 - 14:32
आमचाही युरोपातील कट्टा वाचा http://misalpav.com/node/15062 हे आठवून अन् तुमचा वृत्तांत वाचून जळजळ होतेय. कोकम सरबत घेऊन येते. पुष्का, मेव्या, असुर येताय ना ???

इरसाल 19/03/2014 - 14:48
टाकायचं राहिलं का ? हा माझा पहिलाच कट्टा वृतांत्त लिहायचा प्रेत्न आहे. चु.भु.दे.घे. इति इति.

In reply to by दिव्यश्री

सूड 19/03/2014 - 15:19
तुम्ही ष्टेप बाय ष्टेप गेला नसाल. हम यईच पद्धत वापरते हय. हमारा कैसा क्या अपलोड होउन जाता हय? नीट वाचा बरं परत ते!!

In reply to by प्यारे१

@कट्ट्याबद्दल अवांतरामुळं 'हाताची घडी तोंडावर बोट' ठेवलेला प्यारे>>> +१ :-/ फोटो अवडून सुद्धा..प्यारे काकांशी सहमत झाल्यानी गप्प बसलेला-आत्मू!!! :D

In reply to by प्यारे१

दिव्यश्री 19/03/2014 - 16:46
-कट्ट्याबद्दल अवांतरामुळं 'हाताची घडी तोंडावर बोट' ठेवलेला प्यारे Wink>>> ये जम्या नै... काय लिहायचं ते व्यवस्थित लिवा ...मला कळेल अस ...मग पुढच पुढे बघूच ... :P :D

In reply to by दिव्यश्री

वही तो.. तुम गडबड करता हय.. प्रॉपर्तीझ मे जाके यु आर एल चोप्य पस्ते करनेका हय.. ctr+a करेका म्हन्जे सगळी लिंक आती हय.. मग चोप्य पते.. हय क्या और नय क्या..

In reply to by दिव्यश्री

इथपर्यन्त बरोबर आल्यात तुम्ही. आता एक करा. फोटोची लिन्क आली की नीट बघा की एड्रेस बरोबर जेपीजी पर्यन्त येतोयका ते. नाही तर बोक्ष बंद करून परत प्रॉपर्टी ओपन करा. म्हणजे त्यात लिन्कचा जेपीजी पर्यंतचा एड्रेस येइल. तो पेस्ट करा. म्हणजे फोटो दिसायला लागेल.

दिव्यश्री 19/03/2014 - 16:37
मा. श्री गणपा भौंचे लई लैच आभार .गेले अर्धा तास ते त्यांनी प्रयत्न करून फोटो धाग्यावर डकवले आहेत . धाग्याची शोभा वाढवण्याचा प्रयत्न केला आहे . माझ्यासारखी ' ढ ' शिष्या त्यांना मिळाली नसेल आतापर्यंत . :( असो खूप आभारी आहे . धन्यवाद . :)

अरे अरे अरे! काय गं तुझी ही भाषा! कीबोर्ड हाणू का टाळके मे? (ह. घ्या) मजा केलीत तर! पण इतके रथी महारथी युरोपात असताना पहिलाच कट्टा असे कसे बरे? :ड स्वातीताई, केशवसुमार, पुष्करिणी, मेघवेडा वैग्रे बलाढ्य राहू, केतू, अही, मही आहेत म्हणे तिथे. ;)

बॅटमॅन 19/03/2014 - 16:57
फटूही उत्तमच.
अवांतर पण महत्वाचे : शुद्धीत राहून प्रतिक्रिया , प्रतिसाद , आपले अमुल्य मत प्रदर्शन करावे . प्रतिसाद /प्रतिक्रिया देताना वैयक्तिक शेरेबाजी टाळावी . कुठल्या प्रतिसादा /प्रतिक्रिये ला फाट्यावर मारायचे , पुणेरी शब्दात उत्तर द्यायचे याचा अधिकार राखून ठेवण्यात आला आहे . दुसरा भाग लिहायचा कि नाही हे ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार लेखिकेचा राहील . बाकी नेहमीप्रमाणेच सूचनांचे अर्थातच स्वागत राहील . Smile
मिपावर रहायचं तर इतकं डिफेन्सिव्ह कसं होऊन चालेल =)) हर्कत नाही, नयी लग रहीं हैं आप :D :P आस्ते आस्ते समजून जाईल हो सगळं ;) (आता पाहू कोणता अधिकार बजावला जातो ते ;) )

कट्ट्याचा वृत्तांत दिव्यश्रीने टाकला आहेच. म्युनिच मध्ये जाण्याअगोदर पासून निनादशी संपर्कात होतोच. दिव्यश्रीची भेट हे एक 'प्लेझेंट सर्प्राईझच' म्हणाना. मजा आली. दोघांनीही वेळातवेळ काढून काका-काकूंना म्युनिच परिसराची, कॉन्संट्रेशन कँपची सफर घडवली. युरोपात शाकाहारी जेवण मिळणे दुरापास्त. त्यामुळे काकूंची (त्यामुळे माझी) भयंकर कुचंबणा व्हायची. दिव्यश्रीच्या घरी भज्यांची तिखट्जाळ आमटी, पोळ्या, भात, पुरण असा 'खास' मराठमोळा खानदेशी बेत तिने अत्यंत थोड्या कालावधीत बनविला आणि आम्हा दोघांनाही आश्चर्याचा तिखट झटकाच दिला. धन्यवाद दिव्यश्री. आमची युरोप सफर अजून चालूच आहे आणि ह्या सफरीत दिवसभर चालूनफिरुन थकल्यावर मिपावर वृत्तांत्त टाकणे मला अशक्यप्राय्य आहे. पण निचिंतीने 'भटकंती' सदरात सर्व स्थळ-काळ वर्णने आणि छायाचित्रे येतीलच. इस्पिकएक्का ह्यांच्या 'हिवाळ्यातील स्विट्झर्लंड' ह्या लेखातून प्रेरणा घेऊन (त्यांचे विशेष आभार) आणि श्री. बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्या समवेत लंडनमधील पुस्तक प्रकाशन सोहळा असा मुहूर्त साधत ही सहल आखली होती. परंतु, दुर्दैवाने लंडन शहराचे हवामान, पाऊस, पूरपरिस्थिती पाहून पुस्तक प्रकाशन सोहळा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत लांबला त्यामुळे लंडन वगळून बाकी युरोपदर्शनाचा घाट घातला आहे. पॅरीस, स्विट्झर्लंड, जर्मनी करत आता राहूल बाबाच्या आजोळी इटलीत पोहोचलो आहे. मुंबईस परतल्यावर माझे 'भटकंती' धागे सुरु होतीलच. पण येता भविष्यकाळ अत्यंत धावपळीचा आणि व्यग्रतेचा आहे. (मस्कतला दोन नविन उपहारगृह सुरु करतो आहे) त्यामुळे कसे काय जमते पाहायचे आहे. त्यापूर्वी, १ पुण्याचा आणि १ मुंबईचा कट्टा मनांत रुंजी घालतो आहे. ह्या प्रवासात लंडन रद्द झाल्यामुळे आदुबाळ आणि खेडूत ह्यांची भेट होऊ शकली नाही आणि जर्मनीत जाऊनही मधुरा देशपांडे मानहाईमला म्हणजे म्युनिच पासून दूर असल्याने त्यांचीही भेट होऊ शकली नाही ह्याचे शल्य मनांत आहेच.

In reply to by प्रभाकर पेठकर

लंडन रद्द झाल्यामुळे काका मला ही तुम्हाला भेटता आले नाही ह्याचे वाईट वाटत आहे. पुन्हा कधी लंडन फिरण्याचा विचार केला तर नक्की कळवा :) तुमचे युरोपदर्शन छान सुरु आहे वाचून आनंद झाला. युरोप भटकंती धाग्याची वाट बघत आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

काका, तुम्ही इथे धमाल करत आहात हे वाचून छान वाटले. भटकंतीच्या वर्णनाची वाट बघतेय. तुमची भेट होऊ शकली नाही आणि इतक्या मस्त कट्ट्याला येता आले नाही याचे वाईट वाटतेय. तेव्हा पुढचा युरोप दौरा लवकरच ठरवा. @दिव्यश्री, वृत्तांत आवडला.

In reply to by मधुरा देशपांडे

दिव्यश्री 19/03/2014 - 23:01
Sorry मधुरा...मी खूप घोकल होत तुझ नाव पण शेवटी विसरलेच . खरतरं खूप उचक्या लागल्या असतीलच , खूप आठवण काढली होती तुझी आणि मि. मधुरा यांची . पुढच्या वेळी तुम्ही नक्की या म्युनिकला जंगी कट्टा करूया . :)

In reply to by प्रभाकर पेठकर

सूड 22/03/2014 - 01:58
>>(मस्कतला दोन नविन उपहारगृह सुरु करतो आहे) अशा वेळी शेफ, जागा वैगरे कसं मॅनेज करता? आय मीन वेगळा देश त्यात हॉटेल सुरु करत असताना काय काय व्यवधानं पाळावी लागतात. यावर एखादा लेख तुमची काही हरकत नसेल तर तुमच्याकडून वाचायला आवडेल.

In reply to by सूड

प्यारे१ 22/03/2014 - 03:10
अधिक माहिती पेठकर काका देतीलच. माझ्या माहितीनुसारः एखाद्या 'लोकल' माणसाला पार्टनर म्हणून घ्यावं लागतं. सहसा एक ठराविक रक्कम अथवा नफ्याचा काही ठराविक हिस्सा लोकल ला द्यावा लागतो. (बहुतेकदा वार्षिक ठराविक रक्कम) जागा लिज वर घ्यायच्या आणि शेफ अथवा सगळेच लोक स्वतः काही मुलाखती घेऊन, खर्च करुन, मॅनपॉवर एजन्सी द्वारे घेतले जातात. शक्यतो पेरोल वर घेण्यापेक्षा मॅनपॉवर कन्सल्टन्ट कडून माणसं महिना तत्त्वावर घेतले जातात. काही ठिकाणी स्वतः मालक (लोकल बरोबर स्थापलेल्या कंपनीद्वारे) लोकांना सगळं पुरवतात. व्हिसा, तिकीटचा खर्च, सुट्ट्यांची व्यवस्था, मेडीकल इन्शुरन्स, राहण्याची व्यवस्था, पगार, जेवणखाण इ.इ. सगळं बघावं लागतं.

In reply to by प्यारे१

>>>>शक्यतो पेरोल वर घेण्यापेक्षा मॅनपॉवर कन्सल्टन्ट कडून माणसं महिना तत्त्वावर घेतले जातात. मस्कतच्या बाबतीत एवढे एक सोडल्यास सर्व माहीती बरोबर आहे. सर्व कर्मचारी आपल्या पे रोलवरच असतात.

वॄत्तांत आवडला पण जरा थोडक्यात उरकल्यासारखा वाटत आहे. फोटु छान आहेत पण कट्टेकर्‍यांचा एकही फोटु नसल्याने अपूर्णता जाणवत आहे.

यसवायजी 20/03/2014 - 19:26
मस्त कट्टा झाला. कट्टेकर्‍यांचे फोटोपण टाका की. आणी निनादने काकांना मरियन प्लाट्झचे क्लॉक टॉवर नाही का दाखवले?? डखाऊचा कॅम्प पहायचा राहिलाय. चला निदान फोटोतुन सफर घडली.

भाते 20/03/2014 - 20:17
वृत्तांत आणि फोटो आवडले. मिपाकरांचे फोटो पायजेत. :) पेठकर काका, गेल्या वेळी तुम्ही अचानक (न कळवता) घारापुरी कट्टयाला हजेरी लावलीत. माझ्या दुर्देवाने त्यावेळी मला कट्टयाला येणे जमले नाही. तेव्हा तुमचा पुढचा मुंबई कट्टा असेल तेव्हा आधी (आम्ही या कट्टयाला येतो आहे) अशी पुर्वसुचना द्यावी अशी नम्र विनंती. मुंबईत येण्याआधी/आल्यावर मला व्यनि केल्यास छानच! :) आता कट्टा वृत्तांत भाग २ आणि मिपाकरांचे फोटो (जमल्यास खादाडीसकट) पाहिजेत हेवेसांनल. इनोचे पाकीट घेण्यापेक्षा इनोची बाटली कधीही चांगली नाही का? :)

दिव्यश्री 21/03/2014 - 02:29
सगळ्या वाचकांचे आणि प्रतिसाद देणार्यांचे आभार . :) मुवि काका पुढचा भाग टाकणार आहेच . अरे वा!! बीन झायरातीचा कट्टा आवडला.>>> :) पिरा.... वही तो.. तुम गडबड करता हय.. प्रॉपर्तीझ मे जाके यु आर एल चोप्य पस्ते करनेका हय.. ctr+a करेका म्हन्जे सगळी लिंक आती हय.. मग चोप्य पते.. हय क्या और नय क्या..>>>माझं मनोधैर्य वाढवल्याबद्दल पेशल आभार . मीतान लेख वाचते मी सावकाश .एक चक्कर मारून आले आहे त्या धाग्यावर . प्यारे काकांशी सहमत झाल्यानी गप्प बसलेला-आत्मू!!! बिग्ग्रीन>>> चांगली युती - तुती आहे . *beee* ती मधुशाला "Hofbräuhaus München" आहे ना? >>> होय . तेच आहे . स्वातीताई, केशवसुमार, पुष्करिणी, मेघवेडा वैग्रे बलाढ्य राहू, केतू, अही, मही आहेत म्हणे तिथे. >>> मला यापैकी फक्त स्वाती ताई ऐकूण माहिती आहेत आणि बाकीची नावे वाचली आहेत , ओळख नाही . कट्टावृत्तांत आवडला.>>> धन्यवाद . मिपावर रहायचं तर इतकं डिफेन्सिव्ह कसं होऊन चालेल Lol हर्कत नाही, नयी लग रहीं हैं आप BiggrinBlum 3 आस्ते आस्ते समजून जाईल हो सगळं Wink (आता पाहू कोणता अधिकार बजावला जातो ते Wink ) >>> हम्म्म . असो. नशिबवान आहात बर! Wink >>>लाकूड शिवा . ;) हायेच मी . :) असो फोटोज छान आले आहेत>>> धन्यवाद . हौशी फोटूग्राफर आहे मी . फक्त फोटो काढून संगणकावर टाकले आणि तेच इथे डकवले आहेत कोणत्याही प्रक्रियेशिवाय . आणी निनादने काकांना मरियन प्लाट्झचे क्लॉक टॉवर नाही का दाखवले??>>>हे मला माहिती नाही , या प्रश्नाचे उत्तर श्री निनाद अथवा पेठकर काकाच देऊ शकतील . भाग २ पायजेल >>> हो लिहिणार आहे .सगळ्याच्या शुभेच्छा असू द्या. कट्ट्याचा व्रुत्तांत छानच पण कट्ट्याला कोण कोण होते त्यांचे सदेह फोटोही येऊदेत .>>> आणि कट्टेकरी कुठायत फोटोत?????>>> कट्टेकरींचे सदेह फोटू फुढल्या भागात येणार आहेत याची कृपया नोंद घ्यावी . :P :D

In reply to by दिव्यश्री

आणी निनादने काकांना मरियन प्लाट्झचे क्लॉक टॉवर नाही का दाखवले??>>>हे मला माहिती नाही , या प्रश्नाचे उत्तर श्री निनाद अथवा पेठकर काकाच देऊ शकतील .
म्हणजे काय? पाहिलं की. दोन्ही दिवस पाहिलं. एक दिवस तर त्याचे संगित चालू असताना (संपायला आलं होतं) पाहिलं. नुकतंच हैदराबादचं सालारजंग वस्तू संग्रहलातील घड्याळ पाहिलं होतं. त्याचाच मोठा भाऊ आहे जर्मनीतील मरियन प्लाट्झचे संगित घड्याळ.

In reply to by दिव्यश्री

आरोही 21/03/2014 - 09:40
मस्त वृत्तांत ,लेखनाची पद्धत खूप आवडली ..आणि 'नयी हुं मय...पर अकेलीही सब पे भारी हुं मय ' य वाक्याशी खरेच सहमत ...+)

बहुगुणी 21/03/2014 - 02:38
वृत्तांत आवडला, आणखी असेच कट्टे होवोत आणि त्यांचे स-खादाडी वृत्तांत तुमच्याकडून वाचायला मिळावेत अशी सदिच्छा! कट्टेकर्‍यांच्या फोटोंशिवाय वृत्तांताला अपूर्णत्व आहे ते भाग दोन मध्ये पूर्ण करालच :-) (हा मिपाकरांचा युरोपातला पहिला-वहिला अर्थातच नव्हता हे मितान यांनी सप्रमाण वरती सांगितलंच आहे. स्वाती दिनेश यांनीही याआधी छोटा डॉन आणि केसु यांच्यासह केलेला रॉकलेट कट्टाही वाचनीय होता. त्यांचाच केसु गुर्जी आणि लिखाळ यांच्या बरोबरचा मिसळ कट्टाही वाचल्याचं आठवलं [हे डॉन, लिखाळ आणि केसु हल्ली मिपावर दिसतच नाहीत असं नमूद करू इच्छितो!]) स्वातीताईंनीच मला वाटतं अदितीबरोबरही एक कट्टा केला होता असं vaguely आठवतं आहे, but I could be wrong.)

In reply to by बहुगुणी

सखी 21/03/2014 - 19:47
आणखी असेच कट्टे होवोत, पेठकर काका युरोपच्या दौ-यावर दिसतात, तुमची आता मस्कतची गडबड झाली की ऊत्तर अमेरीकेतही दौरा आखा असं आधीच आमंत्रण देऊन ठेवते. मितान तुमच्या कटट्याचेही वर्णन वाचले, मस्तच झालेला दिसतोय तो. पुष्करणीपण सध्या अजिबात दिसत नाही. स्वातीने मिसळ कट्टा आणि रॉकलेट कट्ट्याबरोबरच भ्रमणमंडळाची स्थापना करुन भ्रमणगाथा आणि पुन्हा भ्रमणगाथा अशा लेखमाला लिहलेल्या सापडल्या.

येसवायाजी मूळ लेखात उल्लेख केला आहे त्या टोवेर वरून त्या प्रसिद्ध फिरत्या बाहुल्यांच्या घडाळ्याच्या दृष्यासोबत मेरियान प्लाट चे विहंगम दृश्य पाहण्यास मिळते. फक्त तो टोवेर १३ मजल्यांचा आहे व त्याला चिंचोळा वर्तुळाकार जिना आहे , विजेचा पाळण्याची सोय केलेली नाही. पेठकर काका व काकूंना मी ह्याची कल्पना दिली तेव्हा सह्याद्रीच्या ह्या मावळ्याने हे आव्हान स्वीकारले , व काही मिनिटात आम्ही सर्व छतावर पोहोचलो. पेठकर दांपत्यांचा हा उत्साह , व फिटनेस पुढे दिवसभर पाहण्यास मिळाला. दोघांच्या चेहऱ्यावर थकल्याची खुण नव्हती.दिव्यश्री , काका व मी मिपा व म्युन्शन चा इतिहास ह्यावर दिवसभर अखंड बोलत होतो. काकांनी येथे सांगितल्या प्रमाणे त्यांना सवड मिळेल तेव्हा ते सचित्र भटकंती मिपावर लिहिणार आहेत. तेव्हा मी अजून काही लिहित नाही. दिव्यश्री व पेठकर दांपत्यांना मी दुसर्या दिवशी भेटलो तेव्हा मुख्य रेल्वे स्टेशन जवळील भारतीय उपहारगृह रसोई येथे जाण्याचा माझा बेत होता. पण दिव्यश्री ने तेथे जाण्यास साफ नकार दिला. ते हॉटेल पाकिस्तानी माणसाचे असल्याने म्युन्शन मध्ये एवढे भारतीय लोकांची उपहारगृहे असतांना आपण पाकिस्तांनी माणसांना का पैसे द्यायचे असा तिचा सवाल होता. जातिवंत मिपाकर ह्या नात्याने ह्यावर प्रतिवाद करण्याची आलेली उबळ महतप्रयासाने दाबून मी त्या सूचनेस रुकार दिला. १५ मिनिटाच्या अंतरावर एका पुणेकराचे भारतीय उपहारगृह होते. त्याचे मालक माझ्या परिचयाचे आहेत. मग तेथे खादाडी उरकून आम्ही केंप कडे मार्गस्थ झालो. दुसर्या दिवशी दिव्यश्री कडे म्युनिक चा पहिला वाहिला खादाडी कट्टा पार पडला. मग आम्ही सर्व काकांना स्टेशन पर्यंत सोडायला आलो. काकांसोबत पुढे काही स्टेशन मी जाणार होतो. गाडी सुटतांना दिव्यश्री ला पेठकर दांपत्यांनी हात हलवून टाटा केले , तिच्या डोळ्यात पाणी तरळले होते. मस्कत वरून हून लिहिणारा एक मिपाकर त्याच्याशी शुद्ध लेखनावरून वाद घालणारी आमची म्युन्शन ची मिपाकर भगिनी आणि तीन वर्षात म्युन्शन मध्ये राहून एरवी तिला मिपावर भेटणारा मी ह्यावेळी प्रत्यक्ष भेटलो. काका , दिव्यश्री वमाझी ह्या दोन दिवसात मिपावरील अनेक विषयांवर चर्चा झाली. आमच्यात अनेक विषयांवर मतांतरे झाली. पण त्याच सोबत आपण मिपाकर आहोत ह्या एक भावनेने एका अनामिक नात्याची वीण पक्की झाली. पेठकर काकांशी मुंबईत २ तारखेला कट्टा आयोजित झाला तर प्रत्यक्ष भेटण्याची खूप इच्छा आहे. त्यांच्या उर्वरीत युरोपियन भटकंती चे वर्णन ऐकायचे आहे. पेठेकर दांपत्यांचा स्टेशन वर निरोप घेत असतांना मनात अशी पाखरे येती ,आणिक स्मृती ठेवुनी जाती ह्या ओळी आल्या. आता ऋषिकेश म्युन्शन दौरा करणार आहेत असे त्यांनी मला खव मध्ये कळवले होते. वि र ऑन अजून एक म्युनशन कट्टा करायला.

In reply to by निनाद मुक्काम …

"ते हॉटेल पाकिस्तानी माणसाचे असल्याने म्युन्शन मध्ये एवढे भारतीय लोकांची उपहारगृहे असतांना आपण पाकिस्तांनी माणसांना का पैसे द्यायचे असा तिचा सवाल होता." एकदम योग्य.प्रचंड सहमत.

In reply to by निनाद मुक्काम …

दिव्यश्री 21/03/2014 - 13:48
जातिवंत मिपाकर ह्या नात्याने ह्यावर प्रतिवाद करण्याची आलेली उबळ महतप्रयासाने दाबून मी त्या सूचनेस रुकार दिला.>>> चूक , एकदम चूक , साफ चूक . तुमची उबळ दाबून ठेवली नाहीत तुम्ही . हा त्यावर अगदी वादविवाद झाला नाही . म्युनिक मध्ये दुपारी हॉटेल्स मध्ये बफे /बुफे असते तेही अगदी स्वतात म्हणजे जर सेपरेट मेन्यु सांगितला तर जितका खर्च होयील त्यापेक्षा अतिशय स्वतात दुपारी जेवण मिळते . यावर आपला संवाद झाला आहे . तुम्ही विसरला असला तरी माझ्या लक्षात आहे . मी कधीही चीनी वस्तू , चायनीज जेवण या वाट्याला जात नाही . देशाच्या सीमेवर आपले सैनिक प्राणपणाला लावून लढतात . त्यांची मुलेबाळे आणि बाकी कुटुंब कोणत्या दडपणाखाली वावरत असतील याची आपण सामान्य माणसे कल्पनाही करू शकत नाही . :( सैनिक हो तुमच्यासाठी ....हे अतिशय सुंदर मराठी गाणं आहे . आवड आणि सवड असल्यास सगळ्यांनी ऐकावे . हे गाणं ऐकताना शहारे येतात आणि डोळे कधी पाणावतात हे आपल्यालाही कळत नाही . स्वतःचे थोडेफार पैसे वाचवण्यासाठी मी अशी तडजोड आयुष्यात कधी केली नाही आणि करणारही नाही . हेच पैसे शेवटी त्या त्या लष्करावर खर्च होऊन आपलीच माणसे मारली जाणार या पापामध्ये मी तरी सहभागी होणार नाही . पेठकर काकांनी पूर्ण बिलाचा खर्च करून मला लाजवले आहेच . असो पुढच्या कट्ट्याला मी काकांना काहीही खर्च करू देणार नाही याच बोलीवर मी कट्ट्याला येणार आहे. :)

In reply to by निनाद मुक्काम …

यसवायजी 21/03/2014 - 20:52
धन्स निनाद. मजा केलीत तर. @त्यांना सवड मिळेल तेव्हा ते सचित्र भटकंती मिपावर लिहिणार आहेत. >> वाट पाहतोय काका.

In reply to by निनाद मुक्काम …

>>>> अशी पाखरे येती ,आणिक स्मृती ठेवुनी जाती.... निनाद, माझ्या बाबतीत म्हणशील तर 'अशी गिधाडे येती..' जास्त चपखल ठरेल.

@यावर आपला संवाद झाला आहे . तुम्ही विसरला असला तरी माझ्या लक्षात आहे . माझ्या लक्षात आहे , पण संवादातून पुढे विसंवाद होऊ नये म्हणून आपली उबळ ..... तसे पाहता ह्या विषयावर एक स्वतंत्र धागा काढून काथ्याकुट करता येईल मिपावर माझ्यामते अनिवासी भारतीय आहेत व अनेक भारतीय अनेक कारणास्तव परदेशी जातात. तेव्हा त्यातील अनेक जण देशी उपहारगृहात जातांना पाकिस्तानी , भारतीय एवढा विचार करत नसतील. तसे न करण्यामागे काही कारणे आहेत , ती तुम्हास सांगितली नाही कारण ती कदाचित तुम्हाला पटली नसती. ह्या विषयावर वेळ मिळाल्यास एक वेगळा धागा काढून माझा मुद्दा मांडेल

In reply to by निनाद मुक्काम …

फार फार वर्षांपूर्वी मीही तसा विचार नाही करायचो. पण नंतर करु लागलो. पाकिस्तानी उपहारगृह, पाकिस्तानी मनी एक्स्चेंज इत्यादी टाळतो. अर्थात कुठे भारतिय उपहारगृह मिळाले नाही तर उपाशी राहणार नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

+१०० मात्र याला एक अपवाद आहे तो एअर इंडियाचा. पहिल्या काही वर्षांत वारंवार देशभक्तीची उबळ येउन एअर इंडियाने प्रवास केला आणि त्यांनी दर वेळी न चुकता पश्चाताप करायला भाग पाडले. आता कानाला खडा लावला आहे. शक्यता कमी पण जर दुसरा उपायच नसला तर प्रवास रद्द करणार नाही... अजून एकदा बाचाबाचीची फैर झडेल एवढेच ;) . अर्थात त्याने एअर इंडीयाच्या गेंड्याच्या कातडीवर ओरखडाही उमटणार नाही याचीही खात्री आहेच :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सहमत एअर इंडिया चा महाराजा चा पुतळा विनम्रतेने नाही तर त्याच्यावरील कर्जाच्या बोज्याने कायम वाकला असतो. जनता असते ते कर्ज फेडायला रेल्वे व एअर इंडिया चे खाजगीकरण झाले पाहिजे. असे मनापासून वाटते.

In reply to by निनाद मुक्काम …

चौकटराजा 25/03/2014 - 09:31
खाजगीकरण अन भारतीय रेलचे ? बापरे हे फार मोठे पाप होईल. पुणे ते दिल्ली टाटा, अम्बानी, रेल्वेने मग रूपय पाच हजार होणार. हिवाल्यातही ऐअर कंडीशन कोचेस. अनलिमिटेड हादडाई. असे काही नजरे समोर यायला लागलेय.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मात्र याला एक अपवाद आहे तो एअर इंडियाचा. पहिल्या काही वर्षांत वारंवार देशभक्तीची उबळ येउन एअर इंडियाने प्रवास केला आणि त्यांनी दर वेळी न चुकता पश्चाताप करायला भाग पाडले. आता कानाला खडा लावला आहे.
+१००००००० शब्द अन शब्द अस्स्साच अनुभव.

हे तुम्ही परदेशी असताना करता पण मी हे इथं ठाण्यात राहुनही पाळतो. सहसा यवनांच्या कोण्त्याही दुकानात / बेकरीत जात नाही (हॉटेलात जायचा तर प्रश्नच येत नाही). दिव्यश्रीताई म्हणते ते खरे आहे अगदी चिन्यांबबत नाही तर या मुसलमानांच्या बाबातही. काय माहीत यांचा पैसा मुंबईत अतिरेकी कारवायांसाठी सुध्दा वापरला जावु शकतो

बाकी जगभरात जे काही मि.पा. सदस्य पसरले आहेत ते एका अतुट, अनामिक नात्याने (मग कितीही वाद संवाद असो) एकमेकांशी घट्ट बांधले गेलेले आहेत हे अगदि खरं. ही वीण अशीच उत्तरोउत्तर अधिक घट्ट होवो हिच प्रार्थना.

स्वगतः- का बा कुणास ठाऊक मला इतर (मायबोली, ऐसी अक्षरे..., उपक्रम) स्थळांपेक्षा मिसळपावच जास्त आवडते.

In reply to by खटपट्या

का बरे खटपट्या , भयै लोक गुजराती, पारसी लोक आहेतचकी या लाईन मध्ये. शिवाय सध्या या गेल्या ५ वर्शात वर्षात संपुर्ण ठाण्यामध्ये धडाधड २५ / ३० तरी बँगलोर अय्यंगार बेकरीज ओपन झाल्यात. आमच्या कळव्यातच एकाच रस्त्यावर ३ दुकाने आहेत. शिवाय ते कोणत्याही बेकरीच्या पदार्थात अंड सुध्दा वापरत नाहीत.

In reply to by खटपट्या

साफ चुक. तुमचा पाव आता दुर्गम भागात सुध्दा पोहचलाय. सध्या कोकणी माणुस शहरात धावत आहे. पण भयै लोक डोक्यावर पेटारा घेवुन कोकणातील डोंगर दर्‍यातुन फिरत बेकरीचे पदार्थ विकत आपली उपजिवीका करत आहेत. आमच्या गावत दर २ दिवसाआड ते येतात. तसेच चालत पुढच्या गावात जातात. गाडीची वाट नाही बघत बसत.

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन 24/03/2014 - 15:22
सहमत आहे, आपली राष्ट्रभक्ती जाहीर करायचा हा अंमळ केविलवाणा मार्ग वाटतो. पाकडे पॉलिटिशियन हरामखोर आहेत म्हणून सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकही हरामीच असतो असे कै नै. माझ्या एका जवळच्या मित्राचे कॉलेज रूममेट्स दोघेही पाकडे आहेत अन त्यांचं छान चाललं आहे. (ता.क. मित्र हिंदू आहे, इन केस समवन इज वंडरिंग.)

In reply to by बॅटमॅन

यसवायजी 24/03/2014 - 17:54
+१ निनादने दुसरा धागा काढतो म्हटल्यावर जरा वाट पहावी म्हणत होतो.

In reply to by बॅटमॅन

दिव्यश्री 24/03/2014 - 19:06
मी कुठे म्हणाले कि हे मी देशप्रेम,राष्ट्रभक्ती ई. दाखवण्यासाठी करते ??? *SCRATCH* माझा प्रतिसाद नीट वाचला तर समजेल मला काय म्हणायचं आहे ते . :( बाकी कुणी कुठे जावं , खावं, प्यावं याच्याशी मला काहीही देण-घेण नाही . मी फक्त माझ मत व्यक्त केल . त्यादिवशीही मी निनाद यांना सांगितलं होत तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता , मी घरून व्यवस्थित खाउन आले आहे . मी तिथे येणार नाही म्हणून मी त्यांच्या जाण्यावर कुठलंही बंधन केल नाही , आडकाठी केली नाही . धाग्याच काश्मीर करायचं नसेल तर हा विषय इथेच थांबवा . तसेही हा विषय मी काढलेला नाही . शतकी ,द्विशतकी धाग्यांची मला हौस नाही . ज्यांना त्याच्यात रुची असेल त्यांनी जरूर वेगळा धागा काढावा .

In reply to by बॅटमॅन

>>>>आपली राष्ट्रभक्ती जाहीर करायचा हा अंमळ केविलवाणा मार्ग वाटतो. केविलवाणा का बरं? मुळात राष्ट्रभक्ती वगैरे मनांत आहे. ती जाहीर करण्याची अजिबात गरज नसते. पण मित्रमंडळींमध्ये सहज संवादात आपले खरे मत मांडले तर ते केविलवाणे ठरते? बरं! ठरू दे. आहे ते आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

सहमत प्रत्येक माणसांची अनेक मुद्यांवर आपली ठाम मते , गृहीतके असतात. प्रत्येकवेळी आपल्या मतांशी ती सामाईक असणे अनिवार्य नसते , व्यक्ती तितक्या प्रक्रुती असतात. दिव्यश्री ह्यांचा पाकिस्तानी उपहारगृहात न खाणे किंवा सुधीर काळे ह्यांचा चीनी वस्तूंवर बहिष्कार असे अनेक मुद्दे मला जरी पटले नसले तरी ह्या हेतू मागील त्यांच्या भूमिकेवर मला कधीच संशय नव्हता, ह्या भूमिकेवरून आमच्यात मतांतरे असतील तर प्रत्येकाला आपापली मते असण्याचा अधिकार आहे. मिपा मला एका कुटुंबासारखे आहे , मतांतरे असून माझा येथील सर्व सद्स्यानावर लोभ आहे. पण जेव्हा माझी एखाद्याशी मतांतरे होतात तेव्हा तो आयडी कोणाचा आहे ह्यापेक्ष्या मुद्यांना माझा विरोध मी व्यक्त करतो. हा विरोध वैचारिक असतो , वयक्तिक नसतो , नसावा लवकरच भेटूया. एका नवीन शतकी धाग्यासह.

पैसा 26/03/2014 - 23:38
वृत्तांत, त्याबद्दलची चर्चा, सगळं मस्तच आहे! दिव्यश्री 'नयी हुं मय...पर अकेलीही सब पे भारी हुं मय' अगदी मस्त खरं करून दाखवलंस! आता आम्हाला अजून एक खमकी आणि खमंग मिपाकर मिळाल्याचा प्रचंड आनंद झाला आहे!

मितान 19/03/2014 - 14:32
आमचाही युरोपातील कट्टा वाचा http://misalpav.com/node/15062 हे आठवून अन् तुमचा वृत्तांत वाचून जळजळ होतेय. कोकम सरबत घेऊन येते. पुष्का, मेव्या, असुर येताय ना ???

इरसाल 19/03/2014 - 14:48
टाकायचं राहिलं का ? हा माझा पहिलाच कट्टा वृतांत्त लिहायचा प्रेत्न आहे. चु.भु.दे.घे. इति इति.

In reply to by दिव्यश्री

सूड 19/03/2014 - 15:19
तुम्ही ष्टेप बाय ष्टेप गेला नसाल. हम यईच पद्धत वापरते हय. हमारा कैसा क्या अपलोड होउन जाता हय? नीट वाचा बरं परत ते!!

In reply to by प्यारे१

@कट्ट्याबद्दल अवांतरामुळं 'हाताची घडी तोंडावर बोट' ठेवलेला प्यारे>>> +१ :-/ फोटो अवडून सुद्धा..प्यारे काकांशी सहमत झाल्यानी गप्प बसलेला-आत्मू!!! :D

In reply to by प्यारे१

दिव्यश्री 19/03/2014 - 16:46
-कट्ट्याबद्दल अवांतरामुळं 'हाताची घडी तोंडावर बोट' ठेवलेला प्यारे Wink>>> ये जम्या नै... काय लिहायचं ते व्यवस्थित लिवा ...मला कळेल अस ...मग पुढच पुढे बघूच ... :P :D

In reply to by दिव्यश्री

वही तो.. तुम गडबड करता हय.. प्रॉपर्तीझ मे जाके यु आर एल चोप्य पस्ते करनेका हय.. ctr+a करेका म्हन्जे सगळी लिंक आती हय.. मग चोप्य पते.. हय क्या और नय क्या..

In reply to by दिव्यश्री

इथपर्यन्त बरोबर आल्यात तुम्ही. आता एक करा. फोटोची लिन्क आली की नीट बघा की एड्रेस बरोबर जेपीजी पर्यन्त येतोयका ते. नाही तर बोक्ष बंद करून परत प्रॉपर्टी ओपन करा. म्हणजे त्यात लिन्कचा जेपीजी पर्यंतचा एड्रेस येइल. तो पेस्ट करा. म्हणजे फोटो दिसायला लागेल.

दिव्यश्री 19/03/2014 - 16:37
मा. श्री गणपा भौंचे लई लैच आभार .गेले अर्धा तास ते त्यांनी प्रयत्न करून फोटो धाग्यावर डकवले आहेत . धाग्याची शोभा वाढवण्याचा प्रयत्न केला आहे . माझ्यासारखी ' ढ ' शिष्या त्यांना मिळाली नसेल आतापर्यंत . :( असो खूप आभारी आहे . धन्यवाद . :)

अरे अरे अरे! काय गं तुझी ही भाषा! कीबोर्ड हाणू का टाळके मे? (ह. घ्या) मजा केलीत तर! पण इतके रथी महारथी युरोपात असताना पहिलाच कट्टा असे कसे बरे? :ड स्वातीताई, केशवसुमार, पुष्करिणी, मेघवेडा वैग्रे बलाढ्य राहू, केतू, अही, मही आहेत म्हणे तिथे. ;)

बॅटमॅन 19/03/2014 - 16:57
फटूही उत्तमच.
अवांतर पण महत्वाचे : शुद्धीत राहून प्रतिक्रिया , प्रतिसाद , आपले अमुल्य मत प्रदर्शन करावे . प्रतिसाद /प्रतिक्रिया देताना वैयक्तिक शेरेबाजी टाळावी . कुठल्या प्रतिसादा /प्रतिक्रिये ला फाट्यावर मारायचे , पुणेरी शब्दात उत्तर द्यायचे याचा अधिकार राखून ठेवण्यात आला आहे . दुसरा भाग लिहायचा कि नाही हे ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार लेखिकेचा राहील . बाकी नेहमीप्रमाणेच सूचनांचे अर्थातच स्वागत राहील . Smile
मिपावर रहायचं तर इतकं डिफेन्सिव्ह कसं होऊन चालेल =)) हर्कत नाही, नयी लग रहीं हैं आप :D :P आस्ते आस्ते समजून जाईल हो सगळं ;) (आता पाहू कोणता अधिकार बजावला जातो ते ;) )

कट्ट्याचा वृत्तांत दिव्यश्रीने टाकला आहेच. म्युनिच मध्ये जाण्याअगोदर पासून निनादशी संपर्कात होतोच. दिव्यश्रीची भेट हे एक 'प्लेझेंट सर्प्राईझच' म्हणाना. मजा आली. दोघांनीही वेळातवेळ काढून काका-काकूंना म्युनिच परिसराची, कॉन्संट्रेशन कँपची सफर घडवली. युरोपात शाकाहारी जेवण मिळणे दुरापास्त. त्यामुळे काकूंची (त्यामुळे माझी) भयंकर कुचंबणा व्हायची. दिव्यश्रीच्या घरी भज्यांची तिखट्जाळ आमटी, पोळ्या, भात, पुरण असा 'खास' मराठमोळा खानदेशी बेत तिने अत्यंत थोड्या कालावधीत बनविला आणि आम्हा दोघांनाही आश्चर्याचा तिखट झटकाच दिला. धन्यवाद दिव्यश्री. आमची युरोप सफर अजून चालूच आहे आणि ह्या सफरीत दिवसभर चालूनफिरुन थकल्यावर मिपावर वृत्तांत्त टाकणे मला अशक्यप्राय्य आहे. पण निचिंतीने 'भटकंती' सदरात सर्व स्थळ-काळ वर्णने आणि छायाचित्रे येतीलच. इस्पिकएक्का ह्यांच्या 'हिवाळ्यातील स्विट्झर्लंड' ह्या लेखातून प्रेरणा घेऊन (त्यांचे विशेष आभार) आणि श्री. बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्या समवेत लंडनमधील पुस्तक प्रकाशन सोहळा असा मुहूर्त साधत ही सहल आखली होती. परंतु, दुर्दैवाने लंडन शहराचे हवामान, पाऊस, पूरपरिस्थिती पाहून पुस्तक प्रकाशन सोहळा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत लांबला त्यामुळे लंडन वगळून बाकी युरोपदर्शनाचा घाट घातला आहे. पॅरीस, स्विट्झर्लंड, जर्मनी करत आता राहूल बाबाच्या आजोळी इटलीत पोहोचलो आहे. मुंबईस परतल्यावर माझे 'भटकंती' धागे सुरु होतीलच. पण येता भविष्यकाळ अत्यंत धावपळीचा आणि व्यग्रतेचा आहे. (मस्कतला दोन नविन उपहारगृह सुरु करतो आहे) त्यामुळे कसे काय जमते पाहायचे आहे. त्यापूर्वी, १ पुण्याचा आणि १ मुंबईचा कट्टा मनांत रुंजी घालतो आहे. ह्या प्रवासात लंडन रद्द झाल्यामुळे आदुबाळ आणि खेडूत ह्यांची भेट होऊ शकली नाही आणि जर्मनीत जाऊनही मधुरा देशपांडे मानहाईमला म्हणजे म्युनिच पासून दूर असल्याने त्यांचीही भेट होऊ शकली नाही ह्याचे शल्य मनांत आहेच.

In reply to by प्रभाकर पेठकर

लंडन रद्द झाल्यामुळे काका मला ही तुम्हाला भेटता आले नाही ह्याचे वाईट वाटत आहे. पुन्हा कधी लंडन फिरण्याचा विचार केला तर नक्की कळवा :) तुमचे युरोपदर्शन छान सुरु आहे वाचून आनंद झाला. युरोप भटकंती धाग्याची वाट बघत आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

काका, तुम्ही इथे धमाल करत आहात हे वाचून छान वाटले. भटकंतीच्या वर्णनाची वाट बघतेय. तुमची भेट होऊ शकली नाही आणि इतक्या मस्त कट्ट्याला येता आले नाही याचे वाईट वाटतेय. तेव्हा पुढचा युरोप दौरा लवकरच ठरवा. @दिव्यश्री, वृत्तांत आवडला.

In reply to by मधुरा देशपांडे

दिव्यश्री 19/03/2014 - 23:01
Sorry मधुरा...मी खूप घोकल होत तुझ नाव पण शेवटी विसरलेच . खरतरं खूप उचक्या लागल्या असतीलच , खूप आठवण काढली होती तुझी आणि मि. मधुरा यांची . पुढच्या वेळी तुम्ही नक्की या म्युनिकला जंगी कट्टा करूया . :)

In reply to by प्रभाकर पेठकर

सूड 22/03/2014 - 01:58
>>(मस्कतला दोन नविन उपहारगृह सुरु करतो आहे) अशा वेळी शेफ, जागा वैगरे कसं मॅनेज करता? आय मीन वेगळा देश त्यात हॉटेल सुरु करत असताना काय काय व्यवधानं पाळावी लागतात. यावर एखादा लेख तुमची काही हरकत नसेल तर तुमच्याकडून वाचायला आवडेल.

In reply to by सूड

प्यारे१ 22/03/2014 - 03:10
अधिक माहिती पेठकर काका देतीलच. माझ्या माहितीनुसारः एखाद्या 'लोकल' माणसाला पार्टनर म्हणून घ्यावं लागतं. सहसा एक ठराविक रक्कम अथवा नफ्याचा काही ठराविक हिस्सा लोकल ला द्यावा लागतो. (बहुतेकदा वार्षिक ठराविक रक्कम) जागा लिज वर घ्यायच्या आणि शेफ अथवा सगळेच लोक स्वतः काही मुलाखती घेऊन, खर्च करुन, मॅनपॉवर एजन्सी द्वारे घेतले जातात. शक्यतो पेरोल वर घेण्यापेक्षा मॅनपॉवर कन्सल्टन्ट कडून माणसं महिना तत्त्वावर घेतले जातात. काही ठिकाणी स्वतः मालक (लोकल बरोबर स्थापलेल्या कंपनीद्वारे) लोकांना सगळं पुरवतात. व्हिसा, तिकीटचा खर्च, सुट्ट्यांची व्यवस्था, मेडीकल इन्शुरन्स, राहण्याची व्यवस्था, पगार, जेवणखाण इ.इ. सगळं बघावं लागतं.

In reply to by प्यारे१

>>>>शक्यतो पेरोल वर घेण्यापेक्षा मॅनपॉवर कन्सल्टन्ट कडून माणसं महिना तत्त्वावर घेतले जातात. मस्कतच्या बाबतीत एवढे एक सोडल्यास सर्व माहीती बरोबर आहे. सर्व कर्मचारी आपल्या पे रोलवरच असतात.

वॄत्तांत आवडला पण जरा थोडक्यात उरकल्यासारखा वाटत आहे. फोटु छान आहेत पण कट्टेकर्‍यांचा एकही फोटु नसल्याने अपूर्णता जाणवत आहे.

यसवायजी 20/03/2014 - 19:26
मस्त कट्टा झाला. कट्टेकर्‍यांचे फोटोपण टाका की. आणी निनादने काकांना मरियन प्लाट्झचे क्लॉक टॉवर नाही का दाखवले?? डखाऊचा कॅम्प पहायचा राहिलाय. चला निदान फोटोतुन सफर घडली.

भाते 20/03/2014 - 20:17
वृत्तांत आणि फोटो आवडले. मिपाकरांचे फोटो पायजेत. :) पेठकर काका, गेल्या वेळी तुम्ही अचानक (न कळवता) घारापुरी कट्टयाला हजेरी लावलीत. माझ्या दुर्देवाने त्यावेळी मला कट्टयाला येणे जमले नाही. तेव्हा तुमचा पुढचा मुंबई कट्टा असेल तेव्हा आधी (आम्ही या कट्टयाला येतो आहे) अशी पुर्वसुचना द्यावी अशी नम्र विनंती. मुंबईत येण्याआधी/आल्यावर मला व्यनि केल्यास छानच! :) आता कट्टा वृत्तांत भाग २ आणि मिपाकरांचे फोटो (जमल्यास खादाडीसकट) पाहिजेत हेवेसांनल. इनोचे पाकीट घेण्यापेक्षा इनोची बाटली कधीही चांगली नाही का? :)

दिव्यश्री 21/03/2014 - 02:29
सगळ्या वाचकांचे आणि प्रतिसाद देणार्यांचे आभार . :) मुवि काका पुढचा भाग टाकणार आहेच . अरे वा!! बीन झायरातीचा कट्टा आवडला.>>> :) पिरा.... वही तो.. तुम गडबड करता हय.. प्रॉपर्तीझ मे जाके यु आर एल चोप्य पस्ते करनेका हय.. ctr+a करेका म्हन्जे सगळी लिंक आती हय.. मग चोप्य पते.. हय क्या और नय क्या..>>>माझं मनोधैर्य वाढवल्याबद्दल पेशल आभार . मीतान लेख वाचते मी सावकाश .एक चक्कर मारून आले आहे त्या धाग्यावर . प्यारे काकांशी सहमत झाल्यानी गप्प बसलेला-आत्मू!!! बिग्ग्रीन>>> चांगली युती - तुती आहे . *beee* ती मधुशाला "Hofbräuhaus München" आहे ना? >>> होय . तेच आहे . स्वातीताई, केशवसुमार, पुष्करिणी, मेघवेडा वैग्रे बलाढ्य राहू, केतू, अही, मही आहेत म्हणे तिथे. >>> मला यापैकी फक्त स्वाती ताई ऐकूण माहिती आहेत आणि बाकीची नावे वाचली आहेत , ओळख नाही . कट्टावृत्तांत आवडला.>>> धन्यवाद . मिपावर रहायचं तर इतकं डिफेन्सिव्ह कसं होऊन चालेल Lol हर्कत नाही, नयी लग रहीं हैं आप BiggrinBlum 3 आस्ते आस्ते समजून जाईल हो सगळं Wink (आता पाहू कोणता अधिकार बजावला जातो ते Wink ) >>> हम्म्म . असो. नशिबवान आहात बर! Wink >>>लाकूड शिवा . ;) हायेच मी . :) असो फोटोज छान आले आहेत>>> धन्यवाद . हौशी फोटूग्राफर आहे मी . फक्त फोटो काढून संगणकावर टाकले आणि तेच इथे डकवले आहेत कोणत्याही प्रक्रियेशिवाय . आणी निनादने काकांना मरियन प्लाट्झचे क्लॉक टॉवर नाही का दाखवले??>>>हे मला माहिती नाही , या प्रश्नाचे उत्तर श्री निनाद अथवा पेठकर काकाच देऊ शकतील . भाग २ पायजेल >>> हो लिहिणार आहे .सगळ्याच्या शुभेच्छा असू द्या. कट्ट्याचा व्रुत्तांत छानच पण कट्ट्याला कोण कोण होते त्यांचे सदेह फोटोही येऊदेत .>>> आणि कट्टेकरी कुठायत फोटोत?????>>> कट्टेकरींचे सदेह फोटू फुढल्या भागात येणार आहेत याची कृपया नोंद घ्यावी . :P :D

In reply to by दिव्यश्री

आणी निनादने काकांना मरियन प्लाट्झचे क्लॉक टॉवर नाही का दाखवले??>>>हे मला माहिती नाही , या प्रश्नाचे उत्तर श्री निनाद अथवा पेठकर काकाच देऊ शकतील .
म्हणजे काय? पाहिलं की. दोन्ही दिवस पाहिलं. एक दिवस तर त्याचे संगित चालू असताना (संपायला आलं होतं) पाहिलं. नुकतंच हैदराबादचं सालारजंग वस्तू संग्रहलातील घड्याळ पाहिलं होतं. त्याचाच मोठा भाऊ आहे जर्मनीतील मरियन प्लाट्झचे संगित घड्याळ.

In reply to by दिव्यश्री

आरोही 21/03/2014 - 09:40
मस्त वृत्तांत ,लेखनाची पद्धत खूप आवडली ..आणि 'नयी हुं मय...पर अकेलीही सब पे भारी हुं मय ' य वाक्याशी खरेच सहमत ...+)

बहुगुणी 21/03/2014 - 02:38
वृत्तांत आवडला, आणखी असेच कट्टे होवोत आणि त्यांचे स-खादाडी वृत्तांत तुमच्याकडून वाचायला मिळावेत अशी सदिच्छा! कट्टेकर्‍यांच्या फोटोंशिवाय वृत्तांताला अपूर्णत्व आहे ते भाग दोन मध्ये पूर्ण करालच :-) (हा मिपाकरांचा युरोपातला पहिला-वहिला अर्थातच नव्हता हे मितान यांनी सप्रमाण वरती सांगितलंच आहे. स्वाती दिनेश यांनीही याआधी छोटा डॉन आणि केसु यांच्यासह केलेला रॉकलेट कट्टाही वाचनीय होता. त्यांचाच केसु गुर्जी आणि लिखाळ यांच्या बरोबरचा मिसळ कट्टाही वाचल्याचं आठवलं [हे डॉन, लिखाळ आणि केसु हल्ली मिपावर दिसतच नाहीत असं नमूद करू इच्छितो!]) स्वातीताईंनीच मला वाटतं अदितीबरोबरही एक कट्टा केला होता असं vaguely आठवतं आहे, but I could be wrong.)

In reply to by बहुगुणी

सखी 21/03/2014 - 19:47
आणखी असेच कट्टे होवोत, पेठकर काका युरोपच्या दौ-यावर दिसतात, तुमची आता मस्कतची गडबड झाली की ऊत्तर अमेरीकेतही दौरा आखा असं आधीच आमंत्रण देऊन ठेवते. मितान तुमच्या कटट्याचेही वर्णन वाचले, मस्तच झालेला दिसतोय तो. पुष्करणीपण सध्या अजिबात दिसत नाही. स्वातीने मिसळ कट्टा आणि रॉकलेट कट्ट्याबरोबरच भ्रमणमंडळाची स्थापना करुन भ्रमणगाथा आणि पुन्हा भ्रमणगाथा अशा लेखमाला लिहलेल्या सापडल्या.

येसवायाजी मूळ लेखात उल्लेख केला आहे त्या टोवेर वरून त्या प्रसिद्ध फिरत्या बाहुल्यांच्या घडाळ्याच्या दृष्यासोबत मेरियान प्लाट चे विहंगम दृश्य पाहण्यास मिळते. फक्त तो टोवेर १३ मजल्यांचा आहे व त्याला चिंचोळा वर्तुळाकार जिना आहे , विजेचा पाळण्याची सोय केलेली नाही. पेठकर काका व काकूंना मी ह्याची कल्पना दिली तेव्हा सह्याद्रीच्या ह्या मावळ्याने हे आव्हान स्वीकारले , व काही मिनिटात आम्ही सर्व छतावर पोहोचलो. पेठकर दांपत्यांचा हा उत्साह , व फिटनेस पुढे दिवसभर पाहण्यास मिळाला. दोघांच्या चेहऱ्यावर थकल्याची खुण नव्हती.दिव्यश्री , काका व मी मिपा व म्युन्शन चा इतिहास ह्यावर दिवसभर अखंड बोलत होतो. काकांनी येथे सांगितल्या प्रमाणे त्यांना सवड मिळेल तेव्हा ते सचित्र भटकंती मिपावर लिहिणार आहेत. तेव्हा मी अजून काही लिहित नाही. दिव्यश्री व पेठकर दांपत्यांना मी दुसर्या दिवशी भेटलो तेव्हा मुख्य रेल्वे स्टेशन जवळील भारतीय उपहारगृह रसोई येथे जाण्याचा माझा बेत होता. पण दिव्यश्री ने तेथे जाण्यास साफ नकार दिला. ते हॉटेल पाकिस्तानी माणसाचे असल्याने म्युन्शन मध्ये एवढे भारतीय लोकांची उपहारगृहे असतांना आपण पाकिस्तांनी माणसांना का पैसे द्यायचे असा तिचा सवाल होता. जातिवंत मिपाकर ह्या नात्याने ह्यावर प्रतिवाद करण्याची आलेली उबळ महतप्रयासाने दाबून मी त्या सूचनेस रुकार दिला. १५ मिनिटाच्या अंतरावर एका पुणेकराचे भारतीय उपहारगृह होते. त्याचे मालक माझ्या परिचयाचे आहेत. मग तेथे खादाडी उरकून आम्ही केंप कडे मार्गस्थ झालो. दुसर्या दिवशी दिव्यश्री कडे म्युनिक चा पहिला वाहिला खादाडी कट्टा पार पडला. मग आम्ही सर्व काकांना स्टेशन पर्यंत सोडायला आलो. काकांसोबत पुढे काही स्टेशन मी जाणार होतो. गाडी सुटतांना दिव्यश्री ला पेठकर दांपत्यांनी हात हलवून टाटा केले , तिच्या डोळ्यात पाणी तरळले होते. मस्कत वरून हून लिहिणारा एक मिपाकर त्याच्याशी शुद्ध लेखनावरून वाद घालणारी आमची म्युन्शन ची मिपाकर भगिनी आणि तीन वर्षात म्युन्शन मध्ये राहून एरवी तिला मिपावर भेटणारा मी ह्यावेळी प्रत्यक्ष भेटलो. काका , दिव्यश्री वमाझी ह्या दोन दिवसात मिपावरील अनेक विषयांवर चर्चा झाली. आमच्यात अनेक विषयांवर मतांतरे झाली. पण त्याच सोबत आपण मिपाकर आहोत ह्या एक भावनेने एका अनामिक नात्याची वीण पक्की झाली. पेठकर काकांशी मुंबईत २ तारखेला कट्टा आयोजित झाला तर प्रत्यक्ष भेटण्याची खूप इच्छा आहे. त्यांच्या उर्वरीत युरोपियन भटकंती चे वर्णन ऐकायचे आहे. पेठेकर दांपत्यांचा स्टेशन वर निरोप घेत असतांना मनात अशी पाखरे येती ,आणिक स्मृती ठेवुनी जाती ह्या ओळी आल्या. आता ऋषिकेश म्युन्शन दौरा करणार आहेत असे त्यांनी मला खव मध्ये कळवले होते. वि र ऑन अजून एक म्युनशन कट्टा करायला.

In reply to by निनाद मुक्काम …

"ते हॉटेल पाकिस्तानी माणसाचे असल्याने म्युन्शन मध्ये एवढे भारतीय लोकांची उपहारगृहे असतांना आपण पाकिस्तांनी माणसांना का पैसे द्यायचे असा तिचा सवाल होता." एकदम योग्य.प्रचंड सहमत.

In reply to by निनाद मुक्काम …

दिव्यश्री 21/03/2014 - 13:48
जातिवंत मिपाकर ह्या नात्याने ह्यावर प्रतिवाद करण्याची आलेली उबळ महतप्रयासाने दाबून मी त्या सूचनेस रुकार दिला.>>> चूक , एकदम चूक , साफ चूक . तुमची उबळ दाबून ठेवली नाहीत तुम्ही . हा त्यावर अगदी वादविवाद झाला नाही . म्युनिक मध्ये दुपारी हॉटेल्स मध्ये बफे /बुफे असते तेही अगदी स्वतात म्हणजे जर सेपरेट मेन्यु सांगितला तर जितका खर्च होयील त्यापेक्षा अतिशय स्वतात दुपारी जेवण मिळते . यावर आपला संवाद झाला आहे . तुम्ही विसरला असला तरी माझ्या लक्षात आहे . मी कधीही चीनी वस्तू , चायनीज जेवण या वाट्याला जात नाही . देशाच्या सीमेवर आपले सैनिक प्राणपणाला लावून लढतात . त्यांची मुलेबाळे आणि बाकी कुटुंब कोणत्या दडपणाखाली वावरत असतील याची आपण सामान्य माणसे कल्पनाही करू शकत नाही . :( सैनिक हो तुमच्यासाठी ....हे अतिशय सुंदर मराठी गाणं आहे . आवड आणि सवड असल्यास सगळ्यांनी ऐकावे . हे गाणं ऐकताना शहारे येतात आणि डोळे कधी पाणावतात हे आपल्यालाही कळत नाही . स्वतःचे थोडेफार पैसे वाचवण्यासाठी मी अशी तडजोड आयुष्यात कधी केली नाही आणि करणारही नाही . हेच पैसे शेवटी त्या त्या लष्करावर खर्च होऊन आपलीच माणसे मारली जाणार या पापामध्ये मी तरी सहभागी होणार नाही . पेठकर काकांनी पूर्ण बिलाचा खर्च करून मला लाजवले आहेच . असो पुढच्या कट्ट्याला मी काकांना काहीही खर्च करू देणार नाही याच बोलीवर मी कट्ट्याला येणार आहे. :)

In reply to by निनाद मुक्काम …

यसवायजी 21/03/2014 - 20:52
धन्स निनाद. मजा केलीत तर. @त्यांना सवड मिळेल तेव्हा ते सचित्र भटकंती मिपावर लिहिणार आहेत. >> वाट पाहतोय काका.

In reply to by निनाद मुक्काम …

>>>> अशी पाखरे येती ,आणिक स्मृती ठेवुनी जाती.... निनाद, माझ्या बाबतीत म्हणशील तर 'अशी गिधाडे येती..' जास्त चपखल ठरेल.

@यावर आपला संवाद झाला आहे . तुम्ही विसरला असला तरी माझ्या लक्षात आहे . माझ्या लक्षात आहे , पण संवादातून पुढे विसंवाद होऊ नये म्हणून आपली उबळ ..... तसे पाहता ह्या विषयावर एक स्वतंत्र धागा काढून काथ्याकुट करता येईल मिपावर माझ्यामते अनिवासी भारतीय आहेत व अनेक भारतीय अनेक कारणास्तव परदेशी जातात. तेव्हा त्यातील अनेक जण देशी उपहारगृहात जातांना पाकिस्तानी , भारतीय एवढा विचार करत नसतील. तसे न करण्यामागे काही कारणे आहेत , ती तुम्हास सांगितली नाही कारण ती कदाचित तुम्हाला पटली नसती. ह्या विषयावर वेळ मिळाल्यास एक वेगळा धागा काढून माझा मुद्दा मांडेल

In reply to by निनाद मुक्काम …

फार फार वर्षांपूर्वी मीही तसा विचार नाही करायचो. पण नंतर करु लागलो. पाकिस्तानी उपहारगृह, पाकिस्तानी मनी एक्स्चेंज इत्यादी टाळतो. अर्थात कुठे भारतिय उपहारगृह मिळाले नाही तर उपाशी राहणार नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

+१०० मात्र याला एक अपवाद आहे तो एअर इंडियाचा. पहिल्या काही वर्षांत वारंवार देशभक्तीची उबळ येउन एअर इंडियाने प्रवास केला आणि त्यांनी दर वेळी न चुकता पश्चाताप करायला भाग पाडले. आता कानाला खडा लावला आहे. शक्यता कमी पण जर दुसरा उपायच नसला तर प्रवास रद्द करणार नाही... अजून एकदा बाचाबाचीची फैर झडेल एवढेच ;) . अर्थात त्याने एअर इंडीयाच्या गेंड्याच्या कातडीवर ओरखडाही उमटणार नाही याचीही खात्री आहेच :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सहमत एअर इंडिया चा महाराजा चा पुतळा विनम्रतेने नाही तर त्याच्यावरील कर्जाच्या बोज्याने कायम वाकला असतो. जनता असते ते कर्ज फेडायला रेल्वे व एअर इंडिया चे खाजगीकरण झाले पाहिजे. असे मनापासून वाटते.

In reply to by निनाद मुक्काम …

चौकटराजा 25/03/2014 - 09:31
खाजगीकरण अन भारतीय रेलचे ? बापरे हे फार मोठे पाप होईल. पुणे ते दिल्ली टाटा, अम्बानी, रेल्वेने मग रूपय पाच हजार होणार. हिवाल्यातही ऐअर कंडीशन कोचेस. अनलिमिटेड हादडाई. असे काही नजरे समोर यायला लागलेय.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मात्र याला एक अपवाद आहे तो एअर इंडियाचा. पहिल्या काही वर्षांत वारंवार देशभक्तीची उबळ येउन एअर इंडियाने प्रवास केला आणि त्यांनी दर वेळी न चुकता पश्चाताप करायला भाग पाडले. आता कानाला खडा लावला आहे.
+१००००००० शब्द अन शब्द अस्स्साच अनुभव.

हे तुम्ही परदेशी असताना करता पण मी हे इथं ठाण्यात राहुनही पाळतो. सहसा यवनांच्या कोण्त्याही दुकानात / बेकरीत जात नाही (हॉटेलात जायचा तर प्रश्नच येत नाही). दिव्यश्रीताई म्हणते ते खरे आहे अगदी चिन्यांबबत नाही तर या मुसलमानांच्या बाबातही. काय माहीत यांचा पैसा मुंबईत अतिरेकी कारवायांसाठी सुध्दा वापरला जावु शकतो

बाकी जगभरात जे काही मि.पा. सदस्य पसरले आहेत ते एका अतुट, अनामिक नात्याने (मग कितीही वाद संवाद असो) एकमेकांशी घट्ट बांधले गेलेले आहेत हे अगदि खरं. ही वीण अशीच उत्तरोउत्तर अधिक घट्ट होवो हिच प्रार्थना.

स्वगतः- का बा कुणास ठाऊक मला इतर (मायबोली, ऐसी अक्षरे..., उपक्रम) स्थळांपेक्षा मिसळपावच जास्त आवडते.

In reply to by खटपट्या

का बरे खटपट्या , भयै लोक गुजराती, पारसी लोक आहेतचकी या लाईन मध्ये. शिवाय सध्या या गेल्या ५ वर्शात वर्षात संपुर्ण ठाण्यामध्ये धडाधड २५ / ३० तरी बँगलोर अय्यंगार बेकरीज ओपन झाल्यात. आमच्या कळव्यातच एकाच रस्त्यावर ३ दुकाने आहेत. शिवाय ते कोणत्याही बेकरीच्या पदार्थात अंड सुध्दा वापरत नाहीत.

In reply to by खटपट्या

साफ चुक. तुमचा पाव आता दुर्गम भागात सुध्दा पोहचलाय. सध्या कोकणी माणुस शहरात धावत आहे. पण भयै लोक डोक्यावर पेटारा घेवुन कोकणातील डोंगर दर्‍यातुन फिरत बेकरीचे पदार्थ विकत आपली उपजिवीका करत आहेत. आमच्या गावत दर २ दिवसाआड ते येतात. तसेच चालत पुढच्या गावात जातात. गाडीची वाट नाही बघत बसत.

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन 24/03/2014 - 15:22
सहमत आहे, आपली राष्ट्रभक्ती जाहीर करायचा हा अंमळ केविलवाणा मार्ग वाटतो. पाकडे पॉलिटिशियन हरामखोर आहेत म्हणून सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकही हरामीच असतो असे कै नै. माझ्या एका जवळच्या मित्राचे कॉलेज रूममेट्स दोघेही पाकडे आहेत अन त्यांचं छान चाललं आहे. (ता.क. मित्र हिंदू आहे, इन केस समवन इज वंडरिंग.)

In reply to by बॅटमॅन

यसवायजी 24/03/2014 - 17:54
+१ निनादने दुसरा धागा काढतो म्हटल्यावर जरा वाट पहावी म्हणत होतो.

In reply to by बॅटमॅन

दिव्यश्री 24/03/2014 - 19:06
मी कुठे म्हणाले कि हे मी देशप्रेम,राष्ट्रभक्ती ई. दाखवण्यासाठी करते ??? *SCRATCH* माझा प्रतिसाद नीट वाचला तर समजेल मला काय म्हणायचं आहे ते . :( बाकी कुणी कुठे जावं , खावं, प्यावं याच्याशी मला काहीही देण-घेण नाही . मी फक्त माझ मत व्यक्त केल . त्यादिवशीही मी निनाद यांना सांगितलं होत तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता , मी घरून व्यवस्थित खाउन आले आहे . मी तिथे येणार नाही म्हणून मी त्यांच्या जाण्यावर कुठलंही बंधन केल नाही , आडकाठी केली नाही . धाग्याच काश्मीर करायचं नसेल तर हा विषय इथेच थांबवा . तसेही हा विषय मी काढलेला नाही . शतकी ,द्विशतकी धाग्यांची मला हौस नाही . ज्यांना त्याच्यात रुची असेल त्यांनी जरूर वेगळा धागा काढावा .

In reply to by बॅटमॅन

>>>>आपली राष्ट्रभक्ती जाहीर करायचा हा अंमळ केविलवाणा मार्ग वाटतो. केविलवाणा का बरं? मुळात राष्ट्रभक्ती वगैरे मनांत आहे. ती जाहीर करण्याची अजिबात गरज नसते. पण मित्रमंडळींमध्ये सहज संवादात आपले खरे मत मांडले तर ते केविलवाणे ठरते? बरं! ठरू दे. आहे ते आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

सहमत प्रत्येक माणसांची अनेक मुद्यांवर आपली ठाम मते , गृहीतके असतात. प्रत्येकवेळी आपल्या मतांशी ती सामाईक असणे अनिवार्य नसते , व्यक्ती तितक्या प्रक्रुती असतात. दिव्यश्री ह्यांचा पाकिस्तानी उपहारगृहात न खाणे किंवा सुधीर काळे ह्यांचा चीनी वस्तूंवर बहिष्कार असे अनेक मुद्दे मला जरी पटले नसले तरी ह्या हेतू मागील त्यांच्या भूमिकेवर मला कधीच संशय नव्हता, ह्या भूमिकेवरून आमच्यात मतांतरे असतील तर प्रत्येकाला आपापली मते असण्याचा अधिकार आहे. मिपा मला एका कुटुंबासारखे आहे , मतांतरे असून माझा येथील सर्व सद्स्यानावर लोभ आहे. पण जेव्हा माझी एखाद्याशी मतांतरे होतात तेव्हा तो आयडी कोणाचा आहे ह्यापेक्ष्या मुद्यांना माझा विरोध मी व्यक्त करतो. हा विरोध वैचारिक असतो , वयक्तिक नसतो , नसावा लवकरच भेटूया. एका नवीन शतकी धाग्यासह.

पैसा 26/03/2014 - 23:38
वृत्तांत, त्याबद्दलची चर्चा, सगळं मस्तच आहे! दिव्यश्री 'नयी हुं मय...पर अकेलीही सब पे भारी हुं मय' अगदी मस्त खरं करून दाखवलंस! आता आम्हाला अजून एक खमकी आणि खमंग मिपाकर मिळाल्याचा प्रचंड आनंद झाला आहे!
लेखनविषय:
लेखनप्रकार
तारीख १३ आणि १४ मार्च २०१४ हे दिवस अविस्मरणीय राहतील माझ्या आयुष्यात कारण साधुसंत येती घरा...चा अनुभव मला परदेशात घेता आला . श्री.निनाद , श्री.पेठकर काका , सौ . पेठकर काकू आणि आम्ही दोघे असा कट्टा झाला . खरं तर कट्टे झाले २ दिवस सलग . निनाद यांनी मला आधी सांगितले होते कि काका आणि काकू म्युनिक दौर्यावर येत आहेत . मी तयार होतेच , कट्ट्याला हजेरी लावायला . :D १३ तारखेला सक्काळ सक्काळीच फोणाफोणी करुण आम्ही मरियन प्लात्झ (म्युनिक मधील प्रसिद्ध ठिकाण ) ला भेटायचं ठरवलं . त्यानुसार आम्ही भेटलो .

हिटलर आणि शिकेलग्रुबर नावाचा शिपाई

सुधीर कांदळकर ·

संपत 19/03/2014 - 13:04
उत्तम लेख. आपल्या अंगातील ज्यू रक्ताची शक्यता नाकारण्यासाठी हिटलर अधिक कट्टर ज्युद्वेष्टा बनला अशी एक उपपत्ती वाचल्याचे आठवते.

In reply to by आदूबाळ

आयुर्हित 28/03/2014 - 23:40
हिटलरचा वंशाभिमान अतिरेकी असेल, पण देशाभिमान मात्र वाखाणण्या जोगा होता. ह्या माझ्या प्रतिसादावर आपला "उगा काहितरीच" हा प्रतिसाद वाचून जरा आश्चर्य वाटले. माझे काही चुकले असेल तर कृपया अधिक माहिती पुरवावी ही विनंती, जेणेकरून माझा भ्रम दूर होऊ शकेल. धन्यवाद.

In reply to by आयुर्हित

आदूबाळ 29/03/2014 - 00:39
बरं. प्रयत्न करतो. हिटलरच्या लेखी वंशाभिमान आणि देशाभिमान हे अद्वैत होतं. किंबहुना देशाभिमान हा वंशाभिमानाचा सबसेट होता. "जगात आर्य श्रेष्ठ, आणि जर्मनी जर पूर्ण-आर्य झाला तरच तरणोपाय आहे." हे त्याच्या "माईन काम्फ"चं सार म्हणता येईल. हिटलरला त्याच्या जर्मनीत ज्यू आणि मिश्रवंशीय तर नकोच होते, पण अंध, अपंग, समलैंगिक, तार्तर, भटक्या जमातीही नको होत्या. त्यांचंही घाऊक शिरकाण त्याने केलं. (परवा आपले मिपाकर मित्र जाऊन आले तो डखाऊचा कॅम्प १९३३ मध्ये सुरू झाला होता तो याच कारणासाठी.) हिटलरची भारतीयांविषयीची मतं तर मुळातूनच वाचण्यासारखी आहेत. म्हणजे, याचाच अर्थ - हिटलरला जर्मनी "होता तसा", सर्व विविधतेसह नको होता, तर जर्मनीमधले त्याला प्रिय असे घटक घेऊन त्यांना तो जर्मनी म्हणत होता! त्याला देशाभिमान नव्हता, "सोयिस्कर-काहितरी-अभिमान" होता आणि त्याला तो देशाभिमान म्हणत होता! --इथे फॅक्ट्स संपतात-- आता प्रश्न उरतो - "सोयिस्कर-काहितरी-अभिमान" होता त्याला वाखाणावं का? तर हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर - तुमच्यापुरतं - तुम्ही शोधा. -

In reply to by आदूबाळ

आयुर्हित 29/03/2014 - 02:14
हिटलरने आपल्या अपमानित राष्ट्रासाठी जे काही केले ते खरोखरच अतुलनीय आहे. हिटलरचा इतिहास माहीत नसताना फक्त त्याने युद्धात केलेला संहार आणि ज्युंची केलेली कत्तल म्हणून त्याला शिव्या देणारे भरपूर जण आहेत. जर आपल प्रभुत्व गाजवायच असेल तर प्रथम त्या लायकीच व्हाव लागत आणि हिटलरने तेच केल. मी हिटलरने महायुद्धात नेमक काय जिँकल होत तेच सांगतो-: 1) फ्रान्सकडुन व्हर्सायच्या तहान्वये गेलेला RHINELAND प्रांत सार प्रांत, AUSTRIYA हा 70 लाख लोकसंख्येचा प्रदेश, त्याचप्रमाणे झेकोस्लोवहाकिया, हंगेरी हे देश फक्त धमकीच्या जोरावर रक्ताचा एकही थेंब न गाळता त्याने युद्धाआधीच मिळवले. 2) पोलंडचा तीन आठवड्यात फडशा पाडुन पोलंड मिळवला. 3) 15 दिवसात डेन्मार्क आणि नाँर्वेच्या राजांना बिनशर्त शरणागती पत्करायला लावली. 4) ज्या फ्रान्सने पहिल्या महायुद्धात जर्मनीला रेल्वेच्या डब्यात शरणागती पत्करायला लावुन आपल्या शौर्याचे प्रतिक म्हणुन तो डबा आपल्या देशात नेला होता त्याच फ्रान्सचा महिन्याच्या आत पाडाव करुन देशाच्या अपमानाचा बदला घेताना त्याच रेल्वेच्या डब्यात फ्रान्सच्या प्रमुखांना 22 जुन 1940 ला शरणागती पत्कारत शस्त्रसंधी करार करायला लावला. फ्रान्सच्या लष्करी कमकुवतपणाचा अंदाज फक्त हिटलरलाच आला होता त्यामुळे सेनानीँच्या विरोधाला न जुमानता त्याने फ्रान्सचा पराभव केला. 5) ज्या ब्रिटीशांच्या संपुर्ण जगात वसाहती होत्या त्या ब्रिटीशांना एकट्या हिटलरने BLITZCREIG तंत्राचा वापर करुन पळता भुई थोडी केली. भुमध्य समुद्रातील क्रिट बेट मिळवत ब्रिटीशांना पाऊल ठेवायला जागा ठेवली नाही आणि रोमेलच्या साहाय्याने इजिप्तला पराभुत करुन इंग्लंडला सगळ्या बाजुंनी कोँडले. 6) बाल्कन प्रदेशात हिटलरने युद्ध करुन ग्रीकांना पराभुत केले आणि युगोस्लोव्हाकियाचा घास गिळला. 7) मुत्सद्देगिरीच्या जोरावरच रुसो-जर्मन कराराची अभुतपुर्व घटना हिटलरने घडवुन आणली. पहिल्या महायुद्धात पश्चिम आघाडी उद्ध्वस्त करण्यासाठी जर्मनीला 4 वर्ष लागली होती पण हा चमत्कार हिटलरने केवळ सव्वा महिन्यात केला. इतरांचे राष्ट्रीय नेत्रुत्व दुबळे पडत असेल तर ती दुर्बलता अचुक हेरुन वाढवली हिटलरनेच...! त्याच्या या सर्व विजयाची तुलना केवळ फ्रेडरिक द ग्रेट किँवा नेपोलियन बोनापार्ट यांच्याशीच होऊ शकत होती.हिटलर 19 व्या शतकातील सर्वशक्तीमान व्यक्तिमत्व होते. जर्मन राष्ट्रवादाला त्याने अशी फुंकर घातली की सारे जग स्तिमीत झाले. जर्मनीवर अखंड 12 वर्षे तर युरोपवर 4 वर्षे सत्ता प्रस्थापित केली. पहिल्या महायुद्धात झालेल्या अपमानाचा सुड घेतल्याचे समाधान त्याने जर्मनीला मिळवुन दिले. लक्षात ठेवा कोणतेही युद्ध भयानकच असते पण देशाची बेईज्जत त्यापेक्षा भयानक असते. हिटलरच्या ज्या विकासाविषयी मी सांगतोय तो काय होता ते सांगतो-: 1) हिटलरने शिक्षणाव्यवस्थेत आमुलाग्र बदल घडवत शारिरीक शिक्षण सक्तीचे केले. 2) शेतक-यांची हलाखीची परिस्थिती सुधारण्यासाठी शेतजमिनीची विक्री बेकायदेशीर ठरवल्याने शेतकरी आपल्या शेतावर बांधला गेला. राईश अन्नसाठा यंत्रणेत शेतक-यांना अन्नधान्याच्या पुरेशा कायदेशीर व निश्चित किँमती बांधुन दिल्याने जर्मनी अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण झाला. 3) जे कारखानदार रोजगार वाढवुन बेकारी नष्ट करतील अशा कारखानदारांना करमाफी देण्यात आली. त्यामुळे कारखानदार व कामगार वर्ग हिटलरवर खुष होते. 4) जर्मनीने आर्थिक क्षेत्रातप्रगती केली ती शस्त्रोत्पादनां च्या धोरणामुळेच. या सर्व योजनेला युद्धकालीन अर्थकारण म्हणतात. 5) हिटलरने CHANCELLER होताच सर्व राजकीय व सामाजिक संघटनांना शरणागती पत्करण्यास सांगुन पुर्ण जर्मनीला "एक विधान एक निशाण एक प्रधान" मिळवुन दिले. जे कार्य करण्याचे धारिष्ट्य प्रिन्स बिस्मार्क व वायमर प्रजासत्ताकला झाले नाही ते कार्य रक्ताचा एक थेंब न सांडता हिटलरने प्रत्यक्षात उतरवले. हिटलर राजवटीत 3 वर्षातच बेकारी नष्ट होऊन उद्योग आणि व्यापार यांची चक्रे प्रचंड गतीने फिरताना दिसु लागली. कोणत्याही अन्य राजवटीने 3 वर्षात एवढे यश मिळवले नसेल. हिटलरच्या या विकासाच महत्व अजुन वाढत कारण त्यावेळी जर्मनीतील परिस्थिती पुर्णतः प्रतिकुल होती. अशा परिस्थितीत हिटलर 30 जानेवारी 1933 ला जर्मनीचा CHANCELLER झाला आणि पुढील 5 वर्षात त्याने जर्मनीचा जो काही विकास केला त्यामुळे जर्मनीची गणती जगातील सर्वशक्तीमान राष्ट्रात होऊ लागली आणि 1 सप्टेँबर 1939 पर्यँत दुस-या महायुद्धास सामोरे जाऊन आपल्या अपमानाचा बदला घेण्याची ताकद या राष्ट्रात आली. हिटलरने कोणत्या परिस्थितीत विकास साधला हे जाणुन घ्यायला अगोदर जर्मनीतील प्रतिकुल परिस्थिती जाणुन घेणे आवश्यक आहे. 1) पहिल्या महायुद्धातील पराभवानंतर 1$ ला 4 MARKS असलेली जर्मन चलनाची किंमत 1$ ला 10000 MARKS एवढी कमी झाली होती. 2) व्हर्सायच्या तहाने जर्मनीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन जाचक अटी लादण्यात आल्या होत्या. प्रत्येक गोष्टीत जर्मनीला बाकी राष्ट्रांकडुन प्रथम परवानगी घ्यावी लागत होती अशा परिस्थितीत अन्यायाने त्रस्त जर्मनीला सावरले ते हिटलरनेच...!!! या तहाच्या सर्व अटी झुगारुन देत चतुराईने त्याने इंग्लंडकडुन 35% आरमार उभारण्याचे स्वातंत्र्य मिळवले आणि थोड्याच काळात जर्मनीला एवढे बलशाली बनवले की. ज्या इंग्लंड सारख्या देशांनी जर्मनीवर अटी लादल्या होत्या तेच देश युद्धाच्या भितीने हिटलरच्या अटी मान्य करु लागले होते. देशाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावणाऱ्या राष्ट्रभक्त हिटलरला माझा सलाम....! साभार:चेपू हिटलर यात आपण सांगतात तो "सोयिस्कर-काहितरी-अभिमान" कोणता आहे हे जरा सांगाल का?

In reply to by आयुर्हित

आदूबाळ 29/03/2014 - 10:54
हम्म. माझ्या प्रतिसादाचा मुद्दा "वंशाभिमान = राष्ट्राभिमान" आणि "फक्त पाहिजे तेच लोक घ्यायचे आणि त्याला राष्ट्र म्हणायचं हे बरोबर नाही" असा होता. तरी, परत एकदा: - हिटलरने जर्मनीसाठी जे केलं असं तुम्ही लिहिलंय, ते मुख्यत्वेकरून आर्यवंशासाठी केलं - अन्यवंशीयांना कुत्र्यागत वागवलं (१९३८ बर्लिन ऑलिंपिकमधल्या सुवर्णपदक विजेत्या कृष्णवर्णीय अ‍ॅथलीटशी त्याने साधं हस्तांदोलनही केलं नाही) हिटलरचे (?) लष्करी विजय आणि तथाकथित आर्थिक प्रगती - "सिलेक्टेड फ्यू"साठी झालेली - याला कमीत कमी राष्ट्राभिमानाचं लेबल लावू नका. "युद्धात केलेला संहार आणि ज्यूंची केलेली कत्तल" यांच्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे "तसा चांगला आहे हो तो, पण बायकोला मारतो" किंवा "थोड्या चोर्‍यामार्‍या करतो, पण मनाचा लाख माणूस बघा" असली लंगडी समर्थनं देण्यासारखं आहे. ---- सौजन्यः चेपु हे वाचून जरा विरस झाला. "आईच्या गावात अन बाराच्या भावात" या चेपु पानाला संदर्भ म्हणून घेणं कितपत योग्य आहे ही आपापली आवडनिवड आहे. "हिटलरचा इतिहास माहीत नसताना..." वगैरे कोपरखळ्या मारायच्या आधी चेपुवरच्या लेखातली स्पेलिंग दुरुस्त केली असती आणि ठळक चुका सुधारल्या असत्या तर बरं वाटलं असतं.

In reply to by आदूबाळ

आयुर्हित 29/03/2014 - 12:58
इतिहासाला नाण्यासारख्या दोन बाजु असतात. युरोपातही परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. जितांचे आयुष्य जेत्यांनी लिहिलेल्या इतिहासावर कधीच तपासुन पाहु नये. नाझीवादाकडे पाहणे व हिटलरचे व्यक्तिगत आयुष्य पाहणे यात फरक आहे. हिटलरचे आयुष्य 56 वर्षांचे होते तर त्याने ज्यु लोकांवर केलेल्या अत्याचारांचा कालखंड फक्त 4 वर्षाचा होता. मग त्याचे उरलेले 52 वर्षाँचे आयुष्य आपण सहानुभुतीने तपासायला नको का...? जगाच्या इतिहासात एकाच आयुष्यात कायमस्वरुपी उलथापालथ करण्यासाठीच आपला जन्म होता अशी हिटलरची आपल्याविषयी कल्पना होती पण ती अगदीच अयथार्थ ठरली नाही कारण जगाच्या इतिहासात कुणी घडवली नव्हती एवढी उलथापालथ त्याने घडवली. हिटलरने ज्युंची केलेली कत्तल जर किळसवाणी असेल तर ब्रिटीश आणि स्टँलिन यांनी आपल्या देशात जी क्रुत्ये केली ती कमी लांच्छनास्पद नव्हती. अमेरिकेने निरापराध्यांवर अणुबाँम्ब टाकुनच युद्ध संपवले.हिटलर एवढे जेतेही पाशवी होते त्यामुळे हिटलरने ज्युंवर केलेले अपक्रुत्य नजरेआड करता त्याचे जे राष्ट्रवादी दिसुन येते ते समजुन घेतले पाहिजे. हिटलर मद्य,मांसाहार आणि तंबाखुसेवन या व्यसनांपासुन पुर्णपणे अलिप्त होता. जे जे जर्मन आहेत त्याविषयी विलक्षण प्रेम आणि ज्या जर्मनवंशाशी एकरुप न झालेल्या जाती देशात वावरत आहेत त्यांच्याविषयी अतोनात तिरस्कार या दोन भावनांनी त...ो जबरदस्त भारला गेला. हिटलर वयाच्या 20 व्या वर्षी पोरका झाला. व्हिएन्ना शहरात आल्यावर त्याला कोणताच व्यवसाय त्याला जमेना. त्याच्याकडे राहते घर नव्हते तर भुक हा त्याचा एकमेव साथीदार होता. व्हिएन्ना शहरात हिटलरने ज्युंना फार जवळुन पाहिले होते. हिटलर म्हणतो- "शहरातील वेश्याव्यवसाय आणि गुलामांच्या व्यवसायात मुख्यतः ज्युंचा हात आहे. जेव्हा माझ्या लक्षात आले निर्लज्ज ह्रुदयशुन्य ज्युच या शहरात चालणा-या किळसवाण्या धंद्यांचा चालक मालक आहे. तेव्हा माझ्या पाठीत एक सणक उत्पन्न झाली." आभार:हिटलर - आक्रमक सैनिक की एक राष्ट्र भक्त? आपल्या मुद्द्याबद्दल बोलायचे झाल्यास १) हिटलरने जर्मनीसाठी जे केलं असं तुम्ही लिहिलंय, ते मुख्यत्वेकरून आर्यवंशासाठी केलं:- असे जर खरे असते तर हिटलरने राजकारणात न येता "आर्यवंश महासंघ" स्थापन केला असता, "आर्यवंश जयंती" साजरी करत बसला असता व आर्यवंशासाठी आरक्षण मागितले असते, जरी त्याने जर्मन देशाचे नुकसान का होईना! २) अन्यवंशीयांना कुत्र्यागत वागवलं :- याची कारणे वरच विषद केली आहेत. ३)हिटलरचे (?) लष्करी विजय आणि तथाकथित आर्थिक प्रगती - "सिलेक्टेड फ्यू"साठी झालेली - याला कमीत कमी राष्ट्राभिमानाचं लेबल लावू नका:- उद्या तुम्ही म्हणाल महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह फक्त "सिलेक्टेड फ्यू"साठी (हिंदूंसाठी) केला होता कारण त्यांना मुसलमान या देशात नको होते. महात्मा गांधींनीच हिंदूंराष्ट्र बनवण्यासाठीच पाकिस्तान ची निर्मिती केली. खरी परिस्थिती आपल्याला ठावूक असावी अशी किमान अपेक्षा! ४)"युद्धात केलेला संहार":- एका राष्ट्राध्यक्षाने देशहितासाठी याची चिंता कधीच करू नये. ५)"ज्यूंची केलेली कत्तल":- तत्कालीन ज्यू जर्मन हितासाठी वागत नसावे हेच खरे कारण असावे.व्हिएन्ना शहरातील अनुभव परत एकदा वाचा. ६)चेपू वर जे काही आहे ते आपल्याला पूर्ण "माईन काम्फ" मध्ये सापडले नाही म्हणून दिले आहे.ते खोटे आहे का? परत एकदा म्हणेन कि हिटलर ने जे काही केले ते देशहित सर्वतोपरी ठेवूनच केले आहे. संपादित

In reply to by आयुर्हित

आदूबाळ 29/03/2014 - 15:27
ओके. संपादित अंश कळला नाही, पण आपलं एकमत होणार नाही यावर दुमत असू नये. त्यामुळे या चर्चेला माझ्याकडून इथेच पूर्णविराम देतो आहे.

In reply to by मुक्त विहारि

संपत 19/03/2014 - 15:31
+१. मलाही टॉम रीडलबद्दल वाचताना हिटलर आठवला होता. ७व्य भागातील सुरवातीचा डम्बलडोरचा भाग देखील हिटलरची आठवण करून देणारा.

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य 19/03/2014 - 23:25
वॉल्डी = हिटलर. परफेक्ट मॅच. ग्रेट हा विचार आधि कधी पुस्तक वाचताना केला न्हवता. मानणा पडेगा.

In reply to by आत्मशून्य

संपत 21/03/2014 - 13:15
हॅरी पॉटरवर मला दुसऱ्या महायुद्धाचा प्रभाव नेहमीच जाणवला होता. वोल्ड्मोर्त - हिटलर डम्बलडोर - चर्चिल halfblood - ज्यु मगल्स - नॉन युरोपियन डम्बलडोरचा सातव्या भागातला मित्र (नाव आठवत नाही) - नित्शे आणि इतर जर्मन विचारवंत असे बरेच काही..

राही 19/03/2014 - 19:23
आपले लिखाण नेहमीच आवडते. या आधीची 'जीवन-गाणे' ही लेखमाला देखील आवडली होती.' हिट्लरच्या सावत्र वंशातील, इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या लोकांनी पुढे आपले आडनाव बदलून ते 'हेड्लर' असे केले असे वाचले आहे. ही माहिती आधी वाचली होती तरी अतिशय रंजक वाटली.

विवेकपटाईत 20/03/2014 - 20:32
लेख आवडला महाभारतात अजगराने विचारलेला प्रश्नांचे उत्तर देताना युधिष्ठिर उत्तर देतो : वर्ण संकरतेमुळे कुठेच जाती शुद्धता उरलेली नाही. आचारच माणसाच्या श्रेष्ठत्वचा आधार आहे. उत्तम गुण असलेला शुद्र हा ब्राह्मण आहे आणि दुर्गुणी ब्राह्मणाला शुद्र समजावे.

पैसा 28/03/2014 - 22:38
हिटलरच्या अंगात ज्यू रक्त असल्याबद्दल कुठे कुठे काही वाचलेलं आहे. आता मूळ घटनांनंतर इतक्या वर्षांनी पुन्हा चिकाटीने याचा शोध घेणार्‍यांचं कौतुक वाटतं. पुस्तके मिळवण्याचा प्रयत्न करीनच.

खटपट्या 29/03/2014 - 03:14
कोकणी माणूस तर कोणत्याही जातीचा असो, स्वतःला सर्वश्रेष्ठच आणि जगातला सर्वात बुद्धिमान माणूस समजतो.
अगदी अगदी
उत्तम गुण असलेला शुद्र हा ब्राह्मण आहे आणि दुर्गुणी ब्राह्मणाला शुद्र समजावे.
सहमत

@आयुर्हित 7) मुत्सद्देगिरीच्या जोरावरच रुसो-जर्मन कराराची अभुतपुर्व घटना हिटलरने घडवुन आणली. पहिल्या महायुद्धात पश्चिम आघाडी उद्ध्वस्त करण्यासाठी जर्मनीला 4 वर्ष लागली होती पण हा चमत्कार हिटलरने केवळ सव्वा महिन्यात केला. इतरांचे राष्ट्रीय नेत्रुत्व दुबळे पडत असेल तर ती दुर्बलता अचुक हेरुन वाढवली हिटलरनेच...! चेंबर्लेन, शूशनिग इ. तसेच फ्रान्स, झेकोस्लोव्हाकियाचे राज्यकर्ते इ. च्या नाकर्तेपणाचे श्रेष्ठत्त्व हिटलरला: नवल आहे. त्यांची दुर्बलता हिटलरने वाढवली: कशी काय याचे विवेचन केलेले नाही. 2) शेतक-यांची हलाखीची परिस्थिती सुधारण्यासाठी शेतजमिनीची विक्री बेकायदेशीर ठरवल्याने शेतकरी आपल्या शेतावर बांधला गेला. राईश अन्नसाठा यंत्रणेत शेतक-यांना अन्नधान्याच्या पुरेशा कायदेशीर व निश्चित किँमती बांधुन दिल्याने जर्मनी अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण झाला. वि. ग. कानिटकरांनी याचे श्रेय जर्मनीतले तत्कालीन कृषीतज्ञ आणि कृषीमंत्री तसेच सतत तीन वर्षे शेतीला अनुकूल राहिलेले हवामान यांना दिलेले आहे. आपण ते हिटलरला देत आहात. अर्थात स्वत:चे मत असण्याचा आपल्याला अधिकार आहेच. @मा. खटपट्या साहेब: दुसरे युधिष्ठिराचे अवतरण मा. विवेकपटाईत यांनी दिलेले आहे, मनापासून धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

आयुर्हित 30/03/2014 - 03:01
जर्मनीची आगळीक: १९३९च्या सुमारास जर्मनीने जाहीर केले होते की व्हर्सायच्या तहात गमावलेला सगळा प्रदेश जर्मनीने जिंकलाच पाहिजे. शिवाय, ज्या ज्या प्रदेशात जर्मनवंशीय व्यक्तींचे बहुमत असेल, ते प्रदेशही जर्मनीचेच भाग झाले पाहिजेत. जर्मनीच्या अधिकृत परराष्ट्र धोरणात म्हणले होते की पोलंड व चेकोस्लोव्हेकियातील काही प्रदेशात जर्मन बाहुल्य होते व तेथील जर्मनवंशीय व्यक्तींच्या हक्कांची पायमल्ली होत होती. त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी असे प्रदेश जर्मनीत असले पाहिजेत. युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान नेव्हिल चेम्बरलेन बरोबरच्या चर्चासत्रात हिटलरने अनेक पुरावे दाखवले ज्यानुसार जर्मनीच्या शेजारी राष्ट्रातील जर्मनवंशीय लोकांवर अत्याचार होत होते. या सबबीवर हिटलरने असे प्रदेश जर्मनीत समाविष्ट करण्याचा आग्रह धरला. हिटलरच्या या युक्तिवादाला जर्मन जनतेचा पूर्ण पाठिंबा होता. जर्मनीला पहिल्या महायुद्धात नामुष्की पत्करावी लागली होती. व्हर्सायच्या तहातील काही कलमे जर्मनीच्या आर्थिक व सैनिकी विकासाला जाचक होती. याच सुमारास जगभर आर्थिक मंदी सुरू होती, त्याचा प्रभाव जर्मनीवरही पडला होता. व्हर्सायच्या तहानुसार जर्मनीला सैन्य बाळगण्यावर कडक निर्बंध होते व प्रत्येक सैनिकी हालचालीबद्दल लीग ऑफ नेशन्स द्वारे परदेशी राजवटींना जबाब द्यावा लागत होता. ततः जर्मनीत गरीबी, बेकारी व असंतोषाचे लोण सर्वदूर पसरलेले होते. याचे भांडवल करून हिटलर व नाझी पक्षाने सत्ता मिळवली व हळूहळू लोकशाही व्यवस्थेत बदल करून अधिकाधिक हुकुमशाहीगत व्यवस्था जर्मनीत आली. नाझींनी जर्मनीला पटवून दिले की अनिर्बंध सत्तेशिवाय जर्मनीचा उद्धार कोणीही करू शकणार नाही. हळूहळू हिटलरने र्‍हाइनलँड व रुह्र प्रदेशात सैन्य उभारणीलाही सुरुवात केली. याशिवाय अश्या अनेक कृती केल्या ज्या व्हर्सायच्या तहाविरुद्ध होत्या परंतु जर्मन राष्ट्रहितकारक होत्या. याचा परिणाम जर्मन जनता हिटलरच्या मागे एकमुखाने उभी राहण्याचा झाला. हिटलर व नाझी पक्षाने याचे पूरेपूर फायदा घेतला. जर्मनवंशीयांवर अन्याय होत असल्याचे भासवून त्यांनी याकाळात अनेक इतरवंशीय व्यक्तींचे (रोमा जिप्सी, ज्यू, इ.) सर्रास शिरकाण सुरू केले. युरोपीय देशांची अति-सहिष्णुता व युद्धापूर्वीचे मैत्री-करार: जर्मनीत हे सुरू असताना ब्रिटीश व फ्रेंच सरकारने त्याविरुद्ध पावले उचलायच्या ऐवजी जर्मनीच्या तुष्टीकरणाचे धोरण अवलंबिले. त्यांना जर्मनीशी उघड संघर्ष टाळायचा होता कारण पहिले महायुद्ध संपून जेमतेम २० वर्षे होत होती. संपूर्ण युरोप त्यातून सावरत होता व अजून एक युद्ध झाल्यास युनायटेड किंग्डम व फ्रांसच नव्हे तर युरोपमधील प्रत्येक देशाला त्याची मोठी किंमत मोजावी लागली असती. त्यामुळे दोन्ही देशांनी जर्मनीला ढील देणेच पसंत केले. याचे पर्यवसान १९३८च्या म्युनिक करारात झाले. याआधी जर्मनीने चेकोस्लोव्हेकियातील काही प्रदेश बळकावले होते व अजून पुढे सरकण्याच्या तयारीत असताना फ्रान्स व ब्रिटनने जर्मनीची ही आगळीक मान्य केली व चेकोस्लोव्हेकियाचे प्रदेश जर्मनीला देउन टाकले. चेम्बरलेनने जाहीर केले की म्युनिक करार हा "आपल्या काळातील शांततेचेच प्रतीक" आहे. मऊ लागल्यावर कोपराने खणल्यासारखे जर्मनीने मार्च १९३९मध्ये उरलेले चेकोस्लोव्हेकियासुद्धा बळकावले. जर्मनीच्या मनसूब्यांबद्दल भ्रमात राहिलेल्या दोस्त राष्ट्रांकडे नुसते बघत बसण्यापेक्षा काही गत्यंतर नव्हते. या व अशा छोट्या-मोठ्या चालींनंतर वर्षभरात युद्धाला तोंड फुटले. म्युनिक करार निष्फळ ठरल्यावर ब्रिटन/फ्रांसना कळले की हिटलरच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून चालणार नव्हते व जर्मन महत्त्वाकांक्षा नुसते आसपासचे प्रदेश गिळंकृत करून थांबणार नव्हती. मे १९, १९३९ला पोलंड व फ्रांसने परस्पर-मैत्री करार केला व एकावर आक्रमण झाल्यास दुसऱ्याने मदतील धावून येण्याचे मान्य केले. ब्रिटन व पोलंडमध्ये असाच करार मार्चमध्ये झालेला होता. इकडे जर्मनी व सोवियेत संघाने ऑगस्ट २३, १९३९ला मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप करारावर सह्या केल्या. या करारात जर्मनी व सोवियेत संघाने युरोप जिंकून घेणे गृहित धरले होते व त्यानंतर युरोप आपापसात कसा वाटून घ्यायचा याची नोंद होती. तोपर्यंत दोन्ही राष्ट्रांनी एकमेकांच्या सैनिकी कार्रवाईत दखल न देण्याचे कबूल केले व सोवियेत संघाकडून जर्मनीला खनिज तेल व इतर रसद पुरवण्याची तरतूद घातली. या कलमामुळे जर्मनीची उत्तर समुद्रातून येणाऱ्या मालवाहतूकीवरील भीस्त कमी झाली. पहिल्या महायुद्धात हा वाहतूकमार्ग रोखून धरुन ब्रिटनने जर्मनीच्या नाकीतोंडी पाणी आणले होते. ही तरतूद झाल्यावर हिटलरची पोलंड व वेळप्रसंगी ब्रिटन व फ्रांसशीही युद्ध करण्याची तयारी झाली. पुढचे पाउल होते ते काहीतरी कुरापत काढणे. जर्मनीने जाहीर केले की डान्झिगच्या स्वतंत्र शहरात जर्मन व्यक्तींवर अन्याय होत आहे व याचा उपाय करण्यासाठी जर्मनी डान्झिग व पोलंडमधील अन्य शहरे जिंकून घेईल. हे पाहून पोलंड ने ऑगस्ट २५रोजी युनायटेड किंग्डमशी नव्याने मैत्री करार केला, पण त्याचा जर्मन बेतांवर काही प्रभाव पडला नाही. जर्मनी व सोवियेत संघाचे पोलंडवर आक्रमण: जर्मन आक्रमकांशी लढणारे पोलिश सैनिक, सप्टेंबर १९३९सप्टेंबर १, १९३९रोजी जर्मनीने खोट्या पोलिश हल्ल्याची सबब सांगून पोलंडवर आक्रमण केले. युद्धोत्तर अहवालात कळून आले की पोलंडने केलेला जर्मन ठाण्यावरील तथाकथित हल्ला झालाच नव्हता. सप्टेंबर ३ला भारतासह(!) युनायटेड किंग्डम व फ्रांसने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. काही दिवसातच कॅनडा, ऑस्ट्रेलिया व न्यू झीलँडनेही त्यांचा साथ देण्याचे जाहीर केले. फ्रांसने जरी युद्ध जाहीर केले असले तरी त्यांची हालचाल संथ होती. सार प्रांतात नावापुरती चढाई केल्यावर काही दिवसात तीसुद्धा सोडून दिली. युनायटेड किंग्डमला नौसेनेच्या कवायती करण्याशिवाय काही करणे शक्य नव्हते. इकडे जर्मनीने पोलिश सैन्याची वाताहत करीत सप्टेंबर ८ रोजी पोलंडची राजधानी वॉर्सोपर्यंत धडक मारली. सप्टेंबर १७ला सोवियेत संघाने मोलोटॉव्ह-रिबेनट्रॉप करारात ठरवल्याप्रमाणे पोलंडवर पूर्वेकडून चाल केली. पोलिश सैन्याला आता दुसरी आघाडी उघडणे भाग पडले व त्यामुळे आधीच खिळखिळी झालेली बचावाची फळी कोलमडली. पराभव अटळ दिसताना पोलंडच्या राष्ट्राध्यक्ष व सरसेनापतीने दुसऱ्याच दिवशी रोमेनियात पळ काढला. वॉर्सोतील सैन्याने महिनाभर तग धरली पण ऑक्टोबर १ रोजी जर्मन सैन्य शहरात घुसले. ४-५ दिवस घराघरातून युद्ध करून ऑक्टोबर ६ला पोलिश सैन्याने हत्यारे खाली ठेवली. काही तुकड्या पळून शेजारील राष्ट्रांमध्ये गेल्या व तेथून त्यांनी भूमिगत सशस्त्र चळवळ उभारली. या चळवळीने युद्धाच्या अखेरच्या दिवसांत दोस्त राष्ट्रांची मोठी मदत केली. जरी राजधानी व जवळजवळ संपूर्ण देशाचा पाडाव झाला तरी पोलंडने अधिकृतरीत्या जर्मनीकडे शरणागती पत्करली नाही. खोटे युद्ध: पोलंडच्या पाडावानंतर १९३९च्या हिवाळ्यात जर्मनीने आपली वाटचाल तात्पुरती थांबवली. परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी आपली बचावफळी पक्की केली व पुढील हल्ल्यांची योजना आखणे चालू ठेवले. इकडे ब्रिटन व फ्रांसने आपले बचावात्मक धोरण चालूच ठेवले. एप्रिल १९४०पर्यंत कोणीच काही मोठी हालचाल केली नाही. वृत्तपत्रांनी या कालावधीला खोटे युद्ध अथवा सिट्झक्रीग असे उपहासात्मक नाव दिले अटलांटिकची लढाई :पूर्व युरोपमध्ये लढाई सुरू होताच उत्तर अटलांटिक समु्द्रात जर्मन यु-बोटींनी दोस्त राष्ट्रांच्या व्यापारी जहाजांविरुद्ध कारवाया सुरू केल्या. छुप्या पद्धतीने हल्ला करणाऱ्या या पाणबुड्यांची संख्या जास्त नसली तरी ही कसर त्यांनी त्यांची कुशलता, हिंमत व नशीबाने भरून काढली. ब्रिटीश क्रुझर एच.एम.एस. करेजस अशाच एका यु-बोटीला बळी पडली तर अजून एका यु-बोटीने एच.एम.एस. रॉयल ओक या युद्धनौकेला बंदरातून बाहेर पडण्याची संधी न देताच जलसमाधी दिली. युद्धाच्या पहिल्या चार महिन्यात यु-बोटींनी ११० जहाजे बुडवली व व्यापारी जहाजवटीवर भीतीचे सावट पसरवले. दक्षिण अटलांटिक समुद्रात जर्मन पॉकेट बॅटलशिप ॲडमिरल ग्राफ स्पीने ९ ब्रिटीश व्यापारी नौका बुडवल्या. अखेर एच.एम.एस. अजॅक्स, एच.एम.एस. एक्झेटर व एच.एम.एन.झेड.एस. अकिलीस ने तिला मॉँटेव्हिडियोजवळ गाठले. प्लेट नदीच्या लढाईत ग्राफ स्पीला पराभव अटळ दिसता तिच्या कप्तान हान्स लांग्सदोर्फ याने समुद्राकडे प्रयाण केले व पकडले जाण्यापेक्षा स्वतःच ग्राफ स्पीला जलसमाधी दिली. पॅसिफिक रणांगण (दुसरे चीन-जपान युद्ध):पूर्वेतील युद्ध युरोपच्या आधीच दोन वर्षे सुरू झाले होते. जपानने १९३१मध्ये मांचुरिया जिंकून तेथे तळ ठोकलेला होता. जुलै ७, १९३७ रोजी जपानने मांचुरियाची हद्द ओलांडून बिजींगवर (तेव्हाचे बिपींग) हल्ला चढवला. विद्युतवेगाने आगेकूच करीत जपानी सैन्य शांघायपर्यंत पोचले परंतु तेथे त्यांची प्रगती थांबली. डिसेंबर १९३७मध्ये शांघाय पडले व लगेचच राजधानीचे शहर नानजिंग (तेव्हाचे नानकिंग) ही जपानने जिंकले. चीनी सरकारने नानजिंगहून पळ काढून चॉँगकिंग येथे कामचलाऊ राजधानी उभारली. नानजिंग जिंकल्यावर जपानी सैन्याने तेथील युद्धकैदी व नागरिकांवर अनन्वित अत्याचार केले (पहा - नानकिंगची कत्तल)व एका महिन्यात सुमारे ३,००,००० व्यक्तींची कत्तल केली. दुसरे रशिया-जपान युद्ध: जपान व मंगोलियाच्या सरहद्दीवर खाल्का नदी आहे. मांचुरियातील जपानी राजवटीनुसार ही मांचुरिया-मंगोलियाच्यामधील हद्द होती. मंगोलियाच्या मते हद्द नदीपलीकडे ३० किमी पूर्वेस होती. मे ८, १९३९ रोजी ७०० मोंगोल घोडेस्वार नदी पार करून पूर्वेस आले. ते पाहताच मांचुरियन सैन्याने त्यांच्यावर हल्ला केला. काही दिवसातच सोवियेत संघाने मंगोलिया व जपानने मांचुरियाच्या सैन्याच्या मदतीला आपले सैन्य पाठवले व तुंबळ युद्धास सुरुवात झाली. सप्टेंबरपर्यंत चालू असलेल्या या युद्धात १८,००० जपानी तर ९,००० सोवियेत-मंगोल सैनिक मृत्यू पावले. येथे सुरू असलेले युद्ध थांबले नाही व जर्मनीशीसुद्धा लढायची पाळी आली तर सोवियेत संघाला दोन्ही आघाड्या संभाळणे कठीण गेले होते. सोवियेत संघाने मोलोटॉव्ह-रिबेनट्रॉप करारावर सही करण्यामागे हेही एक कारण होते. युद्ध पसरले - इ.स. १९४०: युरोपीय रणांगण सोवियेत संघाचे बाल्टिक देशांवर आक्रमण: जर्मनी व सोवियेत संघात युद्धाच्या आधी झालेल्या मोलोटॉव्ह-रिबेनट्रॉप करारानुसार फिनलंडला सोवियेत संघाचे मांडलिक राष्ट्र ठरवण्यात आले होते. त्यानुसार सोवियेत संघाने नोव्हेंबर ३०, १९३९ रोजी फिनलंडवर हल्ला केला. येथून सुरू झालेल्या युद्धाला हिवाळी युद्ध म्हणतात. सोवियेत संघाने फिनिश सैन्याच्या चौपट सैनिक पाठवले तरीही त्यांची पुरेशी प्रगती झाली नाही. फिनिश बचावाची फळी भक्कम होती व त्यांनी पहिला हल्ला रोखून धरला. हळूहळू लाल सैन्याने आपले हल्ले तिखट केले व फळी फोडण्यात यश मिळवले. फिनलंडने तहाची बोलणी सुरू केली व लेनिनग्राडला लागून असलेले व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचे प्रदेश सोवियेत संघाला दिले. या अकारण सुरू केलेल्या युद्धाविरुद्ध जगातील इतर देशांनी विरोध दर्शविला व डिसेंबर १४ला सोवियेत संघाची लीग ऑफ नेशन्समधून हकालपट्टी झाली. यामुळे सोवियेत संघाला जणू अधिक आगळीक करण्याची मुभाच मिळाली. जून १९४०मध्ये त्यांनी लात्व्हिया, लिथुएनिया आणि एस्टोनियाचा पाडाव केला व तेथील सत्ताधारी व्यक्तींना सैबेरियातील गुलागमध्ये पाठवून दिले. याशिवाय सोवियेत संघाने रोमेनियाकडून बेसारेबिया व उत्तर बुकोव्हिना हे प्रांतही बळकावले. जर्मनीचे डेन्मार्क व नॉर्वेवर आक्रमण: सोवियेत संघ व फिनलंडमधील हिवाळी युद्ध संपताना जर्मनीने एप्रिल ९, १९४०ला एकाच वेळी डेन्मार्क व नॉर्वेवर ऑपरेशन वेसेरुबंग या सांकेतिक नावाखाली मोहीम काढली. डेन्मार्कने लगेचच नांगी टाकली पण नॉर्वेने प्रतिकार केला. युनायटेड किंग्डमने नॉर्वेवर चढाई करण्याचा बेत आखलेलाच होता. त्यांनी आपले सैनिक उत्तर नॉर्वेत उतरवले पण जूनपर्यंत जर्मन सैन्य वरचढ ठरले व दोस्त राष्ट्रांनी नॉर्वेतून काढता पाय घेतला. नॉर्वेच्या सैन्याने शरणागती पत्करली व जवळजवळ संपूर्ण नॉर्वे जर्मनीच्या ताब्यात आले. नॉर्वेचा राजा आपल्या कुटुंबियांसह लंडनला पळून गेला. नॉर्वेचा सागरी किनारा हातात आल्यावर जर्मनीने तेथे हवाई व नौसेनेचे तळ उभारले व आर्क्टिक समुद्रातून होणाऱ्या पुढील मोहीमेची तयारी सुरू केली. जर्मनीचे फ्रान्स व 'खालच्या देशांवर' आक्रमण: पॅरिसच्या शाँझ एलिझे रस्त्यावर जर्मन सैनिक, जून १९४०लक्झेम्बर्ग, बेल्जियम व नेदरलँड्स हे समुद्रसपाटीपासून समतल व काही प्रदेशात समुद्राच्या पातळीच्याही खाली आहेत म्हणून त्यांना लो कन्ट्रीज अथवा खालचे देश असे म्हणतात. मे १०, १९४० रोजी जर्मनीने या तीनही देश व शिवाय फ्रांसवर हल्ला केला. या घटनेने खोटे युद्ध संपले व खरे युद्ध परत सुरू झाले. जर्मनीला रोखण्यासाठी ब्रिटीश एक्स्पिडिशनरी फोर्स व फ्रेंच सैन्य उत्तर बेल्जियममध्ये घुसले. दक्षिणेत फ्रांसने मॅजिनो लाईनवर आपली बचावफळी तयार केलेली होती. तेथे जर्मन सैन्याला अडवून ठेवून उत्तरेत गनिमी काव्याने जर्मनीशी लढायचे असा त्यांचा बेत होता पण जर्मनीने ब्लिट्झक्रीग अथवा विद्युतवेगी युद्धाचा अत्युत्तम नमूना दाखवत फ्रेंच व ब्रिटीश सैन्याचा धुव्वा उडवला. इकडे लुफ्तवाफेने नेदरलँड्सच्या रॉटरडॅम शहरावर बॉम्बफेक करून शहराचा विनाश केला. हल्ल्याच्या पहिल्या टप्प्यात वेह्रमाख्टची (जर्मन सेना) पॅन्झरग्रुप फोन क्लाइस्ट ही तुकडी सुसाट आर्देन्नेस पार करून गेली. दोस्त राष्ट्रांचा अंदाज होता की दाट जंगल असलेला हा प्रदेश यांत्रिकी व रणगाड्यांना पार करणे अशक्य होते. हा अंदाज चुकीचा ठरवत जर्मन सैन्याने सेदान येथे येउन धडकले. सेदानचे रक्षण करणारे सैन्यदल हे फ्रेंच सैन्याचे नेहमीचे सैनिक नव्हते. येथे हल्ला होण्याची शक्यता कमी असल्याकारणाने येथे कुमक जास्त नव्हती. वेह्रमाख्टने सहजगत्या बचावाची फळी फोडली आणि पश्चिमेकडे आगेकूच करीत थेट इंग्लिश चॅनेल पर्यंत जाउन पोचले. जर्मन सैन्याच्या दुसरे सैन्याने बेल्जियम, लक्झेम्बर्ग व नेदरलँड्सचा सहजगत्या पाडाव केला. आता दोस्तराष्ट्रांचे सैन्य दुभागले गेले व उत्तर फ्रान्स व खालच्या देशातले सैनिक जर्मन सैन्याच्या कचाट्यात सापडले. त्यांच्या समोर आता आत्मसमर्पण करणे किंवा पळ काढणे हेच पर्याय होते. ऑपरेशन डायनॅमो या मोहीमेंतर्गत ३,३८,००० दोस्त सैनिकांना डंकर्कहून उचलण्यात आले. युद्धनौका, होड्या, व मिळेल त्या तरंगणाऱ्या वाहनातून या सैनिकांनी इंग्लंड गाठले. जून १०ला इटली जर्मनीच्या बाजूने युद्धात उतरले व फ्रांसच्या दक्षिणेकडून त्यांनी हल्ला केला. जर्मन सैन्याने फ्रांसमध्ये अनिर्बंध कूच सुरू ठेवली व जवळजवळ सगळे फ्रान्स आपल्या टाचेखाली आणले. जून २२, १९४० रोजी फ्रांसने शस्त्रसंधीची याचना केली व शरणागती पत्करली. जर्मन सैन्याने पॅरिसमध्ये तळ ठोकला व आग्नेय फ्रांसमध्ये विची फ्रांस हे नावापुरते स्वतंत्र परंतु खरेतर जर्मनधार्जिणे सरकार बसवले. अशाप्रकारे बॅटल ऑफ फ्रांस ही एकतर्फी लढाई जर्मनीने जिंकून युरोपमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले साभार:दुसरे महायुद्ध

संपत 19/03/2014 - 13:04
उत्तम लेख. आपल्या अंगातील ज्यू रक्ताची शक्यता नाकारण्यासाठी हिटलर अधिक कट्टर ज्युद्वेष्टा बनला अशी एक उपपत्ती वाचल्याचे आठवते.

In reply to by आदूबाळ

आयुर्हित 28/03/2014 - 23:40
हिटलरचा वंशाभिमान अतिरेकी असेल, पण देशाभिमान मात्र वाखाणण्या जोगा होता. ह्या माझ्या प्रतिसादावर आपला "उगा काहितरीच" हा प्रतिसाद वाचून जरा आश्चर्य वाटले. माझे काही चुकले असेल तर कृपया अधिक माहिती पुरवावी ही विनंती, जेणेकरून माझा भ्रम दूर होऊ शकेल. धन्यवाद.

In reply to by आयुर्हित

आदूबाळ 29/03/2014 - 00:39
बरं. प्रयत्न करतो. हिटलरच्या लेखी वंशाभिमान आणि देशाभिमान हे अद्वैत होतं. किंबहुना देशाभिमान हा वंशाभिमानाचा सबसेट होता. "जगात आर्य श्रेष्ठ, आणि जर्मनी जर पूर्ण-आर्य झाला तरच तरणोपाय आहे." हे त्याच्या "माईन काम्फ"चं सार म्हणता येईल. हिटलरला त्याच्या जर्मनीत ज्यू आणि मिश्रवंशीय तर नकोच होते, पण अंध, अपंग, समलैंगिक, तार्तर, भटक्या जमातीही नको होत्या. त्यांचंही घाऊक शिरकाण त्याने केलं. (परवा आपले मिपाकर मित्र जाऊन आले तो डखाऊचा कॅम्प १९३३ मध्ये सुरू झाला होता तो याच कारणासाठी.) हिटलरची भारतीयांविषयीची मतं तर मुळातूनच वाचण्यासारखी आहेत. म्हणजे, याचाच अर्थ - हिटलरला जर्मनी "होता तसा", सर्व विविधतेसह नको होता, तर जर्मनीमधले त्याला प्रिय असे घटक घेऊन त्यांना तो जर्मनी म्हणत होता! त्याला देशाभिमान नव्हता, "सोयिस्कर-काहितरी-अभिमान" होता आणि त्याला तो देशाभिमान म्हणत होता! --इथे फॅक्ट्स संपतात-- आता प्रश्न उरतो - "सोयिस्कर-काहितरी-अभिमान" होता त्याला वाखाणावं का? तर हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर - तुमच्यापुरतं - तुम्ही शोधा. -

In reply to by आदूबाळ

आयुर्हित 29/03/2014 - 02:14
हिटलरने आपल्या अपमानित राष्ट्रासाठी जे काही केले ते खरोखरच अतुलनीय आहे. हिटलरचा इतिहास माहीत नसताना फक्त त्याने युद्धात केलेला संहार आणि ज्युंची केलेली कत्तल म्हणून त्याला शिव्या देणारे भरपूर जण आहेत. जर आपल प्रभुत्व गाजवायच असेल तर प्रथम त्या लायकीच व्हाव लागत आणि हिटलरने तेच केल. मी हिटलरने महायुद्धात नेमक काय जिँकल होत तेच सांगतो-: 1) फ्रान्सकडुन व्हर्सायच्या तहान्वये गेलेला RHINELAND प्रांत सार प्रांत, AUSTRIYA हा 70 लाख लोकसंख्येचा प्रदेश, त्याचप्रमाणे झेकोस्लोवहाकिया, हंगेरी हे देश फक्त धमकीच्या जोरावर रक्ताचा एकही थेंब न गाळता त्याने युद्धाआधीच मिळवले. 2) पोलंडचा तीन आठवड्यात फडशा पाडुन पोलंड मिळवला. 3) 15 दिवसात डेन्मार्क आणि नाँर्वेच्या राजांना बिनशर्त शरणागती पत्करायला लावली. 4) ज्या फ्रान्सने पहिल्या महायुद्धात जर्मनीला रेल्वेच्या डब्यात शरणागती पत्करायला लावुन आपल्या शौर्याचे प्रतिक म्हणुन तो डबा आपल्या देशात नेला होता त्याच फ्रान्सचा महिन्याच्या आत पाडाव करुन देशाच्या अपमानाचा बदला घेताना त्याच रेल्वेच्या डब्यात फ्रान्सच्या प्रमुखांना 22 जुन 1940 ला शरणागती पत्कारत शस्त्रसंधी करार करायला लावला. फ्रान्सच्या लष्करी कमकुवतपणाचा अंदाज फक्त हिटलरलाच आला होता त्यामुळे सेनानीँच्या विरोधाला न जुमानता त्याने फ्रान्सचा पराभव केला. 5) ज्या ब्रिटीशांच्या संपुर्ण जगात वसाहती होत्या त्या ब्रिटीशांना एकट्या हिटलरने BLITZCREIG तंत्राचा वापर करुन पळता भुई थोडी केली. भुमध्य समुद्रातील क्रिट बेट मिळवत ब्रिटीशांना पाऊल ठेवायला जागा ठेवली नाही आणि रोमेलच्या साहाय्याने इजिप्तला पराभुत करुन इंग्लंडला सगळ्या बाजुंनी कोँडले. 6) बाल्कन प्रदेशात हिटलरने युद्ध करुन ग्रीकांना पराभुत केले आणि युगोस्लोव्हाकियाचा घास गिळला. 7) मुत्सद्देगिरीच्या जोरावरच रुसो-जर्मन कराराची अभुतपुर्व घटना हिटलरने घडवुन आणली. पहिल्या महायुद्धात पश्चिम आघाडी उद्ध्वस्त करण्यासाठी जर्मनीला 4 वर्ष लागली होती पण हा चमत्कार हिटलरने केवळ सव्वा महिन्यात केला. इतरांचे राष्ट्रीय नेत्रुत्व दुबळे पडत असेल तर ती दुर्बलता अचुक हेरुन वाढवली हिटलरनेच...! त्याच्या या सर्व विजयाची तुलना केवळ फ्रेडरिक द ग्रेट किँवा नेपोलियन बोनापार्ट यांच्याशीच होऊ शकत होती.हिटलर 19 व्या शतकातील सर्वशक्तीमान व्यक्तिमत्व होते. जर्मन राष्ट्रवादाला त्याने अशी फुंकर घातली की सारे जग स्तिमीत झाले. जर्मनीवर अखंड 12 वर्षे तर युरोपवर 4 वर्षे सत्ता प्रस्थापित केली. पहिल्या महायुद्धात झालेल्या अपमानाचा सुड घेतल्याचे समाधान त्याने जर्मनीला मिळवुन दिले. लक्षात ठेवा कोणतेही युद्ध भयानकच असते पण देशाची बेईज्जत त्यापेक्षा भयानक असते. हिटलरच्या ज्या विकासाविषयी मी सांगतोय तो काय होता ते सांगतो-: 1) हिटलरने शिक्षणाव्यवस्थेत आमुलाग्र बदल घडवत शारिरीक शिक्षण सक्तीचे केले. 2) शेतक-यांची हलाखीची परिस्थिती सुधारण्यासाठी शेतजमिनीची विक्री बेकायदेशीर ठरवल्याने शेतकरी आपल्या शेतावर बांधला गेला. राईश अन्नसाठा यंत्रणेत शेतक-यांना अन्नधान्याच्या पुरेशा कायदेशीर व निश्चित किँमती बांधुन दिल्याने जर्मनी अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण झाला. 3) जे कारखानदार रोजगार वाढवुन बेकारी नष्ट करतील अशा कारखानदारांना करमाफी देण्यात आली. त्यामुळे कारखानदार व कामगार वर्ग हिटलरवर खुष होते. 4) जर्मनीने आर्थिक क्षेत्रातप्रगती केली ती शस्त्रोत्पादनां च्या धोरणामुळेच. या सर्व योजनेला युद्धकालीन अर्थकारण म्हणतात. 5) हिटलरने CHANCELLER होताच सर्व राजकीय व सामाजिक संघटनांना शरणागती पत्करण्यास सांगुन पुर्ण जर्मनीला "एक विधान एक निशाण एक प्रधान" मिळवुन दिले. जे कार्य करण्याचे धारिष्ट्य प्रिन्स बिस्मार्क व वायमर प्रजासत्ताकला झाले नाही ते कार्य रक्ताचा एक थेंब न सांडता हिटलरने प्रत्यक्षात उतरवले. हिटलर राजवटीत 3 वर्षातच बेकारी नष्ट होऊन उद्योग आणि व्यापार यांची चक्रे प्रचंड गतीने फिरताना दिसु लागली. कोणत्याही अन्य राजवटीने 3 वर्षात एवढे यश मिळवले नसेल. हिटलरच्या या विकासाच महत्व अजुन वाढत कारण त्यावेळी जर्मनीतील परिस्थिती पुर्णतः प्रतिकुल होती. अशा परिस्थितीत हिटलर 30 जानेवारी 1933 ला जर्मनीचा CHANCELLER झाला आणि पुढील 5 वर्षात त्याने जर्मनीचा जो काही विकास केला त्यामुळे जर्मनीची गणती जगातील सर्वशक्तीमान राष्ट्रात होऊ लागली आणि 1 सप्टेँबर 1939 पर्यँत दुस-या महायुद्धास सामोरे जाऊन आपल्या अपमानाचा बदला घेण्याची ताकद या राष्ट्रात आली. हिटलरने कोणत्या परिस्थितीत विकास साधला हे जाणुन घ्यायला अगोदर जर्मनीतील प्रतिकुल परिस्थिती जाणुन घेणे आवश्यक आहे. 1) पहिल्या महायुद्धातील पराभवानंतर 1$ ला 4 MARKS असलेली जर्मन चलनाची किंमत 1$ ला 10000 MARKS एवढी कमी झाली होती. 2) व्हर्सायच्या तहाने जर्मनीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन जाचक अटी लादण्यात आल्या होत्या. प्रत्येक गोष्टीत जर्मनीला बाकी राष्ट्रांकडुन प्रथम परवानगी घ्यावी लागत होती अशा परिस्थितीत अन्यायाने त्रस्त जर्मनीला सावरले ते हिटलरनेच...!!! या तहाच्या सर्व अटी झुगारुन देत चतुराईने त्याने इंग्लंडकडुन 35% आरमार उभारण्याचे स्वातंत्र्य मिळवले आणि थोड्याच काळात जर्मनीला एवढे बलशाली बनवले की. ज्या इंग्लंड सारख्या देशांनी जर्मनीवर अटी लादल्या होत्या तेच देश युद्धाच्या भितीने हिटलरच्या अटी मान्य करु लागले होते. देशाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावणाऱ्या राष्ट्रभक्त हिटलरला माझा सलाम....! साभार:चेपू हिटलर यात आपण सांगतात तो "सोयिस्कर-काहितरी-अभिमान" कोणता आहे हे जरा सांगाल का?

In reply to by आयुर्हित

आदूबाळ 29/03/2014 - 10:54
हम्म. माझ्या प्रतिसादाचा मुद्दा "वंशाभिमान = राष्ट्राभिमान" आणि "फक्त पाहिजे तेच लोक घ्यायचे आणि त्याला राष्ट्र म्हणायचं हे बरोबर नाही" असा होता. तरी, परत एकदा: - हिटलरने जर्मनीसाठी जे केलं असं तुम्ही लिहिलंय, ते मुख्यत्वेकरून आर्यवंशासाठी केलं - अन्यवंशीयांना कुत्र्यागत वागवलं (१९३८ बर्लिन ऑलिंपिकमधल्या सुवर्णपदक विजेत्या कृष्णवर्णीय अ‍ॅथलीटशी त्याने साधं हस्तांदोलनही केलं नाही) हिटलरचे (?) लष्करी विजय आणि तथाकथित आर्थिक प्रगती - "सिलेक्टेड फ्यू"साठी झालेली - याला कमीत कमी राष्ट्राभिमानाचं लेबल लावू नका. "युद्धात केलेला संहार आणि ज्यूंची केलेली कत्तल" यांच्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे "तसा चांगला आहे हो तो, पण बायकोला मारतो" किंवा "थोड्या चोर्‍यामार्‍या करतो, पण मनाचा लाख माणूस बघा" असली लंगडी समर्थनं देण्यासारखं आहे. ---- सौजन्यः चेपु हे वाचून जरा विरस झाला. "आईच्या गावात अन बाराच्या भावात" या चेपु पानाला संदर्भ म्हणून घेणं कितपत योग्य आहे ही आपापली आवडनिवड आहे. "हिटलरचा इतिहास माहीत नसताना..." वगैरे कोपरखळ्या मारायच्या आधी चेपुवरच्या लेखातली स्पेलिंग दुरुस्त केली असती आणि ठळक चुका सुधारल्या असत्या तर बरं वाटलं असतं.

In reply to by आदूबाळ

आयुर्हित 29/03/2014 - 12:58
इतिहासाला नाण्यासारख्या दोन बाजु असतात. युरोपातही परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. जितांचे आयुष्य जेत्यांनी लिहिलेल्या इतिहासावर कधीच तपासुन पाहु नये. नाझीवादाकडे पाहणे व हिटलरचे व्यक्तिगत आयुष्य पाहणे यात फरक आहे. हिटलरचे आयुष्य 56 वर्षांचे होते तर त्याने ज्यु लोकांवर केलेल्या अत्याचारांचा कालखंड फक्त 4 वर्षाचा होता. मग त्याचे उरलेले 52 वर्षाँचे आयुष्य आपण सहानुभुतीने तपासायला नको का...? जगाच्या इतिहासात एकाच आयुष्यात कायमस्वरुपी उलथापालथ करण्यासाठीच आपला जन्म होता अशी हिटलरची आपल्याविषयी कल्पना होती पण ती अगदीच अयथार्थ ठरली नाही कारण जगाच्या इतिहासात कुणी घडवली नव्हती एवढी उलथापालथ त्याने घडवली. हिटलरने ज्युंची केलेली कत्तल जर किळसवाणी असेल तर ब्रिटीश आणि स्टँलिन यांनी आपल्या देशात जी क्रुत्ये केली ती कमी लांच्छनास्पद नव्हती. अमेरिकेने निरापराध्यांवर अणुबाँम्ब टाकुनच युद्ध संपवले.हिटलर एवढे जेतेही पाशवी होते त्यामुळे हिटलरने ज्युंवर केलेले अपक्रुत्य नजरेआड करता त्याचे जे राष्ट्रवादी दिसुन येते ते समजुन घेतले पाहिजे. हिटलर मद्य,मांसाहार आणि तंबाखुसेवन या व्यसनांपासुन पुर्णपणे अलिप्त होता. जे जे जर्मन आहेत त्याविषयी विलक्षण प्रेम आणि ज्या जर्मनवंशाशी एकरुप न झालेल्या जाती देशात वावरत आहेत त्यांच्याविषयी अतोनात तिरस्कार या दोन भावनांनी त...ो जबरदस्त भारला गेला. हिटलर वयाच्या 20 व्या वर्षी पोरका झाला. व्हिएन्ना शहरात आल्यावर त्याला कोणताच व्यवसाय त्याला जमेना. त्याच्याकडे राहते घर नव्हते तर भुक हा त्याचा एकमेव साथीदार होता. व्हिएन्ना शहरात हिटलरने ज्युंना फार जवळुन पाहिले होते. हिटलर म्हणतो- "शहरातील वेश्याव्यवसाय आणि गुलामांच्या व्यवसायात मुख्यतः ज्युंचा हात आहे. जेव्हा माझ्या लक्षात आले निर्लज्ज ह्रुदयशुन्य ज्युच या शहरात चालणा-या किळसवाण्या धंद्यांचा चालक मालक आहे. तेव्हा माझ्या पाठीत एक सणक उत्पन्न झाली." आभार:हिटलर - आक्रमक सैनिक की एक राष्ट्र भक्त? आपल्या मुद्द्याबद्दल बोलायचे झाल्यास १) हिटलरने जर्मनीसाठी जे केलं असं तुम्ही लिहिलंय, ते मुख्यत्वेकरून आर्यवंशासाठी केलं:- असे जर खरे असते तर हिटलरने राजकारणात न येता "आर्यवंश महासंघ" स्थापन केला असता, "आर्यवंश जयंती" साजरी करत बसला असता व आर्यवंशासाठी आरक्षण मागितले असते, जरी त्याने जर्मन देशाचे नुकसान का होईना! २) अन्यवंशीयांना कुत्र्यागत वागवलं :- याची कारणे वरच विषद केली आहेत. ३)हिटलरचे (?) लष्करी विजय आणि तथाकथित आर्थिक प्रगती - "सिलेक्टेड फ्यू"साठी झालेली - याला कमीत कमी राष्ट्राभिमानाचं लेबल लावू नका:- उद्या तुम्ही म्हणाल महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह फक्त "सिलेक्टेड फ्यू"साठी (हिंदूंसाठी) केला होता कारण त्यांना मुसलमान या देशात नको होते. महात्मा गांधींनीच हिंदूंराष्ट्र बनवण्यासाठीच पाकिस्तान ची निर्मिती केली. खरी परिस्थिती आपल्याला ठावूक असावी अशी किमान अपेक्षा! ४)"युद्धात केलेला संहार":- एका राष्ट्राध्यक्षाने देशहितासाठी याची चिंता कधीच करू नये. ५)"ज्यूंची केलेली कत्तल":- तत्कालीन ज्यू जर्मन हितासाठी वागत नसावे हेच खरे कारण असावे.व्हिएन्ना शहरातील अनुभव परत एकदा वाचा. ६)चेपू वर जे काही आहे ते आपल्याला पूर्ण "माईन काम्फ" मध्ये सापडले नाही म्हणून दिले आहे.ते खोटे आहे का? परत एकदा म्हणेन कि हिटलर ने जे काही केले ते देशहित सर्वतोपरी ठेवूनच केले आहे. संपादित

In reply to by आयुर्हित

आदूबाळ 29/03/2014 - 15:27
ओके. संपादित अंश कळला नाही, पण आपलं एकमत होणार नाही यावर दुमत असू नये. त्यामुळे या चर्चेला माझ्याकडून इथेच पूर्णविराम देतो आहे.

In reply to by मुक्त विहारि

संपत 19/03/2014 - 15:31
+१. मलाही टॉम रीडलबद्दल वाचताना हिटलर आठवला होता. ७व्य भागातील सुरवातीचा डम्बलडोरचा भाग देखील हिटलरची आठवण करून देणारा.

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य 19/03/2014 - 23:25
वॉल्डी = हिटलर. परफेक्ट मॅच. ग्रेट हा विचार आधि कधी पुस्तक वाचताना केला न्हवता. मानणा पडेगा.

In reply to by आत्मशून्य

संपत 21/03/2014 - 13:15
हॅरी पॉटरवर मला दुसऱ्या महायुद्धाचा प्रभाव नेहमीच जाणवला होता. वोल्ड्मोर्त - हिटलर डम्बलडोर - चर्चिल halfblood - ज्यु मगल्स - नॉन युरोपियन डम्बलडोरचा सातव्या भागातला मित्र (नाव आठवत नाही) - नित्शे आणि इतर जर्मन विचारवंत असे बरेच काही..

राही 19/03/2014 - 19:23
आपले लिखाण नेहमीच आवडते. या आधीची 'जीवन-गाणे' ही लेखमाला देखील आवडली होती.' हिट्लरच्या सावत्र वंशातील, इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या लोकांनी पुढे आपले आडनाव बदलून ते 'हेड्लर' असे केले असे वाचले आहे. ही माहिती आधी वाचली होती तरी अतिशय रंजक वाटली.

विवेकपटाईत 20/03/2014 - 20:32
लेख आवडला महाभारतात अजगराने विचारलेला प्रश्नांचे उत्तर देताना युधिष्ठिर उत्तर देतो : वर्ण संकरतेमुळे कुठेच जाती शुद्धता उरलेली नाही. आचारच माणसाच्या श्रेष्ठत्वचा आधार आहे. उत्तम गुण असलेला शुद्र हा ब्राह्मण आहे आणि दुर्गुणी ब्राह्मणाला शुद्र समजावे.

पैसा 28/03/2014 - 22:38
हिटलरच्या अंगात ज्यू रक्त असल्याबद्दल कुठे कुठे काही वाचलेलं आहे. आता मूळ घटनांनंतर इतक्या वर्षांनी पुन्हा चिकाटीने याचा शोध घेणार्‍यांचं कौतुक वाटतं. पुस्तके मिळवण्याचा प्रयत्न करीनच.

खटपट्या 29/03/2014 - 03:14
कोकणी माणूस तर कोणत्याही जातीचा असो, स्वतःला सर्वश्रेष्ठच आणि जगातला सर्वात बुद्धिमान माणूस समजतो.
अगदी अगदी
उत्तम गुण असलेला शुद्र हा ब्राह्मण आहे आणि दुर्गुणी ब्राह्मणाला शुद्र समजावे.
सहमत

@आयुर्हित 7) मुत्सद्देगिरीच्या जोरावरच रुसो-जर्मन कराराची अभुतपुर्व घटना हिटलरने घडवुन आणली. पहिल्या महायुद्धात पश्चिम आघाडी उद्ध्वस्त करण्यासाठी जर्मनीला 4 वर्ष लागली होती पण हा चमत्कार हिटलरने केवळ सव्वा महिन्यात केला. इतरांचे राष्ट्रीय नेत्रुत्व दुबळे पडत असेल तर ती दुर्बलता अचुक हेरुन वाढवली हिटलरनेच...! चेंबर्लेन, शूशनिग इ. तसेच फ्रान्स, झेकोस्लोव्हाकियाचे राज्यकर्ते इ. च्या नाकर्तेपणाचे श्रेष्ठत्त्व हिटलरला: नवल आहे. त्यांची दुर्बलता हिटलरने वाढवली: कशी काय याचे विवेचन केलेले नाही. 2) शेतक-यांची हलाखीची परिस्थिती सुधारण्यासाठी शेतजमिनीची विक्री बेकायदेशीर ठरवल्याने शेतकरी आपल्या शेतावर बांधला गेला. राईश अन्नसाठा यंत्रणेत शेतक-यांना अन्नधान्याच्या पुरेशा कायदेशीर व निश्चित किँमती बांधुन दिल्याने जर्मनी अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण झाला. वि. ग. कानिटकरांनी याचे श्रेय जर्मनीतले तत्कालीन कृषीतज्ञ आणि कृषीमंत्री तसेच सतत तीन वर्षे शेतीला अनुकूल राहिलेले हवामान यांना दिलेले आहे. आपण ते हिटलरला देत आहात. अर्थात स्वत:चे मत असण्याचा आपल्याला अधिकार आहेच. @मा. खटपट्या साहेब: दुसरे युधिष्ठिराचे अवतरण मा. विवेकपटाईत यांनी दिलेले आहे, मनापासून धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

आयुर्हित 30/03/2014 - 03:01
जर्मनीची आगळीक: १९३९च्या सुमारास जर्मनीने जाहीर केले होते की व्हर्सायच्या तहात गमावलेला सगळा प्रदेश जर्मनीने जिंकलाच पाहिजे. शिवाय, ज्या ज्या प्रदेशात जर्मनवंशीय व्यक्तींचे बहुमत असेल, ते प्रदेशही जर्मनीचेच भाग झाले पाहिजेत. जर्मनीच्या अधिकृत परराष्ट्र धोरणात म्हणले होते की पोलंड व चेकोस्लोव्हेकियातील काही प्रदेशात जर्मन बाहुल्य होते व तेथील जर्मनवंशीय व्यक्तींच्या हक्कांची पायमल्ली होत होती. त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी असे प्रदेश जर्मनीत असले पाहिजेत. युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान नेव्हिल चेम्बरलेन बरोबरच्या चर्चासत्रात हिटलरने अनेक पुरावे दाखवले ज्यानुसार जर्मनीच्या शेजारी राष्ट्रातील जर्मनवंशीय लोकांवर अत्याचार होत होते. या सबबीवर हिटलरने असे प्रदेश जर्मनीत समाविष्ट करण्याचा आग्रह धरला. हिटलरच्या या युक्तिवादाला जर्मन जनतेचा पूर्ण पाठिंबा होता. जर्मनीला पहिल्या महायुद्धात नामुष्की पत्करावी लागली होती. व्हर्सायच्या तहातील काही कलमे जर्मनीच्या आर्थिक व सैनिकी विकासाला जाचक होती. याच सुमारास जगभर आर्थिक मंदी सुरू होती, त्याचा प्रभाव जर्मनीवरही पडला होता. व्हर्सायच्या तहानुसार जर्मनीला सैन्य बाळगण्यावर कडक निर्बंध होते व प्रत्येक सैनिकी हालचालीबद्दल लीग ऑफ नेशन्स द्वारे परदेशी राजवटींना जबाब द्यावा लागत होता. ततः जर्मनीत गरीबी, बेकारी व असंतोषाचे लोण सर्वदूर पसरलेले होते. याचे भांडवल करून हिटलर व नाझी पक्षाने सत्ता मिळवली व हळूहळू लोकशाही व्यवस्थेत बदल करून अधिकाधिक हुकुमशाहीगत व्यवस्था जर्मनीत आली. नाझींनी जर्मनीला पटवून दिले की अनिर्बंध सत्तेशिवाय जर्मनीचा उद्धार कोणीही करू शकणार नाही. हळूहळू हिटलरने र्‍हाइनलँड व रुह्र प्रदेशात सैन्य उभारणीलाही सुरुवात केली. याशिवाय अश्या अनेक कृती केल्या ज्या व्हर्सायच्या तहाविरुद्ध होत्या परंतु जर्मन राष्ट्रहितकारक होत्या. याचा परिणाम जर्मन जनता हिटलरच्या मागे एकमुखाने उभी राहण्याचा झाला. हिटलर व नाझी पक्षाने याचे पूरेपूर फायदा घेतला. जर्मनवंशीयांवर अन्याय होत असल्याचे भासवून त्यांनी याकाळात अनेक इतरवंशीय व्यक्तींचे (रोमा जिप्सी, ज्यू, इ.) सर्रास शिरकाण सुरू केले. युरोपीय देशांची अति-सहिष्णुता व युद्धापूर्वीचे मैत्री-करार: जर्मनीत हे सुरू असताना ब्रिटीश व फ्रेंच सरकारने त्याविरुद्ध पावले उचलायच्या ऐवजी जर्मनीच्या तुष्टीकरणाचे धोरण अवलंबिले. त्यांना जर्मनीशी उघड संघर्ष टाळायचा होता कारण पहिले महायुद्ध संपून जेमतेम २० वर्षे होत होती. संपूर्ण युरोप त्यातून सावरत होता व अजून एक युद्ध झाल्यास युनायटेड किंग्डम व फ्रांसच नव्हे तर युरोपमधील प्रत्येक देशाला त्याची मोठी किंमत मोजावी लागली असती. त्यामुळे दोन्ही देशांनी जर्मनीला ढील देणेच पसंत केले. याचे पर्यवसान १९३८च्या म्युनिक करारात झाले. याआधी जर्मनीने चेकोस्लोव्हेकियातील काही प्रदेश बळकावले होते व अजून पुढे सरकण्याच्या तयारीत असताना फ्रान्स व ब्रिटनने जर्मनीची ही आगळीक मान्य केली व चेकोस्लोव्हेकियाचे प्रदेश जर्मनीला देउन टाकले. चेम्बरलेनने जाहीर केले की म्युनिक करार हा "आपल्या काळातील शांततेचेच प्रतीक" आहे. मऊ लागल्यावर कोपराने खणल्यासारखे जर्मनीने मार्च १९३९मध्ये उरलेले चेकोस्लोव्हेकियासुद्धा बळकावले. जर्मनीच्या मनसूब्यांबद्दल भ्रमात राहिलेल्या दोस्त राष्ट्रांकडे नुसते बघत बसण्यापेक्षा काही गत्यंतर नव्हते. या व अशा छोट्या-मोठ्या चालींनंतर वर्षभरात युद्धाला तोंड फुटले. म्युनिक करार निष्फळ ठरल्यावर ब्रिटन/फ्रांसना कळले की हिटलरच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून चालणार नव्हते व जर्मन महत्त्वाकांक्षा नुसते आसपासचे प्रदेश गिळंकृत करून थांबणार नव्हती. मे १९, १९३९ला पोलंड व फ्रांसने परस्पर-मैत्री करार केला व एकावर आक्रमण झाल्यास दुसऱ्याने मदतील धावून येण्याचे मान्य केले. ब्रिटन व पोलंडमध्ये असाच करार मार्चमध्ये झालेला होता. इकडे जर्मनी व सोवियेत संघाने ऑगस्ट २३, १९३९ला मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप करारावर सह्या केल्या. या करारात जर्मनी व सोवियेत संघाने युरोप जिंकून घेणे गृहित धरले होते व त्यानंतर युरोप आपापसात कसा वाटून घ्यायचा याची नोंद होती. तोपर्यंत दोन्ही राष्ट्रांनी एकमेकांच्या सैनिकी कार्रवाईत दखल न देण्याचे कबूल केले व सोवियेत संघाकडून जर्मनीला खनिज तेल व इतर रसद पुरवण्याची तरतूद घातली. या कलमामुळे जर्मनीची उत्तर समुद्रातून येणाऱ्या मालवाहतूकीवरील भीस्त कमी झाली. पहिल्या महायुद्धात हा वाहतूकमार्ग रोखून धरुन ब्रिटनने जर्मनीच्या नाकीतोंडी पाणी आणले होते. ही तरतूद झाल्यावर हिटलरची पोलंड व वेळप्रसंगी ब्रिटन व फ्रांसशीही युद्ध करण्याची तयारी झाली. पुढचे पाउल होते ते काहीतरी कुरापत काढणे. जर्मनीने जाहीर केले की डान्झिगच्या स्वतंत्र शहरात जर्मन व्यक्तींवर अन्याय होत आहे व याचा उपाय करण्यासाठी जर्मनी डान्झिग व पोलंडमधील अन्य शहरे जिंकून घेईल. हे पाहून पोलंड ने ऑगस्ट २५रोजी युनायटेड किंग्डमशी नव्याने मैत्री करार केला, पण त्याचा जर्मन बेतांवर काही प्रभाव पडला नाही. जर्मनी व सोवियेत संघाचे पोलंडवर आक्रमण: जर्मन आक्रमकांशी लढणारे पोलिश सैनिक, सप्टेंबर १९३९सप्टेंबर १, १९३९रोजी जर्मनीने खोट्या पोलिश हल्ल्याची सबब सांगून पोलंडवर आक्रमण केले. युद्धोत्तर अहवालात कळून आले की पोलंडने केलेला जर्मन ठाण्यावरील तथाकथित हल्ला झालाच नव्हता. सप्टेंबर ३ला भारतासह(!) युनायटेड किंग्डम व फ्रांसने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. काही दिवसातच कॅनडा, ऑस्ट्रेलिया व न्यू झीलँडनेही त्यांचा साथ देण्याचे जाहीर केले. फ्रांसने जरी युद्ध जाहीर केले असले तरी त्यांची हालचाल संथ होती. सार प्रांतात नावापुरती चढाई केल्यावर काही दिवसात तीसुद्धा सोडून दिली. युनायटेड किंग्डमला नौसेनेच्या कवायती करण्याशिवाय काही करणे शक्य नव्हते. इकडे जर्मनीने पोलिश सैन्याची वाताहत करीत सप्टेंबर ८ रोजी पोलंडची राजधानी वॉर्सोपर्यंत धडक मारली. सप्टेंबर १७ला सोवियेत संघाने मोलोटॉव्ह-रिबेनट्रॉप करारात ठरवल्याप्रमाणे पोलंडवर पूर्वेकडून चाल केली. पोलिश सैन्याला आता दुसरी आघाडी उघडणे भाग पडले व त्यामुळे आधीच खिळखिळी झालेली बचावाची फळी कोलमडली. पराभव अटळ दिसताना पोलंडच्या राष्ट्राध्यक्ष व सरसेनापतीने दुसऱ्याच दिवशी रोमेनियात पळ काढला. वॉर्सोतील सैन्याने महिनाभर तग धरली पण ऑक्टोबर १ रोजी जर्मन सैन्य शहरात घुसले. ४-५ दिवस घराघरातून युद्ध करून ऑक्टोबर ६ला पोलिश सैन्याने हत्यारे खाली ठेवली. काही तुकड्या पळून शेजारील राष्ट्रांमध्ये गेल्या व तेथून त्यांनी भूमिगत सशस्त्र चळवळ उभारली. या चळवळीने युद्धाच्या अखेरच्या दिवसांत दोस्त राष्ट्रांची मोठी मदत केली. जरी राजधानी व जवळजवळ संपूर्ण देशाचा पाडाव झाला तरी पोलंडने अधिकृतरीत्या जर्मनीकडे शरणागती पत्करली नाही. खोटे युद्ध: पोलंडच्या पाडावानंतर १९३९च्या हिवाळ्यात जर्मनीने आपली वाटचाल तात्पुरती थांबवली. परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी आपली बचावफळी पक्की केली व पुढील हल्ल्यांची योजना आखणे चालू ठेवले. इकडे ब्रिटन व फ्रांसने आपले बचावात्मक धोरण चालूच ठेवले. एप्रिल १९४०पर्यंत कोणीच काही मोठी हालचाल केली नाही. वृत्तपत्रांनी या कालावधीला खोटे युद्ध अथवा सिट्झक्रीग असे उपहासात्मक नाव दिले अटलांटिकची लढाई :पूर्व युरोपमध्ये लढाई सुरू होताच उत्तर अटलांटिक समु्द्रात जर्मन यु-बोटींनी दोस्त राष्ट्रांच्या व्यापारी जहाजांविरुद्ध कारवाया सुरू केल्या. छुप्या पद्धतीने हल्ला करणाऱ्या या पाणबुड्यांची संख्या जास्त नसली तरी ही कसर त्यांनी त्यांची कुशलता, हिंमत व नशीबाने भरून काढली. ब्रिटीश क्रुझर एच.एम.एस. करेजस अशाच एका यु-बोटीला बळी पडली तर अजून एका यु-बोटीने एच.एम.एस. रॉयल ओक या युद्धनौकेला बंदरातून बाहेर पडण्याची संधी न देताच जलसमाधी दिली. युद्धाच्या पहिल्या चार महिन्यात यु-बोटींनी ११० जहाजे बुडवली व व्यापारी जहाजवटीवर भीतीचे सावट पसरवले. दक्षिण अटलांटिक समुद्रात जर्मन पॉकेट बॅटलशिप ॲडमिरल ग्राफ स्पीने ९ ब्रिटीश व्यापारी नौका बुडवल्या. अखेर एच.एम.एस. अजॅक्स, एच.एम.एस. एक्झेटर व एच.एम.एन.झेड.एस. अकिलीस ने तिला मॉँटेव्हिडियोजवळ गाठले. प्लेट नदीच्या लढाईत ग्राफ स्पीला पराभव अटळ दिसता तिच्या कप्तान हान्स लांग्सदोर्फ याने समुद्राकडे प्रयाण केले व पकडले जाण्यापेक्षा स्वतःच ग्राफ स्पीला जलसमाधी दिली. पॅसिफिक रणांगण (दुसरे चीन-जपान युद्ध):पूर्वेतील युद्ध युरोपच्या आधीच दोन वर्षे सुरू झाले होते. जपानने १९३१मध्ये मांचुरिया जिंकून तेथे तळ ठोकलेला होता. जुलै ७, १९३७ रोजी जपानने मांचुरियाची हद्द ओलांडून बिजींगवर (तेव्हाचे बिपींग) हल्ला चढवला. विद्युतवेगाने आगेकूच करीत जपानी सैन्य शांघायपर्यंत पोचले परंतु तेथे त्यांची प्रगती थांबली. डिसेंबर १९३७मध्ये शांघाय पडले व लगेचच राजधानीचे शहर नानजिंग (तेव्हाचे नानकिंग) ही जपानने जिंकले. चीनी सरकारने नानजिंगहून पळ काढून चॉँगकिंग येथे कामचलाऊ राजधानी उभारली. नानजिंग जिंकल्यावर जपानी सैन्याने तेथील युद्धकैदी व नागरिकांवर अनन्वित अत्याचार केले (पहा - नानकिंगची कत्तल)व एका महिन्यात सुमारे ३,००,००० व्यक्तींची कत्तल केली. दुसरे रशिया-जपान युद्ध: जपान व मंगोलियाच्या सरहद्दीवर खाल्का नदी आहे. मांचुरियातील जपानी राजवटीनुसार ही मांचुरिया-मंगोलियाच्यामधील हद्द होती. मंगोलियाच्या मते हद्द नदीपलीकडे ३० किमी पूर्वेस होती. मे ८, १९३९ रोजी ७०० मोंगोल घोडेस्वार नदी पार करून पूर्वेस आले. ते पाहताच मांचुरियन सैन्याने त्यांच्यावर हल्ला केला. काही दिवसातच सोवियेत संघाने मंगोलिया व जपानने मांचुरियाच्या सैन्याच्या मदतीला आपले सैन्य पाठवले व तुंबळ युद्धास सुरुवात झाली. सप्टेंबरपर्यंत चालू असलेल्या या युद्धात १८,००० जपानी तर ९,००० सोवियेत-मंगोल सैनिक मृत्यू पावले. येथे सुरू असलेले युद्ध थांबले नाही व जर्मनीशीसुद्धा लढायची पाळी आली तर सोवियेत संघाला दोन्ही आघाड्या संभाळणे कठीण गेले होते. सोवियेत संघाने मोलोटॉव्ह-रिबेनट्रॉप करारावर सही करण्यामागे हेही एक कारण होते. युद्ध पसरले - इ.स. १९४०: युरोपीय रणांगण सोवियेत संघाचे बाल्टिक देशांवर आक्रमण: जर्मनी व सोवियेत संघात युद्धाच्या आधी झालेल्या मोलोटॉव्ह-रिबेनट्रॉप करारानुसार फिनलंडला सोवियेत संघाचे मांडलिक राष्ट्र ठरवण्यात आले होते. त्यानुसार सोवियेत संघाने नोव्हेंबर ३०, १९३९ रोजी फिनलंडवर हल्ला केला. येथून सुरू झालेल्या युद्धाला हिवाळी युद्ध म्हणतात. सोवियेत संघाने फिनिश सैन्याच्या चौपट सैनिक पाठवले तरीही त्यांची पुरेशी प्रगती झाली नाही. फिनिश बचावाची फळी भक्कम होती व त्यांनी पहिला हल्ला रोखून धरला. हळूहळू लाल सैन्याने आपले हल्ले तिखट केले व फळी फोडण्यात यश मिळवले. फिनलंडने तहाची बोलणी सुरू केली व लेनिनग्राडला लागून असलेले व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचे प्रदेश सोवियेत संघाला दिले. या अकारण सुरू केलेल्या युद्धाविरुद्ध जगातील इतर देशांनी विरोध दर्शविला व डिसेंबर १४ला सोवियेत संघाची लीग ऑफ नेशन्समधून हकालपट्टी झाली. यामुळे सोवियेत संघाला जणू अधिक आगळीक करण्याची मुभाच मिळाली. जून १९४०मध्ये त्यांनी लात्व्हिया, लिथुएनिया आणि एस्टोनियाचा पाडाव केला व तेथील सत्ताधारी व्यक्तींना सैबेरियातील गुलागमध्ये पाठवून दिले. याशिवाय सोवियेत संघाने रोमेनियाकडून बेसारेबिया व उत्तर बुकोव्हिना हे प्रांतही बळकावले. जर्मनीचे डेन्मार्क व नॉर्वेवर आक्रमण: सोवियेत संघ व फिनलंडमधील हिवाळी युद्ध संपताना जर्मनीने एप्रिल ९, १९४०ला एकाच वेळी डेन्मार्क व नॉर्वेवर ऑपरेशन वेसेरुबंग या सांकेतिक नावाखाली मोहीम काढली. डेन्मार्कने लगेचच नांगी टाकली पण नॉर्वेने प्रतिकार केला. युनायटेड किंग्डमने नॉर्वेवर चढाई करण्याचा बेत आखलेलाच होता. त्यांनी आपले सैनिक उत्तर नॉर्वेत उतरवले पण जूनपर्यंत जर्मन सैन्य वरचढ ठरले व दोस्त राष्ट्रांनी नॉर्वेतून काढता पाय घेतला. नॉर्वेच्या सैन्याने शरणागती पत्करली व जवळजवळ संपूर्ण नॉर्वे जर्मनीच्या ताब्यात आले. नॉर्वेचा राजा आपल्या कुटुंबियांसह लंडनला पळून गेला. नॉर्वेचा सागरी किनारा हातात आल्यावर जर्मनीने तेथे हवाई व नौसेनेचे तळ उभारले व आर्क्टिक समुद्रातून होणाऱ्या पुढील मोहीमेची तयारी सुरू केली. जर्मनीचे फ्रान्स व 'खालच्या देशांवर' आक्रमण: पॅरिसच्या शाँझ एलिझे रस्त्यावर जर्मन सैनिक, जून १९४०लक्झेम्बर्ग, बेल्जियम व नेदरलँड्स हे समुद्रसपाटीपासून समतल व काही प्रदेशात समुद्राच्या पातळीच्याही खाली आहेत म्हणून त्यांना लो कन्ट्रीज अथवा खालचे देश असे म्हणतात. मे १०, १९४० रोजी जर्मनीने या तीनही देश व शिवाय फ्रांसवर हल्ला केला. या घटनेने खोटे युद्ध संपले व खरे युद्ध परत सुरू झाले. जर्मनीला रोखण्यासाठी ब्रिटीश एक्स्पिडिशनरी फोर्स व फ्रेंच सैन्य उत्तर बेल्जियममध्ये घुसले. दक्षिणेत फ्रांसने मॅजिनो लाईनवर आपली बचावफळी तयार केलेली होती. तेथे जर्मन सैन्याला अडवून ठेवून उत्तरेत गनिमी काव्याने जर्मनीशी लढायचे असा त्यांचा बेत होता पण जर्मनीने ब्लिट्झक्रीग अथवा विद्युतवेगी युद्धाचा अत्युत्तम नमूना दाखवत फ्रेंच व ब्रिटीश सैन्याचा धुव्वा उडवला. इकडे लुफ्तवाफेने नेदरलँड्सच्या रॉटरडॅम शहरावर बॉम्बफेक करून शहराचा विनाश केला. हल्ल्याच्या पहिल्या टप्प्यात वेह्रमाख्टची (जर्मन सेना) पॅन्झरग्रुप फोन क्लाइस्ट ही तुकडी सुसाट आर्देन्नेस पार करून गेली. दोस्त राष्ट्रांचा अंदाज होता की दाट जंगल असलेला हा प्रदेश यांत्रिकी व रणगाड्यांना पार करणे अशक्य होते. हा अंदाज चुकीचा ठरवत जर्मन सैन्याने सेदान येथे येउन धडकले. सेदानचे रक्षण करणारे सैन्यदल हे फ्रेंच सैन्याचे नेहमीचे सैनिक नव्हते. येथे हल्ला होण्याची शक्यता कमी असल्याकारणाने येथे कुमक जास्त नव्हती. वेह्रमाख्टने सहजगत्या बचावाची फळी फोडली आणि पश्चिमेकडे आगेकूच करीत थेट इंग्लिश चॅनेल पर्यंत जाउन पोचले. जर्मन सैन्याच्या दुसरे सैन्याने बेल्जियम, लक्झेम्बर्ग व नेदरलँड्सचा सहजगत्या पाडाव केला. आता दोस्तराष्ट्रांचे सैन्य दुभागले गेले व उत्तर फ्रान्स व खालच्या देशातले सैनिक जर्मन सैन्याच्या कचाट्यात सापडले. त्यांच्या समोर आता आत्मसमर्पण करणे किंवा पळ काढणे हेच पर्याय होते. ऑपरेशन डायनॅमो या मोहीमेंतर्गत ३,३८,००० दोस्त सैनिकांना डंकर्कहून उचलण्यात आले. युद्धनौका, होड्या, व मिळेल त्या तरंगणाऱ्या वाहनातून या सैनिकांनी इंग्लंड गाठले. जून १०ला इटली जर्मनीच्या बाजूने युद्धात उतरले व फ्रांसच्या दक्षिणेकडून त्यांनी हल्ला केला. जर्मन सैन्याने फ्रांसमध्ये अनिर्बंध कूच सुरू ठेवली व जवळजवळ सगळे फ्रान्स आपल्या टाचेखाली आणले. जून २२, १९४० रोजी फ्रांसने शस्त्रसंधीची याचना केली व शरणागती पत्करली. जर्मन सैन्याने पॅरिसमध्ये तळ ठोकला व आग्नेय फ्रांसमध्ये विची फ्रांस हे नावापुरते स्वतंत्र परंतु खरेतर जर्मनधार्जिणे सरकार बसवले. अशाप्रकारे बॅटल ऑफ फ्रांस ही एकतर्फी लढाई जर्मनीने जिंकून युरोपमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले साभार:दुसरे महायुद्ध
लेखनविषय:
लेखनप्रकार
मारिया ऍना शिकेलग्रुबर. ऑस्ट्रीयामधील वाल्डफीअर्टेल Waldviertel विभागातल्या (जन्म १५-०४-१७९५) स्ट्रोन्स या छोट्याशा खेड्यात श्री. योहान शिकेलग्रुबर आणि श्रीमती थेरेसा फेईसिंगर या दांपत्याच्या पोटी १५-०४-१८४७ रोजी जन्माला आली. या दांपत्याला एकूण ११ अपत्ये झाली पण त्यातली केवळ ६च जगली. मारिया २६ वर्षांची असतांना तिची आई वारली. नंतर ४० वर्षांची होईपर्यंत ती काय करीत होती याचा कुठे काही पुरावा सापडत नाही. आपल्या वयाच्या ४२व्या वर्षी तिने एका मुलाला जन्म दिला. मारिया ऍना शिकेलग्रुबरला ऍलॉईस हे पुत्ररत्न झाले तेव्हा ती स्ट्रोन्स या गावी ट्रमेल्श्लागर नावाच्या एका कुटुंबात काम करीत होती.

१९९६ माऊंट एव्हरेस्ट - ६

स्पार्टाकस ·

प्रचेतस 19/03/2014 - 18:13
अत्यंत थरारक. सलग सर्व भाग वाचून काढले निसर्ग आणि मानवाचं द्वंद्व उत्तम प्रकारे रेखाटलं आहे.

mayu4u 09/12/2016 - 12:16
>>ही पायरी चढून गेल्यावर शिखराचा उतार सुरू होतो. सुमारे ५० डिग्रीचा हा उतार चढून गेल्यावर अख्रेरीस गिर्यारोहक शिखराच्या माथ्यावर पोहोचतात ! "चढ" चढून गेल्यावर... असं म्हणणं अधिक योग्य ठरेल का?

विखि 09/12/2016 - 19:58
या घटने वर आधारीत एवेरेस्ट नावाचा सिनेमा येउन गेलाय.... त्याची आठवण झाली. फारच भयानक घटना झाली होती. निसर्गा पुढे माणुस किती हतबल होतो याची प्रचीती.

प्रचेतस 19/03/2014 - 18:13
अत्यंत थरारक. सलग सर्व भाग वाचून काढले निसर्ग आणि मानवाचं द्वंद्व उत्तम प्रकारे रेखाटलं आहे.

mayu4u 09/12/2016 - 12:16
>>ही पायरी चढून गेल्यावर शिखराचा उतार सुरू होतो. सुमारे ५० डिग्रीचा हा उतार चढून गेल्यावर अख्रेरीस गिर्यारोहक शिखराच्या माथ्यावर पोहोचतात ! "चढ" चढून गेल्यावर... असं म्हणणं अधिक योग्य ठरेल का?

विखि 09/12/2016 - 19:58
या घटने वर आधारीत एवेरेस्ट नावाचा सिनेमा येउन गेलाय.... त्याची आठवण झाली. फारच भयानक घटना झाली होती. निसर्गा पुढे माणुस किती हतबल होतो याची प्रचीती.
१० मे १९९६ एव्हरेस्टच्या शिखरावर दुपारचे १.४५ वाजलेले होते. अनातोली बुकरीव, अँडी हॅरीस, नील बिडलमन, मार्टीन अ‍ॅडम्स आणि जॉन क्राकुअर आधीच शिखरावर पोहोचलेले होते. क्राकुअरने मोजून पाचव्या मिनीटाला खाली उतरण्यास सुरवातही केली होती ! तो उतरून गेल्यावर १.५० च्या सुमाराला क्लेव स्कोनींगने शिखर गाठलं, दुपारी २.२० च्या सुमाराला सँडी हिल पिटमन आणि तिच्या पाठोपाठ लोपसांग जंगबू शेर्पा पोहोचले. त्यांच्या नंतर १० मिनीटांतच शार्लोट फॉक्स, टिम मॅडसन आणि लेनी गॅमलगार्डने एव्हरेस्टचा माथा गाठला.

जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : ८ : रुलो गटांतील मंदिरमालिका... बाकोंग, लोलेई आणि प्रिह् कोर

डॉ सुहास म्हात्रे ·

प्रचेतस 19/03/2014 - 16:47
सुरेख आहेत ही मंदिरे पण. ख्मेर लिपी ही द्राविडियन लिप्यांना खूपच जवळची दिसत आहे. मंदिरांचे रक्षण करणारे सिंह बघून धुमार आणि घारापुरी लेणीची आठवण झाली.

विवेकपटाईत 19/03/2014 - 18:59
युद्धात होरपळलेल्या देशाने ही आपला इतिहास इतका सुंदर रीतीने जपून ठेवला आहे. आणि आपण आपल्या ऐतिहासिक वारसाकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करतो. आता खरोखरच कम्बोडियाला जाव लागेल.

किती छान आणि नीट नेटका लेख.. फोटो साईझ एकदम व्यवस्थित.. क्लिअर आणि मोठे मोठे फोटो.. सेन्ट्रली अलाइन्ड लेबल्स.. वाचताना मजा येते त्यामुळे..!

पहिल्या आणि चौथ्या चित्रातल्या आधुनिक इमारतीचे सौंदर्य छान टिपले आहे. दुसरे चित्र कोकणातले, केरळमधले म्हणून सहज खपेल. या चित्रांमुळे वैविध्यात भर पडली आहे. प्रवासवर्णनाची खुमारी वाढते आहेच. धन्यवाद.

प्रचेतस 19/03/2014 - 16:47
सुरेख आहेत ही मंदिरे पण. ख्मेर लिपी ही द्राविडियन लिप्यांना खूपच जवळची दिसत आहे. मंदिरांचे रक्षण करणारे सिंह बघून धुमार आणि घारापुरी लेणीची आठवण झाली.

विवेकपटाईत 19/03/2014 - 18:59
युद्धात होरपळलेल्या देशाने ही आपला इतिहास इतका सुंदर रीतीने जपून ठेवला आहे. आणि आपण आपल्या ऐतिहासिक वारसाकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करतो. आता खरोखरच कम्बोडियाला जाव लागेल.

किती छान आणि नीट नेटका लेख.. फोटो साईझ एकदम व्यवस्थित.. क्लिअर आणि मोठे मोठे फोटो.. सेन्ट्रली अलाइन्ड लेबल्स.. वाचताना मजा येते त्यामुळे..!

पहिल्या आणि चौथ्या चित्रातल्या आधुनिक इमारतीचे सौंदर्य छान टिपले आहे. दुसरे चित्र कोकणातले, केरळमधले म्हणून सहज खपेल. या चित्रांमुळे वैविध्यात भर पडली आहे. प्रवासवर्णनाची खुमारी वाढते आहेच. धन्यवाद.
================================================================== जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६...

ती आणि तिचा भाऊ

kurlekaar ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ती आणि तिचा भाऊ (ही लघुकथा ‘आश्लेषा’ च्या २०१३ च्या दिवाळी अंकांत प्रकाशित झाली होती) .....अचानक समोर तिला तिच्या ओळखीची परी दिसली.—घामाघूम व धोडीशी घाबरलेली. “अगं, तुझा भाऊ वर आलाय, मी किती वेळ शोधत्येय तुला सांगायला”. “काय?” ती किंचाळली. “पण हे कसं शक्य आहे? मी तर त्याला गेल्याच पक्षात पृथ्विदर्शन वर पाह्यलं होतं”. हातांतली फुलं तिने परीकडे सोपवली व ती सुसाट निघाली. “अगं पण तो कुठे आहे हे तरी सांगूदे मला”, परी म्हणाली. “कांही आवश्यकता नाही, मला कल्पना आहे, आणि तिथं तो नसला तर त्याला शोधून काढेनच की मी” ती जाताजाता ओरडली.

आता माझी सटकली रे.........!

आयुर्हित ·

ज्यांना आरक्षणाची खरोखरच गरज आहे त्यांना खाजगी क्षेत्रातही थोडेफार आरक्षण मिळाले तर मला हरकत नाही. पण मला प्रश्न पडतो की आरक्षणाची अजिबात गरज नसलेल्या समाजांना (उदा. मराठा) आरक्षण मिळवून देण्याचे जे प्रयत्न चालले आहेत, ते पाहून तुमची का सटकत नाही?

बाप्पू 18/03/2014 - 23:23
यावरून एक जोक आठवला. एकदा रशिया आणि भारत यांचे पंत प्रधान गप्पा मारत असतात. रशियन पंत प्रधान : आम्ही चंद्रावर यावर्षी १० लोक पाठवणार आहोत. आणि त्यासाठी अंतराळवीरांची निवड चालू केलीये. भारतीय पंत प्रधान : हे तर काहीच नाही. आम्ही १०० लोक पाठवणार आहोत. रशियन पंत प्रधान : इतके लोक?? कोण कोण आहेत ते? भारतीय पंत प्रधान: २५ OBC १२ SC १० NT ३२ महिला २० ओपन आणि १ अंतराळवीर

In reply to by बाप्पू

प्रसाद१९७१ 20/03/2014 - 09:32
चंद्रावर जायला कमीतकमी १ तरी आरक्षणातुन न आलेला अंतराळवीर लागतो हे समजण्या इतकी बुद्धी तरी आहे का?

In reply to by प्रसाद१९७१

आजानुकर्ण 20/03/2014 - 21:16
बाकीच्या ७० टक्के निकम्म्यांसोबत ओपनवाले २० तज्ज्ञ आहेत ना. आणि ३३ महिलांमध्ये साडेसतरा ओपनवाल्या महिलाही असतीलच. त्याही बाय डिफॉल्ट ज्ञानीच असणार.

In reply to by नितिन थत्ते

आजानुकर्ण 20/03/2014 - 23:22
ओपनवाल्यांनी आधीच इतिहासात गरुड, पुष्कर विमाने... सीताहरणातील विमान यांतून एरोनॉटिक्स शिकलेले आहेच. (त्यावेळी रिझर्वेशनवाले आळशी असल्याने काही शिकण्याच्या भानगडीत पडले नव्हतेच)... त्यामुळे सीझन्ड नॉलेजचा फायदाही या मोहिमेला होऊ शकतो.

In reply to by आजानुकर्ण

बाळकराम 21/03/2014 - 05:21
ओपनवाल्यांनी आधीच इतिहासात गरुड, पुष्कर विमाने... सीताहरणातील विमान यांतून एरोनॉटिक्स शिकलेले आहेच. तर्र वो! अजुनबी हे ओपन वालेच लोक काय काय मोठ-मोठे शोध लावत असत्याती- ऑस्कर म्हणू नका, नोबेल म्हणू नका, ग्रॅमी म्हनू नका, (पन म्याग्यासेसे तर अजाबात म्हनू नका (आजकाल त्याला लय वंगाळ समजत्यात)) समदीकडे हे आप्लेच ओपनवाले लोक बक्षिसं घ्येत असत्यात. कालच ही नोबेल वाल्यांची लिश्ट पघितली- तितं समदे आपले कूळ्करनी, आपटे, दामले आनि थत्तेच की वो! आता ह्यास्नी ज्ञानी न्हाय म्हनायचं तर कुनास्नी वो?

In reply to by बाळकराम

काळा पहाड 21/03/2014 - 08:50
हो ना.. ५० टक्के मार्क पाडून इंजिनियरींग ला प्रवेश घेवून शासकीय नोकरीत चिकटून मग पाडणारे पूल बांधणार्‍या जातीतल्या लोकांना तर द्यायला हवेत नोबेल पुरस्कार. आपल्या मागासपणाचं भांडवल करून, ज्यांनी त्यांच्या सवर्ण पणाच्या १००% आरक्ष्णाचा कधीही फायदा घेतला नाहिये त्या नवीन पिढीतल्या पुढारलेल्या विचाराच्या आणि या लोकांच्या बद्दल स्वतःला कारण नसताना मनातून अपराधी मानून घेणार्‍या "ओपन" वाल्यांना कट्टर ओपन वाल्यांची कास पकडायला भाग पाडलंय या लोकांनी. बाकी एक गोष्ट खरीय. यांच्या पुरोगामी मुखवट्याखाली असणारा ब्राह्मण् द्वेशाचा मुखवटा जरा लवकरच फाटला. दोन वा तीन पिढीतच आता हे लक्षात आलंय की हे लोक कितीही सुधारले आणि कितीही जग हिंडून आले तरी हे लोक काही आपली जात सोडणार नाहीत. ब्राह्मणांनी सोडली तरी. आणि इथल्या बहुतकरून पुरोगामी ब्राह्मणांवर जळजळीत टीका करायची संधी सुद्धा. तेव्हा सौ बात की एक बात. ब्राह्मणांना असल्या फुटकळ विचारांच्या व चरित्राच्या लोकांकडून फालतू ऐकून घ्यायची काहीच गरज नाही. बाकी सरकार आणि सरकारी नोकरदार यांच्याच जातीचे. पण संशोधनाला सरकारी चालना लागते, त्यात हुशार लोकांना राजकारणाचा परिणाम न होता संशोधन करावे लागते हे समजण्याची यांची कुवत नाही. यांचा भर सरकारी नोकरी घेवून फुकट पगार खाऊन ओपन वाल्यांना त्रास देण्याचे राजकारण करत बसण्यावर. म्हणजे ओपन वाल्यांनी यांच्या आरक्षणाला तोंड देत सरकारी संशोधन खात्यात दुर्मिळ नोकरी मिळवायची, यांच्या राजकारणाला तोंड देत, संशोधन करत नोबेल सुद्धा कमवायचं, प्रूव्ह करण्यासाठी? याच जातीच्या बहुजन समाजाला मदत करायला? काय अडलय? यांना घेवू देत नोबेल ५०% मार्क कमावून. रिझर्वेशन वाल्यांसाठी नोबेल वाल्यांनी अर्ध्यामुर्ध्या (५० टक्के!!) व न चालणार्‍या संशोधनांना मान्यता द्यायला सुरवात केली असेल तर.

In reply to by काळा पहाड

चिगो 21/03/2014 - 12:35
सरकारी नोकरी घेवून फुकट पगार खाऊन...
चालू द्या. मराठी साहित्यिकांतील काही "ओपन" सरकारी नोकर जसे की व. पु. काळे, पु. ल. देशपांडे (स्वल्पकाळ का होईना), विश्वास पाटील इ. आठवले. तसेच सरकारी नोकरीतही जवळपास ५०% "ओपनवाले" आहेतच. (आरक्षणाची मर्यादा ५०%च आहे, माझ्या माहितीत). मग सगळेच सरकारी नोकर फुकट पगार खाऊन ओपनवाल्यांना शिव्या देणारे आहेत, की ही उपाधी केवळ आरक्षणातून आलेल्या सरकारी नोकरांसाठी आहे? नाही म्हणजे माझ्या माहितीत मनःपुर्वक काम करणारे आरक्षित जातीतले सरकारी नोकर पण आहेत आणि "ओपन" वाले ऐदी सरकारी नोकरपण.. ते वुडहाऊसचं एक वाक्य आठवलं ब्वॉ.. येडा काय म्हणे तर "आय डोंट हेट इन प्लुरल्स.."

In reply to by काळा पहाड

बाळकराम 21/03/2014 - 12:48
मी स्वतः जन्माने ब्राम्हण आहे आणि कर्मानेसुद्धा- पण मी माझी जात कधीच सोडली आहे म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टींकडे निरपेक्षबुद्धीने बघू शकतो. आरक्षणाचा "त्रास" आम्हाला सुद्धा झाला- माझ्या वडिलांना विचाराल त्यांचे सरकारी नोकरीत आरक्षणामुळे झालेल्या "नुकसानीचा" पाढा वाचतील ते. पण ह्या तात्कालिक फायदा-तोट्यांपलिकडे जाऊन व्यापक दृष्टीने या सगळया कडे बघता नाही आलं तर आपल्या सारखे उच्चशिक्षित, उच्चपदस्थ लोक आणि हेकेखोर, जातीयवादी लोक यांत फरक काय राहिला? तुम्ही मुद्द्याला सहमत असावंच अशी अपेक्षा नाहीये पण दुसर्‍याचा मुद्दाही कदाचित तितकाच बरोबर असू शकतो हे ध्यानात घ्या. ज्याच्या अंगात कुवत आहे त्याला आरक्षणाच्या कुबड्या घेण्याची गरज नाही आणि दुसर्‍याने त्या घेतल्या म्हणून याचं नुकसानही होत नाही. असे कर्तृत्त्ववान लोक तुम्ही मांडलात तसा तळतळाट करताना दिसणार नाहीत. नंदन निलेकणी हा पण ब्राम्हण आहे पण त्याने असला रडका सूर न लावता कर्तृत्त्व करुन दाखवल आणि आज समाजाच्या फायद्यासाठी तो झटतोय. मी दिलेल्या लिस्टमधले लोक- त्यातले जे गोरे असतील ते- त्यांनी कधी काळ्यांना सवलती दिल्या जातात त्यामुळे बघा आम्हा गोर्‍या लोकांवर कसा अन्याय होतो असे गाणे गायले नाही, निरलसपणे काम करत राहिले आणि असले पुरस्कार मिळवलेत. दुसरे म्हणजे आरक्षणाचा मुद्दा गेल्या ६०-७० वर्षातला आहे. आरक्षणामुळे ब्राम्हण समाजाचे नुकसान झाले असे घटकाभर मानले तर मग त्यापूर्वी हजारो वर्षे ब्राम्हणांचे- आरक्षण नव्हते- त्यामुळे किमान नुकसान तरी झालेले नव्हते असे मानावे लागेल. त्यामुळे ब्राम्हण (पर्यायाने भारतीय लोक) हे जगभरात संशोधन, अर्थकारण, शिक्षण, आरोग्य, मनोरंजन ह्या क्षेत्रात अतिशय अग्रेसर होते- त्यांनी अनेक शोध लावले, औद्योगिक क्रांती घडवून आणली, सामाजिक बदल घडवून आणले असे चित्र दिसले असते. थोडक्यात न्यूटन / आईनस्टाईन / हायजेनबर्ग/ फोर्ड/ रॉकेफेलर / चॅप्लिन / लिंकन इ. शेकडो नावंऐवजी मी वरती उदा. दिलेली नावे असायला हवी होती. पेशवाई बुडाली त्यावेळेची शेवटच्या मराठे- इंग्रज लढाईच्या वेळेची गोष्ट- पेशवे जवळपास जिंकत होते, एल्फिस्टन कात्रीत सापडलेला होता आणि पेशव्यांनी आता शेवटचा एक दिवस जोर लावला तर त्यांचा निर्णायक विजय होणार असे चित्र दिसत असतानाच पेशव्यांना ज्योतिष्याने सल्ला दिला- २-३ दिवसांनंतर पाडवा आहे- पाडव्याला पुन्हा चढाई करा- विजय आपलाच आहे. झाले- पेशव्यांच्या सैन्याने विश्रांती घेतली. त्या २-३ दिवसात ग्रॅंट डफ ने अधिक कुमक मागवली आणि पेशव्यांच्या सैन्याचा पाडाव केला आणि भारताचा इतिहास कायमचा बदलला. ही गोष्ट तर ब्राम्हणांच्या ऐन भरातली, सत्ताधीश होते ते- तेव्हा कुठले आरक्षण आड आले होते? आरक्षणाने नुकसान झालं म्हणता? मग आरक्षण नव्हता तेव्हा आपण काय दिवे लावले होते? आख्खा युरोप औद्योगिक क्रांती च्या काळात लिटरली दिवसाला काही नवीन शोध लावत होता, शास्त्राची, गणिताची, खगोलशास्त्राची परिमाणे बदलत होता तेव्हा आपण श्रावण्या करण्यात, दुसर्‍यांवर ग्रामण्य घालण्यात, एक प्रचंड मोठा भाग असलेल्या दलितांवर शिवताशिवत लादण्यात गर्क होतो. आणि गेल्या १०० वर्षात सुद्धा फारसा काही फरक पडलेला नाही हे मी दिलेल्या लिस्ट वरुन दिसते.

In reply to by बाळकराम

आयुर्हित 21/03/2014 - 13:59
मी वरील यादीमध्ये "Brain drain ला खुले आम प्रोत्साहन" असा एक पर्याय दिलेला वाचलेला दिसत नाही आपण. आपल्या कर्तृत्ववान सरकारने स्वातंत्र्या मिळाल्यानंतर जे काही दिवे लावलेले आहेत, त्यामुळे आपल्यासारखी अतिहुशार मंडळी भारत सोडून, भारता बाहेरच आपले कर्तृत्व गाजवत आहे. आणि हे सरकारी पातळीवर जोपर्यंत सुदृढ पर्याय उपलब्ध होत नाही, तो पर्यंत सुरूच राहणार आहे.

In reply to by आयुर्हित

आजानुकर्ण 21/03/2014 - 19:07
ब्रेन ड्रेन वगैरे मोठे शब्द वापरु नका. युरोप-अमेरिकेत कम्युनिटी कॉलेजमध्ये(no offence) गेलेली माणसे जी कामे करतात साधारण तीच कामे बहुसंख्य 'ड्रेन्ड ब्रेन्स' करतात. (सन्माननीय अपवाद अर्थातच आहेत.)

In reply to by आजानुकर्ण

आयुर्हित 21/03/2014 - 19:52
मी जी भारतीय लोक परदेशात राहून संशोधनांत व नवीन तंत्रज्ञान निर्माण करण्यात अग्रेसर आहेत अशांबद्दल बोलतोय.हि सर्व संशोधक भारतात सरकारी महाविद्यालयात, स्वस्तात शिकतात पण भारत सरकार यांचा पुढे काही चांगला उपयोग करून घेण्यात अपयशी ठरत आहे. श्री. रघुनाथ माशेलकर व स्याम पित्रोडा सारखी उच्च विद्या विभूषित मंडळी आपला प्रकाश कधी पडतील या देशात? की त्यांचेही हात बांधले गेले आहेत सरकारची हाजी हाजी करण्यात? इतर मंडळींना भारतात जर चांगल्या पगाराचा रोजगार मिळणार असेल तर ती मुळात परदेशी का जावीत?

In reply to by आयुर्हित

आबा 22/03/2014 - 07:54
इतरत्र तुम्ही पेटंट्स चा उल्लेख केला आहे, त्या पार्श्वभूमीवर माशेलकरांचं नाव वाचून हसू आलं.. सेल्फ कन्सीस्टन्सी कीस चीडीया का नाम है ? :)

In reply to by आजानुकर्ण

बाळकराम 22/03/2014 - 02:14
ब्रेन ड्रेन हा खरंच खूप मोठा शब्द आहे- तो माशेलकर/नारळीकर इ. सारख्या लोकांना लागू पडतो, आमच्या सारख्या असंख्य पोटभरू लोकांना नाही. :) इथे बघितलेले अनेक- विशेषतः ऑनसाईट वगैरे आलेले- संगणक अभियंते बघितले तर त्यांचा एकमेव सेलेबिलिटी क्लेम असतो तो म्हणजे- ते स्थानिक ब्रिटिशाच्या १/३- १/४ किमतीत उपलब्ध असतात. पण त्यांची उत्पादकता सुद्धा त्याच प्रमाणात असते बर्‍याचदा*. इथल्या एका १६ वर्षाच्या पोराने एक मोबाईल अ‍ॅप- "समली"- तयार केले जे याहूने नुकतेच £30 मिलिअन्सला विकत घेतले. फेसबुक, गूगल वगैरेंच्या स्टोरीज तर सगळ्यांनाच माहिती आहेत. अशाच काही स्टोरीज भारतातूनही येतील तेव्हाच खरं मी तरी भारत म्हणजे संगणक महासत्ता मानीन. संगणक आज्ञावलींच्या क्षेत्रातले ऑस्कर मानले जाणार्‍या गूगल कोड जॅम या स्पर्धेत भारतीय संगणक अभियंते सामान्यतः पहिल्या पहिल्या ५०० मध्ये पण नसतात. त्यामुळे हे ब्रेन ड्रेन वगैरे काही खरं नाही. *- संदर्भः भारतातील व लंडनमधील अनेक (शेकड्यात लिटरली) मित्र आणि घरातलेही अनेक सदस्य जे संगणक अभियंते आहे त्यांच्याशी अनेकदा झालेल्य मनमोकळ्या चर्चा.

In reply to by बाळकराम

धन्या 23/03/2014 - 09:16
भारतीय संगणक अभियंत्यांसाठी "आयटी हमाल" हा छान शब्द वापरला जातो. तो योग्य असल्यामुळे कुणी भारतीय संगणक अभियंता उचकतही नाही. :) निलेकणींनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूकीला उभे राहणं अनाकलनिय आहे.

In reply to by बाळकराम

आजानुकर्ण 21/03/2014 - 19:09
उत्तम प्रतिसाद. किंबहुना भारताच्या इतिहासात रिझर्वेशन सुरु झाल्यावरच (गेल्या पन्नास साठ वर्षात) जीवनमान उंचावले आहे व तथाकथित ब्रेनड्रेन जोरात सुरु झाल्यावरच (नव्वदीच्या दशकात) भारताच्या प्रगतीनेही वेग घेतला आहे असे निरीक्षण नोंदवता येईल.

In reply to by आजानुकर्ण

आयुर्हित 21/03/2014 - 20:29
काहीतरी गल्लत होती आहे आपली असे वाटते. ज्याला आपण "प्रगती" संबोधत आहात, हे माझ्या मते विदेशी मंडळींना स्वस्तात ....धुवून देण्याचे डॉलर मध्ये पैसे मिळतात म्हणून रोजगार तयार केला गेला आहे.यात भारतीय लोकांच्या हाती हा व्यवसाय तो पर्यंतच राहील, जो पर्यंत चीनी/मॅक्सीकन/आफ्रिकन लोक आपल्या पेक्षा स्वस्तात ....धुवून देण्यास तयार होत नाहीत. मुलभूत संशोधनात आपण कुठे बसतो? Philips/Hitachi/Siemen/Bosch या सारख्या विदेशी कंपन्यांना स्वस्तात मनुष्यबळ मिळते आहे म्हणून भारतात कार्यालय काढतात व भरपूर संशोधन करून आपल्या नावावर भरपूर पेटंट मिळवत आहेत. याने भारताला Long Term Benefit कसा होईल? कारण हेच पेटंट आपल्याला कायम royalty देण्यास भाग पाडत राहतील.

In reply to by आयुर्हित

आबा 22/03/2014 - 07:52
मूलभूत संशोधनाविषयी आपले बरेच गैरसमज आहेत ९० पूर्वी मूलभूत संशोधन करणार्‍यांची संख्या आणि आताची संख्या याची तुलना करून पहा एकदा

In reply to by आबा

आयुर्हित 22/03/2014 - 23:57
संख्या हा मुळातच गौण शब्द आहे, भारतात तर संख्या कधीच कमी नसणार! संशोधनात गुणवत्ता हा महत्त्वाचा शब्द आहे. किती निबंध प्रकाशित झाले(PHD साठीचे धरून) यापेक्षा किती व्यवहार उपयोगी नवीन शोध व शोधनिबंध प्रकाशित झाले हेच महत्त्वाचे.

In reply to by आयुर्हित

आबा 23/03/2014 - 03:34
असं होय, याला म्हणतात होय मूलभूत संशोधन (मला वाटलं ज्योतिषशास्त्र वगैरे असेल) ओके मग पेटंट्सची संख्या बघा !

In reply to by आजानुकर्ण

काळा पहाड 21/03/2014 - 20:48
उत्तम प्रतिसाद. किंबहुना भारताच्या इतिहासात रिझर्वेशन सुरु झाल्यावरच (गेल्या पन्नास साठ वर्षात) जीवनमान उंचावले आहे व तथाकथित ब्रेनड्रेन जोरात सुरु झाल्यावरच (नव्वदीच्या दशकात) भारताच्या प्रगतीनेही वेग घेतला आहे असे निरीक्षण नोंदवता येईल. -- आजानुकर्ण बाकी चालू द्या
बापरे! राहूल गांधी चावला की काय?

In reply to by बाळकराम

बाप्पू 21/03/2014 - 22:47
काळा पहाड , बाळकराम ,नितिन थत्ते यांचे प्रतिसाद वाचून मला राहवले नाही. त्यामुळे लिहितोय. आरक्षण हवे की नको हे खालील उदाहरणातून सांगा मला. हे उदाहरण म्हणजे एक सत्य घटना आहे.. आणि हे जर एक जरी व्यक्तीला बरोबर वाटले तर आरक्षण चालू ठेवण्यास माझा पूर्ण पाठिंबा आहे. स्थळ: पुण्याचे चे नामवंत अभियंतिकी महाविद्यालय विद्यार्थी क्रमांक 1 : CET ला 128 मार्क्स. ओपन प्रावर्ग. हव्या त्या शाखेला प्रवेश मिळाला नाही. कारण त्याची जात आडवी आली. पण त्याच्या वडिलानी खटपट करून कसेबसे १,००,००० रुपये जमा केले (७ वर्षापूर्वी) आणि म्यनेजमेण्ट कोटा मधून मुलाला प्रवेश मिळवून दिला. आता म्यनेजमेण्ट कोटा मधून प्रवेश मिळाल्यामुळे पुढे कोणतीही सवलत मिळाली नाही फी मध्ये (EBC वागेरे). त्यामुळे सर्व ४ वर्षाची पूर्ण फी भरावी लागली त्याचे वडील काही विशेष श्रीमंत नव्हते. त्याला कॉलेज ला जायला काहीच सोय नव्हती. सुरवातीचे 2 वर्ष बस ने जात होता. त्यानतर त्याच्या वडिलानी पुन्हा कर्ज काढून सेकेंड हॅण्ड स्प्लेनडर घेऊन दिली. आपल्या वडिलांची आपल्यामुळे होत असलेली आर्थिक अडचणी जड डोळ्याने पाहून त्याने शिक्षण पूर्ण केले. पण त्याची चुक एवढीच होती की तो ओपन मधला होता. विद्यार्थी क्रमांक 2 : CET ला 80 मार्क्स. NT प्रावर्ग. त्याच शाखेला प्रवेश झाला तो ही CAP round मधून. कोणताही आटापिटा न करता. त्यानंतर यांना फी मध्ये सवलत. पुन्हा मागासवर्गिय आहेत म्हणुन scholoership घेणार. जसे काही हे लोक शिकून सरकारवर काही उपकार च करत आहेत. एवढ्या सगळ्या सोयी घेऊन हे महाशय पहिल्या दिवसापासून karizma गाडी फिरवत कॉलेज मध्ये यायला लागले आणि 4 वर्षाचा कोर्स 7 वर्षात पूर्ण केला. आता पास आउट होऊन govt जॉब करिता प्रयत्न चाललेत. आता तो ही मिळेल कदाचित. पण काय करणार... कारण तो NT होता ना,,,,,!!! मला माहीत आहे की हे उदाहरण आहे आणि याला बरेच अपवाद देखील आसतील. पण जर खरेच तुम्ही आरक्षण सामाजिक समता आणण्यासाठी देत असताल तर कृपा करून जात हा एवढा एकच criteria लावू नका. आणि जर हेच हवे आसेल तर सर्वच जतींना त्यांच्या त्यांच्या लोकसंख्ये नुसार आरक्षण द्या.

In reply to by पैसा

बाप्पू 21/03/2014 - 23:40
या दोन्ही लेखांचा आणि माझ्या इथल्या प्रतिसदाचा काही संबंध आहे असे मला तरी वाटत नाहीए. जरा सजवून सांगितले तर बरे होईल. आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर "नाही " आसे आहे!!! :)

In reply to by बाप्पू

पैसा 21/03/2014 - 23:45
नीट पाहिलंत तर लक्षात येईल की तो उपप्रतिसाद तुमच्या प्रतिसादाला नसून बाळकराम यांच्या http://www.misalpav.com/comment/564920#comment-564920 या प्रतिसादाला आहे! :)

In reply to by काळा पहाड

टंकायचे श्रम वाचवलेत.
हो ना.. ५० टक्के मार्क पाडून इंजिनियरींग ला प्रवेश घेवून
शिवाय निम्मी फी किंवा अगदी मामुली फीचं विसरलात की हो. आता थोड्या वर्षांनी ह्यांना शिकल्याबद्द्ल पैसे द्यावे असा निर्णय सरकारने घेऊन टाकावा.

आयुर्हित 18/03/2014 - 23:32
मुळात आरक्षण ही संकल्पनाच मला पटत नाही, चुकीची वाटते. त्यात हे आरक्षण म्हणजे हनुमानाची शेपटीच ठरते. आधी एकतर संपत नाही आणि सर्वीकडे आग लावल्याशिवाय विझतही नाही. आणि जर आरक्षण असेल, तर सर्वांना याचा फायदा व्हावा. नाही तर कोणालाच नाही. आरक्षणाची अजिबात गरज नसलेले समाज: असे तरी कोणी नाही आणि सदैव नसते. प्रत्येक समाजात अत्यंत हालाकीची परिस्थिती असलेले लोक असतात. प्रत्येक श्रीमंत हा कधीतरी गरीब असतो किंवा होऊ शकतो. परवा झालेली गारपीट बघितल्यावर तर ही वाईट परिस्थिती कोणाच्याही वाट्याला येऊ शकते, हे स्पष्ट होते. असल्या ह्या नेत्यांपेक्षा बुधवार पेठेत लिपस्टिक लावून उभे असलेल्या वेश्या बऱ्या वाटतात,बिचाऱ्या आपलेच शरीर विकतात.

In reply to by आयुर्हित

बाप्पू 19/03/2014 - 00:08
सहमत...
आणि जर आरक्षण असेल, तर सर्वांना याचा फायदा व्हावा. नाही तर कोणालाच नाही. आरक्षणाची अजिबात गरज नसलेले समाज: असे तरी कोणी नाही आणि सदैव नसते.

आयुर्हित 19/03/2014 - 12:06
तीसरे सयाजीराव हे दूरदर्शी राजे होते. त्यांनी इतर तत्कालीन इतर राजांच्या तुलनेने बरीच आगळी वेगळी कामे केली. त्यापैकी काही - स्त्रीयांना मोफत शिक्षण आणि शिक्षणाची सक्ती. राज्याचा कारभार मराठीच्या जागेवर गुजराती भाषेतून करण्याचा पायंडा. बाबासाहेब आंबेडकर यांची, ते बडोदा संस्थान चे नागरीक नसताना आणि ते दलित वर्गातले असून सुद्धा, केवळ हुशारी लक्षात घेऊन, इंग्लंड मध्ये शिक्षणाची आर्थिक सोय दिली. या निर्णयाचा परिणाम देशावर किती झाला हे आपण सर्व जाणतो. याचा अर्थ : मुलभूत सुविधा पुरविणे हा सरकारचे प्राथमिक कर्तव्य असले पाहिजे, असा होतो. अन्यथा "बाबासाहेब आंबेडकर" यांना आरक्षण देऊन भालदार/चोपदार/हाकारी सहज बनवता आले असते, पण एक चांगला घटनाकार आपण मुकलो असतो.

In reply to by आयुर्हित

शेखरमोघे 19/03/2014 - 21:47
जरी तिसरे सयाजीराव राजे बाबासाहेब आंबेडकर याना मदत करण्याएवढे दूरदर्शी आणि पुरोगामी होते तरी बाबासाहेब आंबेडकर शिकून परत आल्यावर जेव्हा बडोदा राज्यात नोकरी करू लागले तेव्हा त्याना "दलित" असल्याचा त्रास झालाच. त्या मुळे ही नोकरी काही काळच टिकली.

In reply to by शेखरमोघे

आयुर्हित 19/03/2014 - 23:06
"दलित" असल्याचा त्रास हा बहुधा सर्वांनाच सर्व काळी झाला व कदाचित अजूनही बऱ्याच ठिकाणी "उच्च-नीच" असावे. पण आपल्यातील क्षमता वाढविण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करू शकत होता आणि आजही करू शकतो. त्यासाठी काय हवे ते सरकारकडून मान्य करून घ्यायला हवे, त्यासाठी सर्वांची एकजूट मात्र हवी. फक्त आरक्षण देवून हे प्रश्न सुटलेत किंवा सुटतील असे वाटत नाही. व असे हे(भ.वे)नेते आरक्षणांचे गाजर दाखवून आपल्याला कायमचे मिंधे बनवत आहे हे का लक्षात येत नाही सर्वांना?

In reply to by शेखरमोघे

सुधारणावादी विचार हे कदांचीत सयाजीरावांच्या जिन्सशी जणु जुळलेले होते. अस्पृश्यता निवारणा साठीचं त्यांच अभियान कदांचीत गांधीजींकरताही जास्त असरकारक होतं. आंबेडकरांनी ५० रुपयांची दरमाह स्कॉलरशीप महाराजांकडून मिळवून बी.ए. ची डीग्री मिळवली. आणी नंतत महाराजांतर्फे अमेरीकेला कायदेशास्त्राचे शिक्षण मिळवून पीएचडी ची डीग्री मिळवून भारतात परतले. महाराजांनी त्यांना वडोदरा राज्याचा विधानसभेचे मेंबर बनवीले. आणी फर्मावीले की जो कोणी आंबेडकरां बरोबर विधानसभेत बसायला तयार नसेल त्याला नीवडणूक लडण्याची परवानगी मिळणार नाही.

चिरोटा 19/03/2014 - 12:42
हे ज्या कंपनीचे सहसंस्थापक होते, ती कंपनी डोक्याला शॉट लावणारी कामाशी काहीही संबंध नसलेली कोडी सोड्वायला देत, मग दहावी,बारावीला अमूक तमूकच मार्क्स हवेत्,प्रत्येक सेमीस्टरमध्ये अमूकच क्लास हवा अशा 'जाचक' अटी.काम चालू झाल्यावर तेच काम युरोप्,अमेरिकेत डीग्री नसलेला,कम्युनिटी कॉलेजमध्ये(no offence) गेलेला माणूसही करतोय हे कळायचे मग डोक्याला पुन्हा एकदा शॉट.!! अशा अटी लादणारे आरक्षणाची भाषा करतात हे पाहून पुन्हा एकदा शॉट बसला. इकडे दक्षिण बेंगळूरुत निलकेणी विरुद्ध भा.ज.पा.चे अनंत कुमार असा सामना आहे.अनंत कुमार येथून बर्‍याचवेळा जिंकले आहेत.

In reply to by चिरोटा

अचूक वर्णन केले आहे या कंपनीचे. अनंतकुमार यांच्यासमोर हे पडणार हे नक्की आहे. खान्ग्रेसने चढविलेला अजून एक बळीचा बकरा.

श्रीगुरुजी 19/03/2014 - 13:08
इन्फोसिसमध्ये काम करत असताना काही मीटिंग्जमध्ये नंदन नीलेकणींशी संवाद साधला होता. इन्फोसिसच्या यशामध्ये नारायण मूर्ती व नंदन हेच दोघे अत्यंत डायनामिक व कार्यक्षम असे संस्थापक होते. उरलेले संस्थापक संचालक सदस्य फारसे प्रभावी नव्हते. नंदन अत्यंत प्रभावी संवाद साधत असत. अनेक नवीन प्रभावी कल्पना त्यांनी राबविल्या होत्या. शून्यातून कंपनी उभी करण्यामागे मूर्तींच्या बरोबरीने त्यांचा सिंहाचा वाटा होता. अशा व्यक्तीने काँग्रेसमध्ये प्रवेश करावा याचा अत्यंत खेद वाटतो. दिल्लीमध्ये काँग्रेस सरकारमधील वरिष्ठ नेत्यांबरोबर ५ वर्षे जवळून काम करून अनुभव घेतल्यानंतर काँग्रेस या अत्यंत भ्रष्टाचारी, जातीयवादी व कमालीच्या अकार्यक्षम पक्षात जाणे हे त्यांच्यासारख्या डायनामिक व कार्यक्षम व्यक्तीने का ठरविले असावे याचे राहून राहून आश्चर्य वाटते.

In reply to by श्रीगुरुजी

नितिन थत्ते 19/03/2014 - 21:00
इथे बोंबलणारे आपण सगळे आणि नंदन निलेकणी यांच्यात तुम्हीच सांगितल्याप्रमाणे"दिल्लीमध्ये काँग्रेस सरकारमधील वरिष्ठ नेत्यांबरोबर ५ वर्षे जवळून काम करून अनुभव घेतल्यानंतर" हा महत्त्वाचा फरक आहे ना? कदाचित आपल्याला काँग्रेसविषयी 'अत्यंत भ्रष्टाचारी, जातीयवादी व कमालीच्या अकार्यक्षम' असे जे वाटते ते तसे नाही असे त्यांना लक्षात आले असेल ;) बघा बुवा. :D

In reply to by नितिन थत्ते

श्रीगुरुजी 19/03/2014 - 21:05
>>> कदाचित आपल्याला काँग्रेसविषयी 'अत्यंत भ्रष्टाचारी, जातीयवादी व कमालीच्या अकार्यक्षम' असे जे वाटते ते तसे नाही असे त्यांना लक्षात आले असेल बघा बुवा. (१) लक्षात येऊन सुद्धा "लाल दिव्याच्या गाडीचा" मोह पडल्याने जाणूनबुजून दुर्लक्ष करत असतील किंवा (२) त्यांना काँग्रेस अत्यंत स्वच्छ, निधर्मी, कार्यक्षम अशी वाटली असेल. या दोनपैकी काहीही असले तरी धन्य आहे त्यांची!

(कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या या चालीवर) कुणी जैनांना द्या,कुणी मुस्लिमांना द्या कुणी मराठ्यांना तर कुणी गुजराथ्यांना द्या.. तसेही सरकारी नोकर्या,शिक्षकी पेशा आणि इतर अनेक ठिकाणी आरक्षणाने काय वाट लागली आहे माहीतच आहे. पण म्हणुन कुठलाही उद्योजक दर्जाशी तडजोड करुन आरक्षित उमेदवाराला पात्रतेचे किमान निकष न लावता केवळ जागा भरण्यासाठी कामावर ठेवेल असे वाटत नाही. कारण त्या माणसाचा पगार शेवटी त्याने केलेल्या कामातुन निघणार नसेल तर उद्योग बुडायला वेळ लागणार नाही. त्यापेक्षा कोणीही धंदा बंद करुन स्वस्थ बसणे पसंत करेल.

पोटे 19/03/2014 - 14:47
हजारो वर्षे १०० % आरक्षण खाल्लेले लोक ५० % आरक्षणाला विरोध करतात, हे पाहून हसू आले. :)

अहो या असल्या तथाकथित IDOLS चे अंतिम लक्ष्य राजकारण च असते.हे फक्त समाजसेवेची कातडी पांघरून काही वर्षे सेवा करण्याचा आव आणतात,आणि नंतर त्या प्रतिमेचा फायदा घेउन राजकारणात येतात.सध्याचा सर्वात HOT SHORTCUT आहे हा.

In reply to by मृगजळाचे बांधकाम

बॅटमॅन 19/03/2014 - 21:53
अल्पसंख्याक हा निकष लावला तर पारशी, जैन, लिंगायत, इ. सकट ब्राह्मणांनाही आरक्षण मिळालेच पाहिजे.

In reply to by मृगजळाचे बांधकाम

रमेश आठवले 20/03/2014 - 22:58
माझ्या माहितीप्रमाणे जैन समाजाला minority community म्हणून सरकारनी मान्यता दिली आहे. तीचा उपयोग त्यांच्या धर्माच्या संस्था चालविण्यासाठी वगैरे होतो. सरकारी नोकरीत आरक्षण मिळण्यासाठी नाही. शीख आणि मुस्लिम संप्रदाय यांनाही अशीच मंजुरी मिळाली आहे. आंध्रच्या सेकुलर सरकारने मुस्लिमाना नोकरीसाठी काही टक्के आरक्षण मंजूर केले होते, पण तेथील न्यायालयाने ते घटनाबाह्य असल्याचा निकाल देऊन रद्द केले.

In reply to by रमेश आठवले

आयुर्हित 23/03/2014 - 00:28
minority community म्हणून सरकारनी मान्यता दिली आहे. तीचा उपयोग त्यांच्या धर्माच्या संस्था चालविण्यासाठी वगैरे होतो:- धर्माच्या संस्था यामध्ये नवीन स्कूल/कॉलेज असाही होतो. बंगळूरू मध्ये जैन विद्यापीठ (आधीचे सर भगवान महावीर जैन महाविद्यालय) व पुण्याचे बोलायचे झाल्यास आझम कॅम्पस अशी काही उदाहरणे आहेत. याचा अर्थ या आधारे यांचे नवीन स्कूल/कॉलेज उघडले जातील.व आपली मुले पुढील उच्च शिक्षणासाठी minority community च्या स्कूल/कॉलेज मध्येहि जातील/जाऊ शकतील व यांना सर्व आर्थिक फायदा होईल.

मदनबाण 19/03/2014 - 22:01
आता माझी सटकली रे.........! देशातल्या लोकांची टाळकी अजुन कशी सटकत नाहीत ? याचेच खरं तर रोज रोज नव्याने नवल वाटते मला. हे भाडखाउ भोसमारीचे राजकारणी अजुन किती लोकांचे रक्त पिणार आहेत तेच कळत नाही ! गोचीड सुद्धा पोट भरल्यावर गप्प होते, पण ह्या हरामखोरांची तहान काही केल्या भागत नाही ! देश भिकेला लागला आहे, तरुण वर्ग निराशेच्या गर्तेत जात आहे, महागाईने जीव कंठाशी आला आहे,बलात्कारांवर बलात्कार...कधी चिमुरडीवर तर कधी वॄद्धेवर नराधमांची ही पैदावर मुक्त आहे आपल्या देशात कारण कुणाची भिती /धाक उरलेलीच नाही. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या आकड्यांनी तर पार कळस गाठला आहे तरी हे भिकारडे राजकारणी त्यांची निर्लज्य थोबाडे घेउन मतांची भिक मागाला आता आपल्या दारात येतील... मतांची भिक मागतील आणि मग आपल्याच छाताडावर बसुन थैमान घालतील ! गेल्या १० वर्षातली देशाची अवस्था पहाता आता अजुन या देशाचे किती वाटोळे करायचे बाकी ठेवले आहे ? लोकसभेत मिर्ची स्प्रे वापरला गेला, राज्यसभेत स्पीकरची अंगावर धावणे,उत्तर प्रदेश विधान सभेत विधायकांचे कपडे काढण्याचा प्रकार तर जम्मु-काश्मिर विधान सभेत विधायकांनी कर्मचार्‍यांना केलेली मारहाण ! हे सर्व राजकारणी आहेत ? हे देशाच काय भलं करणार ? पण या लोकांनाच आपणच मतदान करतो ना ? परत एकदा तोच व्हिडीयो इथे देतोय... निदान यावेळी तरी लोकांनी मतदान करताना आपल्या देशाचा आणि पुढे येणार्‍या आपल्याच पिढीचा विचार करावा !

अर्धवटराव 21/03/2014 - 08:40
मिपा फार काहि बदललं नाहि म्हणायचं...बरं झालं... जुनिच दारु जुन्याच बाटलीत जुन्याच चवीत चाखायला मिळते आहे :) आता थोडं कामाचं बोलुयात. उच्चनिचतेच्या (सं)कल्पना, त्याच्या अनुषंगाने श्रमविभागणी व जबाबदार्‍या, विशिष्ट वर्गाला मिळणारे फायदे व फायद्या करता वर्गाची परिभाषा असं व्हिशिअस लूप, या सगळ्याचा परिणाम म्हणजे सामाजीक विषमता, व त्या विषमतेला छेदण्याकरता म्हणुन आरक्षणाचं औषध... असं साधारण या प्रॉब्लेमचं स्वरूप आहे (बहुतेक). २०व्या शतकाच्या मध्यात या समस्येचं स्वरूप एक अनार और सौ बिमार असं झालं व जो बहुत काळपासुन बिमार आहे व ज्याच्य वाटेला अनार यायचे चान्सेस कमि आहेत त्याला अनारचा एक विशिष्ट पोर्शन देण्यात यावा असं ठरलं. राजकारणामुळे या सर्व प्रकरणाचं काय गुळ-खोबरं व्हायचं ते झालच. आणि या समस्येचं समाधान म्हणजे सौ बिमार करता एकसो दस अनार पैदा करणे व सर्वांना पूर्ण तृप्त करुन सुद्धा अनार उरलेले असणे. निलंकणी सारख्या व्यावसायीकाने या दृष्टीकोनातुन विचार मांडण्यापेक्षा त्यांनी समस्या आणखी चिघळायची भाषा केली... ते ही स्वाभावीक आहे... वाण नाहि पण गुण लागलाच.

आयुर्हित 21/03/2014 - 09:52
"या समस्येचं समाधान म्हणजे सौ बिमार करता एकसो दस अनार पैदा करणे व सर्वांना पूर्ण तृप्त करुन सुद्धा अनार उरलेले असणे" १००% पटले. खरे आहे आपले, आता फक्त कामाचं बोलुयात! या साठी आपण सारे मिपाकर एक होऊन काय काय करू शकतो, याचे कोणी मार्गदर्शन करेल काय? सर्वांना विनंती, यावर नवीन धागा येऊ द्या, आणि फक्त विषयाला धरूनच लिहावे, फाटे फोडू नयेत.

विटेकर 21/03/2014 - 14:10
चारित्र्य संप्न्न व्यक्तिच सुदृढ समाज निर्मू शकतात. त्यामुळे सुधारणांची सुरुवात माझ्यापासूनच व्हायला हवी. व्यक्तिगत पातळीवर खालील गोष्टी करता येतील असे वाटते : १.जर मी सक्षम असेन तर कधीही कसलीही सब्सिडी घेणार नाही. २. वेळेत आणि योग्य तो कर मी भरीन. ( विनातक्रार आणि आनंदाने ) कायद्यातील पळ्वाट शोधून कर चुकिविणार नाही ( उदा. वडिलांच्याकडून घरभाड्याची पावती घेणे )चुकीची /खोटी मेडीकल बिले + ट्राव्ल बिले देणार नाही. वॉवचर पेंमेंट घेऊन कर वाचविण्याचा प्रयत्न करणार नाही. ३. रहदारीचे नियम पाळिन . गाडीतून जाताना खिडकितून बाहेर खाद्यपदार्थांचे आवरण टाकणार नाही. रस्त्यावर थुंकणार नाही, स्वच्छता गृहाचा वापर करेन. ४. मला परवडत असले तरीही वीजेचा आणि पाण्याचा कटाक्षाने संयमित वापर करीन. अन्न वाया घालवणार नाही. ५. मी जात्-पात पाळ्णार नाही. घरातील मोलकरीण ही देखील माझ्याघरी सन्मानाने हळ्दीकुंकु घेईल. वॉचमन, गाडी धुणारा माझ्याकडे दिवाळीला फराळाला येतील्.दिवाणखान्यात फराळ करतील. ६. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या वार्षिक सहलीइतका खर्च मी एखाद्या स्वंयसेवी संस्थेला देईन. वर्षातील काही दिवस ठरवून मी अश्या संस्थासाठी त्यांना आवश्यक असणारे काम करीन. ७. जुने कपडे , मागील वर्षाची वह्या-पुस्तके बिग -बाजारला न देता अथवा रद्दीत न घालता, स्वप्रयत्नाने गरजू लोकांना पोचवीन. आणखी काही सुचेल तसे लिहीन !आपण ही भर घालू शकता !

In reply to by विटेकर

काळा पहाड 21/03/2014 - 20:51
सहावा व सातवा मुद्दा सोडून देता बाकीचे सध्या ही होतेच आहे. बाकी काँग्रेसच्या कृपेने मी दिवसेंदिवस गरीबी रेषेखालीच जाण्याची जास्त शक्यता असल्याने हे मुद्दे पाळता येणार नाहीत. क्षमस्व.

In reply to by विटेकर

प्रसाद१९७१ 26/03/2014 - 17:27
. वेळेत आणि योग्य तो कर मी भरीन. ( विनातक्रार आणि आनंदाने ) कायद्यातील पळ्वाट शोधून कर चुकिविणार
हे का? मी कष्टानी कमवलेल्या पैश्याचा टॅक्स भरायचा आणि तो ९०% भ्रष्टाचाराच्या पोटात जाणार किंवा ह्या फुकटच्या स्कॉलरशीप वर वाया जाणार. जिथे जमेल तिथे कर चुकवायलाच पाहिजे. आधीच नोकरी करणार्‍या माणसाला कर चुकवता येत नाही.

आयुर्हित 21/03/2014 - 21:38
कर्तुत्ववान लोकांना निवडून आणण्याबद्दल आमची ना नाही. परंतु ...ला पाय लावून पळणारे "गुडघ्याला बाशिंग" ला विरोधीपक्ष नेते बनायची पण लायकी नाही. आणि जरी तुम्ही म्हणाल तसे केले तरी त्यांना लगेच वाटेल कि भारताचे विरोधीपक्ष नेते बनण्यापेक्षा आपण जर SAARC/ UNO किंवा अमेरिकेच्या निवडणुकीत भाग घेतला पाहिजे, म्हणून त्याचाही ४९ किंवा कमी दिवसात राजीनामा देतील.

आबा 22/03/2014 - 07:47
तुमच्या एकूणच आकलणक्षमतेचा आणि मॅच्युरीटीचा अंदाज येतोय तुमच्या प्रतिसादांमधून... ब्रेन-ड्रेन वगैरेची चिंता दुसर्‍यांवरच सोडलेली बरी...

आयुर्हित 23/03/2014 - 00:07
आजवर सर्व भारतीय असेच चिंता दुसर्‍यांवरच सोडलेली बरी...म्हणत आले आहेत. त्यामुळेच हे असे दिवस आपल्या सर्वांच्या वाट्याला आले आहेत. अपेक्षीत चर्चा या वरचा खरा मुद्दा "या समस्येचं समाधान म्हणजे सौ बिमार करता एकसो दस अनार पैदा करणे व सर्वांना पूर्ण तृप्त करुन सुद्धा अनार उरलेले असणे" यावर आपले उपयोगी प्रतिसाद द्यावेत, ज्यावरून आपल्या आकलणक्षमतेचा आणि मॅच्युरीटीचा अंदाज येईल.

In reply to by आयुर्हित

आबा 23/03/2014 - 04:08
त्याचं काय आहे की आरक्षण म्हणजे गरीब श्रीमंतांतली दरी दूर करण्याचं साधण असा भल्याभल्यांचा गैरसमज असतो. आणि आरक्षणासारख्या धोरणांचे स्टॅटॅस्टीकल फायदे बघायचे असतात, एक एक उदाहरण देण्यातून काही सिद्ध होत नाही त्यातून "आरक्षणामुळे गुणवत्तेवर परिणाम होतो" या दर्जाचं तुमचं आकलण आहे... काय युक्तीवाद करायचा?! असो खालील गोष्टी डोळ्याखालून घातल्या तर बरं होईल, म्हणजे नाही घातल्या तरी चालतीलच १) http://hdr.undp.org/sites/default/files/hdr2004_dl_sheth.pdf २) http://hdr.undp.org/sites/default/files/hdrp_2010_44.pdf ३) http://datastories.in/blog/2013/12/02/social-groups-and-class-divides/ (इथे तुमच्या लाडक्या गुजरात मधली परिस्थीती ही पाहता येईल)

आयुर्हित 23/03/2014 - 17:41
तुमच्या लाडक्या गुजरात मधली आजची परिस्थीती पहा: Gujarat tops the list of states in terms of economic freedom, improving its position from fifth place in 2005. Refer: The report on Economic Freedom of the States of India (EFSI) by Cato Institute

प्रसाद१९७१ 26/03/2014 - 17:30
हा चोर माणुस आहे. स्वताची कंपनी आहे, तिथे का नाही आरक्षण चालू करत आधी. तसे ही मुर्तींकडे फक्त ५ टक्के शेयर्स असुन ( ५०% असते तर बरोबर होते ) स्वताच्या मुलाला आरक्षण देउन कंपनीत आणले च की.

ज्यांना आरक्षणाची खरोखरच गरज आहे त्यांना खाजगी क्षेत्रातही थोडेफार आरक्षण मिळाले तर मला हरकत नाही. पण मला प्रश्न पडतो की आरक्षणाची अजिबात गरज नसलेल्या समाजांना (उदा. मराठा) आरक्षण मिळवून देण्याचे जे प्रयत्न चालले आहेत, ते पाहून तुमची का सटकत नाही?

बाप्पू 18/03/2014 - 23:23
यावरून एक जोक आठवला. एकदा रशिया आणि भारत यांचे पंत प्रधान गप्पा मारत असतात. रशियन पंत प्रधान : आम्ही चंद्रावर यावर्षी १० लोक पाठवणार आहोत. आणि त्यासाठी अंतराळवीरांची निवड चालू केलीये. भारतीय पंत प्रधान : हे तर काहीच नाही. आम्ही १०० लोक पाठवणार आहोत. रशियन पंत प्रधान : इतके लोक?? कोण कोण आहेत ते? भारतीय पंत प्रधान: २५ OBC १२ SC १० NT ३२ महिला २० ओपन आणि १ अंतराळवीर

In reply to by बाप्पू

प्रसाद१९७१ 20/03/2014 - 09:32
चंद्रावर जायला कमीतकमी १ तरी आरक्षणातुन न आलेला अंतराळवीर लागतो हे समजण्या इतकी बुद्धी तरी आहे का?

In reply to by प्रसाद१९७१

आजानुकर्ण 20/03/2014 - 21:16
बाकीच्या ७० टक्के निकम्म्यांसोबत ओपनवाले २० तज्ज्ञ आहेत ना. आणि ३३ महिलांमध्ये साडेसतरा ओपनवाल्या महिलाही असतीलच. त्याही बाय डिफॉल्ट ज्ञानीच असणार.

In reply to by नितिन थत्ते

आजानुकर्ण 20/03/2014 - 23:22
ओपनवाल्यांनी आधीच इतिहासात गरुड, पुष्कर विमाने... सीताहरणातील विमान यांतून एरोनॉटिक्स शिकलेले आहेच. (त्यावेळी रिझर्वेशनवाले आळशी असल्याने काही शिकण्याच्या भानगडीत पडले नव्हतेच)... त्यामुळे सीझन्ड नॉलेजचा फायदाही या मोहिमेला होऊ शकतो.

In reply to by आजानुकर्ण

बाळकराम 21/03/2014 - 05:21
ओपनवाल्यांनी आधीच इतिहासात गरुड, पुष्कर विमाने... सीताहरणातील विमान यांतून एरोनॉटिक्स शिकलेले आहेच. तर्र वो! अजुनबी हे ओपन वालेच लोक काय काय मोठ-मोठे शोध लावत असत्याती- ऑस्कर म्हणू नका, नोबेल म्हणू नका, ग्रॅमी म्हनू नका, (पन म्याग्यासेसे तर अजाबात म्हनू नका (आजकाल त्याला लय वंगाळ समजत्यात)) समदीकडे हे आप्लेच ओपनवाले लोक बक्षिसं घ्येत असत्यात. कालच ही नोबेल वाल्यांची लिश्ट पघितली- तितं समदे आपले कूळ्करनी, आपटे, दामले आनि थत्तेच की वो! आता ह्यास्नी ज्ञानी न्हाय म्हनायचं तर कुनास्नी वो?

In reply to by बाळकराम

काळा पहाड 21/03/2014 - 08:50
हो ना.. ५० टक्के मार्क पाडून इंजिनियरींग ला प्रवेश घेवून शासकीय नोकरीत चिकटून मग पाडणारे पूल बांधणार्‍या जातीतल्या लोकांना तर द्यायला हवेत नोबेल पुरस्कार. आपल्या मागासपणाचं भांडवल करून, ज्यांनी त्यांच्या सवर्ण पणाच्या १००% आरक्ष्णाचा कधीही फायदा घेतला नाहिये त्या नवीन पिढीतल्या पुढारलेल्या विचाराच्या आणि या लोकांच्या बद्दल स्वतःला कारण नसताना मनातून अपराधी मानून घेणार्‍या "ओपन" वाल्यांना कट्टर ओपन वाल्यांची कास पकडायला भाग पाडलंय या लोकांनी. बाकी एक गोष्ट खरीय. यांच्या पुरोगामी मुखवट्याखाली असणारा ब्राह्मण् द्वेशाचा मुखवटा जरा लवकरच फाटला. दोन वा तीन पिढीतच आता हे लक्षात आलंय की हे लोक कितीही सुधारले आणि कितीही जग हिंडून आले तरी हे लोक काही आपली जात सोडणार नाहीत. ब्राह्मणांनी सोडली तरी. आणि इथल्या बहुतकरून पुरोगामी ब्राह्मणांवर जळजळीत टीका करायची संधी सुद्धा. तेव्हा सौ बात की एक बात. ब्राह्मणांना असल्या फुटकळ विचारांच्या व चरित्राच्या लोकांकडून फालतू ऐकून घ्यायची काहीच गरज नाही. बाकी सरकार आणि सरकारी नोकरदार यांच्याच जातीचे. पण संशोधनाला सरकारी चालना लागते, त्यात हुशार लोकांना राजकारणाचा परिणाम न होता संशोधन करावे लागते हे समजण्याची यांची कुवत नाही. यांचा भर सरकारी नोकरी घेवून फुकट पगार खाऊन ओपन वाल्यांना त्रास देण्याचे राजकारण करत बसण्यावर. म्हणजे ओपन वाल्यांनी यांच्या आरक्षणाला तोंड देत सरकारी संशोधन खात्यात दुर्मिळ नोकरी मिळवायची, यांच्या राजकारणाला तोंड देत, संशोधन करत नोबेल सुद्धा कमवायचं, प्रूव्ह करण्यासाठी? याच जातीच्या बहुजन समाजाला मदत करायला? काय अडलय? यांना घेवू देत नोबेल ५०% मार्क कमावून. रिझर्वेशन वाल्यांसाठी नोबेल वाल्यांनी अर्ध्यामुर्ध्या (५० टक्के!!) व न चालणार्‍या संशोधनांना मान्यता द्यायला सुरवात केली असेल तर.

In reply to by काळा पहाड

चिगो 21/03/2014 - 12:35
सरकारी नोकरी घेवून फुकट पगार खाऊन...
चालू द्या. मराठी साहित्यिकांतील काही "ओपन" सरकारी नोकर जसे की व. पु. काळे, पु. ल. देशपांडे (स्वल्पकाळ का होईना), विश्वास पाटील इ. आठवले. तसेच सरकारी नोकरीतही जवळपास ५०% "ओपनवाले" आहेतच. (आरक्षणाची मर्यादा ५०%च आहे, माझ्या माहितीत). मग सगळेच सरकारी नोकर फुकट पगार खाऊन ओपनवाल्यांना शिव्या देणारे आहेत, की ही उपाधी केवळ आरक्षणातून आलेल्या सरकारी नोकरांसाठी आहे? नाही म्हणजे माझ्या माहितीत मनःपुर्वक काम करणारे आरक्षित जातीतले सरकारी नोकर पण आहेत आणि "ओपन" वाले ऐदी सरकारी नोकरपण.. ते वुडहाऊसचं एक वाक्य आठवलं ब्वॉ.. येडा काय म्हणे तर "आय डोंट हेट इन प्लुरल्स.."

In reply to by काळा पहाड

बाळकराम 21/03/2014 - 12:48
मी स्वतः जन्माने ब्राम्हण आहे आणि कर्मानेसुद्धा- पण मी माझी जात कधीच सोडली आहे म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टींकडे निरपेक्षबुद्धीने बघू शकतो. आरक्षणाचा "त्रास" आम्हाला सुद्धा झाला- माझ्या वडिलांना विचाराल त्यांचे सरकारी नोकरीत आरक्षणामुळे झालेल्या "नुकसानीचा" पाढा वाचतील ते. पण ह्या तात्कालिक फायदा-तोट्यांपलिकडे जाऊन व्यापक दृष्टीने या सगळया कडे बघता नाही आलं तर आपल्या सारखे उच्चशिक्षित, उच्चपदस्थ लोक आणि हेकेखोर, जातीयवादी लोक यांत फरक काय राहिला? तुम्ही मुद्द्याला सहमत असावंच अशी अपेक्षा नाहीये पण दुसर्‍याचा मुद्दाही कदाचित तितकाच बरोबर असू शकतो हे ध्यानात घ्या. ज्याच्या अंगात कुवत आहे त्याला आरक्षणाच्या कुबड्या घेण्याची गरज नाही आणि दुसर्‍याने त्या घेतल्या म्हणून याचं नुकसानही होत नाही. असे कर्तृत्त्ववान लोक तुम्ही मांडलात तसा तळतळाट करताना दिसणार नाहीत. नंदन निलेकणी हा पण ब्राम्हण आहे पण त्याने असला रडका सूर न लावता कर्तृत्त्व करुन दाखवल आणि आज समाजाच्या फायद्यासाठी तो झटतोय. मी दिलेल्या लिस्टमधले लोक- त्यातले जे गोरे असतील ते- त्यांनी कधी काळ्यांना सवलती दिल्या जातात त्यामुळे बघा आम्हा गोर्‍या लोकांवर कसा अन्याय होतो असे गाणे गायले नाही, निरलसपणे काम करत राहिले आणि असले पुरस्कार मिळवलेत. दुसरे म्हणजे आरक्षणाचा मुद्दा गेल्या ६०-७० वर्षातला आहे. आरक्षणामुळे ब्राम्हण समाजाचे नुकसान झाले असे घटकाभर मानले तर मग त्यापूर्वी हजारो वर्षे ब्राम्हणांचे- आरक्षण नव्हते- त्यामुळे किमान नुकसान तरी झालेले नव्हते असे मानावे लागेल. त्यामुळे ब्राम्हण (पर्यायाने भारतीय लोक) हे जगभरात संशोधन, अर्थकारण, शिक्षण, आरोग्य, मनोरंजन ह्या क्षेत्रात अतिशय अग्रेसर होते- त्यांनी अनेक शोध लावले, औद्योगिक क्रांती घडवून आणली, सामाजिक बदल घडवून आणले असे चित्र दिसले असते. थोडक्यात न्यूटन / आईनस्टाईन / हायजेनबर्ग/ फोर्ड/ रॉकेफेलर / चॅप्लिन / लिंकन इ. शेकडो नावंऐवजी मी वरती उदा. दिलेली नावे असायला हवी होती. पेशवाई बुडाली त्यावेळेची शेवटच्या मराठे- इंग्रज लढाईच्या वेळेची गोष्ट- पेशवे जवळपास जिंकत होते, एल्फिस्टन कात्रीत सापडलेला होता आणि पेशव्यांनी आता शेवटचा एक दिवस जोर लावला तर त्यांचा निर्णायक विजय होणार असे चित्र दिसत असतानाच पेशव्यांना ज्योतिष्याने सल्ला दिला- २-३ दिवसांनंतर पाडवा आहे- पाडव्याला पुन्हा चढाई करा- विजय आपलाच आहे. झाले- पेशव्यांच्या सैन्याने विश्रांती घेतली. त्या २-३ दिवसात ग्रॅंट डफ ने अधिक कुमक मागवली आणि पेशव्यांच्या सैन्याचा पाडाव केला आणि भारताचा इतिहास कायमचा बदलला. ही गोष्ट तर ब्राम्हणांच्या ऐन भरातली, सत्ताधीश होते ते- तेव्हा कुठले आरक्षण आड आले होते? आरक्षणाने नुकसान झालं म्हणता? मग आरक्षण नव्हता तेव्हा आपण काय दिवे लावले होते? आख्खा युरोप औद्योगिक क्रांती च्या काळात लिटरली दिवसाला काही नवीन शोध लावत होता, शास्त्राची, गणिताची, खगोलशास्त्राची परिमाणे बदलत होता तेव्हा आपण श्रावण्या करण्यात, दुसर्‍यांवर ग्रामण्य घालण्यात, एक प्रचंड मोठा भाग असलेल्या दलितांवर शिवताशिवत लादण्यात गर्क होतो. आणि गेल्या १०० वर्षात सुद्धा फारसा काही फरक पडलेला नाही हे मी दिलेल्या लिस्ट वरुन दिसते.

In reply to by बाळकराम

आयुर्हित 21/03/2014 - 13:59
मी वरील यादीमध्ये "Brain drain ला खुले आम प्रोत्साहन" असा एक पर्याय दिलेला वाचलेला दिसत नाही आपण. आपल्या कर्तृत्ववान सरकारने स्वातंत्र्या मिळाल्यानंतर जे काही दिवे लावलेले आहेत, त्यामुळे आपल्यासारखी अतिहुशार मंडळी भारत सोडून, भारता बाहेरच आपले कर्तृत्व गाजवत आहे. आणि हे सरकारी पातळीवर जोपर्यंत सुदृढ पर्याय उपलब्ध होत नाही, तो पर्यंत सुरूच राहणार आहे.

In reply to by आयुर्हित

आजानुकर्ण 21/03/2014 - 19:07
ब्रेन ड्रेन वगैरे मोठे शब्द वापरु नका. युरोप-अमेरिकेत कम्युनिटी कॉलेजमध्ये(no offence) गेलेली माणसे जी कामे करतात साधारण तीच कामे बहुसंख्य 'ड्रेन्ड ब्रेन्स' करतात. (सन्माननीय अपवाद अर्थातच आहेत.)

In reply to by आजानुकर्ण

आयुर्हित 21/03/2014 - 19:52
मी जी भारतीय लोक परदेशात राहून संशोधनांत व नवीन तंत्रज्ञान निर्माण करण्यात अग्रेसर आहेत अशांबद्दल बोलतोय.हि सर्व संशोधक भारतात सरकारी महाविद्यालयात, स्वस्तात शिकतात पण भारत सरकार यांचा पुढे काही चांगला उपयोग करून घेण्यात अपयशी ठरत आहे. श्री. रघुनाथ माशेलकर व स्याम पित्रोडा सारखी उच्च विद्या विभूषित मंडळी आपला प्रकाश कधी पडतील या देशात? की त्यांचेही हात बांधले गेले आहेत सरकारची हाजी हाजी करण्यात? इतर मंडळींना भारतात जर चांगल्या पगाराचा रोजगार मिळणार असेल तर ती मुळात परदेशी का जावीत?

In reply to by आयुर्हित

आबा 22/03/2014 - 07:54
इतरत्र तुम्ही पेटंट्स चा उल्लेख केला आहे, त्या पार्श्वभूमीवर माशेलकरांचं नाव वाचून हसू आलं.. सेल्फ कन्सीस्टन्सी कीस चीडीया का नाम है ? :)

In reply to by आजानुकर्ण

बाळकराम 22/03/2014 - 02:14
ब्रेन ड्रेन हा खरंच खूप मोठा शब्द आहे- तो माशेलकर/नारळीकर इ. सारख्या लोकांना लागू पडतो, आमच्या सारख्या असंख्य पोटभरू लोकांना नाही. :) इथे बघितलेले अनेक- विशेषतः ऑनसाईट वगैरे आलेले- संगणक अभियंते बघितले तर त्यांचा एकमेव सेलेबिलिटी क्लेम असतो तो म्हणजे- ते स्थानिक ब्रिटिशाच्या १/३- १/४ किमतीत उपलब्ध असतात. पण त्यांची उत्पादकता सुद्धा त्याच प्रमाणात असते बर्‍याचदा*. इथल्या एका १६ वर्षाच्या पोराने एक मोबाईल अ‍ॅप- "समली"- तयार केले जे याहूने नुकतेच £30 मिलिअन्सला विकत घेतले. फेसबुक, गूगल वगैरेंच्या स्टोरीज तर सगळ्यांनाच माहिती आहेत. अशाच काही स्टोरीज भारतातूनही येतील तेव्हाच खरं मी तरी भारत म्हणजे संगणक महासत्ता मानीन. संगणक आज्ञावलींच्या क्षेत्रातले ऑस्कर मानले जाणार्‍या गूगल कोड जॅम या स्पर्धेत भारतीय संगणक अभियंते सामान्यतः पहिल्या पहिल्या ५०० मध्ये पण नसतात. त्यामुळे हे ब्रेन ड्रेन वगैरे काही खरं नाही. *- संदर्भः भारतातील व लंडनमधील अनेक (शेकड्यात लिटरली) मित्र आणि घरातलेही अनेक सदस्य जे संगणक अभियंते आहे त्यांच्याशी अनेकदा झालेल्य मनमोकळ्या चर्चा.

In reply to by बाळकराम

धन्या 23/03/2014 - 09:16
भारतीय संगणक अभियंत्यांसाठी "आयटी हमाल" हा छान शब्द वापरला जातो. तो योग्य असल्यामुळे कुणी भारतीय संगणक अभियंता उचकतही नाही. :) निलेकणींनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूकीला उभे राहणं अनाकलनिय आहे.

In reply to by बाळकराम

आजानुकर्ण 21/03/2014 - 19:09
उत्तम प्रतिसाद. किंबहुना भारताच्या इतिहासात रिझर्वेशन सुरु झाल्यावरच (गेल्या पन्नास साठ वर्षात) जीवनमान उंचावले आहे व तथाकथित ब्रेनड्रेन जोरात सुरु झाल्यावरच (नव्वदीच्या दशकात) भारताच्या प्रगतीनेही वेग घेतला आहे असे निरीक्षण नोंदवता येईल.

In reply to by आजानुकर्ण

आयुर्हित 21/03/2014 - 20:29
काहीतरी गल्लत होती आहे आपली असे वाटते. ज्याला आपण "प्रगती" संबोधत आहात, हे माझ्या मते विदेशी मंडळींना स्वस्तात ....धुवून देण्याचे डॉलर मध्ये पैसे मिळतात म्हणून रोजगार तयार केला गेला आहे.यात भारतीय लोकांच्या हाती हा व्यवसाय तो पर्यंतच राहील, जो पर्यंत चीनी/मॅक्सीकन/आफ्रिकन लोक आपल्या पेक्षा स्वस्तात ....धुवून देण्यास तयार होत नाहीत. मुलभूत संशोधनात आपण कुठे बसतो? Philips/Hitachi/Siemen/Bosch या सारख्या विदेशी कंपन्यांना स्वस्तात मनुष्यबळ मिळते आहे म्हणून भारतात कार्यालय काढतात व भरपूर संशोधन करून आपल्या नावावर भरपूर पेटंट मिळवत आहेत. याने भारताला Long Term Benefit कसा होईल? कारण हेच पेटंट आपल्याला कायम royalty देण्यास भाग पाडत राहतील.

In reply to by आयुर्हित

आबा 22/03/2014 - 07:52
मूलभूत संशोधनाविषयी आपले बरेच गैरसमज आहेत ९० पूर्वी मूलभूत संशोधन करणार्‍यांची संख्या आणि आताची संख्या याची तुलना करून पहा एकदा

In reply to by आबा

आयुर्हित 22/03/2014 - 23:57
संख्या हा मुळातच गौण शब्द आहे, भारतात तर संख्या कधीच कमी नसणार! संशोधनात गुणवत्ता हा महत्त्वाचा शब्द आहे. किती निबंध प्रकाशित झाले(PHD साठीचे धरून) यापेक्षा किती व्यवहार उपयोगी नवीन शोध व शोधनिबंध प्रकाशित झाले हेच महत्त्वाचे.

In reply to by आयुर्हित

आबा 23/03/2014 - 03:34
असं होय, याला म्हणतात होय मूलभूत संशोधन (मला वाटलं ज्योतिषशास्त्र वगैरे असेल) ओके मग पेटंट्सची संख्या बघा !

In reply to by आजानुकर्ण

काळा पहाड 21/03/2014 - 20:48
उत्तम प्रतिसाद. किंबहुना भारताच्या इतिहासात रिझर्वेशन सुरु झाल्यावरच (गेल्या पन्नास साठ वर्षात) जीवनमान उंचावले आहे व तथाकथित ब्रेनड्रेन जोरात सुरु झाल्यावरच (नव्वदीच्या दशकात) भारताच्या प्रगतीनेही वेग घेतला आहे असे निरीक्षण नोंदवता येईल. -- आजानुकर्ण बाकी चालू द्या
बापरे! राहूल गांधी चावला की काय?

In reply to by बाळकराम

बाप्पू 21/03/2014 - 22:47
काळा पहाड , बाळकराम ,नितिन थत्ते यांचे प्रतिसाद वाचून मला राहवले नाही. त्यामुळे लिहितोय. आरक्षण हवे की नको हे खालील उदाहरणातून सांगा मला. हे उदाहरण म्हणजे एक सत्य घटना आहे.. आणि हे जर एक जरी व्यक्तीला बरोबर वाटले तर आरक्षण चालू ठेवण्यास माझा पूर्ण पाठिंबा आहे. स्थळ: पुण्याचे चे नामवंत अभियंतिकी महाविद्यालय विद्यार्थी क्रमांक 1 : CET ला 128 मार्क्स. ओपन प्रावर्ग. हव्या त्या शाखेला प्रवेश मिळाला नाही. कारण त्याची जात आडवी आली. पण त्याच्या वडिलानी खटपट करून कसेबसे १,००,००० रुपये जमा केले (७ वर्षापूर्वी) आणि म्यनेजमेण्ट कोटा मधून मुलाला प्रवेश मिळवून दिला. आता म्यनेजमेण्ट कोटा मधून प्रवेश मिळाल्यामुळे पुढे कोणतीही सवलत मिळाली नाही फी मध्ये (EBC वागेरे). त्यामुळे सर्व ४ वर्षाची पूर्ण फी भरावी लागली त्याचे वडील काही विशेष श्रीमंत नव्हते. त्याला कॉलेज ला जायला काहीच सोय नव्हती. सुरवातीचे 2 वर्ष बस ने जात होता. त्यानतर त्याच्या वडिलानी पुन्हा कर्ज काढून सेकेंड हॅण्ड स्प्लेनडर घेऊन दिली. आपल्या वडिलांची आपल्यामुळे होत असलेली आर्थिक अडचणी जड डोळ्याने पाहून त्याने शिक्षण पूर्ण केले. पण त्याची चुक एवढीच होती की तो ओपन मधला होता. विद्यार्थी क्रमांक 2 : CET ला 80 मार्क्स. NT प्रावर्ग. त्याच शाखेला प्रवेश झाला तो ही CAP round मधून. कोणताही आटापिटा न करता. त्यानंतर यांना फी मध्ये सवलत. पुन्हा मागासवर्गिय आहेत म्हणुन scholoership घेणार. जसे काही हे लोक शिकून सरकारवर काही उपकार च करत आहेत. एवढ्या सगळ्या सोयी घेऊन हे महाशय पहिल्या दिवसापासून karizma गाडी फिरवत कॉलेज मध्ये यायला लागले आणि 4 वर्षाचा कोर्स 7 वर्षात पूर्ण केला. आता पास आउट होऊन govt जॉब करिता प्रयत्न चाललेत. आता तो ही मिळेल कदाचित. पण काय करणार... कारण तो NT होता ना,,,,,!!! मला माहीत आहे की हे उदाहरण आहे आणि याला बरेच अपवाद देखील आसतील. पण जर खरेच तुम्ही आरक्षण सामाजिक समता आणण्यासाठी देत असताल तर कृपा करून जात हा एवढा एकच criteria लावू नका. आणि जर हेच हवे आसेल तर सर्वच जतींना त्यांच्या त्यांच्या लोकसंख्ये नुसार आरक्षण द्या.

In reply to by पैसा

बाप्पू 21/03/2014 - 23:40
या दोन्ही लेखांचा आणि माझ्या इथल्या प्रतिसदाचा काही संबंध आहे असे मला तरी वाटत नाहीए. जरा सजवून सांगितले तर बरे होईल. आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर "नाही " आसे आहे!!! :)

In reply to by बाप्पू

पैसा 21/03/2014 - 23:45
नीट पाहिलंत तर लक्षात येईल की तो उपप्रतिसाद तुमच्या प्रतिसादाला नसून बाळकराम यांच्या http://www.misalpav.com/comment/564920#comment-564920 या प्रतिसादाला आहे! :)

In reply to by काळा पहाड

टंकायचे श्रम वाचवलेत.
हो ना.. ५० टक्के मार्क पाडून इंजिनियरींग ला प्रवेश घेवून
शिवाय निम्मी फी किंवा अगदी मामुली फीचं विसरलात की हो. आता थोड्या वर्षांनी ह्यांना शिकल्याबद्द्ल पैसे द्यावे असा निर्णय सरकारने घेऊन टाकावा.

आयुर्हित 18/03/2014 - 23:32
मुळात आरक्षण ही संकल्पनाच मला पटत नाही, चुकीची वाटते. त्यात हे आरक्षण म्हणजे हनुमानाची शेपटीच ठरते. आधी एकतर संपत नाही आणि सर्वीकडे आग लावल्याशिवाय विझतही नाही. आणि जर आरक्षण असेल, तर सर्वांना याचा फायदा व्हावा. नाही तर कोणालाच नाही. आरक्षणाची अजिबात गरज नसलेले समाज: असे तरी कोणी नाही आणि सदैव नसते. प्रत्येक समाजात अत्यंत हालाकीची परिस्थिती असलेले लोक असतात. प्रत्येक श्रीमंत हा कधीतरी गरीब असतो किंवा होऊ शकतो. परवा झालेली गारपीट बघितल्यावर तर ही वाईट परिस्थिती कोणाच्याही वाट्याला येऊ शकते, हे स्पष्ट होते. असल्या ह्या नेत्यांपेक्षा बुधवार पेठेत लिपस्टिक लावून उभे असलेल्या वेश्या बऱ्या वाटतात,बिचाऱ्या आपलेच शरीर विकतात.

In reply to by आयुर्हित

बाप्पू 19/03/2014 - 00:08
सहमत...
आणि जर आरक्षण असेल, तर सर्वांना याचा फायदा व्हावा. नाही तर कोणालाच नाही. आरक्षणाची अजिबात गरज नसलेले समाज: असे तरी कोणी नाही आणि सदैव नसते.

आयुर्हित 19/03/2014 - 12:06
तीसरे सयाजीराव हे दूरदर्शी राजे होते. त्यांनी इतर तत्कालीन इतर राजांच्या तुलनेने बरीच आगळी वेगळी कामे केली. त्यापैकी काही - स्त्रीयांना मोफत शिक्षण आणि शिक्षणाची सक्ती. राज्याचा कारभार मराठीच्या जागेवर गुजराती भाषेतून करण्याचा पायंडा. बाबासाहेब आंबेडकर यांची, ते बडोदा संस्थान चे नागरीक नसताना आणि ते दलित वर्गातले असून सुद्धा, केवळ हुशारी लक्षात घेऊन, इंग्लंड मध्ये शिक्षणाची आर्थिक सोय दिली. या निर्णयाचा परिणाम देशावर किती झाला हे आपण सर्व जाणतो. याचा अर्थ : मुलभूत सुविधा पुरविणे हा सरकारचे प्राथमिक कर्तव्य असले पाहिजे, असा होतो. अन्यथा "बाबासाहेब आंबेडकर" यांना आरक्षण देऊन भालदार/चोपदार/हाकारी सहज बनवता आले असते, पण एक चांगला घटनाकार आपण मुकलो असतो.

In reply to by आयुर्हित

शेखरमोघे 19/03/2014 - 21:47
जरी तिसरे सयाजीराव राजे बाबासाहेब आंबेडकर याना मदत करण्याएवढे दूरदर्शी आणि पुरोगामी होते तरी बाबासाहेब आंबेडकर शिकून परत आल्यावर जेव्हा बडोदा राज्यात नोकरी करू लागले तेव्हा त्याना "दलित" असल्याचा त्रास झालाच. त्या मुळे ही नोकरी काही काळच टिकली.

In reply to by शेखरमोघे

आयुर्हित 19/03/2014 - 23:06
"दलित" असल्याचा त्रास हा बहुधा सर्वांनाच सर्व काळी झाला व कदाचित अजूनही बऱ्याच ठिकाणी "उच्च-नीच" असावे. पण आपल्यातील क्षमता वाढविण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करू शकत होता आणि आजही करू शकतो. त्यासाठी काय हवे ते सरकारकडून मान्य करून घ्यायला हवे, त्यासाठी सर्वांची एकजूट मात्र हवी. फक्त आरक्षण देवून हे प्रश्न सुटलेत किंवा सुटतील असे वाटत नाही. व असे हे(भ.वे)नेते आरक्षणांचे गाजर दाखवून आपल्याला कायमचे मिंधे बनवत आहे हे का लक्षात येत नाही सर्वांना?

In reply to by शेखरमोघे

सुधारणावादी विचार हे कदांचीत सयाजीरावांच्या जिन्सशी जणु जुळलेले होते. अस्पृश्यता निवारणा साठीचं त्यांच अभियान कदांचीत गांधीजींकरताही जास्त असरकारक होतं. आंबेडकरांनी ५० रुपयांची दरमाह स्कॉलरशीप महाराजांकडून मिळवून बी.ए. ची डीग्री मिळवली. आणी नंतत महाराजांतर्फे अमेरीकेला कायदेशास्त्राचे शिक्षण मिळवून पीएचडी ची डीग्री मिळवून भारतात परतले. महाराजांनी त्यांना वडोदरा राज्याचा विधानसभेचे मेंबर बनवीले. आणी फर्मावीले की जो कोणी आंबेडकरां बरोबर विधानसभेत बसायला तयार नसेल त्याला नीवडणूक लडण्याची परवानगी मिळणार नाही.

चिरोटा 19/03/2014 - 12:42
हे ज्या कंपनीचे सहसंस्थापक होते, ती कंपनी डोक्याला शॉट लावणारी कामाशी काहीही संबंध नसलेली कोडी सोड्वायला देत, मग दहावी,बारावीला अमूक तमूकच मार्क्स हवेत्,प्रत्येक सेमीस्टरमध्ये अमूकच क्लास हवा अशा 'जाचक' अटी.काम चालू झाल्यावर तेच काम युरोप्,अमेरिकेत डीग्री नसलेला,कम्युनिटी कॉलेजमध्ये(no offence) गेलेला माणूसही करतोय हे कळायचे मग डोक्याला पुन्हा एकदा शॉट.!! अशा अटी लादणारे आरक्षणाची भाषा करतात हे पाहून पुन्हा एकदा शॉट बसला. इकडे दक्षिण बेंगळूरुत निलकेणी विरुद्ध भा.ज.पा.चे अनंत कुमार असा सामना आहे.अनंत कुमार येथून बर्‍याचवेळा जिंकले आहेत.

In reply to by चिरोटा

अचूक वर्णन केले आहे या कंपनीचे. अनंतकुमार यांच्यासमोर हे पडणार हे नक्की आहे. खान्ग्रेसने चढविलेला अजून एक बळीचा बकरा.

श्रीगुरुजी 19/03/2014 - 13:08
इन्फोसिसमध्ये काम करत असताना काही मीटिंग्जमध्ये नंदन नीलेकणींशी संवाद साधला होता. इन्फोसिसच्या यशामध्ये नारायण मूर्ती व नंदन हेच दोघे अत्यंत डायनामिक व कार्यक्षम असे संस्थापक होते. उरलेले संस्थापक संचालक सदस्य फारसे प्रभावी नव्हते. नंदन अत्यंत प्रभावी संवाद साधत असत. अनेक नवीन प्रभावी कल्पना त्यांनी राबविल्या होत्या. शून्यातून कंपनी उभी करण्यामागे मूर्तींच्या बरोबरीने त्यांचा सिंहाचा वाटा होता. अशा व्यक्तीने काँग्रेसमध्ये प्रवेश करावा याचा अत्यंत खेद वाटतो. दिल्लीमध्ये काँग्रेस सरकारमधील वरिष्ठ नेत्यांबरोबर ५ वर्षे जवळून काम करून अनुभव घेतल्यानंतर काँग्रेस या अत्यंत भ्रष्टाचारी, जातीयवादी व कमालीच्या अकार्यक्षम पक्षात जाणे हे त्यांच्यासारख्या डायनामिक व कार्यक्षम व्यक्तीने का ठरविले असावे याचे राहून राहून आश्चर्य वाटते.

In reply to by श्रीगुरुजी

नितिन थत्ते 19/03/2014 - 21:00
इथे बोंबलणारे आपण सगळे आणि नंदन निलेकणी यांच्यात तुम्हीच सांगितल्याप्रमाणे"दिल्लीमध्ये काँग्रेस सरकारमधील वरिष्ठ नेत्यांबरोबर ५ वर्षे जवळून काम करून अनुभव घेतल्यानंतर" हा महत्त्वाचा फरक आहे ना? कदाचित आपल्याला काँग्रेसविषयी 'अत्यंत भ्रष्टाचारी, जातीयवादी व कमालीच्या अकार्यक्षम' असे जे वाटते ते तसे नाही असे त्यांना लक्षात आले असेल ;) बघा बुवा. :D

In reply to by नितिन थत्ते

श्रीगुरुजी 19/03/2014 - 21:05
>>> कदाचित आपल्याला काँग्रेसविषयी 'अत्यंत भ्रष्टाचारी, जातीयवादी व कमालीच्या अकार्यक्षम' असे जे वाटते ते तसे नाही असे त्यांना लक्षात आले असेल बघा बुवा. (१) लक्षात येऊन सुद्धा "लाल दिव्याच्या गाडीचा" मोह पडल्याने जाणूनबुजून दुर्लक्ष करत असतील किंवा (२) त्यांना काँग्रेस अत्यंत स्वच्छ, निधर्मी, कार्यक्षम अशी वाटली असेल. या दोनपैकी काहीही असले तरी धन्य आहे त्यांची!

(कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या या चालीवर) कुणी जैनांना द्या,कुणी मुस्लिमांना द्या कुणी मराठ्यांना तर कुणी गुजराथ्यांना द्या.. तसेही सरकारी नोकर्या,शिक्षकी पेशा आणि इतर अनेक ठिकाणी आरक्षणाने काय वाट लागली आहे माहीतच आहे. पण म्हणुन कुठलाही उद्योजक दर्जाशी तडजोड करुन आरक्षित उमेदवाराला पात्रतेचे किमान निकष न लावता केवळ जागा भरण्यासाठी कामावर ठेवेल असे वाटत नाही. कारण त्या माणसाचा पगार शेवटी त्याने केलेल्या कामातुन निघणार नसेल तर उद्योग बुडायला वेळ लागणार नाही. त्यापेक्षा कोणीही धंदा बंद करुन स्वस्थ बसणे पसंत करेल.

पोटे 19/03/2014 - 14:47
हजारो वर्षे १०० % आरक्षण खाल्लेले लोक ५० % आरक्षणाला विरोध करतात, हे पाहून हसू आले. :)

अहो या असल्या तथाकथित IDOLS चे अंतिम लक्ष्य राजकारण च असते.हे फक्त समाजसेवेची कातडी पांघरून काही वर्षे सेवा करण्याचा आव आणतात,आणि नंतर त्या प्रतिमेचा फायदा घेउन राजकारणात येतात.सध्याचा सर्वात HOT SHORTCUT आहे हा.

In reply to by मृगजळाचे बांधकाम

बॅटमॅन 19/03/2014 - 21:53
अल्पसंख्याक हा निकष लावला तर पारशी, जैन, लिंगायत, इ. सकट ब्राह्मणांनाही आरक्षण मिळालेच पाहिजे.

In reply to by मृगजळाचे बांधकाम

रमेश आठवले 20/03/2014 - 22:58
माझ्या माहितीप्रमाणे जैन समाजाला minority community म्हणून सरकारनी मान्यता दिली आहे. तीचा उपयोग त्यांच्या धर्माच्या संस्था चालविण्यासाठी वगैरे होतो. सरकारी नोकरीत आरक्षण मिळण्यासाठी नाही. शीख आणि मुस्लिम संप्रदाय यांनाही अशीच मंजुरी मिळाली आहे. आंध्रच्या सेकुलर सरकारने मुस्लिमाना नोकरीसाठी काही टक्के आरक्षण मंजूर केले होते, पण तेथील न्यायालयाने ते घटनाबाह्य असल्याचा निकाल देऊन रद्द केले.

In reply to by रमेश आठवले

आयुर्हित 23/03/2014 - 00:28
minority community म्हणून सरकारनी मान्यता दिली आहे. तीचा उपयोग त्यांच्या धर्माच्या संस्था चालविण्यासाठी वगैरे होतो:- धर्माच्या संस्था यामध्ये नवीन स्कूल/कॉलेज असाही होतो. बंगळूरू मध्ये जैन विद्यापीठ (आधीचे सर भगवान महावीर जैन महाविद्यालय) व पुण्याचे बोलायचे झाल्यास आझम कॅम्पस अशी काही उदाहरणे आहेत. याचा अर्थ या आधारे यांचे नवीन स्कूल/कॉलेज उघडले जातील.व आपली मुले पुढील उच्च शिक्षणासाठी minority community च्या स्कूल/कॉलेज मध्येहि जातील/जाऊ शकतील व यांना सर्व आर्थिक फायदा होईल.

मदनबाण 19/03/2014 - 22:01
आता माझी सटकली रे.........! देशातल्या लोकांची टाळकी अजुन कशी सटकत नाहीत ? याचेच खरं तर रोज रोज नव्याने नवल वाटते मला. हे भाडखाउ भोसमारीचे राजकारणी अजुन किती लोकांचे रक्त पिणार आहेत तेच कळत नाही ! गोचीड सुद्धा पोट भरल्यावर गप्प होते, पण ह्या हरामखोरांची तहान काही केल्या भागत नाही ! देश भिकेला लागला आहे, तरुण वर्ग निराशेच्या गर्तेत जात आहे, महागाईने जीव कंठाशी आला आहे,बलात्कारांवर बलात्कार...कधी चिमुरडीवर तर कधी वॄद्धेवर नराधमांची ही पैदावर मुक्त आहे आपल्या देशात कारण कुणाची भिती /धाक उरलेलीच नाही. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या आकड्यांनी तर पार कळस गाठला आहे तरी हे भिकारडे राजकारणी त्यांची निर्लज्य थोबाडे घेउन मतांची भिक मागाला आता आपल्या दारात येतील... मतांची भिक मागतील आणि मग आपल्याच छाताडावर बसुन थैमान घालतील ! गेल्या १० वर्षातली देशाची अवस्था पहाता आता अजुन या देशाचे किती वाटोळे करायचे बाकी ठेवले आहे ? लोकसभेत मिर्ची स्प्रे वापरला गेला, राज्यसभेत स्पीकरची अंगावर धावणे,उत्तर प्रदेश विधान सभेत विधायकांचे कपडे काढण्याचा प्रकार तर जम्मु-काश्मिर विधान सभेत विधायकांनी कर्मचार्‍यांना केलेली मारहाण ! हे सर्व राजकारणी आहेत ? हे देशाच काय भलं करणार ? पण या लोकांनाच आपणच मतदान करतो ना ? परत एकदा तोच व्हिडीयो इथे देतोय... निदान यावेळी तरी लोकांनी मतदान करताना आपल्या देशाचा आणि पुढे येणार्‍या आपल्याच पिढीचा विचार करावा !

अर्धवटराव 21/03/2014 - 08:40
मिपा फार काहि बदललं नाहि म्हणायचं...बरं झालं... जुनिच दारु जुन्याच बाटलीत जुन्याच चवीत चाखायला मिळते आहे :) आता थोडं कामाचं बोलुयात. उच्चनिचतेच्या (सं)कल्पना, त्याच्या अनुषंगाने श्रमविभागणी व जबाबदार्‍या, विशिष्ट वर्गाला मिळणारे फायदे व फायद्या करता वर्गाची परिभाषा असं व्हिशिअस लूप, या सगळ्याचा परिणाम म्हणजे सामाजीक विषमता, व त्या विषमतेला छेदण्याकरता म्हणुन आरक्षणाचं औषध... असं साधारण या प्रॉब्लेमचं स्वरूप आहे (बहुतेक). २०व्या शतकाच्या मध्यात या समस्येचं स्वरूप एक अनार और सौ बिमार असं झालं व जो बहुत काळपासुन बिमार आहे व ज्याच्य वाटेला अनार यायचे चान्सेस कमि आहेत त्याला अनारचा एक विशिष्ट पोर्शन देण्यात यावा असं ठरलं. राजकारणामुळे या सर्व प्रकरणाचं काय गुळ-खोबरं व्हायचं ते झालच. आणि या समस्येचं समाधान म्हणजे सौ बिमार करता एकसो दस अनार पैदा करणे व सर्वांना पूर्ण तृप्त करुन सुद्धा अनार उरलेले असणे. निलंकणी सारख्या व्यावसायीकाने या दृष्टीकोनातुन विचार मांडण्यापेक्षा त्यांनी समस्या आणखी चिघळायची भाषा केली... ते ही स्वाभावीक आहे... वाण नाहि पण गुण लागलाच.

आयुर्हित 21/03/2014 - 09:52
"या समस्येचं समाधान म्हणजे सौ बिमार करता एकसो दस अनार पैदा करणे व सर्वांना पूर्ण तृप्त करुन सुद्धा अनार उरलेले असणे" १००% पटले. खरे आहे आपले, आता फक्त कामाचं बोलुयात! या साठी आपण सारे मिपाकर एक होऊन काय काय करू शकतो, याचे कोणी मार्गदर्शन करेल काय? सर्वांना विनंती, यावर नवीन धागा येऊ द्या, आणि फक्त विषयाला धरूनच लिहावे, फाटे फोडू नयेत.

विटेकर 21/03/2014 - 14:10
चारित्र्य संप्न्न व्यक्तिच सुदृढ समाज निर्मू शकतात. त्यामुळे सुधारणांची सुरुवात माझ्यापासूनच व्हायला हवी. व्यक्तिगत पातळीवर खालील गोष्टी करता येतील असे वाटते : १.जर मी सक्षम असेन तर कधीही कसलीही सब्सिडी घेणार नाही. २. वेळेत आणि योग्य तो कर मी भरीन. ( विनातक्रार आणि आनंदाने ) कायद्यातील पळ्वाट शोधून कर चुकिविणार नाही ( उदा. वडिलांच्याकडून घरभाड्याची पावती घेणे )चुकीची /खोटी मेडीकल बिले + ट्राव्ल बिले देणार नाही. वॉवचर पेंमेंट घेऊन कर वाचविण्याचा प्रयत्न करणार नाही. ३. रहदारीचे नियम पाळिन . गाडीतून जाताना खिडकितून बाहेर खाद्यपदार्थांचे आवरण टाकणार नाही. रस्त्यावर थुंकणार नाही, स्वच्छता गृहाचा वापर करेन. ४. मला परवडत असले तरीही वीजेचा आणि पाण्याचा कटाक्षाने संयमित वापर करीन. अन्न वाया घालवणार नाही. ५. मी जात्-पात पाळ्णार नाही. घरातील मोलकरीण ही देखील माझ्याघरी सन्मानाने हळ्दीकुंकु घेईल. वॉचमन, गाडी धुणारा माझ्याकडे दिवाळीला फराळाला येतील्.दिवाणखान्यात फराळ करतील. ६. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या वार्षिक सहलीइतका खर्च मी एखाद्या स्वंयसेवी संस्थेला देईन. वर्षातील काही दिवस ठरवून मी अश्या संस्थासाठी त्यांना आवश्यक असणारे काम करीन. ७. जुने कपडे , मागील वर्षाची वह्या-पुस्तके बिग -बाजारला न देता अथवा रद्दीत न घालता, स्वप्रयत्नाने गरजू लोकांना पोचवीन. आणखी काही सुचेल तसे लिहीन !आपण ही भर घालू शकता !

In reply to by विटेकर

काळा पहाड 21/03/2014 - 20:51
सहावा व सातवा मुद्दा सोडून देता बाकीचे सध्या ही होतेच आहे. बाकी काँग्रेसच्या कृपेने मी दिवसेंदिवस गरीबी रेषेखालीच जाण्याची जास्त शक्यता असल्याने हे मुद्दे पाळता येणार नाहीत. क्षमस्व.

In reply to by विटेकर

प्रसाद१९७१ 26/03/2014 - 17:27
. वेळेत आणि योग्य तो कर मी भरीन. ( विनातक्रार आणि आनंदाने ) कायद्यातील पळ्वाट शोधून कर चुकिविणार
हे का? मी कष्टानी कमवलेल्या पैश्याचा टॅक्स भरायचा आणि तो ९०% भ्रष्टाचाराच्या पोटात जाणार किंवा ह्या फुकटच्या स्कॉलरशीप वर वाया जाणार. जिथे जमेल तिथे कर चुकवायलाच पाहिजे. आधीच नोकरी करणार्‍या माणसाला कर चुकवता येत नाही.

आयुर्हित 21/03/2014 - 21:38
कर्तुत्ववान लोकांना निवडून आणण्याबद्दल आमची ना नाही. परंतु ...ला पाय लावून पळणारे "गुडघ्याला बाशिंग" ला विरोधीपक्ष नेते बनायची पण लायकी नाही. आणि जरी तुम्ही म्हणाल तसे केले तरी त्यांना लगेच वाटेल कि भारताचे विरोधीपक्ष नेते बनण्यापेक्षा आपण जर SAARC/ UNO किंवा अमेरिकेच्या निवडणुकीत भाग घेतला पाहिजे, म्हणून त्याचाही ४९ किंवा कमी दिवसात राजीनामा देतील.

आबा 22/03/2014 - 07:47
तुमच्या एकूणच आकलणक्षमतेचा आणि मॅच्युरीटीचा अंदाज येतोय तुमच्या प्रतिसादांमधून... ब्रेन-ड्रेन वगैरेची चिंता दुसर्‍यांवरच सोडलेली बरी...

आयुर्हित 23/03/2014 - 00:07
आजवर सर्व भारतीय असेच चिंता दुसर्‍यांवरच सोडलेली बरी...म्हणत आले आहेत. त्यामुळेच हे असे दिवस आपल्या सर्वांच्या वाट्याला आले आहेत. अपेक्षीत चर्चा या वरचा खरा मुद्दा "या समस्येचं समाधान म्हणजे सौ बिमार करता एकसो दस अनार पैदा करणे व सर्वांना पूर्ण तृप्त करुन सुद्धा अनार उरलेले असणे" यावर आपले उपयोगी प्रतिसाद द्यावेत, ज्यावरून आपल्या आकलणक्षमतेचा आणि मॅच्युरीटीचा अंदाज येईल.

In reply to by आयुर्हित

आबा 23/03/2014 - 04:08
त्याचं काय आहे की आरक्षण म्हणजे गरीब श्रीमंतांतली दरी दूर करण्याचं साधण असा भल्याभल्यांचा गैरसमज असतो. आणि आरक्षणासारख्या धोरणांचे स्टॅटॅस्टीकल फायदे बघायचे असतात, एक एक उदाहरण देण्यातून काही सिद्ध होत नाही त्यातून "आरक्षणामुळे गुणवत्तेवर परिणाम होतो" या दर्जाचं तुमचं आकलण आहे... काय युक्तीवाद करायचा?! असो खालील गोष्टी डोळ्याखालून घातल्या तर बरं होईल, म्हणजे नाही घातल्या तरी चालतीलच १) http://hdr.undp.org/sites/default/files/hdr2004_dl_sheth.pdf २) http://hdr.undp.org/sites/default/files/hdrp_2010_44.pdf ३) http://datastories.in/blog/2013/12/02/social-groups-and-class-divides/ (इथे तुमच्या लाडक्या गुजरात मधली परिस्थीती ही पाहता येईल)

आयुर्हित 23/03/2014 - 17:41
तुमच्या लाडक्या गुजरात मधली आजची परिस्थीती पहा: Gujarat tops the list of states in terms of economic freedom, improving its position from fifth place in 2005. Refer: The report on Economic Freedom of the States of India (EFSI) by Cato Institute

प्रसाद१९७१ 26/03/2014 - 17:30
हा चोर माणुस आहे. स्वताची कंपनी आहे, तिथे का नाही आरक्षण चालू करत आधी. तसे ही मुर्तींकडे फक्त ५ टक्के शेयर्स असुन ( ५०% असते तर बरोबर होते ) स्वताच्या मुलाला आरक्षण देउन कंपनीत आणले च की.
नंदन निलकेणी एक सुशिक्षीत मान्यवर, चांगल्या खाजगी संस्थेत प्रत्यक्ष कामाचा भरपूर अनुभव, Managing Director, President, CEO या पदावरचा अनुभव, देशासाठी चांगले काहीतरी करून दाखवायची तयारी, Imagining India: The Idea of a Renewed Nation या पुस्तकाचे लेखक, एक कॉंग्रेस नेता,

भाजप ---- फ़ॉरेन पॉलिसी

अज्ञात ·
भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणुन या निवडणुकीमधे निवडुन येणार हे जवळ जवळ निश्चित झालेल आहे. इतकच नाही तर त्यांना बहुमत मिळायची व सरकार स्थापनेसाठी कोणाची मदत घेण्याची गरज पडणार नाही हीच शक्यता जास्त आहे. अशा परिस्थितीत भाजपची इंटरनॅशनल पॉलिसी काय असेल ? कोणात्या देशाशी जास्त चांगले संबंध असतील ? इंपोर्ट एक्सपोर्ट व त्यावरच्या ड्युटी यांची पॉलिसी काय असेल याला जास्त महत्व प्राप्त होत. माझ्या वाचनात भाजपच्या आंतर्गत पॉलिसीबाबत आलेल आहे, पण इंटरनॅशनल पॉलिसीबाबत काहिच आलेल नाही. कोणाला याबाबत माहिती आहे का ? असेल तर इथे मांडाव.

गेल्या १० वर्षांत पुलाखालून किती पाणी वाहून गेले ठाऊक नाही पण रालोआ सरकारच्या काळात भारताचे परराष्ट्र धोरण बरेच बरे होते हे त्या क्षेत्रातील संपुआ सरकारच्या कामगिरीवरून दिसुन येते. त्यावेळी असलेले वाजपेयींचे नेतॄत्व (स्रुरुवातीला परराष्ट्र खाते त्यांनी स्वतःकडे ठेवले होते) अन जसवंतसिंह यांच्यासारखा मुसद्दी परराष्ट्रमंत्री हे दोन महत्वाचे घटक होते. त्याप्रकारचे धोरण चालवले गेले तर देशासाठी चांगले राहील असे वाटते. बाकी तुम्ही धाग्यात लिहिलेले दुसरे वाक्य अवास्त्व अपेक्षा या गटात मोडणारे वाटत आहे.

In reply to by शिद

आज व्हॉट्सअपवर फिरणारा एक मेसेज वाचला, बघा विषयाला अनुसरून आहे का? नसल्यास अवांतर पोस्ट समजून इग्नोर मारा.. "अगर कश्मीर देना है, तो उनके संग हो लो, अगर लाहोर लेना है, तो हमारे साथ चल दो.."

विकास 18/03/2014 - 20:01
सर्वप्रथम, चांगला विषय चर्चेस आणल्याबद्दल धन्यवाद. इतकच नाही तर त्यांना बहुमत मिळायची व सरकार स्थापनेसाठी कोणाची मदत घेण्याची गरज पडणार नाही हीच शक्यता जास्त आहे. घोडा मैदान जवळ आहे, पण दिल्ली मात्र अजून दूर आहे असे वाटते. अर्थात एनडीएला (भाजपाला एकट्याला नाही) सर्वाधिक मते मिळायची शक्यता जरी अधिक असली तरी इतर मदत लागणार नाही असे मला वाटत नाही. पण तो वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे! :) मात्र त्याच बरोबर असे देखील नक्की वाटते की परराष्ट्रधोरण हे जास्त करून भाजपाचे असेल (इतर पक्षांना, बरेचसे प्रादेशिक असल्याने त्या संदर्भात काही पडले असेल असे वाटत नाही). त्यांचे धोरण जाहीर झालेले नाही असे दिसतयं. पण काय असू शकते या संदर्भात काही तर्कः १. एकदा सत्तेवर येऊन पाच वर्षे परराष्ट्रधोरणात कुठेही अतिरेकी आचरटपणा न करता पूर्ण केलेली असल्याने परराष्ट्रांना भाजपा सरकार बद्दल आणि भाजपाला धोरणे आखणे/हाताळणे या बद्दल किमान विश्वास असेल. हे महत्वाचे अशा करता कारण सत्तेवर आल्यापासून लागणारा वेळ कमी होतो आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे किमान शंका / संशय याने संबंधांची सुरवात होत नाही. हे अगदी पाकीस्तानसाठी पण लागू आहे. २. आता परराष्ट्र धोरण हे बर्‍याचदा संरक्षण धोरणाला लागून असते / असावे - "सध्याच्या काळात" आपले कोण शत्रू आहेत, कोण मित्र आहेत, कोण हितसंबंधी आहेत आणि कोणाशी हितसंबंध ठेवावे लागणार आहेत इत्यादी बघावे लागणार/लागते. ते केवळ देशाच्या सीमांशीच निगडीत नसते, तर अर्थकारणाशी पण निगडीत असते. ३. टिपिकली भाजपाला अमेरीकेच्या जवळचा देश म्हणतात. मला तसे वाटत नाही. काँग्रेस हा शीतयुद्धाच्या वेळेस आणि समाजवादी धोरणामुळे रशियाच्या जवळ होता. भाजपा हा कम्युनिस्ट विचारसरणीच्या बाजूचा नसल्याने तो रशियाच्या बाजूचा नव्हता. म्हणून त्याला अमेरीकेच्या बाजूचे ठरवले गेले. त्यात भर म्हणून नव्वदच्या दशकातील सुरवातीचे एन आर आय (अमेरीकेतील) नेटीझन्स हे जास्त करून भाजपाच्या बाजूचे असल्याने त्यात भर पडली. त्यावर काही सुमार संपादकीये देखील लिहून येयची... पण आता पाहीले तर सर्वच प्रमुख पक्षांचे एनआरआय रुपी सोवळे भांडे अमेरीकेत आहे... अमेरीका-भारत संबंध हा दोन्हीकडी नेतृत्वावर अवलंबून राहणार. ओबामा (आणि बर्‍याच वेळेस डेमोक्रॅट्स) हे स्थानिक जनतेकडे अमेरीकन समाजवादी पद्धतीने बघणारे असल्याने त्यांना भारत म्हणजे सध्याच्या काळातला आउटसोअर्सिंगचा धोका वाटतो. परीणामी भारत-अमेरीका संबंध आत्ता क्लिंटनच्या दुसर्‍या टर्म इतके बूशच्या दोन्ही टर्म्स इतके चांगले नाहीत. तरी दोन्ही देशांना एकमेकांची गरज असल्याने ते चांगले होण्याची शक्यता आहे. जर भाजपा आले, मोदी पंप्र झाले तरी या वॉर्मिंगला साधारण अजून एक दिडएक वर्ष लागेल. ४. चीन बरोबर पण संबंध स्थिर राहतील असे वाटते. चीन बरोबरचे खटके हे ऐतिहासीक / प्रादेशिक वादांवरून होण्याऐवजी व्यापारासंदर्भातील डंपिग/अँटीडंपिंग प्रकरणावरून अधिक होतील असे वाटते. ५. कुठेतरी सार्क राष्ट्रांना, अफगाणिस्तान, इराण-इराक, यांच्याशी पुढच्या दोन एक वर्षात अधिक प्राधान्य दिले जाईल असे वाटते. त्यामुळे पाकीस्तान आणि चीन वर दबाव राहील. अर्थात या घडामोडी या पाकस्पॉन्सर्ड दहशतवादी कारवाया किती होतात या वर अवलंबून राहतील. अर्थात हे सर्व "मला वाटते" अशी वाक्याची सुरवात करून वाचावे. :)

In reply to by नितिन थत्ते

काही वेळा तसे ठरत असु शकते. जसे Most Favoured Nation दर्जा देणे घेणे यावर परराष्ट्र धोरणाचा प्रभाव असु शकतो. या मुद्द्यावर बिंगले असता खालील बातमी मिळाली. Pakistan may grant India MFN status on Friday

In reply to by श्रीरंग_जोशी

आत्मशून्य 18/03/2014 - 23:18
भारताच्या प्रमुख डोकेदुखीची सुरुवात... दहशतवाद्यांचे नंदनवन, भारतीय गुन्हेगारांचा आश्रयदाता पाकिस्तान हा आपला एकाच वेळी शत्रु आणी Most Favoured Nation कसाकाय असु शकतो ? भारतीय पररश्ट्र धोरणाचा ह्यापेक्षा मोठा दुसरा जोक अस्तित्वात नसावा. (सध्य स्थीती माहीत नाही पण पाक भारतचहे मोस्ट फेवर्ड राश्ट्र होते) आणी पाकीस्तानचे अमेरीका मोस्ट फेवर्ड राश्ट्र होते.

In reply to by आत्मशून्य

असंका 19/03/2014 - 13:07
मला लोकसत्तातील संपादक आणि त्यांची मते सहसा मान्य असतात. सगळ्यांनाच असतील असे नाही...पण विचारात घेता येतील. आपल्याला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा एक प्रयत्न म्हणून खालील अग्रलेख - त्यातील प्रमुख ओळ अशी - "इतिहासातील घोंगडी मागे सोडून वर्तमानातील हिताचा कसा विचार करायचा हे त्यांच्याकडून भारत आणि अर्थातच पाकिस्तान यांनी शिकण्याची गरज आहे. कारण राजकारण वरवरचे असते. अधिक खोल असतात ते आर्थिक हितसंबंधच." (येथे त्यांच्याकडून म्हणजे चीन आणि जपान कडून)

In reply to by आत्मशून्य

ऋषिकेश 19/03/2014 - 17:38
मोस्ट फेवर्ड नेशन ही ब्लँकेट टर्म नाहीये किंवा तो राजकीय दर्जा नाहीये. ती व्यापारी संज्ञा आहे नी ती ठराविक वस्तुंच्या यादीवरच लागु असते. त्या वस्तुंअंच्या खरेदीसाठी सर्वात प्राधान्य दिला जाणारा देश इतकाच अर्थ त्यात आहे. कित्येक गोष्टींची खरेदी शेजारच्या पाकिस्तानातून केल्याने आपला बराच खर्च वाचतो त्यामुळे त्या वस्तुंवर MFN दिला म्हणजे आपण काहीतरी पाप केले आहे वगैरे समज भोळसट आहेत. मुळात भारतासाठी पाकिस्तान हा एकमेव MFN नाही विविध वस्तुंसाठी व्हिएतनाम, बेल्जियम वगैरे देशही MFN चा दर्जा राखुन आहेत. MFN हा काही राजकीय दर्जा नव्हे तर निव्वळ व्यापारी संज्ञा आहे. त्याचा दोन्ही बाजुने राजकीय अस्मिता फुंकरायला वापर केला जातो व आपल्या अस्मितांची गळवे इतकी पिकलेली आहेत की त्याला लगेच बळी पडतो हे आपल्या अज्ञानाचे लक्षण आहे. असो. इच्छुकांना भारत पाकिस्तान मधील व्यापरी संबंध नी या MFN यादीव वस्तुंत वाढ/घट केल्याने व्यापारावर परिणाम आदी अंगानी अभ्यासपूर्ण पेपर इथे वाचता येईल (पीडीएफ आहे, दीड एम्बीहून अधिक) === बाकी कोणतेही सरकार आले तरी भारतीय परराष्टृअधोरणात पॅराडाईम शिफ्ट म्हटा येईल असा आमुलाग्र बदल होण्याची शक्यता अतिशय कमी आहे. मोदी येवोत नाहीतर राहुल गांधी, या एका विषयात आपल्या सुदैवाने धडाधड बदल करणे कठीण आहे. (रादर तसे होऊ नयेत ही इच्छा)!

In reply to by ऋषिकेश

आत्मशून्य 20/03/2014 - 03:25
एक व्यापार अन्यथा संरक्षण सहकार्य बाबतीत च ना ? मग संज्ञा व्यापारी असेल तरीही कोणत्या देशाला द्यावी याचे तारतम्य नको काय ? बरे पाकिस्तान ने हे अजुन भारताबाबत केलेले नाही यातून कोण कमकुवत असल्याचा संदेश जातो ?

In reply to by आत्मशून्य

ऋषिकेश 20/03/2014 - 10:03
कमकुवतपणाचा काय संबंध? समजा आपल्याला पाकिस्तानातून कांदा विकत घेणे स्वस्त पडते. पाकिस्तानातील व्यापार्‍यांनी आपल्यालाच कांदा विकावा असे वाटत असेल तर आपण त्यांना काही करांतून सूट देतो, जेणे करून ते आपला कांदा इतरत्र न पाठवता आपल्यालाच निर्यात करतात. त्यासाठी आपण त्यांना हमी देतो की कांदा खरेदीसाठी तुम्ही आमचे मोस्ट फेवर्ड नेशन आहात. जर त्या गोष्टितून भारताचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होतो आहे, आपली वाढती गरज कितीतरी स्वस्तात भागते आहे तर अश्या दर्जात वाईट काय आहे? या उलट भारताला आपला माल निर्यात करायसाठी अनेक देशांतून मागणी आहे. अशावेळी दुरून आयात करण्यापेक्षा शेजारीत भारतातून वस्तु आयात करून फायदा झाला तर तो पाकिस्तानला होणार आहे. भारताला MFN दर्जा देणे पाकिस्तानची गरज आहे तरी जर पाकिस्तान तो दर्जा देत नसेल तर तो पाकिस्तानचा मुर्खपणा झाला, भारताचा कमकुवतपणा नव्हे!

In reply to by ऋषिकेश

निरंजन 20/03/2014 - 12:20
सहमत. यात कमकुवत पणाचा काहीच संबंध नाही, हा साधा व सरळ व्यवहार आहे. मला खर तर याच प्रकाराची भीती वाटते की भाजप त्यांच्या फ़ॉलोअरकडे बघुन पाकिस्तानचा MFN चा दर्जा काढुन घेते की काय ? तस केल तर काही गोष्टी महाग होतील.

In reply to by ऋषिकेश

विकास 20/03/2014 - 17:16
दोन देशातले व्यापारी संबंध म्हणजे केवळ रस्त्यवरच्या भाजीविक्रेत्याकडून घ्यायचे का मोठ्या ग्रोसरी स्टोअर मधून घेयचे इतका सरळ व्यवहार नसतो. तसा असतो असे जर तुम्हाला म्हणायचे असले तर तो तुमचा विचार झाला. मोस्ट फेव्हर्ड नेशन म्हणजे काय याचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन्च्या जागतिक करारानुसार खालचा अर्थ... : This sounds like a contradiction. It suggests special treatment, but in the WTO it actually means non-discrimination — treating virtually everyone equally. This is what happens. Each member treats all the other members equally as “most-favoured” trading partners. If a country improves the benefits that it gives to one trading partner, it has to give the same “best” treatment to all the other WTO members so that they all remain “most-favoured”. Most-favoured nation (MFN) status did not always mean equal treatment. The first bilateral MFN treaties set up exclusive clubs among a country’s “most-favoured” trading partners. Under GATT and now the WTO, the MFN club is no longer exclusive. The MFN principle ensures that each country treats its over—140 fellow-members equally. जर देशांमधे फ्रिट्रेड असला, विकसनशील असले तर वगैरे वगैरे... मग काही अपवाद होतात पण एकूणच मोस्ट फेव्हर्ड नेशन या संज्ञेला पूर्वी इतका अर्थ राहीलेला नाही. सिनिअर बूश च्या काळात चीनला तसे केले गेल्याने हा शब्द सर्वत्र मोठा झाला होता असे मला वाटते. पण त्यावेळेस जागतिक करार नव्हते.... त्यामुळे ज्या शब्दांचे राजकीय परीणाम असतात असे शब्द जो देश दहशतवाद्यांना आपल्याविरोधात मदत करतो त्यांच्यासाठी तरी वापरू नये. त्याने व्यापारउदीम चालू ठेवण्यात काही अडण्याची शक्यता नसते असे वाटते.

In reply to by विकास

ऋषिकेश 20/03/2014 - 17:33
ते अर्थातच सोपे करून दिलेले उदाहरण होते. अधित तपशीलांसाठी वर एका प्रतिसादात एक पेपर दिला आहे. अतिशय उत्तम विदा त्यात आहे. एकुणात काही ठराविक मालावर असा इतरांपेक्षा अधिक सुट देण्याचा दर्जा देऊन आपला फायदाच आहे असे माझे मत आहे, त्याहून विपरीत मत तुमचे आहे का?

In reply to by ऋषिकेश

विकास 20/03/2014 - 19:46
पेपरच्या दुव्याबद्दल धन्यवाद! आत्ताच नजरेखालून घातला. चांगली माहीती आणि विदा आहे. "Annex 7 - Major Impediments to India– Pakistan Trade" मधे जे काही दाखवले आहे त्यात वर्ल्ड बँक पब्लीकेशन असूनही २ देशांमधील विश्वास, दहशतवाद निर्मूलन अथवा दहशतवादास खतपाणी, तसेच संरक्षणासंदर्भात देखील "अदर बॅरीअर" मधे दाखवायला हवेत असे वाटते. वर्ल्ड बँक असल्याने फक्त व्यापारी मुद्दे आहेत वगैरे मान्य नाही. कारण त्याच मुद्यावरून शेअरबाजार देखील वर-खाली होऊ शकतो आणि जागतिक अर्थव्यवस्था देखील. कुणात काही ठराविक मालावर असा इतरांपेक्षा अधिक सुट देण्याचा दर्जा देऊन आपला फायदाच आहे असे माझे मत आहे सहमत आहेच. आधीच्या प्रतिसादात देखील मी व्यापारी फायदा कुणाला जास्त होतो या संदर्भात काही म्हणलेले नाही. मुद्दा वेगळा होता आणि आंतर्राष्ट्रीय राजकारण आणि आपण आपल्या सुरक्षेसंदर्भात तयार होणार्‍या समस्यांना उत्तर देताना कसा विचार करतो आणि कसा मेसेज त्या संदर्भातील शत्रूपक्षास देतो हे बघणे महत्वाचे आहे असे वाटते. आत्ता या संदर्भात युरोपिअन युनिअन ने घेतलेला रशिया विरोधातील स्टँड ह्या संदर्भात उदाहरण म्हणून दाखवता येईल. अर्थात टोकाच्या गोष्टींमुळे त्या उदाहरणात टोकाची भुमिका इयूला घ्यावी लागली आहे. तसे या संदर्भात म्हणत आहे असे समजू नका.

In reply to by श्रीरंग_जोशी

Pakistan may grant India MFN status on Friday पाकिस्तानचे आजपर्यंतचे वागणे पाहता हा शुक्रवार १,००० वर्षांनंतरचाच असण्याची शक्यता अहे. तेव्हा जास्त काळजी किंवा आनंद नसलेलाच बरे ;)

आमचाबी ओपिनिअन पोल 'सर्वे' - कॉंग्रेसप्रणीत UPA: २०० जागा. भाजपप्रणीत NDA: १५० जागा. अर्थात त्रिशंकू लोकसभा आणि छोट्या मोठ्या पक्षांची मोट बांधून (त्यांच्या स्वार्थी मागण्या मान्य करून/indirect घोडेबाजार करून) कॉंग्रेस पुन्हा सत्तेवर..

अमेरीका-भारत संबंध हा दोन्हीकडी नेतृत्वावर अवलंबून राहणार. ओबामा (आणि बर्‍याच वेळेस डेमोक्रॅट्स) हे स्थानिक जनतेकडे अमेरीकन समाजवादी पद्धतीने बघणारे असल्याने त्यांना भारत म्हणजे सध्याच्या काळातला आउटसोअर्सिंगचा धोका वाटतो. परीणामी भारत-अमेरीका संबंध आत्ता क्लिंटनच्या दुसर्‍या टर्म इतके बूशच्या दोन्ही टर्म्स इतके चांगले नाहीत. तरी दोन्ही देशांना एकमेकांची गरज असल्याने ते चांगले होण्याची शक्यता आहे. जर भाजपा आले, मोदी पंप्र झाले तरी या वॉर्मिंगला साधारण अजून एक दिडएक वर्ष लागेल. उत्कृष्ट विश्लेषण ह्यात फक्त एवढी भर घालतो भारत व अमेरिका ह्यांच्यात संबंध किती झपाट्याने सुधारायचे हे भारत व भाजप किंवा मोदी ह्यांच्या पेक्ष्या अमेरिकेवर जास्त अवलंबून आहे. मोदी ह्यांना अमेरिकेत विसा देणे व मोदी मिन्स बिसनेस ह्या अमेरिकन times ह्या मासिकाच्या मुखपृष्टावरील शीर्षक अमेरिकन सरकार किती गांभीर्याने घेईल ,ज्यू व हिंदू लॉबी अमेरिकेतून ओबामा प्रशासनावर किती दबाव आणेल ह्यावर बरेच काही अवलंबून आहे , मोदी ह्यांच्याकडून भारतात उद्योग धोरणात काय पावलं टाकली जातात ,भारतीय बाजारपेठ किती मुक्त केली जाऊ शकते ह्याच सोबत अफगाण व आशिया मध्ये मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण अमेरिकन व नाटो साठी किती पूरक आहे ह्यावर अवलंबून आहे. भाजपचा परराष्ट्र मंत्री कोण होतो ह्यावर बरेच काही अवलंबून आहे ,त्यावर सुद्धा येथे चर्चा व्हावी. स्वराज , जोशी ,हुसेन, सिन्हा असे बोलके पोपट कामाचे नाही , ह्या खात्याचा अनुभव असलेली व्यक्तीच हवी वाजपेयी ह्यांना राओलो च्या आधी ह्या पदाचा अनुभव होता , तर जसवंत सिंह हे ह्या खात्यात अनेक वर्ष होते. त्या तोडीचा कोणी व्यक्ती हवा उर्वरित जगाची कसे संबध असतील ह्याबाबत मग सविस्तर माझे मत लिहीन आज आमच्या शहरात आप समर्थकांचे माझ्या मित्राच्या घरी मिटिंग कम चर्चा सत्र आहेत , आमच्या सारख्या आप बद्दल गैर समज असलेल्या लोकांचे हृदयपरिवर्तन करण्याच्या हेतूने बहुदा मला सुद्धा आमंत्रण मिळाले आहे. पाहूया काय होत तेथे ते ता.क आप चे जाळे परदेशात स्पायडर मेन च्या जाळ्यासारखे पसरवण्याचा ह्यांचा मानस दिसत आहे.

In reply to by निनाद मुक्काम …

विकास 18/03/2014 - 21:31
मोदी ह्यांना अमेरिकेत विसा देणे हा विशेष करून अमेरीकास्थित मोदी विरोधकांनी केलेला प्रश्न आहे. पण मोदींनी तेंव्हा व्हिसा मागितला नव्हता आणि आजतागायत त्यांनी कधी त्यासाठी विनवणी केलेली नाही. त्यांचा सामान्य नागरीक म्हणून असलेला व्हिसा अमेरीकेने र्दबादल ठरवला होता... त्याविरोधात जे काही राजकीय वक्तव्य करायचे असेल ते त्यांनी आणि इतरांनी भारताच्या बाजूने केलेले आहे. मोदी कायम म्हणत आले आहेत की त्यांना व्हिसा मिळणे ही काही त्यांची महत्वाकांक्षा नाही तर त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात, भारतात (उद्योग-धंदा-संधी आहेत म्हणून) येण्यासाठी अमेरीकन उत्सुक होऊन व्हिसाच्या लाईन मधे उभे राहतील अशी महत्वाकांक्षा आहे. तो राजकीय भाग सोडल्यास, उद्या जर ते खरेच पंतप्रधान झाले तर त्यांना डिप्लोमॅटीक पासपोर्ट असल्याने अप्रत्यक्ष अमेरीकन व्हिसा मिळाल्यासारखाच असेल. जर तरी देखील अमेरीकेने नाही म्हणले तर त्याचा अर्थ अमेरीका भारताशी असलेले राजनैतिक संबंध तोडत आहे असा होतो. जे होण्याची शक्यता आज तरी वाटत नाही. तरी देखील जो काही कडवटपणा आला आहे तो जायला वेळ लागेल. १९७८/७८ साली अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष कार्टर भारतात आले होते. रेगन-सिनिअर बूश च्या काळात भारताला तुच्छच लेखले होते. इंदीरा गांधींना रेगन कडून तशी अपमानास्पद वागणूकच मिळालेली होती. नंतर क्लिंटनच्या दुसर्‍या टर्म पर्यंत कोणीच आले नाही. बूश-ओबामा पहील्याच टर्म मधे येऊन गेले. ते का बदलले? कारण शुक्रवारची कहाणी... ती जो पर्यंत आपल्या बाजूने आहे तो पर्यंत सगळे संबंध नीट राहतील. असो.

In reply to by विकास

आजानुकर्ण 18/03/2014 - 22:04
पण मोदींनी तेंव्हा व्हिसा मागितला नव्हता
याबाबत थोडे शोधून पाहिले असता मोदींना 214(b) नियमाअंतर्गत Diplomatic Visa नाकारण्यात आला होता असे कळते. मोदींनी व्हिसा न मागता अमेरिकेने तो कसा नाकारला याबाबत कुतूहल आहे. (मोदींकडे २००५ पूर्वी असलेला B1/B2 व्हिसा रद्द केला आहे याबाबत माहिती नको.)

In reply to by आजानुकर्ण

आजानुकर्ण 18/03/2014 - 22:32
मोदींनी व्हिसासाठी अर्ज केला होता असे अमेरिकन सरकारच्या संकेतस्थळावरुन कळते http://2001-2009.state.gov/p/sca/rls/rm/2005/43701.htm The Chief Minister of Gujarat state, Mr. Narendra Modi, applied for a diplomatic visa to visit the United States. On March 18, 2005, the United States Department of State denied Mr. Modi this visa under section 214 (b) of the Immigration and Nationality Act because he was not coming for a purpose that qualified for a diplomatic visa. Mr. Modi's existing tourist/business visa was also revoked under section 212 (a) (2) (g) of the Immigration and Nationality Act. Section 212 (a) (2) (g) makes any foreign government official who "was responsible for or directly carried out, at any time, particularly severe violations of religious freedom" ineligible for a visa to the United States. The Ministry of External Affairs requested that the Department of State review the decision to revoke his tourist/business visa. Upon review, the State Department re-affirmed the original decision.

In reply to by आजानुकर्ण

विकास 18/03/2014 - 22:55
दुव्याबद्दल धन्यवाद. साठवून ठेवला आहे. त्यांनी त्यांचा नागरी व्हिसा जो अमेरीकेने रदबादल केला, त्यानंतर परत व्हिसा साठी अर्ज केला नाही हे माहीत होते पण डिप्लोमॅटीक व्हिसा संदर्भात माहिती नव्हती.

In reply to by आजानुकर्ण

त्या काळात वाचलेल्या बातम्यांनुसार अमेरिकेतील भारतीय (बहुधा त्यातही गुजराती) लोकांच्या संस्थेने गुजरातच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना एका परिषदेला आमंत्रित केले होते. मार्च २००५ ऐवजी हेच २००४ च्या सुरुवातीला वगैरे घडले असते तर काही फरक पडला असता का? कारण भारतात तेव्हा रालोआचे सरकार होते. कदाचित बुश प्रशासनाने भारत सरकारला दुखावले नसते असा अंदाज आहे. बाकी भारतातल्या एका मुख्यमंत्र्याला व्हिसा नाकारणे हे निषेधार्हच आहे. काही महिन्यांपूर्वी कोलोरॅडो राज्यामध्ये गांजाची खरेदी विक्री कायदेशीर झाली. तिथल्या गव्हर्नरने भारताकडे व्हिसासाठी अर्ज केल्यास अंमली पदार्थांच्या उद्योगात गुंतले आहे म्हणून त्यांना व्हिसा देण्यास नकार देण्यासारखे झाले. टीपः अंमली / मादक पदार्थांबाबतीत माझे आकलन तोकडे आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

आजानुकर्ण 19/03/2014 - 00:40
उदाहरण अंमळ चुकीचे वाटले. कोलोरॅडो राज्यात गांजाची खरेदीविक्री कायदेशीर असली तरी गुजरात राज्यातील हिंसाचार बेकायदेशीर असावा असा अंदाज आहे. बाकी भारतातल्या मुख्यमंत्र्याला व्हिसा नाकारणे हे निषेधार्ह आहे याच्याशी सहमत.

In reply to by आजानुकर्ण

उदाहरण तेवढ्या क्षमतेचे नाहीच. भारताच्या परराष्ट्र खात्याने अमेरिकेतील एखाद्या राज्याच्या प्रमुखाला व्हिसा नाकारण्यासाठी काही कारण मिळेल का असा विचार केला असता याखेरीज दुसरे काही सुचले नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

आजानुकर्ण 19/03/2014 - 01:32
इराक व अफगाणिस्तानातील अतिरेक्यांना पकडण्यासाठी निर्दोष नागरिकांवर बॉम्बहल्ले करुन त्यांना मारल्याबद्दल बुश यांना व्हिसा नाकारणे हे कदाचित समांतर उदाहरण होऊ शकते

आजानुकर्ण 18/03/2014 - 22:06
निरंजन यांनी वाराणसीबाबत आणखी एक धागा उघडला होता परंतु तो आता मला दिसत नाही. मोदींनी वाराणसीच का निवडली याबाबत छान विश्लेषण हिंदू या कम्युनिष्टधार्जिण्या समूहाच्या बिझनेस लाईन या वर्तमानपत्रात आले आहे. त्यातून भाजपाला अद्यापि विकासपुरुष प्रतिमेबाबत खात्री नसल्याने पुराणमताभिमानी मतदारांच्या शेंड्या कुरवाळण्यासाठी वाराणसीची जागा उत्तम आहे असे दिसते. दुर्दैवाने उत्तरप्रदेश वगळता इतर राज्यांमधून पंतप्रधान होण्याची शक्यता असलेले इतर नेते नसल्याची खंत वाटते.

In reply to by आजानुकर्ण

विकास 18/03/2014 - 23:24
ह्या कम्युनिस्टधार्जिण्या नव्हे तर कम्युनिस्ट हिंदू वर्तमानपत्रातील विचारवंतांना इनो नाही तर त्रिफळा घेण्याची वेळ आली आहे. त्यांच्या लिहीण्याला जास्त गांभिर्याने घेऊ नका. असलेले फ्रस्ट्रेशन अजूनच वाढेल... काय गंमत आहे एकीकडे हे हिंदू हा शब्द ज्याचे प्रतिनिधित्व करतो त्याचा अंतर्बाह्य द्वेष करतात आणि दुसरीकडे तोच शब्द अजूनही स्वतःच्या माध्यमास वापरून पोटे भरतात. आधी कम्युनिझमच्या नावाने टाळकूट केली. मग लक्षात आले की ती अंधश्रद्धा होती. पण हिंदूंचा तर द्वेष सोडायचा नाही. मग कधी धर्म, कधी श्रद्धा, कधीतरी शेंड्या वगैरे सारखे शब्द वापरून अथवा इतर काही लिहून जातीयता, असले करत बसायचे. असो, त्यांचे त्यांच्यापाशी. ते द्वेषी आहेत... तुम्ही मनावर घेऊ नका. तुम्ही दिलेल्या लेखात, एकीकडे ते मान्य करत आहेत की एन डी ए ला (२७२+ मिळेल असे नाही पण) बहुमत मिळेल, मोदींचे नाव असून देखील केरळसारख्या राज्यात भाजपाला प्रथमच जागा मिळू शकेल, तामिळनाडूत तर दोन्ही स्थानिक पक्ष आता तयार झाल्यासारखे दिसत आहेत. आत्ता पर्यंत मोदींना धार्मिक फुटीवरून बदनाम करून पाहीले पण या लेखातच दाखवल्याप्रमाणे त्यांच्या लक्षात येत आहे की ख्रिश्चन आणि मुस्लीम समुदाय देखील मोदींच्या बाजूने जाऊ लागले आहेत. मग आता बोटे कशाच्या नावाने मोडायची? मग काय वाराणसीतून निवडणूक लढणार म्हणून मोडूयात. तेच अगदी ते मुस्लीम बाहूल्य असलेल्या मतदार संघातून लढायला गेले असते तर लिहीले असते, मुदामून २००२ च्या दंगलीवरच्या जखमेवर मिठ चोळायला चालले आहे, लखनौ मधून (वास्तवात) केले असते तर म्हणले असते की अटलजींमुळे सेफ मतदारसंघ म्हणून घेतला, थोडक्यात हिंमत आणि आत्मविश्वास नाही म्हणून. असे प्रत्येक मतदारसंघाबद्दल सांगता येईल.. म्हणून म्हणतो, की या हिंदू वर्तमानपत्रवाल्यांना आणि तसा विचार करणार्‍या द्वेषी कम्युनिस्टांना प्रचंड पोटशूळ झाला आहे. कारण इतक्या वर्षाची मोदी आणि ते ज्या ज्या गोष्टींना रिप्रेझेंट करताहेत त्या सर्वांना बदनाम करण्याच्या मोहीमेवर पाणी पडले आहे... यावर अधिक चर्चा करायची असेल तर अवश्य धागा काढा... जो पर्यंत चर्चा प्रस्तावात काहीतरी लेखन असते, नुसता एकोळी धागा नसतो, (आणि काही व्यक्तीगत वगैरे नसते) तो पर्यंत तो धागा अप्रकाशीत होत नाही असा एकंदरीत अनुभव आहे. असो.

विवेकपटाईत 18/03/2014 - 22:29
परराष्ट्र धोरणात सरकार बदलण्याने जास्त फरक पडत नाही. रशियाशी संबंध जैसे थे वैसे राहील. जापान, द. कोरिया इत्यादी देशांसोबत संबंध वाढतील अर्थात अमेरिकेच्या किमतीवर. देशाच्या मूळभूत (infrastructure) सुविधांसाठी वर्ड बँक एवजी JICAला जास्त महत्व दिले जाईल. अमेरिकेला थोड पडत घ्यावे लागेल. म्हणूनच अमेरिकेला मोदी नको.

In reply to by विवेकपटाईत

निरंजन 19/03/2014 - 08:16
गुजरातमधे जी सुधारणा दिसते ती जास्त करुन DMIC या स्किमखाली सुरु आहे. या स्किममधे JICA नीच जास्त कर्ज दिलेल आहे. मोदी निवडुन येण्यापुर्वीच हा प्रकार सुरु झालेला आहे.

श्रीगुरुजी 19/03/2014 - 13:17
भाजपचे सरकार आले तर परराष्ट्र व आर्थिक धोरणात फार बदल संभवत नाहीत. मात्र पाकिस्तान व चीन विरूद्ध काहीसे जास्त कठोर धोरण येईल असे वाटते. पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसावर काही बंधने येतील व बस/ट्रेन इ. सेवादेखील काही प्रमाणात कमी होतील असे वाटते. विशेषतः चीन व पाकिस्तानच्या सैनिकांनी आगळीक केली तर जशास तसे उत्तर देण्याची सैन्याला मोकळीक मिळेल असे वाटते. त्याच बरोबर इस्राईल व फ्रान्स या देशांबरोबर संबंध अधिक वृद्धिंगत होतील व अरब देशांबरोबरचे संबंध काहीसे कमी होऊ शकतील. शस्त्रास्त्र खरेदी वाढेल असे वाटते. इन्फ्रस्ट्रक्चर क्षेत्रात परकीय गुंतवणूक वाढू शकेल व याच मुद्द्यांवर स्वदेशीचा नारा देणार्‍या संघाशी मतभेद होऊ शकतील.

मृत्युन्जय 19/03/2014 - 15:44
मोदी सरकार सत्तेवर आले की भारतात कशी जादू घडेल असे काही वाचनात आले की अंमळ मौज वाटते. थोडे बदल नक्कीच घडुन येतील. बदल स्वागतार्हही असतील यात काही वाद नाही. पण अजुनही काळाबाजार, उद्योगधंदे, सहकार क्षेत्रावर ज्यांची पकड आहे तेच लोक महागाई बद्दल निर्णय घेतील. सत्ता असो अथवा नसो. आणि मोदी सरकारकडेही काही जादूची किल्ली नाही की हवेत फिरवुन देश बदललला. मोदींपुढे अनेक आव्हाने असतील.प्रगतीपथावरील देश अजुन उंचावर नेणे सोप्पे आहे पण ज्य्च्च्या अर्थव्यवस्थेची आधीच अपरिमित पिळवणुक झाली आहे तो देश काही एकाएकी वर येणार नाही. आजकाल मोदींची जणू काही देव असल्यासारखी जाहिरात चालू आहे. यामुळे त्यांना विजय मिळेलही कदाचित पण लोकांचा लवकरच भ्रमनिरास होइल. जेव्हा तो होइल तेव्हा भाजपाची प्रतिमा अजुनच बेक्कार होइल. परत एकदा काँग्रेस येइल आणी मग देव सुद्धा देशाचे बह्ले करु शकणार नाही. लिमिटमध्ये राहुन लोकांना स्वप्ने दाखवली असती तर बरे झाले अस्सते असे वाटते. शिवाय एवढेकरुन भाजपा जिंकुन आले नाही तर भूतो न भविष्यति नैराश्याचे गर्तेत जाइल. मग तर काँग्रेसला मोकळे रानच. मागच्या निवडणुकीतही काँग्रेसविरोधी वातावरण होते पण ते आधीपेक्षाही जास्त मतांनी निवडुन आले. यावेळेसही तसे होणार नाही याबद्दल कोणी छातीठोकपणे सांगु शकेल असे वाटत नाही. शेवटी काँग्रेसची व्हॉट बँक वेगळी. ती कधीही बदलत नाही. आणि तीच त्यांना जिंकवुन देते. यावेळेसही देउ शकेल.

In reply to by मृत्युन्जय

क्लिंटन 19/03/2014 - 16:50
मोदी सरकार सत्तेवर आले की भारतात कशी जादू घडेल असे काही वाचनात आले की अंमळ मौज वाटते.
+१. आणि मोदी सत्तेत आले की नरक होईल, अल्पसंख्यांकांचे जगणे मुश्कील होईल अशा प्रकारची स्पेशन सेक्युलर बडबड ऐकून आणि वाचून त्याच्याही शंभरपटींनी अधिक मौज वाटते. एकूणच काय की मोदी सत्तेत आले तर भारताचा स्वर्ग बनेल किंवा नरक बनेल या दोन्ही प्रकारचे म्हणणे अतिशयोक्ती आहे हे नक्की.
लिमिटमध्ये राहुन लोकांना स्वप्ने दाखवली असती तर बरे झाले अस्सते असे वाटते.
+१. याविषयी विकास यांच्या राजकीय चेटकीशोध या चर्चेत हा प्रतिसाद लिहिला होता. बघ पटतो का.
मागच्या निवडणुकीतही काँग्रेसविरोधी वातावरण होते पण ते आधीपेक्षाही जास्त मतांनी निवडुन आले.
हे समजले नाही. नक्की कोणत्या राज्यांमध्ये काँग्रेसविरोधी वातावरण होते? तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशात अनपेक्षित लाभ झाल्यामुळे काँग्रेसने स्वतः २०६ चा आकडा गाठला आणि युपीए ला २६२ जागा मिळाल्या. इतके यश युपीएला मिळेल हे अनपेक्षित होते हे नक्की पण तरीही २००९ मध्ये देशात काँग्रेसविरोधी वातावरण होते हे मात्र समजले नाही. २००९ पेक्षा अनेक पटींने आज काँग्रेसला वातावरण प्रतिकूल आहे हे नक्की.आणि यावेळी काँग्रेस २०६ पेक्षा जास्त जागा जिंकून निवडून येईल ही मात्र अगदी अशक्य कोटीतली गोष्ट वाटते. कदाचित आसाम,केरळ, तेलंगण आणि कर्नाटकमुळे १९९९ मध्ये मिळविल्या होत्या त्यापेक्षा (११२) जास्त जागा काँग्रेस मिळवेल ही परिस्थिती त्यातल्या त्यात समजू शकतो. तरीही काँग्रेस २०६ क्रॉस करणार? हे काही समजले नाही.

निरंजन 19/03/2014 - 17:12
भाजपबाबत माझा हाच आक्षेप आहे. भाजप अंतर्गत प्रश्नांवर खुप बोलत असतात. ते प्रश्न व त्यावरचे उपाय हे ज्वलंत असतात व त्यामुळे ते बरोबर वाटतात. पाकिस्तान व एकूणच मुस्लिम देशांबाबत त्यांची वक्तव्य जहाल असतात. हल्ली चिनबाबत अशाच वल्गना केल्या जातात. पण हे सर्व आमलात आणायसाठी लागणारी एखादी ठोस फ़ॉरेन पॉलिसी त्यांना मांडता येत नाही. भाजप सत्तेवर आला तर नक्की काहीतरी चांगलच होईल, असा आशावाद ठेऊन आपण आकाशाकडे बघत बसु शकतो का ? ओबामांनी पांच देशांचे पंतप्रधान हे त्याचे जवळचे मित्र आहेत अस सांगितल होत. त्यात मनमोहन सिंग यांच नांव आहे. अशा संबंधांचा देशाच्या प्रगतीवर परिणाम होत असेल अस मला वाटत. अमेरिकेत जेव्हा निवडणुक असते, त्याच्या आधी प्रत्येक पक्षाला आपली फ़ॉरेन पॉलिसी डिक्लेअर करावी लागते. पंतप्रधान पदासाठी भाजपनी मोदींच नांव तर जाहिर केल. मग मोदी इतर देशांशी कसे संबंध ठेवणार ? जर मोदी पंतप्रधान झाल्यावर देशाच्या परराष्ट्र धोरणात फ़रक पडणारच नसेल तर आजच्या स्पर्धेच्या युगात भारत फ़ार काही प्रगती करु शकणार नाही. पक्षाची काही स्वतःची विचारधारा असावी व त्याप्रमाणे फ़ॉरेन पॉलिसी ड्राफ़्ट झालेली असावी अस मला वाटत. आपल्याला काय वाटत ? या दोन महिन्यात अनेक देशांचे महत्वाचे नेते व अधिकारी भारताला भेट देणार आहेत. यात जपान, अमेरिका, रशिया, इराण, सौदी पासून ते झांझिबार, भुतान पर्यंत सर्व. अक्षरशः एक जण परत जाणार आहे तर दुसर्‍या दिवशी दुसर्‍या देशाचा नेत भेट देणार आहे. जेव्हा भारत व इतर देश यांच्यात हाय लेव्हल व्हिजिट वाढत आहेत याचाच अर्थ पुढच्या काही वर्षात भारतात खुप प्रगती आपेक्षित आहे. अशा वेळी भाजपची फ़ॉरेन पॉलिसी तयार असण फ़ार महत्वाच आहे. अशावेळी जेव्हा निवडणुका होतात तेव्हा मुख्य पक्षांनी तरी आपल परकिय धोरण जाहिर कराव अस मला वाटत. परकिय ठोस धोरण नसल, आहे ते नीट राबवता आल नाही तर, देशाच नुकसान होत व याचा परिणाम देशाच्या आंतर्गत व्यवस्थेवर होतो अस आपल्याला वाटत नाही का ?

In reply to by निरंजन (verified= न पडताळणी केलेला)

१. राजकारणात, आणि विशेषतः निवडणूकींच्या धामधूमीत, ज्या गोष्टींचा मतदानावर विशेष परिणाम होईल त्या गोष्टींवर भर दिला जातो. यात कळत नकळत "ऑप्टीमाय्झेशन ऑफ रिसोर्सेस" चे तत्व वापरले जाते. कारण हाती असलेल्या साधनांच योग्य वापर करून शक्य तेवढी जास्त मते मिळवून जिंकणे हा केवळ एकच व्यावहारीक उद्येश निवडणूकीत असतो. पॉलिसीना "निवडणूक जिंकली तरच" आयुष्य लाभते, अन्यथा त्यांची रुपकात्मक भ्रूणहत्या होते ! थोडक्यात फॉरीनपॉलिसी प्रत्येक देशाच्या दृष्टीने फार महत्वाची असते पण तिचे एकाद्या देशात एकाद्या निवडणूकीत मते मिळवायला किती महत्व आहे त्यावर तिला त्या "निवडणूकीत" किती महत्व मिळेल हे अवलंबून असते. अमेरिकेतील आणि भारतातील मतदारांचा मतदान करताना विचार करण्याचा कल कसा आहे हे बघितलेत तर या दोन देशातील राजकारण्यांच्या वागणूकींचा आणि जाहीरनाम्यांतील फरकांचा अर्थ समजेल. उदा: अमेरिकेच्या निवडणूकीपूर्वी प्रेसिडेंट पदाचा प्रत्येक उमेदवार इझ्रेलला जाहीर पाठींबा जाहीर करतो, ही गोष्ट याच सदरात मोडते. २. परदेश धोरण (फॉरीन पॉलिसी) हे नेहमी केवळ "स्वराष्ट्राच्या फायद्यात अभिरुची उर्फ Interest of the Nation" हेच असते आणि असावे. ते धोरण व्यवहारात नक्की कसे राबवावे हे दरवेळेच्या बदलत्या परिस्थितीप्रमाणे बदलत जाते... याच्यात त्या परिस्थितीत दोस्त कोण आहे आणि नाही हे ठरवणेही आलेच. आतापर्यंत अशी कोणतिही जादूची कांडी निघाली नाही जी भविष्यात वेगवेगळ्या वेळी Interest of the Nation साठी कोण दोस्त असेल किंवा नसेल. तेव्हा परदेश धोरण एकदा खूप बारीकपणे विषद करून त्यालाच चिकटून राहणे जागतिक राजकारणात Interest of the Nation च्या विरुद्ध जाण्याचीच जास्त शक्यता आहे. म्हणूनच असे म्हटले जाते की, स्वराष्ट्राचा फायदा ही कायमस्वरूपी वस्तूस्थिती आहे, मित्र-शत्रू बदलू शकतात. त्यामुळे आपले पत्ते शेवटपर्यंत उघडे न करणेच देशाच्या फायद्याचे असते. अजून एकः आंतरराष्ट्रीय परदेश धोरणात Interest of the Nation ला सोईचे उघड बोलले जाते आणि नंतर Interest of the Nation ला योग्य अशीच कृती केली जाते... मात्र दोन्ही एकच गोष्ट असेल असे नाही. हे न समजणे बावळटपणा (naivety) समजला जातो. उदा: ओबामानी मनमोहन सिंग पाच मित्रांपैकी एक जाहीर केले तेव्हा वैयक्तीक गोष्टीपेक्षा त्यांच्या मनात भारताबरोबरच्या संबद्धांमुळे अमेरिकेला होणार्‍या फायद्याचा विचार जास्त होता. पूर्वी राजकीय अस्पृष्य समजल्या जाणार्‍या मोदींबरोबर संबद्ध सुधारावे म्हणून अमेरिका आणि इतर पाश्च्यात्य देशांनी उचललेली पावले (आणि तसे करावे याकरिता त्या देशांत वाढणारा दबाव) याबाबतीत खूप बोलका आहे.

In reply to by निरंजन (verified= न पडताळणी केलेला)

विकास 19/03/2014 - 19:46
कृपया वाद म्हणून घेऊ नये पण ही चर्चा पुढे जाण्यासाठी म्हणून एक प्रश्न विचारतो (तुम्हाला आणि इतर कुणाला उत्तर देयचे असेल तर त्यांना): जर भाजपा/एनडीए सत्तेवर आले तर परराष्ट्रधोरणात नक्की कुठले बदल झालेले पहायला आवडतील अथवा आपल्याला महत्वाचे वाटतात?

In reply to by विकास

निरंजन 20/03/2014 - 09:32
पॉलिसी काय असावी पेक्षा नक्की काहितरी ठोस असावी व ती निवडणुकीपुर्वी जाहिर करण्याची हिम्मत दाखवावी. सत्तेवर आल्यावर बघु. आपल्या मागे आंधळे फ़ॉलोअर आहेतच, झाली चुक तरी ते काही बोलणार नाहीत अस नसाव इतकीच माफ़क आपेक्षा,

In reply to by निरंजन (verified= न पडताळणी केलेला)

अपेक्षा योग्य आहे. पण सद्या (दुर्दैवाने) वस्तुस्थिती त्या अपेक्षेच्या विरुद्धच आहे.

In reply to by निरंजन (verified= न पडताळणी केलेला)

विकास 20/03/2014 - 17:31
पॉलिसी काय असावी पेक्षा नक्की काहितरी ठोस असावी व ती निवडणुकीपुर्वी जाहिर करण्याची हिम्मत दाखवावी. सहमत आणि तसे सर्वच पक्षांनी करायला हवे. जालीय वाचनावरून जे काही समजते आहे त्यावरून असे वाटते की भाजपा सध्या इलेक्शन मॅनिफेस्टो तयार करत आहे. त्यासाठी श्री. मुरली मनोहर जोशींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली आहे. http://bjpelectionmanifesto.com/ येथे जनतेकडून पण सुचना, इच्छा वगैरे मागवण्यात आल्या आहेत. तेथेच खाली तुम्हाला १९९८, २००४ आणि २००९ चे मॅनिफेस्टोच्या executive summaries बघायला मिळतील. मी अतिशय पटकन २००९ नजरेखालून घातले त्यात परदेशी बँका, गुंतवणूक, दहशतवाद्यांना होणारी परदेशी मदत, वगैरे काही बोलले गेले आहे. (+/- कॉमेंट म्हणून नाही. फक्त नमुद करत आहे). कदाचीत तसेच आधीच्या मॅनिफेस्टोज् मधे असेल... अवांतरः हे सर्व भाजपाचे आहे. म्हणून त्यात राम-जन्मभूमी, ३७० कलम आणि समान नागरी कायदा हे सर्व विषय दिसतील. पण वास्तव असे आहे की इलेक्शन मॅनिफेस्टो हा एनडीएचाच राहील. त्यात अर्थात फॉरेन पॉलिसीत काही फरक होईल असे वाटत नाही. मला वाटते एकदा का आघाडीचे सगळे उमेदवार ठरले, अर्ज भरून झाले की एक संयुक्तीक सभा दिल्ली अथवा इतर कुठेतरी होईल आणि त्यावेळेस आघाडीचा मॅनिफेस्टो जाहीर होईल.

राही 20/03/2014 - 14:31
१)चीन : जर युद्धखुमखुमीदर्शक किंवा अतिरेकी (समुद्रात बुडवू थाटाची) भाषणबाजी झाली तर चीन ते शब्दशः घेईल. भारतीयांप्रमाणे 'वुइथ अ पिंच ऑव्ह सॉल्ट' घेणार नाही. शिवाय चीनला पटकन हालचाल करून विरुद्ध बाजूवर दबाव टाकायला आवडते. (हेंडर्सन अहवालानुसार सीमेवर काही चौक्या काय बसवल्या तर चीनने थेट आक्रमणच केले. संदर्भ-गेल्या तीनचार दिवसांतले म.टा. किंवा लोकसत्तेतले बातमीपत्र.) पण आर्थिक हितसंबंध अधिक प्रभावी ठरतील. आज अनेक भारतीय व्यापारी चीनच्या भूमीत माल उत्पादन करून तो भारतात आणतात. भारतात केलेल्या उत्पादनांपेक्षा यांचा उत्पादनखर्च अतिशय कमी पडतो. या लॉबीचा दबाव अधिक प्रभावशाली ठरेल. शिवाय झिन्जियांग मधल्या मुस्लिमांच्या असंतोषाला पाकिस्तानकडून खतपाणी मिळते. त्यामुळेही किंचित प्रमाणात पाकिस्तानशी दुरावा आणि भारताशी जवळीक वाढू शकेल. हे अर्थात भाजपाच्या (निवडून आले तर) कारकीर्दीत होईल पण त्यात भाजपाचे प्रत्यक्ष्य कर्तृत्व काही नसेल. २) पाकिस्तानबरोबर अधिक सहकार्याचे धोरण राहील. समझौता एक्स्प्रेस सारखी एखादी व्यवस्था सुरू होऊ शकते. 'आम्ही मुस्लिमद्वेष्टे नाही' हे दाखवण्याची गरज पडेल. थेट आक्रमण आणि 'गाडून टाकू' वगैरे भाषा बिलकुल होणार नाही. कश्मीर प्रश्न युद्धाने सुटेल याची अजिबात खात्री नाही. अगदीच झाले तर एखादी लढाई (आतापर्यंतच्या तीन जिंकल्या तशी) आपण जिंकूही कदाचित, आणि 'ईंट का जवाब पत्थरसे' दिल्याचे डरकाळीसुद्धा फोडू, पण तेवढेच. पाकितानबरोबर सर्वंकष युद्ध होण्याची आणि त्यात पाकिस्तानला नामशेष करण्याची सुतराम शक्यता नाही. ३)अमेरिकेशी जैसे थे राहील आणि ते तसेच राहिलेले बरे. ४) रशियाचे सध्या काही सांगता येत नाही. युक्रेनचे काय होतेय, रशियाचे तेल युक्रेनमधून यूरपला पोचतेय की नाही, ताजिकिस्तान, कसाकिस्तान आणि इतर सीमावर्ती मुस्लिमबहुल प्रदेशांत अफ्घानिस्तानी तालीबानी किती कुरापती काढतात किंवा सहानुभूती मिळवतात याचाही परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडू शकतो. ५) हिंदुराष्ट्र असल्याचा नातेसंबंध नेपाळमधली कम्यूनिस्टांची शिरजोरी थांबवू शकेल का हे पहाणे रोचक असेल. ५) जपानबरोबरच्या संबंधात सध्यापेक्षा अधिक सुधारणेला अथवा जवळिकीला वाव आहे असे वाटत नाही. ६) मालदीव, स्रिलंका ही छोटी राष्ट्रे डोकेदुखी ठरू शकतील.

शशिकांत ओक 20/03/2014 - 23:53
याच्या तीन बाजू करता येतील १. भारताला चिकटून असलेल्या (आसियान) सीमांची राष्ट्रे, यात भारताची दादा राहायची भूमिका अधिक ताठर करून व्यापार व अन् अर्थिक आघाड्यांवर सहकार करायला प्राधान्य देणे. किंवा भाग पाडणे... चीनी प्रभावाला नेपाळ, भूतान, श्री लंका, माले व बांगला देश यांच्याशी मान्यता करार करून युद्धजन्य परिस्थितीत चीनला त्या देशाची सहानुभूती किंवा मदत न मिळवू देणे. २. भारताच्या बाजूने असलेली राष्ट्रे - सध्याच्या रशिया सोडून अन्य -स्तान वाली राष्ट्रे व अफगाणिस्तान, इराण, सौ. अरब अमिराती - अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानातून जाणार जाणार असे म्हटले तरी ते आपली सैनिकी ठाणी सोडणार नाहीतेय. १९८९ प्रमाणे ७-8 घटक पक्षांच्या लचके तोड परिस्थिती पेक्षा वेगळी स्थिती सध्या आहे. करझाई सरकार व अफगाणी तालेबान मधील संघर्ष यात पाकिस्तानला अफगाणी तालेबान्यांकडून लढता येणार नाही अशी वेळ त्यांच्यावर आणणे ही अमेरिकेची चाल आहे. भारताला यात न पडता पाकिस्तानला भरीला घालून पाकिस्तानी तालेबान्यांच्या विरुद्ध तेथील सेनेला कामाला लागलेले राहिले जाणे व वॉर फटीगने ताण वाढवायची परिस्थिती बलुचिस्तान मधे सतत ठेवणे ही नीती अवलंबावी लागेल. पाकिस्तानातील एक रक्षा विश्लेषकाने मोदी सत्तेवर जून मधे आले की नोव्हेंबर पर्यंत पाकिस्तानवर हल्ला करायची आखणी करू लागतील असे मत व्यक्त केले आहे. पाकिस्तानातील अण्वास्त्रांची जमवाजमव होईतोवरच्या पहिल्या दोन तासातच पाकिस्तानचे इकॉनॉमिक कंबरडे मोडायचे भारतीय सेनेतच्या डॉक्ट्रीन मधे समाविष्ट आहे याचा ते वारंवार उल्लेख करतात. काहींना ते अतीशयोक्तिपुर्ण वाटते. पण त्यांचे काही पुर्व कयास बरोबर झाल्याने त्यांचे हे म्हणणे अगदीच नाकारता येणार नाही. कोणत्याही परिस्थितीत पुढील काळ जागतिक स्तरावर सर्वच राष्ट्रांना धामधुमीचा असणार आहे. त्यामुळे संरक्षण खात्याच्या अखत्यारीत परराष्ट्र खाते आणून त्यातील लष्कराला पंतप्रधानांच्या डायरेक्ट हाती ठेवलेले असणे असा नवा उपाय अंमलात आणला गेला तर नवल नाही. नो फर्स्ट यूज डॉक्ट्रीन मुळे येणारे प्रेशर दूर करायला त्यामुळे बळ मिळते. काश्मिरच्या प्रश्नाला भारताच्या बाजूने न सोडवता पाकिस्तानातील परिस्थितीमुळे काश्मिरी फुटिरवाद्यांना पाकिस्तान आता मदत करू म्हटला तरी काहीही करू शकणार नाही याची खात्री करायला भाग पाडणे व त्यांच्या मागणीतील हवा काढून घेणे. ३७० चा गाजावाजा न करता हंगामी काळापुरता व्यापार व कारखानदारीचा वहिवाटीचा हक्क तयार करून बेरोजगारीच्या समस्येवर तोड काढायला संधी उपलब्ध करुन देणे. ३. जागतिक महासत्तेच्या वर्तुळातील राष्ट्रे - भारतावर जो दमबाजीचा वा दडपणाचा प्रभाव आहे असे मानते जाते तो विविध कारणांनी फोल ठरेल असे दाखवून देण्याची कृती पहिल्या २ - वर्षांत अंमलात आणणे. त्यासाठी योग्य संधीची वाट पाहाणे. त्यात इझराईलच्याशी संबंधात वाढ व इराण मधील सरकारच्या बाजूने राहून महासत्तेतील वाटाघाटींच्या बाबतीत यजमानपदाचा मान मिळवण्याची क्लृप्त्या करणे गरजेचे आहे. नॉन अलाइन्ड आहोत व राहू पण आम्ही दुबळे म्हणून ऩॉन अलाइन्ड नाही इतपत मान राखाची परिस्थिती निर्माण करणे. मोदींच्या विविध भाषणांतील काही मुद्यांचे विश्लेषण करता त्यांच्याकडे विविध विभागावर काम करून सल्ला देणाऱ्या टीम्स उभ्या आहेत. त्या भाजपाच्या म्हणून काम न करता मोदींच्या डायरेक्ट संपर्काने व पाठिंब्याने कार्यरत आहेत. एका अर्थाने ते पातालयंत्री म्हटले जातात म्हणूनच अन्य भाजपाई नेत्यांना त्यांच्या सारखी नव योजनांची विधाने करताना संसदेत वा अन्य ठिकाणी पाहण्यात आलेले नाही. म्हणून अर्थ, बँकींग, परराष्ट् व संरक्षण याबाबत राज्य सरकारच्या अखत्यारीत नसलेल्या खात्यांची तशी टीम करून त्यावर विचार व्यक्त करताना ते कमी दिसतात.

विजुभाऊ 22/03/2014 - 12:10
भाजपची इंटरनॅशनल पॉलिसी काय असेल कोणत्याही सरकारची आंतर्राष्ट्रीय धोरणे अशी अचानक १८० डिग्रीत वळत नाहीत.उद्या अगदी आआपा चे सरकार आले तरीही सध्या असलेल्या सरकारचीच धोरणे किमान पहिली तीन वर्षे तरी आहेत तशीच चालू रहातील. चीन बाबत भारत सरकारला एकदम आक्रमक धोरण ठेवणे परवडणार नाही. पाकीस्तान बाबत जरा वेगळे गोष्ट आहे. उद्या अगदी ९/११ प्रमाणे किंवा २६/११ सारखाच दुसरा हल्ला झाला तरी भारत पोकळ धमक्या व्यतिरीक्त फारसे वेगळे करेल असे होणार नाही. व्यापारीक सम्धीम्बद्दल कदाचित ब्रिक्स देशांत व्यापाराच्या नव्या संधी शोधल्या जातील. चीनने या बाबतीत बरीच आघाडी मारली आहे.

In reply to by विजुभाऊ

विकास 22/03/2014 - 17:22
व्यापारीक सम्धीम्बद्दल कदाचित ब्रिक्स देशांत व्यापाराच्या नव्या संधी शोधल्या जातील. चांगला मुद्दा. मला वाटते सद्य सरकारने पण ब्रिक्स आणि (किंचित वेगळ्या कारणाने पण) अफगाणिस्तान मधे संधी शोधल्या आहेत. पण कदाचीत अधिक स्ट्रॅटेजिकली झाले तर होऊ शकेल अशी आशा वाटते. किंबहूना कोणीही आले तरी ते तसे व्हावे असे वाटते.

kurlekaar 22/03/2014 - 13:28
“No man is an island; everyone is part of the continent…” हे वाक्यं व्यक्तींना तसंच देशानाही लागू आहे. शिवाय जवळ जवळ प्रत्येक देश हा बऱ्याच International Pacts, Conventions Treaties चा signatory असतो व कुठलंहि सरकार आलं तरी यांच्या चौकटीत रहाणं त्या सरकारला जरुरी असतं, Globalization मुळे हे सारं अपरिहार्य होऊ घातलंय. एखाद्या देशात लोकशाही ही जर राज्यपद्धती असेल तर त्या देशाचंपरराष्ट्र धोरण फार तर एक कॉरिडॉर होऊ शकतो, एखादा पक्ष डावीकडून, दुसरा पक्ष उजवीकडून पण त्याच कॉरिडॉर मध्ये. राज्य पद्धती (Form of Government) जो पर्यंत बदलत नाही तो पर्यंत देशाच्या परराष्ट्र धोरणात आमुलाग्र बदल होणं जवळजवळ अशक्यप्राय असतं. पण यालाहि अपवाद असू शकतात ते म्हणजे आपल्या जवळचे देश ज्या देशांसाठी रशियाने Near Abroad ही Concept जन्मास घातली. या देशांच्या बाबतीत मात्र कुठला पक्ष सत्तेत आहे याने फरक पडू शकतो, किंबहुना त्या पक्षाच्या अग्रस्थानी असलेल्या व्यक्तिंचं व्यक्तिमत्व –मवाळ की जहाल (Dove की Hawk) परिणामी ठरू शकतं. उदाहरण द्यायचं झालं तर क्रिमिया आहेच.

In reply to by विकास

शशिकांत ओक 26/03/2014 - 11:09
कंवल सिब्बल यांच्या लेखातील विचार वाचनीय आहेत. पण शीर्षकातील जगाच्या नजरेतून मोदींच्यावर भाष्य फारच मोजक्या शब्दात आहे.

गेल्या १० वर्षांत पुलाखालून किती पाणी वाहून गेले ठाऊक नाही पण रालोआ सरकारच्या काळात भारताचे परराष्ट्र धोरण बरेच बरे होते हे त्या क्षेत्रातील संपुआ सरकारच्या कामगिरीवरून दिसुन येते. त्यावेळी असलेले वाजपेयींचे नेतॄत्व (स्रुरुवातीला परराष्ट्र खाते त्यांनी स्वतःकडे ठेवले होते) अन जसवंतसिंह यांच्यासारखा मुसद्दी परराष्ट्रमंत्री हे दोन महत्वाचे घटक होते. त्याप्रकारचे धोरण चालवले गेले तर देशासाठी चांगले राहील असे वाटते. बाकी तुम्ही धाग्यात लिहिलेले दुसरे वाक्य अवास्त्व अपेक्षा या गटात मोडणारे वाटत आहे.

In reply to by शिद

आज व्हॉट्सअपवर फिरणारा एक मेसेज वाचला, बघा विषयाला अनुसरून आहे का? नसल्यास अवांतर पोस्ट समजून इग्नोर मारा.. "अगर कश्मीर देना है, तो उनके संग हो लो, अगर लाहोर लेना है, तो हमारे साथ चल दो.."

विकास 18/03/2014 - 20:01
सर्वप्रथम, चांगला विषय चर्चेस आणल्याबद्दल धन्यवाद. इतकच नाही तर त्यांना बहुमत मिळायची व सरकार स्थापनेसाठी कोणाची मदत घेण्याची गरज पडणार नाही हीच शक्यता जास्त आहे. घोडा मैदान जवळ आहे, पण दिल्ली मात्र अजून दूर आहे असे वाटते. अर्थात एनडीएला (भाजपाला एकट्याला नाही) सर्वाधिक मते मिळायची शक्यता जरी अधिक असली तरी इतर मदत लागणार नाही असे मला वाटत नाही. पण तो वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे! :) मात्र त्याच बरोबर असे देखील नक्की वाटते की परराष्ट्रधोरण हे जास्त करून भाजपाचे असेल (इतर पक्षांना, बरेचसे प्रादेशिक असल्याने त्या संदर्भात काही पडले असेल असे वाटत नाही). त्यांचे धोरण जाहीर झालेले नाही असे दिसतयं. पण काय असू शकते या संदर्भात काही तर्कः १. एकदा सत्तेवर येऊन पाच वर्षे परराष्ट्रधोरणात कुठेही अतिरेकी आचरटपणा न करता पूर्ण केलेली असल्याने परराष्ट्रांना भाजपा सरकार बद्दल आणि भाजपाला धोरणे आखणे/हाताळणे या बद्दल किमान विश्वास असेल. हे महत्वाचे अशा करता कारण सत्तेवर आल्यापासून लागणारा वेळ कमी होतो आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे किमान शंका / संशय याने संबंधांची सुरवात होत नाही. हे अगदी पाकीस्तानसाठी पण लागू आहे. २. आता परराष्ट्र धोरण हे बर्‍याचदा संरक्षण धोरणाला लागून असते / असावे - "सध्याच्या काळात" आपले कोण शत्रू आहेत, कोण मित्र आहेत, कोण हितसंबंधी आहेत आणि कोणाशी हितसंबंध ठेवावे लागणार आहेत इत्यादी बघावे लागणार/लागते. ते केवळ देशाच्या सीमांशीच निगडीत नसते, तर अर्थकारणाशी पण निगडीत असते. ३. टिपिकली भाजपाला अमेरीकेच्या जवळचा देश म्हणतात. मला तसे वाटत नाही. काँग्रेस हा शीतयुद्धाच्या वेळेस आणि समाजवादी धोरणामुळे रशियाच्या जवळ होता. भाजपा हा कम्युनिस्ट विचारसरणीच्या बाजूचा नसल्याने तो रशियाच्या बाजूचा नव्हता. म्हणून त्याला अमेरीकेच्या बाजूचे ठरवले गेले. त्यात भर म्हणून नव्वदच्या दशकातील सुरवातीचे एन आर आय (अमेरीकेतील) नेटीझन्स हे जास्त करून भाजपाच्या बाजूचे असल्याने त्यात भर पडली. त्यावर काही सुमार संपादकीये देखील लिहून येयची... पण आता पाहीले तर सर्वच प्रमुख पक्षांचे एनआरआय रुपी सोवळे भांडे अमेरीकेत आहे... अमेरीका-भारत संबंध हा दोन्हीकडी नेतृत्वावर अवलंबून राहणार. ओबामा (आणि बर्‍याच वेळेस डेमोक्रॅट्स) हे स्थानिक जनतेकडे अमेरीकन समाजवादी पद्धतीने बघणारे असल्याने त्यांना भारत म्हणजे सध्याच्या काळातला आउटसोअर्सिंगचा धोका वाटतो. परीणामी भारत-अमेरीका संबंध आत्ता क्लिंटनच्या दुसर्‍या टर्म इतके बूशच्या दोन्ही टर्म्स इतके चांगले नाहीत. तरी दोन्ही देशांना एकमेकांची गरज असल्याने ते चांगले होण्याची शक्यता आहे. जर भाजपा आले, मोदी पंप्र झाले तरी या वॉर्मिंगला साधारण अजून एक दिडएक वर्ष लागेल. ४. चीन बरोबर पण संबंध स्थिर राहतील असे वाटते. चीन बरोबरचे खटके हे ऐतिहासीक / प्रादेशिक वादांवरून होण्याऐवजी व्यापारासंदर्भातील डंपिग/अँटीडंपिंग प्रकरणावरून अधिक होतील असे वाटते. ५. कुठेतरी सार्क राष्ट्रांना, अफगाणिस्तान, इराण-इराक, यांच्याशी पुढच्या दोन एक वर्षात अधिक प्राधान्य दिले जाईल असे वाटते. त्यामुळे पाकीस्तान आणि चीन वर दबाव राहील. अर्थात या घडामोडी या पाकस्पॉन्सर्ड दहशतवादी कारवाया किती होतात या वर अवलंबून राहतील. अर्थात हे सर्व "मला वाटते" अशी वाक्याची सुरवात करून वाचावे. :)

In reply to by नितिन थत्ते

काही वेळा तसे ठरत असु शकते. जसे Most Favoured Nation दर्जा देणे घेणे यावर परराष्ट्र धोरणाचा प्रभाव असु शकतो. या मुद्द्यावर बिंगले असता खालील बातमी मिळाली. Pakistan may grant India MFN status on Friday

In reply to by श्रीरंग_जोशी

आत्मशून्य 18/03/2014 - 23:18
भारताच्या प्रमुख डोकेदुखीची सुरुवात... दहशतवाद्यांचे नंदनवन, भारतीय गुन्हेगारांचा आश्रयदाता पाकिस्तान हा आपला एकाच वेळी शत्रु आणी Most Favoured Nation कसाकाय असु शकतो ? भारतीय पररश्ट्र धोरणाचा ह्यापेक्षा मोठा दुसरा जोक अस्तित्वात नसावा. (सध्य स्थीती माहीत नाही पण पाक भारतचहे मोस्ट फेवर्ड राश्ट्र होते) आणी पाकीस्तानचे अमेरीका मोस्ट फेवर्ड राश्ट्र होते.

In reply to by आत्मशून्य

असंका 19/03/2014 - 13:07
मला लोकसत्तातील संपादक आणि त्यांची मते सहसा मान्य असतात. सगळ्यांनाच असतील असे नाही...पण विचारात घेता येतील. आपल्याला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा एक प्रयत्न म्हणून खालील अग्रलेख - त्यातील प्रमुख ओळ अशी - "इतिहासातील घोंगडी मागे सोडून वर्तमानातील हिताचा कसा विचार करायचा हे त्यांच्याकडून भारत आणि अर्थातच पाकिस्तान यांनी शिकण्याची गरज आहे. कारण राजकारण वरवरचे असते. अधिक खोल असतात ते आर्थिक हितसंबंधच." (येथे त्यांच्याकडून म्हणजे चीन आणि जपान कडून)

In reply to by आत्मशून्य

ऋषिकेश 19/03/2014 - 17:38
मोस्ट फेवर्ड नेशन ही ब्लँकेट टर्म नाहीये किंवा तो राजकीय दर्जा नाहीये. ती व्यापारी संज्ञा आहे नी ती ठराविक वस्तुंच्या यादीवरच लागु असते. त्या वस्तुंअंच्या खरेदीसाठी सर्वात प्राधान्य दिला जाणारा देश इतकाच अर्थ त्यात आहे. कित्येक गोष्टींची खरेदी शेजारच्या पाकिस्तानातून केल्याने आपला बराच खर्च वाचतो त्यामुळे त्या वस्तुंवर MFN दिला म्हणजे आपण काहीतरी पाप केले आहे वगैरे समज भोळसट आहेत. मुळात भारतासाठी पाकिस्तान हा एकमेव MFN नाही विविध वस्तुंसाठी व्हिएतनाम, बेल्जियम वगैरे देशही MFN चा दर्जा राखुन आहेत. MFN हा काही राजकीय दर्जा नव्हे तर निव्वळ व्यापारी संज्ञा आहे. त्याचा दोन्ही बाजुने राजकीय अस्मिता फुंकरायला वापर केला जातो व आपल्या अस्मितांची गळवे इतकी पिकलेली आहेत की त्याला लगेच बळी पडतो हे आपल्या अज्ञानाचे लक्षण आहे. असो. इच्छुकांना भारत पाकिस्तान मधील व्यापरी संबंध नी या MFN यादीव वस्तुंत वाढ/घट केल्याने व्यापारावर परिणाम आदी अंगानी अभ्यासपूर्ण पेपर इथे वाचता येईल (पीडीएफ आहे, दीड एम्बीहून अधिक) === बाकी कोणतेही सरकार आले तरी भारतीय परराष्टृअधोरणात पॅराडाईम शिफ्ट म्हटा येईल असा आमुलाग्र बदल होण्याची शक्यता अतिशय कमी आहे. मोदी येवोत नाहीतर राहुल गांधी, या एका विषयात आपल्या सुदैवाने धडाधड बदल करणे कठीण आहे. (रादर तसे होऊ नयेत ही इच्छा)!

In reply to by ऋषिकेश

आत्मशून्य 20/03/2014 - 03:25
एक व्यापार अन्यथा संरक्षण सहकार्य बाबतीत च ना ? मग संज्ञा व्यापारी असेल तरीही कोणत्या देशाला द्यावी याचे तारतम्य नको काय ? बरे पाकिस्तान ने हे अजुन भारताबाबत केलेले नाही यातून कोण कमकुवत असल्याचा संदेश जातो ?

In reply to by आत्मशून्य

ऋषिकेश 20/03/2014 - 10:03
कमकुवतपणाचा काय संबंध? समजा आपल्याला पाकिस्तानातून कांदा विकत घेणे स्वस्त पडते. पाकिस्तानातील व्यापार्‍यांनी आपल्यालाच कांदा विकावा असे वाटत असेल तर आपण त्यांना काही करांतून सूट देतो, जेणे करून ते आपला कांदा इतरत्र न पाठवता आपल्यालाच निर्यात करतात. त्यासाठी आपण त्यांना हमी देतो की कांदा खरेदीसाठी तुम्ही आमचे मोस्ट फेवर्ड नेशन आहात. जर त्या गोष्टितून भारताचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होतो आहे, आपली वाढती गरज कितीतरी स्वस्तात भागते आहे तर अश्या दर्जात वाईट काय आहे? या उलट भारताला आपला माल निर्यात करायसाठी अनेक देशांतून मागणी आहे. अशावेळी दुरून आयात करण्यापेक्षा शेजारीत भारतातून वस्तु आयात करून फायदा झाला तर तो पाकिस्तानला होणार आहे. भारताला MFN दर्जा देणे पाकिस्तानची गरज आहे तरी जर पाकिस्तान तो दर्जा देत नसेल तर तो पाकिस्तानचा मुर्खपणा झाला, भारताचा कमकुवतपणा नव्हे!

In reply to by ऋषिकेश

निरंजन 20/03/2014 - 12:20
सहमत. यात कमकुवत पणाचा काहीच संबंध नाही, हा साधा व सरळ व्यवहार आहे. मला खर तर याच प्रकाराची भीती वाटते की भाजप त्यांच्या फ़ॉलोअरकडे बघुन पाकिस्तानचा MFN चा दर्जा काढुन घेते की काय ? तस केल तर काही गोष्टी महाग होतील.

In reply to by ऋषिकेश

विकास 20/03/2014 - 17:16
दोन देशातले व्यापारी संबंध म्हणजे केवळ रस्त्यवरच्या भाजीविक्रेत्याकडून घ्यायचे का मोठ्या ग्रोसरी स्टोअर मधून घेयचे इतका सरळ व्यवहार नसतो. तसा असतो असे जर तुम्हाला म्हणायचे असले तर तो तुमचा विचार झाला. मोस्ट फेव्हर्ड नेशन म्हणजे काय याचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन्च्या जागतिक करारानुसार खालचा अर्थ... : This sounds like a contradiction. It suggests special treatment, but in the WTO it actually means non-discrimination — treating virtually everyone equally. This is what happens. Each member treats all the other members equally as “most-favoured” trading partners. If a country improves the benefits that it gives to one trading partner, it has to give the same “best” treatment to all the other WTO members so that they all remain “most-favoured”. Most-favoured nation (MFN) status did not always mean equal treatment. The first bilateral MFN treaties set up exclusive clubs among a country’s “most-favoured” trading partners. Under GATT and now the WTO, the MFN club is no longer exclusive. The MFN principle ensures that each country treats its over—140 fellow-members equally. जर देशांमधे फ्रिट्रेड असला, विकसनशील असले तर वगैरे वगैरे... मग काही अपवाद होतात पण एकूणच मोस्ट फेव्हर्ड नेशन या संज्ञेला पूर्वी इतका अर्थ राहीलेला नाही. सिनिअर बूश च्या काळात चीनला तसे केले गेल्याने हा शब्द सर्वत्र मोठा झाला होता असे मला वाटते. पण त्यावेळेस जागतिक करार नव्हते.... त्यामुळे ज्या शब्दांचे राजकीय परीणाम असतात असे शब्द जो देश दहशतवाद्यांना आपल्याविरोधात मदत करतो त्यांच्यासाठी तरी वापरू नये. त्याने व्यापारउदीम चालू ठेवण्यात काही अडण्याची शक्यता नसते असे वाटते.

In reply to by विकास

ऋषिकेश 20/03/2014 - 17:33
ते अर्थातच सोपे करून दिलेले उदाहरण होते. अधित तपशीलांसाठी वर एका प्रतिसादात एक पेपर दिला आहे. अतिशय उत्तम विदा त्यात आहे. एकुणात काही ठराविक मालावर असा इतरांपेक्षा अधिक सुट देण्याचा दर्जा देऊन आपला फायदाच आहे असे माझे मत आहे, त्याहून विपरीत मत तुमचे आहे का?

In reply to by ऋषिकेश

विकास 20/03/2014 - 19:46
पेपरच्या दुव्याबद्दल धन्यवाद! आत्ताच नजरेखालून घातला. चांगली माहीती आणि विदा आहे. "Annex 7 - Major Impediments to India– Pakistan Trade" मधे जे काही दाखवले आहे त्यात वर्ल्ड बँक पब्लीकेशन असूनही २ देशांमधील विश्वास, दहशतवाद निर्मूलन अथवा दहशतवादास खतपाणी, तसेच संरक्षणासंदर्भात देखील "अदर बॅरीअर" मधे दाखवायला हवेत असे वाटते. वर्ल्ड बँक असल्याने फक्त व्यापारी मुद्दे आहेत वगैरे मान्य नाही. कारण त्याच मुद्यावरून शेअरबाजार देखील वर-खाली होऊ शकतो आणि जागतिक अर्थव्यवस्था देखील. कुणात काही ठराविक मालावर असा इतरांपेक्षा अधिक सुट देण्याचा दर्जा देऊन आपला फायदाच आहे असे माझे मत आहे सहमत आहेच. आधीच्या प्रतिसादात देखील मी व्यापारी फायदा कुणाला जास्त होतो या संदर्भात काही म्हणलेले नाही. मुद्दा वेगळा होता आणि आंतर्राष्ट्रीय राजकारण आणि आपण आपल्या सुरक्षेसंदर्भात तयार होणार्‍या समस्यांना उत्तर देताना कसा विचार करतो आणि कसा मेसेज त्या संदर्भातील शत्रूपक्षास देतो हे बघणे महत्वाचे आहे असे वाटते. आत्ता या संदर्भात युरोपिअन युनिअन ने घेतलेला रशिया विरोधातील स्टँड ह्या संदर्भात उदाहरण म्हणून दाखवता येईल. अर्थात टोकाच्या गोष्टींमुळे त्या उदाहरणात टोकाची भुमिका इयूला घ्यावी लागली आहे. तसे या संदर्भात म्हणत आहे असे समजू नका.

In reply to by श्रीरंग_जोशी

Pakistan may grant India MFN status on Friday पाकिस्तानचे आजपर्यंतचे वागणे पाहता हा शुक्रवार १,००० वर्षांनंतरचाच असण्याची शक्यता अहे. तेव्हा जास्त काळजी किंवा आनंद नसलेलाच बरे ;)

आमचाबी ओपिनिअन पोल 'सर्वे' - कॉंग्रेसप्रणीत UPA: २०० जागा. भाजपप्रणीत NDA: १५० जागा. अर्थात त्रिशंकू लोकसभा आणि छोट्या मोठ्या पक्षांची मोट बांधून (त्यांच्या स्वार्थी मागण्या मान्य करून/indirect घोडेबाजार करून) कॉंग्रेस पुन्हा सत्तेवर..

अमेरीका-भारत संबंध हा दोन्हीकडी नेतृत्वावर अवलंबून राहणार. ओबामा (आणि बर्‍याच वेळेस डेमोक्रॅट्स) हे स्थानिक जनतेकडे अमेरीकन समाजवादी पद्धतीने बघणारे असल्याने त्यांना भारत म्हणजे सध्याच्या काळातला आउटसोअर्सिंगचा धोका वाटतो. परीणामी भारत-अमेरीका संबंध आत्ता क्लिंटनच्या दुसर्‍या टर्म इतके बूशच्या दोन्ही टर्म्स इतके चांगले नाहीत. तरी दोन्ही देशांना एकमेकांची गरज असल्याने ते चांगले होण्याची शक्यता आहे. जर भाजपा आले, मोदी पंप्र झाले तरी या वॉर्मिंगला साधारण अजून एक दिडएक वर्ष लागेल. उत्कृष्ट विश्लेषण ह्यात फक्त एवढी भर घालतो भारत व अमेरिका ह्यांच्यात संबंध किती झपाट्याने सुधारायचे हे भारत व भाजप किंवा मोदी ह्यांच्या पेक्ष्या अमेरिकेवर जास्त अवलंबून आहे. मोदी ह्यांना अमेरिकेत विसा देणे व मोदी मिन्स बिसनेस ह्या अमेरिकन times ह्या मासिकाच्या मुखपृष्टावरील शीर्षक अमेरिकन सरकार किती गांभीर्याने घेईल ,ज्यू व हिंदू लॉबी अमेरिकेतून ओबामा प्रशासनावर किती दबाव आणेल ह्यावर बरेच काही अवलंबून आहे , मोदी ह्यांच्याकडून भारतात उद्योग धोरणात काय पावलं टाकली जातात ,भारतीय बाजारपेठ किती मुक्त केली जाऊ शकते ह्याच सोबत अफगाण व आशिया मध्ये मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण अमेरिकन व नाटो साठी किती पूरक आहे ह्यावर अवलंबून आहे. भाजपचा परराष्ट्र मंत्री कोण होतो ह्यावर बरेच काही अवलंबून आहे ,त्यावर सुद्धा येथे चर्चा व्हावी. स्वराज , जोशी ,हुसेन, सिन्हा असे बोलके पोपट कामाचे नाही , ह्या खात्याचा अनुभव असलेली व्यक्तीच हवी वाजपेयी ह्यांना राओलो च्या आधी ह्या पदाचा अनुभव होता , तर जसवंत सिंह हे ह्या खात्यात अनेक वर्ष होते. त्या तोडीचा कोणी व्यक्ती हवा उर्वरित जगाची कसे संबध असतील ह्याबाबत मग सविस्तर माझे मत लिहीन आज आमच्या शहरात आप समर्थकांचे माझ्या मित्राच्या घरी मिटिंग कम चर्चा सत्र आहेत , आमच्या सारख्या आप बद्दल गैर समज असलेल्या लोकांचे हृदयपरिवर्तन करण्याच्या हेतूने बहुदा मला सुद्धा आमंत्रण मिळाले आहे. पाहूया काय होत तेथे ते ता.क आप चे जाळे परदेशात स्पायडर मेन च्या जाळ्यासारखे पसरवण्याचा ह्यांचा मानस दिसत आहे.

In reply to by निनाद मुक्काम …

विकास 18/03/2014 - 21:31
मोदी ह्यांना अमेरिकेत विसा देणे हा विशेष करून अमेरीकास्थित मोदी विरोधकांनी केलेला प्रश्न आहे. पण मोदींनी तेंव्हा व्हिसा मागितला नव्हता आणि आजतागायत त्यांनी कधी त्यासाठी विनवणी केलेली नाही. त्यांचा सामान्य नागरीक म्हणून असलेला व्हिसा अमेरीकेने र्दबादल ठरवला होता... त्याविरोधात जे काही राजकीय वक्तव्य करायचे असेल ते त्यांनी आणि इतरांनी भारताच्या बाजूने केलेले आहे. मोदी कायम म्हणत आले आहेत की त्यांना व्हिसा मिळणे ही काही त्यांची महत्वाकांक्षा नाही तर त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात, भारतात (उद्योग-धंदा-संधी आहेत म्हणून) येण्यासाठी अमेरीकन उत्सुक होऊन व्हिसाच्या लाईन मधे उभे राहतील अशी महत्वाकांक्षा आहे. तो राजकीय भाग सोडल्यास, उद्या जर ते खरेच पंतप्रधान झाले तर त्यांना डिप्लोमॅटीक पासपोर्ट असल्याने अप्रत्यक्ष अमेरीकन व्हिसा मिळाल्यासारखाच असेल. जर तरी देखील अमेरीकेने नाही म्हणले तर त्याचा अर्थ अमेरीका भारताशी असलेले राजनैतिक संबंध तोडत आहे असा होतो. जे होण्याची शक्यता आज तरी वाटत नाही. तरी देखील जो काही कडवटपणा आला आहे तो जायला वेळ लागेल. १९७८/७८ साली अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष कार्टर भारतात आले होते. रेगन-सिनिअर बूश च्या काळात भारताला तुच्छच लेखले होते. इंदीरा गांधींना रेगन कडून तशी अपमानास्पद वागणूकच मिळालेली होती. नंतर क्लिंटनच्या दुसर्‍या टर्म पर्यंत कोणीच आले नाही. बूश-ओबामा पहील्याच टर्म मधे येऊन गेले. ते का बदलले? कारण शुक्रवारची कहाणी... ती जो पर्यंत आपल्या बाजूने आहे तो पर्यंत सगळे संबंध नीट राहतील. असो.

In reply to by विकास

आजानुकर्ण 18/03/2014 - 22:04
पण मोदींनी तेंव्हा व्हिसा मागितला नव्हता
याबाबत थोडे शोधून पाहिले असता मोदींना 214(b) नियमाअंतर्गत Diplomatic Visa नाकारण्यात आला होता असे कळते. मोदींनी व्हिसा न मागता अमेरिकेने तो कसा नाकारला याबाबत कुतूहल आहे. (मोदींकडे २००५ पूर्वी असलेला B1/B2 व्हिसा रद्द केला आहे याबाबत माहिती नको.)

In reply to by आजानुकर्ण

आजानुकर्ण 18/03/2014 - 22:32
मोदींनी व्हिसासाठी अर्ज केला होता असे अमेरिकन सरकारच्या संकेतस्थळावरुन कळते http://2001-2009.state.gov/p/sca/rls/rm/2005/43701.htm The Chief Minister of Gujarat state, Mr. Narendra Modi, applied for a diplomatic visa to visit the United States. On March 18, 2005, the United States Department of State denied Mr. Modi this visa under section 214 (b) of the Immigration and Nationality Act because he was not coming for a purpose that qualified for a diplomatic visa. Mr. Modi's existing tourist/business visa was also revoked under section 212 (a) (2) (g) of the Immigration and Nationality Act. Section 212 (a) (2) (g) makes any foreign government official who "was responsible for or directly carried out, at any time, particularly severe violations of religious freedom" ineligible for a visa to the United States. The Ministry of External Affairs requested that the Department of State review the decision to revoke his tourist/business visa. Upon review, the State Department re-affirmed the original decision.

In reply to by आजानुकर्ण

विकास 18/03/2014 - 22:55
दुव्याबद्दल धन्यवाद. साठवून ठेवला आहे. त्यांनी त्यांचा नागरी व्हिसा जो अमेरीकेने रदबादल केला, त्यानंतर परत व्हिसा साठी अर्ज केला नाही हे माहीत होते पण डिप्लोमॅटीक व्हिसा संदर्भात माहिती नव्हती.

In reply to by आजानुकर्ण

त्या काळात वाचलेल्या बातम्यांनुसार अमेरिकेतील भारतीय (बहुधा त्यातही गुजराती) लोकांच्या संस्थेने गुजरातच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना एका परिषदेला आमंत्रित केले होते. मार्च २००५ ऐवजी हेच २००४ च्या सुरुवातीला वगैरे घडले असते तर काही फरक पडला असता का? कारण भारतात तेव्हा रालोआचे सरकार होते. कदाचित बुश प्रशासनाने भारत सरकारला दुखावले नसते असा अंदाज आहे. बाकी भारतातल्या एका मुख्यमंत्र्याला व्हिसा नाकारणे हे निषेधार्हच आहे. काही महिन्यांपूर्वी कोलोरॅडो राज्यामध्ये गांजाची खरेदी विक्री कायदेशीर झाली. तिथल्या गव्हर्नरने भारताकडे व्हिसासाठी अर्ज केल्यास अंमली पदार्थांच्या उद्योगात गुंतले आहे म्हणून त्यांना व्हिसा देण्यास नकार देण्यासारखे झाले. टीपः अंमली / मादक पदार्थांबाबतीत माझे आकलन तोकडे आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

आजानुकर्ण 19/03/2014 - 00:40
उदाहरण अंमळ चुकीचे वाटले. कोलोरॅडो राज्यात गांजाची खरेदीविक्री कायदेशीर असली तरी गुजरात राज्यातील हिंसाचार बेकायदेशीर असावा असा अंदाज आहे. बाकी भारतातल्या मुख्यमंत्र्याला व्हिसा नाकारणे हे निषेधार्ह आहे याच्याशी सहमत.

In reply to by आजानुकर्ण

उदाहरण तेवढ्या क्षमतेचे नाहीच. भारताच्या परराष्ट्र खात्याने अमेरिकेतील एखाद्या राज्याच्या प्रमुखाला व्हिसा नाकारण्यासाठी काही कारण मिळेल का असा विचार केला असता याखेरीज दुसरे काही सुचले नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

आजानुकर्ण 19/03/2014 - 01:32
इराक व अफगाणिस्तानातील अतिरेक्यांना पकडण्यासाठी निर्दोष नागरिकांवर बॉम्बहल्ले करुन त्यांना मारल्याबद्दल बुश यांना व्हिसा नाकारणे हे कदाचित समांतर उदाहरण होऊ शकते

आजानुकर्ण 18/03/2014 - 22:06
निरंजन यांनी वाराणसीबाबत आणखी एक धागा उघडला होता परंतु तो आता मला दिसत नाही. मोदींनी वाराणसीच का निवडली याबाबत छान विश्लेषण हिंदू या कम्युनिष्टधार्जिण्या समूहाच्या बिझनेस लाईन या वर्तमानपत्रात आले आहे. त्यातून भाजपाला अद्यापि विकासपुरुष प्रतिमेबाबत खात्री नसल्याने पुराणमताभिमानी मतदारांच्या शेंड्या कुरवाळण्यासाठी वाराणसीची जागा उत्तम आहे असे दिसते. दुर्दैवाने उत्तरप्रदेश वगळता इतर राज्यांमधून पंतप्रधान होण्याची शक्यता असलेले इतर नेते नसल्याची खंत वाटते.

In reply to by आजानुकर्ण

विकास 18/03/2014 - 23:24
ह्या कम्युनिस्टधार्जिण्या नव्हे तर कम्युनिस्ट हिंदू वर्तमानपत्रातील विचारवंतांना इनो नाही तर त्रिफळा घेण्याची वेळ आली आहे. त्यांच्या लिहीण्याला जास्त गांभिर्याने घेऊ नका. असलेले फ्रस्ट्रेशन अजूनच वाढेल... काय गंमत आहे एकीकडे हे हिंदू हा शब्द ज्याचे प्रतिनिधित्व करतो त्याचा अंतर्बाह्य द्वेष करतात आणि दुसरीकडे तोच शब्द अजूनही स्वतःच्या माध्यमास वापरून पोटे भरतात. आधी कम्युनिझमच्या नावाने टाळकूट केली. मग लक्षात आले की ती अंधश्रद्धा होती. पण हिंदूंचा तर द्वेष सोडायचा नाही. मग कधी धर्म, कधी श्रद्धा, कधीतरी शेंड्या वगैरे सारखे शब्द वापरून अथवा इतर काही लिहून जातीयता, असले करत बसायचे. असो, त्यांचे त्यांच्यापाशी. ते द्वेषी आहेत... तुम्ही मनावर घेऊ नका. तुम्ही दिलेल्या लेखात, एकीकडे ते मान्य करत आहेत की एन डी ए ला (२७२+ मिळेल असे नाही पण) बहुमत मिळेल, मोदींचे नाव असून देखील केरळसारख्या राज्यात भाजपाला प्रथमच जागा मिळू शकेल, तामिळनाडूत तर दोन्ही स्थानिक पक्ष आता तयार झाल्यासारखे दिसत आहेत. आत्ता पर्यंत मोदींना धार्मिक फुटीवरून बदनाम करून पाहीले पण या लेखातच दाखवल्याप्रमाणे त्यांच्या लक्षात येत आहे की ख्रिश्चन आणि मुस्लीम समुदाय देखील मोदींच्या बाजूने जाऊ लागले आहेत. मग आता बोटे कशाच्या नावाने मोडायची? मग काय वाराणसीतून निवडणूक लढणार म्हणून मोडूयात. तेच अगदी ते मुस्लीम बाहूल्य असलेल्या मतदार संघातून लढायला गेले असते तर लिहीले असते, मुदामून २००२ च्या दंगलीवरच्या जखमेवर मिठ चोळायला चालले आहे, लखनौ मधून (वास्तवात) केले असते तर म्हणले असते की अटलजींमुळे सेफ मतदारसंघ म्हणून घेतला, थोडक्यात हिंमत आणि आत्मविश्वास नाही म्हणून. असे प्रत्येक मतदारसंघाबद्दल सांगता येईल.. म्हणून म्हणतो, की या हिंदू वर्तमानपत्रवाल्यांना आणि तसा विचार करणार्‍या द्वेषी कम्युनिस्टांना प्रचंड पोटशूळ झाला आहे. कारण इतक्या वर्षाची मोदी आणि ते ज्या ज्या गोष्टींना रिप्रेझेंट करताहेत त्या सर्वांना बदनाम करण्याच्या मोहीमेवर पाणी पडले आहे... यावर अधिक चर्चा करायची असेल तर अवश्य धागा काढा... जो पर्यंत चर्चा प्रस्तावात काहीतरी लेखन असते, नुसता एकोळी धागा नसतो, (आणि काही व्यक्तीगत वगैरे नसते) तो पर्यंत तो धागा अप्रकाशीत होत नाही असा एकंदरीत अनुभव आहे. असो.

विवेकपटाईत 18/03/2014 - 22:29
परराष्ट्र धोरणात सरकार बदलण्याने जास्त फरक पडत नाही. रशियाशी संबंध जैसे थे वैसे राहील. जापान, द. कोरिया इत्यादी देशांसोबत संबंध वाढतील अर्थात अमेरिकेच्या किमतीवर. देशाच्या मूळभूत (infrastructure) सुविधांसाठी वर्ड बँक एवजी JICAला जास्त महत्व दिले जाईल. अमेरिकेला थोड पडत घ्यावे लागेल. म्हणूनच अमेरिकेला मोदी नको.

In reply to by विवेकपटाईत

निरंजन 19/03/2014 - 08:16
गुजरातमधे जी सुधारणा दिसते ती जास्त करुन DMIC या स्किमखाली सुरु आहे. या स्किममधे JICA नीच जास्त कर्ज दिलेल आहे. मोदी निवडुन येण्यापुर्वीच हा प्रकार सुरु झालेला आहे.

श्रीगुरुजी 19/03/2014 - 13:17
भाजपचे सरकार आले तर परराष्ट्र व आर्थिक धोरणात फार बदल संभवत नाहीत. मात्र पाकिस्तान व चीन विरूद्ध काहीसे जास्त कठोर धोरण येईल असे वाटते. पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसावर काही बंधने येतील व बस/ट्रेन इ. सेवादेखील काही प्रमाणात कमी होतील असे वाटते. विशेषतः चीन व पाकिस्तानच्या सैनिकांनी आगळीक केली तर जशास तसे उत्तर देण्याची सैन्याला मोकळीक मिळेल असे वाटते. त्याच बरोबर इस्राईल व फ्रान्स या देशांबरोबर संबंध अधिक वृद्धिंगत होतील व अरब देशांबरोबरचे संबंध काहीसे कमी होऊ शकतील. शस्त्रास्त्र खरेदी वाढेल असे वाटते. इन्फ्रस्ट्रक्चर क्षेत्रात परकीय गुंतवणूक वाढू शकेल व याच मुद्द्यांवर स्वदेशीचा नारा देणार्‍या संघाशी मतभेद होऊ शकतील.

मृत्युन्जय 19/03/2014 - 15:44
मोदी सरकार सत्तेवर आले की भारतात कशी जादू घडेल असे काही वाचनात आले की अंमळ मौज वाटते. थोडे बदल नक्कीच घडुन येतील. बदल स्वागतार्हही असतील यात काही वाद नाही. पण अजुनही काळाबाजार, उद्योगधंदे, सहकार क्षेत्रावर ज्यांची पकड आहे तेच लोक महागाई बद्दल निर्णय घेतील. सत्ता असो अथवा नसो. आणि मोदी सरकारकडेही काही जादूची किल्ली नाही की हवेत फिरवुन देश बदललला. मोदींपुढे अनेक आव्हाने असतील.प्रगतीपथावरील देश अजुन उंचावर नेणे सोप्पे आहे पण ज्य्च्च्या अर्थव्यवस्थेची आधीच अपरिमित पिळवणुक झाली आहे तो देश काही एकाएकी वर येणार नाही. आजकाल मोदींची जणू काही देव असल्यासारखी जाहिरात चालू आहे. यामुळे त्यांना विजय मिळेलही कदाचित पण लोकांचा लवकरच भ्रमनिरास होइल. जेव्हा तो होइल तेव्हा भाजपाची प्रतिमा अजुनच बेक्कार होइल. परत एकदा काँग्रेस येइल आणी मग देव सुद्धा देशाचे बह्ले करु शकणार नाही. लिमिटमध्ये राहुन लोकांना स्वप्ने दाखवली असती तर बरे झाले अस्सते असे वाटते. शिवाय एवढेकरुन भाजपा जिंकुन आले नाही तर भूतो न भविष्यति नैराश्याचे गर्तेत जाइल. मग तर काँग्रेसला मोकळे रानच. मागच्या निवडणुकीतही काँग्रेसविरोधी वातावरण होते पण ते आधीपेक्षाही जास्त मतांनी निवडुन आले. यावेळेसही तसे होणार नाही याबद्दल कोणी छातीठोकपणे सांगु शकेल असे वाटत नाही. शेवटी काँग्रेसची व्हॉट बँक वेगळी. ती कधीही बदलत नाही. आणि तीच त्यांना जिंकवुन देते. यावेळेसही देउ शकेल.

In reply to by मृत्युन्जय

क्लिंटन 19/03/2014 - 16:50
मोदी सरकार सत्तेवर आले की भारतात कशी जादू घडेल असे काही वाचनात आले की अंमळ मौज वाटते.
+१. आणि मोदी सत्तेत आले की नरक होईल, अल्पसंख्यांकांचे जगणे मुश्कील होईल अशा प्रकारची स्पेशन सेक्युलर बडबड ऐकून आणि वाचून त्याच्याही शंभरपटींनी अधिक मौज वाटते. एकूणच काय की मोदी सत्तेत आले तर भारताचा स्वर्ग बनेल किंवा नरक बनेल या दोन्ही प्रकारचे म्हणणे अतिशयोक्ती आहे हे नक्की.
लिमिटमध्ये राहुन लोकांना स्वप्ने दाखवली असती तर बरे झाले अस्सते असे वाटते.
+१. याविषयी विकास यांच्या राजकीय चेटकीशोध या चर्चेत हा प्रतिसाद लिहिला होता. बघ पटतो का.
मागच्या निवडणुकीतही काँग्रेसविरोधी वातावरण होते पण ते आधीपेक्षाही जास्त मतांनी निवडुन आले.
हे समजले नाही. नक्की कोणत्या राज्यांमध्ये काँग्रेसविरोधी वातावरण होते? तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशात अनपेक्षित लाभ झाल्यामुळे काँग्रेसने स्वतः २०६ चा आकडा गाठला आणि युपीए ला २६२ जागा मिळाल्या. इतके यश युपीएला मिळेल हे अनपेक्षित होते हे नक्की पण तरीही २००९ मध्ये देशात काँग्रेसविरोधी वातावरण होते हे मात्र समजले नाही. २००९ पेक्षा अनेक पटींने आज काँग्रेसला वातावरण प्रतिकूल आहे हे नक्की.आणि यावेळी काँग्रेस २०६ पेक्षा जास्त जागा जिंकून निवडून येईल ही मात्र अगदी अशक्य कोटीतली गोष्ट वाटते. कदाचित आसाम,केरळ, तेलंगण आणि कर्नाटकमुळे १९९९ मध्ये मिळविल्या होत्या त्यापेक्षा (११२) जास्त जागा काँग्रेस मिळवेल ही परिस्थिती त्यातल्या त्यात समजू शकतो. तरीही काँग्रेस २०६ क्रॉस करणार? हे काही समजले नाही.

निरंजन 19/03/2014 - 17:12
भाजपबाबत माझा हाच आक्षेप आहे. भाजप अंतर्गत प्रश्नांवर खुप बोलत असतात. ते प्रश्न व त्यावरचे उपाय हे ज्वलंत असतात व त्यामुळे ते बरोबर वाटतात. पाकिस्तान व एकूणच मुस्लिम देशांबाबत त्यांची वक्तव्य जहाल असतात. हल्ली चिनबाबत अशाच वल्गना केल्या जातात. पण हे सर्व आमलात आणायसाठी लागणारी एखादी ठोस फ़ॉरेन पॉलिसी त्यांना मांडता येत नाही. भाजप सत्तेवर आला तर नक्की काहीतरी चांगलच होईल, असा आशावाद ठेऊन आपण आकाशाकडे बघत बसु शकतो का ? ओबामांनी पांच देशांचे पंतप्रधान हे त्याचे जवळचे मित्र आहेत अस सांगितल होत. त्यात मनमोहन सिंग यांच नांव आहे. अशा संबंधांचा देशाच्या प्रगतीवर परिणाम होत असेल अस मला वाटत. अमेरिकेत जेव्हा निवडणुक असते, त्याच्या आधी प्रत्येक पक्षाला आपली फ़ॉरेन पॉलिसी डिक्लेअर करावी लागते. पंतप्रधान पदासाठी भाजपनी मोदींच नांव तर जाहिर केल. मग मोदी इतर देशांशी कसे संबंध ठेवणार ? जर मोदी पंतप्रधान झाल्यावर देशाच्या परराष्ट्र धोरणात फ़रक पडणारच नसेल तर आजच्या स्पर्धेच्या युगात भारत फ़ार काही प्रगती करु शकणार नाही. पक्षाची काही स्वतःची विचारधारा असावी व त्याप्रमाणे फ़ॉरेन पॉलिसी ड्राफ़्ट झालेली असावी अस मला वाटत. आपल्याला काय वाटत ? या दोन महिन्यात अनेक देशांचे महत्वाचे नेते व अधिकारी भारताला भेट देणार आहेत. यात जपान, अमेरिका, रशिया, इराण, सौदी पासून ते झांझिबार, भुतान पर्यंत सर्व. अक्षरशः एक जण परत जाणार आहे तर दुसर्‍या दिवशी दुसर्‍या देशाचा नेत भेट देणार आहे. जेव्हा भारत व इतर देश यांच्यात हाय लेव्हल व्हिजिट वाढत आहेत याचाच अर्थ पुढच्या काही वर्षात भारतात खुप प्रगती आपेक्षित आहे. अशा वेळी भाजपची फ़ॉरेन पॉलिसी तयार असण फ़ार महत्वाच आहे. अशावेळी जेव्हा निवडणुका होतात तेव्हा मुख्य पक्षांनी तरी आपल परकिय धोरण जाहिर कराव अस मला वाटत. परकिय ठोस धोरण नसल, आहे ते नीट राबवता आल नाही तर, देशाच नुकसान होत व याचा परिणाम देशाच्या आंतर्गत व्यवस्थेवर होतो अस आपल्याला वाटत नाही का ?

In reply to by निरंजन (verified= न पडताळणी केलेला)

१. राजकारणात, आणि विशेषतः निवडणूकींच्या धामधूमीत, ज्या गोष्टींचा मतदानावर विशेष परिणाम होईल त्या गोष्टींवर भर दिला जातो. यात कळत नकळत "ऑप्टीमाय्झेशन ऑफ रिसोर्सेस" चे तत्व वापरले जाते. कारण हाती असलेल्या साधनांच योग्य वापर करून शक्य तेवढी जास्त मते मिळवून जिंकणे हा केवळ एकच व्यावहारीक उद्येश निवडणूकीत असतो. पॉलिसीना "निवडणूक जिंकली तरच" आयुष्य लाभते, अन्यथा त्यांची रुपकात्मक भ्रूणहत्या होते ! थोडक्यात फॉरीनपॉलिसी प्रत्येक देशाच्या दृष्टीने फार महत्वाची असते पण तिचे एकाद्या देशात एकाद्या निवडणूकीत मते मिळवायला किती महत्व आहे त्यावर तिला त्या "निवडणूकीत" किती महत्व मिळेल हे अवलंबून असते. अमेरिकेतील आणि भारतातील मतदारांचा मतदान करताना विचार करण्याचा कल कसा आहे हे बघितलेत तर या दोन देशातील राजकारण्यांच्या वागणूकींचा आणि जाहीरनाम्यांतील फरकांचा अर्थ समजेल. उदा: अमेरिकेच्या निवडणूकीपूर्वी प्रेसिडेंट पदाचा प्रत्येक उमेदवार इझ्रेलला जाहीर पाठींबा जाहीर करतो, ही गोष्ट याच सदरात मोडते. २. परदेश धोरण (फॉरीन पॉलिसी) हे नेहमी केवळ "स्वराष्ट्राच्या फायद्यात अभिरुची उर्फ Interest of the Nation" हेच असते आणि असावे. ते धोरण व्यवहारात नक्की कसे राबवावे हे दरवेळेच्या बदलत्या परिस्थितीप्रमाणे बदलत जाते... याच्यात त्या परिस्थितीत दोस्त कोण आहे आणि नाही हे ठरवणेही आलेच. आतापर्यंत अशी कोणतिही जादूची कांडी निघाली नाही जी भविष्यात वेगवेगळ्या वेळी Interest of the Nation साठी कोण दोस्त असेल किंवा नसेल. तेव्हा परदेश धोरण एकदा खूप बारीकपणे विषद करून त्यालाच चिकटून राहणे जागतिक राजकारणात Interest of the Nation च्या विरुद्ध जाण्याचीच जास्त शक्यता आहे. म्हणूनच असे म्हटले जाते की, स्वराष्ट्राचा फायदा ही कायमस्वरूपी वस्तूस्थिती आहे, मित्र-शत्रू बदलू शकतात. त्यामुळे आपले पत्ते शेवटपर्यंत उघडे न करणेच देशाच्या फायद्याचे असते. अजून एकः आंतरराष्ट्रीय परदेश धोरणात Interest of the Nation ला सोईचे उघड बोलले जाते आणि नंतर Interest of the Nation ला योग्य अशीच कृती केली जाते... मात्र दोन्ही एकच गोष्ट असेल असे नाही. हे न समजणे बावळटपणा (naivety) समजला जातो. उदा: ओबामानी मनमोहन सिंग पाच मित्रांपैकी एक जाहीर केले तेव्हा वैयक्तीक गोष्टीपेक्षा त्यांच्या मनात भारताबरोबरच्या संबद्धांमुळे अमेरिकेला होणार्‍या फायद्याचा विचार जास्त होता. पूर्वी राजकीय अस्पृष्य समजल्या जाणार्‍या मोदींबरोबर संबद्ध सुधारावे म्हणून अमेरिका आणि इतर पाश्च्यात्य देशांनी उचललेली पावले (आणि तसे करावे याकरिता त्या देशांत वाढणारा दबाव) याबाबतीत खूप बोलका आहे.

In reply to by निरंजन (verified= न पडताळणी केलेला)

विकास 19/03/2014 - 19:46
कृपया वाद म्हणून घेऊ नये पण ही चर्चा पुढे जाण्यासाठी म्हणून एक प्रश्न विचारतो (तुम्हाला आणि इतर कुणाला उत्तर देयचे असेल तर त्यांना): जर भाजपा/एनडीए सत्तेवर आले तर परराष्ट्रधोरणात नक्की कुठले बदल झालेले पहायला आवडतील अथवा आपल्याला महत्वाचे वाटतात?

In reply to by विकास

निरंजन 20/03/2014 - 09:32
पॉलिसी काय असावी पेक्षा नक्की काहितरी ठोस असावी व ती निवडणुकीपुर्वी जाहिर करण्याची हिम्मत दाखवावी. सत्तेवर आल्यावर बघु. आपल्या मागे आंधळे फ़ॉलोअर आहेतच, झाली चुक तरी ते काही बोलणार नाहीत अस नसाव इतकीच माफ़क आपेक्षा,

In reply to by निरंजन (verified= न पडताळणी केलेला)

अपेक्षा योग्य आहे. पण सद्या (दुर्दैवाने) वस्तुस्थिती त्या अपेक्षेच्या विरुद्धच आहे.

In reply to by निरंजन (verified= न पडताळणी केलेला)

विकास 20/03/2014 - 17:31
पॉलिसी काय असावी पेक्षा नक्की काहितरी ठोस असावी व ती निवडणुकीपुर्वी जाहिर करण्याची हिम्मत दाखवावी. सहमत आणि तसे सर्वच पक्षांनी करायला हवे. जालीय वाचनावरून जे काही समजते आहे त्यावरून असे वाटते की भाजपा सध्या इलेक्शन मॅनिफेस्टो तयार करत आहे. त्यासाठी श्री. मुरली मनोहर जोशींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली आहे. http://bjpelectionmanifesto.com/ येथे जनतेकडून पण सुचना, इच्छा वगैरे मागवण्यात आल्या आहेत. तेथेच खाली तुम्हाला १९९८, २००४ आणि २००९ चे मॅनिफेस्टोच्या executive summaries बघायला मिळतील. मी अतिशय पटकन २००९ नजरेखालून घातले त्यात परदेशी बँका, गुंतवणूक, दहशतवाद्यांना होणारी परदेशी मदत, वगैरे काही बोलले गेले आहे. (+/- कॉमेंट म्हणून नाही. फक्त नमुद करत आहे). कदाचीत तसेच आधीच्या मॅनिफेस्टोज् मधे असेल... अवांतरः हे सर्व भाजपाचे आहे. म्हणून त्यात राम-जन्मभूमी, ३७० कलम आणि समान नागरी कायदा हे सर्व विषय दिसतील. पण वास्तव असे आहे की इलेक्शन मॅनिफेस्टो हा एनडीएचाच राहील. त्यात अर्थात फॉरेन पॉलिसीत काही फरक होईल असे वाटत नाही. मला वाटते एकदा का आघाडीचे सगळे उमेदवार ठरले, अर्ज भरून झाले की एक संयुक्तीक सभा दिल्ली अथवा इतर कुठेतरी होईल आणि त्यावेळेस आघाडीचा मॅनिफेस्टो जाहीर होईल.

राही 20/03/2014 - 14:31
१)चीन : जर युद्धखुमखुमीदर्शक किंवा अतिरेकी (समुद्रात बुडवू थाटाची) भाषणबाजी झाली तर चीन ते शब्दशः घेईल. भारतीयांप्रमाणे 'वुइथ अ पिंच ऑव्ह सॉल्ट' घेणार नाही. शिवाय चीनला पटकन हालचाल करून विरुद्ध बाजूवर दबाव टाकायला आवडते. (हेंडर्सन अहवालानुसार सीमेवर काही चौक्या काय बसवल्या तर चीनने थेट आक्रमणच केले. संदर्भ-गेल्या तीनचार दिवसांतले म.टा. किंवा लोकसत्तेतले बातमीपत्र.) पण आर्थिक हितसंबंध अधिक प्रभावी ठरतील. आज अनेक भारतीय व्यापारी चीनच्या भूमीत माल उत्पादन करून तो भारतात आणतात. भारतात केलेल्या उत्पादनांपेक्षा यांचा उत्पादनखर्च अतिशय कमी पडतो. या लॉबीचा दबाव अधिक प्रभावशाली ठरेल. शिवाय झिन्जियांग मधल्या मुस्लिमांच्या असंतोषाला पाकिस्तानकडून खतपाणी मिळते. त्यामुळेही किंचित प्रमाणात पाकिस्तानशी दुरावा आणि भारताशी जवळीक वाढू शकेल. हे अर्थात भाजपाच्या (निवडून आले तर) कारकीर्दीत होईल पण त्यात भाजपाचे प्रत्यक्ष्य कर्तृत्व काही नसेल. २) पाकिस्तानबरोबर अधिक सहकार्याचे धोरण राहील. समझौता एक्स्प्रेस सारखी एखादी व्यवस्था सुरू होऊ शकते. 'आम्ही मुस्लिमद्वेष्टे नाही' हे दाखवण्याची गरज पडेल. थेट आक्रमण आणि 'गाडून टाकू' वगैरे भाषा बिलकुल होणार नाही. कश्मीर प्रश्न युद्धाने सुटेल याची अजिबात खात्री नाही. अगदीच झाले तर एखादी लढाई (आतापर्यंतच्या तीन जिंकल्या तशी) आपण जिंकूही कदाचित, आणि 'ईंट का जवाब पत्थरसे' दिल्याचे डरकाळीसुद्धा फोडू, पण तेवढेच. पाकितानबरोबर सर्वंकष युद्ध होण्याची आणि त्यात पाकिस्तानला नामशेष करण्याची सुतराम शक्यता नाही. ३)अमेरिकेशी जैसे थे राहील आणि ते तसेच राहिलेले बरे. ४) रशियाचे सध्या काही सांगता येत नाही. युक्रेनचे काय होतेय, रशियाचे तेल युक्रेनमधून यूरपला पोचतेय की नाही, ताजिकिस्तान, कसाकिस्तान आणि इतर सीमावर्ती मुस्लिमबहुल प्रदेशांत अफ्घानिस्तानी तालीबानी किती कुरापती काढतात किंवा सहानुभूती मिळवतात याचाही परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडू शकतो. ५) हिंदुराष्ट्र असल्याचा नातेसंबंध नेपाळमधली कम्यूनिस्टांची शिरजोरी थांबवू शकेल का हे पहाणे रोचक असेल. ५) जपानबरोबरच्या संबंधात सध्यापेक्षा अधिक सुधारणेला अथवा जवळिकीला वाव आहे असे वाटत नाही. ६) मालदीव, स्रिलंका ही छोटी राष्ट्रे डोकेदुखी ठरू शकतील.

शशिकांत ओक 20/03/2014 - 23:53
याच्या तीन बाजू करता येतील १. भारताला चिकटून असलेल्या (आसियान) सीमांची राष्ट्रे, यात भारताची दादा राहायची भूमिका अधिक ताठर करून व्यापार व अन् अर्थिक आघाड्यांवर सहकार करायला प्राधान्य देणे. किंवा भाग पाडणे... चीनी प्रभावाला नेपाळ, भूतान, श्री लंका, माले व बांगला देश यांच्याशी मान्यता करार करून युद्धजन्य परिस्थितीत चीनला त्या देशाची सहानुभूती किंवा मदत न मिळवू देणे. २. भारताच्या बाजूने असलेली राष्ट्रे - सध्याच्या रशिया सोडून अन्य -स्तान वाली राष्ट्रे व अफगाणिस्तान, इराण, सौ. अरब अमिराती - अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानातून जाणार जाणार असे म्हटले तरी ते आपली सैनिकी ठाणी सोडणार नाहीतेय. १९८९ प्रमाणे ७-8 घटक पक्षांच्या लचके तोड परिस्थिती पेक्षा वेगळी स्थिती सध्या आहे. करझाई सरकार व अफगाणी तालेबान मधील संघर्ष यात पाकिस्तानला अफगाणी तालेबान्यांकडून लढता येणार नाही अशी वेळ त्यांच्यावर आणणे ही अमेरिकेची चाल आहे. भारताला यात न पडता पाकिस्तानला भरीला घालून पाकिस्तानी तालेबान्यांच्या विरुद्ध तेथील सेनेला कामाला लागलेले राहिले जाणे व वॉर फटीगने ताण वाढवायची परिस्थिती बलुचिस्तान मधे सतत ठेवणे ही नीती अवलंबावी लागेल. पाकिस्तानातील एक रक्षा विश्लेषकाने मोदी सत्तेवर जून मधे आले की नोव्हेंबर पर्यंत पाकिस्तानवर हल्ला करायची आखणी करू लागतील असे मत व्यक्त केले आहे. पाकिस्तानातील अण्वास्त्रांची जमवाजमव होईतोवरच्या पहिल्या दोन तासातच पाकिस्तानचे इकॉनॉमिक कंबरडे मोडायचे भारतीय सेनेतच्या डॉक्ट्रीन मधे समाविष्ट आहे याचा ते वारंवार उल्लेख करतात. काहींना ते अतीशयोक्तिपुर्ण वाटते. पण त्यांचे काही पुर्व कयास बरोबर झाल्याने त्यांचे हे म्हणणे अगदीच नाकारता येणार नाही. कोणत्याही परिस्थितीत पुढील काळ जागतिक स्तरावर सर्वच राष्ट्रांना धामधुमीचा असणार आहे. त्यामुळे संरक्षण खात्याच्या अखत्यारीत परराष्ट्र खाते आणून त्यातील लष्कराला पंतप्रधानांच्या डायरेक्ट हाती ठेवलेले असणे असा नवा उपाय अंमलात आणला गेला तर नवल नाही. नो फर्स्ट यूज डॉक्ट्रीन मुळे येणारे प्रेशर दूर करायला त्यामुळे बळ मिळते. काश्मिरच्या प्रश्नाला भारताच्या बाजूने न सोडवता पाकिस्तानातील परिस्थितीमुळे काश्मिरी फुटिरवाद्यांना पाकिस्तान आता मदत करू म्हटला तरी काहीही करू शकणार नाही याची खात्री करायला भाग पाडणे व त्यांच्या मागणीतील हवा काढून घेणे. ३७० चा गाजावाजा न करता हंगामी काळापुरता व्यापार व कारखानदारीचा वहिवाटीचा हक्क तयार करून बेरोजगारीच्या समस्येवर तोड काढायला संधी उपलब्ध करुन देणे. ३. जागतिक महासत्तेच्या वर्तुळातील राष्ट्रे - भारतावर जो दमबाजीचा वा दडपणाचा प्रभाव आहे असे मानते जाते तो विविध कारणांनी फोल ठरेल असे दाखवून देण्याची कृती पहिल्या २ - वर्षांत अंमलात आणणे. त्यासाठी योग्य संधीची वाट पाहाणे. त्यात इझराईलच्याशी संबंधात वाढ व इराण मधील सरकारच्या बाजूने राहून महासत्तेतील वाटाघाटींच्या बाबतीत यजमानपदाचा मान मिळवण्याची क्लृप्त्या करणे गरजेचे आहे. नॉन अलाइन्ड आहोत व राहू पण आम्ही दुबळे म्हणून ऩॉन अलाइन्ड नाही इतपत मान राखाची परिस्थिती निर्माण करणे. मोदींच्या विविध भाषणांतील काही मुद्यांचे विश्लेषण करता त्यांच्याकडे विविध विभागावर काम करून सल्ला देणाऱ्या टीम्स उभ्या आहेत. त्या भाजपाच्या म्हणून काम न करता मोदींच्या डायरेक्ट संपर्काने व पाठिंब्याने कार्यरत आहेत. एका अर्थाने ते पातालयंत्री म्हटले जातात म्हणूनच अन्य भाजपाई नेत्यांना त्यांच्या सारखी नव योजनांची विधाने करताना संसदेत वा अन्य ठिकाणी पाहण्यात आलेले नाही. म्हणून अर्थ, बँकींग, परराष्ट् व संरक्षण याबाबत राज्य सरकारच्या अखत्यारीत नसलेल्या खात्यांची तशी टीम करून त्यावर विचार व्यक्त करताना ते कमी दिसतात.

विजुभाऊ 22/03/2014 - 12:10
भाजपची इंटरनॅशनल पॉलिसी काय असेल कोणत्याही सरकारची आंतर्राष्ट्रीय धोरणे अशी अचानक १८० डिग्रीत वळत नाहीत.उद्या अगदी आआपा चे सरकार आले तरीही सध्या असलेल्या सरकारचीच धोरणे किमान पहिली तीन वर्षे तरी आहेत तशीच चालू रहातील. चीन बाबत भारत सरकारला एकदम आक्रमक धोरण ठेवणे परवडणार नाही. पाकीस्तान बाबत जरा वेगळे गोष्ट आहे. उद्या अगदी ९/११ प्रमाणे किंवा २६/११ सारखाच दुसरा हल्ला झाला तरी भारत पोकळ धमक्या व्यतिरीक्त फारसे वेगळे करेल असे होणार नाही. व्यापारीक सम्धीम्बद्दल कदाचित ब्रिक्स देशांत व्यापाराच्या नव्या संधी शोधल्या जातील. चीनने या बाबतीत बरीच आघाडी मारली आहे.

In reply to by विजुभाऊ

विकास 22/03/2014 - 17:22
व्यापारीक सम्धीम्बद्दल कदाचित ब्रिक्स देशांत व्यापाराच्या नव्या संधी शोधल्या जातील. चांगला मुद्दा. मला वाटते सद्य सरकारने पण ब्रिक्स आणि (किंचित वेगळ्या कारणाने पण) अफगाणिस्तान मधे संधी शोधल्या आहेत. पण कदाचीत अधिक स्ट्रॅटेजिकली झाले तर होऊ शकेल अशी आशा वाटते. किंबहूना कोणीही आले तरी ते तसे व्हावे असे वाटते.

kurlekaar 22/03/2014 - 13:28
“No man is an island; everyone is part of the continent…” हे वाक्यं व्यक्तींना तसंच देशानाही लागू आहे. शिवाय जवळ जवळ प्रत्येक देश हा बऱ्याच International Pacts, Conventions Treaties चा signatory असतो व कुठलंहि सरकार आलं तरी यांच्या चौकटीत रहाणं त्या सरकारला जरुरी असतं, Globalization मुळे हे सारं अपरिहार्य होऊ घातलंय. एखाद्या देशात लोकशाही ही जर राज्यपद्धती असेल तर त्या देशाचंपरराष्ट्र धोरण फार तर एक कॉरिडॉर होऊ शकतो, एखादा पक्ष डावीकडून, दुसरा पक्ष उजवीकडून पण त्याच कॉरिडॉर मध्ये. राज्य पद्धती (Form of Government) जो पर्यंत बदलत नाही तो पर्यंत देशाच्या परराष्ट्र धोरणात आमुलाग्र बदल होणं जवळजवळ अशक्यप्राय असतं. पण यालाहि अपवाद असू शकतात ते म्हणजे आपल्या जवळचे देश ज्या देशांसाठी रशियाने Near Abroad ही Concept जन्मास घातली. या देशांच्या बाबतीत मात्र कुठला पक्ष सत्तेत आहे याने फरक पडू शकतो, किंबहुना त्या पक्षाच्या अग्रस्थानी असलेल्या व्यक्तिंचं व्यक्तिमत्व –मवाळ की जहाल (Dove की Hawk) परिणामी ठरू शकतं. उदाहरण द्यायचं झालं तर क्रिमिया आहेच.

In reply to by विकास

शशिकांत ओक 26/03/2014 - 11:09
कंवल सिब्बल यांच्या लेखातील विचार वाचनीय आहेत. पण शीर्षकातील जगाच्या नजरेतून मोदींच्यावर भाष्य फारच मोजक्या शब्दात आहे.

काय म्हणाव आता...........

जयंत कुलकर्णी ·

स्पंदना 18/03/2014 - 15:40
अच्छा ! ब्लॉकपण केलं. मी सकाळीच तर बातमी वाचली. म्हंटल आता मिपावर काहीतरी ऐकायला मिळेल. (आळशीपणा हो! निव्वळ आळशीपणा. हल्ली बरच काही मिपावर आयत मिळत. स्वतः खोदत नाही बसावं लागत.) हायला हे अस होणार माहीत असत तर जाउन चोप्य्पेस्त तरी मारल असत तुम्हां साठन.

लोटीया_पठाण 18/03/2014 - 16:54
http://www.hindustantimes.com/Images/popup/2014/3/HENDERSON_BROOKS1.pdf या लिंकवर १२६ पानी हेन्डेर्सोन ब्रूक्स रेपोर्ट सापडला. काय नक्की गौडबंगाल आहे ते समजत नाहीय

स्पंदना 18/03/2014 - 15:40
अच्छा ! ब्लॉकपण केलं. मी सकाळीच तर बातमी वाचली. म्हंटल आता मिपावर काहीतरी ऐकायला मिळेल. (आळशीपणा हो! निव्वळ आळशीपणा. हल्ली बरच काही मिपावर आयत मिळत. स्वतः खोदत नाही बसावं लागत.) हायला हे अस होणार माहीत असत तर जाउन चोप्य्पेस्त तरी मारल असत तुम्हां साठन.

लोटीया_पठाण 18/03/2014 - 16:54
http://www.hindustantimes.com/Images/popup/2014/3/HENDERSON_BROOKS1.pdf या लिंकवर १२६ पानी हेन्डेर्सोन ब्रूक्स रेपोर्ट सापडला. काय नक्की गौडबंगाल आहे ते समजत नाहीय
लेखनविषय:
लेखनप्रकार
मित्रहो...... माझे म्हणणे आहे की त्यात लपविण्यासारखे काय आहे ? A classified Indian army report that analyses the causes of India's military defeat in the 1962 border war with China was blocked hours after it was posted on the internet. A large section of the Henderson Brooks-Bhagat report was recently posted by Australian journalist and author Neville Maxwell on his website http://www.nevillemaxwell.com/TopSecretdocuments.pdf . Read more at: http://indiatoday.intoday.in/story/henderson-brooks-report-on-indo-china-war-put-online/1/349957.html माझ्या पराभवाचे श्राद्ध या लेखामधे मी हा अहवाल प्

क्रिकेट आणि मी

kurlekaar ·

श्रीगुरुजी 18/03/2014 - 18:14
चांगला लेख आहे. मी १९८७ पर्यंत सुनील गावसकरचा जबरदस्त फॅन होतो. तो माझा अत्यंत आवडता खेळाडू. तो निवृत्त झाल्यावर काही काळ क्रिकेटमधला रस संपला होता. सचिनच्या उदयानंतर परत रस निर्माण झाला. अवांतर - मिपावर क्रिकेटवर फार क्वचितच लेख येतात. इथे क्रिकेट फॅन्स फार कमी दिसतात.

In reply to by श्रीगुरुजी

मृत्युन्जय 19/03/2014 - 16:07

In reply to by मृत्युन्जय

बॅटमॅन 19/03/2014 - 16:43
आहा..................!!!!!!!!!!!!!!!!! डॉळे निवले अन अंमळ पाणावलेदेखील हे वाचून. कसं काय नजरेतून हे सुटलं होतं कुणास ठौक?????????? जुने दिवस आठवले, अलीकडे क्रिकेट इतके बघवत नाही, गुणी लोक अजूनही असले तरी ती भावना होत नाही. विशेषतः २००३ पर्यंत लै कुत्र्यागत क्रिकेट पहायचो, तेव्हाच्या अनेकोत्तम आठवणी जाग्या झाल्या. तो माहौल, ती कमेंट्री अन तो "हौऽऽऽ" आवाज- विशेषतः शारजामधला- अजूनही डोक्शात आहे. मृत्युंजयगारु, तुम्हांला या निमित्ताने इणंती करतो की शारजा मालिकेबद्दलही तुम्ही काही लिहावे. बाकी युद्धांबद्दलही संजय बनून तुम्ही लिहिले आहेच, पण शारजासुद्धा जबरी प्रकार होता. बाकी १९८३ च्या म्याचबद्दल तीर्थरूपांकडून इतके अन इतक्यावेळा ऐकलेय म्हणून सांगू! ती म्याच, ते विंडीजचे एकाहून एक कभिन्न प्लेयर्स यांबद्दल त्यांची कमेंट्री अजूनही कधी विषय निघाला तर त्याच उत्साहाने येत असते. २००३ ची ९८ धावांची खेळी तर अशक्य प्रकार होता राव.....तो अन नेटवेस्टवाला प्रसंग, गांग्यानं जेव्हा शर्ट काढून भिरकावलेला..... पुढे वर्ल्ड कप जिंकल्यावर या सर्वांवर आनंदाचं एक फायनल गारगार शिंपण बसलं. सच्यानं २०० केल्या तेव्हाही तेच. च्यायला, कधी नव्हे ते क्रिकेटबद्दल इतकं नॉस्टॅल्जिक केलंत. गविंचा तो गल्ली क्रिकेटवाला लेखही तसाच. आज जुने व्हिडिओ पहायलाच लागणार असं दिसतंय!!!!!

In reply to by मृत्युन्जय

@ये बात कुछ हजम नही हुइ. हे घ्या आमच्या लेखांचे काही दुवे:>>> मृत्युं...जय हो http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-clap.gif आणि खाटुकम्यानशी (मृत्युंजयगारु, तुम्हांला या निमित्ताने इणंती करतो की शारजा मालिकेबद्दलही तुम्ही काही लिहावे. बाकी युद्धांबद्दलही संजय बनून तुम्ही लिहिले आहेच, पण शारजासुद्धा जबरी प्रकार होता.) +++++++१११११११११११

In reply to by मृत्युन्जय

श्रीगुरुजी 19/03/2014 - 21:01
धन्यवाद! लेख वाचून प्रतिक्रिया देतो. सध्या ट-२० विश्वचषकाची धामधूम आहे. त्यापूर्वी भारताचा द. आफ्रिका व न्यूझीलँडमध्ये दारूण पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ५-० असा मार दिला. गेल्या २ महिन्यात ग्रॅमी स्वान, ग्रॅमी स्मिथ, सचिन, कॅलिस इ. मोठे खेळाडू निवृत्त झाले. परंतु मिपावर यावर एकही लेख आला नाही. एकंदरीत क्रिकेटवरील लेखांचे प्रमाण कमी दिसते.

आदूबाळ 18/03/2014 - 18:41
आवडलं! तुम्ही क्रिकेट बघण्याच्या काळात माईलस्टोन म्हणावे असे अनेक प्रसंग घडले. उदा. १९७१चा परदेशातला पहिला विजय, १९७५ची ३-२ हारलेली कसोटी मालिका, केरी पॅकर प्रकरण, विश्वचषक विजय वगैरे. क्रिकेटप्रेमी अलिप्त राहूच शकणार नाही अशा घटना. त्याबद्दल तुमचे विचार, आठवणी वाचायला आवडतील.

kurlekaar 18/03/2014 - 19:01
मुक्त विहारि व श्रीगुरुजी. तुम्हांला काय वाटतं ते मी समजू शकतो कारण माझं देखिल क्रिकेट प्रेम गावसकर नंतर थोडं थंडावलं पण त्याने सचिन आल्यानंतर पुन्हा उचल घेतली,फारच उचल घेतली. सचिन निवृत्त झाल्यानंतर पुन्हा एकदा सन्नाटा. विराट कोहली नसता तर क्रिकेट पाहणं मी आत्तापर्यंत क्वचित सोडूनही दिलं असतं. पण कधी कधी वाटतं की जो पर्यंत मुंबईकर भारताकडून खेळत आहेत तो पर्यंत पाहत रहावं. . . मला वाटलं की मिपा वर बरेच मुंबईकर असतील व मुंबईकर by default क्रिकेट-प्रेमी असतो. सचिनवर मला लिहायचंय, भरभरून लिहायचंय. पण मराठीत एवढं लांबलचक लिहिण्याची मला अजूनतरी संवय नाहीं. तरी पण कधी व कसं जमेल ते पाहूया. तुम्हां दोघांच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

In reply to by kurlekaar

पण लिहा.... आणि फक्त क्रिकेट बद्दलच कशाला? तुम्ही जिथे नौकरी करता, तिथल्या बर्‍या वाईट अनुभवांविषयी पण लिहा.

शिद 18/03/2014 - 19:15
क्रिकेट व्यतिरीक्त देखील ह्या देशात भरमसाठ खेळ उपलब्ध असताना फक्त क्रिकेट बद्दल लेख मिपावर येतात आणि त्याचा उदोउदो होतो म्हणून एक मिपाकर म्हणून शरम वाटली.

In reply to by शिद

क्रिकेटवर बरेच चांगले लेख लिहिले जात असले तरी त्यावर बनलेले चित्रपट मात्र सपशेल आपटतात... एक लगान वगळता.. अर्थात त्यालाही पार्श्वभूमी आधुनिक खेळाची नव्हती.. मात्र ईतर खेळांवर बरेच चांगले चित्रपट निघतात, जसे की फरहानचा भाग मिल्खासिंग भाग, फूटबॉलवरचा अर्शद वारसी आणि जॉनचा दे दणादण गोल, बेंड ईट लाईक बेकहम, हॉकीवर तर चक दे सारखा सर्वोत्कृष्ट चित्रपट बनला आहे, मिथुनचा बॉक्सरही हिट गेलेला, इतरही छोट्या मोठ्या चित्रपटांत बॉक्सींग आणि कुस्ती वा कराटे या हाणामारीच्या खेळाचे प्रसंग हिट जातात.. अरे हो, जो जिता वही सिकंदरमधील सायकल रेसिंग राहीलीच की.. आठवायला घेतले की निघतील अजून, तर अगदीच काही शरम वाटावी अशी परिस्थिती नाहीये. इतर खेळही भारतीयांच्या स्पोर्टसभावना जागवतात म्हणून हे सिनेमे चालतात असे म्हणता येईल ना :)

In reply to by आदूबाळ

त्यात देव आनंद बरेच काही असतो, तोच ना? म्हणजे चीफ ऑफ आर्मी स्टाफ, मग पोलीस, आणि मग जमलेच तर क्रिकेट बोर्डात आणि मग जमलेच तर ह्या सिनेमाचा एकमेव प्रेक्षक. परत एकदा बघायला हवा.जाम भारी सिनेमा आहे.(अर्थात सलग हा सिनेमा पचवायची ताकद नाही,तुकड्या तुकड्यांतच बघायला लागेल.)

In reply to by आदूबाळ

साहजीकच आहे. आता खूद्द "देव आनंद" क्रिकेट बोर्डात असल्याने, ते तरी दुसरे काय करणार? आले देवाच्या मना, तेथे कुणाचे चालेना.

In reply to by टवाळ कार्टा

म्हणजे सिनेमाचे नाव वगैरे चुकले की तुम्हाला तो चित्रपट बंडल वाटतो. कारण खरेच चांगला चित्रपट आहे तो. शेवटाला खासच होत जातो. जॉन अब्राहमच्या साथीने इमोशनल एण्डींग, इतर कोणी सांगितले असते तर मलाही पचायला जड गेले असते पण स्वता हा अनुभव घेतला आहे. जर हा चित्रपट पाहिला नसेल कोणी तर नक्की बघा म्हणून सजेस्ट करेन. आवडला नाही तर पैसे परत.

अजयिन्गले 18/03/2014 - 21:26
खूप मस्त, जेव्हा सुनील रिटायर होत होता तेव्हा वाटल आता काही मज्जा नाही बघण्यात. पण interest काही कमी झाला नाही ( मला वाटत तो होत नाही , पण कमी झाले असे वाटणे हे शनिक असत). नंतर सचिन आला, वेड लावलं, बात्तिंग बघण्याच्या नादात एका सेमिस्टर चा पेपर दिलाच नाही आणि त्याच वाईट पण नाही वाटल, सचिनचे फटके जे पहिले तो समोर येउन मारायचा, त्याची शरीराची gomentry , त्याच्या बदल भरभरून बोलणारे समालोचक, मेडिया सर्वे वेड लावणारे होते. सचिन म्हणझे एक वादळ होते असे वाटायचे कि कधी शांत होउचे नये, त्याच्या कोन्च्याच इंनिंग मुले समाधान असे भेटतच नवते अस वाटायचं अजून खेळायला पाहिजे होते. सचिन ने पराकोटीचा आनंद दिला पण तृप्ता ता मात्र नाही मिळाली कारण माझी भूक वाढवली होती, तसच अझहरच wrist वर खेळण, सर्व अप्रतिम. bating येवडी सिम्पल आहे आणि क्रिकेट हे वेड लावणारे आहे ते सचिन मूळेच. आत्ता फक्त त्याच्या आठवणी आणि त्यात रमण्यात पण एक खूप आनंद आहेस. मस्त मस्त यार सुनील , सचिन,

लेख आवडला. क्रिकेट बघत नाही, चेंडू ते फटके त्या धावा, रेकोर्ड क्रिकेट तंत्र-मंत्र. खेळाडू , तो भावनिक वावर. ती गर्दी, समालोचक, कित्ती कित्ती बोअर होतं ;) पण आपलं क्रिकेट पोहोचलं पुले शुभेच्छा !!! -दिलीप बिरुटे (खोडकर)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्पंदना 20/03/2014 - 03:24
हो.ना. प्राडॉ त्यामुळे फक्त दु:खी नाहीतर खुषीन बेहोष होतात. अधली मधली स्टेपच नाही.

पैसा 29/03/2014 - 14:57
लेख आवडला. गावस्करबद्दल लिहाल तेवढं थोडंच. केवळ खेळच नव्हे तर पाकिस्तानी अन ब्रिटिश लोकांना तो ज्या खुन्नसने उत्तरे द्यायचे तेही जबरदस्तच! कालच बातमी आहे की आयपीएल त्याच्या हातात दिलं आहे. काही सुधारणा होते का पाहू. बीसीसीआयचा तो कधीच आवडता नव्हता. त्यामुळे जरा आश्चर्यच वाटलं.

फारएन्ड 30/03/2014 - 04:20
जबरी लिहीले आहे. आवडले. लंदाजाने फटका मारला की वाऱ्याची झुळुक यावी तशीच एक disturbance ची wave रेडीओवर यायची.पण तो एक चौकार होता का एकेरी वा दुहेरी धावा होत्या ते कळायचं नाही. >>> हे पूर्वी अनुभवल्याचे आठवते. एकदम चपखल आहे.

श्रीगुरुजी 18/03/2014 - 18:14
चांगला लेख आहे. मी १९८७ पर्यंत सुनील गावसकरचा जबरदस्त फॅन होतो. तो माझा अत्यंत आवडता खेळाडू. तो निवृत्त झाल्यावर काही काळ क्रिकेटमधला रस संपला होता. सचिनच्या उदयानंतर परत रस निर्माण झाला. अवांतर - मिपावर क्रिकेटवर फार क्वचितच लेख येतात. इथे क्रिकेट फॅन्स फार कमी दिसतात.

In reply to by श्रीगुरुजी

मृत्युन्जय 19/03/2014 - 16:07

In reply to by मृत्युन्जय

बॅटमॅन 19/03/2014 - 16:43
आहा..................!!!!!!!!!!!!!!!!! डॉळे निवले अन अंमळ पाणावलेदेखील हे वाचून. कसं काय नजरेतून हे सुटलं होतं कुणास ठौक?????????? जुने दिवस आठवले, अलीकडे क्रिकेट इतके बघवत नाही, गुणी लोक अजूनही असले तरी ती भावना होत नाही. विशेषतः २००३ पर्यंत लै कुत्र्यागत क्रिकेट पहायचो, तेव्हाच्या अनेकोत्तम आठवणी जाग्या झाल्या. तो माहौल, ती कमेंट्री अन तो "हौऽऽऽ" आवाज- विशेषतः शारजामधला- अजूनही डोक्शात आहे. मृत्युंजयगारु, तुम्हांला या निमित्ताने इणंती करतो की शारजा मालिकेबद्दलही तुम्ही काही लिहावे. बाकी युद्धांबद्दलही संजय बनून तुम्ही लिहिले आहेच, पण शारजासुद्धा जबरी प्रकार होता. बाकी १९८३ च्या म्याचबद्दल तीर्थरूपांकडून इतके अन इतक्यावेळा ऐकलेय म्हणून सांगू! ती म्याच, ते विंडीजचे एकाहून एक कभिन्न प्लेयर्स यांबद्दल त्यांची कमेंट्री अजूनही कधी विषय निघाला तर त्याच उत्साहाने येत असते. २००३ ची ९८ धावांची खेळी तर अशक्य प्रकार होता राव.....तो अन नेटवेस्टवाला प्रसंग, गांग्यानं जेव्हा शर्ट काढून भिरकावलेला..... पुढे वर्ल्ड कप जिंकल्यावर या सर्वांवर आनंदाचं एक फायनल गारगार शिंपण बसलं. सच्यानं २०० केल्या तेव्हाही तेच. च्यायला, कधी नव्हे ते क्रिकेटबद्दल इतकं नॉस्टॅल्जिक केलंत. गविंचा तो गल्ली क्रिकेटवाला लेखही तसाच. आज जुने व्हिडिओ पहायलाच लागणार असं दिसतंय!!!!!

In reply to by मृत्युन्जय

@ये बात कुछ हजम नही हुइ. हे घ्या आमच्या लेखांचे काही दुवे:>>> मृत्युं...जय हो http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-clap.gif आणि खाटुकम्यानशी (मृत्युंजयगारु, तुम्हांला या निमित्ताने इणंती करतो की शारजा मालिकेबद्दलही तुम्ही काही लिहावे. बाकी युद्धांबद्दलही संजय बनून तुम्ही लिहिले आहेच, पण शारजासुद्धा जबरी प्रकार होता.) +++++++१११११११११११

In reply to by मृत्युन्जय

श्रीगुरुजी 19/03/2014 - 21:01
धन्यवाद! लेख वाचून प्रतिक्रिया देतो. सध्या ट-२० विश्वचषकाची धामधूम आहे. त्यापूर्वी भारताचा द. आफ्रिका व न्यूझीलँडमध्ये दारूण पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ५-० असा मार दिला. गेल्या २ महिन्यात ग्रॅमी स्वान, ग्रॅमी स्मिथ, सचिन, कॅलिस इ. मोठे खेळाडू निवृत्त झाले. परंतु मिपावर यावर एकही लेख आला नाही. एकंदरीत क्रिकेटवरील लेखांचे प्रमाण कमी दिसते.

आदूबाळ 18/03/2014 - 18:41
आवडलं! तुम्ही क्रिकेट बघण्याच्या काळात माईलस्टोन म्हणावे असे अनेक प्रसंग घडले. उदा. १९७१चा परदेशातला पहिला विजय, १९७५ची ३-२ हारलेली कसोटी मालिका, केरी पॅकर प्रकरण, विश्वचषक विजय वगैरे. क्रिकेटप्रेमी अलिप्त राहूच शकणार नाही अशा घटना. त्याबद्दल तुमचे विचार, आठवणी वाचायला आवडतील.

kurlekaar 18/03/2014 - 19:01
मुक्त विहारि व श्रीगुरुजी. तुम्हांला काय वाटतं ते मी समजू शकतो कारण माझं देखिल क्रिकेट प्रेम गावसकर नंतर थोडं थंडावलं पण त्याने सचिन आल्यानंतर पुन्हा उचल घेतली,फारच उचल घेतली. सचिन निवृत्त झाल्यानंतर पुन्हा एकदा सन्नाटा. विराट कोहली नसता तर क्रिकेट पाहणं मी आत्तापर्यंत क्वचित सोडूनही दिलं असतं. पण कधी कधी वाटतं की जो पर्यंत मुंबईकर भारताकडून खेळत आहेत तो पर्यंत पाहत रहावं. . . मला वाटलं की मिपा वर बरेच मुंबईकर असतील व मुंबईकर by default क्रिकेट-प्रेमी असतो. सचिनवर मला लिहायचंय, भरभरून लिहायचंय. पण मराठीत एवढं लांबलचक लिहिण्याची मला अजूनतरी संवय नाहीं. तरी पण कधी व कसं जमेल ते पाहूया. तुम्हां दोघांच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

In reply to by kurlekaar

पण लिहा.... आणि फक्त क्रिकेट बद्दलच कशाला? तुम्ही जिथे नौकरी करता, तिथल्या बर्‍या वाईट अनुभवांविषयी पण लिहा.

शिद 18/03/2014 - 19:15
क्रिकेट व्यतिरीक्त देखील ह्या देशात भरमसाठ खेळ उपलब्ध असताना फक्त क्रिकेट बद्दल लेख मिपावर येतात आणि त्याचा उदोउदो होतो म्हणून एक मिपाकर म्हणून शरम वाटली.

In reply to by शिद

क्रिकेटवर बरेच चांगले लेख लिहिले जात असले तरी त्यावर बनलेले चित्रपट मात्र सपशेल आपटतात... एक लगान वगळता.. अर्थात त्यालाही पार्श्वभूमी आधुनिक खेळाची नव्हती.. मात्र ईतर खेळांवर बरेच चांगले चित्रपट निघतात, जसे की फरहानचा भाग मिल्खासिंग भाग, फूटबॉलवरचा अर्शद वारसी आणि जॉनचा दे दणादण गोल, बेंड ईट लाईक बेकहम, हॉकीवर तर चक दे सारखा सर्वोत्कृष्ट चित्रपट बनला आहे, मिथुनचा बॉक्सरही हिट गेलेला, इतरही छोट्या मोठ्या चित्रपटांत बॉक्सींग आणि कुस्ती वा कराटे या हाणामारीच्या खेळाचे प्रसंग हिट जातात.. अरे हो, जो जिता वही सिकंदरमधील सायकल रेसिंग राहीलीच की.. आठवायला घेतले की निघतील अजून, तर अगदीच काही शरम वाटावी अशी परिस्थिती नाहीये. इतर खेळही भारतीयांच्या स्पोर्टसभावना जागवतात म्हणून हे सिनेमे चालतात असे म्हणता येईल ना :)

In reply to by आदूबाळ

त्यात देव आनंद बरेच काही असतो, तोच ना? म्हणजे चीफ ऑफ आर्मी स्टाफ, मग पोलीस, आणि मग जमलेच तर क्रिकेट बोर्डात आणि मग जमलेच तर ह्या सिनेमाचा एकमेव प्रेक्षक. परत एकदा बघायला हवा.जाम भारी सिनेमा आहे.(अर्थात सलग हा सिनेमा पचवायची ताकद नाही,तुकड्या तुकड्यांतच बघायला लागेल.)

In reply to by आदूबाळ

साहजीकच आहे. आता खूद्द "देव आनंद" क्रिकेट बोर्डात असल्याने, ते तरी दुसरे काय करणार? आले देवाच्या मना, तेथे कुणाचे चालेना.

In reply to by टवाळ कार्टा

म्हणजे सिनेमाचे नाव वगैरे चुकले की तुम्हाला तो चित्रपट बंडल वाटतो. कारण खरेच चांगला चित्रपट आहे तो. शेवटाला खासच होत जातो. जॉन अब्राहमच्या साथीने इमोशनल एण्डींग, इतर कोणी सांगितले असते तर मलाही पचायला जड गेले असते पण स्वता हा अनुभव घेतला आहे. जर हा चित्रपट पाहिला नसेल कोणी तर नक्की बघा म्हणून सजेस्ट करेन. आवडला नाही तर पैसे परत.

अजयिन्गले 18/03/2014 - 21:26
खूप मस्त, जेव्हा सुनील रिटायर होत होता तेव्हा वाटल आता काही मज्जा नाही बघण्यात. पण interest काही कमी झाला नाही ( मला वाटत तो होत नाही , पण कमी झाले असे वाटणे हे शनिक असत). नंतर सचिन आला, वेड लावलं, बात्तिंग बघण्याच्या नादात एका सेमिस्टर चा पेपर दिलाच नाही आणि त्याच वाईट पण नाही वाटल, सचिनचे फटके जे पहिले तो समोर येउन मारायचा, त्याची शरीराची gomentry , त्याच्या बदल भरभरून बोलणारे समालोचक, मेडिया सर्वे वेड लावणारे होते. सचिन म्हणझे एक वादळ होते असे वाटायचे कि कधी शांत होउचे नये, त्याच्या कोन्च्याच इंनिंग मुले समाधान असे भेटतच नवते अस वाटायचं अजून खेळायला पाहिजे होते. सचिन ने पराकोटीचा आनंद दिला पण तृप्ता ता मात्र नाही मिळाली कारण माझी भूक वाढवली होती, तसच अझहरच wrist वर खेळण, सर्व अप्रतिम. bating येवडी सिम्पल आहे आणि क्रिकेट हे वेड लावणारे आहे ते सचिन मूळेच. आत्ता फक्त त्याच्या आठवणी आणि त्यात रमण्यात पण एक खूप आनंद आहेस. मस्त मस्त यार सुनील , सचिन,

लेख आवडला. क्रिकेट बघत नाही, चेंडू ते फटके त्या धावा, रेकोर्ड क्रिकेट तंत्र-मंत्र. खेळाडू , तो भावनिक वावर. ती गर्दी, समालोचक, कित्ती कित्ती बोअर होतं ;) पण आपलं क्रिकेट पोहोचलं पुले शुभेच्छा !!! -दिलीप बिरुटे (खोडकर)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्पंदना 20/03/2014 - 03:24
हो.ना. प्राडॉ त्यामुळे फक्त दु:खी नाहीतर खुषीन बेहोष होतात. अधली मधली स्टेपच नाही.

पैसा 29/03/2014 - 14:57
लेख आवडला. गावस्करबद्दल लिहाल तेवढं थोडंच. केवळ खेळच नव्हे तर पाकिस्तानी अन ब्रिटिश लोकांना तो ज्या खुन्नसने उत्तरे द्यायचे तेही जबरदस्तच! कालच बातमी आहे की आयपीएल त्याच्या हातात दिलं आहे. काही सुधारणा होते का पाहू. बीसीसीआयचा तो कधीच आवडता नव्हता. त्यामुळे जरा आश्चर्यच वाटलं.

फारएन्ड 30/03/2014 - 04:20
जबरी लिहीले आहे. आवडले. लंदाजाने फटका मारला की वाऱ्याची झुळुक यावी तशीच एक disturbance ची wave रेडीओवर यायची.पण तो एक चौकार होता का एकेरी वा दुहेरी धावा होत्या ते कळायचं नाही. >>> हे पूर्वी अनुभवल्याचे आठवते. एकदम चपखल आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
क्रिकेट आणि मी क्रिकेट चं माझं वेड अगदी लहानपणापासून -म्हणजे चौथी पांचवी पासूनचं. तेंव्हा तो खेळ देखिल कळायचा नाहीं व इंग्रजीतील commentary सुद्धा. पण विजय हजारे खेळायला आला की मी रेडीओ जवळ बसुन राह्यचो. तेंव्हाची audio technology सुद्धा फारशी प्रगत नव्हती. फलंदाजाने फटका मारला की वाऱ्याची झुळुक यावी तशीच एक disturbance ची wave रेडीओवर यायची.पण तो एक चौकार होता का एकेरी वा दुहेरी धावा होत्या ते कळायचं नाही.

१९९६ माऊंट एव्हरेस्ट - ५

स्पार्टाकस ·

इरसाल 18/03/2014 - 15:13
आवडले. मायबोलीवर वाचले होते पुन्हा वाचावेसे वाटतेय. मस्त लिहिता तुम्ही.

इरसाल 18/03/2014 - 15:13
आवडले. मायबोलीवर वाचले होते पुन्हा वाचावेसे वाटतेय. मस्त लिहिता तुम्ही.
साऊथ कोल ही २६००० फूट उंचीवरील एव्हरेस्ट आणि ल्होत्से या शिखरांना जोडणारी खिंड आहे. १९५२ च्या स्विस मोहीमेतील गिर्यारोहकांनी सर्वात प्रथम साऊथ कोल वर चढाई केली, परंतु शिखरावर पोहोचण्यात त्यांना अपयश आलं. १९५३ ब्रिटीश मोहीमेत ( हिलरी - तेनसिंग ) विल्फ्रेड नॉईस आणि अनुलू शेर्पा यांनी साऊथ कोलवर प्रथम प्रवेश केला. पुढे हिलरी - तेनसिंग यांनी साऊथ कोलचाही वरच्या भागातून आपल्या अंतिम चढाईला सुरवात केली होती. सुमारे ४०० मी लांब आणि १५० मी रुंद असलेल्या या पठार वजा खिंडीच्या परिसरात तुफान वेगाने वाहणा-या वा-यांचं साम्राज्यं असतं.