मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

घारापुरीचे शैवलेणे - मिपाकरांसोबत

प्रचेतस ·

कंजूस 10/03/2014 - 10:16
फारच छान झाला कार्यक्रम .वल्ली च्या माहितीमुळे लेणी नीट समजली .पुन्हा कधी गेल्यावर हा लेख उपयोगी पडणारच आहे . आता दरवर्षी एकदा कार्ले भाजे कट्टा होऊ द्या .

सौंदाळा 10/03/2014 - 10:28
सुंदर. वल्ली पुस्तक काढच, तुझे सर्व लेख संग्रहित करुन. प्रत्येक ठिकाणी गेल्यावर त्या-त्या ठिकाणचे पुस्तक घेण्यापेक्षा एकच पुस्तक हँडी होईल एकदम.

सूड 10/03/2014 - 10:47
>>आपल्या कन्येचा पिता हा साक्षात देवाधिदेव भगवान शंकर असल्याने पितृवत्सल हिमवानाच्या चेहर्‍यावर कृतार्थता आहे. इथे पति हवंय का?

बॅटमॅन 10/03/2014 - 10:59
वाह!!! अप्रतिम झालेय घारापुरीदर्शन. भग्नावस्थेतही शिल्पे अतीव देखणी आहेत- विशेषतः अंधकासुरवध, अर्धनारीनटेश्वर आणि गंगावतरण ही शिल्पे. अंधकासुरवधाचे शिल्प वेरूळच्या शिल्पाशी एकदम पर्फेक्ट म्याच होतेय. दोन्ही शिल्पे कोरणारा एकच कारागीर असेल की काय असे वाटतेय खरेच. अन वल्लीदृष्टी म्हणजे काय ते असे लेख वाचून नीटच समजते. यावरून एक कल्पना डोक्यात आली, ती म्ह. शक्यतोवर सगळीकडे हे कशाचे/कुणाचे शिल्प आहे याची माहिती देणारा फलक लावला तर बाकी आमच्यासारख्या अज्ञजनांना अधिक नेमकेपणे आस्वाद घेता येईल. नैतर आम्ही काय, कोरलंय कैतरी मस्त इतकेच बोलणार.

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस 10/03/2014 - 18:01
धन्स रे. अंधकासुरवधाचे शिल्प बहुधा बर्‍याच ठिकाणी एकाच धाटणीचे दिसते. अर्थात वेरूळ आणि घारापुरीतील शिल्प बरेच सारखे आहे पण वेरूळ येथील लेणी ही राष्ट्रकूटांची निर्मिती पण घारापुरीचा निर्माता शिलालेखाअभावी अज्ञातच आहे. बरेचसे अभ्यासक हे घारापुरीचे लेणी वेरूळच्या धुमार लेणीच्या आधीची मानतात.

इरसाल 10/03/2014 - 11:11
अप्रतिम सुंदर, मस्त अजुन काय बोलणार. फक्त हे " आपल्या कन्येचा पिता हा साक्षात देवाधिदेव भगवान शंकर असल्याने पितृवत्सल हिमवानाच्या चेहर्‍यावर कृतार्थता आहे." बदलता का ?

वाचनखूण साठवली आहे. सुंदर माहीती पुर्ण लेख. @आतिवास:- या लेखाची प्रत जवळ ठेवून आता लेणी पाहायला जाईन!>> अगदि हेच म्हणतोय. या कोरीव लेण्यांना वल्लीदृष्टी लाभल्यानेच आज त्यांचे महत्व कळले.

शशिकांत ओक 10/03/2014 - 12:24
वल्ली, आपल्या समावेत पाहिलेली लेणी हीच का असा प्रश्न पडावा असा आपला धागा अर्थ पूर्ण माहिती व सूक्ष्म निरीक्षणाने नटला आहे. त्यात विविधांगी छायाचित्रांमुळे कथा भाग व शिल्पातील भावभंगिमांचे मनोहारी दर्शन घारापुरच्या लेण्यापहायला पुन्हापुन्हा जाऊन आल्याचे समाधान व आत्मिक आनंद देतो. आपल्या मूर्ति शास्त्र व मंदिर - लेण्यांचा गहन अभ्यास व सुयोग्य भारदस्त भाषेतील मांडणीने धागा आभूषणांनी सजलेल्या ललनेसमान भासतो... पुढील काळात असेच धागे काढून माहितीची गंगा मिपावर उतरू दे...

पैसा 10/03/2014 - 12:25
अतिशय माहितीपूर्ण आणि सुंदर छायाचित्रांनी नटलेला लेख. मस्तच! गोव्याचा इतिहास अभ्यासल्यामुळे मी पोर्तुगीजांचा पुरेपूर द्वेष करते. आता या लेण्यांच्या विध्वंसाबद्दल वाचून तर पोर्तुगीज या शब्दाबद्दल राग येतो आहे! शिल्पकारांनी एकेक शिल्प कोरायला वर्षानुवर्षे घालवली असतील, आणि एका एका बंदुकीच्या गोळीने त्याचा क्षणात नाश? आग लागो त्या पोर्तुगालला. सराव करायला आणखी काहीच शिल्लक नव्हते काय हलकटांना?

In reply to by पैसा

अशी भग्न लेणी पाहिली की खरोखर मन विषण्ण होते. पण पुरातत्व खात्याच्या मदतीने कोणी यांना पुर्ववत करायचा प्रयत्न का करत नसावे? विज्ञान कितीतरी पुढे गेले आहे. जिथे नैसर्गीक झिज होत आहे ती रोखण्या साठी होणारे प्रयत्न दिसतात. भग्न मुर्तींबाबत काही करता येणार नाही का? उदा. ज्या मुर्तीचे हात नसतील तीथे साधारण अंदाजाने नवे हात बनवुन जोडता येणार नाही का? तसेच लेण्याच्या इतर भग्न भागांबद्दल. उपलब्ध मुळ रचनेत कोणताही बदल न करता.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

प्रचेतस 10/03/2014 - 17:58
किमान अजिंठ्यामध्येही तरी असा प्रयत्न होतोय. जयंतकाकांनी ह्या लेखात वर्णिल्याप्रमाणे पुरातत्व खात्याचे श्री. वसंत पगारे हे जीर्णोद्धाराचे काम मोठ्या आत्मीयतेने करत आहेत.

In reply to by प्यारे१

वरच्या सगळ्यांशी सहमत
ह्यास 100 वेळा अजुन सहमत हा कट्टा नेहमी स्मरणात राहील , ह्या आधी बरेच वर्षा-आधी तिथे गेलो होतो तेव्हा काहीच कळल नव्हत , वल्ली यांनी इतकी सुंदर माहिती दिली त्यांचाच देखरेखी खाली ती लेणी बांधली गेली असावी !!! रच्याक ने सगळे फोटो घेतले पण वल्लींच्या पायाचा फोटो घेतला नाही !!! संध्याकाळी बोटीच्या डेक अगदी पुढे बसून मक , विजुभौ , किस्ना , वल्ली , सौण्दला ह्याच्या बरोबर गप्पांचा मस्त कट्टा रंगला , समोर सूर्य असताला चालला होता त्यामुळे समुद्र सोनेरी होता , आकाश अगदी निळ-भोर , आकाशात सिगल्स पक्ष्यांची सोबत आणि जोरदार वारा .. काय काय सांगू , सगळ अप्रतिम आणि प्रेक्षणीय !!! मधेच आमच्या बरोबरच्या छोट्या मिपाकराने फर्माईश केल्या नंतर विजु भाऊनी बासरी वाजवली.... सध्यकाळी पूर्ण दिवसाला स्मरणात ठेवताना हा कट्टा प्रेक्षणीय तर होतच पण वल्लीच्या अद्भुत माहिती , बुआ-नी शिव-मंदिरात म्हटलेले मंत्र , विजु-भाऊनी वाजवलेली बासरी ह्या मुळे अत्यंत श्रवणीयसुद्धा झाला !!!

असा प्रश्र्न आमच्या एका मित्राने विचारला होता. त्याला आता हा लेख दाखवतो. बादवे, श्री.वल्ली हे शिल्पांच्या बाबतीत , शेरलॉक होम्सला, पण मागे टाकतील. एखाद्या दगडाच्या उंचवट्या वरून पण ते बरेच काही सांगू शकतात. मी आत्ता पर्यंत बरेच कट्टे केले, पण रामदास आणि वल्ली, यांच्या बरोबर फिरता कट्टा केला की बरेच काही तरी नक्की समजते. वल्ली आणि संपादक मंडळींना जाहीर विनंती, की हे असेच फिरते कट्टे दर ४ महिन्यांनी एकदा तरी होवू द्यात.

शशिकांत ओक 10/03/2014 - 13:06
दोन्ही हात वरकरून,अश्रुपूर्ण नयनांनी मनातल्या मनात प्रार्थना करत करत म्हणतोय... हे अद्वितीय कलाकारांनो, माझ्याकडून आपल्या कष्टांचा. कलेाचा घोर अपमान झाला आहे. अनेकविध हातांच्या, अविरत श्रमांच्या, असंख्य रात्रंदिनांच्या कार्यातून निर्माण झालेल्या कलाकृतींचा आस्वाद घ्यायला जे कोणी जन येतील त्यासर्वांचे दूषणांकृत तळतळाट ऐकून माझ्याकडून झालेल्या घोर दुष्ट कृत्याच्या मला अपराध बोध माझे ह्रदय भग्न करतेय. वास्तूच्या विद्रूपीकरणाला माझ्याकडून पडलेल्या प्रत्येक घावाची आठवण मला एक मानव म्हणून लज्जित करतेय...

पुन्हा लेणी दर्शनाचा आनंद मिळाला. आणि तो शांतपणे घेता आला. कारण, तिथे लेण्यात असलेली वर्दळ..वल्ली समजाऊन सांगत असताना... त्या शिल्पपटांसह फोटो काढून घेणार्‍यांची पळापळ..यामुळे या माहितीचा नीट आस्वाद मिळाला नव्हता...(मला आपले ते रावणानुग्रह शिवमूर्ती आणि शांकर पार्वती विवाह सोहळा..हेच बर्‍यापैकी लक्षात राहिले होते.) आता इथे नीट "रवंथ" करायला मिळाल्यानी वाचता वाचता समाधी लागते आहे... __/\__ ====================================================== @ही मूर्ती प्रचंड मोठी आहे. इथे जरी प्रत्यक्ष तीन मुखे दिसत असली तरी ही मूर्ती पंचमुखी शिव अथवा सदाशिव असे मानले जाते. ही दृश्य तिन्ही मुखे शिवाच्या चेहर्‍यावरील तीन वेगळे भाव दाखवतात. डावीकडचे अघोर मुख, मधले तत्पुरुष मुख, उजवीकडचे वामदेव मुख ही तीन दृष्य मुखे तर चौथे सद्योजात नावाचे मुख मस्तकाच्या मागच्या भागी तर पाचवे इशानचे मुख हे वरचे बाजूस अर्थात आकाशात असल्याचे मानले जाते.>>> ही अजुन एक संगती लागली.आमच्या भस्मधारणाच्या विधिमधे, हे पाच नाम-देवता-मंत्र आलेले आहेत. मान्स्तोके ह्या मंत्रानी भस्म हतात घेऊन पाणिमिश्रीत करून ह्यातल्या एकेका मंत्रानी ते शरीराला(अवयवांना) लावतात. १)ईशानः सर्व विद्या नामिश्वरः सर्व भूतानां,ब्रम्हाधिपति: ब्रम्हणोधिपति: ब्रम्हा-शिवो..मे..अस्तु..सदा..शिवो..म्। -(शिरसी) २)तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धिमही। तन्नो रुद्रः प्रचोदयात्। - (मुखे) ३)अघोरेभ्यो थगोरेभ्यो घोर..घोर..तरेभ्यः। सर्वेभ्यः सर्वशर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्र रुपेभ्यः॥ - (हृदये) ४)वामदेवाय नमोज्येष्ठाय...नमः श्रेष्ठाय..नमो रुद्राय..नमः कालाय..नमः कलविकरणाय..नमो बलाय..नमो बलप्रमथनाय..नमः सर्वभूतदमनाय..नमो मनोन्-मनाय नमः। - (गुह्ये..अपउपस्पृश्य) ५)सद्योजातंप्रपद्यामी सद्योजायाय वै नमो नमः। भवे भवे नाति भवे भवस्ममां भवोद्भवाय नमः। - (पादयो:) =========== हे मुद्दाम इथे देण्याचं कारण म्हणजे जेंव्हा जेंव्हा आंम्ही अश्या लेण्या/मंदिरं पहायला जातो..तेंव्हा वल्ली माहिती सांगत असताना,माझं त्यातल्या देवदैवतांच्या नामोल्लेखांवर बारीक लक्ष असतं. नाव ऐकली की मला मंत्र आणि काहि धर्मविधींमधले संदर्भ अठवतात.. लागत जातात. ( आणि हे मला दुसरीकडे कुठ्ठेही शोधुनपण मिळालेलं नाही.) याचाच मला झालेला सगळ्यात मोठ्ठा फायदा म्हणजे पाटेश्वरातली अग्निची धार्मिक मंत्र वर्णनाबरहुकुम केलेली जगातली एकमेव मूर्ती.. आंम्ही लग्गेच तिथेच--- वल्ली माहिती सांगणार आणि मी मंत्राच्या तुकड्यांसह स्पष्टीकरण कराणार..अशी व्हिडिओ फीत तयार केली. त्यामुळे वल्लीबरोबर (माहिती काढत..त्याला बोलवत..) फिरल्यानी काय काय हाती लागेल..ते सांगता येणे शक्य नाही! :) अतिशय सुंदर स्पष्टीकरणांसह असलेल्या (आणखि एका) धाग्याबद्दल वल्लींचे पुन्हा एकवार आभार.

In reply to by आत्मशून्य

@न्यास ? >>> =)) अरे आत्म शून्या.. ते प्रकरण न्यासा'चे नाही.. भस्मास शरीरावर धारण करीतेवेळी वरील प्रत्येक मंत्र म्हणत हाताने भस्म त्या त्या ठिकाणी लावावयाचे असते रे. :D असो..आणखि स्पष्टीकरणास खरडवहीत भेट रे महामानवा.. :D येथे अवांतर नको. :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

आत्मशून्य 10/03/2014 - 16:46
विवीध गोष्टी सुरु करताना न्यास करुन शरीराच्या त्या त्या भागामधे देवतेची स्थापना केली जाते त्यावेळी असेच मंत्रोच्चार व क्रिया असतात. खवत भेटा!.

कंजूस 10/03/2014 - 14:51
पोतृगिजांनी निशाणेबाजीसाठी मूर्तीँचा उपयोग केला परंतु त्रिमूर्तीवर काहीच खूण नाही .त्या शिल्पाला घाबरले की काय ? बैटमन ,फलक लावायची सुचना आवडली .खरं म्हणजे कर्नाटकात सर्व ठिकाणी खात्याने फलक लावले आहेत .इकडचे गंजतात काय ? (चुकलेला शब्द दुरूस्ती/ संपादनची कळ कुठे आहे ?प्रतिसादपण संपादन करता येतो का ?)

अप्रतिम माहिती आणि फोटो ! वाचनखूण साठवली आहे. घारापूरीला जाताना प्रिंटआऊट घेऊन जाणे आवश्यक आहे !! हा कट्टा चुकल्याची हळहळ वाटत आहे हेवेसांन. :(

भाते 10/03/2014 - 16:10
का, हा कट्टा मी मिस केला? या कट्टयापेक्षा हापिस महत्वाचे होते का मला? 'दाताची ट्रीटमेंट' हे कारण मला आधी का सुचले नाही?

In reply to by सूड

भाते 11/03/2014 - 13:48
'दाताची ट्रीटमेंट' हा तुम्ही आणि मोदक यांनी मिपाला बहाल केलेला वाकप्रचार मला माहित नाही असे मी म्हणालो तर सगळे मिपाकर 'अरे ये पी.एस.पी.ओ. नही जानता' किंवा 'नया है वह' म्हणुन बोंब मारतील.

तसं पाहिलं तर निव्वळ एक गुफा ...पण वल्ली माहिती देत असल्याने त्या एका गुहेतील चित्रे समजुन घेण्याचा अनुभवही इतका संदर होता की बस्स ! मजा आला !! वल्ली चे विशेष आभार ! अवांतर : मला आत्ता असे वाटले की वल्लींबरोबर घारापुरीची एक गुहा पाहताना समजुन घेताना इतका वेळ लागला ...कधी अजंठा वेरुळ करायचे असल्यास टेन्ट घेवुन जावे .. २ -३ दिवस लेण्यांमध्ये स्टे करावा लागेल इतकी माहीती आहे ह्या वल्ली कडे एकेका शिल्पा बाबत !!

In reply to by प्रसाद गोडबोले

सह्याद्री , डोंगर दर्‍या घाटवाटा लेण्या असे परत वाचत असताना हा लेख परत दिसला ! कसला योगायोग आहे राव , आज करेक्ट तब्बल चार वर्षं झाली ह्या ट्रिपला ! हा माझा मिपाकरांसोबतची बहुतेक पहिलाच कट्टा होता! एकदा वेव्हलेन्ठ जुळली की दोस्ती जमते ! ह्या नंतर मिपाकरांसोबत कित्येक ट्रेक ट्रिप झाल्या त्या सार्‍या आठवल्या एकदम ... भरपावसात महाबळेश्वर , ताम्हीणी, भीमाशंकर , निर्हेतुक केलेल्या मावळातील भटकंत्या , अर्धवट राहुन गेलेला तोरणा , आरामसे केलेला राजगड , किसनाचा फेवरेट ट्रेक कोरीगड , वल्लीसरांनी आवर्जुन दाखवलेल्या सर्व लेण्या वेरुळ , भुलेश्वर , खिद्रापुर , मग मित्रांच्या लग्नाच्या निमित्ताने झालेल्या ट्रिपा मिरज ... गोवा !! सगळे आठवले हे ह्या एका लेखाच्या निमित्ताने !! मजा आली !!

In reply to by प्रसाद गोडबोले

किसन शिंदे 12/03/2018 - 13:40
सह्याद्रीच्या ऐन माथ्यावर एका मिपाकरावर देवाची अवकृपा झाली अन् पाण्याच्या बाटल्या मिळाल्या नाहीत, आणि म्हणून बियरच्या काळ्या पिशव्यांनी केलेला जुगाडही यानिमित्ताने आठवला. =))

चौकटराजा 10/03/2014 - 19:11
माहिती व फोटो.यांचा सुरेख संगम म्हणून हा लेख बर्‍याच जणांसाठी वाचनखूण होणार. काही शिल्पे भग्न झालेली आहेत हे खरे पण तरीही काहीतरी अर्थ सांगणारी अशी आहेत.वल्लीनी त्याचा संगतवार आढावा घेतलेला आहे. मस्करी मोड ऑन- १२० रूपयात ३० अधिक टाकून वयस्क रसिक मंडळीना काही फायदा होतो का ? त्या सीगल्याचा फोटो चांगला आलाय पण त्यावरील " मंडळाचा" फोटो काढताना फ्लॅश मारला असता तर त्याचा उपयोग सिनेमातील रिफ्लेक्टर सारखा झाला आता. " मंडळाचे" पदाधिकारी अधिक स्पष्ट दिसले असते. मस्करी मोड ऑफ या सहलीला ओक काका आले त्यातून मिपावर टीका निरागस पणे स्वीकारणारी माणसे आहेत.हे दिसून येते. धाग्यावरील मस्ती, कुस्तीवेगळी कट्यातील दोस्ती वेगळी हे यातून दिसून येते. या बद्द्ल श ओ याना धन्यवाद !

In reply to by चौकटराजा

शशिकांत ओक 14/03/2014 - 12:21
अधिकारी व्यक्ती समावेत असेल तर अशा वास्तूंचा कला आस्वाद घ्यायला एक वेगळा आनंद मिळतो. आसपासचा कलकलाट, बाष्कळ गप्पा यासोडून काही जे पदरात पडले, ते वल्लींच्या कॅमेऱ्याच्या नजरे टिपून त्यातील सौंदर्यमर्मे लेखणीतून दाखवून त्या सहलीचा आनंद द्विगुणीत झाला. पैजारांनी व्यक्त केलेली मुर्तीभंगाची हळहळ 'भग्न ह्रदय' मधून वर व्यक्त केली गेली ती आपण वाचली असेल...

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 14/04/2025 - 23:00
हा कट्टा २० पेक्षा जास्त सर्वांनी एकत्र येऊन साजरा केला. वल्लींच्या नजरेतून पाषाणातील सौंदर्याचा आस्वाद घ्यावा ही सुखद गोष्ट आहे. पुन्हा एकदा फोटो पाहून आठवणींना उजाळा मिळाला.

सुहास झेले 10/03/2014 - 19:38
वल्लीसाहेब, दंडवत.. काय ते बारकावे रे. जबरदस्त लिहिलंय...परत जायचंय इथे, अर्थात तू सोबत असायला हवास :) :)

In reply to by धन्या

प्रचेतस 11/03/2014 - 10:31
:) रस्त्यावरचे उघडेबोडके डोंगर आणि कातळात निर्माण केलेली शिल्पे हे तुला सारखेच वाटत असताना तू आमच्याबरोबर येतोस हेच महत्वाचे आहे. :)

In reply to by प्रचेतस

स्पा 11/03/2014 - 11:34
धन्या आणि त्याचा भाचा बिचारे कडेला कोपर्यात बसलेले होते , भाचा साबणाचे फुगे उडवत होता, धन्य कुठल्यातरी तत्वज्ञानात हरवलेला होता आणि आम्ही भाचाचे फटू काढत होतो :)

घारापुरीला सहलीनिमित्त अनेकदा गेलो आहे. पण प्रत्येक वेळी सोबत हिरवळ असल्यामुळे सारे लक्ष हिरवळीवर असे. चित्रे पाहतांना प्रथम त्या रम्य आठवणी जाग्या झाल्या. लेण्यातील अर्ध-अंधारात बारकावे दिसले नव्हते. अंधकासुर, कल्याणसुंदरम आणि गंगावतरण रसपूर्ण वाटले. पुराणातल्या कथांसह लेखातून लेणी वाचतांना वेळ कसा गेला कळलेही नाही. वाटले अंधकासुर वध डोळ्यासमोर घडतो आहे, इतके प्रत्ययकारी आहे. नुकताच यूटीव्ही वर्ल्डमूव्ही वर एक मूकपट पाहिला. त्यात एक व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीला काही फोटो दाखवीत असते. पण ते सर्व फोटो ही चलत्चित्रेच असतात. तसा काहीसा प्रत्यय आला. लेख अदभुतच आहे. अत्रुप्त आत्मा यांनी उद्धृत केलेल्या वचनांनी जास्तच मजा आली. तू-नळीची कल्पना नक्कीच स्वागतार्ह आहे. पोर्तुगीजांबद्दल पैसाताईंची प्रतिक्रिया जशी झाली तश्शीच आता माझी झाली. बामयान बुद्धाची मुर्ती तालिबान्यांनी फोडली तेव्हाही तसेच वाटले. धन्यवाद.

किसन शिंदे 14/03/2014 - 10:33
ह्या लेण्यांच्या प्रांगणातच पूर्वी भव्य असे दोन दगडी हत्ती होते त्यावरूनच पोर्तुगीजांनी ह्या बेटाला 'एलेफंटा' असे नाव दिले. ह्यातील एक हत्ती आज पूर्णपणे नष्ट झालाय तर दुसरा हत्ती मुंबैतल्या कुठल्यातरी बागेत आहे.
हे वाचलं आणि लगेच राणीच्या बागेत भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या बाजूला ठेवलेला प्रचंड मोठा दगडी हत्ती आठवला. मला वाटतं तो हत्ती नक्कीच एलिफंटा इथला असावा. पुढे मागे कधीतरी गोर्‍यांनी त्याला राणीच्या बागेत आणून टाकले असावे असा अंदाज आहे. बाकी वल्ल्याच्या या माहितीपूर्ण लिखानाबद्दल प्रत्येक वेळा तेच तेच काय बोलायचे? :) याच्याबरोबर फिरण्याचा एक चांगला फायदा असा झाला की, अशा ठिकाणी सहकुटूंब फिरायला गेल्यानंतर त्यांच्या मनातल्या शंकांना आता मला व्यवस्थित उत्तरे देता येऊ लागलीत. :)

सस्नेह 15/03/2014 - 12:20
नयनरम्य लेणी अन व वल्लीचे कथन म्हणजे दुग्धशर्करा योग. शिवाची मुर्तीरूपे शिल्पांमध्ये दुर्मिळ आहेत. सहसा लिंगच असते. ही शिवाची विविध मुर्तीरूपे म्हणजे खरोखर डोळ्यांना पर्वणीच आहे.

In reply to by बोका-ए-आझम

मिपावल्ली
शब्द लाइकण्यात येत आहे. काय आहे ना,की मुळात वल्ली हाच शब्द चांगला आहे . पण ... एकदा का माणसे प्र चेतसू लागाली, की... https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif असो! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif

प्रचेतसबरोबर लेणी पाहताना त्या दगडांनाही कंठ फुटतो आणि तेही बोलायला लागतात.. अलीकडेच भाजे लेणी कट्ट्यामध्ये याचा अनुभव आला आहे. @प्रचेतस : मग आता अजिंठा-वेरूळ कधी? वाट पाहतो आहे.

कंजूस 10/03/2014 - 10:16
फारच छान झाला कार्यक्रम .वल्ली च्या माहितीमुळे लेणी नीट समजली .पुन्हा कधी गेल्यावर हा लेख उपयोगी पडणारच आहे . आता दरवर्षी एकदा कार्ले भाजे कट्टा होऊ द्या .

सौंदाळा 10/03/2014 - 10:28
सुंदर. वल्ली पुस्तक काढच, तुझे सर्व लेख संग्रहित करुन. प्रत्येक ठिकाणी गेल्यावर त्या-त्या ठिकाणचे पुस्तक घेण्यापेक्षा एकच पुस्तक हँडी होईल एकदम.

सूड 10/03/2014 - 10:47
>>आपल्या कन्येचा पिता हा साक्षात देवाधिदेव भगवान शंकर असल्याने पितृवत्सल हिमवानाच्या चेहर्‍यावर कृतार्थता आहे. इथे पति हवंय का?

बॅटमॅन 10/03/2014 - 10:59
वाह!!! अप्रतिम झालेय घारापुरीदर्शन. भग्नावस्थेतही शिल्पे अतीव देखणी आहेत- विशेषतः अंधकासुरवध, अर्धनारीनटेश्वर आणि गंगावतरण ही शिल्पे. अंधकासुरवधाचे शिल्प वेरूळच्या शिल्पाशी एकदम पर्फेक्ट म्याच होतेय. दोन्ही शिल्पे कोरणारा एकच कारागीर असेल की काय असे वाटतेय खरेच. अन वल्लीदृष्टी म्हणजे काय ते असे लेख वाचून नीटच समजते. यावरून एक कल्पना डोक्यात आली, ती म्ह. शक्यतोवर सगळीकडे हे कशाचे/कुणाचे शिल्प आहे याची माहिती देणारा फलक लावला तर बाकी आमच्यासारख्या अज्ञजनांना अधिक नेमकेपणे आस्वाद घेता येईल. नैतर आम्ही काय, कोरलंय कैतरी मस्त इतकेच बोलणार.

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस 10/03/2014 - 18:01
धन्स रे. अंधकासुरवधाचे शिल्प बहुधा बर्‍याच ठिकाणी एकाच धाटणीचे दिसते. अर्थात वेरूळ आणि घारापुरीतील शिल्प बरेच सारखे आहे पण वेरूळ येथील लेणी ही राष्ट्रकूटांची निर्मिती पण घारापुरीचा निर्माता शिलालेखाअभावी अज्ञातच आहे. बरेचसे अभ्यासक हे घारापुरीचे लेणी वेरूळच्या धुमार लेणीच्या आधीची मानतात.

इरसाल 10/03/2014 - 11:11
अप्रतिम सुंदर, मस्त अजुन काय बोलणार. फक्त हे " आपल्या कन्येचा पिता हा साक्षात देवाधिदेव भगवान शंकर असल्याने पितृवत्सल हिमवानाच्या चेहर्‍यावर कृतार्थता आहे." बदलता का ?

वाचनखूण साठवली आहे. सुंदर माहीती पुर्ण लेख. @आतिवास:- या लेखाची प्रत जवळ ठेवून आता लेणी पाहायला जाईन!>> अगदि हेच म्हणतोय. या कोरीव लेण्यांना वल्लीदृष्टी लाभल्यानेच आज त्यांचे महत्व कळले.

शशिकांत ओक 10/03/2014 - 12:24
वल्ली, आपल्या समावेत पाहिलेली लेणी हीच का असा प्रश्न पडावा असा आपला धागा अर्थ पूर्ण माहिती व सूक्ष्म निरीक्षणाने नटला आहे. त्यात विविधांगी छायाचित्रांमुळे कथा भाग व शिल्पातील भावभंगिमांचे मनोहारी दर्शन घारापुरच्या लेण्यापहायला पुन्हापुन्हा जाऊन आल्याचे समाधान व आत्मिक आनंद देतो. आपल्या मूर्ति शास्त्र व मंदिर - लेण्यांचा गहन अभ्यास व सुयोग्य भारदस्त भाषेतील मांडणीने धागा आभूषणांनी सजलेल्या ललनेसमान भासतो... पुढील काळात असेच धागे काढून माहितीची गंगा मिपावर उतरू दे...

पैसा 10/03/2014 - 12:25
अतिशय माहितीपूर्ण आणि सुंदर छायाचित्रांनी नटलेला लेख. मस्तच! गोव्याचा इतिहास अभ्यासल्यामुळे मी पोर्तुगीजांचा पुरेपूर द्वेष करते. आता या लेण्यांच्या विध्वंसाबद्दल वाचून तर पोर्तुगीज या शब्दाबद्दल राग येतो आहे! शिल्पकारांनी एकेक शिल्प कोरायला वर्षानुवर्षे घालवली असतील, आणि एका एका बंदुकीच्या गोळीने त्याचा क्षणात नाश? आग लागो त्या पोर्तुगालला. सराव करायला आणखी काहीच शिल्लक नव्हते काय हलकटांना?

In reply to by पैसा

अशी भग्न लेणी पाहिली की खरोखर मन विषण्ण होते. पण पुरातत्व खात्याच्या मदतीने कोणी यांना पुर्ववत करायचा प्रयत्न का करत नसावे? विज्ञान कितीतरी पुढे गेले आहे. जिथे नैसर्गीक झिज होत आहे ती रोखण्या साठी होणारे प्रयत्न दिसतात. भग्न मुर्तींबाबत काही करता येणार नाही का? उदा. ज्या मुर्तीचे हात नसतील तीथे साधारण अंदाजाने नवे हात बनवुन जोडता येणार नाही का? तसेच लेण्याच्या इतर भग्न भागांबद्दल. उपलब्ध मुळ रचनेत कोणताही बदल न करता.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

प्रचेतस 10/03/2014 - 17:58
किमान अजिंठ्यामध्येही तरी असा प्रयत्न होतोय. जयंतकाकांनी ह्या लेखात वर्णिल्याप्रमाणे पुरातत्व खात्याचे श्री. वसंत पगारे हे जीर्णोद्धाराचे काम मोठ्या आत्मीयतेने करत आहेत.

In reply to by प्यारे१

वरच्या सगळ्यांशी सहमत
ह्यास 100 वेळा अजुन सहमत हा कट्टा नेहमी स्मरणात राहील , ह्या आधी बरेच वर्षा-आधी तिथे गेलो होतो तेव्हा काहीच कळल नव्हत , वल्ली यांनी इतकी सुंदर माहिती दिली त्यांचाच देखरेखी खाली ती लेणी बांधली गेली असावी !!! रच्याक ने सगळे फोटो घेतले पण वल्लींच्या पायाचा फोटो घेतला नाही !!! संध्याकाळी बोटीच्या डेक अगदी पुढे बसून मक , विजुभौ , किस्ना , वल्ली , सौण्दला ह्याच्या बरोबर गप्पांचा मस्त कट्टा रंगला , समोर सूर्य असताला चालला होता त्यामुळे समुद्र सोनेरी होता , आकाश अगदी निळ-भोर , आकाशात सिगल्स पक्ष्यांची सोबत आणि जोरदार वारा .. काय काय सांगू , सगळ अप्रतिम आणि प्रेक्षणीय !!! मधेच आमच्या बरोबरच्या छोट्या मिपाकराने फर्माईश केल्या नंतर विजु भाऊनी बासरी वाजवली.... सध्यकाळी पूर्ण दिवसाला स्मरणात ठेवताना हा कट्टा प्रेक्षणीय तर होतच पण वल्लीच्या अद्भुत माहिती , बुआ-नी शिव-मंदिरात म्हटलेले मंत्र , विजु-भाऊनी वाजवलेली बासरी ह्या मुळे अत्यंत श्रवणीयसुद्धा झाला !!!

असा प्रश्र्न आमच्या एका मित्राने विचारला होता. त्याला आता हा लेख दाखवतो. बादवे, श्री.वल्ली हे शिल्पांच्या बाबतीत , शेरलॉक होम्सला, पण मागे टाकतील. एखाद्या दगडाच्या उंचवट्या वरून पण ते बरेच काही सांगू शकतात. मी आत्ता पर्यंत बरेच कट्टे केले, पण रामदास आणि वल्ली, यांच्या बरोबर फिरता कट्टा केला की बरेच काही तरी नक्की समजते. वल्ली आणि संपादक मंडळींना जाहीर विनंती, की हे असेच फिरते कट्टे दर ४ महिन्यांनी एकदा तरी होवू द्यात.

शशिकांत ओक 10/03/2014 - 13:06
दोन्ही हात वरकरून,अश्रुपूर्ण नयनांनी मनातल्या मनात प्रार्थना करत करत म्हणतोय... हे अद्वितीय कलाकारांनो, माझ्याकडून आपल्या कष्टांचा. कलेाचा घोर अपमान झाला आहे. अनेकविध हातांच्या, अविरत श्रमांच्या, असंख्य रात्रंदिनांच्या कार्यातून निर्माण झालेल्या कलाकृतींचा आस्वाद घ्यायला जे कोणी जन येतील त्यासर्वांचे दूषणांकृत तळतळाट ऐकून माझ्याकडून झालेल्या घोर दुष्ट कृत्याच्या मला अपराध बोध माझे ह्रदय भग्न करतेय. वास्तूच्या विद्रूपीकरणाला माझ्याकडून पडलेल्या प्रत्येक घावाची आठवण मला एक मानव म्हणून लज्जित करतेय...

पुन्हा लेणी दर्शनाचा आनंद मिळाला. आणि तो शांतपणे घेता आला. कारण, तिथे लेण्यात असलेली वर्दळ..वल्ली समजाऊन सांगत असताना... त्या शिल्पपटांसह फोटो काढून घेणार्‍यांची पळापळ..यामुळे या माहितीचा नीट आस्वाद मिळाला नव्हता...(मला आपले ते रावणानुग्रह शिवमूर्ती आणि शांकर पार्वती विवाह सोहळा..हेच बर्‍यापैकी लक्षात राहिले होते.) आता इथे नीट "रवंथ" करायला मिळाल्यानी वाचता वाचता समाधी लागते आहे... __/\__ ====================================================== @ही मूर्ती प्रचंड मोठी आहे. इथे जरी प्रत्यक्ष तीन मुखे दिसत असली तरी ही मूर्ती पंचमुखी शिव अथवा सदाशिव असे मानले जाते. ही दृश्य तिन्ही मुखे शिवाच्या चेहर्‍यावरील तीन वेगळे भाव दाखवतात. डावीकडचे अघोर मुख, मधले तत्पुरुष मुख, उजवीकडचे वामदेव मुख ही तीन दृष्य मुखे तर चौथे सद्योजात नावाचे मुख मस्तकाच्या मागच्या भागी तर पाचवे इशानचे मुख हे वरचे बाजूस अर्थात आकाशात असल्याचे मानले जाते.>>> ही अजुन एक संगती लागली.आमच्या भस्मधारणाच्या विधिमधे, हे पाच नाम-देवता-मंत्र आलेले आहेत. मान्स्तोके ह्या मंत्रानी भस्म हतात घेऊन पाणिमिश्रीत करून ह्यातल्या एकेका मंत्रानी ते शरीराला(अवयवांना) लावतात. १)ईशानः सर्व विद्या नामिश्वरः सर्व भूतानां,ब्रम्हाधिपति: ब्रम्हणोधिपति: ब्रम्हा-शिवो..मे..अस्तु..सदा..शिवो..म्। -(शिरसी) २)तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धिमही। तन्नो रुद्रः प्रचोदयात्। - (मुखे) ३)अघोरेभ्यो थगोरेभ्यो घोर..घोर..तरेभ्यः। सर्वेभ्यः सर्वशर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्र रुपेभ्यः॥ - (हृदये) ४)वामदेवाय नमोज्येष्ठाय...नमः श्रेष्ठाय..नमो रुद्राय..नमः कालाय..नमः कलविकरणाय..नमो बलाय..नमो बलप्रमथनाय..नमः सर्वभूतदमनाय..नमो मनोन्-मनाय नमः। - (गुह्ये..अपउपस्पृश्य) ५)सद्योजातंप्रपद्यामी सद्योजायाय वै नमो नमः। भवे भवे नाति भवे भवस्ममां भवोद्भवाय नमः। - (पादयो:) =========== हे मुद्दाम इथे देण्याचं कारण म्हणजे जेंव्हा जेंव्हा आंम्ही अश्या लेण्या/मंदिरं पहायला जातो..तेंव्हा वल्ली माहिती सांगत असताना,माझं त्यातल्या देवदैवतांच्या नामोल्लेखांवर बारीक लक्ष असतं. नाव ऐकली की मला मंत्र आणि काहि धर्मविधींमधले संदर्भ अठवतात.. लागत जातात. ( आणि हे मला दुसरीकडे कुठ्ठेही शोधुनपण मिळालेलं नाही.) याचाच मला झालेला सगळ्यात मोठ्ठा फायदा म्हणजे पाटेश्वरातली अग्निची धार्मिक मंत्र वर्णनाबरहुकुम केलेली जगातली एकमेव मूर्ती.. आंम्ही लग्गेच तिथेच--- वल्ली माहिती सांगणार आणि मी मंत्राच्या तुकड्यांसह स्पष्टीकरण कराणार..अशी व्हिडिओ फीत तयार केली. त्यामुळे वल्लीबरोबर (माहिती काढत..त्याला बोलवत..) फिरल्यानी काय काय हाती लागेल..ते सांगता येणे शक्य नाही! :) अतिशय सुंदर स्पष्टीकरणांसह असलेल्या (आणखि एका) धाग्याबद्दल वल्लींचे पुन्हा एकवार आभार.

In reply to by आत्मशून्य

@न्यास ? >>> =)) अरे आत्म शून्या.. ते प्रकरण न्यासा'चे नाही.. भस्मास शरीरावर धारण करीतेवेळी वरील प्रत्येक मंत्र म्हणत हाताने भस्म त्या त्या ठिकाणी लावावयाचे असते रे. :D असो..आणखि स्पष्टीकरणास खरडवहीत भेट रे महामानवा.. :D येथे अवांतर नको. :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

आत्मशून्य 10/03/2014 - 16:46
विवीध गोष्टी सुरु करताना न्यास करुन शरीराच्या त्या त्या भागामधे देवतेची स्थापना केली जाते त्यावेळी असेच मंत्रोच्चार व क्रिया असतात. खवत भेटा!.

कंजूस 10/03/2014 - 14:51
पोतृगिजांनी निशाणेबाजीसाठी मूर्तीँचा उपयोग केला परंतु त्रिमूर्तीवर काहीच खूण नाही .त्या शिल्पाला घाबरले की काय ? बैटमन ,फलक लावायची सुचना आवडली .खरं म्हणजे कर्नाटकात सर्व ठिकाणी खात्याने फलक लावले आहेत .इकडचे गंजतात काय ? (चुकलेला शब्द दुरूस्ती/ संपादनची कळ कुठे आहे ?प्रतिसादपण संपादन करता येतो का ?)

अप्रतिम माहिती आणि फोटो ! वाचनखूण साठवली आहे. घारापूरीला जाताना प्रिंटआऊट घेऊन जाणे आवश्यक आहे !! हा कट्टा चुकल्याची हळहळ वाटत आहे हेवेसांन. :(

भाते 10/03/2014 - 16:10
का, हा कट्टा मी मिस केला? या कट्टयापेक्षा हापिस महत्वाचे होते का मला? 'दाताची ट्रीटमेंट' हे कारण मला आधी का सुचले नाही?

In reply to by सूड

भाते 11/03/2014 - 13:48
'दाताची ट्रीटमेंट' हा तुम्ही आणि मोदक यांनी मिपाला बहाल केलेला वाकप्रचार मला माहित नाही असे मी म्हणालो तर सगळे मिपाकर 'अरे ये पी.एस.पी.ओ. नही जानता' किंवा 'नया है वह' म्हणुन बोंब मारतील.

तसं पाहिलं तर निव्वळ एक गुफा ...पण वल्ली माहिती देत असल्याने त्या एका गुहेतील चित्रे समजुन घेण्याचा अनुभवही इतका संदर होता की बस्स ! मजा आला !! वल्ली चे विशेष आभार ! अवांतर : मला आत्ता असे वाटले की वल्लींबरोबर घारापुरीची एक गुहा पाहताना समजुन घेताना इतका वेळ लागला ...कधी अजंठा वेरुळ करायचे असल्यास टेन्ट घेवुन जावे .. २ -३ दिवस लेण्यांमध्ये स्टे करावा लागेल इतकी माहीती आहे ह्या वल्ली कडे एकेका शिल्पा बाबत !!

In reply to by प्रसाद गोडबोले

सह्याद्री , डोंगर दर्‍या घाटवाटा लेण्या असे परत वाचत असताना हा लेख परत दिसला ! कसला योगायोग आहे राव , आज करेक्ट तब्बल चार वर्षं झाली ह्या ट्रिपला ! हा माझा मिपाकरांसोबतची बहुतेक पहिलाच कट्टा होता! एकदा वेव्हलेन्ठ जुळली की दोस्ती जमते ! ह्या नंतर मिपाकरांसोबत कित्येक ट्रेक ट्रिप झाल्या त्या सार्‍या आठवल्या एकदम ... भरपावसात महाबळेश्वर , ताम्हीणी, भीमाशंकर , निर्हेतुक केलेल्या मावळातील भटकंत्या , अर्धवट राहुन गेलेला तोरणा , आरामसे केलेला राजगड , किसनाचा फेवरेट ट्रेक कोरीगड , वल्लीसरांनी आवर्जुन दाखवलेल्या सर्व लेण्या वेरुळ , भुलेश्वर , खिद्रापुर , मग मित्रांच्या लग्नाच्या निमित्ताने झालेल्या ट्रिपा मिरज ... गोवा !! सगळे आठवले हे ह्या एका लेखाच्या निमित्ताने !! मजा आली !!

In reply to by प्रसाद गोडबोले

किसन शिंदे 12/03/2018 - 13:40
सह्याद्रीच्या ऐन माथ्यावर एका मिपाकरावर देवाची अवकृपा झाली अन् पाण्याच्या बाटल्या मिळाल्या नाहीत, आणि म्हणून बियरच्या काळ्या पिशव्यांनी केलेला जुगाडही यानिमित्ताने आठवला. =))

चौकटराजा 10/03/2014 - 19:11
माहिती व फोटो.यांचा सुरेख संगम म्हणून हा लेख बर्‍याच जणांसाठी वाचनखूण होणार. काही शिल्पे भग्न झालेली आहेत हे खरे पण तरीही काहीतरी अर्थ सांगणारी अशी आहेत.वल्लीनी त्याचा संगतवार आढावा घेतलेला आहे. मस्करी मोड ऑन- १२० रूपयात ३० अधिक टाकून वयस्क रसिक मंडळीना काही फायदा होतो का ? त्या सीगल्याचा फोटो चांगला आलाय पण त्यावरील " मंडळाचा" फोटो काढताना फ्लॅश मारला असता तर त्याचा उपयोग सिनेमातील रिफ्लेक्टर सारखा झाला आता. " मंडळाचे" पदाधिकारी अधिक स्पष्ट दिसले असते. मस्करी मोड ऑफ या सहलीला ओक काका आले त्यातून मिपावर टीका निरागस पणे स्वीकारणारी माणसे आहेत.हे दिसून येते. धाग्यावरील मस्ती, कुस्तीवेगळी कट्यातील दोस्ती वेगळी हे यातून दिसून येते. या बद्द्ल श ओ याना धन्यवाद !

In reply to by चौकटराजा

शशिकांत ओक 14/03/2014 - 12:21
अधिकारी व्यक्ती समावेत असेल तर अशा वास्तूंचा कला आस्वाद घ्यायला एक वेगळा आनंद मिळतो. आसपासचा कलकलाट, बाष्कळ गप्पा यासोडून काही जे पदरात पडले, ते वल्लींच्या कॅमेऱ्याच्या नजरे टिपून त्यातील सौंदर्यमर्मे लेखणीतून दाखवून त्या सहलीचा आनंद द्विगुणीत झाला. पैजारांनी व्यक्त केलेली मुर्तीभंगाची हळहळ 'भग्न ह्रदय' मधून वर व्यक्त केली गेली ती आपण वाचली असेल...

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 14/04/2025 - 23:00
हा कट्टा २० पेक्षा जास्त सर्वांनी एकत्र येऊन साजरा केला. वल्लींच्या नजरेतून पाषाणातील सौंदर्याचा आस्वाद घ्यावा ही सुखद गोष्ट आहे. पुन्हा एकदा फोटो पाहून आठवणींना उजाळा मिळाला.

सुहास झेले 10/03/2014 - 19:38
वल्लीसाहेब, दंडवत.. काय ते बारकावे रे. जबरदस्त लिहिलंय...परत जायचंय इथे, अर्थात तू सोबत असायला हवास :) :)

In reply to by धन्या

प्रचेतस 11/03/2014 - 10:31
:) रस्त्यावरचे उघडेबोडके डोंगर आणि कातळात निर्माण केलेली शिल्पे हे तुला सारखेच वाटत असताना तू आमच्याबरोबर येतोस हेच महत्वाचे आहे. :)

In reply to by प्रचेतस

स्पा 11/03/2014 - 11:34
धन्या आणि त्याचा भाचा बिचारे कडेला कोपर्यात बसलेले होते , भाचा साबणाचे फुगे उडवत होता, धन्य कुठल्यातरी तत्वज्ञानात हरवलेला होता आणि आम्ही भाचाचे फटू काढत होतो :)

घारापुरीला सहलीनिमित्त अनेकदा गेलो आहे. पण प्रत्येक वेळी सोबत हिरवळ असल्यामुळे सारे लक्ष हिरवळीवर असे. चित्रे पाहतांना प्रथम त्या रम्य आठवणी जाग्या झाल्या. लेण्यातील अर्ध-अंधारात बारकावे दिसले नव्हते. अंधकासुर, कल्याणसुंदरम आणि गंगावतरण रसपूर्ण वाटले. पुराणातल्या कथांसह लेखातून लेणी वाचतांना वेळ कसा गेला कळलेही नाही. वाटले अंधकासुर वध डोळ्यासमोर घडतो आहे, इतके प्रत्ययकारी आहे. नुकताच यूटीव्ही वर्ल्डमूव्ही वर एक मूकपट पाहिला. त्यात एक व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीला काही फोटो दाखवीत असते. पण ते सर्व फोटो ही चलत्चित्रेच असतात. तसा काहीसा प्रत्यय आला. लेख अदभुतच आहे. अत्रुप्त आत्मा यांनी उद्धृत केलेल्या वचनांनी जास्तच मजा आली. तू-नळीची कल्पना नक्कीच स्वागतार्ह आहे. पोर्तुगीजांबद्दल पैसाताईंची प्रतिक्रिया जशी झाली तश्शीच आता माझी झाली. बामयान बुद्धाची मुर्ती तालिबान्यांनी फोडली तेव्हाही तसेच वाटले. धन्यवाद.

किसन शिंदे 14/03/2014 - 10:33
ह्या लेण्यांच्या प्रांगणातच पूर्वी भव्य असे दोन दगडी हत्ती होते त्यावरूनच पोर्तुगीजांनी ह्या बेटाला 'एलेफंटा' असे नाव दिले. ह्यातील एक हत्ती आज पूर्णपणे नष्ट झालाय तर दुसरा हत्ती मुंबैतल्या कुठल्यातरी बागेत आहे.
हे वाचलं आणि लगेच राणीच्या बागेत भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या बाजूला ठेवलेला प्रचंड मोठा दगडी हत्ती आठवला. मला वाटतं तो हत्ती नक्कीच एलिफंटा इथला असावा. पुढे मागे कधीतरी गोर्‍यांनी त्याला राणीच्या बागेत आणून टाकले असावे असा अंदाज आहे. बाकी वल्ल्याच्या या माहितीपूर्ण लिखानाबद्दल प्रत्येक वेळा तेच तेच काय बोलायचे? :) याच्याबरोबर फिरण्याचा एक चांगला फायदा असा झाला की, अशा ठिकाणी सहकुटूंब फिरायला गेल्यानंतर त्यांच्या मनातल्या शंकांना आता मला व्यवस्थित उत्तरे देता येऊ लागलीत. :)

सस्नेह 15/03/2014 - 12:20
नयनरम्य लेणी अन व वल्लीचे कथन म्हणजे दुग्धशर्करा योग. शिवाची मुर्तीरूपे शिल्पांमध्ये दुर्मिळ आहेत. सहसा लिंगच असते. ही शिवाची विविध मुर्तीरूपे म्हणजे खरोखर डोळ्यांना पर्वणीच आहे.

In reply to by बोका-ए-आझम

मिपावल्ली
शब्द लाइकण्यात येत आहे. काय आहे ना,की मुळात वल्ली हाच शब्द चांगला आहे . पण ... एकदा का माणसे प्र चेतसू लागाली, की... https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif असो! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif

प्रचेतसबरोबर लेणी पाहताना त्या दगडांनाही कंठ फुटतो आणि तेही बोलायला लागतात.. अलीकडेच भाजे लेणी कट्ट्यामध्ये याचा अनुभव आला आहे. @प्रचेतस : मग आता अजिंठा-वेरूळ कधी? वाट पाहतो आहे.
a बरेच दिवस घारापुरी भ्रमंतीसाठी योजना आखणेच चालले होते पण प्रत्यक्ष जाणे काही दृष्टीपथात येत नव्हते. अचानक मुविंच्या एका मुंबई कट्ट्याच्या धाग्याच्या निमित्ताने उचल खाल्ली आणि मुविंशी संपर्क करून १ किंवा ८ मार्च अशी दोलायमान अवस्थेत असलेली भ्रमंतीची तारीख १ मार्च २०१४ अशी पक्की ठरवली आणि या निमित्ताने पुणेकर आणि मुंबईकरांच्या हृद्य भेटीचा योग जुळवला गेला. शेवटी १ तारखेची पहाट उजाडली.

तू अता ये याच रस्त्याने तुझ्यापाशी ...

drsunilahirrao ·
हात भाग्याने न माझा सोडला होता तूच तेव्हा पाय माझा ओढला होता ! पाळला मी शब्द माझा तो युगानुयुगे ... तूच जन्माचा शिरस्ता मोडला होता ! मी तुझी अवलोकिली गात्रातली जादु मी तुझा मग हात हलके चोळला होता ! तू अता ये याच रस्त्त्याने तुझ्यापाशी ... काल मी मजपासुनी तो जोडला होता ! तू अता शपथेवरी हे सांगते आहे: परवलीचा शब्द अपुला फोडला होता ! चित्रगुप्ताची लिहू ये चोपडी आता तू स्वतःचा काल गुन्हा खोडला होता ! भक्त भगवे पळुन गेले चोरवाटेने मेघश्यामल देव त्यांनी झोडला होता! डॉ.सुनील अहिरराव

कारट्या ची शाळा एडमिशन . (ललित लेख )

राजघराणं ·

धमाल अनुभवकथन आवडले. प्रवेशनाट्यावर एवढा खुसखुशीत लेख लिहिलाय तर प्रत्यक्ष शाळा सुरु झाल्यावर लेखमालिका लिहू शकाल असे वाटते.

In reply to by अत्रन्गि पाउस

गेले काही दिवस ऑफिसमध्ये रोज जेवताना या मुलांच्या अ‍ॅडमिशनचे एकेकाचे अनुभव आणि रडगाणे ऐकतोय त्याने मला मुले जन्माला घालायची भिती वाटून राहिली होती.. पण या खुसखुशीत लेखाने मात्र मूड मस्त बनवला.. असेच एक-दोन ओळखीचे वात्रट पण तितकेच तल्लख बालसिंघम, बालबिरबल, बालतेनालीरामण वगईरे वगईरे डोळ्यासमोर आले..

@परत प्रत्येक आलापाच्या वेळी तो दोन्ही हातांनी स्वत:ची चड्डी खाली ओढू पाहत होता . मी ती वर खेचत होतो . काही मिनिटे आमचे हे चड्डी युद्ध सुरु राहिले .>>> =)) द्रुष्य नयनी आले! =)) @ आपण मुकबधीर असल्याप्रमाणे राजेंनी शून्यात नजर लावली . आणि ती बाई जणू पारदर्शक आहे असे समजून तिच्याकडे शून्यात पाहू लागला .>>> :D प्वार तुमच्यावर गेले आहे,असे निरिक्षण नोंदवतो! =))

सौंदाळा 10/03/2014 - 10:55
धम्माल लेख. तुमच्या बाल सिंघमचे अजुन किस्से वाचण्यास उत्सुक ;)

In reply to by आतिवास

सखी 11/03/2014 - 00:10
प्रसंगाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन आवडला. आणि छोटा सिंघम अजून धमाल करणार शाळेत - तेही पुढे लिहा, अशी विनंती. -- हेच म्हणते. बाकी हे नेमक्या वेळी शून्यात नजर लावने - ३,४ वर्षाच्या चिमुकल्यांना कसे जमते हे मला न सुटलेलं कोडं आहे. :)

मस्त लेख..!! मला नेहमीच असं वाटतं की हे इंटरनॅशनल स्कुल वाले शाळा चालवत नसुन दुकान चालवतात.. दुकान पण म्हणता नाही येणार कारण दुकानात ग्राहकाला वस्तु घ्यायची का नाहि हे ठरवण्याचा अधिकार असतो. इथे तर एक्द तुम्ही ग्राहक झालात की कंपल्सरी वह्या, पुस्तकं, पेन, पेन्सिल.. सगळं सगळं ह्यांच्या दुकानातुनच घ्यावा लागतं..

परत प्रत्येक आलापाच्या वेळी तो दोन्ही हातांनी स्वत:ची चड्डी खाली ओढू पाहत होता . मी ती वर खेचत होतो . काही मिनिटे आमचे हे चड्डी युद्ध सुरु राहिले
आयाईग्ग्गं....हे जबर आवडलं...!!!
सो तर फॉर्म ची किंमत रुपये सहा हजार फक्त...
तर वर्षाची फी रुपये दोन लाख फक्त..
अर्र तेच्या मराठी मिडीयम स्टेट बोर्डाची ची २५ पोरं शिकतीलं की हो त्यात...!! विंटरणॅशल डाका आहे की हो खिशावर...!! शेट्टी लोकं हाटेलाबरोबर शाळा पणं चालवायला लागले ;)...!!

बाबा पाटील 10/03/2014 - 12:22
भोसडीचे मराठीत बोलत नाहीत म्हणुन दोघांना तर एकाने तिच्या केसांकडे पाहुन मॅगी म्हटल म्हणुन्,असे तिन वर्गमित्रांवर हात साफ करुन घेतले होते.मॅडम शाळेत सकाळी ८ वाजता गेल्या व ११ वाजता अस्मादिकांना शाळेच्या प्रिन्सिपल समोर हजेरी लावावी लागली होती.पण मुख्याध्यापक बाईंना १५ मिनिटातच कळुन चुकल्,पोरीच्या ओरिजनल जिन्समध्येच प्रॉब्लेम आहे,आणी आपल्या शाळेला हे आता पुढची काही वर्ष सहन करायला लागणार आहे.त्यानंतर मात्र दोन दिवसात कन्येच्या वर्गास मराठी समजणारी टीचर देण्यात आल्या.आणी बरेचसे प्रश्न सुरळीत सुटले.

In reply to by बाबा पाटील

काळा पहाड 11/03/2014 - 01:14
आवडलं. बाकी अशा पैसे उकळणार्‍या शाळा मालकांना (जर पाल्य शिक्षणात विशेष प्रगती करत नसेल तर) दणके द्यावेत असे माझे स्वच्छ मत आहे. जर दुकानासारखेच पैसे द्यायचे असतील तर दुकानासारखाच "माल" पारखून घेण्यात काहीही वाईट नाही. बाकी पुढचा फी वाढीचा राडा कधी होतोय वाट बघतोय. भाग घ्यायची विछ्छा आहे.

भाते 10/03/2014 - 12:39
बिकेसीमधल्या एका जागतिक शाळेच्या फॉर्मची किंमत २५ हजार रुपये फक्त आणि वर्षाची फी २० लाख रुपये फक्त आहे (८ वी किंवा ९ वी साठी). अर्थात ही दोन-तिन वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. सध्याचा भाव माहित नाही. शिवाय अभ्यासक्रमातली प्रत्येक वस्तु/गोष्ट शाळेतुनच घेतली पाहिजे असा नियम आहे. हे ऐकुन त्यावेळी मला चक्कर यायचीच बाकी राहिली होती. सुरुवात तर छानच झाली तेव्हा या विषयावर पुढे सविस्तर लेखमाला येऊ द्या.

Mrunalini 10/03/2014 - 13:32
बापरे, किती भयंकर आहे हे शाळा प्रकरण. गरीब लोकांनी काय करायचे. त्यांना जमत नाही म्हणुन त्यांच्या मुलांनी मग शिकायचेच नाही का? पण तुमचे पिल्लु आवडले. :D :D

In reply to by Mrunalini

भारतात लोक कितीही गरीब असले तरी त्यांची लग्ने श्रीमंत असतात. तस्मात शाळा आणि गरीबी हे समीकरण जमत नाही. जाता जाता---पुण्यात अजुनही २०-२५ हजार फी घेणार्‍या उत्तम ईंग्लिश मिडीयम शाळा आहेत. CBSE/ISCE नाहीत पण दर्जा ऊत्तम ....देवाचे आभार कशा कशासाठी मागवेत म्हणतो

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

पुण्यातल्या उत्तम शाळांची (दर्जा उत्तम..) नावं देऊ शकाल का? मराठी माध्यमाच्याही शाळा चालतील...

In reply to by बॅटमॅन

अजुन काही प्रश्न.. १. CBSE / ICSE नेहमी ईंटरनॅशनल (म्हणजेच ५० हजार + फीस) असणार्‍या शाळांमध्येच असतो का? २. मुलाला आपण जसे सिशुवर्ग , बालवाडी , पहिली असे शिकलो तसे शिकवता येणे शक्य आहे का? म्हणजे प्ले ग्रुप, मिनी केजी, उप्पर केजी , सिनियर केजी आणि मग पहिली... असला बावळट प्रकार टाळता येतो का? ३. मराठी शाळांची फीस किती असते? ४. मराठी आणि इंग्रजी शाळांच्या दर्जा मध्ये खरच फार लक्षणीय फरक असतो का? पुढे आयुष्यात मराठि मुलं मागे आणि इंग्रजी शाळांमधली मुलं पुढे असं काही होतं का? ५. समजा इंग्रजी शाळेत घातलच.. तरी बाकी सगळं ठिक आहे पण पोराला सिक्स्टीन सिक्स्जा नाईन्टि सिक्स च्या ऐवजी सोळ सक शह्याण्णव.. असं शिकवता येईल का?

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन 11/03/2014 - 18:49
बाकी सोडा, पण मी शिकलो तिथे बालवाडीची २ वर्षे होती. त्याच्या आधी १ वर्ष सवयीची शाळा नावाचा प्रकार होता, सबब पहिलीच्या आधी ३ वर्षे हा प्रकार मराठी शाळेतसुद्धा असतोच, नै का?

In reply to by बॅटमॅन

मी तरी हे नाही ऐकलं कधी.. कारण आम्ही ३ र्‍या वर्षी शाळेत गेलो.. ५ व्या वर्षी पहिलीत.. आता पोरं २ र्‍या वर्षी शाळेत जातात, ६ व्या वर्षी पहिलीत.. जरा जास्त शिक्षण होतय हे असं मला वाटतं.. आणि वर ह्या २ तासाच्या शाळेची फिस ५० हजार आहे.. अधिक बाकी वह्या पुस्तकं सगळं शाळेतुनच घ्यायचं.. आता तर हे ही ऐकलय की आई "वर्किंग मदर" असेल तर प्रवेश मिळत नाही.. म्हण्जे लॉटरी सिस्टीम असली तरी "काही शाळांमध्ये" अशा मुलांना कधी लॉटरी लागल्याचं ऐकीवात नाही.. लोकांना २० लाखाची पॅकेज असतील्..असो बापडी.. आम्ही सामान्य माणसं विथ सामान्य पगार आहोत.. असल्या फिया परवडणार्‍या नाहीत..ते ही वय वर्ष २ पासुन..

In reply to by पिलीयन रायडर

पैसा 16/03/2014 - 10:07
कँपात मिलिटरीच्या शाळा असतात. तिथे बहुतेक सीबीएससी अभ्यासक्रम असतो. हिंदी मीडियम आणि फी शून्य. आमच्या इथे फोंड्याला अशा शाळेत सिव्हिलियन्सच्या मुलांना प्रवेश देतात. मात्र शिस्त फारच कडक आहे असं ऐकून दोन्ही कारट्यांना तिथे घालायचं धाडस केलं नाही. कारण मग नोकरी सोडून मुख्याध्यापकाच्या खोलीसमोर कँप टाकायला लागला असता.

In reply to by पिलीयन रायडर

बाबा पाटील 11/03/2014 - 20:02
जि.प.प्राथ.शाळेचे विद्यार्थी आहेत.माझ्या शाळेच्या १९९८-९९ च्या १२ वीच्या बॅचचे आम्ही २३ डॉक्टर,४५ इंजिनियर,४ आय.पि.एस.,३ कलेक्टर,८ तहसिलदार व गटविकासाधिकारी,काही शिक्षक/प्राध्यापक, आणी जे पुढे फारसे शिकले नाहीत ते ३ प्राणी खोर्‍याने पैसा कमवणारे अब्जाधिश.त्यातला एक हरामखोर कुठे एकत्र भेटलो की त्रयस्थ व्यक्तीला ओळख करुन देताना सांगतो, हे डॉक्टर,हे इंजिनियर्,अथवा तहसिलदार आमचे मित्र व मी त्यांच्यातला अडाणी गरिब मानुस(फक्त ह्या गरिब माणसाकडे जगातल्या भारतात मिळणार्‍या सर्वत्त्तम गाड्यांचे कलेक्शन आहे) सांगायचा मुद्दा एकच की यातले ९९% प्राणी हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले आहेत.त्यामुळे लय भारी इंटरनेशनल स्कुल किंवा हायफंडु क्लासेस आणी गुणवत्ता यांचा काही संबध आहे असे मला तरी नाही वाटत. दुसरे म्हणजे आयुष्यात किंवा व्यवसायात यशस्वी होण्याचा आणी तुमच्या शाळेचा यांचाही खरच काही संबध नाही, तुमच कर्म,चाकोरीबाहेर जावुन यश मिळवन्याची धमक्,थोडक्यात माज फार गरजेचा आहे,याच ज्वलंत उदाहरण पहायच असेल तर यु ट्युब वर भरत आंधळे आय.पी. एस. याचे एक भाषण आहे ते एका,नक्की बर्‍याच गोष्टी समजतील.http://www.youtube.com/watch?v=gmwKu0W3Ymw

In reply to by बाबा पाटील

"आयुष्यात किंवा व्यवसायात यशस्वी होण्याचा आणी तुमच्या शाळेचा यांचाही खरच काही संबध नाही, तुमच कर्म,चाकोरीबाहेर जावुन यश मिळवन्याची धमक्,थोडक्यात माज फार गरजेचा आहे," प्रचंड सहमत

इरसाल 10/03/2014 - 13:34
मी पण प्री-नर्सरी साठी डोनेशन अक्षरी ४२ हजार मात्र व वर्षाचा सगळा खर्च अक्षरी सव्वा लाख फक्त केलेला आहे. (गुजरात मधे नाही हं ! नाहीतर उगाच मोहोळ ओहळासारखे मागे घरंगळत यायचे)

प्यारे१ 10/03/2014 - 13:42
दोन लाखांमध्ये आम्ही इन्जिनिअरींगची चार वर्षं, कॉलेज, हॉस्टेल, नंतर राहिलेले पेपर नि त्यांच्या फ्या असं सगळं संपवलं होतं. दोन लाखामध्ये काय काय शिकवतात हो????

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 10/03/2014 - 14:13
दोन लाखांमध्ये इन्जिनिअरींगची चार वर्षं, कॉलेज, हॉस्टेल,
सेम हिअर! अन तो खर्च दोन लाखांपेक्षा अंमळ कमीच भरलाय. मास्टर्सला तर एक छदामही खर्च करावा लागला नै कारण फीच नव्हती. काळ तर मोठा कठीण आला.....

In reply to by प्यारे१

आत्मशून्य 10/03/2014 - 16:39
असो. पण त्यां वर्गात २० पेक्षा जास्त मुले नसणारच. अगदी दहावी होइपर्यंत. म्हणुनच प्रत्येकाकडे वैयक्तीक लक्ष, सर्वांगीण विकास/शिक्षण वगैरे वगैरे व्यवस्थीत दिले जाणार. उत्कृश्ट वातावरण व सुरेख आणी दर्जेदार शिक्षक उपलब्ध्द हमखास असणार. भारतात शिक्षणाच्या दर्जाबाबत काय बोलावे ? पोरगं हुशार असो वा ढ, डिग्र्या झाल्या तरी पोराला नोकरीची ३वर्ष जावी लागतात प्रोफेशनल प्रोडक्टीव आउटपुट द्यायला इतक रद्दड शि़क्षण असते(प्रश्न निर्माण व्हावा हे का शिकवले होते). अन आपण मात्र उगाच तिकडच्या लोकांनी कॉलेज अर्धवट सोडले अन कंपनी सुरु केली वा कॉलेजात असतानाच याहु/फेसबुकमधे जॉबला लागले असे काही वाचले की त्या बद्दल तोंडत बोटे घालतो हे कसे शक्य आहे ? पण याचे मुख्य कारण शिक्षणाचा अत्युच्च दर्जा होता/आहे हे मात्र सोयिस्करपणे विसरतो. म्हणुनच पैसे जास्त जात असतील तरी हरकत नाही पण अशी अतिशय दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था मात्र हवीच. शाळा म्हणजे कंटाळा वैताग न्हवे तरयासाठीव ज्ञानाचा स्त्रोत आहे यासाठी हा खर्च फार नाही. अर्थात आज युट्युबर अगदी हार्वर्ड वगैरेची विवीध विषयांची लेकचर्स उपलब्ध आहेत ज्यात तुम्ही फक्त सर्वोत्कृश्ट आणी उपयुक्त एव्हडेच शिकु शकता. म्हणजे जर खर्च झेपत नसेल तरही पोराला आइन्स्टाइन घडवायचा मार्ग प्रत्येकाला उपलब्ध आहेच. मुद्दा फक्त पालक म्हणून तुम्ही किती कश्ट घेउ इछ्चीता एव्हडाच उरतो.

पैसा 10/03/2014 - 14:18
मस्त लेख! आंतर्राष्ट्रीय शाळांच्या नावाने चांगभलं! ;) तुमचे चिरंजीव मात्र बापाच्या पावलावर पाऊल टाकून निघालेले दिसताहेत. त्यामुळे सौ. राजघराणे यांची जरा काळजी वाटली! =)) बाकी या शाळांमधे A for Apple असंच शिकवतात ना? की A for आम आदमी पार्टी वगैरे असतंय? :-/ नाही म्हणजे एवढा खर्च शिक्षणावर केल्यावर तो भरून काढायला राजकारणासारखं जबरदस्त क्षेत्रच करियरसाठी मिळालं पाहिजे!

In reply to by पैसा

बॅटमॅन 10/03/2014 - 14:20
A for Apple
यातच Ap आणि App हे दोन्ही संदेश आलेत- मोबाईल अ‍ॅपद्वारे अन आपद्वारे अशा दोन्ही प्रकारे पैसा कमवण्याची सुचवणी केलीय बघा.

In reply to by पैसा

आत्मशून्य 11/03/2014 - 16:49
ICSE की CBSE ? फरक अंजावर हुडकाच पण ढोबळमानाने इतकेच म्हणता येते ICSE हे अर्थातच भारताबाहेर पडायचे उपयुक्त माध्यम आहे. अर्थातच ICSE जास्त टफ/व्हास्ट वगैरे वगैरे वगैरे... आहेच. बाकी स्टार्टींग २० लाखाचे वार्षीक प्याकेज भेटल्यावर हा खर्च म्हणजे फारच नगण्य वाटतो. सेफ इन्वेस्टमेंट. जरुर करावी.

In reply to by आत्मशून्य

सुबोध खरे 12/03/2014 - 12:40
कोणत्या शाळेत असे प्याकेज मिळते हो ? आय आय टी मधील प्रत्येकाला सुद्धा असे मिळत नाही. अगदी अमेरिकेतही नाही. तेथे इंजिनियर ला सुद्धा असे स्टार्टींग प्याकेज सहज मिळायचे दिवस गेले.(डॉलरचे रुपयात रुपांतर गृहीत धरून)

In reply to by सव्यसाची

बॅटमॅन 20/03/2014 - 12:44
पण मिळूही शकतील, कोणी सांगावे ;)

दिव्यश्री 10/03/2014 - 14:57
अनुभवाचे बोल आवडले ... :) आमच्या प्यांटवाल्यांच्या एका मित्राने मुलांच्या शिक्षणासाठी ऑनसायीट सोडून पुण्याला बिर्हाड हलवले . मुलगी वयवर्ष ५ आणि मुलगा वयवर्ष २ . मुलीच्या शाळेत एडमिशन घेतली कारण भावंडाना कमी फी असते म्हणे ...असो ...ज्याचा त्याचा प्रश्न ... मी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिकेचे काम केले आहे . पालक कसे आणि किती कष्ट घेतात हे पहिले आहे . माझ्या वर्गात एक विद्यार्थी होता ज्याचे वडील पिठाच्या गिरणीवरती काम करत होते . हातावरती पोट पण मुलं मात्र इंग्रजी माध्यमात . ते अशिक्षित , मुलांचा अभ्यास घेऊ शकत नव्हते म्हणून मुलांना शिकवणी पण होती . मला हे समजल तेंव्हा आधी आश्चर्य वाटल नंतर वाईट वाटल.... मला नेहमी प्रश्न पडतात... मुलांचा उज्जल भवितव्यासाठी पालक इतके कष्ट घेतात , पैसे खर्च करतात ई.. पुढे खरचं हि मुल व्यवस्थित शिकतील का? मुलांसाठी पालक स्वतःचे भवितव्य पणाला लावतात हे कितपत योग्य आहे ????

In reply to by दिव्यश्री

रमताराम 12/03/2014 - 12:25
मुलांसाठी पालक स्वतःचे भवितव्य पणाला लावतात हे कितपत योग्य आहे ???? >> लाखमोलाचा प्रश्न !!!!!! कुणाच्या तरी डोक्यात माझ्याप्रमाणेच हा प्रश्न आलेला पाहून समाधान वाटलं. पालकांची पहिली जबाबदारी मूल हे काही अंशी मला मान्यच आहे, कारण पालकांच्या निर्णयानेच ते या जगात आले आहे. परंतु मुलाला सर्व काही मिळावे म्हणून उरस्फोड करत हिंडणारे पालक पाहिले की मला त्यांची दया येते, कधी रागही येतो. नात्यात देवाणघेवाणीचा विचार नसतो हे ही मान्य, पण हे असे धावाधाव करून आपल्या सार्‍या इच्छा-आकांक्षा मारून ज्या मुलाला उभे केले ते पोरगं खरंच आईबापाबद्दल तेवढीच आस्था बाळगून राहील याची किती शक्यता राहील? तुम्ही पिठाच्या गिरणीत असणार्‍या बापाचे उदाहरण दिले आहे, मध्यंतरी दूरदर्शनवर एका चर्चा कार्यक्रमात एक भाजीवाला आपण कसे मुलाला बेष्टं इंग्लिश शाळेत घातले आहे वगैरे सांगत होता. उच्चशिक्षण वगैरे घेऊन बालिष्टर झालेलं त्याचं पोरगं किती अभिमानाने वा आत्मीयतेने बापाबरोबर राहणार आहे. लग्नानंतर प्रायवसी च्या नावाखाली किंवा तो ही वाईटपणा नको म्हणून परगावी वा परदेशी रोजगारास जाऊन तो झटकून टाकण्याची शक्यता किती? इथे मी त्या मुलाला सर्वस्वी दोष देत नाही. पालक-मुलाच्या राहणीमानात फरक पडला की विचारात पडतो आणि सहजीवन अवघड होत जाते. हे सर्वस्वी गैर आहे असे एकतर्फी विचार करण्याचे काहीच कारण नाही. तसा फरक पडू नये म्हणून मुलाने पालकांच्याच पातळीवर रहावे असा आग्रह धरणे तर चूक आहेच. परंतु नाते असले तरी मग ते असे एकतर्फी का असावे? मुलाच्या प्रगतीसाठी १००% श्रम करण्यापेक्षा ८०-२० किंवा ६०-४० अशी मुलासाठी-स्वतःसाठी केलेली काय वाईट. जसे मूल ही आपली जबाबदारी आहे तसे आपले आयुष्य चांगले असावे याची जबाबदारीही मुख्यतः आपली स्वतःचीच असते ना? स्वतःसाठी थोडे स्वत:चे असे आयुष्य राखून ठेवले तर त्याला स्वार्थीपणा का म्हणावे, पुढे जाऊन मूलही स्वार्थीपणाने वागणार नाही याची काय खात्री. तेव्हा पश्चात्ताप करण्यापरिस आधीच थोडे स्वतःसाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला तर काय चूक? 'तुम्ही अमूक केले असतेत तर माझं असं नुकसान झालं नसतं' असं किरकिरणार्‍या कार्ट्याला 'माझी जेवढी कुवत होती तेवढं मी केलं, कदाचित तुझी कुवत कमी पडली म्हणून एवढ्यात तुला हवं ते मिळवू शकला नाहीस' असं ठणकावून सांगण्याचा कणखरपणा पालकांमधे असायला हवाच असं मला वाटतं. पण इथे मुख्यतः धाड्स कमी पडतं. त्यामुळे 'चार लोक काय म्हणतील' या अदृश्य भीतीला बळी पडणं नि शेजारपाजार्‍यांशी वा एकुण आपल्या वर्तुळात असणार्‍यांशी - त्यांच्या पोरांशी आपल्या पोराची - स्पर्धा करण्याच्या नादात सारासार विवेक केव्हाच खुंटीला टांगला जातो. शिवाय इतके सारे पुढे पुढे करून, बाह्य कुबड्यांचा आधार देत पोराला उभे करायचा प्रयत्न केला तर ते पोरगं अधिकच परावलंबी वृत्तीचे होईल ही एक शक्यता राहतेच. मुळात इतके सुरक्षित आयुष्य त्याच्या भोवती उभे केले तर पहिल्या संघर्षाच्या प्रसंगी ते मोडून पडण्याची शक्यता अधिक, कारण 'दोन द्यावे दोन घ्यावे' च्या खुल्या जगात त्याला पाय रोवून उभे रहावेच लागणार आहे, पडत, उठत त्यातून शिकत पुढे जावे लागणार आहे. तिथे या रेडिमेड चौकटीचे आयुष्य जगणार्‍या मुलांना आवश्यक ती स्किल्स विकसित झालेली असणार आहेत का? की ती स्किल्सही आधीच ठरवून त्या चौकटीत बसवून देणार आहेत, आणि असल्यास कशी?हा स्वार्थत्याग वगैरे मुख्यतः घरच्या बाईच्या प्रगतीच्या मुळावर येतो. दुर्दैवाने 'मुलाचं सुख ते आपलं सुख' वगैरे बाष्कळ कल्पनांच्या ब्रेन-वॉशिंगमुळे अनेकींना त्यात काही गैर आहे असे वाटत नाही हे अलाहिदा. अर्थात विचारपूर्वक, सारा साधकबाधक विचार करून जर त्यांनी मुलासाठी आपले वैयक्तिक आशा-आकांक्षा बाजूला ठेवल्या तर त्या निस्वार्थ भावनेचं कौतुक आहेच फक्त तो निर्णय जाणतेपणे घेतलेला असेल तरच, केवळ परंपरेच्या वा सामाजिक दडपणाखाली - आणि अर्थातच घरातील दडपणाखाली - घेतलेले असेल तर नव्हे. परंतु दुर्दैवाने हा पीअर प्रेशरचा भाग मातेवर अधिक परिणाम करतो असा अनुभव आहे. माझं पोरगं 'सग्गळ्या मुलांत नि सग्गळ्या विषयात' हुश्शार वगैरे करण्याचा आटापिटा - मुख्यतः उच्चशिक्षित स्त्रियांमधे - अनुभवाला येतो. एकाच वेळी महागडं शिक्षण - जे चांगलं असतं असं गृहितक आहे - एक्स्ट्रा क्लासेस, वर पोरगं चतुरस्र वगैरे असावं म्हणून गाण्यापासून क्रिकेटपर्यंत आणि मुलगी असेल तर नाचापासून कराटे-तायक्वोंदोपर्यंत (सेल्फ डिफेन्स नको का शिकवायला) सग्गळं त्या पोराला नाचायला लावायचं नि स्वतःही नाचायचं... खरंतर धावत रहायचं. सगळं एकदम करण्यापेक्षा एकामागून एक करणं शक्य नाही का? पण तसं नाही. ऑलराउंडर पाहिजे पोरगं. म्हणून मग सगळं थोडं थोडं नि कुठलंच खोलात न शिकवणारे एम्बीए चे अभ्यासक्रम हे आमचे टार्गेट असते, कारण पैसाही दाबून मिळातो. पाचवी पासून 'तुला हे एंजिनियरिंग्च्या अभ्यासाला उपयोगी पडेल' हे ठसवणार्‍या आया आसपास पाहतो आहे. तेव्हा जसा बापाने मुलाला सारं सारं देण्यासाठी उरस्फोड करणं विकृत तसंच आईचं त्याने सग्गळं सग्गळं शिकावं नि इतर पोरांपेक्षा लै भारी असावं म्हणून त्याला सतत धावतं ठेवत त्याचं बालपण हिरावून घेणंही.

In reply to by रमताराम

असं वर्मावर बोट नाही ठेवायच हो.. जस्ट ५ च मिनिटापुर्वी मुलाला पाळणाघरात पाहुन आले.. ०.१५ मिलिसेकंदात त्याला मी दिसले आणि त्यानी भोकाड पसरलं.. सध्या त्याच्या मावशी "आई नाहीच आली.." असं पटवत असतील.. मी मात्र येताना स्वतः मधल्या आईला शिव्या घालत आले.. काय उपयोग ह्या सगळ्याचा जर पोर असं बाहेर राह्तय वगैरे वगैरे...मग अर्थातच नेहमी प्रमाणे कळीचा प्रश्न विचारला स्वतःला.. "सोडावी का नोकरी?".. प्रश्न संपायच्या आत महिन्याचा १०-१५ तारखेलाच लयाला जाणारा बॅक बॅलेन्स आठवला.. गप गुमान वर येऊन कामाला लागले.. अर्थात ह्या प्रश्ना खेरीज "जर अबीरनी आपल्याला सांभाळलं नाही तर म्हातारपणी कसं धकवायचं?" हा ही माझा आवडता प्रश्न आहेच.. तुमच्या मुद्द्यात पॉईंट आहे.. सगळं पोरांना अर्पण केलं तर म्हातारपणी खायचं काय? आणि पोरांकडे हात पसरायचे नाहीत वगैरे मत तर आहेतच..

In reply to by रमताराम

दिव्यश्री 12/03/2014 - 13:36
तुम्ही अगदी सगळ बरोबर मांडल आहे. उच्चशिक्षण वगैरे घेऊन बालिष्टर >>> पुढे त्याच आई बापाची या बालिष्टरला लाज वाटणार नाही कशावरून ? बरेच मुलं आजकाल आपले पालक काय नौकरी , व्यवसाय करतात हे सांगत नाहीत . लहानपणीच त्यांच्या मध्ये कुठेतरी लाजीरवाणा न्यूनगंड येतो , बरोबरीची मुले आपल्याला हसतील ई... तो कर्तव्य म्हणून पैसे पाठवत राहील पण ...असो . 'दोन द्यावे दोन घ्यावे' >>> ++ १ 'मुलाचं सुख ते आपलं सुख' वगैरे बाष्कळ कल्पनांच्या ब्रेन-वॉशिंगमुळे अनेकींना>>> मी तर म्हणेन कुटुंबाचं सुख तेच आपल सुख असाच विचार ९९% महिला करतात . स्वतःच अस्तित्व विसरून जाण्यात धन्यता मानतात . पण आपण स्वतः वर किती अन्याय करतो हे त्यांनाही समजत नाही. पुढे मग सगळेच त्या स्त्रीला गृहीत धरतात . स्वतःच्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करणे हि एक आणखी अभिनास्पद गोष्ट आहे आपल्याकडे स्त्रियांच्या बाबतीत .आपल आरोग्य चांगल ठेवण हि जबाबदारी आहे , कर्तव्यच आहे हे मान्य नसत .कारण कर्ती स्त्रीच जर आजारी पडली तर सगळ घर आजारी पडत , हे समजत म्हणून मग पर्याय कायतर स्वतःकडे दुर्लक्ष . बराच मोठा प्रतिसाद झाला . थांबते. नाहीतर लगेच कोणीतरी येउन सांगेल कि धाग्याचा विषय बघा आणि मग लिहा. :D

In reply to by बॅटमॅन

दिव्यश्री 12/03/2014 - 21:22
तुमचा असा प्रतिसाद वाचून सरप्राइजचा शॉक बसला . :D पण हे अनुभवातून आलेले शहाणपण / बोल आहेत. आमच्या मातोश्रींनी कधीही स्वतःची काळजी घेतली घेतली नाही आणि शेवटी सिव्हियर हार्ट एटेक मध्ये रुपांतर होऊन त्या आम्हाला सोडून गेल्या .

In reply to by रमताराम

रेवती 18/03/2014 - 19:15
आग्गायाया.... हा प्रतिसाद वाचायचा र्‍हायला होता हो ररा. आत्ता अश्याच आषयाचा (तुमच्याइतक्या चांगल्या शब्दात नाही) प्रतिसाद अनाहितामध्ये देऊन आलीये. प्रतिसाद आवडला हे वेगळे सांगत बसत नाही.

In reply to by रेवती

इरसाल 19/03/2014 - 14:43
आत्ता अश्याच आषयाचा (तुमच्याइतक्या चांगल्या शब्दात नाही) प्रतिसाद अनाहितामध्ये देऊन आलीये. ते इथे सांगुन काय उपेग? आम्ही थोडीच " हाणा इथं" मधे वाचायला जाणार आहोत.

In reply to by इरसाल

रेवती 19/03/2014 - 18:00
अरेच्च्या! एवढेच ना! मी काय म्हंटे तुम्ही मला विचारत जावा ना. अनाहितामध्ये काय चालले आहे हे मी सांगू शकीन. तसे ते बर्‍याचजणांना सांगून झाले आहे. तुम्हाला म्हणून सांगते, सध्या लिपस्टीकच्या नवीन शेडस् व कपाळाला लावण्याच्या टिकल्यांच्या मागील डिंक त्वचेस किती घातक? यावर चर्चा चालू आहेत. वर उल्लेखलेला प्रतिसाद दिला तो म्हैलादिनाच्या धाग्यावर आहे व त्या धाग्यातील सगळ्यांचा रस संपलेला आहे. एकंदरीतच वेगळा विभाग घेऊन सगळ्याजणी स्वतंत्र झाल्याने कोणाची काही तक्रार राहिली नाही आता!

In reply to by रेवती

इरसाल 21/03/2014 - 15:20
आज काय नविन विषेश चाललय हाणा इथ मधे ? डिंकाचे फिक्स झाले का नायतर एक उपाय सांगतो माझी आजी कुंकु कपाळाला व्यवस्थित चिकटुन रहावा म्हणुन मधमाशांच्या मेणाचा उपयोग करायची. लिपस्टिकबद्दल म्हणाल तर..... एक बुजुर्ग एका सभेत..... मला ह्या लिपस्टिकचा, ना रंग पसंत आहे ना गंध पसंत आहे ना चव ! :;)

रेवती 10/03/2014 - 17:53
बापरे! काय शाळा म्हणायच्या की कोण? असे ऐकले आहे की काही शाळांमध्ये १२ वाजता जेवण व तीन वाजता खाऊही दिला जातो मग मुले घरी साधे जेवायला कुरकुर करतात. असो. सगळे बदलले आहे एवढे खरे! तुमच्या मुलाच्या गमती जमती आवडल्या.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

आत्मशून्य 10/03/2014 - 22:27
त्यापेक्षा सरळ शीबीएसीइ चा अभ्यासक्रम असलेल्या तुलनेने स्वस्त शाळाही उपलब्ध आहेत.

लौंगी मिरची 11/03/2014 - 09:45
फार हसवले तुमच्या सिंघमने . आमच्या मोठ्या सिंघमला लेख वाचुन दाखवला . घरातल्या सगळ्याच मंडळींनी लेखाचा आस्वाद घेतला , मजेशिर एकदम .

ऋषिकेश 12/03/2014 - 13:33
शाळेने आम्हाला काय दिले असेल तर न्यूनगंड हे अवचटांचे वाक्य मला नेहमी आठवते. असो. विनोदी लेखन प्र चं ड आवडले. एक प्रकारची करूण-कॉमेडीच ही!

अनुभवकथन आवडले. शाळांच्या फीज आणि त्यांचे प्रवेश याविषयी अनेक किस्से ऐकलेत. माझी एक मैत्रीण तिच्या मुलीच्या प्रवेशासाठी जवळजवळ २-३ महिने दररोज ऑफिसमधून खास परवानगी घेऊन त्या भावी शाळेला भेट देण्यासाठी जायची. सुरुवातीला मला वाटले की गंमत करतेय. तिथे जाउन काय करणार. पण जेव्हा हे रोज झालं तेव्हा विश्वास बसला. तिथे जाऊन करायचे काय तर फक्त त्या मुख्याध्यापिका येतील तेव्हा त्या ऑफिस समोर बसून राहायचं. काही बोलायचे नाही. त्या बाई आत गेल्या की ही परत. त्यांनी म्हणे फक्त चेहरा बघितला पाहिजे की रोज किती प्रयत्नाने ही व्यक्ती शाळेत येते आहे. म्हणजे तिला किती त्या शाळेविषयी प्रेम आहे वगैरे वगैरे. असे जवळजवळ २-३ महिने (यात विशेष म्हणजे बॉस ने ही परवानगी दिली होती यासाठी) ऑफिसपासून १० किमी वर असणाऱ्या शाळेत तिने हजेरी लावली. प्रवेशाच्या निकालाच्या दिवशी तिला प्रचंड टेन्शन आले होते आणि नशीबाने शेवटी प्रवेश मिळाला.शिवाय हे करावेच लागते हा दृष्टीकोन. नाहीतर म्हणे शिक्षण चांगले होणार नाही. ही एकच शाळा तेवढी चांगली आहे. हे सगळे सुरुवातीला मला नवल वाटत होते आणि नंतर कीव करावीशी वाटत होती.

सस्नेह 17/03/2014 - 15:28
लेखन अन किस्सा. बाकी शाळांच्या फिया ऐकून, आम्ही इंजिनिअरींगची फी वर्षाची चार हजार भरलेली आठवली अन गहिवरून आले.

बाबा पाटील 17/03/2014 - 19:10
माझी एक वर्षाची फी होती,७००० रु, साडेचार वर्षाची फी झाली ३१५०० रु. ती पण स्कॉलरशिपमुळे परत मिळाली,लेकीची बालवाडीची फी भरली ३२००० रु,भेंडी डोका आउट झाला राव.

फास्टरफेणे 17/03/2014 - 23:20
पुण्यातल्या एका शाळेत मुलाच्या ज्यु. के.जी च्या मुलाखतीसाठी गेलो होतो. मुलाला इंग्रजी अजिबात येत नव्हतं...मुख्याधापिकेने चॉकलेटचा बाऊल (का बोल!) मुलापुढे सरकावला आणि म्हणाल्या "प्लीज टेक वन"...मुलाला त्या काय म्हणाल्या ते कळलं नाही, पण चॉकलेट्स पुढे सरकावलेली पाहून त्याने दोन्ही मुठी भरुन चॉकलेट्स घेतली आणि पँटच्या खिशात कोंबली. मी पटकन "त्यांनी एकच चॉकलेट घ्यायला सांगितलंय, बाकीची परत ठेव" असं सांगितलं. त्यानं २-३ चॉकलेट्स खिशातून काढून ठेवली... त्यांनी अजुनही १-२ प्रश्न इंग्रजीत विचारले...चिरंजीवांनी अर्थातच एकाचेही उत्तर दिले नाही. शाळेतून परत येताना सौ म्हणाल्या "प्रवेश मिळायचा नाही"...अर्थात मला फारशी काळजी नव्हती! घरी आलो. मुलाचे कपडे बदलताना लक्षात आलं पठ्ठ्याच्या खिशात आणखी ३-४ चॉकलेट्स होती !!! :) (मनात म्हणालो ३०-४० हजारातले ३-४ रुपये वसूल झाले :) ) त्याच शाळेत प्रवेश मिळाला तेव्हा विचार आला, मुलाखत घेऊन शाळेने नक्की काय साध्य केलं?

In reply to by फास्टरफेणे

रेवती 18/03/2014 - 01:50
काही शाळांमध्ये आजीआजोबांचेही इंटरव्ह्यू होतात असे ऐकले आहे. आता आमच्या एका नातेवाईक आजींना वय वर्षे ७०, इंग्रजी येत नसल्याने त्यांच्या नातीला जवळच्या शाळेत प्रवेश मिळाला नाही व लांबच्या शाळेत जावे लागले (तिथे ही अट नसावी). आणखी एका मुलीच्या आजीला वाचनापुरते इंग्रजी येत असल्याने नातीला शाळेत प्रवेश मिळाला. या दोघी आज्या, आजोबे नातवंडांचा अभ्यास घेणे राहू द्या पण जवळ रहातही नाहीत, वेगळ्या गावांना राहतात, कधीमधी येतात. तुमचा अनुभव वाचून एकदम हे आठवले. कित्येक संबंध नसलेल्या गोष्टींचा बाऊ करतात शाळा. तुमच्या मुलाला अ‍ॅडमिशन मिळाली ते चांगले झाले.

In reply to by रेवती

बॅटमॅन 18/03/2014 - 02:53
च्यायला. शाळा नक्की भारतातलीच आहे की आम्रविकेतली ???????????????? आज्जीआजोबांचा इंटर्व्ह्यू म्हञ्जे कमालच झाली. उद्या भेंडी सोसायटीतल्या शेजारपाजार्‍यांचा इंटर्व्ह्यू घेतील, डोकं वाप्रायला काय बंदी आहे का यांना?

In reply to by बॅटमॅन

इरसाल 18/03/2014 - 10:06
युवर भांडीवाली आणी झाडुपोछावाली इज ऑल्सो इन्व्हायटेड फॉर इन्टर्व्हु. लगे हात सोसायटीचा वॉचमन, कचरावाला, इलेक्टीशन, पेपरवाला येणारे सेल्स्मन इ.इ. आल्सो इन्व्हायटेड हं !

In reply to by बॅटमॅन

रेवती 18/03/2014 - 19:20
अरे बाबा, हामेरिकेतल्या नव्हेत या शाळा, सातारा रोडच्या किंवा पद्मावतीच्या आसपास ज्या कोणत्या नवीन निघाल्या असतील त्यातली एक आहे, अर्थातच नाव माहित नाही. ती बालवाडीत अ‍ॅडमिशन न मिळाली मुलगीही आता आठवी नववीत असावी. निदान बारा पंध्रा वर्षांपासून हे चालू असावे.

चला आमच्या जण्रल नॉलिज मदी भर पडली. आमच्या क गुर्जी पोराला उभ करायचे आन त्याला उजव्या हातानी डोक्याउन डाव्या कानाला हात लावायला सांगायचे. कानाला हात लागला कि प्वॉरग शाळेत.

धमाल अनुभवकथन आवडले. प्रवेशनाट्यावर एवढा खुसखुशीत लेख लिहिलाय तर प्रत्यक्ष शाळा सुरु झाल्यावर लेखमालिका लिहू शकाल असे वाटते.

In reply to by अत्रन्गि पाउस

गेले काही दिवस ऑफिसमध्ये रोज जेवताना या मुलांच्या अ‍ॅडमिशनचे एकेकाचे अनुभव आणि रडगाणे ऐकतोय त्याने मला मुले जन्माला घालायची भिती वाटून राहिली होती.. पण या खुसखुशीत लेखाने मात्र मूड मस्त बनवला.. असेच एक-दोन ओळखीचे वात्रट पण तितकेच तल्लख बालसिंघम, बालबिरबल, बालतेनालीरामण वगईरे वगईरे डोळ्यासमोर आले..

@परत प्रत्येक आलापाच्या वेळी तो दोन्ही हातांनी स्वत:ची चड्डी खाली ओढू पाहत होता . मी ती वर खेचत होतो . काही मिनिटे आमचे हे चड्डी युद्ध सुरु राहिले .>>> =)) द्रुष्य नयनी आले! =)) @ आपण मुकबधीर असल्याप्रमाणे राजेंनी शून्यात नजर लावली . आणि ती बाई जणू पारदर्शक आहे असे समजून तिच्याकडे शून्यात पाहू लागला .>>> :D प्वार तुमच्यावर गेले आहे,असे निरिक्षण नोंदवतो! =))

सौंदाळा 10/03/2014 - 10:55
धम्माल लेख. तुमच्या बाल सिंघमचे अजुन किस्से वाचण्यास उत्सुक ;)

In reply to by आतिवास

सखी 11/03/2014 - 00:10
प्रसंगाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन आवडला. आणि छोटा सिंघम अजून धमाल करणार शाळेत - तेही पुढे लिहा, अशी विनंती. -- हेच म्हणते. बाकी हे नेमक्या वेळी शून्यात नजर लावने - ३,४ वर्षाच्या चिमुकल्यांना कसे जमते हे मला न सुटलेलं कोडं आहे. :)

मस्त लेख..!! मला नेहमीच असं वाटतं की हे इंटरनॅशनल स्कुल वाले शाळा चालवत नसुन दुकान चालवतात.. दुकान पण म्हणता नाही येणार कारण दुकानात ग्राहकाला वस्तु घ्यायची का नाहि हे ठरवण्याचा अधिकार असतो. इथे तर एक्द तुम्ही ग्राहक झालात की कंपल्सरी वह्या, पुस्तकं, पेन, पेन्सिल.. सगळं सगळं ह्यांच्या दुकानातुनच घ्यावा लागतं..

परत प्रत्येक आलापाच्या वेळी तो दोन्ही हातांनी स्वत:ची चड्डी खाली ओढू पाहत होता . मी ती वर खेचत होतो . काही मिनिटे आमचे हे चड्डी युद्ध सुरु राहिले
आयाईग्ग्गं....हे जबर आवडलं...!!!
सो तर फॉर्म ची किंमत रुपये सहा हजार फक्त...
तर वर्षाची फी रुपये दोन लाख फक्त..
अर्र तेच्या मराठी मिडीयम स्टेट बोर्डाची ची २५ पोरं शिकतीलं की हो त्यात...!! विंटरणॅशल डाका आहे की हो खिशावर...!! शेट्टी लोकं हाटेलाबरोबर शाळा पणं चालवायला लागले ;)...!!

बाबा पाटील 10/03/2014 - 12:22
भोसडीचे मराठीत बोलत नाहीत म्हणुन दोघांना तर एकाने तिच्या केसांकडे पाहुन मॅगी म्हटल म्हणुन्,असे तिन वर्गमित्रांवर हात साफ करुन घेतले होते.मॅडम शाळेत सकाळी ८ वाजता गेल्या व ११ वाजता अस्मादिकांना शाळेच्या प्रिन्सिपल समोर हजेरी लावावी लागली होती.पण मुख्याध्यापक बाईंना १५ मिनिटातच कळुन चुकल्,पोरीच्या ओरिजनल जिन्समध्येच प्रॉब्लेम आहे,आणी आपल्या शाळेला हे आता पुढची काही वर्ष सहन करायला लागणार आहे.त्यानंतर मात्र दोन दिवसात कन्येच्या वर्गास मराठी समजणारी टीचर देण्यात आल्या.आणी बरेचसे प्रश्न सुरळीत सुटले.

In reply to by बाबा पाटील

काळा पहाड 11/03/2014 - 01:14
आवडलं. बाकी अशा पैसे उकळणार्‍या शाळा मालकांना (जर पाल्य शिक्षणात विशेष प्रगती करत नसेल तर) दणके द्यावेत असे माझे स्वच्छ मत आहे. जर दुकानासारखेच पैसे द्यायचे असतील तर दुकानासारखाच "माल" पारखून घेण्यात काहीही वाईट नाही. बाकी पुढचा फी वाढीचा राडा कधी होतोय वाट बघतोय. भाग घ्यायची विछ्छा आहे.

भाते 10/03/2014 - 12:39
बिकेसीमधल्या एका जागतिक शाळेच्या फॉर्मची किंमत २५ हजार रुपये फक्त आणि वर्षाची फी २० लाख रुपये फक्त आहे (८ वी किंवा ९ वी साठी). अर्थात ही दोन-तिन वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. सध्याचा भाव माहित नाही. शिवाय अभ्यासक्रमातली प्रत्येक वस्तु/गोष्ट शाळेतुनच घेतली पाहिजे असा नियम आहे. हे ऐकुन त्यावेळी मला चक्कर यायचीच बाकी राहिली होती. सुरुवात तर छानच झाली तेव्हा या विषयावर पुढे सविस्तर लेखमाला येऊ द्या.

Mrunalini 10/03/2014 - 13:32
बापरे, किती भयंकर आहे हे शाळा प्रकरण. गरीब लोकांनी काय करायचे. त्यांना जमत नाही म्हणुन त्यांच्या मुलांनी मग शिकायचेच नाही का? पण तुमचे पिल्लु आवडले. :D :D

In reply to by Mrunalini

भारतात लोक कितीही गरीब असले तरी त्यांची लग्ने श्रीमंत असतात. तस्मात शाळा आणि गरीबी हे समीकरण जमत नाही. जाता जाता---पुण्यात अजुनही २०-२५ हजार फी घेणार्‍या उत्तम ईंग्लिश मिडीयम शाळा आहेत. CBSE/ISCE नाहीत पण दर्जा ऊत्तम ....देवाचे आभार कशा कशासाठी मागवेत म्हणतो

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

पुण्यातल्या उत्तम शाळांची (दर्जा उत्तम..) नावं देऊ शकाल का? मराठी माध्यमाच्याही शाळा चालतील...

In reply to by बॅटमॅन

अजुन काही प्रश्न.. १. CBSE / ICSE नेहमी ईंटरनॅशनल (म्हणजेच ५० हजार + फीस) असणार्‍या शाळांमध्येच असतो का? २. मुलाला आपण जसे सिशुवर्ग , बालवाडी , पहिली असे शिकलो तसे शिकवता येणे शक्य आहे का? म्हणजे प्ले ग्रुप, मिनी केजी, उप्पर केजी , सिनियर केजी आणि मग पहिली... असला बावळट प्रकार टाळता येतो का? ३. मराठी शाळांची फीस किती असते? ४. मराठी आणि इंग्रजी शाळांच्या दर्जा मध्ये खरच फार लक्षणीय फरक असतो का? पुढे आयुष्यात मराठि मुलं मागे आणि इंग्रजी शाळांमधली मुलं पुढे असं काही होतं का? ५. समजा इंग्रजी शाळेत घातलच.. तरी बाकी सगळं ठिक आहे पण पोराला सिक्स्टीन सिक्स्जा नाईन्टि सिक्स च्या ऐवजी सोळ सक शह्याण्णव.. असं शिकवता येईल का?

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन 11/03/2014 - 18:49
बाकी सोडा, पण मी शिकलो तिथे बालवाडीची २ वर्षे होती. त्याच्या आधी १ वर्ष सवयीची शाळा नावाचा प्रकार होता, सबब पहिलीच्या आधी ३ वर्षे हा प्रकार मराठी शाळेतसुद्धा असतोच, नै का?

In reply to by बॅटमॅन

मी तरी हे नाही ऐकलं कधी.. कारण आम्ही ३ र्‍या वर्षी शाळेत गेलो.. ५ व्या वर्षी पहिलीत.. आता पोरं २ र्‍या वर्षी शाळेत जातात, ६ व्या वर्षी पहिलीत.. जरा जास्त शिक्षण होतय हे असं मला वाटतं.. आणि वर ह्या २ तासाच्या शाळेची फिस ५० हजार आहे.. अधिक बाकी वह्या पुस्तकं सगळं शाळेतुनच घ्यायचं.. आता तर हे ही ऐकलय की आई "वर्किंग मदर" असेल तर प्रवेश मिळत नाही.. म्हण्जे लॉटरी सिस्टीम असली तरी "काही शाळांमध्ये" अशा मुलांना कधी लॉटरी लागल्याचं ऐकीवात नाही.. लोकांना २० लाखाची पॅकेज असतील्..असो बापडी.. आम्ही सामान्य माणसं विथ सामान्य पगार आहोत.. असल्या फिया परवडणार्‍या नाहीत..ते ही वय वर्ष २ पासुन..

In reply to by पिलीयन रायडर

पैसा 16/03/2014 - 10:07
कँपात मिलिटरीच्या शाळा असतात. तिथे बहुतेक सीबीएससी अभ्यासक्रम असतो. हिंदी मीडियम आणि फी शून्य. आमच्या इथे फोंड्याला अशा शाळेत सिव्हिलियन्सच्या मुलांना प्रवेश देतात. मात्र शिस्त फारच कडक आहे असं ऐकून दोन्ही कारट्यांना तिथे घालायचं धाडस केलं नाही. कारण मग नोकरी सोडून मुख्याध्यापकाच्या खोलीसमोर कँप टाकायला लागला असता.

In reply to by पिलीयन रायडर

बाबा पाटील 11/03/2014 - 20:02
जि.प.प्राथ.शाळेचे विद्यार्थी आहेत.माझ्या शाळेच्या १९९८-९९ च्या १२ वीच्या बॅचचे आम्ही २३ डॉक्टर,४५ इंजिनियर,४ आय.पि.एस.,३ कलेक्टर,८ तहसिलदार व गटविकासाधिकारी,काही शिक्षक/प्राध्यापक, आणी जे पुढे फारसे शिकले नाहीत ते ३ प्राणी खोर्‍याने पैसा कमवणारे अब्जाधिश.त्यातला एक हरामखोर कुठे एकत्र भेटलो की त्रयस्थ व्यक्तीला ओळख करुन देताना सांगतो, हे डॉक्टर,हे इंजिनियर्,अथवा तहसिलदार आमचे मित्र व मी त्यांच्यातला अडाणी गरिब मानुस(फक्त ह्या गरिब माणसाकडे जगातल्या भारतात मिळणार्‍या सर्वत्त्तम गाड्यांचे कलेक्शन आहे) सांगायचा मुद्दा एकच की यातले ९९% प्राणी हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले आहेत.त्यामुळे लय भारी इंटरनेशनल स्कुल किंवा हायफंडु क्लासेस आणी गुणवत्ता यांचा काही संबध आहे असे मला तरी नाही वाटत. दुसरे म्हणजे आयुष्यात किंवा व्यवसायात यशस्वी होण्याचा आणी तुमच्या शाळेचा यांचाही खरच काही संबध नाही, तुमच कर्म,चाकोरीबाहेर जावुन यश मिळवन्याची धमक्,थोडक्यात माज फार गरजेचा आहे,याच ज्वलंत उदाहरण पहायच असेल तर यु ट्युब वर भरत आंधळे आय.पी. एस. याचे एक भाषण आहे ते एका,नक्की बर्‍याच गोष्टी समजतील.http://www.youtube.com/watch?v=gmwKu0W3Ymw

In reply to by बाबा पाटील

"आयुष्यात किंवा व्यवसायात यशस्वी होण्याचा आणी तुमच्या शाळेचा यांचाही खरच काही संबध नाही, तुमच कर्म,चाकोरीबाहेर जावुन यश मिळवन्याची धमक्,थोडक्यात माज फार गरजेचा आहे," प्रचंड सहमत

इरसाल 10/03/2014 - 13:34
मी पण प्री-नर्सरी साठी डोनेशन अक्षरी ४२ हजार मात्र व वर्षाचा सगळा खर्च अक्षरी सव्वा लाख फक्त केलेला आहे. (गुजरात मधे नाही हं ! नाहीतर उगाच मोहोळ ओहळासारखे मागे घरंगळत यायचे)

प्यारे१ 10/03/2014 - 13:42
दोन लाखांमध्ये आम्ही इन्जिनिअरींगची चार वर्षं, कॉलेज, हॉस्टेल, नंतर राहिलेले पेपर नि त्यांच्या फ्या असं सगळं संपवलं होतं. दोन लाखामध्ये काय काय शिकवतात हो????

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 10/03/2014 - 14:13
दोन लाखांमध्ये इन्जिनिअरींगची चार वर्षं, कॉलेज, हॉस्टेल,
सेम हिअर! अन तो खर्च दोन लाखांपेक्षा अंमळ कमीच भरलाय. मास्टर्सला तर एक छदामही खर्च करावा लागला नै कारण फीच नव्हती. काळ तर मोठा कठीण आला.....

In reply to by प्यारे१

आत्मशून्य 10/03/2014 - 16:39
असो. पण त्यां वर्गात २० पेक्षा जास्त मुले नसणारच. अगदी दहावी होइपर्यंत. म्हणुनच प्रत्येकाकडे वैयक्तीक लक्ष, सर्वांगीण विकास/शिक्षण वगैरे वगैरे व्यवस्थीत दिले जाणार. उत्कृश्ट वातावरण व सुरेख आणी दर्जेदार शिक्षक उपलब्ध्द हमखास असणार. भारतात शिक्षणाच्या दर्जाबाबत काय बोलावे ? पोरगं हुशार असो वा ढ, डिग्र्या झाल्या तरी पोराला नोकरीची ३वर्ष जावी लागतात प्रोफेशनल प्रोडक्टीव आउटपुट द्यायला इतक रद्दड शि़क्षण असते(प्रश्न निर्माण व्हावा हे का शिकवले होते). अन आपण मात्र उगाच तिकडच्या लोकांनी कॉलेज अर्धवट सोडले अन कंपनी सुरु केली वा कॉलेजात असतानाच याहु/फेसबुकमधे जॉबला लागले असे काही वाचले की त्या बद्दल तोंडत बोटे घालतो हे कसे शक्य आहे ? पण याचे मुख्य कारण शिक्षणाचा अत्युच्च दर्जा होता/आहे हे मात्र सोयिस्करपणे विसरतो. म्हणुनच पैसे जास्त जात असतील तरी हरकत नाही पण अशी अतिशय दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था मात्र हवीच. शाळा म्हणजे कंटाळा वैताग न्हवे तरयासाठीव ज्ञानाचा स्त्रोत आहे यासाठी हा खर्च फार नाही. अर्थात आज युट्युबर अगदी हार्वर्ड वगैरेची विवीध विषयांची लेकचर्स उपलब्ध आहेत ज्यात तुम्ही फक्त सर्वोत्कृश्ट आणी उपयुक्त एव्हडेच शिकु शकता. म्हणजे जर खर्च झेपत नसेल तरही पोराला आइन्स्टाइन घडवायचा मार्ग प्रत्येकाला उपलब्ध आहेच. मुद्दा फक्त पालक म्हणून तुम्ही किती कश्ट घेउ इछ्चीता एव्हडाच उरतो.

पैसा 10/03/2014 - 14:18
मस्त लेख! आंतर्राष्ट्रीय शाळांच्या नावाने चांगभलं! ;) तुमचे चिरंजीव मात्र बापाच्या पावलावर पाऊल टाकून निघालेले दिसताहेत. त्यामुळे सौ. राजघराणे यांची जरा काळजी वाटली! =)) बाकी या शाळांमधे A for Apple असंच शिकवतात ना? की A for आम आदमी पार्टी वगैरे असतंय? :-/ नाही म्हणजे एवढा खर्च शिक्षणावर केल्यावर तो भरून काढायला राजकारणासारखं जबरदस्त क्षेत्रच करियरसाठी मिळालं पाहिजे!

In reply to by पैसा

बॅटमॅन 10/03/2014 - 14:20
A for Apple
यातच Ap आणि App हे दोन्ही संदेश आलेत- मोबाईल अ‍ॅपद्वारे अन आपद्वारे अशा दोन्ही प्रकारे पैसा कमवण्याची सुचवणी केलीय बघा.

In reply to by पैसा

आत्मशून्य 11/03/2014 - 16:49
ICSE की CBSE ? फरक अंजावर हुडकाच पण ढोबळमानाने इतकेच म्हणता येते ICSE हे अर्थातच भारताबाहेर पडायचे उपयुक्त माध्यम आहे. अर्थातच ICSE जास्त टफ/व्हास्ट वगैरे वगैरे वगैरे... आहेच. बाकी स्टार्टींग २० लाखाचे वार्षीक प्याकेज भेटल्यावर हा खर्च म्हणजे फारच नगण्य वाटतो. सेफ इन्वेस्टमेंट. जरुर करावी.

In reply to by आत्मशून्य

सुबोध खरे 12/03/2014 - 12:40
कोणत्या शाळेत असे प्याकेज मिळते हो ? आय आय टी मधील प्रत्येकाला सुद्धा असे मिळत नाही. अगदी अमेरिकेतही नाही. तेथे इंजिनियर ला सुद्धा असे स्टार्टींग प्याकेज सहज मिळायचे दिवस गेले.(डॉलरचे रुपयात रुपांतर गृहीत धरून)

In reply to by सव्यसाची

बॅटमॅन 20/03/2014 - 12:44
पण मिळूही शकतील, कोणी सांगावे ;)

दिव्यश्री 10/03/2014 - 14:57
अनुभवाचे बोल आवडले ... :) आमच्या प्यांटवाल्यांच्या एका मित्राने मुलांच्या शिक्षणासाठी ऑनसायीट सोडून पुण्याला बिर्हाड हलवले . मुलगी वयवर्ष ५ आणि मुलगा वयवर्ष २ . मुलीच्या शाळेत एडमिशन घेतली कारण भावंडाना कमी फी असते म्हणे ...असो ...ज्याचा त्याचा प्रश्न ... मी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिकेचे काम केले आहे . पालक कसे आणि किती कष्ट घेतात हे पहिले आहे . माझ्या वर्गात एक विद्यार्थी होता ज्याचे वडील पिठाच्या गिरणीवरती काम करत होते . हातावरती पोट पण मुलं मात्र इंग्रजी माध्यमात . ते अशिक्षित , मुलांचा अभ्यास घेऊ शकत नव्हते म्हणून मुलांना शिकवणी पण होती . मला हे समजल तेंव्हा आधी आश्चर्य वाटल नंतर वाईट वाटल.... मला नेहमी प्रश्न पडतात... मुलांचा उज्जल भवितव्यासाठी पालक इतके कष्ट घेतात , पैसे खर्च करतात ई.. पुढे खरचं हि मुल व्यवस्थित शिकतील का? मुलांसाठी पालक स्वतःचे भवितव्य पणाला लावतात हे कितपत योग्य आहे ????

In reply to by दिव्यश्री

रमताराम 12/03/2014 - 12:25
मुलांसाठी पालक स्वतःचे भवितव्य पणाला लावतात हे कितपत योग्य आहे ???? >> लाखमोलाचा प्रश्न !!!!!! कुणाच्या तरी डोक्यात माझ्याप्रमाणेच हा प्रश्न आलेला पाहून समाधान वाटलं. पालकांची पहिली जबाबदारी मूल हे काही अंशी मला मान्यच आहे, कारण पालकांच्या निर्णयानेच ते या जगात आले आहे. परंतु मुलाला सर्व काही मिळावे म्हणून उरस्फोड करत हिंडणारे पालक पाहिले की मला त्यांची दया येते, कधी रागही येतो. नात्यात देवाणघेवाणीचा विचार नसतो हे ही मान्य, पण हे असे धावाधाव करून आपल्या सार्‍या इच्छा-आकांक्षा मारून ज्या मुलाला उभे केले ते पोरगं खरंच आईबापाबद्दल तेवढीच आस्था बाळगून राहील याची किती शक्यता राहील? तुम्ही पिठाच्या गिरणीत असणार्‍या बापाचे उदाहरण दिले आहे, मध्यंतरी दूरदर्शनवर एका चर्चा कार्यक्रमात एक भाजीवाला आपण कसे मुलाला बेष्टं इंग्लिश शाळेत घातले आहे वगैरे सांगत होता. उच्चशिक्षण वगैरे घेऊन बालिष्टर झालेलं त्याचं पोरगं किती अभिमानाने वा आत्मीयतेने बापाबरोबर राहणार आहे. लग्नानंतर प्रायवसी च्या नावाखाली किंवा तो ही वाईटपणा नको म्हणून परगावी वा परदेशी रोजगारास जाऊन तो झटकून टाकण्याची शक्यता किती? इथे मी त्या मुलाला सर्वस्वी दोष देत नाही. पालक-मुलाच्या राहणीमानात फरक पडला की विचारात पडतो आणि सहजीवन अवघड होत जाते. हे सर्वस्वी गैर आहे असे एकतर्फी विचार करण्याचे काहीच कारण नाही. तसा फरक पडू नये म्हणून मुलाने पालकांच्याच पातळीवर रहावे असा आग्रह धरणे तर चूक आहेच. परंतु नाते असले तरी मग ते असे एकतर्फी का असावे? मुलाच्या प्रगतीसाठी १००% श्रम करण्यापेक्षा ८०-२० किंवा ६०-४० अशी मुलासाठी-स्वतःसाठी केलेली काय वाईट. जसे मूल ही आपली जबाबदारी आहे तसे आपले आयुष्य चांगले असावे याची जबाबदारीही मुख्यतः आपली स्वतःचीच असते ना? स्वतःसाठी थोडे स्वत:चे असे आयुष्य राखून ठेवले तर त्याला स्वार्थीपणा का म्हणावे, पुढे जाऊन मूलही स्वार्थीपणाने वागणार नाही याची काय खात्री. तेव्हा पश्चात्ताप करण्यापरिस आधीच थोडे स्वतःसाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला तर काय चूक? 'तुम्ही अमूक केले असतेत तर माझं असं नुकसान झालं नसतं' असं किरकिरणार्‍या कार्ट्याला 'माझी जेवढी कुवत होती तेवढं मी केलं, कदाचित तुझी कुवत कमी पडली म्हणून एवढ्यात तुला हवं ते मिळवू शकला नाहीस' असं ठणकावून सांगण्याचा कणखरपणा पालकांमधे असायला हवाच असं मला वाटतं. पण इथे मुख्यतः धाड्स कमी पडतं. त्यामुळे 'चार लोक काय म्हणतील' या अदृश्य भीतीला बळी पडणं नि शेजारपाजार्‍यांशी वा एकुण आपल्या वर्तुळात असणार्‍यांशी - त्यांच्या पोरांशी आपल्या पोराची - स्पर्धा करण्याच्या नादात सारासार विवेक केव्हाच खुंटीला टांगला जातो. शिवाय इतके सारे पुढे पुढे करून, बाह्य कुबड्यांचा आधार देत पोराला उभे करायचा प्रयत्न केला तर ते पोरगं अधिकच परावलंबी वृत्तीचे होईल ही एक शक्यता राहतेच. मुळात इतके सुरक्षित आयुष्य त्याच्या भोवती उभे केले तर पहिल्या संघर्षाच्या प्रसंगी ते मोडून पडण्याची शक्यता अधिक, कारण 'दोन द्यावे दोन घ्यावे' च्या खुल्या जगात त्याला पाय रोवून उभे रहावेच लागणार आहे, पडत, उठत त्यातून शिकत पुढे जावे लागणार आहे. तिथे या रेडिमेड चौकटीचे आयुष्य जगणार्‍या मुलांना आवश्यक ती स्किल्स विकसित झालेली असणार आहेत का? की ती स्किल्सही आधीच ठरवून त्या चौकटीत बसवून देणार आहेत, आणि असल्यास कशी?हा स्वार्थत्याग वगैरे मुख्यतः घरच्या बाईच्या प्रगतीच्या मुळावर येतो. दुर्दैवाने 'मुलाचं सुख ते आपलं सुख' वगैरे बाष्कळ कल्पनांच्या ब्रेन-वॉशिंगमुळे अनेकींना त्यात काही गैर आहे असे वाटत नाही हे अलाहिदा. अर्थात विचारपूर्वक, सारा साधकबाधक विचार करून जर त्यांनी मुलासाठी आपले वैयक्तिक आशा-आकांक्षा बाजूला ठेवल्या तर त्या निस्वार्थ भावनेचं कौतुक आहेच फक्त तो निर्णय जाणतेपणे घेतलेला असेल तरच, केवळ परंपरेच्या वा सामाजिक दडपणाखाली - आणि अर्थातच घरातील दडपणाखाली - घेतलेले असेल तर नव्हे. परंतु दुर्दैवाने हा पीअर प्रेशरचा भाग मातेवर अधिक परिणाम करतो असा अनुभव आहे. माझं पोरगं 'सग्गळ्या मुलांत नि सग्गळ्या विषयात' हुश्शार वगैरे करण्याचा आटापिटा - मुख्यतः उच्चशिक्षित स्त्रियांमधे - अनुभवाला येतो. एकाच वेळी महागडं शिक्षण - जे चांगलं असतं असं गृहितक आहे - एक्स्ट्रा क्लासेस, वर पोरगं चतुरस्र वगैरे असावं म्हणून गाण्यापासून क्रिकेटपर्यंत आणि मुलगी असेल तर नाचापासून कराटे-तायक्वोंदोपर्यंत (सेल्फ डिफेन्स नको का शिकवायला) सग्गळं त्या पोराला नाचायला लावायचं नि स्वतःही नाचायचं... खरंतर धावत रहायचं. सगळं एकदम करण्यापेक्षा एकामागून एक करणं शक्य नाही का? पण तसं नाही. ऑलराउंडर पाहिजे पोरगं. म्हणून मग सगळं थोडं थोडं नि कुठलंच खोलात न शिकवणारे एम्बीए चे अभ्यासक्रम हे आमचे टार्गेट असते, कारण पैसाही दाबून मिळातो. पाचवी पासून 'तुला हे एंजिनियरिंग्च्या अभ्यासाला उपयोगी पडेल' हे ठसवणार्‍या आया आसपास पाहतो आहे. तेव्हा जसा बापाने मुलाला सारं सारं देण्यासाठी उरस्फोड करणं विकृत तसंच आईचं त्याने सग्गळं सग्गळं शिकावं नि इतर पोरांपेक्षा लै भारी असावं म्हणून त्याला सतत धावतं ठेवत त्याचं बालपण हिरावून घेणंही.

In reply to by रमताराम

असं वर्मावर बोट नाही ठेवायच हो.. जस्ट ५ च मिनिटापुर्वी मुलाला पाळणाघरात पाहुन आले.. ०.१५ मिलिसेकंदात त्याला मी दिसले आणि त्यानी भोकाड पसरलं.. सध्या त्याच्या मावशी "आई नाहीच आली.." असं पटवत असतील.. मी मात्र येताना स्वतः मधल्या आईला शिव्या घालत आले.. काय उपयोग ह्या सगळ्याचा जर पोर असं बाहेर राह्तय वगैरे वगैरे...मग अर्थातच नेहमी प्रमाणे कळीचा प्रश्न विचारला स्वतःला.. "सोडावी का नोकरी?".. प्रश्न संपायच्या आत महिन्याचा १०-१५ तारखेलाच लयाला जाणारा बॅक बॅलेन्स आठवला.. गप गुमान वर येऊन कामाला लागले.. अर्थात ह्या प्रश्ना खेरीज "जर अबीरनी आपल्याला सांभाळलं नाही तर म्हातारपणी कसं धकवायचं?" हा ही माझा आवडता प्रश्न आहेच.. तुमच्या मुद्द्यात पॉईंट आहे.. सगळं पोरांना अर्पण केलं तर म्हातारपणी खायचं काय? आणि पोरांकडे हात पसरायचे नाहीत वगैरे मत तर आहेतच..

In reply to by रमताराम

दिव्यश्री 12/03/2014 - 13:36
तुम्ही अगदी सगळ बरोबर मांडल आहे. उच्चशिक्षण वगैरे घेऊन बालिष्टर >>> पुढे त्याच आई बापाची या बालिष्टरला लाज वाटणार नाही कशावरून ? बरेच मुलं आजकाल आपले पालक काय नौकरी , व्यवसाय करतात हे सांगत नाहीत . लहानपणीच त्यांच्या मध्ये कुठेतरी लाजीरवाणा न्यूनगंड येतो , बरोबरीची मुले आपल्याला हसतील ई... तो कर्तव्य म्हणून पैसे पाठवत राहील पण ...असो . 'दोन द्यावे दोन घ्यावे' >>> ++ १ 'मुलाचं सुख ते आपलं सुख' वगैरे बाष्कळ कल्पनांच्या ब्रेन-वॉशिंगमुळे अनेकींना>>> मी तर म्हणेन कुटुंबाचं सुख तेच आपल सुख असाच विचार ९९% महिला करतात . स्वतःच अस्तित्व विसरून जाण्यात धन्यता मानतात . पण आपण स्वतः वर किती अन्याय करतो हे त्यांनाही समजत नाही. पुढे मग सगळेच त्या स्त्रीला गृहीत धरतात . स्वतःच्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करणे हि एक आणखी अभिनास्पद गोष्ट आहे आपल्याकडे स्त्रियांच्या बाबतीत .आपल आरोग्य चांगल ठेवण हि जबाबदारी आहे , कर्तव्यच आहे हे मान्य नसत .कारण कर्ती स्त्रीच जर आजारी पडली तर सगळ घर आजारी पडत , हे समजत म्हणून मग पर्याय कायतर स्वतःकडे दुर्लक्ष . बराच मोठा प्रतिसाद झाला . थांबते. नाहीतर लगेच कोणीतरी येउन सांगेल कि धाग्याचा विषय बघा आणि मग लिहा. :D

In reply to by बॅटमॅन

दिव्यश्री 12/03/2014 - 21:22
तुमचा असा प्रतिसाद वाचून सरप्राइजचा शॉक बसला . :D पण हे अनुभवातून आलेले शहाणपण / बोल आहेत. आमच्या मातोश्रींनी कधीही स्वतःची काळजी घेतली घेतली नाही आणि शेवटी सिव्हियर हार्ट एटेक मध्ये रुपांतर होऊन त्या आम्हाला सोडून गेल्या .

In reply to by रमताराम

रेवती 18/03/2014 - 19:15
आग्गायाया.... हा प्रतिसाद वाचायचा र्‍हायला होता हो ररा. आत्ता अश्याच आषयाचा (तुमच्याइतक्या चांगल्या शब्दात नाही) प्रतिसाद अनाहितामध्ये देऊन आलीये. प्रतिसाद आवडला हे वेगळे सांगत बसत नाही.

In reply to by रेवती

इरसाल 19/03/2014 - 14:43
आत्ता अश्याच आषयाचा (तुमच्याइतक्या चांगल्या शब्दात नाही) प्रतिसाद अनाहितामध्ये देऊन आलीये. ते इथे सांगुन काय उपेग? आम्ही थोडीच " हाणा इथं" मधे वाचायला जाणार आहोत.

In reply to by इरसाल

रेवती 19/03/2014 - 18:00
अरेच्च्या! एवढेच ना! मी काय म्हंटे तुम्ही मला विचारत जावा ना. अनाहितामध्ये काय चालले आहे हे मी सांगू शकीन. तसे ते बर्‍याचजणांना सांगून झाले आहे. तुम्हाला म्हणून सांगते, सध्या लिपस्टीकच्या नवीन शेडस् व कपाळाला लावण्याच्या टिकल्यांच्या मागील डिंक त्वचेस किती घातक? यावर चर्चा चालू आहेत. वर उल्लेखलेला प्रतिसाद दिला तो म्हैलादिनाच्या धाग्यावर आहे व त्या धाग्यातील सगळ्यांचा रस संपलेला आहे. एकंदरीतच वेगळा विभाग घेऊन सगळ्याजणी स्वतंत्र झाल्याने कोणाची काही तक्रार राहिली नाही आता!

In reply to by रेवती

इरसाल 21/03/2014 - 15:20
आज काय नविन विषेश चाललय हाणा इथ मधे ? डिंकाचे फिक्स झाले का नायतर एक उपाय सांगतो माझी आजी कुंकु कपाळाला व्यवस्थित चिकटुन रहावा म्हणुन मधमाशांच्या मेणाचा उपयोग करायची. लिपस्टिकबद्दल म्हणाल तर..... एक बुजुर्ग एका सभेत..... मला ह्या लिपस्टिकचा, ना रंग पसंत आहे ना गंध पसंत आहे ना चव ! :;)

रेवती 10/03/2014 - 17:53
बापरे! काय शाळा म्हणायच्या की कोण? असे ऐकले आहे की काही शाळांमध्ये १२ वाजता जेवण व तीन वाजता खाऊही दिला जातो मग मुले घरी साधे जेवायला कुरकुर करतात. असो. सगळे बदलले आहे एवढे खरे! तुमच्या मुलाच्या गमती जमती आवडल्या.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

आत्मशून्य 10/03/2014 - 22:27
त्यापेक्षा सरळ शीबीएसीइ चा अभ्यासक्रम असलेल्या तुलनेने स्वस्त शाळाही उपलब्ध आहेत.

लौंगी मिरची 11/03/2014 - 09:45
फार हसवले तुमच्या सिंघमने . आमच्या मोठ्या सिंघमला लेख वाचुन दाखवला . घरातल्या सगळ्याच मंडळींनी लेखाचा आस्वाद घेतला , मजेशिर एकदम .

ऋषिकेश 12/03/2014 - 13:33
शाळेने आम्हाला काय दिले असेल तर न्यूनगंड हे अवचटांचे वाक्य मला नेहमी आठवते. असो. विनोदी लेखन प्र चं ड आवडले. एक प्रकारची करूण-कॉमेडीच ही!

अनुभवकथन आवडले. शाळांच्या फीज आणि त्यांचे प्रवेश याविषयी अनेक किस्से ऐकलेत. माझी एक मैत्रीण तिच्या मुलीच्या प्रवेशासाठी जवळजवळ २-३ महिने दररोज ऑफिसमधून खास परवानगी घेऊन त्या भावी शाळेला भेट देण्यासाठी जायची. सुरुवातीला मला वाटले की गंमत करतेय. तिथे जाउन काय करणार. पण जेव्हा हे रोज झालं तेव्हा विश्वास बसला. तिथे जाऊन करायचे काय तर फक्त त्या मुख्याध्यापिका येतील तेव्हा त्या ऑफिस समोर बसून राहायचं. काही बोलायचे नाही. त्या बाई आत गेल्या की ही परत. त्यांनी म्हणे फक्त चेहरा बघितला पाहिजे की रोज किती प्रयत्नाने ही व्यक्ती शाळेत येते आहे. म्हणजे तिला किती त्या शाळेविषयी प्रेम आहे वगैरे वगैरे. असे जवळजवळ २-३ महिने (यात विशेष म्हणजे बॉस ने ही परवानगी दिली होती यासाठी) ऑफिसपासून १० किमी वर असणाऱ्या शाळेत तिने हजेरी लावली. प्रवेशाच्या निकालाच्या दिवशी तिला प्रचंड टेन्शन आले होते आणि नशीबाने शेवटी प्रवेश मिळाला.शिवाय हे करावेच लागते हा दृष्टीकोन. नाहीतर म्हणे शिक्षण चांगले होणार नाही. ही एकच शाळा तेवढी चांगली आहे. हे सगळे सुरुवातीला मला नवल वाटत होते आणि नंतर कीव करावीशी वाटत होती.

सस्नेह 17/03/2014 - 15:28
लेखन अन किस्सा. बाकी शाळांच्या फिया ऐकून, आम्ही इंजिनिअरींगची फी वर्षाची चार हजार भरलेली आठवली अन गहिवरून आले.

बाबा पाटील 17/03/2014 - 19:10
माझी एक वर्षाची फी होती,७००० रु, साडेचार वर्षाची फी झाली ३१५०० रु. ती पण स्कॉलरशिपमुळे परत मिळाली,लेकीची बालवाडीची फी भरली ३२००० रु,भेंडी डोका आउट झाला राव.

फास्टरफेणे 17/03/2014 - 23:20
पुण्यातल्या एका शाळेत मुलाच्या ज्यु. के.जी च्या मुलाखतीसाठी गेलो होतो. मुलाला इंग्रजी अजिबात येत नव्हतं...मुख्याधापिकेने चॉकलेटचा बाऊल (का बोल!) मुलापुढे सरकावला आणि म्हणाल्या "प्लीज टेक वन"...मुलाला त्या काय म्हणाल्या ते कळलं नाही, पण चॉकलेट्स पुढे सरकावलेली पाहून त्याने दोन्ही मुठी भरुन चॉकलेट्स घेतली आणि पँटच्या खिशात कोंबली. मी पटकन "त्यांनी एकच चॉकलेट घ्यायला सांगितलंय, बाकीची परत ठेव" असं सांगितलं. त्यानं २-३ चॉकलेट्स खिशातून काढून ठेवली... त्यांनी अजुनही १-२ प्रश्न इंग्रजीत विचारले...चिरंजीवांनी अर्थातच एकाचेही उत्तर दिले नाही. शाळेतून परत येताना सौ म्हणाल्या "प्रवेश मिळायचा नाही"...अर्थात मला फारशी काळजी नव्हती! घरी आलो. मुलाचे कपडे बदलताना लक्षात आलं पठ्ठ्याच्या खिशात आणखी ३-४ चॉकलेट्स होती !!! :) (मनात म्हणालो ३०-४० हजारातले ३-४ रुपये वसूल झाले :) ) त्याच शाळेत प्रवेश मिळाला तेव्हा विचार आला, मुलाखत घेऊन शाळेने नक्की काय साध्य केलं?

In reply to by फास्टरफेणे

रेवती 18/03/2014 - 01:50
काही शाळांमध्ये आजीआजोबांचेही इंटरव्ह्यू होतात असे ऐकले आहे. आता आमच्या एका नातेवाईक आजींना वय वर्षे ७०, इंग्रजी येत नसल्याने त्यांच्या नातीला जवळच्या शाळेत प्रवेश मिळाला नाही व लांबच्या शाळेत जावे लागले (तिथे ही अट नसावी). आणखी एका मुलीच्या आजीला वाचनापुरते इंग्रजी येत असल्याने नातीला शाळेत प्रवेश मिळाला. या दोघी आज्या, आजोबे नातवंडांचा अभ्यास घेणे राहू द्या पण जवळ रहातही नाहीत, वेगळ्या गावांना राहतात, कधीमधी येतात. तुमचा अनुभव वाचून एकदम हे आठवले. कित्येक संबंध नसलेल्या गोष्टींचा बाऊ करतात शाळा. तुमच्या मुलाला अ‍ॅडमिशन मिळाली ते चांगले झाले.

In reply to by रेवती

बॅटमॅन 18/03/2014 - 02:53
च्यायला. शाळा नक्की भारतातलीच आहे की आम्रविकेतली ???????????????? आज्जीआजोबांचा इंटर्व्ह्यू म्हञ्जे कमालच झाली. उद्या भेंडी सोसायटीतल्या शेजारपाजार्‍यांचा इंटर्व्ह्यू घेतील, डोकं वाप्रायला काय बंदी आहे का यांना?

In reply to by बॅटमॅन

इरसाल 18/03/2014 - 10:06
युवर भांडीवाली आणी झाडुपोछावाली इज ऑल्सो इन्व्हायटेड फॉर इन्टर्व्हु. लगे हात सोसायटीचा वॉचमन, कचरावाला, इलेक्टीशन, पेपरवाला येणारे सेल्स्मन इ.इ. आल्सो इन्व्हायटेड हं !

In reply to by बॅटमॅन

रेवती 18/03/2014 - 19:20
अरे बाबा, हामेरिकेतल्या नव्हेत या शाळा, सातारा रोडच्या किंवा पद्मावतीच्या आसपास ज्या कोणत्या नवीन निघाल्या असतील त्यातली एक आहे, अर्थातच नाव माहित नाही. ती बालवाडीत अ‍ॅडमिशन न मिळाली मुलगीही आता आठवी नववीत असावी. निदान बारा पंध्रा वर्षांपासून हे चालू असावे.

चला आमच्या जण्रल नॉलिज मदी भर पडली. आमच्या क गुर्जी पोराला उभ करायचे आन त्याला उजव्या हातानी डोक्याउन डाव्या कानाला हात लावायला सांगायचे. कानाला हात लागला कि प्वॉरग शाळेत.
कारट्या ची शाळा एडमिशन . (ललित लेख ) आमचे चिरंजीव श्री राजवीर दिक्षित नुकतेच तीन वर्षाचे होतील. तवा साहेबांच्या शाळा प्रवेशासाठी गेला आठवडाभर मिशन हाती घेतले होते. आमचे शिक्षण सरकारी शाळेत झालेले - पाच रुपये फी वाल्या . पण पोराला इंटरनेशनल अभ्यासक्रमाच्या शाळेत टाकायचं असा निश्चय केला . बांद्रे सांताक्रूझ च्या शांळाची चौकशी सुरु केली . फार माहिती नेट वर नाही . मग सुजाण पालक या नात्याने मी , बायको आणि चिरंजीव असे तिघे शाळा शोधत फिरू लागलो . शेवटी बर्याच चौकशी अंती सान्ताक्रुझ पश्चिम येथील एका प्रथित यश शाळेकडे काल मोर्चा वळवला . पूर्ण रस्ता भर आमची पत्नी पढवत होती .

भगवद्गीता: मुख्य देवतेला कसे ओळखावे?

विवेकपटाईत ·

धन्या 09/03/2014 - 16:18
कुणीही कुठल्याही देवाला नमस्कार केला तरी तो मलाच पोहचतो असं म्हणणं म्हणजे बाकीच्यांच्या देवांना निकालात काढण्यासारखं झालं. :) एक श्लोक आठवला, आकाशं पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्व देवं नमस्कारं केशवं प्रति गच्छति (शुद्धलेखनाच्या बाबतीत चुकभुल देणे घेणे.)

In reply to by धन्या

बाकीच्यांच्या देवांना निकालात काढण्यासारखं झालं
बाकीचे म्हणजे कोण ? "एकं सत् विप्रा: बहुधा वदन्ति " द्वैत नाहीच...'सत्य' एकच आहे...आपण फक्त वेगवेगळ्या नावाने त्याला संबोधतो ...ते एकच आहे ...एकटेच ...दुसरं कोणी नाहीच !!

In reply to by प्रसाद गोडबोले

प्यारे१ 10/03/2014 - 18:50
तारतम्य वापरावे एवढेच आपल्या हातात असते. कधी गिरीजा म्हणून ओळखल्या जाते तर कधी प्रसाद म्हणून ;) बोले तो गोडच =))

ईस्कॉन वाले असावेत बहुधा. मस्कत ला होते आमचे शेजारि. ते सान्गायचे 'हाच (भगवद्गितेत वर्णिलेला, म्हणजेच क्रुष्ण) एक प्राईम गॉड, बाकी सगळे डेमी गॉड'.

विजुभाऊ 09/03/2014 - 17:34
एकदा पूजनीय / वंदनीय म्हंटल्यावर ज्येष्ठ ( मुख्य) अथवा कनिष्ठ हा वाद कशाला? रामायणात रामाने शंकराची पूजा केल्याचा उल्लेख आहे. म्हणजे ज्येष्टतेची पायरी शंकर - राम - हनुमान - रामदासस्वामी अशीच झाली. अर्थात हे एक उपमत झाले. बाकी लेखात लिहीलेल्या निरर्थक मतांशी पूर्ण असहमत.

In reply to by कंजूस

विवेकपटाईत 10/03/2014 - 20:28
सौ. पूजा करीत होती. चहा मिळायला वेळ लागणार, सहज भगवद्गीता चाळत होतो आणि या श्लोकांवर लक्ष गेल. मग भन्नाट विचार डोक्यात घुसले. ...

आयुर्हित 09/03/2014 - 23:45
स्वामी,भक्त किंवा तुम्ही आम्ही सर्व सामान्य लोक ह्यांना थोड्या फार फरकाने जड बुद्धीचे अर्थात बुद्धिहीन आहोत हे नक्की. भगवद्गितेत वर्णिलेला, म्हणजेच कृष्ण एक प्राईम गॉड, बाकी सगळे डेमी गॉड अशी शंका येणे किंवा मुख्य देवता आणि कनिष्ठ देवता असा भेदभाव होणे रास्त वाटते. अशीच शंका अर्जुनालाही आली असती, हे भगवंताला ठावूक होते, त्यामुळे भगवंत गीतेच्या अकराव्या अध्यायात सांगतात न तु मां शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा । दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम् ॥ ८॥ ज्ञानेश्वरी/अध्याय अकरावा मग म्हणें उत्कंठे वोहट न पडे । अझुनी सुखाची सोय न सांपडे । परी दाविलें तें फुडें । नाकळेचि यया ॥ १५४ ॥ हे बोलोनि देवो हांसिले । हांसोनि देखणियातें म्हणितलें । आम्हीं विश्वरूप तरी दाविलें । परी न देखसीच तूं ॥ १५५ ॥ यया बोला येरें विचक्षणें । म्हणितलें हां जी कवणासी तें उणें ? । तुम्ही बकाकरवीं चांदिणें । चरऊं पहा मा ॥ १५६ ॥ हां हो उटोनियां आरिसा । आंधळिया दाऊं बैसा । बहिरियापुढें हृषीकेशा । गाणीव करा ॥ १५७ ॥ मकरंदकणाचा चारा । जाणतां घालूनि दर्दुरा । वायां धाडा शारङ्गधरा । कोपा कवणा ॥ १५८ ॥ जें अतींद्रिय म्हणौनि व्यवस्थिलें । केवळ ज्ञानदृष्टीचिया भागा फिटलें । तें तुम्हीं चर्मचक्षूंपुढें सूदलें । मी कैसेनि देखें ॥ १५९ ॥ परी हें तुमचें उणें न बोलावें । मीचि साहें तेंचि बरवें । एथ आथि म्हणितलें देवें । मानूं बापा ॥ १६० ॥ साच विश्वरूप जरी आम्ही दावावें । तरी आधीं देखावया सामर्थ्य कीं द्यावें । परी बोलत बोलत प्रेमभावें । धसाळ गेलों ॥ १६१ ॥ काय जाहलें न वाहतां भुई पेरिजे । तरी तो वेलु विलया जाइजे । तरी आतां माझें निजरूप देखिजे । तें दृष्टी देवों तुज ॥ १६२ ॥ मग तिया दृष्टी पांडवा । आमुचा ऐश्वर्ययोगु आघवा । देखोनियां अनुभवा । माजिवडा करीं ॥ १६३ ॥ ऐसें तेणें वेदांतवेद्यें । सकळ लोक आद्यें । बोलिलें आराध्यें । जगाचेनि ॥ १६४ ॥ भावार्थ : किन्तु तू अपनी इन आँखो की दृष्टि से मेरे इस रूप को देखने में निश्चित रूप से समर्थ नहीं है, इसलिये मैं तुझे अलौकिक दृष्टि देता हूँ, जिससे तू मेरी इस ईश्वरीय योग-शक्ति को देख। (८) साभार : राधाकृपा विश्वरूप दर्शन!! बहुविधरूपे आणि आकृती परमेश्वराच्या सर्व पहाती वसू, वायू रुद्र, भास्कर एकवटले परमेश्वरी चराचर!! तेजोराशी रविपरी दिप्तीमान अग्नीपरी मुकुट, गदा, चक्रधारी असावा ईश्वर हृदयांतरी!! सर्व विश्वाचे निधान अनादी अनंत रवी-शशी नयन दाही दिशात भरूनी राहे रूप हे दिग्मूढ आहे!! भव्यदिव्य अन विशाल दाढाही त्या अती कराल पाणीमात्र तयात सापडतील पापमार्गा जे आचरतील!! परमेश्वराच्या नामसंकीर्तने विराटरूपी या दर्शने विश्व भारले अनंताने तया वाहावी सहस्त्र नमने!! मुगुटधारी चक्रपाणी विराटरूप सौम्य होवोनी पहाता आनंद हूय मनी शांती, संतुष्टी वाटे!! तयाचरणी लीन होवोनी प्राणीमात्रांशी वैरभाव टाकोनी कर्म करी जो ईशस्मरोनी एकरूप होई आनंदे विश्वरूप दर्शनी!! (संदर्भ : श्रीमद भगवत गीता – अध्याय ११) साभार : सुगंध बकुळ फुलांचा किंवा आपल्याला सर्वांना समजेल अशा बॉलीवूडच्या भाषेत सांगायचे झाले तर मुझको देखोगे जहातक, मुझको पाओगे वहा तक साभार: आवाज:सुरेश वाडकर, संगीत:रवींद्र जैन, दिग्दर्शक:राजकपूर अशी हि दिव्य दृष्टी तुम्हा आम्हा सर्वांना मिळो हीच तया “विराटरुपी" "अनंत” "सर्वेश्वर" भगवंताला प्रार्थना माझी सही सुद्धा हेच सांगते: पहा

मुख्य देवता स्वर्गात सिंहासनारूढ असते, अन्य कनिष्ठ देवता किती ही आपसांत भांडत असल्या तरी मुख्यदेवतेचे सिंहासन आपल्या पूर्ण ताकदीने उचलून धरतात.
हे त्यांनी स्वतः पाहिलंय का? ते स्वर्गात केंव्हा गेले होते? (आणि हे सगळं सांगायला परत कोणत्या मार्गानं आणि वाहनानं आले?)
त्याच प्रमाणे मुख्य देवते जवळ ब्रम्हास्त्रापेक्षा ही घातक असे ‘शुकास्त्र’ असते.
या अस्त्राचा प्रताप (जनसामान्यांना ठाऊक असावा पण) तो स्वामीजींना कसा कळला?
मुख्य देवता बनण्यासाठी शुकास्त्र हे साधावेच लागते.
म्हणजे नक्की काय करायच असतं? (सामान्यतः अस्त्र असलं की झालं, बाकी काही साधावं लागू नये)
शुकास्त्राच्या पाशात अडकून, कनिष्ठ देवता मुख्य देवते समोर हात जोडून उभ्या राहतात आणि तिचे सिंहासन उचलून धरतात.
सिंहासन उचलून धरणं तीन शिफ्टमधे चालतं का? आणि हात जोडणं आणि सिंहासन उचलणं एकावेळी कसं जमतं? समजा त्यांनी सिंहासन सोडलं तर मुख्य देवता पडेल काय? शुक्रास्त्राच्या पाशात इतका वेळ अडकून राहणं याला स्टे-ऑन म्हणतात काय?
दुसरीकडे पराजित देवतांना स्वर्गातून हाकलून दिल्या जाते अश्या देवतांची भक्ती करणार्याचा विनाश निश्चित असतो.
सगळे सिंहासन धरतात म्हटल्यावर युद्ध कसे खेळतात? आपले वय किती असावे?

In reply to by संजय क्षीरसागर

विवेकपटाईत 10/03/2014 - 20:13
सौ. पूजा करीत होती. चहा मिळायला वेळ लागणार, सहज भगवद्गीता चाळत होतो आणि या श्लोकांवर लक्ष गेल. मग भन्नाट विचार डोक्यात घुसले. खरं तर मी विचार करतच नाही आणि मला ते जमत ही नाही. विचार केल्यावर असे लिहिणे शक्यच नाही. मनावर घेऊ नका गम्मत म्हणून वाचा. बाकी वय म्हणाल तर माझे पोर ही म्हणतात 'तुमचे वय केव्हा वाढणार' अजूनही टाॅम-जेरी, सारखे कार्टून पाहतो. असो

In reply to by विवेकपटाईत

विचार केल्यावर असे लिहिणे शक्यच नाही. मनावर घेऊ नका गम्मत म्हणून वाचा.
आणि
बाकी वय म्हणाल तर माझे पोर ही म्हणतात 'तुमचे वय केव्हा वाढणार' अजूनही टाॅम-जेरी, सारखे कार्टून पाहतो.
देव हा बालवयाचा आणि मजेत घ्यायचाच विषय आहे *mamba*

विटेकर 10/03/2014 - 09:56
बर्‍यापैकी गोंधळ आहे असे वाटते. समर्थांनी मुख्य देव अथवा थोरला देव ही संकल्पना फार विस्तृतपणे विषद केली आहे. (तशी ती अन्य ग्रंथात देखील असेलच ! ) दासबोधातील दशक ६ - देवशोधन ते दशक ८ /९ - देवदर्शन या समासात ही संकल्पना अगदी व्यवस्थित स्पष्ट केली आहे. समर्थांचा राम हा दाशरथी राम जितका आहे त्याही पेक्षा त्यांनी अनेक वेळा आत्मा रामाचा संदर्भ दिला आहे. अगदी मनाच्या श्लोकात देखील हा विषय आलेला आहे. ब्रह्मा - विष्णु - महेश हे देखील मुख देव नाहीत. खरा मुख्य देव एकच एक - निर्गुण , निश्च्ळ परब्रह्म! मुख्य देवास जाणावें| सत्य स्वरूप वोळखावें |नित्यानित्य विचारावें| या नांव ज्ञान ||५-६-२|| देव जाले उदंड| देवांचें मांडलें भंड |भूतादेवतांचें थोतांड| येकचि जालें ||११-२-२०|| मुख्य देव तो कळेना| काशास कांहींच मिळेना |येकास येक वळेना| अनावर ||११-२-२१|| आणि मनाच्या श्लोकात आणखी स्प्ष्टपणे - विधी निर्मिती लीहितो सर्व भाळी। परी लीहिता कोण त्याचे कपाळी॥ हरू जाळितो लोक संहारकाळी। परी शेवटी शंकरा कोण जाळी॥१७५॥ जया मानला देव तो पुजिताहे। परी देव शोधुनि कोणी न पाहे॥ जगी पाहता देव कोट्यानुकोटी। जया मानली भक्ति जे तेचि मोठी॥१७८॥ तिन्ही लोक जेथूनि निर्माण झाले। तया देवरायासि कोणी न बोले॥ जगीं थोरला देव तो चोरलासे। गुरूवीण तो सर्वथाही न दीसे॥१७९॥

In reply to by विटेकर

बॅटमॅन 10/03/2014 - 13:07
ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर | यांसी निर्मी जो थोर | तो ओळखावा सर्वेश्वर | नाना यत्ने || अशी बहुतेक समर्थांचीच ओवी आहे. बाकी इस्कॉनवाले पर्सनल गॉडचे स्तोम उग्गीच माजवतात हे मत आहे.

In reply to by बॅटमॅन

इस्कॉन वाले YZ आहेत ... कैच्याकै लिहितात ... मागे एकदा एस्कॉनचे "कृष्ण " हे पुस्तक वाचयला घेतले त्यात "नायं आत्मा बलहीनेन लभ्यः" ह्याचे मराठीत भाषांतर "बलरामाच्या कृपेशिवाय आत्मतत्त्व समजणार नाही" असे केले होते ... =)))) हसता हसता गादीवरुन पडलो ...तेव्हा ते पुस्तक ही हातातुन पडले ते आजवर उचललेले नाहीये :D शिवाय हे वाचल्यावर मी एक क्वोटेबल क्वोट टाकला होता ... "If you are wishing to Join ISKON and follow their path , I would suggest you , better to convert to any other religion ... Even the path of Paganism has better chance of enlightenment than this westernized version of Hinduism " यं शैवास्समुपासते शिव इति ब्रह्मेति वेदान्तिनो बौद्धा बुद्ध इति प्रमाणपटवः कर्तेति नैयायिकाः । अर्हन्नित्यथ जैनशासनरताः कर्मेति मीमांसकाः सोऽयं वो विदधातु वाञ्छितफलं त्रैलोक्यनाथो हरिः ।।

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 10/03/2014 - 18:53
सहमत. या इस्कॉन वाल्यांच्या 'गीता जशी आहे तशी' मधे ( हे चोपडे हल्लीच्या पाश्चात्त्य विद्याविभूषितांमधे लोकप्रिय आहे म्हणे) 'निष्काम कर्म' चा अर्थ "प्रमाणित गुरूने सांगितलेले कोणतेही काम करणे" असा दिलेला आहे. 'प्रमाणित गुरू' म्हणजे अर्थातच इस्कॉन वाले. हे वाचल्यावर आम्ही सुद्धा ते पुस्तक हाती धरलेले नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 10/03/2014 - 19:10
आत्मा बलहीनेन लभ्यः" ह्याचे मराठीत भाषांतर "बलरामाच्या कृपेशिवाय आत्मतत्त्व समजणार नाही" असे केले होते ...
अगागागागागागागा =)) =)) =)) धन्य ते प्रभुपाद स्वामी आणि धन्य ते श्रीकृष्ण यादव =)) _/\_ पण बाकी कै म्हणा, गोर्‍यांना चांगलेच नादी लावलेय त्यांनी. असले कैक नमुने भरले असले तरी बाकी तो प्रकार तसा ठीकच आहे. अन महाभारतवाली चित्रे कसली जबरी काढतात राव. बेंगळूरुला यशवंतपूर इथल्या इस्कॉन टेंपलमध्ये एखाद्या चर्चमध्ये असावीत तशी कृष्णादींची चित्रे आहेत, दिल लय खूष झाला बगा. पण शेवटी वायझेडपणा जात नाही हेही तितकंच खरं. पर्सनल गॉड, व्हेजनॉनव्हेज, इ. बद्दलची हास्यास्पद मते वाचून त्यांची कीव करावी तेवढी थोडीच.

In reply to by बॅटमॅन

@धन्य ते प्रभुपाद स्वामी >>> =)) ह्यांचे ते सगळे स्वामी...आहेत कि अत्ताच गेलेत??? की गेले नाहीत म्हणून स्वतःचच सुतक स्वतःच्याच चेहेर्‍यावर आलय? (मृतपूर्व आत्म-अशौच म्हणून?) अश्या फ्रेममधले असतात.. मी त्यांना गोपिचंद(न)-मृत्युं..जयस्वामी म्हणतो! =)) ह्या पंथाला आधुनिक मनुवादी हे नाव हंड्रेडपरसेंट शोभतं!

In reply to by बॅटमॅन

मदनबाण 11/03/2014 - 11:04
ह्यांचे ते सगळे स्वामी...आहेत कि अत्ताच गेलेत??? की गेले नाहीत म्हणून स्वतःचच सुतक स्वतःच्याच चेहेर्‍यावर आलय? (मृतपूर्व आत्म-अशौच म्हणून?) अश्या फ्रेममधले असतात.. मी त्यांना गोपिचंद(न)-मृत्युं..जयस्वामी म्हणतो! बौद्धिक दिवाळखोरीचे उत्तम लक्षण ! ज्या व्यक्तिच्या अध्यात्मिक पात्रतेच्या जवळपास देखील जाण्याचा प्रयत्न आपल्याचे होणे नसेल तर फक्त असभ्य भाषेतच लिहुन अशा प्रकारे त्या व्यक्तिरेखेवर थिल्लर टिका करण्या पलिकडे काहीही साध्य करता येत नाही हे या वरील प्रतिसादातुन जाणवले. प्रभुपाद स्वामींचे गुरु भक्तिवेदांत सरस्वती ठाकुर यांनी चैतन्य महाप्रभुंच्या {जाके देखो तारे कहो कृष्ण उपदेश }या संदशाचाच प्रसार त्यांनी करायला सांगितला. त्याचप्रमाणे कुठलाही वैयत्किक लाभ,स्वार्थ आणि मोह न ठेवता प्रभुपाद स्वामींनी श्रीकॄष्णाचे नामसंकिर्तनादी कार्य जगभर पसरवले आणि जग भरातील अनेक लोकांना आध्यात्माची,भक्तीची ओळख करुन दिली.त्यांची पुस्तके नुसतीच बेस्ट सेलर नसुन त्यांचा अनेक अभ्यास क्रमात देखील समावेश केला गेला आहे, यावरुन या लेखकाची {अर्थातच प्रभुपाद स्वामींची} या विषयातील पात्रता तसेच सामर्थ्य देखील लक्षात येते. असो... * मी कुठल्याही प्रकारे इस्कॉनशी संबंधीत नाही, परंतु एक वाचक म्हणुन प्रभुपाद स्वामींचे कार्य हे अवर्णियच आहे असे नमुद करु इच्छितो.

In reply to by मदनबाण

विटेकर 11/03/2014 - 11:21
आपल्या क्षणैक विनोदनासाठी दुसर्‍यांच्या श्रद्धा मूल्यांची अश्लाघ्य थट्टा करणे हा दंड्नीय अपराध असला पाहीजे. आम्ही १७ वर्षापूर्वी बर्फाळ स्वीडन आणि नोर्वेमधे इस्कॉन च्या कृपेने जिवंत राहीलो अन्यथा अभक्ष्य भक्षणाशिवाय पर्याय नव्हता. They are more Indians than Indian ! * मी ही कुठल्याही प्रकारे इस्कॉनशी संबंधीत नाही,

In reply to by मदनबाण

इस्कॉनच्या इतर लीला माहीत नाहीत... असे वाटते! बाकी एखाद्या व्यक्ति पंथाने हे तथाकथित चांगले काम का केले? त्या पंथाची मूल्य कोणती? त्याचा इहलौकिक जीवनावर घडणारा परिणाम कोणता? याचीही माहिती ठेवीत चला! आध्यात्माचे क्षेत्रच डेंजर...२ कामे चांगली केली..की तोच "त्याचा" मेसेंजर! असो...

In reply to by अत्रुप्त आत्मा

मी तर म्हणतो की इतर लीला सोडुन द्या हो इस्कॉनच्या ...पण "नायं आत्मा बलहीनेन लभ्यः" चे भाशांतर "बलरामाच्या कृपेशिवाय आत्मतत्व प्राप्त होत नाही " हे म्हणजे सरळसरळ लोकांच्या डोळ्यात धुळ फेकणे झाले ... अहो खुद्द बलरामही पोट धरुन हसेल ह्या भाषांतरावर =)))) स्वतःचे मत पटवण्यासाठी असत्याचा आधार घेणे ही हिंदु संस्कृती निश्चितच नव्हे ! ह्या असल्या , लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेवुन प्रसार पावलेल्या पंथापेक्षा त्या अफ्रिकेतील जिंगालाला जिंगालाला करणार्‍या आदिवास्यांचा संप्रदायही कैक पटीने श्रेश्ठ आहे !! हिंदु संस्कृती खरच समजुन घ्यायची असेल तर रामकृष्ण मठाचा आधार घ्यावा , त्यांची भाष्आंतरे ही असल्या परसनल बायस पासुन कोसो मैल दुर असतात ...किंव्वा भगवद गीतेवर "जशी आहे तशी " ह्यापेक्षा टिळकांचे गीतारहस्य हे करोडो पटीने उत्तम पुस्तक आहे ... भाशांतरांच्या बाबतीत चिन्मय मिशनचेही नाव ऐकुन आहे ... किंव्वा इशा फाऊडेशनही फार चांगले काम करत आहेत ...

In reply to by प्रसाद गोडबोले

पोटे 12/03/2014 - 12:44
इस्कॉन म्हणजे आजची अध्यात्मिक ईस्ट इंडिया कंपनी आहे. http://www.youtube.com/watch?v=4qlX3P4B1q8

In reply to by प्रसाद गोडबोले

विटेकर 12/03/2014 - 15:08
हिंदु संस्कृती खरच समजुन घ्यायची असेल तर रामकृष्ण मठाचा आधार घ्यावा
रामकृष्ण मिशनने आम्हाला हिंदू म्हणू नये अशी भूमिका घेतली होती ! In 1980, in an act that caused "considerable debate" within the order, the mission petitioned the courts to have their organisation and movement declared a non-Hindu minority religion.[35] Many generations of monks and others have been of the view that the religion propounded and practised by Ramakrishna and his disciples is very much different from that practised by Hindu masses then. They held that the Ramakrishna's "Neo-Vedanta" is a truer version of the ideals of Vedanta. So it was honestly felt that this makes the followers of Ramakrishna eligible for the legal status of "minority". It is possible that the immediate cause for the appeal for minority status was because there was a danger that the local Marxist government would take control of its educational institutions unless it could invoke the extra protection the Indian constitution accords to minority religions. While the Calcutta High Court accepted Ramakrishna Mission's pleas, The Supreme Court of India ruled against the Mission in 1995. तरीही रामकृष्ण मिशनची पुस्तके चांगली असतात यात दुमत नाही. पण हा पंथ निर्गुण उपासना करतो आणि ठाकुरजी शारदा देवी आणि विवेकानंदाची मूर्तीपूजा हे केवळ अपवाद आहेत. खरा भर नरामधल्या नारायण सेवेवर आहे.आणि अतिशय समयोचित काम मिशनद्वारे केले जाते. अबूजा माड येथील नारायणपूरचा आश्रम पाहून थक्क झालो होतो. केवळ अशक्य काम करतात हे लोक ! भाषांतराच्या बाबतीत - मूळ संहीता वाचून आपल्याला भिडतो तो खरा अर्थ ! गीतारहस्याबाबत ही काही आक्षेप आहेतच. केवळ आचार्यांवर टिका करावी असाच हेतू होता की काय अशी शंका येते. पण आपण काही बोलणे म्हणजे पींडीला पाय लावण्यासारखे आहे ! गीतेबाबतीत - मी माऊली प्रमाण मानतो.. कधी कधी तिथेही पूर्ण कळतच नाही .. मग आपल्या विनोबांची गीताई .. ते तर समश्लोकी... फार बोलत नाहीत फक्त अंगुलीनिर्देश करतात.. तिथेही जमले नाही तर गीताप्रेस वाल्यांचा ठोकळा ( रामसुख दास ).. तिथे ही अडकलो तर मात्र शरणागती ...! गीतारहस्य जोडीला घेतो पण टिळकमहाराज काही काही श्लोकांत तर्ककर्कश वाटतात ..! कधी कधी वि य कुलकर्णी ( गीता धर्म मंडळ ) पण छान समजावून सांगतात. असे सारे कडबोळे आहे.. एक पुस्तक प्रमाण मानता येणे अवघड आहे! परवा स्वधर्मे निधनं ला जाम अडकलो होतो, स्वधर्म म्हणजे काय ? काही केल्या पटेना.मग रामसुखदासांनी सोडविले! म्हणजे मला कळले असे वाटले ! बाकी शब्द बापुडे केवळ वारा.. ते फक्त अर्थाकडे निर्देश करतात, पुढचे आपले आपण .. एकला चलो रे !

In reply to by विटेकर

हा प्रतिसाद आवडला . मला स्वतःला हा "Neo-Vedanta" पंथ आवडतो / पटतो ! किंबहुना हाच खरा "आर्य" "सनातन" "वैदिक" "हिंदु" धर्म आहे असे माझे वैयक्तिक मत आहे ! आज शंकराचार्य / माऊली / एकनाथ / रामदास / कबीर ह्या पैकी कोणीही असते तर त्यांनी रामकृष्णसंप्रदायातील लोक जे सांगतिल तेच सांगितले असते असे माझे मत आहे ...श्रध्दा आहे ... किमान एकनाथांबाबत तरी मी १००% शुअर आहे :) बाकी हेच एक खरे ...बाकी संप्रदाय खोटे असे माझे मत मुळीच नाही ...आणि बहुध्दा रामकृष्ण संप्रदायाचेही नसेल ... पण इस्कॉन वाले जे सांगतात ते सरळ सरळ खोटे बोलणे आहे त्यामुळे त्यांचा मी निषेध करतो . बाकी एकदा ह्या विषयावर आपल्याशी सविस्तर चर्चा करायची आहे

In reply to by अत्रुप्त आत्मा

विटेकर 12/03/2014 - 15:11
इस्कॉनच्या इतर लीला माहीत नाहीत
खरेच माहीत नाहीत ! काही प्रकाश टाकता आला तर समजून घेण्यास मदत होईल. हवे तर व्य. नि. करा.

In reply to by अत्रुप्त आत्मा

मदनबाण 13/03/2014 - 11:21
मलाही सांगा... मला वाटतं {नक्की नाही} विकासरावांनी मध्यंतरी इस्कॉनचे लोक कसे प्रचार करतात त्याचे व्हिडीयो दिले होते, ते थोडेसे पाहिले होते आणि मलाही तो प्रकार आवडला नाही. एखादी संघटना /संस्था इं. जर चुकीच्या पद्धतीने जात असेल तरी ती उभारणार्‍याचा त्यात दोष कसा ? त्यांच्यावर अयोग्य भाषेत टिका करणे हे चुकीचेच आहे.

In reply to by बॅटमॅन

चौकटराजा 11/03/2014 - 07:24
ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर | यांसी निर्मी जो थोर | तो ओळखावा सर्वेश्वर | नाना यत्ने || अरे देव दानवा नरे निर्मिले .....रे बाबानो

गब्रिएल 10/03/2014 - 12:33
भो मिपाकर्हो (आय्ला ह्ये लय भारी सुर्वात जमलि बर्का), आमाला तर हे विवेकपटाईत लई पटाईत वाटत्यात ! जर्रा मुख्य देव्ता म्हंजे मॅडम आनि युव्राज आनि उप्देव्ता म्हंजे त्येंच्याबाजूचा गोताव्ळा आसं इचार करून बगा. आमाला तर लेखात अजून येक आय्डिया दिसतुया. म्हंजे केजरीवालला (उप्देव्ता) मत दिल तर त्येचा खर्रा फाय्दा मुख्य देव्तेलाच व्हनार आसा. बगा. तुमी लय हुश्शार. तुमी डायरेक आद्यात्मात का कायते घुस्नार आनी लई डिप्पिकल्ट आस बाजू घेवुन नाय्तर इरुद्द बोलनार. आमी बाबा आडानी. आमी आसा इचार कर्तू.

In reply to by गब्रिएल

विवेकपटाईत 10/03/2014 - 20:01
कोण म्हणतो तुम्हास्नी अडाणी? आमच्यापेक्षा ही पुढे गेले हो तुम्ही. बाकी भक्तलोक आजकाल मुख्य देवतेच्या शोधात संभ्रमात इकडे-तिकडे भटकत आहेत. त्यांची अध्यात्मिक(?) पातळी उंच असेल तर सिंहासनावर बसणाऱ्या मुख्य देवतेला ओळखू शकतील आणि मग काय 'स्वर्गसुख' आहेच. अन्यथा...

हैला, असो, १ बि.एच. वरुन २ बि ला जाण्यास कुणाला आळवावे, मुख्य वा़ डेमी. असो, खुप दिवस झाले शुकास्त्र लेख आला नाही.( मुवि लक्ष द्या जरा)

संपत 10/03/2014 - 13:25
मला वाटते कि त्यांनी मुकेश अम्बानिबद्दल रूपकात्मक लिहिले आहे. मुकेश अंबानी मुख्य देवता आणि भाजप, काँग्रेस कनिष्ठ देवता. कोणालाही मत दिले कि ते मुकेसभौनाच पोचते. :)

चित्रगुप्त 10/03/2014 - 13:50
शुकास्त्र म्हणजे काय, हे ठाऊक नाही, पण 'शुक-शुक' अस्त्रात भलेभले ही सापडतात, जसे विश्वामित्र मेनकेच्या शुक-शुकास्त्रात सापडले, शांतनु गंगेच्या शुक-शुकास्त्रात सापडला, वगैरे. . ... बाकी या लेखातील मुख्यदेवता म्हणजे मोठ्या फिरंगी बाई वगैरे आम्हालाही वाटले.

विवेकपटाईत 10/03/2014 - 20:04
चित्रगुप्त साहेब 'सुंदर चित्रे बघून मलाही पहिल्यांदा 'शुकास्त्र' नावाचे अस्त्र होते हे कळले. बाकी मुख्य देवता कोण आहे सध्या तरी कुणालाच माहित नाही. कळेल थोड्या दिवसात. पण जो आज ओळखण्यास समर्थ असेल. तो निश्चित स्वर्ग सुख भोगणार.

In reply to by आशु जोग

आपल्याला हा श्लोक अपेक्षित आहे का ?
क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति । कौन्तेय प्रति जानीहि न मे भक्तः प्रणश्यति ||

देव ह्या विषयावरच्या कोणत्या धाग्यात हे सांगाव ते कळेना.. पण सांगायची खुमखुमी आहेच.. काल "Trapped In Kedarnat" हा कार्यक्रम पहात होते.. त्यात केदारनाथ मध्ये अडकलेल्या लोकांचे अनुभव दाखवत होते.. एक अनुभव फारच "बोलका" होता.. ३-४ दिवस तिथे अडकलेला प्रवासी सांगत होता.. "मी परत कधीच जाणार नाही केदारनाथ ला.. देवा पेक्षा जीव महत्वाचा.. माणुस जिवंत राहिला तर देव.. जीव नसेल तर देवाला कोण विचारतो..?"

मारकुटे 11/03/2014 - 13:45
काही आयडी भारतीय तत्वज्ञानाचा प्रसार करणार्‍यांविरुद्ध घाणेरडी भाषा का वापरतात? की हे आयडी विचारवंत आहेत? विचारवंत असतील तर सोडून देऊ कारण विचारवंत होण्याची पात्रता ती पूर्ण करत आहेत असे समजु !!

पोटे 12/03/2014 - 12:54
ज्या देवतेच्या समोर अन्य देवता हात जोडून उभ्या असतील. तीच मुख्य देवता. तुमच्या धर्मातील देव माणसासारखे दिसतात. ते हात पाय जोडूनही उभे रहातील. पण ज्या धर्मातील देव निराकार आहेत, ते कुणासमोर किंवा त्यांच्यासमोर कोण हात जोडतो हे कसे समजणार? बरं, रामापुढे हनुमान .. अमक्यापुढे तमका आणि तमक्यापुढे अमका ही सगळी मानवाने काढलेली चित्रे आहेत.

धन्या 09/03/2014 - 16:18
कुणीही कुठल्याही देवाला नमस्कार केला तरी तो मलाच पोहचतो असं म्हणणं म्हणजे बाकीच्यांच्या देवांना निकालात काढण्यासारखं झालं. :) एक श्लोक आठवला, आकाशं पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्व देवं नमस्कारं केशवं प्रति गच्छति (शुद्धलेखनाच्या बाबतीत चुकभुल देणे घेणे.)

In reply to by धन्या

बाकीच्यांच्या देवांना निकालात काढण्यासारखं झालं
बाकीचे म्हणजे कोण ? "एकं सत् विप्रा: बहुधा वदन्ति " द्वैत नाहीच...'सत्य' एकच आहे...आपण फक्त वेगवेगळ्या नावाने त्याला संबोधतो ...ते एकच आहे ...एकटेच ...दुसरं कोणी नाहीच !!

In reply to by प्रसाद गोडबोले

प्यारे१ 10/03/2014 - 18:50
तारतम्य वापरावे एवढेच आपल्या हातात असते. कधी गिरीजा म्हणून ओळखल्या जाते तर कधी प्रसाद म्हणून ;) बोले तो गोडच =))

ईस्कॉन वाले असावेत बहुधा. मस्कत ला होते आमचे शेजारि. ते सान्गायचे 'हाच (भगवद्गितेत वर्णिलेला, म्हणजेच क्रुष्ण) एक प्राईम गॉड, बाकी सगळे डेमी गॉड'.

विजुभाऊ 09/03/2014 - 17:34
एकदा पूजनीय / वंदनीय म्हंटल्यावर ज्येष्ठ ( मुख्य) अथवा कनिष्ठ हा वाद कशाला? रामायणात रामाने शंकराची पूजा केल्याचा उल्लेख आहे. म्हणजे ज्येष्टतेची पायरी शंकर - राम - हनुमान - रामदासस्वामी अशीच झाली. अर्थात हे एक उपमत झाले. बाकी लेखात लिहीलेल्या निरर्थक मतांशी पूर्ण असहमत.

In reply to by कंजूस

विवेकपटाईत 10/03/2014 - 20:28
सौ. पूजा करीत होती. चहा मिळायला वेळ लागणार, सहज भगवद्गीता चाळत होतो आणि या श्लोकांवर लक्ष गेल. मग भन्नाट विचार डोक्यात घुसले. ...

आयुर्हित 09/03/2014 - 23:45
स्वामी,भक्त किंवा तुम्ही आम्ही सर्व सामान्य लोक ह्यांना थोड्या फार फरकाने जड बुद्धीचे अर्थात बुद्धिहीन आहोत हे नक्की. भगवद्गितेत वर्णिलेला, म्हणजेच कृष्ण एक प्राईम गॉड, बाकी सगळे डेमी गॉड अशी शंका येणे किंवा मुख्य देवता आणि कनिष्ठ देवता असा भेदभाव होणे रास्त वाटते. अशीच शंका अर्जुनालाही आली असती, हे भगवंताला ठावूक होते, त्यामुळे भगवंत गीतेच्या अकराव्या अध्यायात सांगतात न तु मां शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा । दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम् ॥ ८॥ ज्ञानेश्वरी/अध्याय अकरावा मग म्हणें उत्कंठे वोहट न पडे । अझुनी सुखाची सोय न सांपडे । परी दाविलें तें फुडें । नाकळेचि यया ॥ १५४ ॥ हे बोलोनि देवो हांसिले । हांसोनि देखणियातें म्हणितलें । आम्हीं विश्वरूप तरी दाविलें । परी न देखसीच तूं ॥ १५५ ॥ यया बोला येरें विचक्षणें । म्हणितलें हां जी कवणासी तें उणें ? । तुम्ही बकाकरवीं चांदिणें । चरऊं पहा मा ॥ १५६ ॥ हां हो उटोनियां आरिसा । आंधळिया दाऊं बैसा । बहिरियापुढें हृषीकेशा । गाणीव करा ॥ १५७ ॥ मकरंदकणाचा चारा । जाणतां घालूनि दर्दुरा । वायां धाडा शारङ्गधरा । कोपा कवणा ॥ १५८ ॥ जें अतींद्रिय म्हणौनि व्यवस्थिलें । केवळ ज्ञानदृष्टीचिया भागा फिटलें । तें तुम्हीं चर्मचक्षूंपुढें सूदलें । मी कैसेनि देखें ॥ १५९ ॥ परी हें तुमचें उणें न बोलावें । मीचि साहें तेंचि बरवें । एथ आथि म्हणितलें देवें । मानूं बापा ॥ १६० ॥ साच विश्वरूप जरी आम्ही दावावें । तरी आधीं देखावया सामर्थ्य कीं द्यावें । परी बोलत बोलत प्रेमभावें । धसाळ गेलों ॥ १६१ ॥ काय जाहलें न वाहतां भुई पेरिजे । तरी तो वेलु विलया जाइजे । तरी आतां माझें निजरूप देखिजे । तें दृष्टी देवों तुज ॥ १६२ ॥ मग तिया दृष्टी पांडवा । आमुचा ऐश्वर्ययोगु आघवा । देखोनियां अनुभवा । माजिवडा करीं ॥ १६३ ॥ ऐसें तेणें वेदांतवेद्यें । सकळ लोक आद्यें । बोलिलें आराध्यें । जगाचेनि ॥ १६४ ॥ भावार्थ : किन्तु तू अपनी इन आँखो की दृष्टि से मेरे इस रूप को देखने में निश्चित रूप से समर्थ नहीं है, इसलिये मैं तुझे अलौकिक दृष्टि देता हूँ, जिससे तू मेरी इस ईश्वरीय योग-शक्ति को देख। (८) साभार : राधाकृपा विश्वरूप दर्शन!! बहुविधरूपे आणि आकृती परमेश्वराच्या सर्व पहाती वसू, वायू रुद्र, भास्कर एकवटले परमेश्वरी चराचर!! तेजोराशी रविपरी दिप्तीमान अग्नीपरी मुकुट, गदा, चक्रधारी असावा ईश्वर हृदयांतरी!! सर्व विश्वाचे निधान अनादी अनंत रवी-शशी नयन दाही दिशात भरूनी राहे रूप हे दिग्मूढ आहे!! भव्यदिव्य अन विशाल दाढाही त्या अती कराल पाणीमात्र तयात सापडतील पापमार्गा जे आचरतील!! परमेश्वराच्या नामसंकीर्तने विराटरूपी या दर्शने विश्व भारले अनंताने तया वाहावी सहस्त्र नमने!! मुगुटधारी चक्रपाणी विराटरूप सौम्य होवोनी पहाता आनंद हूय मनी शांती, संतुष्टी वाटे!! तयाचरणी लीन होवोनी प्राणीमात्रांशी वैरभाव टाकोनी कर्म करी जो ईशस्मरोनी एकरूप होई आनंदे विश्वरूप दर्शनी!! (संदर्भ : श्रीमद भगवत गीता – अध्याय ११) साभार : सुगंध बकुळ फुलांचा किंवा आपल्याला सर्वांना समजेल अशा बॉलीवूडच्या भाषेत सांगायचे झाले तर मुझको देखोगे जहातक, मुझको पाओगे वहा तक साभार: आवाज:सुरेश वाडकर, संगीत:रवींद्र जैन, दिग्दर्शक:राजकपूर अशी हि दिव्य दृष्टी तुम्हा आम्हा सर्वांना मिळो हीच तया “विराटरुपी" "अनंत” "सर्वेश्वर" भगवंताला प्रार्थना माझी सही सुद्धा हेच सांगते: पहा

मुख्य देवता स्वर्गात सिंहासनारूढ असते, अन्य कनिष्ठ देवता किती ही आपसांत भांडत असल्या तरी मुख्यदेवतेचे सिंहासन आपल्या पूर्ण ताकदीने उचलून धरतात.
हे त्यांनी स्वतः पाहिलंय का? ते स्वर्गात केंव्हा गेले होते? (आणि हे सगळं सांगायला परत कोणत्या मार्गानं आणि वाहनानं आले?)
त्याच प्रमाणे मुख्य देवते जवळ ब्रम्हास्त्रापेक्षा ही घातक असे ‘शुकास्त्र’ असते.
या अस्त्राचा प्रताप (जनसामान्यांना ठाऊक असावा पण) तो स्वामीजींना कसा कळला?
मुख्य देवता बनण्यासाठी शुकास्त्र हे साधावेच लागते.
म्हणजे नक्की काय करायच असतं? (सामान्यतः अस्त्र असलं की झालं, बाकी काही साधावं लागू नये)
शुकास्त्राच्या पाशात अडकून, कनिष्ठ देवता मुख्य देवते समोर हात जोडून उभ्या राहतात आणि तिचे सिंहासन उचलून धरतात.
सिंहासन उचलून धरणं तीन शिफ्टमधे चालतं का? आणि हात जोडणं आणि सिंहासन उचलणं एकावेळी कसं जमतं? समजा त्यांनी सिंहासन सोडलं तर मुख्य देवता पडेल काय? शुक्रास्त्राच्या पाशात इतका वेळ अडकून राहणं याला स्टे-ऑन म्हणतात काय?
दुसरीकडे पराजित देवतांना स्वर्गातून हाकलून दिल्या जाते अश्या देवतांची भक्ती करणार्याचा विनाश निश्चित असतो.
सगळे सिंहासन धरतात म्हटल्यावर युद्ध कसे खेळतात? आपले वय किती असावे?

In reply to by संजय क्षीरसागर

विवेकपटाईत 10/03/2014 - 20:13
सौ. पूजा करीत होती. चहा मिळायला वेळ लागणार, सहज भगवद्गीता चाळत होतो आणि या श्लोकांवर लक्ष गेल. मग भन्नाट विचार डोक्यात घुसले. खरं तर मी विचार करतच नाही आणि मला ते जमत ही नाही. विचार केल्यावर असे लिहिणे शक्यच नाही. मनावर घेऊ नका गम्मत म्हणून वाचा. बाकी वय म्हणाल तर माझे पोर ही म्हणतात 'तुमचे वय केव्हा वाढणार' अजूनही टाॅम-जेरी, सारखे कार्टून पाहतो. असो

In reply to by विवेकपटाईत

विचार केल्यावर असे लिहिणे शक्यच नाही. मनावर घेऊ नका गम्मत म्हणून वाचा.
आणि
बाकी वय म्हणाल तर माझे पोर ही म्हणतात 'तुमचे वय केव्हा वाढणार' अजूनही टाॅम-जेरी, सारखे कार्टून पाहतो.
देव हा बालवयाचा आणि मजेत घ्यायचाच विषय आहे *mamba*

विटेकर 10/03/2014 - 09:56
बर्‍यापैकी गोंधळ आहे असे वाटते. समर्थांनी मुख्य देव अथवा थोरला देव ही संकल्पना फार विस्तृतपणे विषद केली आहे. (तशी ती अन्य ग्रंथात देखील असेलच ! ) दासबोधातील दशक ६ - देवशोधन ते दशक ८ /९ - देवदर्शन या समासात ही संकल्पना अगदी व्यवस्थित स्पष्ट केली आहे. समर्थांचा राम हा दाशरथी राम जितका आहे त्याही पेक्षा त्यांनी अनेक वेळा आत्मा रामाचा संदर्भ दिला आहे. अगदी मनाच्या श्लोकात देखील हा विषय आलेला आहे. ब्रह्मा - विष्णु - महेश हे देखील मुख देव नाहीत. खरा मुख्य देव एकच एक - निर्गुण , निश्च्ळ परब्रह्म! मुख्य देवास जाणावें| सत्य स्वरूप वोळखावें |नित्यानित्य विचारावें| या नांव ज्ञान ||५-६-२|| देव जाले उदंड| देवांचें मांडलें भंड |भूतादेवतांचें थोतांड| येकचि जालें ||११-२-२०|| मुख्य देव तो कळेना| काशास कांहींच मिळेना |येकास येक वळेना| अनावर ||११-२-२१|| आणि मनाच्या श्लोकात आणखी स्प्ष्टपणे - विधी निर्मिती लीहितो सर्व भाळी। परी लीहिता कोण त्याचे कपाळी॥ हरू जाळितो लोक संहारकाळी। परी शेवटी शंकरा कोण जाळी॥१७५॥ जया मानला देव तो पुजिताहे। परी देव शोधुनि कोणी न पाहे॥ जगी पाहता देव कोट्यानुकोटी। जया मानली भक्ति जे तेचि मोठी॥१७८॥ तिन्ही लोक जेथूनि निर्माण झाले। तया देवरायासि कोणी न बोले॥ जगीं थोरला देव तो चोरलासे। गुरूवीण तो सर्वथाही न दीसे॥१७९॥

In reply to by विटेकर

बॅटमॅन 10/03/2014 - 13:07
ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर | यांसी निर्मी जो थोर | तो ओळखावा सर्वेश्वर | नाना यत्ने || अशी बहुतेक समर्थांचीच ओवी आहे. बाकी इस्कॉनवाले पर्सनल गॉडचे स्तोम उग्गीच माजवतात हे मत आहे.

In reply to by बॅटमॅन

इस्कॉन वाले YZ आहेत ... कैच्याकै लिहितात ... मागे एकदा एस्कॉनचे "कृष्ण " हे पुस्तक वाचयला घेतले त्यात "नायं आत्मा बलहीनेन लभ्यः" ह्याचे मराठीत भाषांतर "बलरामाच्या कृपेशिवाय आत्मतत्त्व समजणार नाही" असे केले होते ... =)))) हसता हसता गादीवरुन पडलो ...तेव्हा ते पुस्तक ही हातातुन पडले ते आजवर उचललेले नाहीये :D शिवाय हे वाचल्यावर मी एक क्वोटेबल क्वोट टाकला होता ... "If you are wishing to Join ISKON and follow their path , I would suggest you , better to convert to any other religion ... Even the path of Paganism has better chance of enlightenment than this westernized version of Hinduism " यं शैवास्समुपासते शिव इति ब्रह्मेति वेदान्तिनो बौद्धा बुद्ध इति प्रमाणपटवः कर्तेति नैयायिकाः । अर्हन्नित्यथ जैनशासनरताः कर्मेति मीमांसकाः सोऽयं वो विदधातु वाञ्छितफलं त्रैलोक्यनाथो हरिः ।।

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 10/03/2014 - 18:53
सहमत. या इस्कॉन वाल्यांच्या 'गीता जशी आहे तशी' मधे ( हे चोपडे हल्लीच्या पाश्चात्त्य विद्याविभूषितांमधे लोकप्रिय आहे म्हणे) 'निष्काम कर्म' चा अर्थ "प्रमाणित गुरूने सांगितलेले कोणतेही काम करणे" असा दिलेला आहे. 'प्रमाणित गुरू' म्हणजे अर्थातच इस्कॉन वाले. हे वाचल्यावर आम्ही सुद्धा ते पुस्तक हाती धरलेले नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 10/03/2014 - 19:10
आत्मा बलहीनेन लभ्यः" ह्याचे मराठीत भाषांतर "बलरामाच्या कृपेशिवाय आत्मतत्त्व समजणार नाही" असे केले होते ...
अगागागागागागागा =)) =)) =)) धन्य ते प्रभुपाद स्वामी आणि धन्य ते श्रीकृष्ण यादव =)) _/\_ पण बाकी कै म्हणा, गोर्‍यांना चांगलेच नादी लावलेय त्यांनी. असले कैक नमुने भरले असले तरी बाकी तो प्रकार तसा ठीकच आहे. अन महाभारतवाली चित्रे कसली जबरी काढतात राव. बेंगळूरुला यशवंतपूर इथल्या इस्कॉन टेंपलमध्ये एखाद्या चर्चमध्ये असावीत तशी कृष्णादींची चित्रे आहेत, दिल लय खूष झाला बगा. पण शेवटी वायझेडपणा जात नाही हेही तितकंच खरं. पर्सनल गॉड, व्हेजनॉनव्हेज, इ. बद्दलची हास्यास्पद मते वाचून त्यांची कीव करावी तेवढी थोडीच.

In reply to by बॅटमॅन

@धन्य ते प्रभुपाद स्वामी >>> =)) ह्यांचे ते सगळे स्वामी...आहेत कि अत्ताच गेलेत??? की गेले नाहीत म्हणून स्वतःचच सुतक स्वतःच्याच चेहेर्‍यावर आलय? (मृतपूर्व आत्म-अशौच म्हणून?) अश्या फ्रेममधले असतात.. मी त्यांना गोपिचंद(न)-मृत्युं..जयस्वामी म्हणतो! =)) ह्या पंथाला आधुनिक मनुवादी हे नाव हंड्रेडपरसेंट शोभतं!

In reply to by बॅटमॅन

मदनबाण 11/03/2014 - 11:04
ह्यांचे ते सगळे स्वामी...आहेत कि अत्ताच गेलेत??? की गेले नाहीत म्हणून स्वतःचच सुतक स्वतःच्याच चेहेर्‍यावर आलय? (मृतपूर्व आत्म-अशौच म्हणून?) अश्या फ्रेममधले असतात.. मी त्यांना गोपिचंद(न)-मृत्युं..जयस्वामी म्हणतो! बौद्धिक दिवाळखोरीचे उत्तम लक्षण ! ज्या व्यक्तिच्या अध्यात्मिक पात्रतेच्या जवळपास देखील जाण्याचा प्रयत्न आपल्याचे होणे नसेल तर फक्त असभ्य भाषेतच लिहुन अशा प्रकारे त्या व्यक्तिरेखेवर थिल्लर टिका करण्या पलिकडे काहीही साध्य करता येत नाही हे या वरील प्रतिसादातुन जाणवले. प्रभुपाद स्वामींचे गुरु भक्तिवेदांत सरस्वती ठाकुर यांनी चैतन्य महाप्रभुंच्या {जाके देखो तारे कहो कृष्ण उपदेश }या संदशाचाच प्रसार त्यांनी करायला सांगितला. त्याचप्रमाणे कुठलाही वैयत्किक लाभ,स्वार्थ आणि मोह न ठेवता प्रभुपाद स्वामींनी श्रीकॄष्णाचे नामसंकिर्तनादी कार्य जगभर पसरवले आणि जग भरातील अनेक लोकांना आध्यात्माची,भक्तीची ओळख करुन दिली.त्यांची पुस्तके नुसतीच बेस्ट सेलर नसुन त्यांचा अनेक अभ्यास क्रमात देखील समावेश केला गेला आहे, यावरुन या लेखकाची {अर्थातच प्रभुपाद स्वामींची} या विषयातील पात्रता तसेच सामर्थ्य देखील लक्षात येते. असो... * मी कुठल्याही प्रकारे इस्कॉनशी संबंधीत नाही, परंतु एक वाचक म्हणुन प्रभुपाद स्वामींचे कार्य हे अवर्णियच आहे असे नमुद करु इच्छितो.

In reply to by मदनबाण

विटेकर 11/03/2014 - 11:21
आपल्या क्षणैक विनोदनासाठी दुसर्‍यांच्या श्रद्धा मूल्यांची अश्लाघ्य थट्टा करणे हा दंड्नीय अपराध असला पाहीजे. आम्ही १७ वर्षापूर्वी बर्फाळ स्वीडन आणि नोर्वेमधे इस्कॉन च्या कृपेने जिवंत राहीलो अन्यथा अभक्ष्य भक्षणाशिवाय पर्याय नव्हता. They are more Indians than Indian ! * मी ही कुठल्याही प्रकारे इस्कॉनशी संबंधीत नाही,

In reply to by मदनबाण

इस्कॉनच्या इतर लीला माहीत नाहीत... असे वाटते! बाकी एखाद्या व्यक्ति पंथाने हे तथाकथित चांगले काम का केले? त्या पंथाची मूल्य कोणती? त्याचा इहलौकिक जीवनावर घडणारा परिणाम कोणता? याचीही माहिती ठेवीत चला! आध्यात्माचे क्षेत्रच डेंजर...२ कामे चांगली केली..की तोच "त्याचा" मेसेंजर! असो...

In reply to by अत्रुप्त आत्मा

मी तर म्हणतो की इतर लीला सोडुन द्या हो इस्कॉनच्या ...पण "नायं आत्मा बलहीनेन लभ्यः" चे भाशांतर "बलरामाच्या कृपेशिवाय आत्मतत्व प्राप्त होत नाही " हे म्हणजे सरळसरळ लोकांच्या डोळ्यात धुळ फेकणे झाले ... अहो खुद्द बलरामही पोट धरुन हसेल ह्या भाषांतरावर =)))) स्वतःचे मत पटवण्यासाठी असत्याचा आधार घेणे ही हिंदु संस्कृती निश्चितच नव्हे ! ह्या असल्या , लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेवुन प्रसार पावलेल्या पंथापेक्षा त्या अफ्रिकेतील जिंगालाला जिंगालाला करणार्‍या आदिवास्यांचा संप्रदायही कैक पटीने श्रेश्ठ आहे !! हिंदु संस्कृती खरच समजुन घ्यायची असेल तर रामकृष्ण मठाचा आधार घ्यावा , त्यांची भाष्आंतरे ही असल्या परसनल बायस पासुन कोसो मैल दुर असतात ...किंव्वा भगवद गीतेवर "जशी आहे तशी " ह्यापेक्षा टिळकांचे गीतारहस्य हे करोडो पटीने उत्तम पुस्तक आहे ... भाशांतरांच्या बाबतीत चिन्मय मिशनचेही नाव ऐकुन आहे ... किंव्वा इशा फाऊडेशनही फार चांगले काम करत आहेत ...

In reply to by प्रसाद गोडबोले

पोटे 12/03/2014 - 12:44
इस्कॉन म्हणजे आजची अध्यात्मिक ईस्ट इंडिया कंपनी आहे. http://www.youtube.com/watch?v=4qlX3P4B1q8

In reply to by प्रसाद गोडबोले

विटेकर 12/03/2014 - 15:08
हिंदु संस्कृती खरच समजुन घ्यायची असेल तर रामकृष्ण मठाचा आधार घ्यावा
रामकृष्ण मिशनने आम्हाला हिंदू म्हणू नये अशी भूमिका घेतली होती ! In 1980, in an act that caused "considerable debate" within the order, the mission petitioned the courts to have their organisation and movement declared a non-Hindu minority religion.[35] Many generations of monks and others have been of the view that the religion propounded and practised by Ramakrishna and his disciples is very much different from that practised by Hindu masses then. They held that the Ramakrishna's "Neo-Vedanta" is a truer version of the ideals of Vedanta. So it was honestly felt that this makes the followers of Ramakrishna eligible for the legal status of "minority". It is possible that the immediate cause for the appeal for minority status was because there was a danger that the local Marxist government would take control of its educational institutions unless it could invoke the extra protection the Indian constitution accords to minority religions. While the Calcutta High Court accepted Ramakrishna Mission's pleas, The Supreme Court of India ruled against the Mission in 1995. तरीही रामकृष्ण मिशनची पुस्तके चांगली असतात यात दुमत नाही. पण हा पंथ निर्गुण उपासना करतो आणि ठाकुरजी शारदा देवी आणि विवेकानंदाची मूर्तीपूजा हे केवळ अपवाद आहेत. खरा भर नरामधल्या नारायण सेवेवर आहे.आणि अतिशय समयोचित काम मिशनद्वारे केले जाते. अबूजा माड येथील नारायणपूरचा आश्रम पाहून थक्क झालो होतो. केवळ अशक्य काम करतात हे लोक ! भाषांतराच्या बाबतीत - मूळ संहीता वाचून आपल्याला भिडतो तो खरा अर्थ ! गीतारहस्याबाबत ही काही आक्षेप आहेतच. केवळ आचार्यांवर टिका करावी असाच हेतू होता की काय अशी शंका येते. पण आपण काही बोलणे म्हणजे पींडीला पाय लावण्यासारखे आहे ! गीतेबाबतीत - मी माऊली प्रमाण मानतो.. कधी कधी तिथेही पूर्ण कळतच नाही .. मग आपल्या विनोबांची गीताई .. ते तर समश्लोकी... फार बोलत नाहीत फक्त अंगुलीनिर्देश करतात.. तिथेही जमले नाही तर गीताप्रेस वाल्यांचा ठोकळा ( रामसुख दास ).. तिथे ही अडकलो तर मात्र शरणागती ...! गीतारहस्य जोडीला घेतो पण टिळकमहाराज काही काही श्लोकांत तर्ककर्कश वाटतात ..! कधी कधी वि य कुलकर्णी ( गीता धर्म मंडळ ) पण छान समजावून सांगतात. असे सारे कडबोळे आहे.. एक पुस्तक प्रमाण मानता येणे अवघड आहे! परवा स्वधर्मे निधनं ला जाम अडकलो होतो, स्वधर्म म्हणजे काय ? काही केल्या पटेना.मग रामसुखदासांनी सोडविले! म्हणजे मला कळले असे वाटले ! बाकी शब्द बापुडे केवळ वारा.. ते फक्त अर्थाकडे निर्देश करतात, पुढचे आपले आपण .. एकला चलो रे !

In reply to by विटेकर

हा प्रतिसाद आवडला . मला स्वतःला हा "Neo-Vedanta" पंथ आवडतो / पटतो ! किंबहुना हाच खरा "आर्य" "सनातन" "वैदिक" "हिंदु" धर्म आहे असे माझे वैयक्तिक मत आहे ! आज शंकराचार्य / माऊली / एकनाथ / रामदास / कबीर ह्या पैकी कोणीही असते तर त्यांनी रामकृष्णसंप्रदायातील लोक जे सांगतिल तेच सांगितले असते असे माझे मत आहे ...श्रध्दा आहे ... किमान एकनाथांबाबत तरी मी १००% शुअर आहे :) बाकी हेच एक खरे ...बाकी संप्रदाय खोटे असे माझे मत मुळीच नाही ...आणि बहुध्दा रामकृष्ण संप्रदायाचेही नसेल ... पण इस्कॉन वाले जे सांगतात ते सरळ सरळ खोटे बोलणे आहे त्यामुळे त्यांचा मी निषेध करतो . बाकी एकदा ह्या विषयावर आपल्याशी सविस्तर चर्चा करायची आहे

In reply to by अत्रुप्त आत्मा

विटेकर 12/03/2014 - 15:11
इस्कॉनच्या इतर लीला माहीत नाहीत
खरेच माहीत नाहीत ! काही प्रकाश टाकता आला तर समजून घेण्यास मदत होईल. हवे तर व्य. नि. करा.

In reply to by अत्रुप्त आत्मा

मदनबाण 13/03/2014 - 11:21
मलाही सांगा... मला वाटतं {नक्की नाही} विकासरावांनी मध्यंतरी इस्कॉनचे लोक कसे प्रचार करतात त्याचे व्हिडीयो दिले होते, ते थोडेसे पाहिले होते आणि मलाही तो प्रकार आवडला नाही. एखादी संघटना /संस्था इं. जर चुकीच्या पद्धतीने जात असेल तरी ती उभारणार्‍याचा त्यात दोष कसा ? त्यांच्यावर अयोग्य भाषेत टिका करणे हे चुकीचेच आहे.

In reply to by बॅटमॅन

चौकटराजा 11/03/2014 - 07:24
ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर | यांसी निर्मी जो थोर | तो ओळखावा सर्वेश्वर | नाना यत्ने || अरे देव दानवा नरे निर्मिले .....रे बाबानो

गब्रिएल 10/03/2014 - 12:33
भो मिपाकर्हो (आय्ला ह्ये लय भारी सुर्वात जमलि बर्का), आमाला तर हे विवेकपटाईत लई पटाईत वाटत्यात ! जर्रा मुख्य देव्ता म्हंजे मॅडम आनि युव्राज आनि उप्देव्ता म्हंजे त्येंच्याबाजूचा गोताव्ळा आसं इचार करून बगा. आमाला तर लेखात अजून येक आय्डिया दिसतुया. म्हंजे केजरीवालला (उप्देव्ता) मत दिल तर त्येचा खर्रा फाय्दा मुख्य देव्तेलाच व्हनार आसा. बगा. तुमी लय हुश्शार. तुमी डायरेक आद्यात्मात का कायते घुस्नार आनी लई डिप्पिकल्ट आस बाजू घेवुन नाय्तर इरुद्द बोलनार. आमी बाबा आडानी. आमी आसा इचार कर्तू.

In reply to by गब्रिएल

विवेकपटाईत 10/03/2014 - 20:01
कोण म्हणतो तुम्हास्नी अडाणी? आमच्यापेक्षा ही पुढे गेले हो तुम्ही. बाकी भक्तलोक आजकाल मुख्य देवतेच्या शोधात संभ्रमात इकडे-तिकडे भटकत आहेत. त्यांची अध्यात्मिक(?) पातळी उंच असेल तर सिंहासनावर बसणाऱ्या मुख्य देवतेला ओळखू शकतील आणि मग काय 'स्वर्गसुख' आहेच. अन्यथा...

हैला, असो, १ बि.एच. वरुन २ बि ला जाण्यास कुणाला आळवावे, मुख्य वा़ डेमी. असो, खुप दिवस झाले शुकास्त्र लेख आला नाही.( मुवि लक्ष द्या जरा)

संपत 10/03/2014 - 13:25
मला वाटते कि त्यांनी मुकेश अम्बानिबद्दल रूपकात्मक लिहिले आहे. मुकेश अंबानी मुख्य देवता आणि भाजप, काँग्रेस कनिष्ठ देवता. कोणालाही मत दिले कि ते मुकेसभौनाच पोचते. :)

चित्रगुप्त 10/03/2014 - 13:50
शुकास्त्र म्हणजे काय, हे ठाऊक नाही, पण 'शुक-शुक' अस्त्रात भलेभले ही सापडतात, जसे विश्वामित्र मेनकेच्या शुक-शुकास्त्रात सापडले, शांतनु गंगेच्या शुक-शुकास्त्रात सापडला, वगैरे. . ... बाकी या लेखातील मुख्यदेवता म्हणजे मोठ्या फिरंगी बाई वगैरे आम्हालाही वाटले.

विवेकपटाईत 10/03/2014 - 20:04
चित्रगुप्त साहेब 'सुंदर चित्रे बघून मलाही पहिल्यांदा 'शुकास्त्र' नावाचे अस्त्र होते हे कळले. बाकी मुख्य देवता कोण आहे सध्या तरी कुणालाच माहित नाही. कळेल थोड्या दिवसात. पण जो आज ओळखण्यास समर्थ असेल. तो निश्चित स्वर्ग सुख भोगणार.

In reply to by आशु जोग

आपल्याला हा श्लोक अपेक्षित आहे का ?
क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति । कौन्तेय प्रति जानीहि न मे भक्तः प्रणश्यति ||

देव ह्या विषयावरच्या कोणत्या धाग्यात हे सांगाव ते कळेना.. पण सांगायची खुमखुमी आहेच.. काल "Trapped In Kedarnat" हा कार्यक्रम पहात होते.. त्यात केदारनाथ मध्ये अडकलेल्या लोकांचे अनुभव दाखवत होते.. एक अनुभव फारच "बोलका" होता.. ३-४ दिवस तिथे अडकलेला प्रवासी सांगत होता.. "मी परत कधीच जाणार नाही केदारनाथ ला.. देवा पेक्षा जीव महत्वाचा.. माणुस जिवंत राहिला तर देव.. जीव नसेल तर देवाला कोण विचारतो..?"

मारकुटे 11/03/2014 - 13:45
काही आयडी भारतीय तत्वज्ञानाचा प्रसार करणार्‍यांविरुद्ध घाणेरडी भाषा का वापरतात? की हे आयडी विचारवंत आहेत? विचारवंत असतील तर सोडून देऊ कारण विचारवंत होण्याची पात्रता ती पूर्ण करत आहेत असे समजु !!

पोटे 12/03/2014 - 12:54
ज्या देवतेच्या समोर अन्य देवता हात जोडून उभ्या असतील. तीच मुख्य देवता. तुमच्या धर्मातील देव माणसासारखे दिसतात. ते हात पाय जोडूनही उभे रहातील. पण ज्या धर्मातील देव निराकार आहेत, ते कुणासमोर किंवा त्यांच्यासमोर कोण हात जोडतो हे कसे समजणार? बरं, रामापुढे हनुमान .. अमक्यापुढे तमका आणि तमक्यापुढे अमका ही सगळी मानवाने काढलेली चित्रे आहेत.
येsप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विता:I तेsपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम् I अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च l न तु मामभिजानन्ति तत्वेनातश्च्यवन्ति ते l (भगवद्गीता ६.२३ व २४) अर्थ: भगवंत म्हणतात, जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि त्यांचे श्रद्धेने पूजन करतात, ते वस्तुत: माझीच पूजा करतात. परंतु त्यांची ही पूजा चुकीच्या मार्गाने केलेली असते. खरं, म्हणजे मीच सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामी आहे. म्हणून जे माझे दिव्य स्वरूप तत्वत: जाणत नाही त्यांचे पतन होते.

साहिर

रामदास ·

यशोधरा 09/03/2014 - 13:53
मला वाटले, साहिरवर, त्याच्या काव्यावर रामदासकाकांनी काहीतरी सुरेख लिहिले असावे म्हणून मोठ्या उत्सुकतेने धागा उघडला...

ज्ञानव 09/03/2014 - 14:00
सुरुवात "कभी कभी" ह्या सिनेमातील गाण्याने व्हावी. कारण साहीर साहेबांची स्वतःचीच कैफियत ह्या सिनेमाद्वारे मांडली गेली असे म्हणतात.

ज्ञानव 09/03/2014 - 14:04
"मै पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी है पल दो पल मेरी हस्ती है, पल दो पल मेरी जवानी है मुझसे पहले कितने शायर, आए और आकर चले गए, कुछ आहें भरकर लौट गए, कुछ नग़मे गाकर चले गए वो भी एक पल का किस्सा थे, मै भी एक पल का किस्सा हूँ कल तुमसे जुदा हो जाऊँगा, जो आज तुम्हारा हिस्सा हूँ"

विजुभाऊ 09/03/2014 - 14:20
साहीरची नक्की कोणती गाणी आवडली हे सांगणे अवघड आहे. प्यासातील "हम आपकी आखों मे इस दिल को बसायेंगे ......" .पासून " जिन्हे नाझ है हिंदपर वो कहां है" स्वातन्त्र्यानंतर भाबड्या सामान्य माणसाची झालेला अपेक्षाभंग खूप जळजळीतपणे मांडलेला आहे.

विवेक मोडक 09/03/2014 - 14:43
विजुभाउंशी सहमत. मला भावणारं गाणं म्हणजे चित्रलेखा मधलं "संसार से भागे फिरते हो" भोंदु समाजाला लावलेली जबरदस्त चपराक

मनिष 09/03/2014 - 17:33
माझा अतिशय आवडता कवी आणि लिहिणारे रामदास! फार अपेक्षेने धागा उघडला आणि मृगजळ निघाले - आता ह्या मृगजळात समाधी कशी घ्यायची? असो! :-) साहिर हा फार मनस्वी आणि प्रतिभावान कवी. 'खोया, खोया चांद' हा खुपसा त्याच्यावर आधारीत होता असे वाचल्याचे आठवते. साहिरची कित्येक गाणी/कविता त्याच्या आहेत हे माहिती नव्ह्त्या तेव्हही आवडायच्या, आणि त्याची अशी गाणी ऐकतांना कित्येक रात्री गेल्या त्याची गिनतीच नाही -
किस लिए जीते हैं हम, किसके लिए जीते हैं ? बारहा ऐसे सवालात पे रोना आया ॥ कौन रोता है किसी और की ख़ातिर, ऐ दोस्त ! सब को अपनी ही किसी बात पे रोना आया ॥
शेवटच्या दोन ओळी (कौन रोता है...) पहिल्यांदा कॉलेज हॉस्टेलवर मित्राच्या टेप वर ऐकल्या तेंव्हा तोंडातून अभावितपणे निघालेली दाद 'fuck' आणि अंगावर आलेला काटा अजूनही आठवतोय! किंवा हे अजून एक त्या दिवसातले आवडते गाणे...
जो मिल गया उसी को मुक़द्दर समझ लिया जो खो गया मैं उसको भुलाता चला गया ग़म और ख़ुशी में फ़र्क़ न महसूस हो जहाँ मैं दिल को उस मुक़ाम पर लाता चला गया
हे अतिशय रोमँटीक गाणे रफीच्या स्वर्गीय मखमली आवाजात ऐकतांना मोरपीस फिरवणार्‍या साहिरच्या ओळी -
हाय ! वह रेशमी जुल्फ़ों से बरसता पानी फूल-से गालों पे रुकने को तरसता पानी दिल में तूफ़ान उठाए हुए जज़्बात की रात ज़िन्दगी-भर नहीं भूलेगी वह बरसात की रात
आणि माझे all-time-favourite रोमँटीक हे गाणे -
अभी न जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं अभी अभी तो आई हो अभी अभी तो अभी अभी तो आई हो, बहार बनके छाई हो हवा ज़रा महक तो ले, नज़र ज़रा बहक तो ले ये शाम ढल तो ले ज़रा ये दिल सम्भल तो ले ज़रा मैं थोड़ी देर जी तो लूँ, नशे के घूँट पी तो लूँ नशे के घूँट पी तो लूँ अभी तो कुछ कहाँअहीं, अभी तो कुछ सुना नहीं अभी न जाओ छोड़कर के दिल अभी भरा नहीं
खूप, खूप आहेत साहिरची आवडती गाणी/शायरी... रामदासांच्या ह्या वाक्याशी मनापासून सहमत -
कविची आणि बावीची खोली न मापता जे त्यांना जवळ करतात , त्यांना बुडून मरणे ह्या खेरीज शिक्षेचे वेगळे कलम लावण्याची काय गरज आहे. ?
काव्यात वेगळेच तत्वज्ञान, प्रगल्भता दाखवणारा हा 'प्यासा' कवी वैफल्यातच गेला, ह्या गाण्यातली वेदना अक्षरशः अंगावर येते -
बिछड़ गया हर साथी दे कर, पल-दो-पल का साथ किसको फ़ुरसत है जो थामे, दीवानों का हाथ हम को अपना साया तक अक्सर बेज़ार मिला
किती आणि कसा, कसा आठवायचा साहिर? रामदास काका, मोठा लेख लिहिणार का प्लीज? आणि तो संजोप रावांचा काय संदर्भ? कोणी लिंक देईल का?

In reply to by मनिष

मनिष 09/03/2014 - 18:14
संजोप रावांचा साहिरवर लिहलेला लेख मिळाला - http://sanjopraav.wordpress.com/2007/04/21/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A5%A8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0/ रविवार दुपार कारणी लागली! :-)

In reply to by मनिष

राघव 20/09/2017 - 19:11
साधनातलं "औरतने जनम दिया..." मधली "ये वो बदकिस्मत माँ है जो.." म्हणजे अगदी अशक्य कोटीतली कमेंट आहे. कानफटात मारणारी अन् कमालीची उत्कट. स्वतःच्या मनातलं दुसर्‍याला तेवढ्याच ताकदीनं पोचवायची अफाट ताकद या माणसात होती. प्रदीप, शैलेंद्र, शकील, कैफी आजमी, गुलजार, निराला, बालकवी बैरागी, योगेश, हसरत, मजरूह.. नुसती मांदियाळी होती.. पण साहिरला तोड नाही म्हणजे नाही.. कधी काळी आपणच लिहिलेली एखादी ओळ वाचून आपल्यालाच वाटावं "वाह! काय जमलीये ओळ..", अन् त्यावेळी हटकून साहिरची ओळ आठवून अजून आपण त्या गावच्या रस्त्याला सुद्धा लागलो नाही हे जाणवावं. :-) संजोपरावांचा लेखही अत्त्युत्तम! रामदासकाकांनी पण जरा मनावर घेतलं असतं तर बहार आली असती.. नाही?

राही 09/03/2014 - 17:34
साहिर मध्ये निवड ती काय करणार? बहुतेक सगळीच गाणी आवडती. अगदी फैली हुई है सपनों की बाहें सारखे रोमँटिक गाणे सुद्धा. हे सुद्धा अशासाठी की साहिर म्हणजे दर्द असे काही जणांच्या मनात समीकरण असते. पण नदी ना रे ना जाओ श्याम, पैयाँ परूं हे नटखट गाणे काय किंवा ठंडी हवाएं काय अप्रतिमच. नदी नारे मध्ये 'नको जाऊस' अशी आळवणी करून झाल्यावर शेवटी 'जायचे तर जा, पण सवतिया ना लाओ श्याम, पैयाँ परू.' हे खासच. 'हम को अपना साया तक अक्सर बेज़ार मिला' ही ओळही आवडते. प्यासाची आणि हम दोनोंची सगळी गाणी. त्यात जिन्हें ना़ज है हिंदपर वो कहाँ है किंवा मैं जिंदगी का साथ निभाता चला गया अतिशय आवडतात. या शिवाय रातभर का है मेहमाँ अंधेरा आणि गुमराह मधले चलो एक बार फिरसे अजनबीं बन जाएं हेही. ये रात ये चाँदनी फिर कहाँ हे गाताना गायकाला बद्धकोष्ठ झाल्यामुळे पोट आवळत कुंथत कुंथत गातोय असे वाटत असले तरी गीत सुंदरच आहे. जाता जाता : तारों की जुबाँ पर है मुहब्बत की कहानी हे गाणे साहिरचे नसले तरी 'ऐ चाँद, मुबारक हो तुम्हें रात सुहानी' ही कल्पनाचमत्कृती अगदी साहिरची भासावी अशी आहे. सुहान्या रात्रीसाठी खुद्द चंद्राचेच अभिनंदन! पर्वेझ शम्सी साहिर चे भक्त असावे असे वाटून जाते.

चौकटराजा 09/03/2014 - 19:25
मराठी मधे जे स्थान ग दि माडगूळकरांचे आहे तेच साहिर यांचे हिंदीत. एका मंचावर हे दोघेजण एकत्र आले होते. त्यावेळी साहिर यांचे शब्द संपताच ग दींचे त्याचे मराठी मातीतले शोभावे असे रूपांतर तयार होते. बाकी साहिर हे उर्दू व संस्कृत या दोन्ही प्रकारचे हिंदी लिहिण्यात माहिर ( प्रवीण ) होते. अत्यंत भावगर्भ शायरी असो की हलके फुलके गाणे त्यात गुणवत्तेच्या बाबतीत साहीर " बाप" होते.एखादी थीम पकडून गीत लिहायचे तर ते साहीर यानीच ही उदाहरणे पहा " इस मुल्ककी सरहदको कोई छू नही सकता .जिस मुल्कए सरहदकी निगहबान है आंखे ...ऐलान है आंखो ... तूफान है आंखे " ही आंखे" ला पकडून केलेली रचना .( हे गीत गन्स ओफ नॅवरोन ही सिनेमा हिंदीत निघाला र अचूक बसेल टायटलसाठी ) तर "वक्त से दिन और रात....वक्त से कल और आज " ही वक्त ला पकडून केली रचना.अशीच जिंदगी या कल्पनेभोवती रचलेली आदमी और इन्सान मधील जिंदकी के रंग कई रे .. साथी रे " ही रचना. " रात" या शब्दाला कवेत घेउन केलेली " जिंदगी भर नही भूलेगी " ही रचना. साहीर हे डाव्या विचारसरणीचे शायर होते हे खरेच आहे. साधारणपणे शायर हे असतातच. संगीतकार , रवि, रोशन एन द्त्ता ई शी त्यांचे खास सख्य जमले. व त्यातून अनेक कव्वाल्या, गजला निर्माण झाल्या.

तिमा 09/03/2014 - 20:21
आमचा सर्वात आवडता हिंदुस्तानी शायर. त्याची असंख्य गाणी आवडती आहेत. आत्ता आठवणारी अदालत या सिनेमातली सगळी. चित्रलेखातली सगळी. आयुष्यातलं सत्य निर्भिडपणे सांगणारा कवी.

सचिन 10/03/2014 - 00:01
जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला हमने तो जब कलियां मांगीं काटोंका हार मिला ..... हे साहिरचे आहे हे सांगता न आल्यामुळे कॉलेजमधे क्विझ हरलो होतो ...२५ वर्षे झाली ...आजही मनात सलते आहे ...

जुइ 10/03/2014 - 23:51
मुझे भूलभी जाओ तो ये हक्क हे तुमको.. हेही मला आवडणारे साहिर चे एक गीत.

यशोधरा 09/03/2014 - 13:53
मला वाटले, साहिरवर, त्याच्या काव्यावर रामदासकाकांनी काहीतरी सुरेख लिहिले असावे म्हणून मोठ्या उत्सुकतेने धागा उघडला...

ज्ञानव 09/03/2014 - 14:00
सुरुवात "कभी कभी" ह्या सिनेमातील गाण्याने व्हावी. कारण साहीर साहेबांची स्वतःचीच कैफियत ह्या सिनेमाद्वारे मांडली गेली असे म्हणतात.

ज्ञानव 09/03/2014 - 14:04
"मै पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी है पल दो पल मेरी हस्ती है, पल दो पल मेरी जवानी है मुझसे पहले कितने शायर, आए और आकर चले गए, कुछ आहें भरकर लौट गए, कुछ नग़मे गाकर चले गए वो भी एक पल का किस्सा थे, मै भी एक पल का किस्सा हूँ कल तुमसे जुदा हो जाऊँगा, जो आज तुम्हारा हिस्सा हूँ"

विजुभाऊ 09/03/2014 - 14:20
साहीरची नक्की कोणती गाणी आवडली हे सांगणे अवघड आहे. प्यासातील "हम आपकी आखों मे इस दिल को बसायेंगे ......" .पासून " जिन्हे नाझ है हिंदपर वो कहां है" स्वातन्त्र्यानंतर भाबड्या सामान्य माणसाची झालेला अपेक्षाभंग खूप जळजळीतपणे मांडलेला आहे.

विवेक मोडक 09/03/2014 - 14:43
विजुभाउंशी सहमत. मला भावणारं गाणं म्हणजे चित्रलेखा मधलं "संसार से भागे फिरते हो" भोंदु समाजाला लावलेली जबरदस्त चपराक

मनिष 09/03/2014 - 17:33
माझा अतिशय आवडता कवी आणि लिहिणारे रामदास! फार अपेक्षेने धागा उघडला आणि मृगजळ निघाले - आता ह्या मृगजळात समाधी कशी घ्यायची? असो! :-) साहिर हा फार मनस्वी आणि प्रतिभावान कवी. 'खोया, खोया चांद' हा खुपसा त्याच्यावर आधारीत होता असे वाचल्याचे आठवते. साहिरची कित्येक गाणी/कविता त्याच्या आहेत हे माहिती नव्ह्त्या तेव्हही आवडायच्या, आणि त्याची अशी गाणी ऐकतांना कित्येक रात्री गेल्या त्याची गिनतीच नाही -
किस लिए जीते हैं हम, किसके लिए जीते हैं ? बारहा ऐसे सवालात पे रोना आया ॥ कौन रोता है किसी और की ख़ातिर, ऐ दोस्त ! सब को अपनी ही किसी बात पे रोना आया ॥
शेवटच्या दोन ओळी (कौन रोता है...) पहिल्यांदा कॉलेज हॉस्टेलवर मित्राच्या टेप वर ऐकल्या तेंव्हा तोंडातून अभावितपणे निघालेली दाद 'fuck' आणि अंगावर आलेला काटा अजूनही आठवतोय! किंवा हे अजून एक त्या दिवसातले आवडते गाणे...
जो मिल गया उसी को मुक़द्दर समझ लिया जो खो गया मैं उसको भुलाता चला गया ग़म और ख़ुशी में फ़र्क़ न महसूस हो जहाँ मैं दिल को उस मुक़ाम पर लाता चला गया
हे अतिशय रोमँटीक गाणे रफीच्या स्वर्गीय मखमली आवाजात ऐकतांना मोरपीस फिरवणार्‍या साहिरच्या ओळी -
हाय ! वह रेशमी जुल्फ़ों से बरसता पानी फूल-से गालों पे रुकने को तरसता पानी दिल में तूफ़ान उठाए हुए जज़्बात की रात ज़िन्दगी-भर नहीं भूलेगी वह बरसात की रात
आणि माझे all-time-favourite रोमँटीक हे गाणे -
अभी न जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं अभी अभी तो आई हो अभी अभी तो अभी अभी तो आई हो, बहार बनके छाई हो हवा ज़रा महक तो ले, नज़र ज़रा बहक तो ले ये शाम ढल तो ले ज़रा ये दिल सम्भल तो ले ज़रा मैं थोड़ी देर जी तो लूँ, नशे के घूँट पी तो लूँ नशे के घूँट पी तो लूँ अभी तो कुछ कहाँअहीं, अभी तो कुछ सुना नहीं अभी न जाओ छोड़कर के दिल अभी भरा नहीं
खूप, खूप आहेत साहिरची आवडती गाणी/शायरी... रामदासांच्या ह्या वाक्याशी मनापासून सहमत -
कविची आणि बावीची खोली न मापता जे त्यांना जवळ करतात , त्यांना बुडून मरणे ह्या खेरीज शिक्षेचे वेगळे कलम लावण्याची काय गरज आहे. ?
काव्यात वेगळेच तत्वज्ञान, प्रगल्भता दाखवणारा हा 'प्यासा' कवी वैफल्यातच गेला, ह्या गाण्यातली वेदना अक्षरशः अंगावर येते -
बिछड़ गया हर साथी दे कर, पल-दो-पल का साथ किसको फ़ुरसत है जो थामे, दीवानों का हाथ हम को अपना साया तक अक्सर बेज़ार मिला
किती आणि कसा, कसा आठवायचा साहिर? रामदास काका, मोठा लेख लिहिणार का प्लीज? आणि तो संजोप रावांचा काय संदर्भ? कोणी लिंक देईल का?

In reply to by मनिष

मनिष 09/03/2014 - 18:14
संजोप रावांचा साहिरवर लिहलेला लेख मिळाला - http://sanjopraav.wordpress.com/2007/04/21/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A5%A8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0/ रविवार दुपार कारणी लागली! :-)

In reply to by मनिष

राघव 20/09/2017 - 19:11
साधनातलं "औरतने जनम दिया..." मधली "ये वो बदकिस्मत माँ है जो.." म्हणजे अगदी अशक्य कोटीतली कमेंट आहे. कानफटात मारणारी अन् कमालीची उत्कट. स्वतःच्या मनातलं दुसर्‍याला तेवढ्याच ताकदीनं पोचवायची अफाट ताकद या माणसात होती. प्रदीप, शैलेंद्र, शकील, कैफी आजमी, गुलजार, निराला, बालकवी बैरागी, योगेश, हसरत, मजरूह.. नुसती मांदियाळी होती.. पण साहिरला तोड नाही म्हणजे नाही.. कधी काळी आपणच लिहिलेली एखादी ओळ वाचून आपल्यालाच वाटावं "वाह! काय जमलीये ओळ..", अन् त्यावेळी हटकून साहिरची ओळ आठवून अजून आपण त्या गावच्या रस्त्याला सुद्धा लागलो नाही हे जाणवावं. :-) संजोपरावांचा लेखही अत्त्युत्तम! रामदासकाकांनी पण जरा मनावर घेतलं असतं तर बहार आली असती.. नाही?

राही 09/03/2014 - 17:34
साहिर मध्ये निवड ती काय करणार? बहुतेक सगळीच गाणी आवडती. अगदी फैली हुई है सपनों की बाहें सारखे रोमँटिक गाणे सुद्धा. हे सुद्धा अशासाठी की साहिर म्हणजे दर्द असे काही जणांच्या मनात समीकरण असते. पण नदी ना रे ना जाओ श्याम, पैयाँ परूं हे नटखट गाणे काय किंवा ठंडी हवाएं काय अप्रतिमच. नदी नारे मध्ये 'नको जाऊस' अशी आळवणी करून झाल्यावर शेवटी 'जायचे तर जा, पण सवतिया ना लाओ श्याम, पैयाँ परू.' हे खासच. 'हम को अपना साया तक अक्सर बेज़ार मिला' ही ओळही आवडते. प्यासाची आणि हम दोनोंची सगळी गाणी. त्यात जिन्हें ना़ज है हिंदपर वो कहाँ है किंवा मैं जिंदगी का साथ निभाता चला गया अतिशय आवडतात. या शिवाय रातभर का है मेहमाँ अंधेरा आणि गुमराह मधले चलो एक बार फिरसे अजनबीं बन जाएं हेही. ये रात ये चाँदनी फिर कहाँ हे गाताना गायकाला बद्धकोष्ठ झाल्यामुळे पोट आवळत कुंथत कुंथत गातोय असे वाटत असले तरी गीत सुंदरच आहे. जाता जाता : तारों की जुबाँ पर है मुहब्बत की कहानी हे गाणे साहिरचे नसले तरी 'ऐ चाँद, मुबारक हो तुम्हें रात सुहानी' ही कल्पनाचमत्कृती अगदी साहिरची भासावी अशी आहे. सुहान्या रात्रीसाठी खुद्द चंद्राचेच अभिनंदन! पर्वेझ शम्सी साहिर चे भक्त असावे असे वाटून जाते.

चौकटराजा 09/03/2014 - 19:25
मराठी मधे जे स्थान ग दि माडगूळकरांचे आहे तेच साहिर यांचे हिंदीत. एका मंचावर हे दोघेजण एकत्र आले होते. त्यावेळी साहिर यांचे शब्द संपताच ग दींचे त्याचे मराठी मातीतले शोभावे असे रूपांतर तयार होते. बाकी साहिर हे उर्दू व संस्कृत या दोन्ही प्रकारचे हिंदी लिहिण्यात माहिर ( प्रवीण ) होते. अत्यंत भावगर्भ शायरी असो की हलके फुलके गाणे त्यात गुणवत्तेच्या बाबतीत साहीर " बाप" होते.एखादी थीम पकडून गीत लिहायचे तर ते साहीर यानीच ही उदाहरणे पहा " इस मुल्ककी सरहदको कोई छू नही सकता .जिस मुल्कए सरहदकी निगहबान है आंखे ...ऐलान है आंखो ... तूफान है आंखे " ही आंखे" ला पकडून केलेली रचना .( हे गीत गन्स ओफ नॅवरोन ही सिनेमा हिंदीत निघाला र अचूक बसेल टायटलसाठी ) तर "वक्त से दिन और रात....वक्त से कल और आज " ही वक्त ला पकडून केली रचना.अशीच जिंदगी या कल्पनेभोवती रचलेली आदमी और इन्सान मधील जिंदकी के रंग कई रे .. साथी रे " ही रचना. " रात" या शब्दाला कवेत घेउन केलेली " जिंदगी भर नही भूलेगी " ही रचना. साहीर हे डाव्या विचारसरणीचे शायर होते हे खरेच आहे. साधारणपणे शायर हे असतातच. संगीतकार , रवि, रोशन एन द्त्ता ई शी त्यांचे खास सख्य जमले. व त्यातून अनेक कव्वाल्या, गजला निर्माण झाल्या.

तिमा 09/03/2014 - 20:21
आमचा सर्वात आवडता हिंदुस्तानी शायर. त्याची असंख्य गाणी आवडती आहेत. आत्ता आठवणारी अदालत या सिनेमातली सगळी. चित्रलेखातली सगळी. आयुष्यातलं सत्य निर्भिडपणे सांगणारा कवी.

सचिन 10/03/2014 - 00:01
जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला हमने तो जब कलियां मांगीं काटोंका हार मिला ..... हे साहिरचे आहे हे सांगता न आल्यामुळे कॉलेजमधे क्विझ हरलो होतो ...२५ वर्षे झाली ...आजही मनात सलते आहे ...

जुइ 10/03/2014 - 23:51
मुझे भूलभी जाओ तो ये हक्क हे तुमको.. हेही मला आवडणारे साहिर चे एक गीत.
कवि माझा मित्र होता. मित्राच्या शब्दावर जीव टांगून ठेवायची आपली नेहेमीच तयारी होती. तो म्हणाला " मेरी वफ़ा का शौक़ से तू इम्तहान ले "* मी माझ्या प्रार्थनेत ही ओळ उधार घेतली आणि विधात्याने पण मान्य केली. आता झालेल्या परवडीची दाद मागायला मित्र पण हाताशी नाही. कविची आणि बावीची खोली न मापता जे त्यांना जवळ करतात , त्यांना बुडून मरणे ह्या खेरीज शिक्षेचे वेगळे कलम लावण्याची काय गरज आहे. ? * साहिरच्या कविता आणि गाणी या संबंधी या निमीत्ते काही चर्चा व्हावी . *संजोपरावांचे आभार.

सन्मान बीच रिसॉर्ट(वर्सोली बीच)

त्रिवेणी ·

In reply to by त्रिवेणी

उपेन्द्र 16/04/2015 - 21:35
पिकासासोफ्ट्वेअरमध्ये फाईल मेनूत - एक्स्पोर्ट पिक्चर म्हणून ओप्शन आहे. त्यात फोटो रिसाईझ करता येतात.

त्रिवेणी 09/03/2014 - 16:46
३५०० रूमचे आणि बहुतेक ३००० हजार कॉटेजचे आहेत. फक्त रूम्स सुद्धा available असतात. अलिबागमध्ये जे सन्मान हॉटेल(खाण्याचे) आहे त्यांचेच हे रिसॉर्ट आहे. पण खर सांगू का टेरेसवर बसुन समुद्र बघत जेवायला मला तरी खुप आवडले. आणि मेन बीच चालत 5 मिनिटावर आहे(water sports) वै. साठी. तिथे सुद्धा एक कपलची गाडी होती गरम गरम मछली फ्राय मस्त होते त्यांच्याकडेपण. या रिसॉर्ट शेजारी रतन टाटांचे घर आहे. मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे त्यांची सर्विस.

राही 09/03/2014 - 18:06
फोटोज छान आहेत. वेळासच्या कासवांचा उल्लेख आहे म्हणून एक सूचना. वेळासला कासवे केव्हाही बघायला मिलतील असे नाही. ऑलिव-रिड्ले नावाची कासवांची एक दुर्मीळ प्रजाती वेळासच्या किनार्‍यावर अंडी घालते. त्याचा मोसम असतो. शिवाय अंडी घातल्या दिवसापासून पंचावन्न दिवसांनी ती फुटून त्यांतून पिल्ले बाहेर पडतात. गेली सुमारे वीस वर्षे सह्याद्रि निसर्ग मित्र मंडळ नावाची संस्था ग्रामस्थांच्या सहकाराने या (किनार्‍यावरच्या वाळूत घातलेल्या) अंड्यांचे संरक्षण करते. किनार्‍यावरच्या एका सुरक्षित जागेत टोपल्यांखाली ती ठेवून त्यांच्या पिल्ले बाहेर पडण्याच्या निश्चित केलेल्या तारखा टोपल्यांवर लिहिल्या जातात आणि ते दिवस नेटवर प्रकाशित केले जातात. या दिवशी बाहेरून आलेल्या लोकांसाठी काही माहिती-मनोरंजनाचे कार्यक्रमही ग्रामस्थ ठेवतात. मग त्या त्या दिवशी किनार्‍यावर जाऊन या लोकांसमोर त्या टोपल्या काळजीपूर्वक उघडल्या जातात. छोटी-छोटी नवजात पिल्ले समुद्राच्या दिशेने तुरुतुरू धावत सुटतात आणि जगाचा प्रवास करायला निघून जातात. फार सुंदर क्षण असतो तो. सांगायचा मुद्दा हाच की कासवांच्या मुक्ततेचे दिवस ठराविक आणि ठरलेले असतात. एरवीही वेळासकिनारा आणि जवळपासची बाणकोट किल्ला, हरिहरेश्वर ही ठिकाणे सहलीसाठी चांगली आहेत पण कासवे बघायची असल्यास काही नेमक्या दिवशींच जावे लागते.

रेवती 10/03/2014 - 20:19
छान फोटू व राहींनी दिलेली माहितीही आवडली. कासवाची पिल्ले गोड दिसतात. बाकी ते घोडे पाण्यातून का जातायत? ज्यांना चालत जायचे आहे ते कसे जातात मग?

स्पंदना 12/03/2014 - 04:54
आहा! घोडागाडीतुन समुद्रात शिरायच? मस्त दिसते आहे ठिकाण छोट्याश्या श्रमपरिहारासाठी. राही माहितीबद्दल धन्यवाद.

आरोही 14/03/2014 - 19:54
मस्त आहेत फोटो ..खरेच बीच वर जाऊन अथांग समुद्राला न्याहाळत राहणे मला खूप आवडते ,मीही मागच्या महिन्यात नागाव बीच ला गेले होते ..मस्त शांत, स्वच्छ समुद्र किनारा होता आणि सागर तरंग रेसोर्ट ला थांबले होते ,सी facing होते आणि मस्त होते ...+)

आरोही 14/03/2014 - 21:30
मौ ताई, जेवणाच्या बाबतीत आमचा थोडा पोपटच झाला ,त्याचे काय झाले नागाव मध्ये अन्नपूर्णा नावाची एक खानावळ आहे तेथे जेवण खूप छान मिळते असे ऐकले असल्याने मी ठरवले तेथे जेवायला जायचे आणि रेसोर्त मध्ये असेही आम्ही असेही तिघे च असल्याने तिघांसाठीच कशाला एक नोन वेज थाळी आणि एक वेज थाळी बनवायला सांगायचे असे म्हणून मी तेथे जेवण नको असे सांगितले आणि गेलो अन्नपूर्णेला ते गाडीने अगदी ५ मी. च्या अंतरावर आहे म्हणून तर तेथे काही काम चालू असल्याने ते त्या दिवशी नेमके बंद झाले होते मग आता नवर्याला तर नोन वेज च खायचे होते आणि त्यात गुरुवार होता म्हणून एक दोन ठिकाणी अजून चौकशी केली तर तेथे फक्त वेज जेवण तयार होते मग त्यांनाच विचारले कुठे मिळेल ते त्यांनी एका ठिकाणी पेट्रोल पंपाजवळ मिळेल असे सांगितले आम्ही विचारात ,विचारात पेट्रोल पंपाच्या शोधत सुमसाम रस्त्यावरून जवळ जवळ १२ किमी गेलो मग मी म्हटले कि आता बास आता मागे वळूया तेवढ्यात एक जन भेटला त्याला विचारले तर तो म्हणाला कि २.मी वर आहे पेट्रोल पंप त्याच्या बाजूला आहे सोय जेवणाची मग गेलो तेथे एकदाचे आणि तेथे एक घरगुती खानावळ होती त्यांच्याकडे विचारले तर ते फिश मिळेल म्हणाले आणि आम्ही थांबायची तयारी दर्शविली मग काय त्यांनी ४५ मी. मध्ये मस्त एक वेज आणि एक नोन वेज थाळी तयारी करून दिली .. वेज जेवण मला तरी आवडले पण फिश थाळी मनासारखी नाही मिळाली नवर्याला ..पण ठीक होती. पण यापुढे लक्षात ठेवले आहे जेथे थांबणार तेथेच जेवणाची order देणार बाबा यापुढे ... हो पण याची कसर दुसर्या दिवशी सकाळीच भरून निघाली रेसोर्त पासून शिवाजी चौक च्या पुढे ५ ..मी अंतरावर आम्हाला एका ठिकाणी मस्त मिसळ पाव आणि अंडा भुर्जी चापायला भेटली .

नितिन५८८ 16/04/2015 - 13:50
आंजर्ले बीच ला एकदा जाउन या, मी आणी माझे ३ मित्र २ दिवसासाठी तिथे रहिलो. जेवण + रहाणे मिळून ३००० घेतले. आम्ही वर्षभरातून एकदा तरी इथे जातोच. आंजर्ले संपर्क - रेश्मा tondankar ८२७५४३०४४२ Photos

In reply to by त्रिवेणी

उपेन्द्र 16/04/2015 - 21:35
पिकासासोफ्ट्वेअरमध्ये फाईल मेनूत - एक्स्पोर्ट पिक्चर म्हणून ओप्शन आहे. त्यात फोटो रिसाईझ करता येतात.

त्रिवेणी 09/03/2014 - 16:46
३५०० रूमचे आणि बहुतेक ३००० हजार कॉटेजचे आहेत. फक्त रूम्स सुद्धा available असतात. अलिबागमध्ये जे सन्मान हॉटेल(खाण्याचे) आहे त्यांचेच हे रिसॉर्ट आहे. पण खर सांगू का टेरेसवर बसुन समुद्र बघत जेवायला मला तरी खुप आवडले. आणि मेन बीच चालत 5 मिनिटावर आहे(water sports) वै. साठी. तिथे सुद्धा एक कपलची गाडी होती गरम गरम मछली फ्राय मस्त होते त्यांच्याकडेपण. या रिसॉर्ट शेजारी रतन टाटांचे घर आहे. मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे त्यांची सर्विस.

राही 09/03/2014 - 18:06
फोटोज छान आहेत. वेळासच्या कासवांचा उल्लेख आहे म्हणून एक सूचना. वेळासला कासवे केव्हाही बघायला मिलतील असे नाही. ऑलिव-रिड्ले नावाची कासवांची एक दुर्मीळ प्रजाती वेळासच्या किनार्‍यावर अंडी घालते. त्याचा मोसम असतो. शिवाय अंडी घातल्या दिवसापासून पंचावन्न दिवसांनी ती फुटून त्यांतून पिल्ले बाहेर पडतात. गेली सुमारे वीस वर्षे सह्याद्रि निसर्ग मित्र मंडळ नावाची संस्था ग्रामस्थांच्या सहकाराने या (किनार्‍यावरच्या वाळूत घातलेल्या) अंड्यांचे संरक्षण करते. किनार्‍यावरच्या एका सुरक्षित जागेत टोपल्यांखाली ती ठेवून त्यांच्या पिल्ले बाहेर पडण्याच्या निश्चित केलेल्या तारखा टोपल्यांवर लिहिल्या जातात आणि ते दिवस नेटवर प्रकाशित केले जातात. या दिवशी बाहेरून आलेल्या लोकांसाठी काही माहिती-मनोरंजनाचे कार्यक्रमही ग्रामस्थ ठेवतात. मग त्या त्या दिवशी किनार्‍यावर जाऊन या लोकांसमोर त्या टोपल्या काळजीपूर्वक उघडल्या जातात. छोटी-छोटी नवजात पिल्ले समुद्राच्या दिशेने तुरुतुरू धावत सुटतात आणि जगाचा प्रवास करायला निघून जातात. फार सुंदर क्षण असतो तो. सांगायचा मुद्दा हाच की कासवांच्या मुक्ततेचे दिवस ठराविक आणि ठरलेले असतात. एरवीही वेळासकिनारा आणि जवळपासची बाणकोट किल्ला, हरिहरेश्वर ही ठिकाणे सहलीसाठी चांगली आहेत पण कासवे बघायची असल्यास काही नेमक्या दिवशींच जावे लागते.

रेवती 10/03/2014 - 20:19
छान फोटू व राहींनी दिलेली माहितीही आवडली. कासवाची पिल्ले गोड दिसतात. बाकी ते घोडे पाण्यातून का जातायत? ज्यांना चालत जायचे आहे ते कसे जातात मग?

स्पंदना 12/03/2014 - 04:54
आहा! घोडागाडीतुन समुद्रात शिरायच? मस्त दिसते आहे ठिकाण छोट्याश्या श्रमपरिहारासाठी. राही माहितीबद्दल धन्यवाद.

आरोही 14/03/2014 - 19:54
मस्त आहेत फोटो ..खरेच बीच वर जाऊन अथांग समुद्राला न्याहाळत राहणे मला खूप आवडते ,मीही मागच्या महिन्यात नागाव बीच ला गेले होते ..मस्त शांत, स्वच्छ समुद्र किनारा होता आणि सागर तरंग रेसोर्ट ला थांबले होते ,सी facing होते आणि मस्त होते ...+)

आरोही 14/03/2014 - 21:30
मौ ताई, जेवणाच्या बाबतीत आमचा थोडा पोपटच झाला ,त्याचे काय झाले नागाव मध्ये अन्नपूर्णा नावाची एक खानावळ आहे तेथे जेवण खूप छान मिळते असे ऐकले असल्याने मी ठरवले तेथे जेवायला जायचे आणि रेसोर्त मध्ये असेही आम्ही असेही तिघे च असल्याने तिघांसाठीच कशाला एक नोन वेज थाळी आणि एक वेज थाळी बनवायला सांगायचे असे म्हणून मी तेथे जेवण नको असे सांगितले आणि गेलो अन्नपूर्णेला ते गाडीने अगदी ५ मी. च्या अंतरावर आहे म्हणून तर तेथे काही काम चालू असल्याने ते त्या दिवशी नेमके बंद झाले होते मग आता नवर्याला तर नोन वेज च खायचे होते आणि त्यात गुरुवार होता म्हणून एक दोन ठिकाणी अजून चौकशी केली तर तेथे फक्त वेज जेवण तयार होते मग त्यांनाच विचारले कुठे मिळेल ते त्यांनी एका ठिकाणी पेट्रोल पंपाजवळ मिळेल असे सांगितले आम्ही विचारात ,विचारात पेट्रोल पंपाच्या शोधत सुमसाम रस्त्यावरून जवळ जवळ १२ किमी गेलो मग मी म्हटले कि आता बास आता मागे वळूया तेवढ्यात एक जन भेटला त्याला विचारले तर तो म्हणाला कि २.मी वर आहे पेट्रोल पंप त्याच्या बाजूला आहे सोय जेवणाची मग गेलो तेथे एकदाचे आणि तेथे एक घरगुती खानावळ होती त्यांच्याकडे विचारले तर ते फिश मिळेल म्हणाले आणि आम्ही थांबायची तयारी दर्शविली मग काय त्यांनी ४५ मी. मध्ये मस्त एक वेज आणि एक नोन वेज थाळी तयारी करून दिली .. वेज जेवण मला तरी आवडले पण फिश थाळी मनासारखी नाही मिळाली नवर्याला ..पण ठीक होती. पण यापुढे लक्षात ठेवले आहे जेथे थांबणार तेथेच जेवणाची order देणार बाबा यापुढे ... हो पण याची कसर दुसर्या दिवशी सकाळीच भरून निघाली रेसोर्त पासून शिवाजी चौक च्या पुढे ५ ..मी अंतरावर आम्हाला एका ठिकाणी मस्त मिसळ पाव आणि अंडा भुर्जी चापायला भेटली .

नितिन५८८ 16/04/2015 - 13:50
आंजर्ले बीच ला एकदा जाउन या, मी आणी माझे ३ मित्र २ दिवसासाठी तिथे रहिलो. जेवण + रहाणे मिळून ३००० घेतले. आम्ही वर्षभरातून एकदा तरी इथे जातोच. आंजर्ले संपर्क - रेश्मा tondankar ८२७५४३०४४२ Photos
तस माझ मिपावर आणि एकुणातच लिखाण खुप कमी असते. थोडीशी लुडबूड फक्त पाककृती विभागात होते तेवढेच. तर आता भटकंतीमध्ये थोडा प्रयत्न करते तो गोड मानून घ्यावा ही विनंती. बरेच दिवस कुठे बाहेर जाणे झाले नव्हते, म्हणुन जवळच कुठेतरी जावु या असा विचार केला. मध्ये मितान ताई वेळासला जावून आली होती आणि आता तिथे कासव बघायला(आता तिथे खुप कासव असतात म्हणुन) जावु असा विचार करून मितानताईला फोन केला कुठे थांबली होतीस वै. विचारायला पण तिच्या कडून कळले की रस्ता खूपच खराब आहे सो तो प्लान कॅन्सल करून अलिबाग ठरवले.

ब्लॅक अँड व्हाईट-एक फसव द्विभाजन आणि (अर्धे) भरलेले ग्लास

माहितगार ·

समजा बिअर ने अर्धा भरलेला ग्लास आहे व तुम्हाला अजून बिअर हवी असेल तर उरलेला अर्धा भरायचा. आहे तेवढी बिअर समजा पुरेशी असेल तर तो अर्धा संपवून टाकायचा . हाय काय नाय काय!

In reply to by प्रकाश घाटपांडे

माहितगार 10/03/2014 - 22:53
प्रकाश घाटपांडेजी आपल्या प्रतिसादा करता खूप खूप धन्यवाद. केवळ वाच्यार्थ घेतला तर आपल्या प्रतिसादाचा अर्थ सरळच रंजनात्मक आहे आणि त्याला उपप्रतिसाद द्यावयाचे किंवा कसे हे इतर मिपाकरांवर सोडतो. पण आपल्या विधानातील लक्ष्यार्थ ज्याला लक्षात येईल त्यांना माझा एवढा मोठा लेख न वाचता आपले स्टेटमेंटही विषय समजण्यास बर्‍यापैकी पुरेसे आहे त्या बद्दल धन्यवाद. अर्थात धागा तर्कशास्त्र विषयक असल्यामुळे जरासा खीस पाडतो आहे. आपले प्रतिसादातील विधान (एकतर ती बिअरच आहे हे गृहीत अनुमान करते ) आणि मुख्य म्हणजे दोनच पर्याय समोर ठेवते आहे. म्हणजे जो काही एक द्रवपदार्थ असेल तो न पिण्या करताचा पर्याय आपल्या विधानात नाही त्या अर्थाने ते ब्लॅक अँड व्हाईट स्टेटमेंट समजता येते का ? शिवाय तो द्रव पदार्थ बिअरच असावा या आपल्या संभाव्य गृहीत अनुमानावरून मला भारतीय प्रमाणमीमांसेची तुलना सुचली म्हणून आपला प्रतिसाद त्या संबंधाने नवा धागा बिअरचा ग्लास (?) आणि भारतीय प्रमाणमीमांसा करीता उदाहरण म्हणून वापरला. आपल्या प्रतिसादा करीता धन्यवाद

In reply to by प्रकाश घाटपांडे

माहितगार 15/03/2014 - 14:01
समजा बिअर ने अर्धा भरलेला ग्लास आहे व तुम्हाला अजून बिअर हवी असेल तर उरलेला अर्धा भरायचा. आहे तेवढी बिअर समजा पुरेशी असेल तर तो अर्धा संपवून टाकायचा. हाय काय नाय काय!
ग्लास अर्धा भरलेला असताना तो पूर्ण भरण्याचा अट्टाहास अथवा त्याला रिकामा करण्याचा अट्टाहास ग्लास अर्धा आहे हे स्विकारुच नका असा केवळ काळा अथवा पांढरा प्रकारचा असतो. ग्लासपूर्ण भरलेला आहे अथवा रिकामाच आहे अस म्हणण्याचे टोकाचे अट्टाहासी समर्थन पुन्हा पुन्हा करत रहाणे एक प्रकारची नशाच नाही का ? अर्ध्या ग्लासाचे विकिमिडिया कॉमन्सवर तसेही दुसरे कॉपीराईट फ्री छायाचित्र मी शोधू शकलो नव्हतोच पण एनी वे अशा ग्लासाचे चित्र मिळाले ज्याने मला मुद्दा अधिक स्पष्ट करणे सोपेच जाणार होते म्हणून ते वापरले. पण चौकटी बाहेरच्या शंकाही विचारल्या न गेल्यामुळे स्वतःहून स्पष्टीकरण. आणि घाटपांडेजींच्या वाक्यातला बहुतांश लोकांनी उपरोध न लक्षात घेता, वाच्यार्थाने घेतल असण्याची शक्यता अधिक वाटते म्हणून वाक्यात विषयास अनुसरून (मला) दिसलेला लक्ष्यार्थ नमुद करून ठेवतो.

जेव्हा एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण देता येत नाही (अनएक्स्प्लेन्ड) तेव्हा ती 'अनएक्सप्लेन्ड' आहे, किंवा असेच इतर लेबल लावण्याची घाई न करता,"माहिती उपलब्ध नाही 'अनएक्सल्पेन्ड' आहे"[मराठी शब्द सुचवा], एवढेच तथ्य स्वीकारता आले पाहीजे.
सहमत आहे. बाकी लोकांना द्विमितीत गोष्टी बसवायला सोपे जाते. काळे किंबा पांढरे, राम किंवा रावण, चांगले किंवा वाईट. जेव्हा काळे पांढरे असे दोन च पर्याय लोक विचारात घेतात तेव्हा त्यातील ग्रे एरियाचा विचार करत नाहीत मला तर पुढे असे वाटते कि ग्रे तरी का? रंगीत पट्टाचा विचार का नको. एन डायमेन्शन तयार होतील. असो जास्त विचार केला तर बुलियन अल्जेब्रा कालबाह्य होईल.

In reply to by प्रकाश घाटपांडे

माहितगार 15/03/2014 - 13:47
काळा अथवा पांढरा असे दोनच पर्याय विचारात घेण हि मानवाचा सहज स्वभाव आहे, त्यातला आपल्या तथाकथित सोयीचा वाटणारा पर्याय निवडून त्याचं समर्थन अशा टोकाला नेल जात की जिथून त्याला समतोल भूमिकेकडे घेऊन येण्यास कठीण जात. खूप कठीण परिश्रमांनी भूमीका बदलण्यात यश आलच तर सिसॉप्रमाणे विरुद्ध दिशेला पूर्ण घसरतात आणि मॅग्नेट चिटकवल्या सारखे चिटकून राहतात. चौकटी बाहेरचा विशीष्ट परिघा बाहेरचा विचारच न सुचल्यामुळे वृत्तीस कुपमंडूकता येते. कुपमंडूकतेने होणार सगळ्यात मोठ नुकसान, आपल्या पुढे येणार्‍या अनेक संधी (दिसत नाहीत अथवा दिसल्यातरी गांभीर्याने घेत नाही) आणि आपण संधी गमावून बसत असतो, संधी खूप येतात, पण जसे स्थानकावर उशीरा पोहोचल्यामुळे गेलेली बस किंवा ट्रेन परत मिळू शकत नाही तसेच दुसरी संधी येई पर्यंत होणारा कालापव्यव हे एक न मोजले जाणारे मोठे नुकसानच असते. इथे ग्रे एरिआ म्हणजे, लक्षात न घेतलेल्या बाजू आपण म्हणता तसे, आपल्या पुढील सर्व संधी वापरता याव्यात म्हणून लॅटरल थिंकिंग ची गरज भासते त्या करता एन डायमेन्शन आणि रंगीत पट्टयाचा विचार अवश्यंभावीच म्हणावयास हवा. हे सर्व पर्याय लक्षात घेतल्या नंतर निर्णय घेण्याच्या प्रसंगी कार्यकारण भाव आणि विवेक वापरून बुलियन अल्जेब्रा वापरावा लागू शकतो क्वचीत उपलब्ध ऑप्शन्स पैकी एक एक बाद करत जावा लागू शकतो म्हणून तर्कशास्त्रात बुलियन अल्जेब्रा पूर्ण कालबाह्य होईल का या बद्दल मी साशंक आहे. तर्कसुसंगत कृती निवडताना निर्णय घेण्यापूर्वी सर्व पर्याय ओपन माईंडने विचारात घेतले का आणि निवडलेला पर्याय तर्कसुसंगत व विवेकपूर्ण आहे का हे महत्वाचे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

माहितगार 15/03/2014 - 14:30
फिशर यांच्या मते; सदोष तर्कांचे समर्थन करताना आपण इतरांना भ्रमात टाकत आहात याची भिती नसते, तर स्वत:लाच भ्रमात टाकू याची असते. विविध कारणांनी आणि हितसंबंधांनी अधिकाधीक ध्रुवीकरण होणाऱ्या जगात समीक्षक, इतिहासकार, राजकारणी आणि इतर यांनी, 'स्नान घातलेले बाळ', आणि 'त्याने स्नान केलेले गढूळलेले पाणी', यांतील एकाला निवडताना आणि दुसऱ्याला दूर सारताना, या दोहोतील फरक, नम्रतेने आणि समंजसपणाने व्यवस्थित समजून घेतला पाहीजे. संदर्भ :

In reply to by माहितगार

आत्मशून्य 17/03/2014 - 02:49
फिशर यांच्या मते; सदोष तर्कांचे समर्थन करताना आपण इतरांना भ्रमात टाकत आहात याची भिती नसते, तर स्वत:लाच भ्रमात टाकू याची असते.
जर टु बी ऑर नॉट टुबी हे एकमेव शाश्वत वास्तव तर्काचे समर्थन करणारी व्यक्ती अमान्य असेल तर फिशर यांची भिती अतिशय वास्तव आहे /ठरतेच.

In reply to by प्रकाश घाटपांडे

बरखा 25/03/2014 - 17:55
अनएक्सल्पेन्ड "[मराठी शब्द सुचवा] १ फोड करुन सांगता न येण्यासारखे २ समजावुन सांगता न येण्यासारखे ३ विष्लेशण करता न येणे. ४ क्षमस्व, या विषयाबद्दल अधिक विस्तारित माहीती उपलब्ध नाही. हे शब्द कसे वाटतात?

आत्मशून्य 17/03/2014 - 02:37
आपण कधी तपास केला आहे का ? why something that makes sense is actually a making sense ? and how " relative " term does impact on it to turn it the other way around ? I mean why and how those same certain things stop making sense some time or opinions later ? okay fuzzy logic is core yet kind of different topic. find these answers and u will get a key to twist almost anything logic wis . [But such flawlessness is boring so good to get back messy anyway ;) ]

In reply to by आत्मशून्य

माहितगार 18/03/2014 - 11:26
fuzzy logic ला मराठीत काही शब्द वापरात आहे का ? नसल्यास अथवा क्लिष्ट असल्यास कोणता शब्द वापरता येईल. पर्यायी मराठी शब्द असलाच पाहीजे असा आग्रह नाही पण पर्यायी शब्द विषयक चर्चेच्या निमीत्ताने संकल्पना समजून घेण्यास मदत होते असे वाटते म्हणून. fuzzy करता डिक्शनरी पर्याय : 'अस्पष्ट', 'मोघम' इत्यादी दिसत आहेत. approximate करता : 'अदमासे', 'निकट', 'संनिकट' असे शब्द दिसतात. आपल्या सवडी नुसार फझी लॉजीक बद्दल अधिक विस्तृत किंवा एखादा धागा वाचण्यास नक्कीच आवडेल.
[But such flawlessness is boring so good to get back messy anyway Wink ]
हम्म.. समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. :)

In reply to by माहितगार

आत्मशून्य 18/03/2014 - 22:56
एखादे गाणे छान आहे वाइट आहे असे आपण म्हणत असतो... एक असतो क्लासीक/बायनरी सेट ऑफ लॉजीक आणी दुसरा फजी लॉजीक. तुम्हाला एखादे गाणे पहिल्यांदा ऐकल्यावर आवडत नाही पण नंतर अचानक आवडु शकते. (रेहमानच्या बाबतीत इतरांच्या तुलनेत हे चटकन अनुभवास येते) कारण काय ? फजी फॅक्टॉर ऑफ माइंड. टॉकींग पर्टीक्युलरली ऑफ हिम, रेहमानच्या गाण्यात मेलडी + सॉन्ग लिसनिंग एक्सपिरिअन्स फजी होतो. म्हणजे त्याच्या गाण्यात गोडवा कितपत असेल/भावेल माहीत नाही पण गाणे ऐकण्याचा एक उत्कृश्ट (ऑसम) अनुभव मात्र रेहमान नक्किच तयार करतो. इतर संगीतकार मात्र गाण्यातील गोडव्यावर मेहनत जास्त घेतात ज्यामुळे आपोआप सॉन्ग लिसनिंग एक्सपिरिअन्स सुधारीत व प्रभावशाली बनतो पण त्यातील भर मेलडीवरच असल्याने मेलडी जास्त मनात राहते. हे फजी लॉजीक संगीताच्या जॉनर प्रमाणे त्याच्या लिसनींग एक्सपिरिअन्स सोबत फजी बनुन व्यक्ती परत्वे एकाच गाण्याबाबत विवीध मते तयार करते. जसे चहा १०० से. ला उकळत आहे. हे सुस्पष्ट आहे(बायनरी सुधा). पण चहा वाफळला आहे असे म्हणने व्यवहारात मोघम असते. आपण वेटरला गरम चहा दे बोलतो. चहा ५० से. तापवुन दे असे सांगत नाही. मग अशी आज्ञा कॉम्प्युटरला कशी समजावायची ? त्याला तर चहा २५ ते ३९ से. ला तापव म्हटले तर ठरवताच येणार नाही आणि पुढची गंमत म्हणजे गरम चहा ची व्याख्या व्यक्ती परत्वेही वेगवेगळी(फजी) उरते. थोडक्यात प्रसंगानुरुप विवीध फजी फॅक्टर सतत काम करत असतात. हे बायपास करता आले तर जे उरते ते शुध्द सत्य असते. म्हणूनच ते कंटाळवाणेही :) नो वेरीएशन. अलमोस्ट भावनाहिनता. कारण भावनेचे अस्तित्व हेच फजी एक्झिस्टन्स आहे. म्हणून भावना सतत बदलत असतात. मन चंचल आहे :) आजचा व्हिलन उद्याचा हिरोही बनायची शक्यता ही कायम असते (जसे नथुराम) ते या मुळेच. कॉम्प्युटर गेम्समधे फजी लॉजीक विषेशत्वाने वापरले जाते उदा. ज्यामुळे एखाद्या कॅरॅक्टरवर तुम्ही हल्ला केला तर तो प्रतिहल्ला करेल, लपुनच राहील, **ला पायलावुन पळुन जाइल, सुरक्षीत जागा घेउइ की आत्मघाती हल्ला रचेल का तुमच्या मुवबाबत काहीतरी शिकेल अशा ऑलमोस्ट अगणीत शक्यता ज्या प्रत्यक्ष प्रोग्रामरने उपलब्ध करुन दिल्या असतील पण त्याची निवड मात्र तो ठरवु शकणार नाही तर त्या कॅरॅक्टरची कृत्रीम बुध्दीमत्ता ठरवेल. आणी हे रँडम नसते फजी असते. त्यामुळे खेळ इंटरेस्टींग राहतो बोअर होत नाही. जुन्या व्हिडीओगेम्स मधे हे वापरलेले नसायचे त्यामुळे त्याच्या मुव प्रेडीक्टीव एकसुरी व लवकरच कंटाळवाण्या होत असत. एकुणच मानवी आयुष्याचे सर्व अंगप्रत्यंगच अशा फिजीफिकेशन ने व्यापलेले आहे. वीवीध उदाहरणापरत्वे जर आपण त्यातील फजी फिकेशनच्या अभ्यास केला तर गोष्टी जास्ती जास्त प्रेडीक्टीव व परीणामी बोअर होत जातात.

In reply to by आत्मशून्य

माहितगार 20/03/2014 - 06:15
समजण्यास सोप्या उदाहरणांनी अलगद पणे सांगितल्यामुळे क्लिष्ट विषय सुसह्य झाला या बद्दल धन्यवाद. या निमीत्ताने मराठी विकिपीडियावर मोघम तर्क नावाने लेख चालू केला. (अर्थातच खरे क्रेडीट आपले!) आपल चहाच उदाहरण आवडल, त्यात शेवटी आपण म्हणता थोडक्यात प्रसंगानुरुप विवीध फजी फॅक्टर सतत काम करत असतात. हे बायपास करता आले तर जे उरते ते शुध्द सत्य असते.>> इथे 'वास्तव' ह्या शब्दाशी तुलना करता, सत्य हा शब्द निश्चितपणाने वापरता येतो ना याची खात्री करून हवी होती. संकल्पना समजली पण सोबतच व्याख्येच्या स्वरूपात बांधण्याचा प्रयास म्हणून खालील प्रमाणे प्रयत्न केला, त्यात काहीतरी महत्वाच राहून जात आहे, आणि समजण्यास क्लिष्ट असं वाटत आहे. आपण आणि इतर जाणकारांनी त्यात सुधारणा सुचवाव्यात अथवा पर्यायी व्याख्या सूचवावी ही विनंती.
व्याख्या: मोघम तर्क (फजी लॉजीक-Fuzzy Logic) म्हणजे, 'अनेकमुल्य' असलेल्या ओव्हरलॅप[मराठी शब्द सुचवा] करणाऱ्या श्रेणी; अथवा 'संदिग्ध गृहीत' असलेलेला तर्क होय; ज्यास तर्कशास्त्रात मात्रा,अंश इत्यादीच्या संचाच्या प्रमाणात व्यक्त करण्याचा प्रयास केला जातो.
या निमीत्ताने आपल्या सर्वांसाठी हा वाफाळलेला चहा : वाफाळलेला चहा माहितीपूर्ण प्रतिसादासाठी धन्यवाद

In reply to by माहितगार

माहितगार 20/03/2014 - 06:21
सॉरी, काही कारणाने आपले " . हे बायपास करता आले तर जे उरते ते शुध्द सत्य असते." हे वाक्य वरच्या प्रतिसादात कॉपीपेस्ट करूनही उमटले नाही.

In reply to by माहितगार

आत्मशून्य 20/03/2014 - 19:38
फजी फेक्टर बायपास केल्यावर जे उरते ते वास्तव म्हणता येत नाही कारण वास्तवता हिच फजी स्वरूपात आकलन केलि जाते. म्हणुन जास्ती जास्त शुध्द सत्य (रिफ़ाइनड प्रोबाबिलिटी ऑफ़ एकुरसि) हा शब्द अथवा लेस फजी एव्ह्डेच ठरवता येते. अवांतर - फजी फेक्टर ओळ्खाय्चि सवय लागली की त्यानंतर केलेला कोणताही साधा विचार अगदी बुध्दीव्न्तालाही विचारत पाडायला पुरेसा असतो. मग जे कोमन सेंसला गहन विचार समजतात त्याच्या विदूषकी लिलंचा आनंद काय वर्णावा...

In reply to by आत्मशून्य

माहितगार 20/03/2014 - 22:54
फजी स्वरूप वास्तवहि असू शकेल हे समजल पण काही वेळा ते फजी परसेप्शन अथवा अपेक्षा, एका व्यक्ती पुरतीच सब्जेक्टीव्ह आहे बाकी तज्ञ किंवा इतर मेजॉरिटी असहमत असू शकते म्हणजे फजी स्वरूप प्रत्येक वेळी वास्तव असेल का ? (मी अजून समजून घेतो आहे) "रिफ़ाइनड प्रोबाबिलिटी ऑफ़ एकुरसि" या शब्द प्रयोगात thought of किंवा expected या दोन शब्दांची गरज भासू शकते का "थॉट ऑफ अथवा एक्सपेक्टेड, रिफ़ाइनड प्रोबाबिलिटी ऑफ़ एकुरसि" "विचार केलेली अथवा अपेक्षीत, 'अचूकतेची' परिष्कृत संभाव्यता" असा काही बदल केला तर योग्य होऊ शकेल का

In reply to by माहितगार

आत्मशून्य 21/03/2014 - 00:44
फजी स्वरूप वास्तवहि असू शकेल हे समजल
नॉट एट ऑल. ज्याला आपण "वास्तव" म्हणतो ते नेहमी फजी स्वरुपात सामोरे येत असते. इट्स अ वन वे थिंग. थोडक्यात फजी(मोघम ) स्वरूप वास्तव बनुच शकत नाही पण वास्तव मात्र मोघम(फजी) स्वरुपात सामोरे येते. आणी ते संकल्पेनेतुन सुधा याच प्रकारे सम्जुन घेतले पाहिजे. आता आपण संख्यांचे उदा. घेउया दशमान पध्दती... किती परफेक्ट वैज्ञानीक वास्तव आहे. प्रथम विचार करता यात काही फजी आहे वाटत नाही पण हे फजीच आहे, मोघम आहे पण सवयिचे झाले आहे म्हणून वास्तव वाटते इतकेच. हे फजी का ? कारण हाताला विस बोटेअसती तर गणीत करायला सोपे जावे , आपोआप सवयीचे व्हावे म्हणुन १ ते १९ या एक अंकी संख्या मानल्या असत्या व २० ही पहिली संख्या गणली गेली असती ज्यामधे एकक व दशक अशा दोन संख्या आहेत. म्हणजे १९ पर्यंत मोजणी फक्त एकक संख्येने ठरवली गेली असती. मला वाटते फजीनेस कशी एक पॅरलल सिस्टम उभे करतो जे वास्तवच आहे असे गणले जाउ शकते याचे हे उत्तम उदाहरण ठरावे. कारण फक्त आकडेमोडच करायची असेल तर ० व १ या दोन संख्याच कितीतरी पुरेशा आहेत. फजी स्वरूप कधीच वास्तव असत नाही, पण वास्तव मात्र फजी स्वरुपातच सामोरे येते, जसे पडद्यावरील हिरो पडद्याबाहेर येउ शकत नाही पण पडद्याबाहेरील हिरो पडद्यावर पाहिजे तेंव्हा जाउ शकतो... वन वे ओन्ली, कारण फजिनेस इज अ‍ॅट कोअर... फजिनेस आपल्या मनाच्या अस्तित्वाचा प्रमुख गुणधर्म आहे... फजिनेस बायपास केला तर मनाचे अस्तित्व लयाला जाते.

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य 25/03/2014 - 00:27
नुसते वाचताना फार किचकट वगैरे आहे वाटते, आणी फार टंकायचे श्रमही करवत नाहीत. पण हे किचकट वगैरे अजिबात नाही.

In reply to by आत्मशून्य

माहितगार 25/03/2014 - 01:36
सॉरी इतर विषयांच्या अभ्यासाकडे लक्ष वळल्यामुळे आपणास प्रतिसाद देण्यास विलंब झाला. खरे म्हणजे मी पुर्वी वाचण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा मला किचकट वाटले होते पण आपल्या प्रतिसादातून उत्तम समजू लागले आहे. अर्थात मला फजी लॉजीक मला लॉजीकल फॉलसीजच्या माझ्या मुख्य विषयाही रिलेट करून पुन्हा अभ्यासावयाचे आहे. समर्थांची उक्ती आहे अभ्यासे प्रगटावे म्हणून सध्या फक्त श्रवण आणि मनन करतो आहे.

kurlekaar 17/03/2014 - 09:34
मला वाटतं या सर्वाच्या मुळाशी वस्तूनिष्ठता (Objectivity)व आत्मनिष्ठ्ता (Subjectivity) यातील विरोधाभास देखिल असू शकतो . माणसांच्या वस्तूनिष्ठतेमुळे तर्कशास्त्र (Logic) व तत्वज्ञान (Philosophy) व बहुधा शास्त्र (science) यांचा प्रथम जन्म नंतर विस्तार झालाय; माणसाच्या आत्मनिष्ठतेतून कला व साहित्य यांचा उगम व नंतर विस्तार झालाय. पण यातही थोडाफार फरक असावा कारण वस्तुनिष्ठतेतून निर्माण होत असलेलं सर्व कांही अगदी एका ओळीत नसतील पण एका कॉरिडॉर मध्येच रहातात पण तसं कलेचं नसतं. एखाद्या शतकातील कला मागच्या शतकातील कलेपेक्षा वेगळी असू शकते, स्वतंत्र असू शकते, Renaissance चंच उदाहरण पहा. कांही सुज्ञ माणसं वस्तूनिष्ठता व आत्मनिष्ठ्ता या दोन्ही दगडांवर पाय ठेऊन व्यवस्थितरीत्या आपला तोल सांभाळतात. एखाद्या गोष्टीकडे बघायचं तर जरुरीप्रमाणे अगदी बरोबर वस्तूनिष्ठतेचा किंवा आत्मनिष्ठ्तेचा चष्मा लावून ते त्या गोष्टीकडे पाहू शकतात. पण ते सगळ्यांनाच शक्य नसतं. आपण बरेचजण चुकीचा चष्मा लावतो व ते आपल्या लक्षातच येत नाहीं कारण दोन्ही चष्म्यातून सारखंच दिसतं. फक्त एकाच प्रांतात वावरणाऱ्या एखाद्या तत्वज्ञानीला किंवा एखाद्या कविला हा 'आंतर-प्रांतीय' प्रवास अजून कठीण किंवा अशक्यप्रायहि वाटत असेल. आईन्स्टाईनची Theory of Relativity व थोड्याफार प्रमाणात न्यूटनची Theory of Gravity या सर्वाला अपवाद असावी कारण या दोघांच्या Theories तत्कालीन Science च्या कॉरिडॉरच्या बाहेर होत्या, Relativity तर खुपच बाहेर. इथं कुठेतरी वस्तूनिष्ठता व आत्मनिष्ठ्ता यांचा एक दुर्मिळ संगम झाला असावा. कुणास ठाऊक पण Scienceचा पुढचा प्रवास या नवीन कॉरिडॉर मधून होईल किंव्हा दुसरा एखादा कॉरिडॉर देखिल निर्माण होऊ शकेल. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे Black and White या दोन रंगामधील ज्या Grey च्या Shades आहेत त्या सर्व शोधून काढावयास हव्या व त्या प्रत्येक (उप) रंगाला नांव द्यायला हवं. मला वाटतं ही एक प्रदीर्घ defining process आहे. यावर Method of Inquiry (?) नावाच्या पुस्तकाने याचा छान उहापोह केलाय (हे पुस्तकंच उहापोहाबद्दलचं आहे) पुस्तक मिळणं असम्भव आहे पण नेट वर कांहीतरी मिळालं तर पहातो. Defining Processचं एक कच्च उदाहरण द्यायचं तर ते मी ‘सहानुभूती’ व by default या दोन शब्दांचं देईन. आत्ताचे त्यांचे अर्थ त्यांच्या मुळाशी अभिप्रेत असलेल्या अर्थापासून थोडे फार दूर आले आहेत असं नाहीं वाटत?

विटेकर 17/03/2014 - 12:57
आणि प्रतिसाद ही ! मी याला "फजी लोजिक विरुद्ध बायनरी" असे नाव देईन. भारतीय तत्वाज्ञानाप्रमाणे एका "त्या" सत्याशिवाय बाकी सारी सत्ये ही सापेक्ष होय. एका त्या सत्याशिवाय बाकी सारे जर नष्ट च होणार आहे तर ते सत्य कसे ? आणि म्हणून भारतीय माणूस फजी लोजिक मधे आचार - विचार करतो. जसे की हो किंवा नाही असे थेट न म्हणता " मान हालवणे" ( त्या मान हालविण्याच्या गतीवर आणि आंदोलनावर होकार- नकाराची तीव्रता कमी अधिक होऊ शकते ! हे फजी लोजिक भारतीयांकडे धर्मातून आले.. हा ही मार्ग ईश्वराकडे नेतो .. हा ही नेतो.. तुमचा ही नेत असेल . ही धार्मिक सहिष्णुता भारतीयांच्या पॅथॉलॉजीमध्ये आहे. केवळ अल्लाच , केवळ येशूच केवळ माझाच पंथ नाहीतर तुम्ही नरकात जाणार हे निश्चित ! असला अतिरेक नस्ल्यामुळे विचारसरणीही तशीच झाली आहे. त्यामुळे सहसा ठोस निर्णयाला न येणे .. समोरच्याचा विचार करुन मगच निर्णय देणे ,निर्णय देताना दिरंगाई ही सारी त्याचीच लक्षणे आहेत.

In reply to by विटेकर

माहितगार 18/03/2014 - 11:43
विटेकरजी आपल्या मताने विचारात पडलो खरा, पण सहमत आहे का हे अजू निश्चित सांगता येत नाही. आपल्या प्रतिसादावर अजून काही मते वाचण्यास मिळाल्यास आवडतील. खाली आनन्दा यांचा प्रतिसाद आला आहे. आपण आणि आनन्दा एकमेकांच्या प्रतिसादांना उपप्रतिसाद देऊन चर्चा केल्यास वाचण्यास आवडेल असे वाटते. आपल्याला आणि आनन्दा यांना प्रतिसादांकरिता धन्यवाद

आनन्दा 17/03/2014 - 13:04
कदाचित विषयांतर होईल, पण या ठिकाणी मी मिपावरीलच काही चर्चाचा उल्लेख करू इच्छितो. १. गांधी वि. नथुराम. २. ५५ कोटी ३. हिंदुव्तवादी वि. धर्मनिरपेक्ष ई. ४. दहशतवाद.. या चर्चा म्हणजे आपण म्हणता तश्या काळे आणि पांढरे अश्या चष्म्याचा परिणाम आहे. बहुधा बर्‍याच न फळणार्‍या चर्चा या याच भूमिकेमुळे मोडत असाव्यात.

समजा बिअर ने अर्धा भरलेला ग्लास आहे व तुम्हाला अजून बिअर हवी असेल तर उरलेला अर्धा भरायचा. आहे तेवढी बिअर समजा पुरेशी असेल तर तो अर्धा संपवून टाकायचा . हाय काय नाय काय!

In reply to by प्रकाश घाटपांडे

माहितगार 10/03/2014 - 22:53
प्रकाश घाटपांडेजी आपल्या प्रतिसादा करता खूप खूप धन्यवाद. केवळ वाच्यार्थ घेतला तर आपल्या प्रतिसादाचा अर्थ सरळच रंजनात्मक आहे आणि त्याला उपप्रतिसाद द्यावयाचे किंवा कसे हे इतर मिपाकरांवर सोडतो. पण आपल्या विधानातील लक्ष्यार्थ ज्याला लक्षात येईल त्यांना माझा एवढा मोठा लेख न वाचता आपले स्टेटमेंटही विषय समजण्यास बर्‍यापैकी पुरेसे आहे त्या बद्दल धन्यवाद. अर्थात धागा तर्कशास्त्र विषयक असल्यामुळे जरासा खीस पाडतो आहे. आपले प्रतिसादातील विधान (एकतर ती बिअरच आहे हे गृहीत अनुमान करते ) आणि मुख्य म्हणजे दोनच पर्याय समोर ठेवते आहे. म्हणजे जो काही एक द्रवपदार्थ असेल तो न पिण्या करताचा पर्याय आपल्या विधानात नाही त्या अर्थाने ते ब्लॅक अँड व्हाईट स्टेटमेंट समजता येते का ? शिवाय तो द्रव पदार्थ बिअरच असावा या आपल्या संभाव्य गृहीत अनुमानावरून मला भारतीय प्रमाणमीमांसेची तुलना सुचली म्हणून आपला प्रतिसाद त्या संबंधाने नवा धागा बिअरचा ग्लास (?) आणि भारतीय प्रमाणमीमांसा करीता उदाहरण म्हणून वापरला. आपल्या प्रतिसादा करीता धन्यवाद

In reply to by प्रकाश घाटपांडे

माहितगार 15/03/2014 - 14:01
समजा बिअर ने अर्धा भरलेला ग्लास आहे व तुम्हाला अजून बिअर हवी असेल तर उरलेला अर्धा भरायचा. आहे तेवढी बिअर समजा पुरेशी असेल तर तो अर्धा संपवून टाकायचा. हाय काय नाय काय!
ग्लास अर्धा भरलेला असताना तो पूर्ण भरण्याचा अट्टाहास अथवा त्याला रिकामा करण्याचा अट्टाहास ग्लास अर्धा आहे हे स्विकारुच नका असा केवळ काळा अथवा पांढरा प्रकारचा असतो. ग्लासपूर्ण भरलेला आहे अथवा रिकामाच आहे अस म्हणण्याचे टोकाचे अट्टाहासी समर्थन पुन्हा पुन्हा करत रहाणे एक प्रकारची नशाच नाही का ? अर्ध्या ग्लासाचे विकिमिडिया कॉमन्सवर तसेही दुसरे कॉपीराईट फ्री छायाचित्र मी शोधू शकलो नव्हतोच पण एनी वे अशा ग्लासाचे चित्र मिळाले ज्याने मला मुद्दा अधिक स्पष्ट करणे सोपेच जाणार होते म्हणून ते वापरले. पण चौकटी बाहेरच्या शंकाही विचारल्या न गेल्यामुळे स्वतःहून स्पष्टीकरण. आणि घाटपांडेजींच्या वाक्यातला बहुतांश लोकांनी उपरोध न लक्षात घेता, वाच्यार्थाने घेतल असण्याची शक्यता अधिक वाटते म्हणून वाक्यात विषयास अनुसरून (मला) दिसलेला लक्ष्यार्थ नमुद करून ठेवतो.

जेव्हा एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण देता येत नाही (अनएक्स्प्लेन्ड) तेव्हा ती 'अनएक्सप्लेन्ड' आहे, किंवा असेच इतर लेबल लावण्याची घाई न करता,"माहिती उपलब्ध नाही 'अनएक्सल्पेन्ड' आहे"[मराठी शब्द सुचवा], एवढेच तथ्य स्वीकारता आले पाहीजे.
सहमत आहे. बाकी लोकांना द्विमितीत गोष्टी बसवायला सोपे जाते. काळे किंबा पांढरे, राम किंवा रावण, चांगले किंवा वाईट. जेव्हा काळे पांढरे असे दोन च पर्याय लोक विचारात घेतात तेव्हा त्यातील ग्रे एरियाचा विचार करत नाहीत मला तर पुढे असे वाटते कि ग्रे तरी का? रंगीत पट्टाचा विचार का नको. एन डायमेन्शन तयार होतील. असो जास्त विचार केला तर बुलियन अल्जेब्रा कालबाह्य होईल.

In reply to by प्रकाश घाटपांडे

माहितगार 15/03/2014 - 13:47
काळा अथवा पांढरा असे दोनच पर्याय विचारात घेण हि मानवाचा सहज स्वभाव आहे, त्यातला आपल्या तथाकथित सोयीचा वाटणारा पर्याय निवडून त्याचं समर्थन अशा टोकाला नेल जात की जिथून त्याला समतोल भूमिकेकडे घेऊन येण्यास कठीण जात. खूप कठीण परिश्रमांनी भूमीका बदलण्यात यश आलच तर सिसॉप्रमाणे विरुद्ध दिशेला पूर्ण घसरतात आणि मॅग्नेट चिटकवल्या सारखे चिटकून राहतात. चौकटी बाहेरचा विशीष्ट परिघा बाहेरचा विचारच न सुचल्यामुळे वृत्तीस कुपमंडूकता येते. कुपमंडूकतेने होणार सगळ्यात मोठ नुकसान, आपल्या पुढे येणार्‍या अनेक संधी (दिसत नाहीत अथवा दिसल्यातरी गांभीर्याने घेत नाही) आणि आपण संधी गमावून बसत असतो, संधी खूप येतात, पण जसे स्थानकावर उशीरा पोहोचल्यामुळे गेलेली बस किंवा ट्रेन परत मिळू शकत नाही तसेच दुसरी संधी येई पर्यंत होणारा कालापव्यव हे एक न मोजले जाणारे मोठे नुकसानच असते. इथे ग्रे एरिआ म्हणजे, लक्षात न घेतलेल्या बाजू आपण म्हणता तसे, आपल्या पुढील सर्व संधी वापरता याव्यात म्हणून लॅटरल थिंकिंग ची गरज भासते त्या करता एन डायमेन्शन आणि रंगीत पट्टयाचा विचार अवश्यंभावीच म्हणावयास हवा. हे सर्व पर्याय लक्षात घेतल्या नंतर निर्णय घेण्याच्या प्रसंगी कार्यकारण भाव आणि विवेक वापरून बुलियन अल्जेब्रा वापरावा लागू शकतो क्वचीत उपलब्ध ऑप्शन्स पैकी एक एक बाद करत जावा लागू शकतो म्हणून तर्कशास्त्रात बुलियन अल्जेब्रा पूर्ण कालबाह्य होईल का या बद्दल मी साशंक आहे. तर्कसुसंगत कृती निवडताना निर्णय घेण्यापूर्वी सर्व पर्याय ओपन माईंडने विचारात घेतले का आणि निवडलेला पर्याय तर्कसुसंगत व विवेकपूर्ण आहे का हे महत्वाचे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

माहितगार 15/03/2014 - 14:30
फिशर यांच्या मते; सदोष तर्कांचे समर्थन करताना आपण इतरांना भ्रमात टाकत आहात याची भिती नसते, तर स्वत:लाच भ्रमात टाकू याची असते. विविध कारणांनी आणि हितसंबंधांनी अधिकाधीक ध्रुवीकरण होणाऱ्या जगात समीक्षक, इतिहासकार, राजकारणी आणि इतर यांनी, 'स्नान घातलेले बाळ', आणि 'त्याने स्नान केलेले गढूळलेले पाणी', यांतील एकाला निवडताना आणि दुसऱ्याला दूर सारताना, या दोहोतील फरक, नम्रतेने आणि समंजसपणाने व्यवस्थित समजून घेतला पाहीजे. संदर्भ :

In reply to by माहितगार

आत्मशून्य 17/03/2014 - 02:49
फिशर यांच्या मते; सदोष तर्कांचे समर्थन करताना आपण इतरांना भ्रमात टाकत आहात याची भिती नसते, तर स्वत:लाच भ्रमात टाकू याची असते.
जर टु बी ऑर नॉट टुबी हे एकमेव शाश्वत वास्तव तर्काचे समर्थन करणारी व्यक्ती अमान्य असेल तर फिशर यांची भिती अतिशय वास्तव आहे /ठरतेच.

In reply to by प्रकाश घाटपांडे

बरखा 25/03/2014 - 17:55
अनएक्सल्पेन्ड "[मराठी शब्द सुचवा] १ फोड करुन सांगता न येण्यासारखे २ समजावुन सांगता न येण्यासारखे ३ विष्लेशण करता न येणे. ४ क्षमस्व, या विषयाबद्दल अधिक विस्तारित माहीती उपलब्ध नाही. हे शब्द कसे वाटतात?

आत्मशून्य 17/03/2014 - 02:37
आपण कधी तपास केला आहे का ? why something that makes sense is actually a making sense ? and how " relative " term does impact on it to turn it the other way around ? I mean why and how those same certain things stop making sense some time or opinions later ? okay fuzzy logic is core yet kind of different topic. find these answers and u will get a key to twist almost anything logic wis . [But such flawlessness is boring so good to get back messy anyway ;) ]

In reply to by आत्मशून्य

माहितगार 18/03/2014 - 11:26
fuzzy logic ला मराठीत काही शब्द वापरात आहे का ? नसल्यास अथवा क्लिष्ट असल्यास कोणता शब्द वापरता येईल. पर्यायी मराठी शब्द असलाच पाहीजे असा आग्रह नाही पण पर्यायी शब्द विषयक चर्चेच्या निमीत्ताने संकल्पना समजून घेण्यास मदत होते असे वाटते म्हणून. fuzzy करता डिक्शनरी पर्याय : 'अस्पष्ट', 'मोघम' इत्यादी दिसत आहेत. approximate करता : 'अदमासे', 'निकट', 'संनिकट' असे शब्द दिसतात. आपल्या सवडी नुसार फझी लॉजीक बद्दल अधिक विस्तृत किंवा एखादा धागा वाचण्यास नक्कीच आवडेल.
[But such flawlessness is boring so good to get back messy anyway Wink ]
हम्म.. समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. :)

In reply to by माहितगार

आत्मशून्य 18/03/2014 - 22:56
एखादे गाणे छान आहे वाइट आहे असे आपण म्हणत असतो... एक असतो क्लासीक/बायनरी सेट ऑफ लॉजीक आणी दुसरा फजी लॉजीक. तुम्हाला एखादे गाणे पहिल्यांदा ऐकल्यावर आवडत नाही पण नंतर अचानक आवडु शकते. (रेहमानच्या बाबतीत इतरांच्या तुलनेत हे चटकन अनुभवास येते) कारण काय ? फजी फॅक्टॉर ऑफ माइंड. टॉकींग पर्टीक्युलरली ऑफ हिम, रेहमानच्या गाण्यात मेलडी + सॉन्ग लिसनिंग एक्सपिरिअन्स फजी होतो. म्हणजे त्याच्या गाण्यात गोडवा कितपत असेल/भावेल माहीत नाही पण गाणे ऐकण्याचा एक उत्कृश्ट (ऑसम) अनुभव मात्र रेहमान नक्किच तयार करतो. इतर संगीतकार मात्र गाण्यातील गोडव्यावर मेहनत जास्त घेतात ज्यामुळे आपोआप सॉन्ग लिसनिंग एक्सपिरिअन्स सुधारीत व प्रभावशाली बनतो पण त्यातील भर मेलडीवरच असल्याने मेलडी जास्त मनात राहते. हे फजी लॉजीक संगीताच्या जॉनर प्रमाणे त्याच्या लिसनींग एक्सपिरिअन्स सोबत फजी बनुन व्यक्ती परत्वे एकाच गाण्याबाबत विवीध मते तयार करते. जसे चहा १०० से. ला उकळत आहे. हे सुस्पष्ट आहे(बायनरी सुधा). पण चहा वाफळला आहे असे म्हणने व्यवहारात मोघम असते. आपण वेटरला गरम चहा दे बोलतो. चहा ५० से. तापवुन दे असे सांगत नाही. मग अशी आज्ञा कॉम्प्युटरला कशी समजावायची ? त्याला तर चहा २५ ते ३९ से. ला तापव म्हटले तर ठरवताच येणार नाही आणि पुढची गंमत म्हणजे गरम चहा ची व्याख्या व्यक्ती परत्वेही वेगवेगळी(फजी) उरते. थोडक्यात प्रसंगानुरुप विवीध फजी फॅक्टर सतत काम करत असतात. हे बायपास करता आले तर जे उरते ते शुध्द सत्य असते. म्हणूनच ते कंटाळवाणेही :) नो वेरीएशन. अलमोस्ट भावनाहिनता. कारण भावनेचे अस्तित्व हेच फजी एक्झिस्टन्स आहे. म्हणून भावना सतत बदलत असतात. मन चंचल आहे :) आजचा व्हिलन उद्याचा हिरोही बनायची शक्यता ही कायम असते (जसे नथुराम) ते या मुळेच. कॉम्प्युटर गेम्समधे फजी लॉजीक विषेशत्वाने वापरले जाते उदा. ज्यामुळे एखाद्या कॅरॅक्टरवर तुम्ही हल्ला केला तर तो प्रतिहल्ला करेल, लपुनच राहील, **ला पायलावुन पळुन जाइल, सुरक्षीत जागा घेउइ की आत्मघाती हल्ला रचेल का तुमच्या मुवबाबत काहीतरी शिकेल अशा ऑलमोस्ट अगणीत शक्यता ज्या प्रत्यक्ष प्रोग्रामरने उपलब्ध करुन दिल्या असतील पण त्याची निवड मात्र तो ठरवु शकणार नाही तर त्या कॅरॅक्टरची कृत्रीम बुध्दीमत्ता ठरवेल. आणी हे रँडम नसते फजी असते. त्यामुळे खेळ इंटरेस्टींग राहतो बोअर होत नाही. जुन्या व्हिडीओगेम्स मधे हे वापरलेले नसायचे त्यामुळे त्याच्या मुव प्रेडीक्टीव एकसुरी व लवकरच कंटाळवाण्या होत असत. एकुणच मानवी आयुष्याचे सर्व अंगप्रत्यंगच अशा फिजीफिकेशन ने व्यापलेले आहे. वीवीध उदाहरणापरत्वे जर आपण त्यातील फजी फिकेशनच्या अभ्यास केला तर गोष्टी जास्ती जास्त प्रेडीक्टीव व परीणामी बोअर होत जातात.

In reply to by आत्मशून्य

माहितगार 20/03/2014 - 06:15
समजण्यास सोप्या उदाहरणांनी अलगद पणे सांगितल्यामुळे क्लिष्ट विषय सुसह्य झाला या बद्दल धन्यवाद. या निमीत्ताने मराठी विकिपीडियावर मोघम तर्क नावाने लेख चालू केला. (अर्थातच खरे क्रेडीट आपले!) आपल चहाच उदाहरण आवडल, त्यात शेवटी आपण म्हणता थोडक्यात प्रसंगानुरुप विवीध फजी फॅक्टर सतत काम करत असतात. हे बायपास करता आले तर जे उरते ते शुध्द सत्य असते.>> इथे 'वास्तव' ह्या शब्दाशी तुलना करता, सत्य हा शब्द निश्चितपणाने वापरता येतो ना याची खात्री करून हवी होती. संकल्पना समजली पण सोबतच व्याख्येच्या स्वरूपात बांधण्याचा प्रयास म्हणून खालील प्रमाणे प्रयत्न केला, त्यात काहीतरी महत्वाच राहून जात आहे, आणि समजण्यास क्लिष्ट असं वाटत आहे. आपण आणि इतर जाणकारांनी त्यात सुधारणा सुचवाव्यात अथवा पर्यायी व्याख्या सूचवावी ही विनंती.
व्याख्या: मोघम तर्क (फजी लॉजीक-Fuzzy Logic) म्हणजे, 'अनेकमुल्य' असलेल्या ओव्हरलॅप[मराठी शब्द सुचवा] करणाऱ्या श्रेणी; अथवा 'संदिग्ध गृहीत' असलेलेला तर्क होय; ज्यास तर्कशास्त्रात मात्रा,अंश इत्यादीच्या संचाच्या प्रमाणात व्यक्त करण्याचा प्रयास केला जातो.
या निमीत्ताने आपल्या सर्वांसाठी हा वाफाळलेला चहा : वाफाळलेला चहा माहितीपूर्ण प्रतिसादासाठी धन्यवाद

In reply to by माहितगार

माहितगार 20/03/2014 - 06:21
सॉरी, काही कारणाने आपले " . हे बायपास करता आले तर जे उरते ते शुध्द सत्य असते." हे वाक्य वरच्या प्रतिसादात कॉपीपेस्ट करूनही उमटले नाही.

In reply to by माहितगार

आत्मशून्य 20/03/2014 - 19:38
फजी फेक्टर बायपास केल्यावर जे उरते ते वास्तव म्हणता येत नाही कारण वास्तवता हिच फजी स्वरूपात आकलन केलि जाते. म्हणुन जास्ती जास्त शुध्द सत्य (रिफ़ाइनड प्रोबाबिलिटी ऑफ़ एकुरसि) हा शब्द अथवा लेस फजी एव्ह्डेच ठरवता येते. अवांतर - फजी फेक्टर ओळ्खाय्चि सवय लागली की त्यानंतर केलेला कोणताही साधा विचार अगदी बुध्दीव्न्तालाही विचारत पाडायला पुरेसा असतो. मग जे कोमन सेंसला गहन विचार समजतात त्याच्या विदूषकी लिलंचा आनंद काय वर्णावा...

In reply to by आत्मशून्य

माहितगार 20/03/2014 - 22:54
फजी स्वरूप वास्तवहि असू शकेल हे समजल पण काही वेळा ते फजी परसेप्शन अथवा अपेक्षा, एका व्यक्ती पुरतीच सब्जेक्टीव्ह आहे बाकी तज्ञ किंवा इतर मेजॉरिटी असहमत असू शकते म्हणजे फजी स्वरूप प्रत्येक वेळी वास्तव असेल का ? (मी अजून समजून घेतो आहे) "रिफ़ाइनड प्रोबाबिलिटी ऑफ़ एकुरसि" या शब्द प्रयोगात thought of किंवा expected या दोन शब्दांची गरज भासू शकते का "थॉट ऑफ अथवा एक्सपेक्टेड, रिफ़ाइनड प्रोबाबिलिटी ऑफ़ एकुरसि" "विचार केलेली अथवा अपेक्षीत, 'अचूकतेची' परिष्कृत संभाव्यता" असा काही बदल केला तर योग्य होऊ शकेल का

In reply to by माहितगार

आत्मशून्य 21/03/2014 - 00:44
फजी स्वरूप वास्तवहि असू शकेल हे समजल
नॉट एट ऑल. ज्याला आपण "वास्तव" म्हणतो ते नेहमी फजी स्वरुपात सामोरे येत असते. इट्स अ वन वे थिंग. थोडक्यात फजी(मोघम ) स्वरूप वास्तव बनुच शकत नाही पण वास्तव मात्र मोघम(फजी) स्वरुपात सामोरे येते. आणी ते संकल्पेनेतुन सुधा याच प्रकारे सम्जुन घेतले पाहिजे. आता आपण संख्यांचे उदा. घेउया दशमान पध्दती... किती परफेक्ट वैज्ञानीक वास्तव आहे. प्रथम विचार करता यात काही फजी आहे वाटत नाही पण हे फजीच आहे, मोघम आहे पण सवयिचे झाले आहे म्हणून वास्तव वाटते इतकेच. हे फजी का ? कारण हाताला विस बोटेअसती तर गणीत करायला सोपे जावे , आपोआप सवयीचे व्हावे म्हणुन १ ते १९ या एक अंकी संख्या मानल्या असत्या व २० ही पहिली संख्या गणली गेली असती ज्यामधे एकक व दशक अशा दोन संख्या आहेत. म्हणजे १९ पर्यंत मोजणी फक्त एकक संख्येने ठरवली गेली असती. मला वाटते फजीनेस कशी एक पॅरलल सिस्टम उभे करतो जे वास्तवच आहे असे गणले जाउ शकते याचे हे उत्तम उदाहरण ठरावे. कारण फक्त आकडेमोडच करायची असेल तर ० व १ या दोन संख्याच कितीतरी पुरेशा आहेत. फजी स्वरूप कधीच वास्तव असत नाही, पण वास्तव मात्र फजी स्वरुपातच सामोरे येते, जसे पडद्यावरील हिरो पडद्याबाहेर येउ शकत नाही पण पडद्याबाहेरील हिरो पडद्यावर पाहिजे तेंव्हा जाउ शकतो... वन वे ओन्ली, कारण फजिनेस इज अ‍ॅट कोअर... फजिनेस आपल्या मनाच्या अस्तित्वाचा प्रमुख गुणधर्म आहे... फजिनेस बायपास केला तर मनाचे अस्तित्व लयाला जाते.

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य 25/03/2014 - 00:27
नुसते वाचताना फार किचकट वगैरे आहे वाटते, आणी फार टंकायचे श्रमही करवत नाहीत. पण हे किचकट वगैरे अजिबात नाही.

In reply to by आत्मशून्य

माहितगार 25/03/2014 - 01:36
सॉरी इतर विषयांच्या अभ्यासाकडे लक्ष वळल्यामुळे आपणास प्रतिसाद देण्यास विलंब झाला. खरे म्हणजे मी पुर्वी वाचण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा मला किचकट वाटले होते पण आपल्या प्रतिसादातून उत्तम समजू लागले आहे. अर्थात मला फजी लॉजीक मला लॉजीकल फॉलसीजच्या माझ्या मुख्य विषयाही रिलेट करून पुन्हा अभ्यासावयाचे आहे. समर्थांची उक्ती आहे अभ्यासे प्रगटावे म्हणून सध्या फक्त श्रवण आणि मनन करतो आहे.

kurlekaar 17/03/2014 - 09:34
मला वाटतं या सर्वाच्या मुळाशी वस्तूनिष्ठता (Objectivity)व आत्मनिष्ठ्ता (Subjectivity) यातील विरोधाभास देखिल असू शकतो . माणसांच्या वस्तूनिष्ठतेमुळे तर्कशास्त्र (Logic) व तत्वज्ञान (Philosophy) व बहुधा शास्त्र (science) यांचा प्रथम जन्म नंतर विस्तार झालाय; माणसाच्या आत्मनिष्ठतेतून कला व साहित्य यांचा उगम व नंतर विस्तार झालाय. पण यातही थोडाफार फरक असावा कारण वस्तुनिष्ठतेतून निर्माण होत असलेलं सर्व कांही अगदी एका ओळीत नसतील पण एका कॉरिडॉर मध्येच रहातात पण तसं कलेचं नसतं. एखाद्या शतकातील कला मागच्या शतकातील कलेपेक्षा वेगळी असू शकते, स्वतंत्र असू शकते, Renaissance चंच उदाहरण पहा. कांही सुज्ञ माणसं वस्तूनिष्ठता व आत्मनिष्ठ्ता या दोन्ही दगडांवर पाय ठेऊन व्यवस्थितरीत्या आपला तोल सांभाळतात. एखाद्या गोष्टीकडे बघायचं तर जरुरीप्रमाणे अगदी बरोबर वस्तूनिष्ठतेचा किंवा आत्मनिष्ठ्तेचा चष्मा लावून ते त्या गोष्टीकडे पाहू शकतात. पण ते सगळ्यांनाच शक्य नसतं. आपण बरेचजण चुकीचा चष्मा लावतो व ते आपल्या लक्षातच येत नाहीं कारण दोन्ही चष्म्यातून सारखंच दिसतं. फक्त एकाच प्रांतात वावरणाऱ्या एखाद्या तत्वज्ञानीला किंवा एखाद्या कविला हा 'आंतर-प्रांतीय' प्रवास अजून कठीण किंवा अशक्यप्रायहि वाटत असेल. आईन्स्टाईनची Theory of Relativity व थोड्याफार प्रमाणात न्यूटनची Theory of Gravity या सर्वाला अपवाद असावी कारण या दोघांच्या Theories तत्कालीन Science च्या कॉरिडॉरच्या बाहेर होत्या, Relativity तर खुपच बाहेर. इथं कुठेतरी वस्तूनिष्ठता व आत्मनिष्ठ्ता यांचा एक दुर्मिळ संगम झाला असावा. कुणास ठाऊक पण Scienceचा पुढचा प्रवास या नवीन कॉरिडॉर मधून होईल किंव्हा दुसरा एखादा कॉरिडॉर देखिल निर्माण होऊ शकेल. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे Black and White या दोन रंगामधील ज्या Grey च्या Shades आहेत त्या सर्व शोधून काढावयास हव्या व त्या प्रत्येक (उप) रंगाला नांव द्यायला हवं. मला वाटतं ही एक प्रदीर्घ defining process आहे. यावर Method of Inquiry (?) नावाच्या पुस्तकाने याचा छान उहापोह केलाय (हे पुस्तकंच उहापोहाबद्दलचं आहे) पुस्तक मिळणं असम्भव आहे पण नेट वर कांहीतरी मिळालं तर पहातो. Defining Processचं एक कच्च उदाहरण द्यायचं तर ते मी ‘सहानुभूती’ व by default या दोन शब्दांचं देईन. आत्ताचे त्यांचे अर्थ त्यांच्या मुळाशी अभिप्रेत असलेल्या अर्थापासून थोडे फार दूर आले आहेत असं नाहीं वाटत?

विटेकर 17/03/2014 - 12:57
आणि प्रतिसाद ही ! मी याला "फजी लोजिक विरुद्ध बायनरी" असे नाव देईन. भारतीय तत्वाज्ञानाप्रमाणे एका "त्या" सत्याशिवाय बाकी सारी सत्ये ही सापेक्ष होय. एका त्या सत्याशिवाय बाकी सारे जर नष्ट च होणार आहे तर ते सत्य कसे ? आणि म्हणून भारतीय माणूस फजी लोजिक मधे आचार - विचार करतो. जसे की हो किंवा नाही असे थेट न म्हणता " मान हालवणे" ( त्या मान हालविण्याच्या गतीवर आणि आंदोलनावर होकार- नकाराची तीव्रता कमी अधिक होऊ शकते ! हे फजी लोजिक भारतीयांकडे धर्मातून आले.. हा ही मार्ग ईश्वराकडे नेतो .. हा ही नेतो.. तुमचा ही नेत असेल . ही धार्मिक सहिष्णुता भारतीयांच्या पॅथॉलॉजीमध्ये आहे. केवळ अल्लाच , केवळ येशूच केवळ माझाच पंथ नाहीतर तुम्ही नरकात जाणार हे निश्चित ! असला अतिरेक नस्ल्यामुळे विचारसरणीही तशीच झाली आहे. त्यामुळे सहसा ठोस निर्णयाला न येणे .. समोरच्याचा विचार करुन मगच निर्णय देणे ,निर्णय देताना दिरंगाई ही सारी त्याचीच लक्षणे आहेत.

In reply to by विटेकर

माहितगार 18/03/2014 - 11:43
विटेकरजी आपल्या मताने विचारात पडलो खरा, पण सहमत आहे का हे अजू निश्चित सांगता येत नाही. आपल्या प्रतिसादावर अजून काही मते वाचण्यास मिळाल्यास आवडतील. खाली आनन्दा यांचा प्रतिसाद आला आहे. आपण आणि आनन्दा एकमेकांच्या प्रतिसादांना उपप्रतिसाद देऊन चर्चा केल्यास वाचण्यास आवडेल असे वाटते. आपल्याला आणि आनन्दा यांना प्रतिसादांकरिता धन्यवाद

आनन्दा 17/03/2014 - 13:04
कदाचित विषयांतर होईल, पण या ठिकाणी मी मिपावरीलच काही चर्चाचा उल्लेख करू इच्छितो. १. गांधी वि. नथुराम. २. ५५ कोटी ३. हिंदुव्तवादी वि. धर्मनिरपेक्ष ई. ४. दहशतवाद.. या चर्चा म्हणजे आपण म्हणता तश्या काळे आणि पांढरे अश्या चष्म्याचा परिणाम आहे. बहुधा बर्‍याच न फळणार्‍या चर्चा या याच भूमिकेमुळे मोडत असाव्यात.
व्यक्ती, कुटूंब, व्यवसाय, ते असंख्य सामाजिक, जातीय, धार्मीक, राजकीय, केवळ माझच (आमचंच खर) म्हणणार्‍या टोकाच्या भूमीका; व्यक्तीगत आणि समुहांच्या हिताची गणित अनेक संघर्षांना टोकाला नेत असतात. half filled glass ग्लास रिकामाच आहे अथवा भरलेलाच आहे या ह्ट्टांची टोकांची लोकानुनयाने मांडणी करत टोकाची नेतृत्व पुढे येतात.

श्यामची आई..

अत्रन्गि पाउस ·

चिगो 09/03/2014 - 12:48
आपल्या भावनांशी बराच सहमत आहे. लै पिडू पुस्तक.. आमच्या कालिजात एकाने एका पोरीला, जिला तो बहीण मानायचा म्हणे, हे पुस्तक भेट देऊन विनोदाची परमावधी गाठली होती.. ;-) =))

In reply to by चिगो

आमच्या कालिजात एकाने एका पोरीला, जिला तो बहीण मानायचा म्हणे, हे पुस्तक भेट देऊन विनोदाची परमावधी गाठली होती.
>>>>> =)) महान आयडीया =))

In reply to by नावातकायआहे

आत्मशून्य 10/03/2014 - 02:14
कोल्ह्याला द्राक्षांची जी चव असते त्या प्रकारच्या व वित्र्णास पूर्ण बेकायदेशीर असल्याने त्याकाळी सरवसामान्य पांढरपेशा व्यक्तिला सहजी अनुपलब्ध असलेल्या दृक्श्राव्य फितिला सुधा हेच टोपन नाव होते नाही का ?

In reply to by आदूबाळ

आत्मशून्य 10/03/2014 - 11:50
परंतु भक्त प्रल्हाद, बिस्किट पुडा हे शाळ्करि वयोगटाचे शब्द होते. 21 वय पूर्ण आहे म्हणून मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला वयोगट हा आशा नामोल्लेखाबाब्त विशेष सात्विक असे.

In reply to by आत्मशून्य

आदूबाळ 10/03/2014 - 15:26
अरारा! या गंमती तुम्हाला २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर उमगल्या? काय हे मागासलेपण! (ह. घेणे ही विनंती) बादवे - बिस्किट पुडा हा जब्री शब्द आहे! :))

In reply to by आदूबाळ

नाही हो तसं म्हणायचं नसेल त्यांना. शाळकरीवयात जिथे फारच जोश असतो तिथे काहीही वाचायाला बघायला चालते. जेव्हा टेस्ट डेव्हलप होते तेव्हा (म्हणजे २१+) सात्विकता विषेश सांभाळली जाते.

पूर्णपणे असहमत साने गुरुजींच्या अतिप्रचंड सामाजिक कार्याचा विचार करता आपणास त्यांच्याविषयी असे लिहिण्याच काडीमात्र अधिकार नाही पाश्चात्य संस्कारानी बिघडलेल्या नवीन मराठी(?) पिढीची थेर आहेत ही सगळी ! अत्रंगी पावुस जी पर्सनली घेवू नका , पण असे अकलेचे तारे तोडणार्या नवीन पिढीच्या एक सणसणीत कानाखाली द्यावीशी वाटते . मागे एका कथित "अति-सुधारक" मराठी संकेत्स्थळावर "व्हू इज फकिंग श्याम ?""व्हू इज साने गुरुजी?" असलि भाषा वापरली होती , माझा अक्षरशः तिळपापड झाला होता , अशा हरामखोर लोकाना लाथानी बुकलून काढले पाहिजे . आपल्याच पूर्वजांबद्दल / मागच्या पिढीबद्दल इतकी अनास्था? कोकणातल्या त्या काळातल्या माधुकरी मागून शिक्षण घेणार्या मुलांच्या कहाण्या ऐकल्या की दोळे पाणावतात .... खुद्द माझे दोन चुलते आणि इतर काही नातेवाइक अशा प्रकाराने शिकलेले आहेत,,,,,,,,,,,,,,,, बाळ जातो दूर देशी........... कविता वाचून पहा एकदा ........!

In reply to by मंदार कात्रे

मंदारपंत... आपण असहमत आहात ... ठीक आहे ..पण मला माझे अधिकार आपण सांगायची अजिबात गरज नही...आपण आपले मुद्दे मांडा ... साने गुरुजींचे सामाजिक कार्य ह्याविषयी एक कणभर लिहिलेले नही..माझे मुद्दे पुन्हा नीट वाचा. बाकी त्या दुसर्या संकेतस्थळावर कुणी काय म्हटलंय त्याचा राग इथे काढण्याचे प्रयोजन समजले नाही ... पुन्हा एकदा ... 'श्यामची आई'ह्या पुस्तकावर आपली मते मांडा'..

In reply to by अत्रन्गि पाउस

आपल्याच पूर्वजांबद्दल / मागच्या पिढीबद्दल इतकी अनास्था? कोकणातल्या त्या काळातल्या माधुकरी मागून शिक्षण घेणार्या मुलांच्या कहाण्या ऐकल्या की दोळे पाणावतात .... खुद्द माझे दोन चुलते आणि इतर काही नातेवाइक अशा प्रकाराने शिकलेले आहेत,,,,,,,,,,,,,,,, बाळ जातो दूर देशी........... कविता वाचून पहा एकदा ........!

In reply to by मंदार कात्रे

तिमा 09/03/2014 - 20:29
इतके नका रागावू. तरुण पिढीला व्यक्त होऊ द्या. काळाप्रमाणे विचारही बदलतात. आपण जुनी खोडे! म्हणून गदिमांचे हे काव्य कवटाळून बसतो. वाईट तितुके इथे चांगले भलेपणाचे भाग्य नासले पतिव्रतेच्या गळ्यांत धोंडा वेश्येला मणिहार उद्धवा, अजब तुझे सरकार!

In reply to by तिमा

तरुण पिढीला व्यक्त होऊ द्या. मला वाटत तरुण आणि म्हातारं असण्याचा याच्याशी फार संबंध नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात कोकणातल्या खेड्यातले वातावरण आणि एका ममताळू, अशिक्षित आणि पारंपारिक संस्कार झालेल्या स्त्रीचे व्यक्तीचित्र आणखीन काय वेगळे असणार ? विचार करण्याची थोडीशी शक्ती असेल तर अगदी लहान मुलालादेखील हे कळू शकेल. पण किमान विचारीपणाचीच वानवा असेल तर सगळंच मुसळ केरात जाणार.

In reply to by अप्पा जोगळेकर

वातावरण ते असेल मान्य दुसरी अपेक्षा नही हे हि मान्य माझे म्हणणे हे कि त्या संपूर्ण पुस्तकातले वातावरण त्यातील प्रसंग ह्यात काहीही विशेष वेगळे नही...तत्सम वातावरण, प्रसंग, संस्कार हे घरोघरी होत असत पण बहुतांश प्रसंगांमधून हे 'काहीतरी' विशेष आहे असे मांडले जाते आहे..वर कारुण्य रसाचा अतिरेकी अविष्कार झाल्याने लहान मुले अजूनच हळवी झाली/होतील ज्यांना हे आवडते आवडो बापडे ज्यांना ती मुल्ये, संस्कार, धडे बाणवण्यासासाठी 'हे पुस्तक' जरुरी वाटले/वाटते ...वाटो .. सध्याच्या काळात मुलांना वाढवतांना किती जण हे पुस्तक अनिवार्य मानतात /आवश्यक मानतात/ खरोखर वापरतात ?

सचिन 09/03/2014 - 23:41
लेखकाशी पूर्ण सहमत. अत्यंत कालबाह्य पुस्तक. रद्दीवाला तरी घेतो का ? का तो ही म्हणतो की कालबाह्य आहे ?

आयुर्हित 10/03/2014 - 00:07
कोणत्या सुज्ञ माणसाने आपल्या सारख्या बालकाला दिले बरे हे पुस्तक? मला माझ्या लहानपणी पाण्यात पोहायला जायची खूप भीती वाटत असे, परंतु "श्यामची आई" हे पुस्तक माझ्या आईनेच खुद्द वाचले होते त्यामुळे त्यातील श्यामची कहाणी सांगत आमच्या बाल मनावर जबरदस्तीने चांगले संस्कार केले आहेत, त्यामुळे ह्या पुस्तकाचा मी सदैव ऋणी राहील.

In reply to by सचिन

आयुर्हित 10/03/2014 - 00:19
सचिनशेट........ चांगले उपाय आहेत ना तुमच्या जवळ ठेवा! आपल्या मुलांना त्याचा वापर होईलच की कधीतरी. मी माझ्या लहानपणची आठवण ती सांगितली हो!

सचिन 10/03/2014 - 00:25
आयुर्हित साहेब, फारच पर्सनल घेता राव ! मिपा वर असं नाही चालत !!

बन्या बापु 10/03/2014 - 06:41
कालौघात ह्या पुस्तकाचे विस्मरण होते आहे आणि ते कालबाह्य होते आहे आणि त्याबरोबरच काही दशकांचा एक इमोशनल दहशतवाद/अत्याचार संपतो आहे ...हा एक अतिशय मोठा दिलासा आहे
रद्दीवाला तरी घेतो का ? का तो ही म्हणतो की कालबाह्य आहे ?
मग आता नवीन धागे उसवतील.. पुल कालबाह्य .. कुसुमाग्रज कालबाह्य ... अजून पुढे जाऊन कालांतराने पाडगावकर, जी ए, सगळ्यांना निकालात काढा.. आणि आपल्या येणाऱ्या पिढीला "हैदोस" ( ते देखील मराठी आहे म्हणून कालबाह्य ).. "पेंटहौस स्टोरीज" असली पुस्तके देऊ वाचायला.. रद्दीवाला जास्त भावात घेतो असली पुस्तके.. त्यांची रिसेल value पण मिळेल हा अतिरिक्त फायदा.. अवांतर : आमच्या घरी हे वाचून " लेखक बरेच विद्वान आहेत, त्यांना आवर्जून हे सांगा" असा सल्ला मिळाला.. :-)

In reply to by बन्या बापु

भावी पिढी साठी आपण श्यामची आई आणि हैदोस/पेंटहौस हे दोनच पर्याय आठवू शकता, हे आपल्या घरी सांगितल्यावर (सांगितले असल्यास)आपल्याला काय सल्ला मिळाला ? आणि कालातीत, अजरामर वगैरे साहित्य जे निर्माण व्हायचे ते होईलच(रामायण/महाभारत झाले होते तसे)... 'पु ल',कुसुमाग्रज, पाडगावकर वगैरे प्रभृतिचे साहित्य निकालात निघेल कि नही हे 'काल' ठरवेल... परंतु समजा उद्या नारायण किंवा रावसाहेब ह्यांच्या तुलनेत 'दोन वस्ताद'/'जनार्दन नारो शिन्ग्नापुरकर' हे किंचित कालसापेक्ष संदर्भहीन झालेतर त्यात रागाव्ण्यासारखे काय आहे ??

In reply to by अत्रन्गि पाउस

आनन्दा 10/03/2014 - 11:32
परंतु अत्यंत सर्वसामान्य घरगुती घटनांना विलक्षण तीव्र भावनांची फोडणी देवून सतत वाचकाच्या (ते हि बाल वाचकांच्या)मनाशी अक्षम्य आणि भडक खेळ करणारे पुस्तक असे माझे पहिल्यापासूनच मत झाले होते.
तुम्हाला आवडले नसेल, पण तुम्ही त्या पुस्तकाकडे त्रयस्थपणे पाहु शकत नाही/ किंबहुना अश्या टिप्पण्णीवरून तुमचा वाद पेटवण्यचा विचार स्पष्ट दिसतो.

In reply to by आनन्दा

पुस्तक वाचतांना त्रयस्थ होऊन वाचावे कि समरसून हा एक व्यक्तिगत आवडीचा भाग आहे.. श्यामच्या आई मध्ये असा कोणता अविस्मरणीय (प्रसंग + निष्कर्ष) वाटतो कि जो त्याच्या भावनिक ताणाची किंमत देऊन वाचलाच पाहिजे ? बाकी वाद पेटवण्याचा उद्देश ? छे हो ...चर्चा/मंथन हाच उद्देश आहे...

In reply to by बन्या बापु

सचिन 11/03/2014 - 00:02
इतिहासाचे अवजड ओझे, डोक्यावर घेउन ना नाचा करा पदस्थल त्याचे आणिक चढुनी त्यावर भविष्य वाचा .... त्यामुळे, श्यामची आई कितीही आदरणीय वगैरे असले तरीही कालबाह्य झाले आहे, हे निश्चित !!

दारिद्रय, दैना, मुळु-मुळु रडणं ह्या गोष्टीच फक्त तुम्ही पाहील्या असतील पुस्तकात. त्यांच्यावर झालेले चांगले संस्कार पण पहा ना. वो गरीब हुए तो क्या हुआ संस्कार से तो आमीर है!! हल्ली पोरांना त्या संस्कारांबरोबरच मानसिक आणि शारीरिक पातळीवर कणखर बनवलं पाहीजे एवढाच काय तो काळानुसार असलेला बदल.
मागे एका कथित "अति-सुधारक" मराठी संकेत्स्थळावर "व्हू इज फकिंग श्याम ?""व्हू इज साने गुरुजी?" असलि भाषा वापरली होती , माझा अक्षरशः तिळपापड झाला होता , अशा हरामखोर लोकाना लाथानी बुकलून काढले पाहिजे .
त्या **च्या आईचे संस्कार कमी पडले असतील :).

योगी९०० 10/03/2014 - 09:23
अत्रन्गि पाउस यांनी आपले म्हणणे थोडे भडकपणे मांडले आहे... माझ्या आईने हे पुस्तक माझ्याकडून निदान चारदा वाचून घेतले होते. मलाही लहानपणी हे पुस्तक तितकेसे आवडले नाही पण मी "मनाशी अक्षम्य आणि भडक खेळ करणारे पुस्तक" असे म्हणणार नाही. कदाचित त्यावेळच्या काळानुसार ते पुस्तक बरोबरच होते. आजच्या पिढीला किंवा आज मी जरी हे पुस्तक परत वाचायला बसलो तर कंटाळवाणेच वाटेल पण त्यातले साहीत्यमुल्य किंवा उच्च संस्कार हे घेण्यासारखेच.. कदाचित या पुस्तकाचा effect म्हणूनच की काय... मी माझे आईवडील जो पर्यंत होते तो पर्यंत त्यांना उलटे कधीच बोललो नाही. तसेच कुठल्याही वडीलधार्‍या माणसाशी (ओळखीचा किंवा अनोळखी) most of the time नम्रच असतो आणि शक्यतो उलटे बोलायचे टाळतो. पण हे मी नंतरच्या पिढीत पाहीले नाही. इतर माझ्यापेक्षा बर्‍याच वयाने लहान असलेले फाडफाड बोलताना पाहून संताप होतो.

In reply to by योगी९००

मांडतांना त्यातील घटना किंवा आठवणी ह्या त्याकाळातील बहुतेक समाजात अतिशय कॉमन होत्या(किंवा असाव्यात असे वाटते)... माझा रोख आहे तो त्या घटनांना काहीतरी विशेष म्हणून अधोरेक्खीत करणे आणि त्याच्यावर भारंभार दैन्य कारुण्यरसाची वारंवार पेरणी करणे ह्यावर.. वडीलधार्यांना उलट नं बोलणे हा ह्या पुस्तकाचा effect ?? कदाचित ते पुस्तकाविनही आलेच असते..पहा विचार करून.:)

In reply to by अत्रन्गि पाउस

मला नाही वाटत... मी हे पुस्तक एकदाच, दहावी नंतर वाचले. तेव्हा ते जाम पकावू वगैरे वाटले होते. पण याचा अर्थ असा नाही, की मी त्याआधी वयाने/मानाने इ. मोठ्या व्यक्तिंशी अतिशय उर्मटपणे वागायचो आणि पुस्तक वाचून मी आमुलाग्र बदललो. शिवाय, लेखक आणि लेखकाशी सहमत असलेले इतर प्रतिसादकसुद्धा त्यांच्या वडीलधार्‍यांशी, गुरुजनांशी, कामाच्या ठिकाणावरील ज्येष्ठांशी नम्रपणे वागत नसतील, असे नाही. या पुस्तकातील सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक वर्णने खरी असतीलही. पण विनाकारण ते काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी दु:ख आहे असा जो स्वर लावला आहे(पुस्तकात), तो चुकीचा आहे. नम्रतेने वागणे, चोरी न करणे अशा संस्कारांसाठी अशा पुस्तकांची काय गरज? गरीबी असेल, तर कष्ट करून, शिक्षण घेऊन मोठे होता येते, हे १९७०-८० नंतरच्या पिढीने स्वतः अनुभवले आहे. गरीबीला गोंजारत तिला अति-करूण भावनेचे आवरण घालायाची (सध्याच्या काळातनाही) आवश्यकता नाही

In reply to by अत्रन्गि पाउस

योगी९०० 10/03/2014 - 15:40
कदाचित या पुस्तकाचा effect म्हणूनच की काय अरे बाबांनो कदाचित असे म्हटले आहे रे... याचा अर्थ असा नाही की मी आधी जनावर होतो आणि या पुस्तकामुळे नंतर माणसाळलो.. पण कोठेतरी शाम मनात बसलाच आहे. बाकी तुम्हा लोकांवर या पुस्तकाचा काहीच परिणाम नाही झाला हे दिसतेच आहे..

In reply to by योगी९००

मी रोज सकाळी उठल्यावर आई-वडिलांना प्रणाम करीत नाही. रोज झोपायच्या आधी त्यांनी (खरोखर कष्ट घेऊनही)मला वाढवताना घेतलेल्या कष्टाने व्याकूळ वगैरे होत नाही. रोज दुपारच्या जेवणाआधी आई-वडील जेवले असतील का, या विचाराने माझे जेवणावरचे मन उडून जात नाही. पण माझ्या मनात त्यांच्या विषयी प्रेम आहे, त्यांनी घेतलेल्या कष्टाविषयी आदर आहे. आणि तो टिकवण्यासाठी अथवा वाढवण्यासाठी श्यामची आई अथवा इतर कुठल्याही पुस्तकाची वा कोणत्याही माध्यमाची गरज नाही. माझ्या आईवडीलांनी मला वाढवण्यासाठी, मला शिक्षण देण्यासाठी, माझ्यावर संस्कार करण्यासाठी कोणत्याही आऊट ऑफ द वर्ल्ड पद्धतीचा अवलंब केला नाही याचा मला अभिमान आहे. आणि त्यामुळेच मी सामान्य आईवडीलांचा सामान्य मुलगा आहे.

In reply to by तुषार काळभोर

मृत्युन्जय 24/03/2014 - 12:47
रोज दुपारच्या जेवणाआधी आई-वडील जेवले असतील का, या विचाराने माझे जेवणावरचे मन उडून जात नाही. भावना माझ्याही थोड्याफार तुमच्यासारख्याच आहेत. पण श्याम आणि तुम्ही यांच्या सांपत्तिक स्थितीतला फरक लक्षात घेता तुमच्या मनात असा विचार न येणे यात फार काही अनपेक्षित नाही

आतिवास 10/03/2014 - 10:42
'श्यामची आई' मला आवडतं - आजही आवडतं; ते माझ्यासाठी कालबाह्य झालेलं नाही. पण तुम्हाला ते कालबाह्य वाटतं - हे मी समजू शकते. तुम्हाला सध्या कोणतं पुस्तक अतिशय आवडतंय, कालातीत वाटतंय तेही सांगा* - तेही वाचेन मी. कदाचित त्या पुस्तकाबाबत आपलं मतैक्य होईलही :-) * उपरोध नाही, तसं वाटल्यास, क्षमस्व.

पिशी अबोली 10/03/2014 - 11:22
तुम्हाला ते अतिशय टाकाऊ, कालबाह्य वाटत असेल. मला त्यातील सगळ्याच गोष्टी पटल्या होत्या असे नाही. पण काही गोष्टी नकळत श्यामची आईची आठवण करुन देतात. उदा. जेवणात गुंतवळ वगैरे आला तर सगळ्यांना दाखवू नये, किळस येते इ., मला सो कॉल्ड कल्चर्ड लोक जेव्हा अशा गोष्टी करतात तेव्हा हमखास आठवतं. इतका बाळबोधपणा वाचायला आता बोर होतं, पण त्या पुस्तकाने लहानपणीच्या काळात अगदी काहीच म्हणजे काहीच दिलं नाही, असं मलातरी वाटत नाही.

In reply to by पिशी अबोली

हजारटक्के सहमत. त्यामुळे एखादा पदार्थ मनासारखा लागला नाही चवीला तरी करणार्‍या माणसावर उखडायला कमी होते मग ती व्यक्ती घरची असो अथवा बाहेरची. करणारा परिश्रम घेऊन आपल्यासाठी करतो त्याची चाड ठेवायला शामच्या आईने शिकवले (म्हणजे पुस्तकात बाबांनी).

बॅटमॅन 10/03/2014 - 11:38
अंमळ जास्तच भावनाबंबाळ वैग्रे आहे. एकदा वाचलं अन नंतर तेवढा ओव्हरडोस कै झेपला नै. सानेगुर्जींबद्दल आदर असला म्हणून त्यांचं सगळंच्या सगळं पटलं पाहिजे असं वाटत नाही.

पैसा 10/03/2014 - 13:58
पण त्याचं वातावरणात वाढून अनेकांनी अतिशय कष्टांनी आपले आयुष्य काही सकारात्मक करून लौकिक यश संपादले आहे/असेल.
हे सानेगुरुजींनी केलं नाही असं तुमचं म्हणणं आहे का? मग या पुस्तकाचा पुढचा भाग "श्याम" आणि सानेगुरुजींचं चरित्र अवश्य वाचून काढा. या पुस्तकाकडे त्या काळच्या कोकणातील एका ब्राह्मण घराण्याचं चित्र असं म्हणून तुम्ही बघू शकत नाही का? दलित साहित्य तुम्हाला आवडतं ना? मग हेही तशाच एका माणसाचे अनुभव आहेत. त्या काळाचं वास्तववादी चित्रण आहे. या पुस्तकाकडे एका काळाचं चित्र म्हणून तटस्थपणे पाहता येतंच की! १९३३ सालचं हे पुस्तक आहे. या पुस्तकानंतर आतापर्यंत ३ पिढ्या उलटून गेल्या आहेत. आताचे निकष त्या काळच्या लोकांच्या वागण्याला लावणं बरोबर नाही. तेव्हाची एक पिढी अशा आदर्शवादी विचारांनी भारलेली होती. तसे तर भगतसिंग इ. क्रांतिकारकांचे मार्ग कोणाला चुकीचे वाटत असतील, पण म्हणून त्यांच्या हेतूबद्दल, देशभक्तीबद्दल संशय घेता येणार नाही. त्यातूनही एखाद्या लिखाणाबद्दल प्रत्येकाला काय वाटेल हे सांगणं अवघड आहे. आवड ज्याची त्याची. व.पु.काळे आवडणारा एक वर्ग आहेच. तसा चेतन भगत आवडणारा पण आहे. आणि टिळक-आगरकर लेखक म्हणून आवडणारा पण आहे. दुसर्‍याच्या आवडीच्या विषयाला सरसकट लेबलं लावून कचर्‍यात टाकणं योग्य नव्हे. ज्याअर्थी आजही ते पुस्तक आवडणारे लोक इथे आहेत त्याअर्थी ते अगदी तद्दन टाकाऊ नक्कीच असणार नाही. "मला नाही आवडलं" एवढं म्हणून गप्प बसता येतंच की! त्यासाठी दुसर्‍याला दुखावलं पाहिजेच असं काही नाही. आपली रेघ मोठी दाखवण्यासाठी दुसरी रेघ लहान दाखवण्याची गरज नसते.

In reply to by पैसा

आदूबाळ 10/03/2014 - 15:32
या पुस्तकाचा पुढचा भाग "श्याम"
हा भाग जास्त वास्तवपूर्ण (आणि कमी आदर्शवादी) आहे. यातला श्याम घरातून पळून जातो, पारव्यांवर दगड मारतो वगैरे प्रसंग आहेत. कापदापोलीच्या शाळेचं वगैरे तर वर्णन खासच.

In reply to by पैसा

योगी९०० 10/03/2014 - 15:46
ज्याअर्थी आजही ते पुस्तक आवडणारे लोक इथे आहेत त्याअर्थी ते अगदी तद्दन टाकाऊ नक्कीच असणार नाही. "मला नाही आवडलं" एवढं म्हणून गप्प बसता येतंच की! त्यासाठी दुसर्‍याला दुखावलं पाहिजेच असं काही नाही. आपली रेघ मोठी दाखवण्यासाठी दुसरी रेघ लहान दाखवण्याची गरज नसते. +१ सहमत.. असेच म्हणतो.. मला ही हे पुस्तक तितके आवडले नाही पण मी यावर असे भडक कधीच लिहीणार नाही.. पुस्तकात कदाचित *** वातावरण, दर पानी २-४ शिव्या, मध्येच शरीरधर्माची वर्णने, थोडा रक्तरंजीत भाग असे असते तर हा लेख उगवलाच नसता....

In reply to by योगी९००

बॅटमॅन 10/03/2014 - 15:48
पुस्तकात कदाचित *** वातावरण, दर पानी २-४ शिव्या, मध्येच शरीरधर्माची वर्णने, थोडा रक्तरंजीत भाग असे असते तर हा लेख उगवलाच नसता....
काय तो कडवा पाठिंबा, वाह! जप हो शाम =))

In reply to by पैसा

प्लीज नोटः पैसा ताई, मला तुमच्याबद्दल एक अनुभवी, अभ्यासू आणि अतिशय संयत सभासद आणि संपादक म्हणून अतीव आदर आहे. कृपया हा प्रतिसाद पर्सनली घेऊ नये. ज्याअर्थी आजही ते पुस्तक आवडणारे लोक इथे आहेत ......... त्यातील किती जणांना ते पुस्तक खरेच आवडते? किती जणांना त्यातील अती-बाळबोधपणा पटतो? किती जण स्वतः त्यातील साधी तत्वे (उदा. स्वयंपाकाबद्दल कौतुक करणे/टीका न करणे) अंगिकारतात?

In reply to by तुषार काळभोर

यशोधरा 10/03/2014 - 17:56
खरोखर आवडते. पैसाताई, तुझा प्रतिसाद +१ त्यातला भाबडेपणा अनमोल आहे. आजच्या जगात असा भाबडेपणा जिच्यापाशी आहे, ती व्यक्ती भाग्यवान. :) अतिशय वेगळ्या, साध्या सुध्या जगात घेऊन जाणारे असे हे पुस्तक आहे.. माझ्या संग्रही आहे.

In reply to by यशोधरा

सखी 10/03/2014 - 21:38
छान प्रतिसाद पैसाताई. यानिमित्ताने हे क़ळले की मी 'श्याम' हे पुस्तक वाचलेले आठवत नाही आता शोधते कोणाकडे मिळतयं का. यशो - त्यातला भाबडेपणा अनमोल आहे.+१११

In reply to by तुषार काळभोर

पैसा 10/03/2014 - 18:09
पर्सनली अजिबात घेत नाही. पण इथे वर आलेले सगळे प्रतिसाद वाचा भौ! किमान २ जणांनी तरी जेवताना जेवणावर टीका करत नाही असं लिहिलं आहेच. पुस्तक एक कलाकृती म्हणून मला निश्चितच आवडतं. त्यात त्या काळाचं चित्र अगदी स्पष्ट दिसतं. आणि माझं मत विचाराल तर कोणत्याही कलाकृतीचा आयुष्यावर परिणाम वगैरे फार कमी वेळा आणि कमी प्रमाणात होतो. म्हणजे त्यातली एखादी गोष्ट आपल्यावर परिणाम करण्याची शक्यता आहे, पण संपूर्ण आयुष्य बदलणे वगैरे आजच्या काळात शक्य नाही. भगवद्गीता आणि इतर तत्त्वज्ञानावरील पुस्तकं सोडून इतर सर्व पुस्तकं/कलाकृतीचा आस्वाद कलाकृती म्हणूनच घ्यावा. (ती पुस्तकंसुद्धा एखाद्याला मनोरंजक वाटू शकतील. पण मी सर्वसामान्य वाचकांबद्दल बोलत आहे.)

मनीषा 10/03/2014 - 20:55
माझी आई काही विशेष होती तिने माझ्यावर अत्यंत उच्च संस्कार केले माझ्यासाठी त्याग केला...वगैरे वगैर.... परंतु अत्यंत सर्वसामान्य घरगुती घटनांना विलक्षण तीव्र भावनांची फोडणी देवून सतत वाचकाच्या (ते हि बाल वाचकांच्या)मनाशी अक्षम्य आणि भडक खेळ करणारे पुस्तक असे माझे पहिल्यापासूनच मत झाले होते.
हे फारसं खरं नाही असं वाटतं. आणि गरीबीचं उदात्तीकरण वगैरे काही नाही... तर आहे त्या परिस्थितीत, माना-सन्मानाने जगावे आणि जास्तं काही मिळविण्यासाठी वाम मार्गाने जाऊ नये, हाच संदेश यात आहे. ही कथा काल्पनिक असल्याने, त्यातील उच्च मूल्ये आणि आदर्शवाद आजच्या काळाच्या कसोटीवर खरे ठरणार नाहीत कदाचित, पण म्ह्णून ती टाकाऊ नाहीत. आणि "माझी आई विशेष होती" असं जर कुणी म्हणत असेल तर त्याला तुम्ही बेगडी ठरवू शकत नाही. श्रीराम कथा आपण वाचतो ... त्यातील उच्च्कोटीचे गुण असणार्‍या व्यक्तींसारखी कुणी आपल्या आजूबाजूला कधीच नसते. पण तरीही ती कथा आपण आदर्श मानतो. आणि त्यातील काही गुण तरी आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. शामची आई हे पुस्तक याच दृष्टीकोनातून वाचावे.. मग तो इमोशनल अत्याचार वाटणार नाही. परंतु शाळकरी वयातील मुलाला.. ,ज्याचा पुस्तक वाचण्याचा हेतु 'शुद्धं मनोरंजन' हाच आहे, हे पुस्तक रटाळ वाटण्याची शक्यता नक्कीच आहे.

बाळ जातो दूर देशा - गोपीनाथ बाळ जातो दूर देशा, मन गेले वेडावून आज सकाळपासून हात लागेना कामाला, वृत्ती होय वेड्यावाणी डोळ्याचे ना खळे पाणी आज दूध जिनसा नव्या, आणा ताजा भाजीपाला माझ्या लाडक्या लेकाला याच्या आवडीचे चार, करू सुंदर पदार्थ काही देऊ बरोबर त्याचे बघा ठेवीले का, नीट बांधून सामान काही राहिले मागून नको जाऊ आता बाळ, कुणा बाहेर भॆटाया किती शिणवीसी काया वाऱ्यासारखी धावते, वेळ भराभर कशी! गाडी थांबेल दाराशी पत्र धाड वेळोवेळी, जप आपुल्या जीवास नाही मायेचे माणूस ऊंच भरारी घेऊन, घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी बाळा, तुझ्याकडे माझा जीव तसाच लागेल स्वप्नी तुलाच पाहील बाळ जातो दूर देशा; देवा, येऊन ऊमाळा लावी पदर डोळ्याला

drsunilahirrao 22/03/2014 - 10:31
एकूणच संस्कारांसाठी चांगले पुस्तक. मात्र आधीच भावनाशील मुले जास्त हळवी होऊ शकतात. पण त्यात काळजी करण्यासारखे काही नाही. आपल्यापैकी बहुतेकांनी शामची आई वाचले आहे ,एका विशिष्ट काळापुरताच कोणत्याही पुस्तकाचा प्रभाव टिकतो.

kurlekaar 22/03/2014 - 20:30
"परंतु अत्यंत सर्वसामान्य घरगुती घटनांना विलक्षण तीव्र भावनांची फोडणी देवून सतत वाचकाच्या (ते हि बाल वाचकांच्या)मनाशी अक्षम्य आणि भडक खेळ करणारे पुस्तक असे माझे पहिल्यापासूनच मत झाले होते." "भावनांची फोडणी" पर्यन्त ठीक पण त्यालाहि "विलक्षण तीव्र" हे विशेषण लावणे ही तर फक्त शब्दान्ची फोडणी वाटते. आणि या वर बालमनाशी "अक्षम्य आणि भडक खेळ करणारे पुस्तक"----हे तर खुपच unfair व उगाचच भडक.

kurlekaar 23/03/2014 - 13:16
माझ्या लहानपणी हे पुस्तक मी वान्चलय पण या 'अक्षम्य आणि भडक खेळ करणार्या' पुस्तकाचा माझ्यावर काही दुष्परिणाम झालाय अस मला अजिबात वाटत नाही. मी एक वर्ष (१९५६) बोर्डीच्या (डहाणुजवळ) शारादाश्रमात होतो, तिथ साने गुरुन्जीचे धाकटे बन्धु--मला वाटत पुरुषोत्तम--होते. त्या "अत्यंत कारुण्यपूर्ण नैराश्युक्त वातावरण..सतत मानसिक दबाव /खच्चीकरण/ गरीबीचे विनाकारण अतिरेकी उदात्तीकरण" असलेल्या वातावरणात सम्पूर्ण वाढलेला हा माणुस असामान्य अजिबात नव्हता, चारचौघान्सारखा सर्वसाधारण होता पण त्याचे कुठल्याही प्रकारचे खच्चीकरणझाल्याचे दिसत नव्हत. श्यामची आई हे पुस्तक 'कालबाह्य' आहे अस म्हणण्याला माझा काही आक्षेप नाही पण या वर दिलेल्या विशेषणाना आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

माझी विचार करण्याची पद्धत ह्यावर तुमचे मत कुणाला हवंय ? आणि जिलब्या पाडून प्रसिद्धी? ... जाऊदे तुमचे मुद्दे संपलेले दिसतात ...

In reply to by अत्रन्गि पाउस

शामची आई याबद्दल तुमचे मत कोणी विचारले होते काय? आणि हो, सदर धागा चर्चेच्या पात्रतेचा नाही. कळावे. रजा घेतो.

In reply to by अप्पा जोगळेकर

इथे विषय मांडायला कुणी विचारात नसतो... आणि विषय मांडून जुना झाल्यावर चर्चेत आपण आला आहात..चर्चेत स्वागत सर्वांचेच असते...आणि धागा चर्चेच्या पात्रतेचा नही म्हणजे चर्चेत पूर्वी आलेल्यांवरहि आपण अप्रत्यक्ष रोख धरला आहे.. व्यक्तिगत टीका तुम्ही केलीत.. असो ..रजा घेताय ..जरूर..तुमचे मुद्दे संपलेत हे मी आधीच म्हटलंय...आपल्यापुरती चर्चा मी हि थांबवली आहे..

तुम्हाला आवडणारे, भावणारे, प्रभावित करणारे एखादे विशिष्ट पुस्तक न वाचणारे किंवा ते न आवडणारे लोक (त्यांचे विचार) थर्ड ग्रेड असतात? मग फर्स्ट ग्रेड कोण असतात, तालिबानी वॄत्तीचे लोक? तुम्हाला हा धर्मग्रंथ आवडत नसेल तर तुम्ही धर्मद्रोही आहात, आणि तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही.

बाकी सानेंनी आत्महत्या काहो केली ? म्हणजे ह्या पुस्तकात ह्याबद्दल काही माहीती आहे का ? आपले काम असंपले की आत्महत्या करावी असे श्यामच्या आईने शिकवले असे काही आहे का हो ह्या पुस्तकात ?

In reply to by आदूबाळ

डिप्रेशनमुळे
>>> ह्म्म , माझ्याही माहीतीत असेच आहे , साने हे "गांधीवादी टेररिस्ट"* होते , सत्याग्रहाची बंदुक कानपटीवर ठेवुन पंढरपुर मंदिर प्रवेश आंदोलन करु पहात होते (जे की कायद्याने काही महिन्यात होणार होतेच) ह्याबद्दल दस्तुरखुद्द गांधींनीच त्यांना झाडले ...(पुढे मंदीर प्रवेश नक्की कशामुळे झाला हे माहीत नाहे , ह्यांच्या दहशतवादामुळे की कायद्यामुळे ?) एकुणच ह्या प्रकाराने निराश होवुन त्यांनी आत्महत्या केली . तेव्हा त्यांना श्यामच्या आईची शिकवण आठवली नसावी बहुधा !!! (* "माझं ऐका , नाहीतर सत्याग्रह करेन " ह्याला गांधीवादी टेररिझम असे म्हणतात )

In reply to by प्रसाद गोडबोले

आत्मशून्य 25/03/2014 - 22:23
बाकी सानेंनी आत्महत्या काहो केली ?
लोक सुधारत नाहीत हे लक्षात आल्यावर त्यांनी आता करण्यासारखे काहीही विशेष ध्येय उरलेले नाही या मानसिकतेतुन आत्महत्या केली असे ऐकले... अधि़कृत कारण माहित नाही. अवांतरः- शामची आइ डोक्यात जाते पण त्यांच्या अनेक बालकथा सानेगुरुजिंच्या गोड गोश्टी या कथा मालिकेतुन विवीध पुस्तकातुन प्रकाशीत झाल्या आहेत त्या माझ्या अतिशय आवडत्या कथा आहेत, जसे सोहराब नी रुस्तुम, शेवटी नदी समुद्राला मिळेल, फुलाचा प्रयोग आणी इतरही अनेक. मला वाचनाची आवड लहानपणीच लागली या मधे सानेगुरुजिंच्या गोड गोष्टी या सिरीजचा फार मोठा हात आहे.

In reply to by चिगो

बॅटमॅन 24/03/2014 - 20:10
अशीच शंका यायला लागलीय राव....असे असेल तर मग शाम म्ह. फेल्युअरच खंप्लीट =))

श्याम ची आई आजच्या काळातील कालबाह्य पुस्तक सुखवस्तू घरातील श्याम च्या वडिलांची व चुलत्यांची भाऊ बंदकी झाल्याने कोर्ट वार्या करून आयती गरिबी स्वतःवर ओढवून घेतली. हे पुस्तक वाचून कितीजणांनी बोध घेतला , आजही भाऊ बंदकी संपली आहे का हे पुस्तक टाकाऊ नाही आहे एखाद्या पिढीच्या जीवन शैलीचे वर्णन ,तत्कालीन काळ उभा करण्यात ते यशस्वी होते त्यातून प्रेरणा , आदर्श घेणे म्हणजे अती आहे , पूर्वी च्या काळी मुंजीत आहेर म्हणून काय द्यायचे हा प्रश्न ह्या पुस्तकाने जरी सोडवला असला तरी साडे तीन टक्क्या पलीकडे आपल्या समाजात हे पुस्तक ............ बालवयात माझी जन्मठेप ह्या पुस्तकाने सावरकर ह्या नावाशी अनेकांची निष्ठा जोडल्या गेली. ते खर्या अर्थाने चिरतरुण पुस्तक अत्र्यांची नाटके आजही कालबाह्य झाले नाहीत, पण श्यामची आई व त्यात आईची भूमिका करणारी वनमाला आणि तिचा तो छापील डोक्यात तिडीक जाणारा स्वर डोक्यात जातो.

In reply to by निनाद मुक्काम …

आत्मशून्य 25/03/2014 - 22:27
आजही भाऊ बंदकी संपली आहे का
भाऊ बंदकीचा शाप महाराश्ट्रा इतका कोणत्याही राज्याला ना याआधी झाला ना पुढे होइल. तिकडे नॉर्थला फिरलो तर मोठ्या भावाच्या आज्ञेत आख्खे कुटुंब जगते हे लगेच लक्षात येते.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती आणि खटपट्या यांची युती झालेली दिसतेय. ख.फ. वर खटपट्या ने हेच चित्र चढवले आहे.

आत्मशून्य 25/03/2014 - 22:30
कम्युनिस्ट रशियात कमालिचे लोकप्रिय झाले असते. आजही होउ शकते. कम्युनिजम म्हणजे सर्वानाच शिळी भाकरी, व तिचेच उदात्तीकरण.... सर्वांना पनीर बटर मसाला न्हवे.

विटेकर 26/03/2014 - 17:13
भारतीय संस्कृती नावाचे एक गुरुजींचे पुस्तक आहे .. तसे पुस्तक बरे आहे पण काही काही वाक्ये इअतकी बालीश आहेत की जाम हसायला येते.

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन 27/03/2014 - 12:41
हे कधी वाचनात आलेले नाही. त्यासारख्या नावाचे 'श्यामकांताची पत्रे' हे पुस्तक मात्र कधीकाळी थोडेसे वाचलेय. हा श्यामकांत म्ह. रियासतकार सरदेसायांचा मुलगा, शिकायला शांतिनिकेतनात होता.

kurlekaar 28/03/2014 - 02:13
साने गुरुजिनी फक्त आत्महत्या केली म्हणुन त्याना खाली लेखायच का? अर्नेस्ट हेमिन्ग्वे सारख्या कणखर पुरुषानेदेखिल आत्महत्या केली होती त्याच काय? त्याने तर लिहुन ठेवलय की (त्याच्या म्रुत्युपुर्वी) आत्महत्येसारखा दुसरा उदात्त म्रुत्त्यु नाही म्हणुन. आत्महत्या करणे म्हणजे भ्याडपणा, जगण्याच्या सन्घर्षापासुन दुर पळणे वगैरे वगैरे.आपण किती माणस पाहिली आहेत जी म्रुत्युला घाबरत नाहित? जवळजवळ प्रत्येक जण घाबरतो पण या सर्वाना आत्महत्या करण्याच धाडस होत नाही अस म्हणण चुक होइल का? मग जो माणुस आत्महत्या करतो त्याला भ्याड म्हणण चुकीच आहे अस नाही वाटत? सने गुरुजिन्च लिखाण आत्ता कालबाह्य वाटु शकेल पण तस (माझ्या मते) मराठीतिल आत्तापर्यन्तच्या सगळ्यात श्रेष्ठ लेखकाला - भालचन्द्र नेमाडेना-अजिबात वाटत नाहीय.कारुण्य हा सप्तरसान्पैकि(?) एक रस आहे, आत्ता विनोदाची किवा श्रुन्गाराची सवय झालेल्या आपल्या सर्वाना तो आवडत नसेल म्हणुन तो अगदी कुचकामी झाला का? मला वाटत कुठल्याही चीजेच रसग्रहण करताना त्या कालात शिरण आपल्याला अनिवार्य आहे नाहीतर आपण कालबाह्य ठरत नाही का? मला वाटत माझ्यावर काही सन्स्कार साने गुरुजिने या त्यान्च्या पुस्तकाने केले आहेत व काही या पुस्तकावर आधारलेल्या चित्रपटाने केले आहेत. तुम्ही आमच्या पीढीला जरुर हसा कारण आम्ही कालबाह्य झाले असु पण क्रूपया या आमच्या आयुष्यातिल या आधाराना--मैलदगडाना- हन्सु नका.

मला वाटत कुठल्याही चीजेच रसग्रहण करताना त्या कालात शिरण आपल्याला अनिवार्य आहे नाहीतर आपण कालबाह्य ठरत नाही का? हे वाक्य फार म्हणजे फारच आवडलं. कुठल्याही पुस्तकाचंच नाही तर ऐतिहासिक व्यक्तिंचंही मूल्यमापन त्यांच्या काळाच्या तुलनेतच व्हायला पाहिजे. साने गुरूजींना शामळू म्हणणारे लोक उद्या शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली म्हणून त्यांना क्रूरकर्मा म्हणायलाही कमी करणार नाहीत. बाकी याच शामळू माणसाने आपली नोकरी सोडून देऊन इंग्रजांविरुद्धच्या लढ्यात तुरुंगवास भोगला आणि दलितांच्या मंदिरप्रवेशासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता उपोषण केलं होतं. आज फेसबुकावर लाईक ठोकून क्रांत्या करणार्‍या या macho लोकांपैकी किती जण एखाद्या ध्येयासाठी तुरुंगात जायला तयार होतील?

kurlekaar 28/03/2014 - 03:50
खुप वाइट वाटल साने गुरुन्जिच्या आत्महत्येबद्दलच लिहीलेल वाचुन. खरच आत्महत्या करणे म्हणजे भ्याडपणा आहे का?अर्नेस्ट हेमिग्वे सारख्या दमदार लेखकाने सुद्धा केली होती की आत्महत्या. तो तर म्हणतो (त्याच्या आत्महत्येपुर्वी)की अत्महत्या हा एक उदात्त म्रुत्त्यु आहे. मला वाटत आपण सर्व जण म्रुत्युला घाबरतो मग जी माणस या मुलभुत भीतिवर अम्मल बजावुन आत्महत्या करतात त्याना भ्याड म्हणण्याचा नैतिक अधिकार कोण देतय आपल्याला? साने गुरुन्जिच्या या पुस्तकाने व त्यावरच्या चित्रपटाने माझ्यावर कान्ही सन्स्कार केले आहेत्."मोहावर सन्य्यम ठेवणे म्हणजेच धर्म" हे श्यामच्या आईच वाक्य किन्वा घरचा खरवस घेउन श्यामचे वडिल त्याला शाळेत भेटायला जाणे हे सर्वच मला तेन्व्हा तरी खुप स्पर्शुन गेल होत. माझ्या मते मराठीत आत्तापर्यन्तचा सर्वात चान्गला लेखक --भालचन्द्र नेमाडे-यान्च साने गुरुन्जिबद्दलच मत देखिल लक्षात घेण्याजोग आहे. कुणितरी प्र के अ यान्च्या नाटकान्बद्दल लिहिलय ते अवास्तव नाही पण सावरकर हे टिकेच्या पलिकडे होते अस म्हणण चुकीच होईल्.कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला शिवाजी महाराजानी "तसन्च" जाउ दिल हे सावरकराना पटल नाही कारण त्यान्च्या मते महाराजानी "जशास तसे" ही नीति पाळावयास हवी होती.पण मग मुघल आणि हा 'जाणता राजा' यान्त्त काय फरक? इथपर्यन्त ठीक आहे पण कान्ही वर्षापुर्वी एका पुस्तकात वाचल होत की सावरकरानी त्यान्ची रत्नागिरिच्या तुरुन्गात रवानगि होण्यापुर्वी ब्रिटिश सरकारची माफी मागितली होती--सावरकरान्च हे वागण त्यान्च्या त्यापुर्विच्या स्वाभिमानी व ताठर वागण्याच्या सन्दर्भात नीट बसत नाही.हे खरही नसेल आणि नसुदेत. आमची पिढी कालबाह्य जरुर झाली असेल पण आमच्या आयुष्यतिल हे दगड असेच राहुद्या. हा आमचा मारुती नसेल पण हा आमच्या आयुष्यातिल 'मैलाचा दगड' नक्किच आहे.

In reply to by kurlekaar

kurlekaar 28/03/2014 - 08:07
या पोष्ट वर इतक्या प्रतिक्रिया आल्या की माझी पहिली प्रतिक्रिया दुसर्या पानावर गेली हे माझ्या लक्षातच आल नाही व काहीतरी गोन्धळ झालाय अस समजुन मी दूसर्यान्दा लिहिल. म्हणुन थोडासा overlap झालाय.

In reply to by kurlekaar

खरच आत्महत्या करणे म्हणजे भ्याडपणा आहे का?..... अत्महत्या हा एक उदात्त म्रुत्त्यु आहे.
बरं .... मग ज्यानं त्यानं स्वतःच्या मुलां समोर हा असला आदर्श ठेवावा ... पण एकुणच समाजाच्या दृष्टीने आत्महत्या हे पापच आहे ... Life is an unalienable right of every human being , unalienable means no one can take it from him ...not even God... even he himself can not give it out !
कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला शिवाजी महाराजानी "तसन्च" जाउ दिल हे सावरकराना पटल नाही कारण त्यान्च्या मते महाराजानी "जशास तसे" ही नीति पाळावयास हवी होती.पण मग मुघल आणि हा 'जाणता राजा' यान्त्त काय फरक? इथपर्यन्त ठीक आहे पण कान्ही वर्षापुर्वी एका पुस्तकात वाचल होत की सावरकरानी त्यान्ची रत्नागिरिच्या तुरुन्गात रवानगि होण्यापुर्वी ब्रिटिश सरकारची माफी मागितली होती--सावरकरान्च हे वागण त्यान्च्या त्यापुर्विच्या स्वाभिमानी व ताठर वागण्याच्या सन्दर्भात नीट बसत नाही
कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची आख्खी गोष्ट खोटी आहे . घुसडलेली आहे , प्रक्षिप्त आहे ... त्या मुळे ते जाऊनदेच ... राहता राहिले सावरकर , सानेंची चर्चा चालु असताना सावरकरांवर गाडी ढकलणे काही योग्य नाही .... (वाटल्यास त्यावर स्वतंत्र धागा काढा ... शिवाय सावरकरांनीही प्रायोपवेशन करुन देहत्याग केला होता हा मुद्दा ही त्यात घालता येईल तुम्हाला ) पण इन जनरल हे साने हे १९५०-६० च्या दशकात भारतात असलेल्या समाजवादासारखे आहेत .... त्यांचे असणं हे "ते का नकोत " हे समजुन घेण्याव्यतिरिक्त काही येक उपयोगाचे नाही .

In reply to by प्रसाद गोडबोले

kurlekaar 28/03/2014 - 10:18
"बालवयात माझी जन्मठेप ह्या पुस्तकाने सावरकर ह्या नावाशी अनेकांची निष्ठा जोडल्या गेली. ते खर्या अर्थाने चिरतरुण पुस्तक अत्र्यांची नाटके आजही कालबाह्य झाले नाहीत" सानेन्ची चर्चा चालु असतानाच सावरकर व अत्रे यान्चा उल्लेख वर आलेला आहे व त्याच अनुषन्गाने दोन्हि व्यक्तिन्चा उल्लेख केला गेलाय; सावरकरान्वर 'गाडी ढकलण्याचा' हा प्रकार अजिबात नव्हता. 'श्यामची आई' या पुस्तकाच साहित्यिक मुल्यान्कन राहिल बाजुलाच व त्याच धाग्याने साने गुरुजिना फान्सावर चढवल जात होत ते बघवल गेल नाही इतकच. तुम्ही ज्या समाजवादाची साने गुरुन्जिशी तुम्ही तुलना करता त्याच समाजवादाने लोहिया, नाथ पै, जयप्रकाश नारायण, मधु दन्डवते ही माणस देशाला दिली. दिसतात का अशी माणसे आत्ता? मला माहित नव्हत कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची आख्खी गोष्ट खोटी आहे, घुसडलेली आहे ते. कुठल्या इतिहासकाराने अस लिहिल्याच सान्गितलत तर बर होइल. आणि ही जरी आख्ययिका असली तरी हरकत नाही कारण तरीहि त्या माणसाच्या व्यक्तिमत्वाला ती नक्किच शोभण्यासारखी आहे.

In reply to by kurlekaar

दिसतात का अशी माणसे आत्ता?
>>> अजिबातच नाहीत दिसत ...ह्याचाच अर्थ ते एक्स्टिन्क्ट झालेत ...सरव्हायवल ऑफ द फिट्टेस्ट ....आजच्या काळात ते जगायला फिट्ट नाहीयेत ... आजच्या समाजात त्यांना जागाच नाहीये ... साने वगैरे ह्या लोकांचे आणि त्यांच्च्या उगाच्च्याउगाचकाहीच्याबाही आदर्शवादाचे एकदा नव्याने अवलोकन करायची गरज आहे. जग बदललय , बदलतय ...आपणही बदलायला हवं ....

साने गुरुजींचे व्यक्तिगत/सार्वजनिक आयुष्य सामाजिक कार्य हे चर्चेतील अवांतर मुद्दे आहेत.. नेमाडे हे सर्वश्रेष्ठ मराठी लेखक हे वाचून थक्क झालो... विनोद आणि शृंगार ह्या दोनच रसांची आवड सध्या आहे हा निष्कर्ष हि तसाच अचंबित करणारा .. अध्यात्म/भक्तीरस,वीररस,अद्भुत रस वगैरे ह्याचे मार्केट सध्या डाऊन आहे ??? (मी बीभत्स रसोल्लेख टाळलेला आहे ) जाता जाता : पुलंचे 'विनोदी साहित्य हे साहित्य का नाही' हा लेख आठवला ...रिअर अडमिरल बर्गंडी / पानिदात्तो टोचे ...अरिस्टोटल चा आकृतीबंधात्मक आशयानुसंचारीत्वाचा सिद्धांत वगैरे वगैरे..==))

kurlekaar 28/03/2014 - 16:53
दुसर्या व्यक्तिच्या विधानान्चा विपर्यास करुनच तुम्हाला तुमची प्रति-प्रतिक्रिया द्याविशी वाटत असेल तर मला काहिच म्हणायचे नाही. (माझ्या मते) मराठीतिल आत्तापर्यन्तच्या सगळ्यात श्रेष्ठ लेखकाला - भालचन्द्र नेमाडेना- .कारुण्य हा सप्तरसान्पैकि(?) एक रस आहे, आत्ता विनोदाची किवा श्रुन्गाराची सवय झालेल्या आपल्या सर्वाना तो आवडत नसेल म्हणुन तो अगदी कुचकामी झाला का? नेमाडेना 'माझ्या मते' सगळ्यात श्रेष्ठ लेखक मी म्हणणे याच्याशी तुम्ही फार तर असहमत असु शकता पण त्यात थक्क होण्यासारख काय आहे? आत्ता विनोदाची किवा श्रुन्गाराची सवय झालेल्या आपल्या सर्वाना यातुन विनोद आणि शृंगार ह्या दोनच रसांची आवड सध्या आहे हा निष्कर्ष हा कसा काय निघु शकतो? आणि समजा तो तसा निघालाच तर तुमच्यासारखे चोखन्दळ व उच्चभ्रु वाचक सोडले तर नाही तरी बहुतेक सर्वसामान्य वाचकाना दुसर काय हव असत? ...रिअर अडमिरल बर्गंडी / पानिदात्तो टोचे ...अरिस्टोटल चा आकृतीबंधात्मक आशयानुसंचारीत्वाचा सिद्धांत वगैरे डोक्यावरुन गेल. मला बर्गन्डि रन्ग व वाइन ठाउक आहे, अरिस्टोटल वाचलाय तो फक्त Will Durant च्या The Story of Philosophy तुन. तुम्ही माझ्या प्रतिक्रियेसाठी Touche हा शब्द नक्किच वापरलेला नाही. मला वाटत आपण इथच थाम्बुया.माझ्याकडे या विषयावर दुसर लिहिण्यासारख काही उरल नाही.

या पुस्तकावर माझ्या शाळेतील मराठीच्या सरांचे मत आठवले: तुम्ही याच वयात (१०-१४) हे पुस्तक वाचा. एकदा २५-३० वर्षाचे झालात आणि तुमच्या भावना बोथट झाल्या तर तुम्हाला पुस्तकाचा भावर्थ कळणार नाही.....किती बरोबर...!!!

In reply to by अत्रन्गि पाउस

संवेदनशील वयात हे वाचावे कि नही
नकोच .... त्या पेक्षा पोरांना रिच डॅड पूअर डॅड , द फाउंटनहेड अशी पुस्तकं द्या वाचायला

In reply to by अत्रन्गि पाउस

पावसा, शामची आई समजून् घ्यायचे असेल तर त्या काळात जावे लागेल.वूड हाउस सम्जून घ्यायचा तर त्या काळाची थोडीफार माहिती हवी. पुलंच्या साहित्याबद्दल काय मत आहे?"ते बटाट्याची चाळ म्हणजे लोअर मिडल क्लास मराठींचे ग्लोरिफिकेशन" ह्यांच्या एका तरूण मित्राने तारे तोडले होते पूर्वी.'म्हैस' वाचून त्यालाच हसता येईल ज्याने एस.टी.ने प्रवास एकदा तरी केलाय. जे 'एन्जॉय' करता येत नाही ते सगळे व्यर्थ ही तुझी मानसिकता तू बदलायला हवी.

असंका 09/04/2014 - 14:31
केवळ आपल्यामुळे मी काल हे पुस्तक वाचले. पहिल्यांदाच. त्यातल्या काही गोष्टी माहित होत्या. पण पुस्तक असे कधी वाचले नव्हते. परत एकदा - मनापासून धन्यवाद.

चिगो 09/03/2014 - 12:48
आपल्या भावनांशी बराच सहमत आहे. लै पिडू पुस्तक.. आमच्या कालिजात एकाने एका पोरीला, जिला तो बहीण मानायचा म्हणे, हे पुस्तक भेट देऊन विनोदाची परमावधी गाठली होती.. ;-) =))

In reply to by चिगो

आमच्या कालिजात एकाने एका पोरीला, जिला तो बहीण मानायचा म्हणे, हे पुस्तक भेट देऊन विनोदाची परमावधी गाठली होती.
>>>>> =)) महान आयडीया =))

In reply to by नावातकायआहे

आत्मशून्य 10/03/2014 - 02:14
कोल्ह्याला द्राक्षांची जी चव असते त्या प्रकारच्या व वित्र्णास पूर्ण बेकायदेशीर असल्याने त्याकाळी सरवसामान्य पांढरपेशा व्यक्तिला सहजी अनुपलब्ध असलेल्या दृक्श्राव्य फितिला सुधा हेच टोपन नाव होते नाही का ?

In reply to by आदूबाळ

आत्मशून्य 10/03/2014 - 11:50
परंतु भक्त प्रल्हाद, बिस्किट पुडा हे शाळ्करि वयोगटाचे शब्द होते. 21 वय पूर्ण आहे म्हणून मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला वयोगट हा आशा नामोल्लेखाबाब्त विशेष सात्विक असे.

In reply to by आत्मशून्य

आदूबाळ 10/03/2014 - 15:26
अरारा! या गंमती तुम्हाला २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर उमगल्या? काय हे मागासलेपण! (ह. घेणे ही विनंती) बादवे - बिस्किट पुडा हा जब्री शब्द आहे! :))

In reply to by आदूबाळ

नाही हो तसं म्हणायचं नसेल त्यांना. शाळकरीवयात जिथे फारच जोश असतो तिथे काहीही वाचायाला बघायला चालते. जेव्हा टेस्ट डेव्हलप होते तेव्हा (म्हणजे २१+) सात्विकता विषेश सांभाळली जाते.

पूर्णपणे असहमत साने गुरुजींच्या अतिप्रचंड सामाजिक कार्याचा विचार करता आपणास त्यांच्याविषयी असे लिहिण्याच काडीमात्र अधिकार नाही पाश्चात्य संस्कारानी बिघडलेल्या नवीन मराठी(?) पिढीची थेर आहेत ही सगळी ! अत्रंगी पावुस जी पर्सनली घेवू नका , पण असे अकलेचे तारे तोडणार्या नवीन पिढीच्या एक सणसणीत कानाखाली द्यावीशी वाटते . मागे एका कथित "अति-सुधारक" मराठी संकेत्स्थळावर "व्हू इज फकिंग श्याम ?""व्हू इज साने गुरुजी?" असलि भाषा वापरली होती , माझा अक्षरशः तिळपापड झाला होता , अशा हरामखोर लोकाना लाथानी बुकलून काढले पाहिजे . आपल्याच पूर्वजांबद्दल / मागच्या पिढीबद्दल इतकी अनास्था? कोकणातल्या त्या काळातल्या माधुकरी मागून शिक्षण घेणार्या मुलांच्या कहाण्या ऐकल्या की दोळे पाणावतात .... खुद्द माझे दोन चुलते आणि इतर काही नातेवाइक अशा प्रकाराने शिकलेले आहेत,,,,,,,,,,,,,,,, बाळ जातो दूर देशी........... कविता वाचून पहा एकदा ........!

In reply to by मंदार कात्रे

मंदारपंत... आपण असहमत आहात ... ठीक आहे ..पण मला माझे अधिकार आपण सांगायची अजिबात गरज नही...आपण आपले मुद्दे मांडा ... साने गुरुजींचे सामाजिक कार्य ह्याविषयी एक कणभर लिहिलेले नही..माझे मुद्दे पुन्हा नीट वाचा. बाकी त्या दुसर्या संकेतस्थळावर कुणी काय म्हटलंय त्याचा राग इथे काढण्याचे प्रयोजन समजले नाही ... पुन्हा एकदा ... 'श्यामची आई'ह्या पुस्तकावर आपली मते मांडा'..

In reply to by अत्रन्गि पाउस

आपल्याच पूर्वजांबद्दल / मागच्या पिढीबद्दल इतकी अनास्था? कोकणातल्या त्या काळातल्या माधुकरी मागून शिक्षण घेणार्या मुलांच्या कहाण्या ऐकल्या की दोळे पाणावतात .... खुद्द माझे दोन चुलते आणि इतर काही नातेवाइक अशा प्रकाराने शिकलेले आहेत,,,,,,,,,,,,,,,, बाळ जातो दूर देशी........... कविता वाचून पहा एकदा ........!

In reply to by मंदार कात्रे

तिमा 09/03/2014 - 20:29
इतके नका रागावू. तरुण पिढीला व्यक्त होऊ द्या. काळाप्रमाणे विचारही बदलतात. आपण जुनी खोडे! म्हणून गदिमांचे हे काव्य कवटाळून बसतो. वाईट तितुके इथे चांगले भलेपणाचे भाग्य नासले पतिव्रतेच्या गळ्यांत धोंडा वेश्येला मणिहार उद्धवा, अजब तुझे सरकार!

In reply to by तिमा

तरुण पिढीला व्यक्त होऊ द्या. मला वाटत तरुण आणि म्हातारं असण्याचा याच्याशी फार संबंध नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात कोकणातल्या खेड्यातले वातावरण आणि एका ममताळू, अशिक्षित आणि पारंपारिक संस्कार झालेल्या स्त्रीचे व्यक्तीचित्र आणखीन काय वेगळे असणार ? विचार करण्याची थोडीशी शक्ती असेल तर अगदी लहान मुलालादेखील हे कळू शकेल. पण किमान विचारीपणाचीच वानवा असेल तर सगळंच मुसळ केरात जाणार.

In reply to by अप्पा जोगळेकर

वातावरण ते असेल मान्य दुसरी अपेक्षा नही हे हि मान्य माझे म्हणणे हे कि त्या संपूर्ण पुस्तकातले वातावरण त्यातील प्रसंग ह्यात काहीही विशेष वेगळे नही...तत्सम वातावरण, प्रसंग, संस्कार हे घरोघरी होत असत पण बहुतांश प्रसंगांमधून हे 'काहीतरी' विशेष आहे असे मांडले जाते आहे..वर कारुण्य रसाचा अतिरेकी अविष्कार झाल्याने लहान मुले अजूनच हळवी झाली/होतील ज्यांना हे आवडते आवडो बापडे ज्यांना ती मुल्ये, संस्कार, धडे बाणवण्यासासाठी 'हे पुस्तक' जरुरी वाटले/वाटते ...वाटो .. सध्याच्या काळात मुलांना वाढवतांना किती जण हे पुस्तक अनिवार्य मानतात /आवश्यक मानतात/ खरोखर वापरतात ?

सचिन 09/03/2014 - 23:41
लेखकाशी पूर्ण सहमत. अत्यंत कालबाह्य पुस्तक. रद्दीवाला तरी घेतो का ? का तो ही म्हणतो की कालबाह्य आहे ?

आयुर्हित 10/03/2014 - 00:07
कोणत्या सुज्ञ माणसाने आपल्या सारख्या बालकाला दिले बरे हे पुस्तक? मला माझ्या लहानपणी पाण्यात पोहायला जायची खूप भीती वाटत असे, परंतु "श्यामची आई" हे पुस्तक माझ्या आईनेच खुद्द वाचले होते त्यामुळे त्यातील श्यामची कहाणी सांगत आमच्या बाल मनावर जबरदस्तीने चांगले संस्कार केले आहेत, त्यामुळे ह्या पुस्तकाचा मी सदैव ऋणी राहील.

In reply to by सचिन

आयुर्हित 10/03/2014 - 00:19
सचिनशेट........ चांगले उपाय आहेत ना तुमच्या जवळ ठेवा! आपल्या मुलांना त्याचा वापर होईलच की कधीतरी. मी माझ्या लहानपणची आठवण ती सांगितली हो!

सचिन 10/03/2014 - 00:25
आयुर्हित साहेब, फारच पर्सनल घेता राव ! मिपा वर असं नाही चालत !!

बन्या बापु 10/03/2014 - 06:41
कालौघात ह्या पुस्तकाचे विस्मरण होते आहे आणि ते कालबाह्य होते आहे आणि त्याबरोबरच काही दशकांचा एक इमोशनल दहशतवाद/अत्याचार संपतो आहे ...हा एक अतिशय मोठा दिलासा आहे
रद्दीवाला तरी घेतो का ? का तो ही म्हणतो की कालबाह्य आहे ?
मग आता नवीन धागे उसवतील.. पुल कालबाह्य .. कुसुमाग्रज कालबाह्य ... अजून पुढे जाऊन कालांतराने पाडगावकर, जी ए, सगळ्यांना निकालात काढा.. आणि आपल्या येणाऱ्या पिढीला "हैदोस" ( ते देखील मराठी आहे म्हणून कालबाह्य ).. "पेंटहौस स्टोरीज" असली पुस्तके देऊ वाचायला.. रद्दीवाला जास्त भावात घेतो असली पुस्तके.. त्यांची रिसेल value पण मिळेल हा अतिरिक्त फायदा.. अवांतर : आमच्या घरी हे वाचून " लेखक बरेच विद्वान आहेत, त्यांना आवर्जून हे सांगा" असा सल्ला मिळाला.. :-)

In reply to by बन्या बापु

भावी पिढी साठी आपण श्यामची आई आणि हैदोस/पेंटहौस हे दोनच पर्याय आठवू शकता, हे आपल्या घरी सांगितल्यावर (सांगितले असल्यास)आपल्याला काय सल्ला मिळाला ? आणि कालातीत, अजरामर वगैरे साहित्य जे निर्माण व्हायचे ते होईलच(रामायण/महाभारत झाले होते तसे)... 'पु ल',कुसुमाग्रज, पाडगावकर वगैरे प्रभृतिचे साहित्य निकालात निघेल कि नही हे 'काल' ठरवेल... परंतु समजा उद्या नारायण किंवा रावसाहेब ह्यांच्या तुलनेत 'दोन वस्ताद'/'जनार्दन नारो शिन्ग्नापुरकर' हे किंचित कालसापेक्ष संदर्भहीन झालेतर त्यात रागाव्ण्यासारखे काय आहे ??

In reply to by अत्रन्गि पाउस

आनन्दा 10/03/2014 - 11:32
परंतु अत्यंत सर्वसामान्य घरगुती घटनांना विलक्षण तीव्र भावनांची फोडणी देवून सतत वाचकाच्या (ते हि बाल वाचकांच्या)मनाशी अक्षम्य आणि भडक खेळ करणारे पुस्तक असे माझे पहिल्यापासूनच मत झाले होते.
तुम्हाला आवडले नसेल, पण तुम्ही त्या पुस्तकाकडे त्रयस्थपणे पाहु शकत नाही/ किंबहुना अश्या टिप्पण्णीवरून तुमचा वाद पेटवण्यचा विचार स्पष्ट दिसतो.

In reply to by आनन्दा

पुस्तक वाचतांना त्रयस्थ होऊन वाचावे कि समरसून हा एक व्यक्तिगत आवडीचा भाग आहे.. श्यामच्या आई मध्ये असा कोणता अविस्मरणीय (प्रसंग + निष्कर्ष) वाटतो कि जो त्याच्या भावनिक ताणाची किंमत देऊन वाचलाच पाहिजे ? बाकी वाद पेटवण्याचा उद्देश ? छे हो ...चर्चा/मंथन हाच उद्देश आहे...

In reply to by बन्या बापु

सचिन 11/03/2014 - 00:02
इतिहासाचे अवजड ओझे, डोक्यावर घेउन ना नाचा करा पदस्थल त्याचे आणिक चढुनी त्यावर भविष्य वाचा .... त्यामुळे, श्यामची आई कितीही आदरणीय वगैरे असले तरीही कालबाह्य झाले आहे, हे निश्चित !!

दारिद्रय, दैना, मुळु-मुळु रडणं ह्या गोष्टीच फक्त तुम्ही पाहील्या असतील पुस्तकात. त्यांच्यावर झालेले चांगले संस्कार पण पहा ना. वो गरीब हुए तो क्या हुआ संस्कार से तो आमीर है!! हल्ली पोरांना त्या संस्कारांबरोबरच मानसिक आणि शारीरिक पातळीवर कणखर बनवलं पाहीजे एवढाच काय तो काळानुसार असलेला बदल.
मागे एका कथित "अति-सुधारक" मराठी संकेत्स्थळावर "व्हू इज फकिंग श्याम ?""व्हू इज साने गुरुजी?" असलि भाषा वापरली होती , माझा अक्षरशः तिळपापड झाला होता , अशा हरामखोर लोकाना लाथानी बुकलून काढले पाहिजे .
त्या **च्या आईचे संस्कार कमी पडले असतील :).

योगी९०० 10/03/2014 - 09:23
अत्रन्गि पाउस यांनी आपले म्हणणे थोडे भडकपणे मांडले आहे... माझ्या आईने हे पुस्तक माझ्याकडून निदान चारदा वाचून घेतले होते. मलाही लहानपणी हे पुस्तक तितकेसे आवडले नाही पण मी "मनाशी अक्षम्य आणि भडक खेळ करणारे पुस्तक" असे म्हणणार नाही. कदाचित त्यावेळच्या काळानुसार ते पुस्तक बरोबरच होते. आजच्या पिढीला किंवा आज मी जरी हे पुस्तक परत वाचायला बसलो तर कंटाळवाणेच वाटेल पण त्यातले साहीत्यमुल्य किंवा उच्च संस्कार हे घेण्यासारखेच.. कदाचित या पुस्तकाचा effect म्हणूनच की काय... मी माझे आईवडील जो पर्यंत होते तो पर्यंत त्यांना उलटे कधीच बोललो नाही. तसेच कुठल्याही वडीलधार्‍या माणसाशी (ओळखीचा किंवा अनोळखी) most of the time नम्रच असतो आणि शक्यतो उलटे बोलायचे टाळतो. पण हे मी नंतरच्या पिढीत पाहीले नाही. इतर माझ्यापेक्षा बर्‍याच वयाने लहान असलेले फाडफाड बोलताना पाहून संताप होतो.

In reply to by योगी९००

मांडतांना त्यातील घटना किंवा आठवणी ह्या त्याकाळातील बहुतेक समाजात अतिशय कॉमन होत्या(किंवा असाव्यात असे वाटते)... माझा रोख आहे तो त्या घटनांना काहीतरी विशेष म्हणून अधोरेक्खीत करणे आणि त्याच्यावर भारंभार दैन्य कारुण्यरसाची वारंवार पेरणी करणे ह्यावर.. वडीलधार्यांना उलट नं बोलणे हा ह्या पुस्तकाचा effect ?? कदाचित ते पुस्तकाविनही आलेच असते..पहा विचार करून.:)

In reply to by अत्रन्गि पाउस

मला नाही वाटत... मी हे पुस्तक एकदाच, दहावी नंतर वाचले. तेव्हा ते जाम पकावू वगैरे वाटले होते. पण याचा अर्थ असा नाही, की मी त्याआधी वयाने/मानाने इ. मोठ्या व्यक्तिंशी अतिशय उर्मटपणे वागायचो आणि पुस्तक वाचून मी आमुलाग्र बदललो. शिवाय, लेखक आणि लेखकाशी सहमत असलेले इतर प्रतिसादकसुद्धा त्यांच्या वडीलधार्‍यांशी, गुरुजनांशी, कामाच्या ठिकाणावरील ज्येष्ठांशी नम्रपणे वागत नसतील, असे नाही. या पुस्तकातील सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक वर्णने खरी असतीलही. पण विनाकारण ते काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी दु:ख आहे असा जो स्वर लावला आहे(पुस्तकात), तो चुकीचा आहे. नम्रतेने वागणे, चोरी न करणे अशा संस्कारांसाठी अशा पुस्तकांची काय गरज? गरीबी असेल, तर कष्ट करून, शिक्षण घेऊन मोठे होता येते, हे १९७०-८० नंतरच्या पिढीने स्वतः अनुभवले आहे. गरीबीला गोंजारत तिला अति-करूण भावनेचे आवरण घालायाची (सध्याच्या काळातनाही) आवश्यकता नाही

In reply to by अत्रन्गि पाउस

योगी९०० 10/03/2014 - 15:40
कदाचित या पुस्तकाचा effect म्हणूनच की काय अरे बाबांनो कदाचित असे म्हटले आहे रे... याचा अर्थ असा नाही की मी आधी जनावर होतो आणि या पुस्तकामुळे नंतर माणसाळलो.. पण कोठेतरी शाम मनात बसलाच आहे. बाकी तुम्हा लोकांवर या पुस्तकाचा काहीच परिणाम नाही झाला हे दिसतेच आहे..

In reply to by योगी९००

मी रोज सकाळी उठल्यावर आई-वडिलांना प्रणाम करीत नाही. रोज झोपायच्या आधी त्यांनी (खरोखर कष्ट घेऊनही)मला वाढवताना घेतलेल्या कष्टाने व्याकूळ वगैरे होत नाही. रोज दुपारच्या जेवणाआधी आई-वडील जेवले असतील का, या विचाराने माझे जेवणावरचे मन उडून जात नाही. पण माझ्या मनात त्यांच्या विषयी प्रेम आहे, त्यांनी घेतलेल्या कष्टाविषयी आदर आहे. आणि तो टिकवण्यासाठी अथवा वाढवण्यासाठी श्यामची आई अथवा इतर कुठल्याही पुस्तकाची वा कोणत्याही माध्यमाची गरज नाही. माझ्या आईवडीलांनी मला वाढवण्यासाठी, मला शिक्षण देण्यासाठी, माझ्यावर संस्कार करण्यासाठी कोणत्याही आऊट ऑफ द वर्ल्ड पद्धतीचा अवलंब केला नाही याचा मला अभिमान आहे. आणि त्यामुळेच मी सामान्य आईवडीलांचा सामान्य मुलगा आहे.

In reply to by तुषार काळभोर

मृत्युन्जय 24/03/2014 - 12:47
रोज दुपारच्या जेवणाआधी आई-वडील जेवले असतील का, या विचाराने माझे जेवणावरचे मन उडून जात नाही. भावना माझ्याही थोड्याफार तुमच्यासारख्याच आहेत. पण श्याम आणि तुम्ही यांच्या सांपत्तिक स्थितीतला फरक लक्षात घेता तुमच्या मनात असा विचार न येणे यात फार काही अनपेक्षित नाही

आतिवास 10/03/2014 - 10:42
'श्यामची आई' मला आवडतं - आजही आवडतं; ते माझ्यासाठी कालबाह्य झालेलं नाही. पण तुम्हाला ते कालबाह्य वाटतं - हे मी समजू शकते. तुम्हाला सध्या कोणतं पुस्तक अतिशय आवडतंय, कालातीत वाटतंय तेही सांगा* - तेही वाचेन मी. कदाचित त्या पुस्तकाबाबत आपलं मतैक्य होईलही :-) * उपरोध नाही, तसं वाटल्यास, क्षमस्व.

पिशी अबोली 10/03/2014 - 11:22
तुम्हाला ते अतिशय टाकाऊ, कालबाह्य वाटत असेल. मला त्यातील सगळ्याच गोष्टी पटल्या होत्या असे नाही. पण काही गोष्टी नकळत श्यामची आईची आठवण करुन देतात. उदा. जेवणात गुंतवळ वगैरे आला तर सगळ्यांना दाखवू नये, किळस येते इ., मला सो कॉल्ड कल्चर्ड लोक जेव्हा अशा गोष्टी करतात तेव्हा हमखास आठवतं. इतका बाळबोधपणा वाचायला आता बोर होतं, पण त्या पुस्तकाने लहानपणीच्या काळात अगदी काहीच म्हणजे काहीच दिलं नाही, असं मलातरी वाटत नाही.

In reply to by पिशी अबोली

हजारटक्के सहमत. त्यामुळे एखादा पदार्थ मनासारखा लागला नाही चवीला तरी करणार्‍या माणसावर उखडायला कमी होते मग ती व्यक्ती घरची असो अथवा बाहेरची. करणारा परिश्रम घेऊन आपल्यासाठी करतो त्याची चाड ठेवायला शामच्या आईने शिकवले (म्हणजे पुस्तकात बाबांनी).

बॅटमॅन 10/03/2014 - 11:38
अंमळ जास्तच भावनाबंबाळ वैग्रे आहे. एकदा वाचलं अन नंतर तेवढा ओव्हरडोस कै झेपला नै. सानेगुर्जींबद्दल आदर असला म्हणून त्यांचं सगळंच्या सगळं पटलं पाहिजे असं वाटत नाही.

पैसा 10/03/2014 - 13:58
पण त्याचं वातावरणात वाढून अनेकांनी अतिशय कष्टांनी आपले आयुष्य काही सकारात्मक करून लौकिक यश संपादले आहे/असेल.
हे सानेगुरुजींनी केलं नाही असं तुमचं म्हणणं आहे का? मग या पुस्तकाचा पुढचा भाग "श्याम" आणि सानेगुरुजींचं चरित्र अवश्य वाचून काढा. या पुस्तकाकडे त्या काळच्या कोकणातील एका ब्राह्मण घराण्याचं चित्र असं म्हणून तुम्ही बघू शकत नाही का? दलित साहित्य तुम्हाला आवडतं ना? मग हेही तशाच एका माणसाचे अनुभव आहेत. त्या काळाचं वास्तववादी चित्रण आहे. या पुस्तकाकडे एका काळाचं चित्र म्हणून तटस्थपणे पाहता येतंच की! १९३३ सालचं हे पुस्तक आहे. या पुस्तकानंतर आतापर्यंत ३ पिढ्या उलटून गेल्या आहेत. आताचे निकष त्या काळच्या लोकांच्या वागण्याला लावणं बरोबर नाही. तेव्हाची एक पिढी अशा आदर्शवादी विचारांनी भारलेली होती. तसे तर भगतसिंग इ. क्रांतिकारकांचे मार्ग कोणाला चुकीचे वाटत असतील, पण म्हणून त्यांच्या हेतूबद्दल, देशभक्तीबद्दल संशय घेता येणार नाही. त्यातूनही एखाद्या लिखाणाबद्दल प्रत्येकाला काय वाटेल हे सांगणं अवघड आहे. आवड ज्याची त्याची. व.पु.काळे आवडणारा एक वर्ग आहेच. तसा चेतन भगत आवडणारा पण आहे. आणि टिळक-आगरकर लेखक म्हणून आवडणारा पण आहे. दुसर्‍याच्या आवडीच्या विषयाला सरसकट लेबलं लावून कचर्‍यात टाकणं योग्य नव्हे. ज्याअर्थी आजही ते पुस्तक आवडणारे लोक इथे आहेत त्याअर्थी ते अगदी तद्दन टाकाऊ नक्कीच असणार नाही. "मला नाही आवडलं" एवढं म्हणून गप्प बसता येतंच की! त्यासाठी दुसर्‍याला दुखावलं पाहिजेच असं काही नाही. आपली रेघ मोठी दाखवण्यासाठी दुसरी रेघ लहान दाखवण्याची गरज नसते.

In reply to by पैसा

आदूबाळ 10/03/2014 - 15:32
या पुस्तकाचा पुढचा भाग "श्याम"
हा भाग जास्त वास्तवपूर्ण (आणि कमी आदर्शवादी) आहे. यातला श्याम घरातून पळून जातो, पारव्यांवर दगड मारतो वगैरे प्रसंग आहेत. कापदापोलीच्या शाळेचं वगैरे तर वर्णन खासच.

In reply to by पैसा

योगी९०० 10/03/2014 - 15:46
ज्याअर्थी आजही ते पुस्तक आवडणारे लोक इथे आहेत त्याअर्थी ते अगदी तद्दन टाकाऊ नक्कीच असणार नाही. "मला नाही आवडलं" एवढं म्हणून गप्प बसता येतंच की! त्यासाठी दुसर्‍याला दुखावलं पाहिजेच असं काही नाही. आपली रेघ मोठी दाखवण्यासाठी दुसरी रेघ लहान दाखवण्याची गरज नसते. +१ सहमत.. असेच म्हणतो.. मला ही हे पुस्तक तितके आवडले नाही पण मी यावर असे भडक कधीच लिहीणार नाही.. पुस्तकात कदाचित *** वातावरण, दर पानी २-४ शिव्या, मध्येच शरीरधर्माची वर्णने, थोडा रक्तरंजीत भाग असे असते तर हा लेख उगवलाच नसता....

In reply to by योगी९००

बॅटमॅन 10/03/2014 - 15:48
पुस्तकात कदाचित *** वातावरण, दर पानी २-४ शिव्या, मध्येच शरीरधर्माची वर्णने, थोडा रक्तरंजीत भाग असे असते तर हा लेख उगवलाच नसता....
काय तो कडवा पाठिंबा, वाह! जप हो शाम =))

In reply to by पैसा

प्लीज नोटः पैसा ताई, मला तुमच्याबद्दल एक अनुभवी, अभ्यासू आणि अतिशय संयत सभासद आणि संपादक म्हणून अतीव आदर आहे. कृपया हा प्रतिसाद पर्सनली घेऊ नये. ज्याअर्थी आजही ते पुस्तक आवडणारे लोक इथे आहेत ......... त्यातील किती जणांना ते पुस्तक खरेच आवडते? किती जणांना त्यातील अती-बाळबोधपणा पटतो? किती जण स्वतः त्यातील साधी तत्वे (उदा. स्वयंपाकाबद्दल कौतुक करणे/टीका न करणे) अंगिकारतात?

In reply to by तुषार काळभोर

यशोधरा 10/03/2014 - 17:56
खरोखर आवडते. पैसाताई, तुझा प्रतिसाद +१ त्यातला भाबडेपणा अनमोल आहे. आजच्या जगात असा भाबडेपणा जिच्यापाशी आहे, ती व्यक्ती भाग्यवान. :) अतिशय वेगळ्या, साध्या सुध्या जगात घेऊन जाणारे असे हे पुस्तक आहे.. माझ्या संग्रही आहे.

In reply to by यशोधरा

सखी 10/03/2014 - 21:38
छान प्रतिसाद पैसाताई. यानिमित्ताने हे क़ळले की मी 'श्याम' हे पुस्तक वाचलेले आठवत नाही आता शोधते कोणाकडे मिळतयं का. यशो - त्यातला भाबडेपणा अनमोल आहे.+१११

In reply to by तुषार काळभोर

पैसा 10/03/2014 - 18:09
पर्सनली अजिबात घेत नाही. पण इथे वर आलेले सगळे प्रतिसाद वाचा भौ! किमान २ जणांनी तरी जेवताना जेवणावर टीका करत नाही असं लिहिलं आहेच. पुस्तक एक कलाकृती म्हणून मला निश्चितच आवडतं. त्यात त्या काळाचं चित्र अगदी स्पष्ट दिसतं. आणि माझं मत विचाराल तर कोणत्याही कलाकृतीचा आयुष्यावर परिणाम वगैरे फार कमी वेळा आणि कमी प्रमाणात होतो. म्हणजे त्यातली एखादी गोष्ट आपल्यावर परिणाम करण्याची शक्यता आहे, पण संपूर्ण आयुष्य बदलणे वगैरे आजच्या काळात शक्य नाही. भगवद्गीता आणि इतर तत्त्वज्ञानावरील पुस्तकं सोडून इतर सर्व पुस्तकं/कलाकृतीचा आस्वाद कलाकृती म्हणूनच घ्यावा. (ती पुस्तकंसुद्धा एखाद्याला मनोरंजक वाटू शकतील. पण मी सर्वसामान्य वाचकांबद्दल बोलत आहे.)

मनीषा 10/03/2014 - 20:55
माझी आई काही विशेष होती तिने माझ्यावर अत्यंत उच्च संस्कार केले माझ्यासाठी त्याग केला...वगैरे वगैर.... परंतु अत्यंत सर्वसामान्य घरगुती घटनांना विलक्षण तीव्र भावनांची फोडणी देवून सतत वाचकाच्या (ते हि बाल वाचकांच्या)मनाशी अक्षम्य आणि भडक खेळ करणारे पुस्तक असे माझे पहिल्यापासूनच मत झाले होते.
हे फारसं खरं नाही असं वाटतं. आणि गरीबीचं उदात्तीकरण वगैरे काही नाही... तर आहे त्या परिस्थितीत, माना-सन्मानाने जगावे आणि जास्तं काही मिळविण्यासाठी वाम मार्गाने जाऊ नये, हाच संदेश यात आहे. ही कथा काल्पनिक असल्याने, त्यातील उच्च मूल्ये आणि आदर्शवाद आजच्या काळाच्या कसोटीवर खरे ठरणार नाहीत कदाचित, पण म्ह्णून ती टाकाऊ नाहीत. आणि "माझी आई विशेष होती" असं जर कुणी म्हणत असेल तर त्याला तुम्ही बेगडी ठरवू शकत नाही. श्रीराम कथा आपण वाचतो ... त्यातील उच्च्कोटीचे गुण असणार्‍या व्यक्तींसारखी कुणी आपल्या आजूबाजूला कधीच नसते. पण तरीही ती कथा आपण आदर्श मानतो. आणि त्यातील काही गुण तरी आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. शामची आई हे पुस्तक याच दृष्टीकोनातून वाचावे.. मग तो इमोशनल अत्याचार वाटणार नाही. परंतु शाळकरी वयातील मुलाला.. ,ज्याचा पुस्तक वाचण्याचा हेतु 'शुद्धं मनोरंजन' हाच आहे, हे पुस्तक रटाळ वाटण्याची शक्यता नक्कीच आहे.

बाळ जातो दूर देशा - गोपीनाथ बाळ जातो दूर देशा, मन गेले वेडावून आज सकाळपासून हात लागेना कामाला, वृत्ती होय वेड्यावाणी डोळ्याचे ना खळे पाणी आज दूध जिनसा नव्या, आणा ताजा भाजीपाला माझ्या लाडक्या लेकाला याच्या आवडीचे चार, करू सुंदर पदार्थ काही देऊ बरोबर त्याचे बघा ठेवीले का, नीट बांधून सामान काही राहिले मागून नको जाऊ आता बाळ, कुणा बाहेर भॆटाया किती शिणवीसी काया वाऱ्यासारखी धावते, वेळ भराभर कशी! गाडी थांबेल दाराशी पत्र धाड वेळोवेळी, जप आपुल्या जीवास नाही मायेचे माणूस ऊंच भरारी घेऊन, घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी बाळा, तुझ्याकडे माझा जीव तसाच लागेल स्वप्नी तुलाच पाहील बाळ जातो दूर देशा; देवा, येऊन ऊमाळा लावी पदर डोळ्याला

drsunilahirrao 22/03/2014 - 10:31
एकूणच संस्कारांसाठी चांगले पुस्तक. मात्र आधीच भावनाशील मुले जास्त हळवी होऊ शकतात. पण त्यात काळजी करण्यासारखे काही नाही. आपल्यापैकी बहुतेकांनी शामची आई वाचले आहे ,एका विशिष्ट काळापुरताच कोणत्याही पुस्तकाचा प्रभाव टिकतो.

kurlekaar 22/03/2014 - 20:30
"परंतु अत्यंत सर्वसामान्य घरगुती घटनांना विलक्षण तीव्र भावनांची फोडणी देवून सतत वाचकाच्या (ते हि बाल वाचकांच्या)मनाशी अक्षम्य आणि भडक खेळ करणारे पुस्तक असे माझे पहिल्यापासूनच मत झाले होते." "भावनांची फोडणी" पर्यन्त ठीक पण त्यालाहि "विलक्षण तीव्र" हे विशेषण लावणे ही तर फक्त शब्दान्ची फोडणी वाटते. आणि या वर बालमनाशी "अक्षम्य आणि भडक खेळ करणारे पुस्तक"----हे तर खुपच unfair व उगाचच भडक.

kurlekaar 23/03/2014 - 13:16
माझ्या लहानपणी हे पुस्तक मी वान्चलय पण या 'अक्षम्य आणि भडक खेळ करणार्या' पुस्तकाचा माझ्यावर काही दुष्परिणाम झालाय अस मला अजिबात वाटत नाही. मी एक वर्ष (१९५६) बोर्डीच्या (डहाणुजवळ) शारादाश्रमात होतो, तिथ साने गुरुन्जीचे धाकटे बन्धु--मला वाटत पुरुषोत्तम--होते. त्या "अत्यंत कारुण्यपूर्ण नैराश्युक्त वातावरण..सतत मानसिक दबाव /खच्चीकरण/ गरीबीचे विनाकारण अतिरेकी उदात्तीकरण" असलेल्या वातावरणात सम्पूर्ण वाढलेला हा माणुस असामान्य अजिबात नव्हता, चारचौघान्सारखा सर्वसाधारण होता पण त्याचे कुठल्याही प्रकारचे खच्चीकरणझाल्याचे दिसत नव्हत. श्यामची आई हे पुस्तक 'कालबाह्य' आहे अस म्हणण्याला माझा काही आक्षेप नाही पण या वर दिलेल्या विशेषणाना आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

माझी विचार करण्याची पद्धत ह्यावर तुमचे मत कुणाला हवंय ? आणि जिलब्या पाडून प्रसिद्धी? ... जाऊदे तुमचे मुद्दे संपलेले दिसतात ...

In reply to by अत्रन्गि पाउस

शामची आई याबद्दल तुमचे मत कोणी विचारले होते काय? आणि हो, सदर धागा चर्चेच्या पात्रतेचा नाही. कळावे. रजा घेतो.

In reply to by अप्पा जोगळेकर

इथे विषय मांडायला कुणी विचारात नसतो... आणि विषय मांडून जुना झाल्यावर चर्चेत आपण आला आहात..चर्चेत स्वागत सर्वांचेच असते...आणि धागा चर्चेच्या पात्रतेचा नही म्हणजे चर्चेत पूर्वी आलेल्यांवरहि आपण अप्रत्यक्ष रोख धरला आहे.. व्यक्तिगत टीका तुम्ही केलीत.. असो ..रजा घेताय ..जरूर..तुमचे मुद्दे संपलेत हे मी आधीच म्हटलंय...आपल्यापुरती चर्चा मी हि थांबवली आहे..

तुम्हाला आवडणारे, भावणारे, प्रभावित करणारे एखादे विशिष्ट पुस्तक न वाचणारे किंवा ते न आवडणारे लोक (त्यांचे विचार) थर्ड ग्रेड असतात? मग फर्स्ट ग्रेड कोण असतात, तालिबानी वॄत्तीचे लोक? तुम्हाला हा धर्मग्रंथ आवडत नसेल तर तुम्ही धर्मद्रोही आहात, आणि तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही.

बाकी सानेंनी आत्महत्या काहो केली ? म्हणजे ह्या पुस्तकात ह्याबद्दल काही माहीती आहे का ? आपले काम असंपले की आत्महत्या करावी असे श्यामच्या आईने शिकवले असे काही आहे का हो ह्या पुस्तकात ?

In reply to by आदूबाळ

डिप्रेशनमुळे
>>> ह्म्म , माझ्याही माहीतीत असेच आहे , साने हे "गांधीवादी टेररिस्ट"* होते , सत्याग्रहाची बंदुक कानपटीवर ठेवुन पंढरपुर मंदिर प्रवेश आंदोलन करु पहात होते (जे की कायद्याने काही महिन्यात होणार होतेच) ह्याबद्दल दस्तुरखुद्द गांधींनीच त्यांना झाडले ...(पुढे मंदीर प्रवेश नक्की कशामुळे झाला हे माहीत नाहे , ह्यांच्या दहशतवादामुळे की कायद्यामुळे ?) एकुणच ह्या प्रकाराने निराश होवुन त्यांनी आत्महत्या केली . तेव्हा त्यांना श्यामच्या आईची शिकवण आठवली नसावी बहुधा !!! (* "माझं ऐका , नाहीतर सत्याग्रह करेन " ह्याला गांधीवादी टेररिझम असे म्हणतात )

In reply to by प्रसाद गोडबोले

आत्मशून्य 25/03/2014 - 22:23
बाकी सानेंनी आत्महत्या काहो केली ?
लोक सुधारत नाहीत हे लक्षात आल्यावर त्यांनी आता करण्यासारखे काहीही विशेष ध्येय उरलेले नाही या मानसिकतेतुन आत्महत्या केली असे ऐकले... अधि़कृत कारण माहित नाही. अवांतरः- शामची आइ डोक्यात जाते पण त्यांच्या अनेक बालकथा सानेगुरुजिंच्या गोड गोश्टी या कथा मालिकेतुन विवीध पुस्तकातुन प्रकाशीत झाल्या आहेत त्या माझ्या अतिशय आवडत्या कथा आहेत, जसे सोहराब नी रुस्तुम, शेवटी नदी समुद्राला मिळेल, फुलाचा प्रयोग आणी इतरही अनेक. मला वाचनाची आवड लहानपणीच लागली या मधे सानेगुरुजिंच्या गोड गोष्टी या सिरीजचा फार मोठा हात आहे.

In reply to by चिगो

बॅटमॅन 24/03/2014 - 20:10
अशीच शंका यायला लागलीय राव....असे असेल तर मग शाम म्ह. फेल्युअरच खंप्लीट =))

श्याम ची आई आजच्या काळातील कालबाह्य पुस्तक सुखवस्तू घरातील श्याम च्या वडिलांची व चुलत्यांची भाऊ बंदकी झाल्याने कोर्ट वार्या करून आयती गरिबी स्वतःवर ओढवून घेतली. हे पुस्तक वाचून कितीजणांनी बोध घेतला , आजही भाऊ बंदकी संपली आहे का हे पुस्तक टाकाऊ नाही आहे एखाद्या पिढीच्या जीवन शैलीचे वर्णन ,तत्कालीन काळ उभा करण्यात ते यशस्वी होते त्यातून प्रेरणा , आदर्श घेणे म्हणजे अती आहे , पूर्वी च्या काळी मुंजीत आहेर म्हणून काय द्यायचे हा प्रश्न ह्या पुस्तकाने जरी सोडवला असला तरी साडे तीन टक्क्या पलीकडे आपल्या समाजात हे पुस्तक ............ बालवयात माझी जन्मठेप ह्या पुस्तकाने सावरकर ह्या नावाशी अनेकांची निष्ठा जोडल्या गेली. ते खर्या अर्थाने चिरतरुण पुस्तक अत्र्यांची नाटके आजही कालबाह्य झाले नाहीत, पण श्यामची आई व त्यात आईची भूमिका करणारी वनमाला आणि तिचा तो छापील डोक्यात तिडीक जाणारा स्वर डोक्यात जातो.

In reply to by निनाद मुक्काम …

आत्मशून्य 25/03/2014 - 22:27
आजही भाऊ बंदकी संपली आहे का
भाऊ बंदकीचा शाप महाराश्ट्रा इतका कोणत्याही राज्याला ना याआधी झाला ना पुढे होइल. तिकडे नॉर्थला फिरलो तर मोठ्या भावाच्या आज्ञेत आख्खे कुटुंब जगते हे लगेच लक्षात येते.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती आणि खटपट्या यांची युती झालेली दिसतेय. ख.फ. वर खटपट्या ने हेच चित्र चढवले आहे.

आत्मशून्य 25/03/2014 - 22:30
कम्युनिस्ट रशियात कमालिचे लोकप्रिय झाले असते. आजही होउ शकते. कम्युनिजम म्हणजे सर्वानाच शिळी भाकरी, व तिचेच उदात्तीकरण.... सर्वांना पनीर बटर मसाला न्हवे.

विटेकर 26/03/2014 - 17:13
भारतीय संस्कृती नावाचे एक गुरुजींचे पुस्तक आहे .. तसे पुस्तक बरे आहे पण काही काही वाक्ये इअतकी बालीश आहेत की जाम हसायला येते.

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन 27/03/2014 - 12:41
हे कधी वाचनात आलेले नाही. त्यासारख्या नावाचे 'श्यामकांताची पत्रे' हे पुस्तक मात्र कधीकाळी थोडेसे वाचलेय. हा श्यामकांत म्ह. रियासतकार सरदेसायांचा मुलगा, शिकायला शांतिनिकेतनात होता.

kurlekaar 28/03/2014 - 02:13
साने गुरुजिनी फक्त आत्महत्या केली म्हणुन त्याना खाली लेखायच का? अर्नेस्ट हेमिन्ग्वे सारख्या कणखर पुरुषानेदेखिल आत्महत्या केली होती त्याच काय? त्याने तर लिहुन ठेवलय की (त्याच्या म्रुत्युपुर्वी) आत्महत्येसारखा दुसरा उदात्त म्रुत्त्यु नाही म्हणुन. आत्महत्या करणे म्हणजे भ्याडपणा, जगण्याच्या सन्घर्षापासुन दुर पळणे वगैरे वगैरे.आपण किती माणस पाहिली आहेत जी म्रुत्युला घाबरत नाहित? जवळजवळ प्रत्येक जण घाबरतो पण या सर्वाना आत्महत्या करण्याच धाडस होत नाही अस म्हणण चुक होइल का? मग जो माणुस आत्महत्या करतो त्याला भ्याड म्हणण चुकीच आहे अस नाही वाटत? सने गुरुजिन्च लिखाण आत्ता कालबाह्य वाटु शकेल पण तस (माझ्या मते) मराठीतिल आत्तापर्यन्तच्या सगळ्यात श्रेष्ठ लेखकाला - भालचन्द्र नेमाडेना-अजिबात वाटत नाहीय.कारुण्य हा सप्तरसान्पैकि(?) एक रस आहे, आत्ता विनोदाची किवा श्रुन्गाराची सवय झालेल्या आपल्या सर्वाना तो आवडत नसेल म्हणुन तो अगदी कुचकामी झाला का? मला वाटत कुठल्याही चीजेच रसग्रहण करताना त्या कालात शिरण आपल्याला अनिवार्य आहे नाहीतर आपण कालबाह्य ठरत नाही का? मला वाटत माझ्यावर काही सन्स्कार साने गुरुजिने या त्यान्च्या पुस्तकाने केले आहेत व काही या पुस्तकावर आधारलेल्या चित्रपटाने केले आहेत. तुम्ही आमच्या पीढीला जरुर हसा कारण आम्ही कालबाह्य झाले असु पण क्रूपया या आमच्या आयुष्यातिल या आधाराना--मैलदगडाना- हन्सु नका.

मला वाटत कुठल्याही चीजेच रसग्रहण करताना त्या कालात शिरण आपल्याला अनिवार्य आहे नाहीतर आपण कालबाह्य ठरत नाही का? हे वाक्य फार म्हणजे फारच आवडलं. कुठल्याही पुस्तकाचंच नाही तर ऐतिहासिक व्यक्तिंचंही मूल्यमापन त्यांच्या काळाच्या तुलनेतच व्हायला पाहिजे. साने गुरूजींना शामळू म्हणणारे लोक उद्या शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली म्हणून त्यांना क्रूरकर्मा म्हणायलाही कमी करणार नाहीत. बाकी याच शामळू माणसाने आपली नोकरी सोडून देऊन इंग्रजांविरुद्धच्या लढ्यात तुरुंगवास भोगला आणि दलितांच्या मंदिरप्रवेशासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता उपोषण केलं होतं. आज फेसबुकावर लाईक ठोकून क्रांत्या करणार्‍या या macho लोकांपैकी किती जण एखाद्या ध्येयासाठी तुरुंगात जायला तयार होतील?

kurlekaar 28/03/2014 - 03:50
खुप वाइट वाटल साने गुरुन्जिच्या आत्महत्येबद्दलच लिहीलेल वाचुन. खरच आत्महत्या करणे म्हणजे भ्याडपणा आहे का?अर्नेस्ट हेमिग्वे सारख्या दमदार लेखकाने सुद्धा केली होती की आत्महत्या. तो तर म्हणतो (त्याच्या आत्महत्येपुर्वी)की अत्महत्या हा एक उदात्त म्रुत्त्यु आहे. मला वाटत आपण सर्व जण म्रुत्युला घाबरतो मग जी माणस या मुलभुत भीतिवर अम्मल बजावुन आत्महत्या करतात त्याना भ्याड म्हणण्याचा नैतिक अधिकार कोण देतय आपल्याला? साने गुरुन्जिच्या या पुस्तकाने व त्यावरच्या चित्रपटाने माझ्यावर कान्ही सन्स्कार केले आहेत्."मोहावर सन्य्यम ठेवणे म्हणजेच धर्म" हे श्यामच्या आईच वाक्य किन्वा घरचा खरवस घेउन श्यामचे वडिल त्याला शाळेत भेटायला जाणे हे सर्वच मला तेन्व्हा तरी खुप स्पर्शुन गेल होत. माझ्या मते मराठीत आत्तापर्यन्तचा सर्वात चान्गला लेखक --भालचन्द्र नेमाडे-यान्च साने गुरुन्जिबद्दलच मत देखिल लक्षात घेण्याजोग आहे. कुणितरी प्र के अ यान्च्या नाटकान्बद्दल लिहिलय ते अवास्तव नाही पण सावरकर हे टिकेच्या पलिकडे होते अस म्हणण चुकीच होईल्.कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला शिवाजी महाराजानी "तसन्च" जाउ दिल हे सावरकराना पटल नाही कारण त्यान्च्या मते महाराजानी "जशास तसे" ही नीति पाळावयास हवी होती.पण मग मुघल आणि हा 'जाणता राजा' यान्त्त काय फरक? इथपर्यन्त ठीक आहे पण कान्ही वर्षापुर्वी एका पुस्तकात वाचल होत की सावरकरानी त्यान्ची रत्नागिरिच्या तुरुन्गात रवानगि होण्यापुर्वी ब्रिटिश सरकारची माफी मागितली होती--सावरकरान्च हे वागण त्यान्च्या त्यापुर्विच्या स्वाभिमानी व ताठर वागण्याच्या सन्दर्भात नीट बसत नाही.हे खरही नसेल आणि नसुदेत. आमची पिढी कालबाह्य जरुर झाली असेल पण आमच्या आयुष्यतिल हे दगड असेच राहुद्या. हा आमचा मारुती नसेल पण हा आमच्या आयुष्यातिल 'मैलाचा दगड' नक्किच आहे.

In reply to by kurlekaar

kurlekaar 28/03/2014 - 08:07
या पोष्ट वर इतक्या प्रतिक्रिया आल्या की माझी पहिली प्रतिक्रिया दुसर्या पानावर गेली हे माझ्या लक्षातच आल नाही व काहीतरी गोन्धळ झालाय अस समजुन मी दूसर्यान्दा लिहिल. म्हणुन थोडासा overlap झालाय.

In reply to by kurlekaar

खरच आत्महत्या करणे म्हणजे भ्याडपणा आहे का?..... अत्महत्या हा एक उदात्त म्रुत्त्यु आहे.
बरं .... मग ज्यानं त्यानं स्वतःच्या मुलां समोर हा असला आदर्श ठेवावा ... पण एकुणच समाजाच्या दृष्टीने आत्महत्या हे पापच आहे ... Life is an unalienable right of every human being , unalienable means no one can take it from him ...not even God... even he himself can not give it out !
कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला शिवाजी महाराजानी "तसन्च" जाउ दिल हे सावरकराना पटल नाही कारण त्यान्च्या मते महाराजानी "जशास तसे" ही नीति पाळावयास हवी होती.पण मग मुघल आणि हा 'जाणता राजा' यान्त्त काय फरक? इथपर्यन्त ठीक आहे पण कान्ही वर्षापुर्वी एका पुस्तकात वाचल होत की सावरकरानी त्यान्ची रत्नागिरिच्या तुरुन्गात रवानगि होण्यापुर्वी ब्रिटिश सरकारची माफी मागितली होती--सावरकरान्च हे वागण त्यान्च्या त्यापुर्विच्या स्वाभिमानी व ताठर वागण्याच्या सन्दर्भात नीट बसत नाही
कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची आख्खी गोष्ट खोटी आहे . घुसडलेली आहे , प्रक्षिप्त आहे ... त्या मुळे ते जाऊनदेच ... राहता राहिले सावरकर , सानेंची चर्चा चालु असताना सावरकरांवर गाडी ढकलणे काही योग्य नाही .... (वाटल्यास त्यावर स्वतंत्र धागा काढा ... शिवाय सावरकरांनीही प्रायोपवेशन करुन देहत्याग केला होता हा मुद्दा ही त्यात घालता येईल तुम्हाला ) पण इन जनरल हे साने हे १९५०-६० च्या दशकात भारतात असलेल्या समाजवादासारखे आहेत .... त्यांचे असणं हे "ते का नकोत " हे समजुन घेण्याव्यतिरिक्त काही येक उपयोगाचे नाही .

In reply to by प्रसाद गोडबोले

kurlekaar 28/03/2014 - 10:18
"बालवयात माझी जन्मठेप ह्या पुस्तकाने सावरकर ह्या नावाशी अनेकांची निष्ठा जोडल्या गेली. ते खर्या अर्थाने चिरतरुण पुस्तक अत्र्यांची नाटके आजही कालबाह्य झाले नाहीत" सानेन्ची चर्चा चालु असतानाच सावरकर व अत्रे यान्चा उल्लेख वर आलेला आहे व त्याच अनुषन्गाने दोन्हि व्यक्तिन्चा उल्लेख केला गेलाय; सावरकरान्वर 'गाडी ढकलण्याचा' हा प्रकार अजिबात नव्हता. 'श्यामची आई' या पुस्तकाच साहित्यिक मुल्यान्कन राहिल बाजुलाच व त्याच धाग्याने साने गुरुजिना फान्सावर चढवल जात होत ते बघवल गेल नाही इतकच. तुम्ही ज्या समाजवादाची साने गुरुन्जिशी तुम्ही तुलना करता त्याच समाजवादाने लोहिया, नाथ पै, जयप्रकाश नारायण, मधु दन्डवते ही माणस देशाला दिली. दिसतात का अशी माणसे आत्ता? मला माहित नव्हत कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची आख्खी गोष्ट खोटी आहे, घुसडलेली आहे ते. कुठल्या इतिहासकाराने अस लिहिल्याच सान्गितलत तर बर होइल. आणि ही जरी आख्ययिका असली तरी हरकत नाही कारण तरीहि त्या माणसाच्या व्यक्तिमत्वाला ती नक्किच शोभण्यासारखी आहे.

In reply to by kurlekaar

दिसतात का अशी माणसे आत्ता?
>>> अजिबातच नाहीत दिसत ...ह्याचाच अर्थ ते एक्स्टिन्क्ट झालेत ...सरव्हायवल ऑफ द फिट्टेस्ट ....आजच्या काळात ते जगायला फिट्ट नाहीयेत ... आजच्या समाजात त्यांना जागाच नाहीये ... साने वगैरे ह्या लोकांचे आणि त्यांच्च्या उगाच्च्याउगाचकाहीच्याबाही आदर्शवादाचे एकदा नव्याने अवलोकन करायची गरज आहे. जग बदललय , बदलतय ...आपणही बदलायला हवं ....

साने गुरुजींचे व्यक्तिगत/सार्वजनिक आयुष्य सामाजिक कार्य हे चर्चेतील अवांतर मुद्दे आहेत.. नेमाडे हे सर्वश्रेष्ठ मराठी लेखक हे वाचून थक्क झालो... विनोद आणि शृंगार ह्या दोनच रसांची आवड सध्या आहे हा निष्कर्ष हि तसाच अचंबित करणारा .. अध्यात्म/भक्तीरस,वीररस,अद्भुत रस वगैरे ह्याचे मार्केट सध्या डाऊन आहे ??? (मी बीभत्स रसोल्लेख टाळलेला आहे ) जाता जाता : पुलंचे 'विनोदी साहित्य हे साहित्य का नाही' हा लेख आठवला ...रिअर अडमिरल बर्गंडी / पानिदात्तो टोचे ...अरिस्टोटल चा आकृतीबंधात्मक आशयानुसंचारीत्वाचा सिद्धांत वगैरे वगैरे..==))

kurlekaar 28/03/2014 - 16:53
दुसर्या व्यक्तिच्या विधानान्चा विपर्यास करुनच तुम्हाला तुमची प्रति-प्रतिक्रिया द्याविशी वाटत असेल तर मला काहिच म्हणायचे नाही. (माझ्या मते) मराठीतिल आत्तापर्यन्तच्या सगळ्यात श्रेष्ठ लेखकाला - भालचन्द्र नेमाडेना- .कारुण्य हा सप्तरसान्पैकि(?) एक रस आहे, आत्ता विनोदाची किवा श्रुन्गाराची सवय झालेल्या आपल्या सर्वाना तो आवडत नसेल म्हणुन तो अगदी कुचकामी झाला का? नेमाडेना 'माझ्या मते' सगळ्यात श्रेष्ठ लेखक मी म्हणणे याच्याशी तुम्ही फार तर असहमत असु शकता पण त्यात थक्क होण्यासारख काय आहे? आत्ता विनोदाची किवा श्रुन्गाराची सवय झालेल्या आपल्या सर्वाना यातुन विनोद आणि शृंगार ह्या दोनच रसांची आवड सध्या आहे हा निष्कर्ष हा कसा काय निघु शकतो? आणि समजा तो तसा निघालाच तर तुमच्यासारखे चोखन्दळ व उच्चभ्रु वाचक सोडले तर नाही तरी बहुतेक सर्वसामान्य वाचकाना दुसर काय हव असत? ...रिअर अडमिरल बर्गंडी / पानिदात्तो टोचे ...अरिस्टोटल चा आकृतीबंधात्मक आशयानुसंचारीत्वाचा सिद्धांत वगैरे डोक्यावरुन गेल. मला बर्गन्डि रन्ग व वाइन ठाउक आहे, अरिस्टोटल वाचलाय तो फक्त Will Durant च्या The Story of Philosophy तुन. तुम्ही माझ्या प्रतिक्रियेसाठी Touche हा शब्द नक्किच वापरलेला नाही. मला वाटत आपण इथच थाम्बुया.माझ्याकडे या विषयावर दुसर लिहिण्यासारख काही उरल नाही.

या पुस्तकावर माझ्या शाळेतील मराठीच्या सरांचे मत आठवले: तुम्ही याच वयात (१०-१४) हे पुस्तक वाचा. एकदा २५-३० वर्षाचे झालात आणि तुमच्या भावना बोथट झाल्या तर तुम्हाला पुस्तकाचा भावर्थ कळणार नाही.....किती बरोबर...!!!

In reply to by अत्रन्गि पाउस

संवेदनशील वयात हे वाचावे कि नही
नकोच .... त्या पेक्षा पोरांना रिच डॅड पूअर डॅड , द फाउंटनहेड अशी पुस्तकं द्या वाचायला

In reply to by अत्रन्गि पाउस

पावसा, शामची आई समजून् घ्यायचे असेल तर त्या काळात जावे लागेल.वूड हाउस सम्जून घ्यायचा तर त्या काळाची थोडीफार माहिती हवी. पुलंच्या साहित्याबद्दल काय मत आहे?"ते बटाट्याची चाळ म्हणजे लोअर मिडल क्लास मराठींचे ग्लोरिफिकेशन" ह्यांच्या एका तरूण मित्राने तारे तोडले होते पूर्वी.'म्हैस' वाचून त्यालाच हसता येईल ज्याने एस.टी.ने प्रवास एकदा तरी केलाय. जे 'एन्जॉय' करता येत नाही ते सगळे व्यर्थ ही तुझी मानसिकता तू बदलायला हवी.

असंका 09/04/2014 - 14:31
केवळ आपल्यामुळे मी काल हे पुस्तक वाचले. पहिल्यांदाच. त्यातल्या काही गोष्टी माहित होत्या. पण पुस्तक असे कधी वाचले नव्हते. परत एकदा - मनापासून धन्यवाद.
परवा पुस्तके आवरतांना १९७७ साली वाढदिवसाला मिळालेले श्यामची आई हे पुस्तक समोर आले... ह्या अत्यंत गाजलेल्या पुस्तकाचे पुढे चित्रपट (राष्ट्रपती पदक मिळाले वगैरे) आणि एकूणच मराठी साहित्यात काही विशेष स्थान आहे वगैरे उल्लेख येत असत... माझी आई काही विशेष होती तिने माझ्यावर अत्यंत उच्च संस्कार केले माझ्यासाठी त्याग केला...वगैरे वगैर.... परंतु अत्यंत सर्वसामान्य घरगुती घटनांना विलक्षण तीव्र भावनांची फोडणी देवून सतत वाचकाच्या (ते हि बाल वाचकांच्या)मनाशी अक्षम्य आणि भडक खेळ करणारे पुस्तक असे माझे पहिल्यापासूनच मत झाले होते. अत्यंत कारुण्यपूर्ण नैराश्युक्त वातावरण..सतत मानसिक दबाव /खच्चीकरण/ गरीबीचे व

*** Light डान्स ***

मदनबाण ·

In reply to by प्रमोद देर्देकर

मदनबाण 09/03/2014 - 20:57
हे व्हिडियो तिथेच कसे काय हो उघड्तात. मी हे कसे करू शकतो. तुमचा तू-नळी वरचे व्हिडीयो इथे कसे द्यायचे आहे असा प्रश्न आहे असे गृहित धरतो. व्हिडीयोच्या खाली Share वर टिचकी मारा= > मग Embed वर टिचकी मारा => खाली बॉक्स मधे कोड दिसेल, तो कॉपी करुन इथे द्यायचा. झाल की... :) त्यातली width आणि height आपल्या आवड,गरजे नुसार बदलले तर उत्तम !

In reply to by प्रमोद देर्देकर

मदनबाण 09/03/2014 - 20:57
हे व्हिडियो तिथेच कसे काय हो उघड्तात. मी हे कसे करू शकतो. तुमचा तू-नळी वरचे व्हिडीयो इथे कसे द्यायचे आहे असा प्रश्न आहे असे गृहित धरतो. व्हिडीयोच्या खाली Share वर टिचकी मारा= > मग Embed वर टिचकी मारा => खाली बॉक्स मधे कोड दिसेल, तो कॉपी करुन इथे द्यायचा. झाल की... :) त्यातली width आणि height आपल्या आवड,गरजे नुसार बदलले तर उत्तम !
डान्सचा हा प्रकार मी या आधी पाहिला होता, पण मला वाटतं... त्यात फ्लुरोसंट कलर्सचा वापर केला जायचा, पण आता पूर्णपणे डिजीटल कंट्रोल्ड एलइडी लाईट्स्चा वापर करुन एक नवा प्रकारच पहायला,अनुभवायला मिळतो... तो म्हणजे लाईट डान्स. तुम्हाला अमिताभ बच्चन चे सारा जमाना हसीनो का दिवाना... हे गाणे ठावुक असेलच, त्यात सुद्धा असाच पण जरासा वेगळा प्रकार करण्यात आला होता. आता मी पाहिलेले काही निवडक डान्स पर्फोर्मन्स इथे देतो,यात निवडलेला साउंड ट्रॅक,थीम,डान्स आणि लाईट यांचे परफेक्ट सींक,आणि अर्थातच टायमिंग या सर्वांचा सुरेख ताळमेळ पाहता येइल. एन्जॉय...

जीवनगाणे - ६

सुधीर कांदळकर ·

सध्या खालील शब्दांकरता सुयोग्य शब्दपर्याय हुडकत आहे. यथावकाश सविस्तर प्रतिसाद लिहेन. हार्दिक अभिनंदन!! A- ऍडोनीन, T- थायामाईन, C- सायटोसीन आणि G - ग्वानीन

In reply to by सुधीर कांदळकर

पैसा 29/03/2014 - 09:32
वीणा गवाणकरांच्या पुस्तकाबद्दल हिटलरवरच्या लेखात तुम्ही लिहिले आहेच. मालिका अतिशय उत्तम झाली. इतकी सगळी माहिती थोडक्यात आणि मनोरंजक पद्धतीने लिहिल्याबद्दल धन्यवाद!

@ पैसाताई : दुरुस्तीबद्दल धन्यवाद. @यशोताई : जवळजवळ दोन वर्षे गावी असतांना सुरुवातीला घरात चित्रवाणीचा उपद्रव नव्हता. रिकामपणचा उद्योग म्हणून हे सहा आणि शिकेलग्रुबरचा सातवा असे लेख लिहिले होते. त्यावर शेवटचा हात फिरवून आता मिपावर चढवले होते. पेकेच्या रेणूच्या प्रारूपाच्या सिद्धतेबरोबर तो विषय संपला. सध्या जास्त क्लिष्ट विषयावर लेखमालेचे लेखन सुरू आहे. विषयाच्या क्लीष्टतेमुळे ती जास्त खमंग चुरचुरीत करावी लागेल. असे लेख वाचून एका जरी विद्यार्थ्याने शुद्ध विज्ञानात प्राविण्य मिळवले तरी लेखनाचे सार्थक झाले असे वाटेल. आपल्या आपुलकीच्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.

सध्या खालील शब्दांकरता सुयोग्य शब्दपर्याय हुडकत आहे. यथावकाश सविस्तर प्रतिसाद लिहेन. हार्दिक अभिनंदन!! A- ऍडोनीन, T- थायामाईन, C- सायटोसीन आणि G - ग्वानीन

In reply to by सुधीर कांदळकर

पैसा 29/03/2014 - 09:32
वीणा गवाणकरांच्या पुस्तकाबद्दल हिटलरवरच्या लेखात तुम्ही लिहिले आहेच. मालिका अतिशय उत्तम झाली. इतकी सगळी माहिती थोडक्यात आणि मनोरंजक पद्धतीने लिहिल्याबद्दल धन्यवाद!

@ पैसाताई : दुरुस्तीबद्दल धन्यवाद. @यशोताई : जवळजवळ दोन वर्षे गावी असतांना सुरुवातीला घरात चित्रवाणीचा उपद्रव नव्हता. रिकामपणचा उद्योग म्हणून हे सहा आणि शिकेलग्रुबरचा सातवा असे लेख लिहिले होते. त्यावर शेवटचा हात फिरवून आता मिपावर चढवले होते. पेकेच्या रेणूच्या प्रारूपाच्या सिद्धतेबरोबर तो विषय संपला. सध्या जास्त क्लिष्ट विषयावर लेखमालेचे लेखन सुरू आहे. विषयाच्या क्लीष्टतेमुळे ती जास्त खमंग चुरचुरीत करावी लागेल. असे लेख वाचून एका जरी विद्यार्थ्याने शुद्ध विज्ञानात प्राविण्य मिळवले तरी लेखनाचे सार्थक झाले असे वाटेल. आपल्या आपुलकीच्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.
जीवनगाणे - १ जीवनगाणे - १ जीवनगाणे - २ जीवनगाणे - २ जीवनगाणे - ३ जीवनगाणे - ३ जीवनगाणे - ४ जीवनगाणे - ४ जीवनगाणे - ५ जीवनगाणे - ५ प्रशिक्षण देऊन तयार केलेल्या पोलो खेळाडूंना आता जेम्स वॉटसनच्या रूपाने एका अस्सल पोलो खेळाडूची साथ मिळाली होती. जेम्स डिवी वॉटसन.