मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

१९९६ माऊंट एव्हरेस्ट - २

स्पार्टाकस ·

संपत 12/03/2014 - 11:40
अतिशय उत्तम लेख. वाचताना खूप मजा येतेय. पण एक दुरुस्ती सुचवावीशी वाटते.
एव्हरेस्ट खालोखाल दुस-या क्रमांकाच्या शिखरावर - पाकीस्तानातील के २ - त्यांची प्रथम भेट झाली होती.
के-२ हे पाक व्याप्त काश्मीरमध्ये असल्याने ते भारतात आहे अशी भारताची अधिकृत भूमिका आहे.

In reply to by संपत

स्पार्टाकस 12/03/2014 - 19:55
भारताची अधिकृत भूमिका काहीही असली, तरीही सध्या के २ वरील आणि काराकोरममधील कोणत्याही पर्वतशिखरावरील मोहीमेसाठी पाकीस्तानचा व्हिसा लागतो ही वस्तुस्थिती आहे.

कॉलेजमधे असताना फोर अगेन्स्ट एव्ह्अरेस्ट हे पुस्तक वाचले होते. कोणी वाचले आहे का ? अनुभव नसताना ती मंडळी जवळजवळ समिटला पोहोचली होती....नेटवर त्या बाबतीत त्यातील एकाच्या नातेवाईकाने एक साईट तयार केल्याचे स्मरते......बघण्यासारखी होती. व पुस्तकही भारी होते......

संपत 12/03/2014 - 11:40
अतिशय उत्तम लेख. वाचताना खूप मजा येतेय. पण एक दुरुस्ती सुचवावीशी वाटते.
एव्हरेस्ट खालोखाल दुस-या क्रमांकाच्या शिखरावर - पाकीस्तानातील के २ - त्यांची प्रथम भेट झाली होती.
के-२ हे पाक व्याप्त काश्मीरमध्ये असल्याने ते भारतात आहे अशी भारताची अधिकृत भूमिका आहे.

In reply to by संपत

स्पार्टाकस 12/03/2014 - 19:55
भारताची अधिकृत भूमिका काहीही असली, तरीही सध्या के २ वरील आणि काराकोरममधील कोणत्याही पर्वतशिखरावरील मोहीमेसाठी पाकीस्तानचा व्हिसा लागतो ही वस्तुस्थिती आहे.

कॉलेजमधे असताना फोर अगेन्स्ट एव्ह्अरेस्ट हे पुस्तक वाचले होते. कोणी वाचले आहे का ? अनुभव नसताना ती मंडळी जवळजवळ समिटला पोहोचली होती....नेटवर त्या बाबतीत त्यातील एकाच्या नातेवाईकाने एक साईट तयार केल्याचे स्मरते......बघण्यासारखी होती. व पुस्तकही भारी होते......
  हिलरी आणि तेनसिंग्च्या काळात आणि नंतरही अनेक वर्षे काठमांडूहून एव्हरेस्ट बेस कँपपर्यंतचा ट्रेक ३१ दिवसांचा असे. अनेक लहानमोठ्या खेड्यांतून वाट काढत आणि पहाडातून उंच चढत ही वाट एव्हरेस्टच्या पायथ्याशी पोहोचते. आता मात्र काठमांडू ते लुकला पर्यंत विमान अथवा हेलीकॉप्टरने जाता येते. अर्थात हे सर्वस्वी काठमांडू आणि लुकला इथल्या हवामानावर अवलंबून असते. लुकला समुद्रसपाटीपासून २८६० मी ( ९३८३ फूट ) उंचीवर वसलेले लहानसे खेडेगाव आहे. लुकला पासून दुधकोसी नदीच्या काठाने फकडींग आणि तिथून नामचे बाजार ( उच्चार : नामचे बझार ) हे नेपाळमधलं शेर्पांचं सर्वात मोठं गाव गाठण्यास दोन दिवस लागतात.

१९९६ माऊंट एव्हरेस्ट - १

स्पार्टाकस ·

प्यारे१ 12/03/2014 - 03:11
भाषा शैली ओळखीची वाटतेय. एनीवेज. वेलकम टु मिपा. उत्तम लिहीलंय. >>>अखेर मानवाच्या धैर्य आणि चिकाटीसमोर एव्हरेस्टने मान तुकवली ! माणूस खरंच एवढा मोठा झालाय? अहो एव्हरेस्ट आहे ते. मान तुकवायला एखादा गल्लीतला नेता नाही. वरची शब्दरचना माणसाला सकारणच पण प्रमाणापेक्षा जास्त मोठं करतेय. निसर्गाला मान तुकवायला वगैरे लावू नये एवढंच म्हणणं आहे. बघा ब्वा!

विजुभाऊ 12/03/2014 - 16:02
अधीक उंच जमिन उरलेली नाही असं माझ्या ध्यानात आलं ! माझ्या पाठोपाठच काही मिनीटांतच तेनसिंग येऊन पोहोचला ! "
या बाबत थोडिशी मतभिन्नता. कोण अगोदर पोहोचले या बाबत गुप्तता बाळगली होती. कारण एका अशियायी माणसाने गोर्‍या युरोपीय माणसाच्या पुढे जावे हे पाश्चात्य जगताला रुचणारे नव्हते.

In reply to by विजुभाऊ

स्पार्टाकस 12/03/2014 - 19:52
१९५३ साली एव्हरेस्टच्या चढाईनंतर हिलरी, हंट आणि तेनसिंग तिघांनी मिळून हिलरी-तेनसिंग एकदमच एव्हरेस्टवर पोहोचले असं सर्वांपुढे जाहीर केलं होतं. त्याबाबतची मतभिन्नता कायम राहिल्याने काही वर्षांनंतर तेनसिंगने हिलरी एव्हरेस्टवर प्रथम पोहोचल्याचं जाहीर केलं. हिलरीच्या 'फ्रॉम द समिट' या आत्मचरित्रात तसा स्पष्ट उल्लेख आहे. तसेच या संदर्भातील तेनसिंगची मुलाखतही.

In reply to by विजुभाऊ

खरे काय ते गुप्त ठेवायचे ठरले होते असे असतांना हिलैरे गेले असे नंतर जाहीर केले गेले हे जरा संशयास्पद वाटते...पुन्हा त्यातून १. हिलैरेंना 'सर' पदवी २. हिलैरे पाश्चात्य जगातले ...त्यांचा आर्थिक स्तर फार वेगळा तेनसिंग ला दुय्यम स्थान (त्यामानाने) दिले जाते हे खटकते.. का हे माझे गैरसमज आहेत?? पुन्हा एकदा विषयांतराबद्दल क्षमस्व.. पु भा प्र

स्पार्टाकस 12/03/2014 - 20:45
मुळात हिलरी पाश्चात्य जगातील हा गैरसमज. हिलरी हा न्यूझीलंडचा होता. हिलरी आणि मोहीमेचा प्रमुख जॉन हंट यांना सर ही पदवी देण्यात आली. हिलरीप्रमाणे तेनसिंगलाही सर ही पदवी देण्याची ब्रिटन सरकारची इच्छा होती. त्यावेळी तेनसिंग भारताचा नागरीक होता, परंतु पंतप्रधान जवाहरलाल नेहरुनी त्याला सर पदवी देण्यास नकार दिला म्हणून तेनसिंगला जॉर्ज मेडल देऊन गौरवण्यात आले. (जॉर्ज मेडल हा साहस आणि शौर्यासाठी दिला जाणारा सर्वोच्च ब्रिटीश सन्मान आहे.)

In reply to by स्पार्टाकस

बॅटमॅन 12/03/2014 - 20:55
मुळात हिलरी पाश्चात्य जगातील हा गैरसमज. हिलरी हा न्यूझीलंडचा होता.
=)) अहो तसं नाहीये ते. न्यूझीलंड अन ऑस्ट्रेलियात युरोपियन लोक आले त्यांपैकीच ना हे? त्यांची संस्कृती इ. सर्व काही पाश्चिमात्यच की.

In reply to by स्पार्टाकस

BATman भाऊंनी म्हटले तेच म्हणायचे आहे... अच्छा म्हणजे खोडा आपण घातला तेनसिंगला सर पदवी देतांना... असो !!

प्यारे१ 12/03/2014 - 03:11
भाषा शैली ओळखीची वाटतेय. एनीवेज. वेलकम टु मिपा. उत्तम लिहीलंय. >>>अखेर मानवाच्या धैर्य आणि चिकाटीसमोर एव्हरेस्टने मान तुकवली ! माणूस खरंच एवढा मोठा झालाय? अहो एव्हरेस्ट आहे ते. मान तुकवायला एखादा गल्लीतला नेता नाही. वरची शब्दरचना माणसाला सकारणच पण प्रमाणापेक्षा जास्त मोठं करतेय. निसर्गाला मान तुकवायला वगैरे लावू नये एवढंच म्हणणं आहे. बघा ब्वा!

विजुभाऊ 12/03/2014 - 16:02
अधीक उंच जमिन उरलेली नाही असं माझ्या ध्यानात आलं ! माझ्या पाठोपाठच काही मिनीटांतच तेनसिंग येऊन पोहोचला ! "
या बाबत थोडिशी मतभिन्नता. कोण अगोदर पोहोचले या बाबत गुप्तता बाळगली होती. कारण एका अशियायी माणसाने गोर्‍या युरोपीय माणसाच्या पुढे जावे हे पाश्चात्य जगताला रुचणारे नव्हते.

In reply to by विजुभाऊ

स्पार्टाकस 12/03/2014 - 19:52
१९५३ साली एव्हरेस्टच्या चढाईनंतर हिलरी, हंट आणि तेनसिंग तिघांनी मिळून हिलरी-तेनसिंग एकदमच एव्हरेस्टवर पोहोचले असं सर्वांपुढे जाहीर केलं होतं. त्याबाबतची मतभिन्नता कायम राहिल्याने काही वर्षांनंतर तेनसिंगने हिलरी एव्हरेस्टवर प्रथम पोहोचल्याचं जाहीर केलं. हिलरीच्या 'फ्रॉम द समिट' या आत्मचरित्रात तसा स्पष्ट उल्लेख आहे. तसेच या संदर्भातील तेनसिंगची मुलाखतही.

In reply to by विजुभाऊ

खरे काय ते गुप्त ठेवायचे ठरले होते असे असतांना हिलैरे गेले असे नंतर जाहीर केले गेले हे जरा संशयास्पद वाटते...पुन्हा त्यातून १. हिलैरेंना 'सर' पदवी २. हिलैरे पाश्चात्य जगातले ...त्यांचा आर्थिक स्तर फार वेगळा तेनसिंग ला दुय्यम स्थान (त्यामानाने) दिले जाते हे खटकते.. का हे माझे गैरसमज आहेत?? पुन्हा एकदा विषयांतराबद्दल क्षमस्व.. पु भा प्र

स्पार्टाकस 12/03/2014 - 20:45
मुळात हिलरी पाश्चात्य जगातील हा गैरसमज. हिलरी हा न्यूझीलंडचा होता. हिलरी आणि मोहीमेचा प्रमुख जॉन हंट यांना सर ही पदवी देण्यात आली. हिलरीप्रमाणे तेनसिंगलाही सर ही पदवी देण्याची ब्रिटन सरकारची इच्छा होती. त्यावेळी तेनसिंग भारताचा नागरीक होता, परंतु पंतप्रधान जवाहरलाल नेहरुनी त्याला सर पदवी देण्यास नकार दिला म्हणून तेनसिंगला जॉर्ज मेडल देऊन गौरवण्यात आले. (जॉर्ज मेडल हा साहस आणि शौर्यासाठी दिला जाणारा सर्वोच्च ब्रिटीश सन्मान आहे.)

In reply to by स्पार्टाकस

बॅटमॅन 12/03/2014 - 20:55
मुळात हिलरी पाश्चात्य जगातील हा गैरसमज. हिलरी हा न्यूझीलंडचा होता.
=)) अहो तसं नाहीये ते. न्यूझीलंड अन ऑस्ट्रेलियात युरोपियन लोक आले त्यांपैकीच ना हे? त्यांची संस्कृती इ. सर्व काही पाश्चिमात्यच की.

In reply to by स्पार्टाकस

BATman भाऊंनी म्हटले तेच म्हणायचे आहे... अच्छा म्हणजे खोडा आपण घातला तेनसिंगला सर पदवी देतांना... असो !!
माउंट एव्हरेस्ट ! पृथ्वीच्या पाठीवरचं सर्वात उंच गिरीशिखर असलेल्या एव्हरेस्टचं आकर्षण जगभरातील सर्वच गिर्यारोहकांना असतं. १९२२ सालच्या पहिल्या एव्हरेस्ट मोहीमेपासून आजतागायत अनेकांना त्याचा मोह आवरता आलेला नाही. या वेडापायी कित्येकांनी आपले प्राण गमावलेले आहेत, कित्येकजण हात-पाय गमावून कायमचे जायबंदी झालेले आहेत, पण तरीही त्याचं आकर्षण अबाधित आहे. गेल्या काही वर्षांत गाईड आणि शेर्पांच्या संगतीने गिर्यारोहणाचा फारसा अनुभव नसलेले अनेक लोकही एव्हरेस्टवर जाऊन पोहोचले आहेत. एकप्रकारे एव्हरेस्टचं हे व्यावसायिकरणच आहे. पर्वतावर कोणतंही संकट कधीही उद्भवण्याची शक्यता असते.

मृगगड - उंबरखिंड - भाग २

वेल्लाभट ·

स्पंदना 12/03/2014 - 05:29
सुरेख फोर्टोज अन खुमासदार वर्णन. अन काय हो? हात वल्ला करायचा न्हाय व्हय त्या मांडवात? का कितीला ताट पडेल त्यांना असा विचार आला मनात? द्याय्चे आहेर म्हणुन काहीतरी अन व्हायच सहभागी. का हायजीन आडव आलं?

वेल्लाभट 12/03/2014 - 14:24
@खटपट्या, अपर्णा, प्रमोद, कंजूस धन्यवाद!!! @अपर्णा: लग्न दुस-या दिवशी होतं, त्या दिवशी हलद होती. आनि असं नाय ओ. सगल्यांची इच्छा हवी ना! नाहीतर काय होतं मला जायला! आवडलं असतं उलट!

झकासराव 13/03/2014 - 16:29
मस्तच. :) उंबरखिन्डच नेमकं लोकेशन सांगु शकाल का? सुधागडला गेल्यावर प्लॅन होता जर वेळ मिळाला तर, पण सुधागडाने घामटाच काढला. आणि वेळ मिळालाच नव्हता तेव्हा.

In reply to by झकासराव

वेल्लाभट 13/03/2014 - 17:02
खोपोली पाली रोड ला लागा, खोपोली पासून २० एक किमी वर आहे उंबरखिंड. डाव्या बाजूलाच बोर्ड दिसतो. उंबरखिंड ४ किमी. तिथून आत गाडी जाते. रस्ता कच्चा आहे जरा. पण जाते. आम्ही मुंबईवरून एक्सप्रेस वे ला लागतो, टोल नंतरचा लगेचचा एक्झिट घेतो आणि मग पालीकडे जातो व्हाया खोपोली पाली रोड

स्पंदना 12/03/2014 - 05:29
सुरेख फोर्टोज अन खुमासदार वर्णन. अन काय हो? हात वल्ला करायचा न्हाय व्हय त्या मांडवात? का कितीला ताट पडेल त्यांना असा विचार आला मनात? द्याय्चे आहेर म्हणुन काहीतरी अन व्हायच सहभागी. का हायजीन आडव आलं?

वेल्लाभट 12/03/2014 - 14:24
@खटपट्या, अपर्णा, प्रमोद, कंजूस धन्यवाद!!! @अपर्णा: लग्न दुस-या दिवशी होतं, त्या दिवशी हलद होती. आनि असं नाय ओ. सगल्यांची इच्छा हवी ना! नाहीतर काय होतं मला जायला! आवडलं असतं उलट!

झकासराव 13/03/2014 - 16:29
मस्तच. :) उंबरखिन्डच नेमकं लोकेशन सांगु शकाल का? सुधागडला गेल्यावर प्लॅन होता जर वेळ मिळाला तर, पण सुधागडाने घामटाच काढला. आणि वेळ मिळालाच नव्हता तेव्हा.

In reply to by झकासराव

वेल्लाभट 13/03/2014 - 17:02
खोपोली पाली रोड ला लागा, खोपोली पासून २० एक किमी वर आहे उंबरखिंड. डाव्या बाजूलाच बोर्ड दिसतो. उंबरखिंड ४ किमी. तिथून आत गाडी जाते. रस्ता कच्चा आहे जरा. पण जाते. आम्ही मुंबईवरून एक्सप्रेस वे ला लागतो, टोल नंतरचा लगेचचा एक्झिट घेतो आणि मग पालीकडे जातो व्हाया खोपोली पाली रोड
भाग एक इथे वाचा. त्या घराच्या बाजुलाच एक हातपंप होता. तिथे चार पाच जणींची कपडे, भांडी धुण्याची लगबग चालू होती. गावात लग्न असल्यामुळे सणाचं वातावरण होतं. मी बसलो होतो त्या घराच्या समोरच डीजेची गाडी सजवून ठेवलेली होती. जेवणं नुकतीच आटपल्याने बाजूला असलेल्या मांडवात पुरुष मंडळी सुस्तावलेली होती, गप्पा चालू होत्या. ‘मावशी बसू ना इथे?’, कपड्यांची बादली घेऊन मी बसलेलो त्या घरात जाणा-या मावशींना मी विचारलं. ‘बस की रे बाबा! बस बस’ प्रेमाचं उत्तर आलं. काही मिनिटं माझा डोळा लागला. अतिशय शांत वाटत होतं.

भरतपूरचा मस्त सीझन!

चलत मुसाफिर ·

In reply to by त्रिवेणी

चलत मुसाफिर 11/03/2014 - 21:59
तो फोटो तसाच घेतलेला आहे. इतर फोटो ऑनलाईन संग्रहात टाकले आहेत. या दुव्यावर दिसतील. दिसत नसतील तर सांगा. सेटिंग्ज बदलतो.

एस 11/03/2014 - 22:11
टकाचोर (Indian Treepie), पिंगळ्याची पिल्ले (Spotted Owlet) आणि रानकोहका (Purple Swamphen) यांचे फोटोतर खास आवडले... मोठ्या आकारातील प्रतिमा डकवाल का इथे?

कंजूस 11/03/2014 - 22:38
इथल्या लोहगड किल्याचे खंदक फार जबरी आहेत . तटबंदीला या खंदकातली चिखलमाती लिंपल्याने तोफेचा गोळा मारला की फक्त चिखल ढासळतो ,तटाला भगदाड पडत नाही आणि शत्रुचा बराच दारूगोळा वाया जातो /जात असे .हा किल्ला पाहायची इच्छा आहे .

In reply to by कंजूस

चलत मुसाफिर 12/03/2014 - 06:57
पहिल्याने पुण्याचा लोहगडच आठवला. *pardon* भरतपूरचा किल्ला लोहगड नसून 'लोहागड' आहे. दुर्दैवाने पाहता आला नाही.

In reply to by प्रचेतस

चलत मुसाफिर 12/03/2014 - 06:52
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपला मुद्दा पुढील वेळी लक्षात ठेवीन. इतर छायाचित्रे ऑनलाईन संग्रहात आहेत. ती पहावीत ही विनंती.

In reply to by प्रचेतस

स्पा 12/03/2014 - 12:07
असहमत वॉटरमार्क बरेच लहान वाटले , अजून मोठे करता आले असते , प्रकाशचित्र बाकी फारच अप्रतिम, अद्वितीय आहेत. बरेच अंतराष्ट्रीय चोर ती वापरू शकतात , लवकर सुरक्षित करा .

In reply to by अनुप ढेरे

चलत मुसाफिर 13/03/2014 - 10:42
संभ्रमित झालो! मोठा वॉटरमार्क टाकणे योग्य की अयोग्य? मिपावर नवशिका आहे. जास्त टांग खेचू नये ही विनंती *pardon*

In reply to by प्रचेतस

सुबोध खरे 13/03/2014 - 14:41
उत्तम पैकी पुलावात खडा लागल्यासारखे भलेमोट्ठे वॉटरमार्क मध्ये आले. त्यामुळे चित्रांची मजा गेली असे माझे वैयक्तिक मत आहे. आपला ब्लोग वाचला आहे आणि उत्तम आहेच पण माझे वैयक्तिक मत म्हणून सांगतो. फोटो मध्ये वॉटरमार्क नसावा असे मला वाटते( असलाच तर अगदी कोपर्यात दिसेल न दिसेल असा असावा. जर कोणी तो फोटो ढापला किंवा आपला म्हणून वापरला याचाच अर्थ हा कि आपली फोटोग्राफी उत्तम आहे. मग आणखी त्याचे श्रेय मिळवण्याची गरजच नाही.मुळात असे फोटो जालावर मोठ्या प्रमाणात आहेतच. (माझ्या नावावर एकही संशोधनाचा ( रिसर्च पेपर) नाही पण माझे संशोधन भरपूर लोकांनी सांगून आणि न सांगता वापरले आहे याचाच अर्थ ते काही किमान दर्जाचे होते आणि यात मी आनंदी आहे)

पैसा 21/03/2014 - 20:37
फोटो चांगले आहेत. पण वॉटरमार्क्स जरा मोठे वाटत आहेत.

In reply to by त्रिवेणी

चलत मुसाफिर 11/03/2014 - 21:59
तो फोटो तसाच घेतलेला आहे. इतर फोटो ऑनलाईन संग्रहात टाकले आहेत. या दुव्यावर दिसतील. दिसत नसतील तर सांगा. सेटिंग्ज बदलतो.

एस 11/03/2014 - 22:11
टकाचोर (Indian Treepie), पिंगळ्याची पिल्ले (Spotted Owlet) आणि रानकोहका (Purple Swamphen) यांचे फोटोतर खास आवडले... मोठ्या आकारातील प्रतिमा डकवाल का इथे?

कंजूस 11/03/2014 - 22:38
इथल्या लोहगड किल्याचे खंदक फार जबरी आहेत . तटबंदीला या खंदकातली चिखलमाती लिंपल्याने तोफेचा गोळा मारला की फक्त चिखल ढासळतो ,तटाला भगदाड पडत नाही आणि शत्रुचा बराच दारूगोळा वाया जातो /जात असे .हा किल्ला पाहायची इच्छा आहे .

In reply to by कंजूस

चलत मुसाफिर 12/03/2014 - 06:57
पहिल्याने पुण्याचा लोहगडच आठवला. *pardon* भरतपूरचा किल्ला लोहगड नसून 'लोहागड' आहे. दुर्दैवाने पाहता आला नाही.

In reply to by प्रचेतस

चलत मुसाफिर 12/03/2014 - 06:52
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपला मुद्दा पुढील वेळी लक्षात ठेवीन. इतर छायाचित्रे ऑनलाईन संग्रहात आहेत. ती पहावीत ही विनंती.

In reply to by प्रचेतस

स्पा 12/03/2014 - 12:07
असहमत वॉटरमार्क बरेच लहान वाटले , अजून मोठे करता आले असते , प्रकाशचित्र बाकी फारच अप्रतिम, अद्वितीय आहेत. बरेच अंतराष्ट्रीय चोर ती वापरू शकतात , लवकर सुरक्षित करा .

In reply to by अनुप ढेरे

चलत मुसाफिर 13/03/2014 - 10:42
संभ्रमित झालो! मोठा वॉटरमार्क टाकणे योग्य की अयोग्य? मिपावर नवशिका आहे. जास्त टांग खेचू नये ही विनंती *pardon*

In reply to by प्रचेतस

सुबोध खरे 13/03/2014 - 14:41
उत्तम पैकी पुलावात खडा लागल्यासारखे भलेमोट्ठे वॉटरमार्क मध्ये आले. त्यामुळे चित्रांची मजा गेली असे माझे वैयक्तिक मत आहे. आपला ब्लोग वाचला आहे आणि उत्तम आहेच पण माझे वैयक्तिक मत म्हणून सांगतो. फोटो मध्ये वॉटरमार्क नसावा असे मला वाटते( असलाच तर अगदी कोपर्यात दिसेल न दिसेल असा असावा. जर कोणी तो फोटो ढापला किंवा आपला म्हणून वापरला याचाच अर्थ हा कि आपली फोटोग्राफी उत्तम आहे. मग आणखी त्याचे श्रेय मिळवण्याची गरजच नाही.मुळात असे फोटो जालावर मोठ्या प्रमाणात आहेतच. (माझ्या नावावर एकही संशोधनाचा ( रिसर्च पेपर) नाही पण माझे संशोधन भरपूर लोकांनी सांगून आणि न सांगता वापरले आहे याचाच अर्थ ते काही किमान दर्जाचे होते आणि यात मी आनंदी आहे)

पैसा 21/03/2014 - 20:37
फोटो चांगले आहेत. पण वॉटरमार्क्स जरा मोठे वाटत आहेत.
केवलादेव अभयारण्य, भरतपूर म्हणजे पक्षीनिरीक्षकांसाठी स्वर्ग. यावर्षी आम्हाला ऐन जानेवारीमध्ये भरतपूर सहल करण्याची सुवर्णसंधी मिळाली. एक सेशन सायंकाळी आणि एक सकाळी करता आले. सीझनदेखील या वर्षी उत्तम होता. पत्नीची भरतपूरला जाण्याची ही पहिलीच खेप होती. शिवाय नवा महागडा कॅमेरा होता (हे वाक्य आवर्जून लिहिण्याची प्रेरणा 'मुक्तपीठ'पासून घेतलेली आहे!). त्यामुळे तिने दे धमाल फोटो घेतले. त्यातल्या काहींचा कोलाज इथे टाकत आहे. Bharatpur 1 पूर्वी हे अभयारण्य नव्हते.

तुझे युद्ध हे छान समृद्ध झाले

drsunilahirrao ·

पोटे 12/03/2014 - 15:59
कसाई जुने ते अता बुद्ध झाले

In reply to by पोटे

बॅटमॅन 13/03/2014 - 02:09
ही ओळ तर क्लायमॅक्स अन कहर आहे!!!!

kurlekaar 15/03/2014 - 12:42
“कसाई जुने ते अता बुद्ध झाले” ही ओळ खरंच छान आहे. ‘वाल्याचा वाल्मिकी’ झाला या वाक्यात जेवढी ताकद आहे तेवढीच तुमच्या या ओळीत आहे. पण या उलट असंही वाटतं की तुम्ही ‘युद्ध, बुद्ध, क्रुद्ध, वृद्ध, शुद्ध’ यांना यमकांत गुंफण्याच्या प्रयत्नात तुम्ही तुमच्या कवितेला विनाकारण बंदिस्त करून टाकलंत. ‘समृद्ध युद्ध’ म्हणजे तुम्हांला नेमकं काय म्हणायचंय ?

drsunilahirrao 16/03/2014 - 06:53
कुर्लेकार सर, इथे छान, समृद्ध शब्द उपरोधाने आले आहेत. आपल्या विश्लेषणाशी मी सहमत आहे. गजलेसारखी रचना लक्षणीय आणि सुंदर होऊ शकते पण कवितेएवढी मुक्त होऊ शकत नाही.

पोटे 12/03/2014 - 15:59
कसाई जुने ते अता बुद्ध झाले

In reply to by पोटे

बॅटमॅन 13/03/2014 - 02:09
ही ओळ तर क्लायमॅक्स अन कहर आहे!!!!

kurlekaar 15/03/2014 - 12:42
“कसाई जुने ते अता बुद्ध झाले” ही ओळ खरंच छान आहे. ‘वाल्याचा वाल्मिकी’ झाला या वाक्यात जेवढी ताकद आहे तेवढीच तुमच्या या ओळीत आहे. पण या उलट असंही वाटतं की तुम्ही ‘युद्ध, बुद्ध, क्रुद्ध, वृद्ध, शुद्ध’ यांना यमकांत गुंफण्याच्या प्रयत्नात तुम्ही तुमच्या कवितेला विनाकारण बंदिस्त करून टाकलंत. ‘समृद्ध युद्ध’ म्हणजे तुम्हांला नेमकं काय म्हणायचंय ?

drsunilahirrao 16/03/2014 - 06:53
कुर्लेकार सर, इथे छान, समृद्ध शब्द उपरोधाने आले आहेत. आपल्या विश्लेषणाशी मी सहमत आहे. गजलेसारखी रचना लक्षणीय आणि सुंदर होऊ शकते पण कवितेएवढी मुक्त होऊ शकत नाही.
फुटे दुःख भवती, गळे रुद्ध झाले तुझे युद्ध हे छान समृद्ध झाले रणीँ हासुनी बोलले जे महात्मे जरा टोकता मी किती कृद्ध झाले किती सर्वव्यापी तुझा न्याय होता मुले जायबंदी, लुळे वृद्ध झाले चिता जाळण्याची नको आज चिँता पहा लोक सारे इथे गृद्ध झाले किती हाय करुणे तुझा बोलबाला कसाई जुने ते अता बुद्ध झाले तुझा यद्न्य हा छानसंपन्न झाला बलीदान माझे पहा शुद्ध झाले तुझ्यावीण नाही इथे बुद्ध हसला तुझ्यावीण केव्हा इथे युद्ध झाले डॉ.सुनील अहिरराव

चला, असाही एक वाढदिवस...

अजय जोशी ·
रोजचे उठणे रोजचे आवरणे रोजचे तेच तेच करणे आजही तसेच....? चला..., असाही एक वाढदिवस... सकाळपासून जुंपलेला.... उन्हातान्हात राबलेला... ठिकठिकाणी रापलेला... ओथंबून वाहिला आजही.... चला.., असाही एक वाढदिवस...

आई म्हणोनी..

rakhee ·

In reply to by बॅटमॅन

जेपी 12/03/2014 - 17:32
@अर्पणाताई-व्यनी केला आहे . @आं चि- सूड यांची स्वाक्षरी उसनी मागितली आहे .नंतर प्रतिसाद देईन . @बॅटमॅन-तुमच्याशी प्रतिवाद करण्याची कुवतही आणी गरज ही नाही . चपला घातल्या आहे

स्पंदना 12/03/2014 - 04:50
अजूनही शिकते आहे , धडपडते आहे . त्यांच्या प्रत्येक टप्प्यावरती नवीन आव्हान असतील , खूप कसोटी लागेल आमची , पण हा प्रवास आनंददायी मात्र नक्की असेल .
बर्‍याचदा कठोर सुद्धा व्हाव लागत. आज मी कठोर झाली आहे अन ते मला बोचतयं. वर टेक्नॉलॉजी वापरुन मॅडम मला खरमरीत मेसेज पाठवुन रिकाम्या झाल्यात. पाहू! लेखन आवडले.

In reply to by स्पंदना

rakhee 12/03/2014 - 19:08
अगदी खरं अपर्णा ताई . आणि एकदा नाही म्हटले कि त्यावर पण ठाम राहावे लागते नाहीतर मुलं आपल्यालाच गुंडाळतात . आमची मोठी लेक लवकरच teen age मध्ये येईल , तेंव्हा मात्र खूप कसोटी लागेल ।बघु कसं जमेल ते . तुम्हाला खूप खूप शुभेच्छ्या

आयुर्हित 12/03/2014 - 10:37
खरंच खूप आनंददायी प्रवास असतो हा, जेव्हा आपण आधी शिकलेल्या बऱ्याच गोष्टी परत नवीन प्रकारे शिकत असतो. माझा मुलगा जेव्हा प्लेग्रुपला जेव्हा "A" लिहायला शिकत होता तेव्हा कळले (त्यांच्या level ला)लाईन काढणे किती कठीण असते. आमच्या Patience चा अगदी कस लागत होता. आपली "छोट्या छोट्या गोष्टी मी एन्जोय करायला शिकले" ही गोष्ट हि आवडली. सर्वांना हे जमत नाही! आणि हो ह्या वयात त्यांच्या वाढत्या शरीराच्या सर्व गरजा पूर्ण होणारा आहार देण्याबाबत काळजी घ्यावी.तसेच त्यांची रोग प्रतिकार शक्ती कशी वाढेल ह्या कडे हि लक्ष हवे. बस आपलं बाळ लवकर हसतं खेळतं होऊ दे हीच परमेश्वराला प्रार्थना.

आंबट चिंच 12/03/2014 - 13:19
तुम्ही तुमच्या पिलुविषयी माझ्या मुलिचि कला़ या धाग्यात काहीतरी सांगणार होतात ते तसेच राहिले. काही सांगितलतंच नाही. त्यानंतर जे गायब झालात ते आत्ता ५ वर्षांनी दिसलात. आता तुमची मुलगी किती वर्षाची आहे. बाकी वर आयुर्हित यांनी म्हंटल्या प्रमाणे आपलं बाळ (आता बाळ नाही तर मुलगी) लवकर हसतं खेळतं होऊ दे हीच आमचीही परमेश्वराला प्रार्थना.

In reply to by आंबट चिंच

rakhee 12/03/2014 - 19:00
हो तेंव्हा मोठ्या मुलीने केलेले चित्राचे फोटो टाकणार होते , पण ते upload झालेच नाहीत ।मग ते राहुनच गेले . आता हे लिहिले वाटलं इथे share करावे . धन्यवाद …

ज्ञानव 12/03/2014 - 13:48
माझा मुलगा जेव्हा प्लेग्रुपला जेव्हा "A" लिहायला शिकत होता तेव्हा कळले (त्यांच्या level ला)लाईन काढणे किती कठीण असते. आमच्या Patience चा अगदी कस लागत होता.
१००% सहमत. अवांतर : बाकी "लाईन"*** काढणे कठीणच आणि "पेशन्स" अपरिहार्य. *** ट्रान्सपोर्टची, पेपरची, दुधाची....वगैरे वगैरे

दिव्यश्री 12/03/2014 - 14:47
लेख आवडला ...अनुभव हाच सच्चा गुरु , मित्र आहे. पिलांसाठी केलेली जागरणं त्यांच्या आजारपणात, आपल्या आई वडिलांची महती सांगून जातात . वाटत अरे आपले आई वडील पण असेच जागले आपल्यासाठी , असेच खूप कष्ट केले आपल्यासाठी , खरंच किंमत कळते आई वडिलांची मग. म्हणजे महिती असतं आधीपासून पण ते उमगतं आतून तेंव्हा .>>>++++ १ कितीही म्हणूनच माझे आईवडील माझ्यासाठी देवच होते ,आहेत आणि राहतीलही :) ... अजून तरी अशी जागरणं केली नाहीत . अवांतर : 'जोडी तुझी माझी' मध्ये श्री व सौ.अंजली भागवत यांचा भाग खूप आवडला . विशेषतः त्याचं लहानग पिल्लू त्यांना म्हणत कि मम्मा मला धर , तुला काही होणार नाही हे , मी आहेना ... :)

In reply to by दिव्यश्री

स्पंदना 13/03/2014 - 08:47
मम्मा मला धर , तुला काही होणार नाही हे , मी आहेना ...
मी माझ्या लहानग्या मुलाला घेउन जेंव्हा रस्त्याने चालायचे तेंव्हा तो जर रस्त्याकडच्या म्हणजे रहदारीच्या बाजुला असेल तर जरा घट्ट हात पकडायचे,की गाडी वगैरे आली तर माझ्या हातात त्याचा हात असावा. मग एकदा तो आतील बाजूस अन मी रस्त्याच्या बाजूला असे चालत होतो, अन हा माझा हात घट्ट पकडुन गाडी आली की मला जवळ ओढत होता. माझ्या गुडघ्यापर्यंत पोहोचणारा माझा मुलगा माझी अशी काळजी करताना पाहुन किती भरुन आलं काय सांगु?

In reply to by बॅटमॅन

जेपी 12/03/2014 - 17:32
@अर्पणाताई-व्यनी केला आहे . @आं चि- सूड यांची स्वाक्षरी उसनी मागितली आहे .नंतर प्रतिसाद देईन . @बॅटमॅन-तुमच्याशी प्रतिवाद करण्याची कुवतही आणी गरज ही नाही . चपला घातल्या आहे

स्पंदना 12/03/2014 - 04:50
अजूनही शिकते आहे , धडपडते आहे . त्यांच्या प्रत्येक टप्प्यावरती नवीन आव्हान असतील , खूप कसोटी लागेल आमची , पण हा प्रवास आनंददायी मात्र नक्की असेल .
बर्‍याचदा कठोर सुद्धा व्हाव लागत. आज मी कठोर झाली आहे अन ते मला बोचतयं. वर टेक्नॉलॉजी वापरुन मॅडम मला खरमरीत मेसेज पाठवुन रिकाम्या झाल्यात. पाहू! लेखन आवडले.

In reply to by स्पंदना

rakhee 12/03/2014 - 19:08
अगदी खरं अपर्णा ताई . आणि एकदा नाही म्हटले कि त्यावर पण ठाम राहावे लागते नाहीतर मुलं आपल्यालाच गुंडाळतात . आमची मोठी लेक लवकरच teen age मध्ये येईल , तेंव्हा मात्र खूप कसोटी लागेल ।बघु कसं जमेल ते . तुम्हाला खूप खूप शुभेच्छ्या

आयुर्हित 12/03/2014 - 10:37
खरंच खूप आनंददायी प्रवास असतो हा, जेव्हा आपण आधी शिकलेल्या बऱ्याच गोष्टी परत नवीन प्रकारे शिकत असतो. माझा मुलगा जेव्हा प्लेग्रुपला जेव्हा "A" लिहायला शिकत होता तेव्हा कळले (त्यांच्या level ला)लाईन काढणे किती कठीण असते. आमच्या Patience चा अगदी कस लागत होता. आपली "छोट्या छोट्या गोष्टी मी एन्जोय करायला शिकले" ही गोष्ट हि आवडली. सर्वांना हे जमत नाही! आणि हो ह्या वयात त्यांच्या वाढत्या शरीराच्या सर्व गरजा पूर्ण होणारा आहार देण्याबाबत काळजी घ्यावी.तसेच त्यांची रोग प्रतिकार शक्ती कशी वाढेल ह्या कडे हि लक्ष हवे. बस आपलं बाळ लवकर हसतं खेळतं होऊ दे हीच परमेश्वराला प्रार्थना.

आंबट चिंच 12/03/2014 - 13:19
तुम्ही तुमच्या पिलुविषयी माझ्या मुलिचि कला़ या धाग्यात काहीतरी सांगणार होतात ते तसेच राहिले. काही सांगितलतंच नाही. त्यानंतर जे गायब झालात ते आत्ता ५ वर्षांनी दिसलात. आता तुमची मुलगी किती वर्षाची आहे. बाकी वर आयुर्हित यांनी म्हंटल्या प्रमाणे आपलं बाळ (आता बाळ नाही तर मुलगी) लवकर हसतं खेळतं होऊ दे हीच आमचीही परमेश्वराला प्रार्थना.

In reply to by आंबट चिंच

rakhee 12/03/2014 - 19:00
हो तेंव्हा मोठ्या मुलीने केलेले चित्राचे फोटो टाकणार होते , पण ते upload झालेच नाहीत ।मग ते राहुनच गेले . आता हे लिहिले वाटलं इथे share करावे . धन्यवाद …

ज्ञानव 12/03/2014 - 13:48
माझा मुलगा जेव्हा प्लेग्रुपला जेव्हा "A" लिहायला शिकत होता तेव्हा कळले (त्यांच्या level ला)लाईन काढणे किती कठीण असते. आमच्या Patience चा अगदी कस लागत होता.
१००% सहमत. अवांतर : बाकी "लाईन"*** काढणे कठीणच आणि "पेशन्स" अपरिहार्य. *** ट्रान्सपोर्टची, पेपरची, दुधाची....वगैरे वगैरे

दिव्यश्री 12/03/2014 - 14:47
लेख आवडला ...अनुभव हाच सच्चा गुरु , मित्र आहे. पिलांसाठी केलेली जागरणं त्यांच्या आजारपणात, आपल्या आई वडिलांची महती सांगून जातात . वाटत अरे आपले आई वडील पण असेच जागले आपल्यासाठी , असेच खूप कष्ट केले आपल्यासाठी , खरंच किंमत कळते आई वडिलांची मग. म्हणजे महिती असतं आधीपासून पण ते उमगतं आतून तेंव्हा .>>>++++ १ कितीही म्हणूनच माझे आईवडील माझ्यासाठी देवच होते ,आहेत आणि राहतीलही :) ... अजून तरी अशी जागरणं केली नाहीत . अवांतर : 'जोडी तुझी माझी' मध्ये श्री व सौ.अंजली भागवत यांचा भाग खूप आवडला . विशेषतः त्याचं लहानग पिल्लू त्यांना म्हणत कि मम्मा मला धर , तुला काही होणार नाही हे , मी आहेना ... :)

In reply to by दिव्यश्री

स्पंदना 13/03/2014 - 08:47
मम्मा मला धर , तुला काही होणार नाही हे , मी आहेना ...
मी माझ्या लहानग्या मुलाला घेउन जेंव्हा रस्त्याने चालायचे तेंव्हा तो जर रस्त्याकडच्या म्हणजे रहदारीच्या बाजुला असेल तर जरा घट्ट हात पकडायचे,की गाडी वगैरे आली तर माझ्या हातात त्याचा हात असावा. मग एकदा तो आतील बाजूस अन मी रस्त्याच्या बाजूला असे चालत होतो, अन हा माझा हात घट्ट पकडुन गाडी आली की मला जवळ ओढत होता. माझ्या गुडघ्यापर्यंत पोहोचणारा माझा मुलगा माझी अशी काळजी करताना पाहुन किती भरुन आलं काय सांगु?
आई म्हणोनी.. पिल्लू आज आजारी आहे ,त्यामुळे घरीच आहे शाळेत गेले नाही . मुलं आजारी असली कि कसतरीच होतं नाही ? रोज दंगा मस्ती करून आपल्याला त्रास देणारी , खूप बडबड करणारी मुलं आजारात गुपचूप निजून पडली असली कि आत काहीतरी तुटतं . काहीच सुरळीत वाटत नाही . बस आपलं बाळ लवकर हसत खेळत होऊ दे अशी प्रार्थना मन करू लागतं . ज्याच्या बडबडीचा आपल्याला त्रास होऊन आपण म्हणतो अरे बस कर आता , तीच बडबड पिल्लू लवकर करावं म्हणून आपलं मन धडपडू लागते . प्रत्येक पालकाचा हाच अनुभव असेल हो न ? किती गोड असतं नाही त्याचं बोलणं , निरागस हसणं बघतच रहावं असं . माझ्या पिल्लांनी मला खूप काही शिकवले .

शाक भाजी (वांगी,बटाटा चना भाजी )

आरोही ·

दिव्यश्री 11/03/2014 - 15:25
वा...मस्तच...करूण पाहण्यात येयील... :) मला आतापर्यंत वाटायचं शाक भाजी म्हणजे फक्त बटाट्याची भाजी ...कारण काही लोक बटाट्याच्या भाजीला शाक भाजी म्हणत होते.

शिद 11/03/2014 - 15:50
आमच्या घरी ह्या पद्धतीने नेहमीच चण्याची भाजी बनवली जाते पण ह्यास 'शाकभाजी' म्हणतात हे माहिती नव्हते. धन्यवाद. बाकी पाकृ तोंपासु.

आमच्याकडे, म्हणजे पुण्यच्या ग्रामीण भागात, लग्नाचा फिक्स मेनु असायचा: आमटी-भात, तोंडी लावायला शाकभाजी आणि बुंदी! एखाद्याची ऐपत असेल तर, याच्यात पुरीसुद्धा अ‍ॅड व्हायची. (आता तर काय... लग्नातल्या जेवणात ८-९ पेक्षा कमी ऐटम असतील तर लग्न कायदेशीर ठरत नाही, असा समज आहे.)

आमच्याकडे, म्हणजे वाशिम-अमरावती-अकोला (विदर्भ) ग्रामीण भागात, लग्नात ही शाकभाजी आमच्याकडे "शाक" म्हणतात.... आधि फिक्स मेनु असायचीच......

बॅटमॅन 14/03/2014 - 16:26
काँबो तर मस्तच दिसतेय. यद्यपि वांगं बटाटा अथवा चण्याबरोबर कितपत चांगलं लागेल काय माहिती. लेख अन प्रतिसादांवरून मात्र एकदा खाऊन पाहण्याची इच्छा होतेय.

दिव्यश्री 11/03/2014 - 15:25
वा...मस्तच...करूण पाहण्यात येयील... :) मला आतापर्यंत वाटायचं शाक भाजी म्हणजे फक्त बटाट्याची भाजी ...कारण काही लोक बटाट्याच्या भाजीला शाक भाजी म्हणत होते.

शिद 11/03/2014 - 15:50
आमच्या घरी ह्या पद्धतीने नेहमीच चण्याची भाजी बनवली जाते पण ह्यास 'शाकभाजी' म्हणतात हे माहिती नव्हते. धन्यवाद. बाकी पाकृ तोंपासु.

आमच्याकडे, म्हणजे पुण्यच्या ग्रामीण भागात, लग्नाचा फिक्स मेनु असायचा: आमटी-भात, तोंडी लावायला शाकभाजी आणि बुंदी! एखाद्याची ऐपत असेल तर, याच्यात पुरीसुद्धा अ‍ॅड व्हायची. (आता तर काय... लग्नातल्या जेवणात ८-९ पेक्षा कमी ऐटम असतील तर लग्न कायदेशीर ठरत नाही, असा समज आहे.)

आमच्याकडे, म्हणजे वाशिम-अमरावती-अकोला (विदर्भ) ग्रामीण भागात, लग्नात ही शाकभाजी आमच्याकडे "शाक" म्हणतात.... आधि फिक्स मेनु असायचीच......

बॅटमॅन 14/03/2014 - 16:26
काँबो तर मस्तच दिसतेय. यद्यपि वांगं बटाटा अथवा चण्याबरोबर कितपत चांगलं लागेल काय माहिती. लेख अन प्रतिसादांवरून मात्र एकदा खाऊन पाहण्याची इच्छा होतेय.
'शाक भाजी ' नाव वाचून काही जणांना कळले नसेल काय प्रकार आहे तो ,पण हा वांग्याचा अत्यंत साधा पण चवदार असा प्रकार आहे ,तसे याला शाक भाजी का म्हणतात हे मला देखील ठाऊक नाही मी माझ्या एका मावशीच्या घरी हि भाजी खाल्ली होती आणि तेव्हापासून मला हि भाजी खूप आवडते ती तेव्हा या भाजीचे नाव शाक भाजी असेच म्हणाली होती ,असो आपल्याला नावाशी काय करायचे आहे आपण भाजी कशी करतात ते बघुयात ... साहित्य : ४ वांगी,१ बटाटा ,१ टोमाटो,५-६ कढीपत्ता पाने ,वाटीभर उकडलेले चणे .२ लवंग ,४ काळीमिरी ,१,तमालपत्र .मीठ ,तेल ३ चमचे ,पाणी वाटणासाठी :एक ते दीड इंच आले,६-७ लसुन पाकळ्या ,१चमचा जिरे ,१ चमचा लाल तिखट ,अर्धा चमचा हळद,

लोकायत आणि चार्वाक

माहितगार ·

माहितगार 11/03/2014 - 16:25
ज्युडायिक + परंपरेतील तत्वज्ञानाचे भारतीय 'प्रमाण'मीमांसेचा आधार घेऊन तुलना करणारी चिकित्सा तसेच चार्वाकाच्या दृष्टीकोणातून चिकित्सा या पुर्वी कुणा तत्वज्ञांनी केली असल्यास माहिती हवी आहे. असल्यास/नसल्यास आपल्यापैकी अभ्यासूव्यक्तींनीही अशी चिकित्सा आपल्या सवडीनुसार कधी केल्यास आमच्या तर्कशास्त्र विषयक कोणत्याही धाग्यावर दुवा देण्याचे नम आवाहन आहे

नीलकांत 11/03/2014 - 16:31
चार्वाकाविषयी अश्या एखाद्या लेखातूनच काय ते वाचायला मिळतं. मराठीत आ.ह.साळूंखे यांचे चार्वाकावर एक पुस्तक आहे. मात्र केवळ लोकायत या दर्शनशास्त्रावर विस्तृतमाहिती देईल असं काही साहित्य अस्तीत्वात नाही का? बाकी ब्रम्ह केवळ सत्य आणि जग मिथ्या अशी विचारसरणी असलेल्या शंकराचार्यांच्या नंतरच्या काळात चार्वाकाच्या लोकायती साहित्याचा विध्वंस झाल्याचे कुठेसे वाचलेले आहे. सध्या लोकायत हे नाव कम्युनिस्ट विचारसरणीचे किंवा आपण ज्यांना डावे म्हणतो ते वापरत आहेत असं दिसतंय. पुण्यात भांडारक इन्स्टीट्युट कडून नळस्टॉपकडे जाताना डाव्याबाजुला लोकायतची पाटी दिसते. - नीलकांत

In reply to by नीलकांत

माहितगार 11/03/2014 - 16:49
मात्र केवळ लोकायत या दर्शनशास्त्रावर विस्तृतमाहिती देईल असं काही साहित्य अस्तीत्वात नाही का?
*लोकायत तत्त्वज्ञानाचा आधुनिक काळातील अभ्यास आणि विश्लेषण इथे एक यादी उपलब्ध आहे. हिंदी आणि काही दक्षिणी भाषातूनही संदर्भ साहित्य उपलब्ध असावे असे वाटते. पण हे सर्व उपलब्ध साहित्य विश्लेषणात्मक अथवा टिका आहेत. चार्वाकाचे मूळ साहित्य खूपसे शिल्लक नाही. चार्वाकाचा दृष्टीकोण मला विज्ञानवादी वाटतो तो कम्युनीस्टांना सोयीचा वाटतो पण कर्ज घेऊन उद्योग करा म्हणणारा खरा चार्वाक कम्यूनीस्ट असू शकत नाही असे माझे व्यक्तीगत मत आहे. मुख्य म्हणजे विज्ञानवादी दृष्टीकोणातून नवी चार्वाक रचनाही कुणी करण्यास खरे तर हरकत नाही. मी वर म्हटल्या प्रमाणे मला ज्युडायीक+ परंपरेतील तत्वज्ञानांशी चार्वाकाची तुलना माहित करून घेण्यात रस आहे

In reply to by नीलकांत

@ मात्र केवळ लोकायत या दर्शनशास्त्रावर विस्तृतमाहिती देईल असं काही साहित्य अस्तीत्वात नाही का?>>> १पुस्तक आहे.स.रा.गाडगीळांचे- "लोकायत" मांडणी व विवेचन या द्रुष्टिकोनातून खूपच चांगले आहे.

In reply to by नीलकांत

एस 11/03/2014 - 21:42
'लोकायत' विचारचर्चा ह्या प्रास यांच्या लेखावर दिलेला प्रतिसाद इथे उद्धृत करीत आहे. 'चार्वाक: ऐतिहासिक आणि तात्त्विक मीमांसा: डी. वाय. हाडेकर' हे या विषयावर मी वाचलेलं सर्वात उत्तम पुस्तक होय.

म्हणजे विकीपिडियावरच्या चार्वाकाच्या तत्वज्ञानाची माहितीत भर अपेक्षित आहे की त्याचा प्रतिवाद? जर प्रतिवाद अपेक्षित असेल तर तुम्ही लेखात व्यक्त केलेल्या तत्वज्ञानाशी सहमत आहात काय? असो, या निमित्तानं वस्तुस्थिती विशद करतो.
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:
हे उघड आहे आणि त्यावर वादाचा प्रश्नच येत नाही. पण तुम्ही म्हटलंय :
`यावज्जीवेत्‌ सुखं जीवेत्‌ नास्ति मृत्युरगोचर:' यात कोठेही भोगवाद नाही.
मग यावज्जीवेत्‌ सुखं जीवेत्‌चा अर्थ काय? चार्वाकाच्या तत्वज्ञानाशी मी बव्हंशी सहमत असलो तरी ते परिपूर्ण नाही कारण: १) तृप्ती भोगातून येत नाही आणि २) भोगात कितीही जीव रमवला तरी भोगसमाप्तीनंतर मृत्यूची भीती उरतेच. त्यामुळे `यावज्जीवेत्‌ सुखं जीवेत्‌' ला अर्थ राहात नाही. जेंव्हा तुम्ही स्त्री उपभोगता तेंव्हा सुख प्रणयातून प्राप्त होत नाही तर ते स्वतःच्या स्वतःशी झालेल्या एकरुपतेमुळे मिळतं. There is a pleasure because you get connected to yourself. आणि ही गोष्ट प्रत्येक बाबतीत अनुभवता येते. एखादं योगासन साधल्यावर जी शांतता लाभते ते केवळ शरीरस्वास्थ्यं नसतं तर आपली जाणीव शरीरापासून वेगळी होऊन स्वतःप्रत आलेली असते. हे जाणीवेचं स्वतःप्रत येणं (किंवा आपण स्वतःशी जोडले जाणं) सर्व योगाचं गमक आहे. भोजनाची तृप्ती अन्नात नाही. तर भूकेमुळे जी जाणीव अन्नाप्रती उन्मुख झाली होती, ती भूक शमल्यानं परत स्वत:शी जोडली गेल्यामुळे आहे. You have come back to yourself. याचा अर्थ अन्न व्यर्थ आहे किंवा शरीरस्वास्थ्याची आणि स्त्रीसंगाची गरज नाही असा नाही. तर जोपर्यंत तृप्तीसाठी भोगाचा आधार घेतला जाईल तोपर्यंत आपण अतृप्तच राहू कारण आपली जाणीव `यावज्जीवेत्‌ सुखं जीवेत्‌' (किंवा भोगातच) अडकून राहील ती स्वतःप्रत येणार नाही. आपल्याला स्वतःचा बोध होणार नाही. हा स्वतःचा बोध हे प्रत्यक्ष प्रमाण आहे! त्या बोधामुळे या विधानाची :
प्रत्यक्ष हेच प्रमाण आहे. अनुमान प्रमाण नाही.
परिपूर्ती होते. पण चार्वाकाला स्वचा बोध नाही त्यामुळे त्याची दृष्टी केवळ `यावज्जीवेत्‌ सुखं जीवेत्‌' अशी एकांगी झाली आहे. दुसरी गोष्ट :
आकारामुळे निराकाराचा भास होतो, निराकार असे काही नाही, फक्त आकारच आहे. निर्माण झालेल्या ध्वनीमुळे आधी शांतता होती असे वाटते; शांतता असे काही नसते. [३]
तुम्ही आता जिथे आहात तिथून उठून चालून पाहा. शरीर हा आकार आहे. ते ज्यात चालतंय तो निराकार आहे. निराकार शरीराच्या चालण्यामुळे निर्माण होत नाही. तो शरीराच्या चालण्यापूर्वी आहे. निराकाराशिवाय आकाराची गती असंभव आहे. तद्वत शांततेचंही आहे. `सा' जर `रे' पासून वेगळा करायचा झाला तर दोहोंच्यामधे अंतर हवं. हे `सा' आणि `रे' मधलं अंतर शांतता आहे. शांततेशिवाय ध्वनीनिर्मिती अशक्य आहे. थोडक्यात शांतता आणि स्वर मिळून संगीत आहे आणि चार्वाक शांतताच नाकारतोयं. त्यामुळे त्याचं सर्व तत्वज्ञान बेसूर झालंय.
पंचज्ञानेंद्रियांनी ज्याचा अनुभव घेता येतो तेवढेच खरे.म्हणून आकाश हे महाभूत ते मानत नाहीत.
आकाशाशिवाय पृथ्वीची, सूर्याची आणि कोणत्याही आकाशस्थ ग्रहतार्‍यांची हालचाल असंभव आहे. त्यामुळे चार्वाकाचा बेसिक फंडाच गंडलायं.
आत्मा मानणे म्हणजे जे दिसते (शरीर) ते नाही(विनाशी मानणे) आणि जे दिसत नाही(आत्मा) तो आहे(अविनाशी मानणे) असे म्हणणे.
शरीर नाही असं कुणीही म्हणत नाही आणि ते विनाशी नाही असं चार्वाक सुद्धा म्हणू शकत नाही. चार्वाकाला आकाशासारख्या उघड गोष्टीचा बोध नाही त्यामुळे ते अविनाशी आहे हे लक्षात येत नाही. जोपर्यंत त्याला आकाश हे जाणीवेमुळे तयार होतं असं वाटतं तोपर्यंत त्याला आकाशाचा बोध शक्य नाही कारण त्याची जाणीव आकारातच अडकलीये, तिला निराकाराचा बोध शक्य नाही. जोपर्यंत आकाशाचा बोध होत नाही तोपर्यंत अविनाशी काय आहे ते समजू शकत नाही. त्यामुळे चार्वाकाचं तत्वज्ञान परिपूर्ण नाही. ते तुम्हाला `मृत्यू नंतर काहीही उरत नाही त्यामुळे आत्ताच काय ते भोगा' इतकंच सांगेल पण तो भोग तुम्हाला तृप्त करु शकणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार 12/03/2014 - 08:36
तुम्हाला नक्की काय करायचंय? म्हणजे विकीपिडियावरच्या चार्वाकाच्या तत्वज्ञानाची माहितीत भर अपेक्षित आहे की त्याचा प्रतिवाद? जर प्रतिवाद अपेक्षित असेल तर तुम्ही लेखात व्यक्त केलेल्या तत्वज्ञानाशी सहमत आहात काय?
मराठी विकिपीडियावरील लेखाचे सध्याचे स्वरूप केवळ चार्वाकाची बाजू मांडते हे खरे आहे. पण वस्तुतः माहितीत भर आणि त्याचा प्रतिवाद दोन्हीही हवे आहे. (सोबतच जमले तर ज्यू ख्रिश्चन आणि इस्लामी आणि इतरही तत्वज्ञांनाशी तूलना/(सहमती/प्रतिवाद) करता आल्यास तीही हवी आहे.) विकिपीडियावरील लेखनात इतरांची समसमिक्षीत मते संदर्भा सहीत पण स्वतःच्या शब्दात मांडावयाची असतात;(मराठी संकेतस्थलावरील इतरांची तर्कसुसंगत व्यक्तीगत मते मी विकिपीडियावर संदर्भासहीत मांडू शकतो) त्यामुळे वस्तुतः इतरांच्या तत्वज्ञानाशी स्वतः सहमत असावे लागत नाही आणि सध्याच्या लेखाचे लेखन करताना मी ते तेवढ्याच तटस्थतेने केलेले आहे (अर्थात लेखातील मते माझी स्वतःची नाहीत). मला वाटते पुणे विद्यापीठाच्या निवृत्त प्राध्यापकांची दर्शनशास्त्रावरील एक व्याख्यान माला मी ऐकली होती तिथे एक राइटअप मिळाला होता त्या शिवाय ऑनलाईन जे स्रोत उपलब्ध झाले त्यावर आधारीत संदर्भा सहीत लेखन केलेले आहे. संबंधीत संदर्भ मराठी विकिपीडियातील लेखात नमुद केलेले आहेत. मी सहसा व्यक्तीशः बहुतांश बाबतीत प्रचंड तटस्थ असतो प्रत्येकाच्या बुटात पाय ठेऊन विचार करू शकतो आणि दाखवल्या गेलेल्या/न गेलेल्या बाबीही सहजतेने निरखू शकतो, जिथ पर्यंत चार्वाका बद्दल माझ्या व्यक्तिगत मतांचा प्रश्न आहे मी अंशतः सहमत आहे. संजयजी मनोगतावर लेखन केलेले संजय क्षीरसागर आपणच असाल तर "आकारामुळे निराकाराचा भास होतो, निराकार असे काही नाही" हे चार्वाक मत मराठी विकिपीडियावर आपल्या संबंधीत लेखाचा संदर्भ उधृत करून घेतले गेले आहे. अर्थात वर म्हटल्या प्रमाणे प्रतिवाद विषयक लेखन अद्याप झालेले नाही. आपले लेखन आवडतेच आणि अजूनही वाचण्यास आवडेल.

In reply to by माहितगार

आयला, हे कुठे आहे? जरा लिंक द्याल का?
अर्थात वर म्हटल्या प्रमाणे प्रतिवाद विषयक लेखन अद्याप झालेले नाही.
प्रतिवाद केल्याशिवाय दुसरी बाजू कशी कळेल? हा प्रतिवाद आता तिथे इन्क्लूड करावा ही विनंती.
आपले लेखन आवडतेच आणि अजूनही वाचण्यास आवडेल.
थँक्स!
"आकारामुळे निराकाराचा भास होतो, निराकार असे काही नाही"
हे मात्र चूक आहे. आकार निराकारात निर्माण होतो आणि त्यातच विलीन होतो. अस्तित्व आकार आणि निराकारानं मिळून बनलंय. आकार विनाशी असला तरी निराकार अविनाशी आहे. हा अविनाशाचा बोध प्रत्यक्ष प्रमाण आहे. ते अनुमान नाही. आणि जोपर्यंत तो बोध होत नाही तोपर्यंत "यावज्जीवेत्‌ सुखं जीवेत्‌" शक्य नाही.

In reply to by स्टुपिड

वास्तविकात प्रणयात तन्मय झालेल्या स्त्रीला सुद्धा तोच अनुभव येतो. She gets connected to herself. कारण जाणीव एक आहे. जाणीवेत स्त्री-पुरुष भेद नाही.

ह्या दर्शनात "प्रत्यक्ष" हेच प्रमाण आहे .
ह्या इथेच , बेसीक मध्येच गडबड आहे ... प्रत्यक्ष अर्थात इंद्रियांद्वारे समजणारी प्रत्येक गोष्ट सत्य असेलच असे नाही आणि इन्द्रियांना न समजणारी प्रत्येक गोष्ट असत्यच असेल असेही नाही . इन्द्रियाणि पराण्याहु रिन्द्रियेभ्यः परं मनः। मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः॥३-४२॥ आपण जेव्हा
"आपल्या बुध्दीला मर्यादा आहेत , त्या मर्यादांपलिकडेही ज्ञान अस्तित्वात आहे आणि ते समजुन घेण्यासाठी लीप ऑफ फेथ घ्यावी लागेल "
हे जाणतो तेव्हा त्या तिथेच चार्वाकाचे सारे तत्त्वज्ञान कोलमडुन पडते. असो . असुर्या नाम ते लोका अन्धेन तमसाऽऽवृताः । ताँ स्ते प्रेत्याभिगछन्ति ये के चात्महनो जनाः ॥ ३ ॥ 3. There are the worlds of the Asuras covered with blind darkness. Those who have destroyed their self (who perform works, without having arrived at a knowledge of the true Self ), go after death to those worlds.

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 12/03/2014 - 08:40
अशाच काही विषयावरील इंग्रजी लेख संग्रहाचा मराठीत अनुवाद करतो आहे त्यांतील मांडणी आठवली. विषय रोचक आहे अजूनही मिपाकर प्रतिसाद नोंदवतील असे वाटते. प्रतिसादासाठी आपणास आनि सर्वांना धन्यवाद.

In reply to by माहितगार

म्हणजे चार्वाकाची बरीचशी माहिती गोळा करुन तुम्ही हा लेख विकीवर टाकलायं आणि त्यात माझ्या या लेखाचा संदर्भ दिलायं. पण मी चार्वाकाच्या तत्वज्ञानाचा तिथे केलेला हा प्रतिवाद मात्र दिलेला नाही!
आता चार्वाकाने सगळ्यांची केलेली दिशाभूल बघू आणि हा लेख संपवू. चार्वाक म्हणतो की आकारामुळे निराकाराचा भास होतो, निराकार असे काही नाही, फक्त आकारच आहे. ध्वनी मुळे शांतता होती असे वाटते, शांतता असे काही नाही. खरी परिस्थिती नेमकी उलटी आहे, जाणीव एकसंध आहे ती उन्मुख झाल्यामुळे शरीर जाणवते. शरीर असल्यामुळे तुम्ही आहात हा भास नाही तर तुम्ही आहात म्हणून शरीराची जाणीव आहे. शांतता मूळ आहे ती कानामार्फत उन्मुख झाल्यामुळे ध्वनी जाणवतो. पण चार्वाकाच्या अश्या विचारामुळे संवेदना म्हणजे जाणीवेची उन्मुखता ही प्रार्थमिक झाली आणि जाणीव भासमान वाटू लागली. निराकार भासमान आणि आकार खरा वाटू लागला. भोग प्रार्थमिक झाला आणि भोगणार्‍याचे विस्मरण झाले. अश्या तर्‍हेनं निराकाराचा बोध दुर्लभ झाला. निसर्गदत्त महाराजाना कुणीसे विचारले की या 'स्व' ला जाणण्यात काय आड येते? ते म्हणाले `तुमचे नित्यनवीन अनुभवासाठी सतत आसुसलेले असणे '! हेच आणखी सोपे करता येईल : जाणीव उन्मुख होताना तुमचे बेसावध असणे.

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार 12/03/2014 - 13:23
संजयजी, चार्वाक सर्वांनीच प्रतिवादातूनच शोधला असेच काहीसे माझे ही झाले, अर्थात माझ्या बाबतीत ते तसे विकिपीडिया लेखनशैलीतील नैसर्गीक फ्लोमुळे तसे झाले आहे. आपण व्यक्तीगत मते मांडत केलेला फ्लो आणि ज्ञानकोशीय लेखनाचा फ्लो यात फरक पडतो. ("ओळख देण्यासाठी आधी मत आणि मग प्रतिवाद" आणि "प्रतिवादासाठीम्हणून ओळख आणि मग प्रतिवाद" यातला फरक सुक्ष्म असला तरीही व्यक्ती परत्वे महत्वाचा वाटू शकतो अर्थात ही दुय्यम बाब झाली). चार्वाक काय म्हणाला ही फॅक्ट झाली आणि चार्वाक खूपच प्राचीन झाल्यामुळे मला कॉपीराईटचा संबंध येत नाही. एकतर तुमच्या प्रतिवादाचा भाग मी समजून घेऊन ते मला माझ्या शब्दात शक्य तेवढी कमी चुक करत मांडणे हे वेगळे आव्हान असते शिवाय चार्वाकाच्या प्रतिवादावर संपूर्ण वेगळा लेख लिहिता येऊ शकेल आणि प्रतिवादाच्या पुर्ण लेखाचा संक्षेप हे मनात ठेऊनही ते काम पुढे गेले. आणि ते काळाच्या ओघात मी किंवा इतर मंडळी करतीलच. अर्थात विकिपीडिया एका अर्थाने मुक्त आहे इतरांनी केलेल्या प्रतिवादाचे संदर्भ देत ते विकिपीडियावरील लेखात तुम्ही स्वतःसुद्धा केव्हाही लिहु शकता आणि त्याचे स्वागतच असेल. अर्थात तुमची व्यक्तीगत मते जी आहेत त्यांचे विकिपीडियावरील संदर्भा सहीत लेखन मी किंवा इतर कुणी त्रयस्थाने आमच्या स्वतःच्या शब्दात करणे अभिप्रेत असते. आणि मी आधी म्हटले तसे टिका अंतर्भूत करत तटस्थ लेखन करण्याबाबत माझा स्वतःचाही कटाक्ष असतोच त्यामुळे ते आपण काळाच्या ओघात करूच. आपल्याकडून अजूनही माहिती घेण्यास आवडेल त्या मुळे प्रतिसादांकडे लक्ष ठेऊन आहे. आपल्या माहितीपुर्ण आणि उत्साही प्रतिसादांकरीता आभारी आहे.

मारकुटे 12/03/2014 - 11:26
सध्या चार्वाक हा थोर होता आणि त्याला खोडून काढणारे उदाहरणार्थ हिंदू, वैदिक, जैन, बौध्द इत्यादी बुर्झ्वा होत असा संदेश उपभोगवादी विचारसरणीच्या आधारावर चालणार्‍या कॉर्पोरेट कल्चरमधे प्रचलित आहे, फक्त अगदीच वखवखलेपणा दिसू नये म्हणून तोंडी लावण्यापुरता बुद्ध आळवला जातो. आणि या मताचा प्रसार करण्यासाठी चार्वाकाचे साहित्य जाळून टाकले वगैरे पोरकट विधाने केली जातात.

In reply to by मारकुटे

माहितगार 12/03/2014 - 13:59
आणि या मताचा प्रसार करण्यासाठी चार्वाकाचे साहित्य जाळून टाकले वगैरे पोरकट विधाने केली जातात.
असेही आहे का ? चार्वाक समर्थकांनी प्रत्यक्ष प्रमाण अथवा तगडे संदर्भ न देता अनुमान करणे एक विरोधाभास ठरतो हे निश्चित. पण एक अखंड तत्वज्ञान;; टिकांमधून आणि प्रतिवादातूनच शोधावे लागले आहे ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. एका चार्वाकावरील (चार्वाक समर्थकावरील) हल्ल्याची किमान एक घटना भारतीय मिथॉलॉजीत नमुद आहे, ती ऐतिहासिक पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही, पण चार्वाकांना ज्या दिव्यातून जावे लागले असेल त्यावर अंशतः प्रकाश पाडते किंवा कसे. ज्यांना कल्पना नाही ते सुद्धा चार्वाक समकक्ष तत्वज्ञान घेऊन व्यक्तीगत पातळीवर जगत असू शकतात. चार्वाकाने कदाचित सुसंबद्ध मांडणी करण्याचा प्रयास केला असण्याची शक्यता असू शकेल का ? आणि आपापले तत्वज्ञान बरोबर कसे हे सांगण्याचा प्रतिवाद मांडण्याकरता समस्त विरोधी तत्वज्ञानांना उपयूक्त ठरले असावे काय? प्रत्येक तत्वज्ञानाची चार्वाक ही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष गरज नाही ना ? तर एकुण प्रतिवाद करण्यासाठी चार्वाक असावेत अथवा नसावेत तुमचे मत काय ?

In reply to by मारकुटे

बॅटमॅन 12/03/2014 - 14:20
अगदी तहे दिल से सहमत. अन साहित्य जाळून टाकण्याला पुरावा काय इ. विचारले तर फक्त आरोप केले जातात, बाकी शष्प काही हाती लागत नाही.

In reply to by बॅटमॅन

माहितगार 12/03/2014 - 14:44
माझा व्यक्तीगत अंदाज चार्वाकाला स्वतःची डायरेक्ट इनलाईन अशी शिष्यांची मोठी सक्सेशन परंपरा मिळण्याची शक्यता कमी होती. ज्या काळात तत्वज्ञान मुख्यत्वे स्मरण आणि मौखिकतेवर अवलंबून होत लेखनाची तत्कालीन तुटपुंजी साधन निसर्गाच्या नैसर्गिक हवाल्यावर होती जर काही लेखन झाले असेल तर शिष्य परंपरा असण्याची शक्यता कमी असल्यामुळे स्वतंत्र लेखी/मौखिक प्रिझर्व करण्यात कुणाला रस राहीला नसल्यास आश्चर्य नाही.

In reply to by माहितगार

बॅटमॅन 12/03/2014 - 14:53
अर्थातच. मौखिक विरुद्ध लेखन हा भाग क्षणभर बाजूस ठेवू, पण शिष्यपरंपरा हवी तितकी न मिळाल्याने त्याचे विचार लुप्त झाले हे अगदी पटण्यासारखे आहे. ते सोडून नस्ते आरोप केल्यावर इंटेलेक्च्युअल असण्याची शेखी मिरवता येते म्हणून आरोप केले जातात, बाकी काही नाही.

In reply to by बॅटमॅन

नाही जाळले नसतील तरी समाजविरोधी ठरवून शिष्यपरंपरा निर्माण न होण्याची काळजी देखील घेतली असू शकेल. उदा हे विचार मांडणार्‍या गुरुकुलांन पैसा, मदत, भिक्षा न मिळू देणे. पर्यायाने शिष्यपरंपरा निर्माण न होण्यास व मते पुढे न चालण्यास कारणीभूत झाले असू शकेल. पण मूळात या मतांना पाहीजे तितका लोकाश्रय मिळावा नसावा हेच जास्तं खरे वाटते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

बॅटमॅन 12/03/2014 - 18:53
पण मूळात या मतांना पाहीजे तितका लोकाश्रय मिळावा नसावा हेच जास्तं खरे वाटते.
नक्कीच! यद्यपि बाकीच्या शक्यता पूर्णपणे झटकून द्याव्यात अशाही नाहीत.

In reply to by बॅटमॅन

पोटे 13/03/2014 - 13:18
चार्वाकाची पुस्तकेच कशाला, अख्खा चार्वाकच युधिष्ठिराने जाळून टाकला, असे म्हणतात. http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=7906&Itemid=2

In reply to by बॅटमॅन

चार्वाक ही एकच व्यक्ती नसून तो एक प्रवाह होता. बुद्धाचे अनुयायी जसे बौद्ध.तसे चार्वाक मताचे लोकानुयायी-चार्वाक. शिवाय तो चार्वाक ब्राम्हण भिक्षूका सारखा वेष करून गेला होता.(युधिष्ठीरापर्यंत सहज पोहोचता यावे म्हणून!) त्यामुळे वादास जागा मिळाल्या इतकेच.

In reply to by बॅटमॅन

पोटे 16/03/2014 - 12:32
दुसर्‍याला जाळून मारणे हा पांडव कंपनीचा आवडता छंद असावा असे वाटते, लाक्षागृहातून सुटकेसाठी पाच पुरुष आणि एक स्त्री अशा पाच वनवासींना पांडवांनी जाळुन मारले आणि त्यांची प्रेते आपल्याऐवजी ठेवली. खांडववन जाळून कित्येक प्राणी आणि ते कुठले कुठले साप जाळून टाकले. चार्वाकाला जाळून मारले. :)

बाळ सप्रे 12/03/2014 - 12:14
आकार, निराकार, प्रत्यक्ष दर्शन वगैरे कशाही इंटरप्रिट करता येणार्‍या काही गोष्टी सोडल्यास चार्वाकाचे बहुतेकसे विचार इतर सर्व धर्मांच्या तत्वज्ञानापेक्षा जास्त प्रॅक्टिकल वाटतात.

In reply to by बाळ सप्रे

कारण
आकार, निराकार, प्रत्यक्ष दर्शन वगैरे गोष्टी....
कशाही इंटरप्रिट करता येत नाहीत. खरं तर चार्वाकाचा तो गैरसमज आहे आणि त्यामुळे त्याचं तत्वज्ञान एका मर्यादेपलिकडे फ्रस्ट्रेशन आणतं. ज्यानं मनसोक्त भोगलंय त्याला भोगाची व्यर्थता जाणवते. ज्याला भोगाची आशा आहे त्याला चार्वाक भावतो. याचा अर्थ भोग व्यर्थ आहे असा नाही पण त्याची मजा स्थैर्याच्या माहौल शिवाय शक्य नाही. उदा. रात्र आहे, मद्य आहे, सखी, संगीत, उत्तम भोजन, स्वस्थ देह सर्व काही आहे पण जोपर्यंत कालाचं ओझं मनावर आहे तोपर्यंत भोगात निवांतपणा शक्य नाही. आणि चार्वाकाचा सगळा भार देहावर आहे, जो मुळातच कालबद्ध आहे. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:? थोडक्यात जिथे भोगायची घाई आहे तिथे भोगातली मजा संपली. (आणि त्या अतृप्तीतून पुन्हा भोगायची इच्छा निर्माण होते. त्या चक्रातच तर सगळं जग आहे!) म्हणून तर शायरीत समयरहिततेचा ज़िक्र वारंवार येत राहातो.. वक़्त की क़ैद में ज़िंदगी है मगर चन्द घड़ियाँ यही है जो आज़ाद है इन को खो कर मेरी जानेजां उम्र भर ना तरसते रहो.... आज जानेकी ज़िद न करो ज्यानं निवांतपणे भोगलं तो भोगाची संपूर्ण प्रक्रिया जाणतो. देहाची कालबद्धता मान्य करतो आणि त्याला निराकाराच्या अनुभवाची (इंटरप्रिटेशनची नव्हे) शक्यता निर्माण होते. जो कालातीताला जाणतो तो निवांतपणे उपभोगतो आणि चार्वाकाला भोगाची पडलीये, तो कालातीताला नाकारतोयं.

In reply to by संजय क्षीरसागर

बाळ सप्रे 12/03/2014 - 13:43
कशाही इंटरप्रिट करता येत नाहीत. खरं तर चार्वाकाचा तो गैरसमज आहे
त्याच्या दृष्टीने पाहिल्यास तुमचा गैरसमज ठरेल.. समज/गैरसमज रिलेटिव्ह असतात.. म्हणूनच म्हटलं की काही गोष्टी कशाही इंटरप्रिट करता येतात... अंतिम सत्य असं काहिच नसतं..

In reply to by बाळ सप्रे

एक साधी गोष्ट पाहा : निवांतपणाशिवाय भोगाची मजा आहे का? चार्वाक आणि मी काय म्हणतो ते सोडा. तुम्ही स्वतःच्या अनुभवातून पाहा. जर भोगातच सुख असतं तर वेश्या जगातली सर्वात सुखी स्त्री झाली असती. पण वस्तुस्थिती तशी नाही. खरं तर चार्वाकानं प्रचलित तत्वज्ञानाविरुद्ध (ब्रह्म सत्य, जगं मिथ्या), नेमकं उलट तत्वज्ञान मांडलं : जगं सत्य, ब्रह्म मिथ्या! पण ते दोन्हीही दृष्टीकोन टोकाचे आहेत. जग मिथ्या असेल तर जगण्यातली मजा हरवेल आणि ब्रह्म मिथ्या असेल तर जगण्यातला निवांतपणा हरवेल. त्यामुळे भोगाला नाकारणारं तथाकथित अध्यात्म जगण्यातली मजा हिरावून घेतं आणि चार्वाकाचा निव्वळ भोगवाद, भोगाला लागणारा माहौल नाकारतो. समग्र दृष्टीकोन, उपभोग आणि अध्यात्म यांच्या समन्वयानं उपलब्ध होतो.

विकास 12/03/2014 - 20:38
चांगला विषय. विंदांच्या अष्टदर्शन कवितासंग्रहात जगभरातल्या प्रमुख नास्तिक विचारवंतांवर काव्य आहे. भारतातले चार्वाक दर्शन त्यांनी चांगले सांगितले आहे. अर्थात हे काव्य असल्याने संशोधन म्हणून अधिकृतपणे गृहीत धरता येणार नाही. पण त्यातली माहिती निव्वळ कवीकल्पना नाही हे देखील नक्की. भारत हा असा एकमेव देश असावा जेथे धर्मांतर्गत देखील कालानुरूप/गरजेनुसार बदल घडले आहेत. त्याचे एक कारण म्हणजे अगदी सर्व (भारतीय) तत्वज्ञानांचे सार असलेल्या गीतेत देखील "यदा यदा ही धर्मस्य..." म्हणत धर्म हा युगानुसार गलीतगात्र होतो आणि त्याचे पुनरुत्थान करण्यासाठी मग ईश्वरी अवतारकार्याची पण गरज भासते. त्यातला ईश्वर आणि अवातार हा भाग तुर्तास लांब जाउंदेत, पण मूळ (फंडामेंटल्स) न सोडता कालानुरूप लागणारे वरकरणी बदल आत्मसात करायला भारतीय मन सहज तयार असते. पण लोकायत हे असे तत्वज्ञान होते/आहे की ज्यात मुळावर घाव घालून बदलायला सांगितले जात होते. कर्मकांडावर टिका केली म्हणून बुद्धांचे बिघडले असे वाटत नाही. पण सगळेच भौतिक तत्वज्ञान करण्यामुळे चार्वाक पंथिय हे फार पुढे जाऊ शकले नाहीत असे मात्र नक्की वाटते. तरी देखील शैवदर्शनाप्रमाणेच चार्वाक देखील दर्शनच मानले गेलेले आहे. आता या सर्वाचा आत्ता (दुरू/)उपयोग करताना डावी विचारसरणी चार्वाकाला जवळ करत असेल तर त्यात आश्चर्य काहीच नाही. कारण त्यातील केवळ नास्तिक भाग हा चार्वाकदर्शनाच्या जवळ जाणारा आहे. सध्याच्या "हिंदू" विचारसरणीकडून मी चार्वाकाबद्दल वेडेवाकडे ऐकलेले नाही. ॠणंकृत्वाघृतंपिबेत हे नक्की ऐकले आहे पण ते अज्ञानातून असावे असा समज झाला. ("आमच्याकडे हे देखील मान्य केले जाते" असे काहीसे...). चार्वाक शंकराचार्य लांब राहूंदेत. पण महाराष्ट्रातील संत संप्रदायास (रामदासांना अपवाद धरून) राजवाड्यांनी उपरोधाने संताळे म्हणले होते. सावरकरांनी एकदा वैतागून "अल्लाउद्दीन खिल्जी येत आहे, हे रामदेवरायास सांगण्याचे साधे पोस्टमनचे काम ज्ञानेश्वरांनी केले नाही" असे काहीसे म्हणाले होते. या दोघांच्या म्हणण्यातला गर्भितार्थ हा परत कर्मकांड आणि त्याही पेक्षा संतसंप्रदायाने निव्वळ भक्तीमार्गाचा पुरस्कार केल्याने जनता कर्तव्ये त्या भक्तीच्या पांघरूणाखाली लपवू लागली असे म्हणणे असावे असे वाटते. एका अर्थाने अधुनिक चार्वाकच पण बाकी (विशेष करून सावरकर) जनतेशी नाते न तोडण्याची वृत्ती, त्यामुळे लोकायतासारखे नामशेष झाले नाहीत. चार्वाकाला दर्शन का मानले गेले असावे? कारण हिंदू धर्म मूलभूत तत्वज्ञान आणि चार्वाकदर्शन यात फार फरक आहे असे वाटत नाही. आपले सर्व संतमहंत ह्यांनी परब्रम्ह मानला आहे कारण सॄष्टीची उत्पत्ती करायला कोणीतरी कारण आहे, आपल्यापेक्षाही मोठी कोणीतरी शक्ती असावी (टिळकांचे कोर्टातले भाषण?) हे पाय जमिनीवर ठेवून काम करायला मदत करते... शंकराचार्यांचे ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या इतकेच लक्षात ठेवतो पण पुढचे जीवो ब्रम्हौव नापर: अर्थात जीव हाच ब्रम्ह आहे हे लक्षात ठेवणे अवघड जाते. तुकारामाचा विठ्ठल लक्षात ठेवतो आणि तशी ती भूक असली म्हणून काही वावगे नाही, पण व्यवहारात तुकाराम, "तुका सांगे मूढ जना, देही देव का पहाना" असे देखील म्हणतो हे विसरले जाते...असे अनेक ठिकाणी अगदी वेदांपासून सर्वत्र सांगता येईल असे वाटते. पण दुर्दैवाने सामान्यांना काहीतरी अधिक लागते. अगदी संगणक चालवताना आपण कोड लिहून रन करत नाही तर आयकॉनवर क्लिक करतो, तर तत्वज्ञान नुसतेच पोथीनिष्ठ करून कसे चालेल? दुर्दैवाने भारतात कम्युनिस्ट आणि डावे विचारवंत हे पोथीनिष्ठ झाले आहेत. किंवा त्यांना त्यातून बाहेर येण्याचे भय वाटत असेल जसे कर्मकांडातून बाहेर पडण्याचे धर्ममार्तंडांना भय वाटते तसेच... असो.

In reply to by विकास

माहितगार 14/03/2014 - 11:53
विकास रोचक प्रतिसादा बद्दल धन्यवाद. विंदांच्या अष्टदर्शन कवितासंग्रहाबद्दल अधिक माहिती वाचण्यास आवडेल. आपल्या सवडीनुसार आवर्जून लिहावे.
चार्वाकाला दर्शन का मानले गेले असावे?
हाच प्रश्न मलाही होता. षडदर्शनांबद्दलची व्याख्यानमाला अटेंड केली होती व्याख्यात्याच्या नेमक्या तशाच शब्दात व्यक्त करणे मला जमणार नाही; (तरीपण जसे आठवते त्यानुसार) "अर्थ काम मोक्ष" यातील अर्थ आणि काम आणि गृहस्थाश्रम हे सुद्धा भारतीय तत्वज्ञानांच्या दृटीकोणातून महत्वाचेच आहेत. इतर सर्व तत्वज्ञान मोक्ष-उन्मुख करत असताना चार्वाक तत्वज्ञान त्यातील ऐहीक व्यवहार जपण्याचा समतोल साधण्यास गृहस्थाश्रमास साहाय्यभूत ठरते.(व्याख्यात्यांची स्वतःची मते अद्वैतवादाच्या जवळची होती) अर्थात कदाचित ती त्या व्याख्याता महोदयांची व्यक्तीगत मते असतील पण तरीही मला ऐकताना महत्वाची वाटली होती असे होते.

बाळ सप्रे 14/03/2014 - 12:23
बाय द वे .. हे 'दर्शन' म्हणजे नक्की काय?? मतप्रवाह असा अर्थ असावा असे वाटते.. की याहून अधिक काही आहे.. म्हणजे जसा माणसे एखाद्या 'धर्माची' असतात तशी एका 'दर्शनाची'ही असतात (किंवा असत) का?? जाणकारांनी/ माहितगारांनी प्रकाश टाकावा..

In reply to by बाळ सप्रे

माहितगार 14/03/2014 - 13:14
>>बाय द वे .. 'हे 'दर्शन' म्हणजे नक्की काय??' >> माझा लक्ष्य विषय मुख्यत्वे भारतीय दर्शन तत्वज्ञानात वापरले गेलेले प्रमाण असा असल्यामुळे आपल्या प्रश्नाचे उत्तर इतर जाणकार अधिक व्यवस्थीत देऊ शकतील असे वाटते. मी आपल्या दुसर्‍या प्रश्नाबद्दल व्यक्तीगत मत नोंदवू इच्छितो
म्हणजे जसा माणसे एखाद्या 'धर्माची' असतात तशी एका 'दर्शनाची'ही असतात (किंवा असत) का??
ज्युडायिक परंपरेपेक्षा भारतीय परंपरेत धर्म या शब्दास वेगळ्या अर्थछटा होत्या. भारतीय संस्कृतीत पुस्तकी नियम आणि तत्वज्ञानाशी संबंध प्रत्यक्ष कमी आणि अप्रत्यक्ष अधिक होता, सर्वसामान्याच्या जीवनात कौटूंबीक, जातीय आणि सामूहीक परंपरांना अनन्य साधारण महत्व होते, त्यांच्या असंख्य परंपरा पुस्तकी तत्वज्ञानाशी मेळ खात याची खात्री नसे. सर्वसामान्य भारतीय समूह मुख्यत्वे संत आणि गुरुवर्य मंडळींच्या प्रभावाखाली असत, संत आणि गुरुवर्य मंडळीं सांगतील तेच तत्वज्ञान सर्वसामान्यांकडून अनुसरले जाण्याचे प्रमाण अधिक असावे. सर्वच संत किंवा गुरू सुद्धा स्वतः तत्वज्ञानी असतचं असे नाही असे भारतात दर्शन तत्वज्ञाने होती पण त्याच्या तात्वीक चर्चा विशीष्ट ज्ञानी/तत्वज्ञानी लोकांपर्यंत मर्यादीत असत; गुरूवर्य मंडळी त्यांना फॉलो करत आणि सामान्य जनता या गुरूंना फॉलो करे. काही संत मंडळी केवळ अद्भूत चमत्कार आदींच्या आधारावर आपला शीष्यवर्ग जमवे अशा असंख्य संत गुरुंना कोणते विशीष्ट तत्वज्ञानाचा काहीही परिचय असण्याची शक्यता नसे. चार्वाक समजण्यास सोपा असला तरी सर्वसामान्यांच्या असुरक्षीत मनांना भावनिक सुरक्षा पुरवणार्‍या श्रद्धा अंधश्रद्धांची आर्थीक शीष्यपरंपरा चालवण्यास लागणार्‍या आर्थीक मॉडेलची कमतरता असावी. वैशेषिक आणि न्याय दर्शनात तत्वज्ञानाची क्लिष्टता वाढत जाते वैशेषिक आणि न्याय एवढे नसले तरी सर्वसामान्यासाठी सांख्यही क्लिष्टच होते. राहतात ते पुर्वमीमांसावादी (कर्मकांड अधिक असणारे); अद्वैत; जैन आणि बौद्ध; ज्ञानी>> गुरू यांनी तत्वज्ञान बदलले प्रवचन कर्त्यांनी तत्वज्ञान बदलले की सावकाश पणे सर्वसामान्य जनतेचे तत्वज्ञान बदलत असे गुरूंच 'दर्शन' (तत्वज्ञान) ते अप्रत्य़क्ष पणे शीष्यांच असल्या मुळे "तुमच दर्शन कंच ?" असा प्रश्न क्वचीतच उपस्थीत होत असावा; झालाच तर अद्वैत अथवा जैन अथवा बौद्ध ही उत्तरे देण्यास सोपी होत असावीत. आपापसात मतभेद असलेले लोकही समोर शत्रू दिसल्यावर एक होतात तसेच काहीसे इस्लामी आणि तदनंतर ख्रिश्चन आगमना नंतरच्या प्रतिक्रीयेत होऊन आधीच प्रगती करत असलेला अद्वैतवादाच्या एक परमात्मा वादास ज्युडायीक परंपरेतील एक परमेश्वरवादास तत्वज्ञानाच्या लेव्हलवर परास्त करणे सोपे असल्याने बाकी दर्शने तात्वीक चर्चांच्या अभ्यासाच्या पातळीवर सर्वसामान्य जनते पासून अधीकच मागे पडण्याची प्रक्रीया झाली असण्याची शक्यता वाटते. अर्थात हि माझी व्यक्तीगत ओपन माईंडेड मते असल्यामुळे प्रतिवाद केला गेल्यास बदलूही शकतात.

In reply to by बाळ सप्रे

माहितगार 14/03/2014 - 13:57
भारतीय तत्वज्ञानी मंडळींनी आपापसातील वादविवादांकरीता 'प्रमाणमीमांसे'चा आधार घेतला तर सर्वसामान्यांपर्यंत रुपक कथांचा आधार घेतला या कथा किर्तनकारादी विवीध रंजक लोककलांच्या माध्यमातूनही प्रसवित केल्या गेल्या त्यातील काही कथातील पात्रांचे पर्सोनीफिकेशन होऊन ती पात्रे मुर्तीपुजेतही पोहोचली. प्रत्येक रुपक कथा वेगळ्या वेगळ्या तत्वज्ञानाची मांडणी करत असू शकते; त्यामुळे उत्तर काळात लोककलाकारांचा मोठा आश्रय अद्वैतीं तत्वज्ञानाला लाभला; पण रुपक कथा तत्वज्ञान कोणत ते अत्यंत स्पष्ट शब्दात सांगत नाहीत त्यामुळे अद्वैतीचा प्रभाव असलेल पण सर्व तत्वज्ञानांच्या मिळून कडबोळ झालेल्या रुपक कथा सर्व सामान्य जनते पर्यंत पोहोचत राहील्या. म्हणजे मग तत्वज्ञानाची कोणतीच गरज नसलेल विवीधतापूर्ण परंपरांच/रुढींच गाठोड, त्यास गुरूंनी आणि लोककला लोकविश्वासातून तत्वज्ञानांची अप्रत्यक्ष होत असलेली बेरीज यातून भारतीय समाज घडत गेला. म्हणून तुम्ही (इथे मी या अर्थाने) स्वतः तत्वज्ञानी नसाल तर 'षडदर्शनांपैकी तुमच दर्शन कंच ?' या प्रश्नाच खर उत्तर 'मी या सर्व दर्शनांचा' अस देण्यास अधीक आवडेल. इथे याच चर्चेचा मुख्य विषय नसला तरी; दर्शन तत्वज्ञानींमधले वादविवाद सहसा पुर्वपक्ष म्हणजे (विरोधी पक्षाचे मत आधी) मग आपला उत्तरपक्ष मांडून तर्कशास्त्रावरील आधारीत प्रमाणे मांडून होत. उद्देश समाजाचा गुरु असलेला शिष्य आणि लोकरंजन करणारा धार्मीक वर्ग आपल्याकडे वळवून घेण्याचा असल्यामुळे आणि तत्वज्ञानातील बदल हा समाजात सावकाश उत्क्रांत होत असे. दर्शनशास्त्रींमध्ये क्वचीत तणावाचे हिंसांचे अपवादात्मक प्रसंग होतही असतील तरी मुख्य भर वाद प्रतिवादातून जन्मणार्‍या संवादावर असल्यामुळे (जिथे वैचारीक संवादच होत नाही तिथे हिंसेचा प्रश्न येतो, जिथे रेग्युलर संवादाची व्यवस्था आहे तेथे संघर्ष टोकास पोहोचण्याचे प्रसंग येण्याची शक्यता कमी असते ) ; कोणत्याही पुराव्याशिवाय, भारतीय दर्शनशास्त्रींनी कोणत्याही मोठ्याप्रमाणावर हिंसा झाली असण्याचे लावले जाणारे अलिकडच्या काळातील तर्क सर्वासामान्याम्ची दिशाभूल करणारे, कपोलकल्पीत आणि भ्रामक म्हणावेत असे माझे व्यक्तीगत मत आहे.

In reply to by बाळ सप्रे

विकास 14/03/2014 - 23:33
दर्शन म्हणजे "माझ्या मते" ज्याला इंग्रजीत "स्कूल ऑफ थॉट" म्हणतात ते... a collection or group of people who share common characteristics of opinion or outlook of a philosophy. हिंदू धर्मातील (म्हणजे भारतात तयार झालेल्या तत्वज्ञानातील) दर्शनांमधे दोन भाग अहेत. वेदप्रामाण्य - आस्तिक आणि वेदांना प्रमाण न मानणारी नास्तिक. आस्तिक दर्शने: सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मिमांसा आणि वेदांत नास्तिक दर्शने: चार्वाक, जैन, बुद्ध

पैसा 14/03/2014 - 18:42
मिसळपाव वर यापूर्वी या विषयावर २ धागे येऊन गेले आहेत. http://www.misalpav.com/node/15418 शरद http://www.misalpav.com/node/25678 प्रास त्या दोघांना संपर्क केल्यास अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.

ह्या लेखाच्या निमित्ताने जैन , बौध्द आणि आजीवक तत्त्वज्ञानांची चिकित्सा करणारेही लेख लिहावेत अशी विनंती ! विशेषतः आजीवक ह्या तत्त्वज्ञाविषयी जाणुन घ्यायची खुप उत्सुकता आहे !!

दर्शन या शब्दाचा आध्यात्मिक अर्थ `सत्याचं दर्शन होणं' असायं. ज्याला सत्य दिसलं (किंवा जो सत्य दर्शन घडवू शकतो) त्याला दार्शनिक म्हणतात. तत्वज्ञान (फिलॉसॉफी) आणि दर्शन (आध्यात्म) यात फरक आहे. तत्वज्ञान हा शब्द `तत्वाचं ज्ञान' या रुढार्थानं जरी आध्यात्मिक भासला तरी तो `जगण्याची शैली' असा आहे. चार्वाकाच्या मतप्रणालीला दर्शन म्हटलं असलं तरी ते तत्वज्ञान आहे. How to Lead the Life. कारण चार्वाकाला मुळात `सत्य' ही गोष्टच अमान्य आहे. त्याच्या मते अविनाशी असं काही नाही. `भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:' हा त्याचा फंडा आहे. आणि `यावज्जीवेत्‌ सुखं जीवेत्‌ नास्ति मृत्युरगोचर:' ही त्यानं सांगितलेली जीवनपद्धती आहे. दार्शनिकाला देहाची नश्वरता मान्य आहे. त्याचा शोध `नैनं छिंदंती शस्त्राणी, नैनं दहती पावकः चा आहे. खरं तर `भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:' ही आध्यात्माची सेंट्रल थिमच नाही! जो जन्म घेत नाही किंवा मृत्यू पावत नाही अश्या आत्म्याचा साक्षात्कार म्हणजे दर्शन.

माहितगार 11/03/2014 - 16:25
ज्युडायिक + परंपरेतील तत्वज्ञानाचे भारतीय 'प्रमाण'मीमांसेचा आधार घेऊन तुलना करणारी चिकित्सा तसेच चार्वाकाच्या दृष्टीकोणातून चिकित्सा या पुर्वी कुणा तत्वज्ञांनी केली असल्यास माहिती हवी आहे. असल्यास/नसल्यास आपल्यापैकी अभ्यासूव्यक्तींनीही अशी चिकित्सा आपल्या सवडीनुसार कधी केल्यास आमच्या तर्कशास्त्र विषयक कोणत्याही धाग्यावर दुवा देण्याचे नम आवाहन आहे

नीलकांत 11/03/2014 - 16:31
चार्वाकाविषयी अश्या एखाद्या लेखातूनच काय ते वाचायला मिळतं. मराठीत आ.ह.साळूंखे यांचे चार्वाकावर एक पुस्तक आहे. मात्र केवळ लोकायत या दर्शनशास्त्रावर विस्तृतमाहिती देईल असं काही साहित्य अस्तीत्वात नाही का? बाकी ब्रम्ह केवळ सत्य आणि जग मिथ्या अशी विचारसरणी असलेल्या शंकराचार्यांच्या नंतरच्या काळात चार्वाकाच्या लोकायती साहित्याचा विध्वंस झाल्याचे कुठेसे वाचलेले आहे. सध्या लोकायत हे नाव कम्युनिस्ट विचारसरणीचे किंवा आपण ज्यांना डावे म्हणतो ते वापरत आहेत असं दिसतंय. पुण्यात भांडारक इन्स्टीट्युट कडून नळस्टॉपकडे जाताना डाव्याबाजुला लोकायतची पाटी दिसते. - नीलकांत

In reply to by नीलकांत

माहितगार 11/03/2014 - 16:49
मात्र केवळ लोकायत या दर्शनशास्त्रावर विस्तृतमाहिती देईल असं काही साहित्य अस्तीत्वात नाही का?
*लोकायत तत्त्वज्ञानाचा आधुनिक काळातील अभ्यास आणि विश्लेषण इथे एक यादी उपलब्ध आहे. हिंदी आणि काही दक्षिणी भाषातूनही संदर्भ साहित्य उपलब्ध असावे असे वाटते. पण हे सर्व उपलब्ध साहित्य विश्लेषणात्मक अथवा टिका आहेत. चार्वाकाचे मूळ साहित्य खूपसे शिल्लक नाही. चार्वाकाचा दृष्टीकोण मला विज्ञानवादी वाटतो तो कम्युनीस्टांना सोयीचा वाटतो पण कर्ज घेऊन उद्योग करा म्हणणारा खरा चार्वाक कम्यूनीस्ट असू शकत नाही असे माझे व्यक्तीगत मत आहे. मुख्य म्हणजे विज्ञानवादी दृष्टीकोणातून नवी चार्वाक रचनाही कुणी करण्यास खरे तर हरकत नाही. मी वर म्हटल्या प्रमाणे मला ज्युडायीक+ परंपरेतील तत्वज्ञानांशी चार्वाकाची तुलना माहित करून घेण्यात रस आहे

In reply to by नीलकांत

@ मात्र केवळ लोकायत या दर्शनशास्त्रावर विस्तृतमाहिती देईल असं काही साहित्य अस्तीत्वात नाही का?>>> १पुस्तक आहे.स.रा.गाडगीळांचे- "लोकायत" मांडणी व विवेचन या द्रुष्टिकोनातून खूपच चांगले आहे.

In reply to by नीलकांत

एस 11/03/2014 - 21:42
'लोकायत' विचारचर्चा ह्या प्रास यांच्या लेखावर दिलेला प्रतिसाद इथे उद्धृत करीत आहे. 'चार्वाक: ऐतिहासिक आणि तात्त्विक मीमांसा: डी. वाय. हाडेकर' हे या विषयावर मी वाचलेलं सर्वात उत्तम पुस्तक होय.

म्हणजे विकीपिडियावरच्या चार्वाकाच्या तत्वज्ञानाची माहितीत भर अपेक्षित आहे की त्याचा प्रतिवाद? जर प्रतिवाद अपेक्षित असेल तर तुम्ही लेखात व्यक्त केलेल्या तत्वज्ञानाशी सहमत आहात काय? असो, या निमित्तानं वस्तुस्थिती विशद करतो.
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:
हे उघड आहे आणि त्यावर वादाचा प्रश्नच येत नाही. पण तुम्ही म्हटलंय :
`यावज्जीवेत्‌ सुखं जीवेत्‌ नास्ति मृत्युरगोचर:' यात कोठेही भोगवाद नाही.
मग यावज्जीवेत्‌ सुखं जीवेत्‌चा अर्थ काय? चार्वाकाच्या तत्वज्ञानाशी मी बव्हंशी सहमत असलो तरी ते परिपूर्ण नाही कारण: १) तृप्ती भोगातून येत नाही आणि २) भोगात कितीही जीव रमवला तरी भोगसमाप्तीनंतर मृत्यूची भीती उरतेच. त्यामुळे `यावज्जीवेत्‌ सुखं जीवेत्‌' ला अर्थ राहात नाही. जेंव्हा तुम्ही स्त्री उपभोगता तेंव्हा सुख प्रणयातून प्राप्त होत नाही तर ते स्वतःच्या स्वतःशी झालेल्या एकरुपतेमुळे मिळतं. There is a pleasure because you get connected to yourself. आणि ही गोष्ट प्रत्येक बाबतीत अनुभवता येते. एखादं योगासन साधल्यावर जी शांतता लाभते ते केवळ शरीरस्वास्थ्यं नसतं तर आपली जाणीव शरीरापासून वेगळी होऊन स्वतःप्रत आलेली असते. हे जाणीवेचं स्वतःप्रत येणं (किंवा आपण स्वतःशी जोडले जाणं) सर्व योगाचं गमक आहे. भोजनाची तृप्ती अन्नात नाही. तर भूकेमुळे जी जाणीव अन्नाप्रती उन्मुख झाली होती, ती भूक शमल्यानं परत स्वत:शी जोडली गेल्यामुळे आहे. You have come back to yourself. याचा अर्थ अन्न व्यर्थ आहे किंवा शरीरस्वास्थ्याची आणि स्त्रीसंगाची गरज नाही असा नाही. तर जोपर्यंत तृप्तीसाठी भोगाचा आधार घेतला जाईल तोपर्यंत आपण अतृप्तच राहू कारण आपली जाणीव `यावज्जीवेत्‌ सुखं जीवेत्‌' (किंवा भोगातच) अडकून राहील ती स्वतःप्रत येणार नाही. आपल्याला स्वतःचा बोध होणार नाही. हा स्वतःचा बोध हे प्रत्यक्ष प्रमाण आहे! त्या बोधामुळे या विधानाची :
प्रत्यक्ष हेच प्रमाण आहे. अनुमान प्रमाण नाही.
परिपूर्ती होते. पण चार्वाकाला स्वचा बोध नाही त्यामुळे त्याची दृष्टी केवळ `यावज्जीवेत्‌ सुखं जीवेत्‌' अशी एकांगी झाली आहे. दुसरी गोष्ट :
आकारामुळे निराकाराचा भास होतो, निराकार असे काही नाही, फक्त आकारच आहे. निर्माण झालेल्या ध्वनीमुळे आधी शांतता होती असे वाटते; शांतता असे काही नसते. [३]
तुम्ही आता जिथे आहात तिथून उठून चालून पाहा. शरीर हा आकार आहे. ते ज्यात चालतंय तो निराकार आहे. निराकार शरीराच्या चालण्यामुळे निर्माण होत नाही. तो शरीराच्या चालण्यापूर्वी आहे. निराकाराशिवाय आकाराची गती असंभव आहे. तद्वत शांततेचंही आहे. `सा' जर `रे' पासून वेगळा करायचा झाला तर दोहोंच्यामधे अंतर हवं. हे `सा' आणि `रे' मधलं अंतर शांतता आहे. शांततेशिवाय ध्वनीनिर्मिती अशक्य आहे. थोडक्यात शांतता आणि स्वर मिळून संगीत आहे आणि चार्वाक शांतताच नाकारतोयं. त्यामुळे त्याचं सर्व तत्वज्ञान बेसूर झालंय.
पंचज्ञानेंद्रियांनी ज्याचा अनुभव घेता येतो तेवढेच खरे.म्हणून आकाश हे महाभूत ते मानत नाहीत.
आकाशाशिवाय पृथ्वीची, सूर्याची आणि कोणत्याही आकाशस्थ ग्रहतार्‍यांची हालचाल असंभव आहे. त्यामुळे चार्वाकाचा बेसिक फंडाच गंडलायं.
आत्मा मानणे म्हणजे जे दिसते (शरीर) ते नाही(विनाशी मानणे) आणि जे दिसत नाही(आत्मा) तो आहे(अविनाशी मानणे) असे म्हणणे.
शरीर नाही असं कुणीही म्हणत नाही आणि ते विनाशी नाही असं चार्वाक सुद्धा म्हणू शकत नाही. चार्वाकाला आकाशासारख्या उघड गोष्टीचा बोध नाही त्यामुळे ते अविनाशी आहे हे लक्षात येत नाही. जोपर्यंत त्याला आकाश हे जाणीवेमुळे तयार होतं असं वाटतं तोपर्यंत त्याला आकाशाचा बोध शक्य नाही कारण त्याची जाणीव आकारातच अडकलीये, तिला निराकाराचा बोध शक्य नाही. जोपर्यंत आकाशाचा बोध होत नाही तोपर्यंत अविनाशी काय आहे ते समजू शकत नाही. त्यामुळे चार्वाकाचं तत्वज्ञान परिपूर्ण नाही. ते तुम्हाला `मृत्यू नंतर काहीही उरत नाही त्यामुळे आत्ताच काय ते भोगा' इतकंच सांगेल पण तो भोग तुम्हाला तृप्त करु शकणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार 12/03/2014 - 08:36
तुम्हाला नक्की काय करायचंय? म्हणजे विकीपिडियावरच्या चार्वाकाच्या तत्वज्ञानाची माहितीत भर अपेक्षित आहे की त्याचा प्रतिवाद? जर प्रतिवाद अपेक्षित असेल तर तुम्ही लेखात व्यक्त केलेल्या तत्वज्ञानाशी सहमत आहात काय?
मराठी विकिपीडियावरील लेखाचे सध्याचे स्वरूप केवळ चार्वाकाची बाजू मांडते हे खरे आहे. पण वस्तुतः माहितीत भर आणि त्याचा प्रतिवाद दोन्हीही हवे आहे. (सोबतच जमले तर ज्यू ख्रिश्चन आणि इस्लामी आणि इतरही तत्वज्ञांनाशी तूलना/(सहमती/प्रतिवाद) करता आल्यास तीही हवी आहे.) विकिपीडियावरील लेखनात इतरांची समसमिक्षीत मते संदर्भा सहीत पण स्वतःच्या शब्दात मांडावयाची असतात;(मराठी संकेतस्थलावरील इतरांची तर्कसुसंगत व्यक्तीगत मते मी विकिपीडियावर संदर्भासहीत मांडू शकतो) त्यामुळे वस्तुतः इतरांच्या तत्वज्ञानाशी स्वतः सहमत असावे लागत नाही आणि सध्याच्या लेखाचे लेखन करताना मी ते तेवढ्याच तटस्थतेने केलेले आहे (अर्थात लेखातील मते माझी स्वतःची नाहीत). मला वाटते पुणे विद्यापीठाच्या निवृत्त प्राध्यापकांची दर्शनशास्त्रावरील एक व्याख्यान माला मी ऐकली होती तिथे एक राइटअप मिळाला होता त्या शिवाय ऑनलाईन जे स्रोत उपलब्ध झाले त्यावर आधारीत संदर्भा सहीत लेखन केलेले आहे. संबंधीत संदर्भ मराठी विकिपीडियातील लेखात नमुद केलेले आहेत. मी सहसा व्यक्तीशः बहुतांश बाबतीत प्रचंड तटस्थ असतो प्रत्येकाच्या बुटात पाय ठेऊन विचार करू शकतो आणि दाखवल्या गेलेल्या/न गेलेल्या बाबीही सहजतेने निरखू शकतो, जिथ पर्यंत चार्वाका बद्दल माझ्या व्यक्तिगत मतांचा प्रश्न आहे मी अंशतः सहमत आहे. संजयजी मनोगतावर लेखन केलेले संजय क्षीरसागर आपणच असाल तर "आकारामुळे निराकाराचा भास होतो, निराकार असे काही नाही" हे चार्वाक मत मराठी विकिपीडियावर आपल्या संबंधीत लेखाचा संदर्भ उधृत करून घेतले गेले आहे. अर्थात वर म्हटल्या प्रमाणे प्रतिवाद विषयक लेखन अद्याप झालेले नाही. आपले लेखन आवडतेच आणि अजूनही वाचण्यास आवडेल.

In reply to by माहितगार

आयला, हे कुठे आहे? जरा लिंक द्याल का?
अर्थात वर म्हटल्या प्रमाणे प्रतिवाद विषयक लेखन अद्याप झालेले नाही.
प्रतिवाद केल्याशिवाय दुसरी बाजू कशी कळेल? हा प्रतिवाद आता तिथे इन्क्लूड करावा ही विनंती.
आपले लेखन आवडतेच आणि अजूनही वाचण्यास आवडेल.
थँक्स!
"आकारामुळे निराकाराचा भास होतो, निराकार असे काही नाही"
हे मात्र चूक आहे. आकार निराकारात निर्माण होतो आणि त्यातच विलीन होतो. अस्तित्व आकार आणि निराकारानं मिळून बनलंय. आकार विनाशी असला तरी निराकार अविनाशी आहे. हा अविनाशाचा बोध प्रत्यक्ष प्रमाण आहे. ते अनुमान नाही. आणि जोपर्यंत तो बोध होत नाही तोपर्यंत "यावज्जीवेत्‌ सुखं जीवेत्‌" शक्य नाही.

In reply to by स्टुपिड

वास्तविकात प्रणयात तन्मय झालेल्या स्त्रीला सुद्धा तोच अनुभव येतो. She gets connected to herself. कारण जाणीव एक आहे. जाणीवेत स्त्री-पुरुष भेद नाही.

ह्या दर्शनात "प्रत्यक्ष" हेच प्रमाण आहे .
ह्या इथेच , बेसीक मध्येच गडबड आहे ... प्रत्यक्ष अर्थात इंद्रियांद्वारे समजणारी प्रत्येक गोष्ट सत्य असेलच असे नाही आणि इन्द्रियांना न समजणारी प्रत्येक गोष्ट असत्यच असेल असेही नाही . इन्द्रियाणि पराण्याहु रिन्द्रियेभ्यः परं मनः। मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः॥३-४२॥ आपण जेव्हा
"आपल्या बुध्दीला मर्यादा आहेत , त्या मर्यादांपलिकडेही ज्ञान अस्तित्वात आहे आणि ते समजुन घेण्यासाठी लीप ऑफ फेथ घ्यावी लागेल "
हे जाणतो तेव्हा त्या तिथेच चार्वाकाचे सारे तत्त्वज्ञान कोलमडुन पडते. असो . असुर्या नाम ते लोका अन्धेन तमसाऽऽवृताः । ताँ स्ते प्रेत्याभिगछन्ति ये के चात्महनो जनाः ॥ ३ ॥ 3. There are the worlds of the Asuras covered with blind darkness. Those who have destroyed their self (who perform works, without having arrived at a knowledge of the true Self ), go after death to those worlds.

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 12/03/2014 - 08:40
अशाच काही विषयावरील इंग्रजी लेख संग्रहाचा मराठीत अनुवाद करतो आहे त्यांतील मांडणी आठवली. विषय रोचक आहे अजूनही मिपाकर प्रतिसाद नोंदवतील असे वाटते. प्रतिसादासाठी आपणास आनि सर्वांना धन्यवाद.

In reply to by माहितगार

म्हणजे चार्वाकाची बरीचशी माहिती गोळा करुन तुम्ही हा लेख विकीवर टाकलायं आणि त्यात माझ्या या लेखाचा संदर्भ दिलायं. पण मी चार्वाकाच्या तत्वज्ञानाचा तिथे केलेला हा प्रतिवाद मात्र दिलेला नाही!
आता चार्वाकाने सगळ्यांची केलेली दिशाभूल बघू आणि हा लेख संपवू. चार्वाक म्हणतो की आकारामुळे निराकाराचा भास होतो, निराकार असे काही नाही, फक्त आकारच आहे. ध्वनी मुळे शांतता होती असे वाटते, शांतता असे काही नाही. खरी परिस्थिती नेमकी उलटी आहे, जाणीव एकसंध आहे ती उन्मुख झाल्यामुळे शरीर जाणवते. शरीर असल्यामुळे तुम्ही आहात हा भास नाही तर तुम्ही आहात म्हणून शरीराची जाणीव आहे. शांतता मूळ आहे ती कानामार्फत उन्मुख झाल्यामुळे ध्वनी जाणवतो. पण चार्वाकाच्या अश्या विचारामुळे संवेदना म्हणजे जाणीवेची उन्मुखता ही प्रार्थमिक झाली आणि जाणीव भासमान वाटू लागली. निराकार भासमान आणि आकार खरा वाटू लागला. भोग प्रार्थमिक झाला आणि भोगणार्‍याचे विस्मरण झाले. अश्या तर्‍हेनं निराकाराचा बोध दुर्लभ झाला. निसर्गदत्त महाराजाना कुणीसे विचारले की या 'स्व' ला जाणण्यात काय आड येते? ते म्हणाले `तुमचे नित्यनवीन अनुभवासाठी सतत आसुसलेले असणे '! हेच आणखी सोपे करता येईल : जाणीव उन्मुख होताना तुमचे बेसावध असणे.

In reply to by संजय क्षीरसागर

माहितगार 12/03/2014 - 13:23
संजयजी, चार्वाक सर्वांनीच प्रतिवादातूनच शोधला असेच काहीसे माझे ही झाले, अर्थात माझ्या बाबतीत ते तसे विकिपीडिया लेखनशैलीतील नैसर्गीक फ्लोमुळे तसे झाले आहे. आपण व्यक्तीगत मते मांडत केलेला फ्लो आणि ज्ञानकोशीय लेखनाचा फ्लो यात फरक पडतो. ("ओळख देण्यासाठी आधी मत आणि मग प्रतिवाद" आणि "प्रतिवादासाठीम्हणून ओळख आणि मग प्रतिवाद" यातला फरक सुक्ष्म असला तरीही व्यक्ती परत्वे महत्वाचा वाटू शकतो अर्थात ही दुय्यम बाब झाली). चार्वाक काय म्हणाला ही फॅक्ट झाली आणि चार्वाक खूपच प्राचीन झाल्यामुळे मला कॉपीराईटचा संबंध येत नाही. एकतर तुमच्या प्रतिवादाचा भाग मी समजून घेऊन ते मला माझ्या शब्दात शक्य तेवढी कमी चुक करत मांडणे हे वेगळे आव्हान असते शिवाय चार्वाकाच्या प्रतिवादावर संपूर्ण वेगळा लेख लिहिता येऊ शकेल आणि प्रतिवादाच्या पुर्ण लेखाचा संक्षेप हे मनात ठेऊनही ते काम पुढे गेले. आणि ते काळाच्या ओघात मी किंवा इतर मंडळी करतीलच. अर्थात विकिपीडिया एका अर्थाने मुक्त आहे इतरांनी केलेल्या प्रतिवादाचे संदर्भ देत ते विकिपीडियावरील लेखात तुम्ही स्वतःसुद्धा केव्हाही लिहु शकता आणि त्याचे स्वागतच असेल. अर्थात तुमची व्यक्तीगत मते जी आहेत त्यांचे विकिपीडियावरील संदर्भा सहीत लेखन मी किंवा इतर कुणी त्रयस्थाने आमच्या स्वतःच्या शब्दात करणे अभिप्रेत असते. आणि मी आधी म्हटले तसे टिका अंतर्भूत करत तटस्थ लेखन करण्याबाबत माझा स्वतःचाही कटाक्ष असतोच त्यामुळे ते आपण काळाच्या ओघात करूच. आपल्याकडून अजूनही माहिती घेण्यास आवडेल त्या मुळे प्रतिसादांकडे लक्ष ठेऊन आहे. आपल्या माहितीपुर्ण आणि उत्साही प्रतिसादांकरीता आभारी आहे.

मारकुटे 12/03/2014 - 11:26
सध्या चार्वाक हा थोर होता आणि त्याला खोडून काढणारे उदाहरणार्थ हिंदू, वैदिक, जैन, बौध्द इत्यादी बुर्झ्वा होत असा संदेश उपभोगवादी विचारसरणीच्या आधारावर चालणार्‍या कॉर्पोरेट कल्चरमधे प्रचलित आहे, फक्त अगदीच वखवखलेपणा दिसू नये म्हणून तोंडी लावण्यापुरता बुद्ध आळवला जातो. आणि या मताचा प्रसार करण्यासाठी चार्वाकाचे साहित्य जाळून टाकले वगैरे पोरकट विधाने केली जातात.

In reply to by मारकुटे

माहितगार 12/03/2014 - 13:59
आणि या मताचा प्रसार करण्यासाठी चार्वाकाचे साहित्य जाळून टाकले वगैरे पोरकट विधाने केली जातात.
असेही आहे का ? चार्वाक समर्थकांनी प्रत्यक्ष प्रमाण अथवा तगडे संदर्भ न देता अनुमान करणे एक विरोधाभास ठरतो हे निश्चित. पण एक अखंड तत्वज्ञान;; टिकांमधून आणि प्रतिवादातूनच शोधावे लागले आहे ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. एका चार्वाकावरील (चार्वाक समर्थकावरील) हल्ल्याची किमान एक घटना भारतीय मिथॉलॉजीत नमुद आहे, ती ऐतिहासिक पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही, पण चार्वाकांना ज्या दिव्यातून जावे लागले असेल त्यावर अंशतः प्रकाश पाडते किंवा कसे. ज्यांना कल्पना नाही ते सुद्धा चार्वाक समकक्ष तत्वज्ञान घेऊन व्यक्तीगत पातळीवर जगत असू शकतात. चार्वाकाने कदाचित सुसंबद्ध मांडणी करण्याचा प्रयास केला असण्याची शक्यता असू शकेल का ? आणि आपापले तत्वज्ञान बरोबर कसे हे सांगण्याचा प्रतिवाद मांडण्याकरता समस्त विरोधी तत्वज्ञानांना उपयूक्त ठरले असावे काय? प्रत्येक तत्वज्ञानाची चार्वाक ही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष गरज नाही ना ? तर एकुण प्रतिवाद करण्यासाठी चार्वाक असावेत अथवा नसावेत तुमचे मत काय ?

In reply to by मारकुटे

बॅटमॅन 12/03/2014 - 14:20
अगदी तहे दिल से सहमत. अन साहित्य जाळून टाकण्याला पुरावा काय इ. विचारले तर फक्त आरोप केले जातात, बाकी शष्प काही हाती लागत नाही.

In reply to by बॅटमॅन

माहितगार 12/03/2014 - 14:44
माझा व्यक्तीगत अंदाज चार्वाकाला स्वतःची डायरेक्ट इनलाईन अशी शिष्यांची मोठी सक्सेशन परंपरा मिळण्याची शक्यता कमी होती. ज्या काळात तत्वज्ञान मुख्यत्वे स्मरण आणि मौखिकतेवर अवलंबून होत लेखनाची तत्कालीन तुटपुंजी साधन निसर्गाच्या नैसर्गिक हवाल्यावर होती जर काही लेखन झाले असेल तर शिष्य परंपरा असण्याची शक्यता कमी असल्यामुळे स्वतंत्र लेखी/मौखिक प्रिझर्व करण्यात कुणाला रस राहीला नसल्यास आश्चर्य नाही.

In reply to by माहितगार

बॅटमॅन 12/03/2014 - 14:53
अर्थातच. मौखिक विरुद्ध लेखन हा भाग क्षणभर बाजूस ठेवू, पण शिष्यपरंपरा हवी तितकी न मिळाल्याने त्याचे विचार लुप्त झाले हे अगदी पटण्यासारखे आहे. ते सोडून नस्ते आरोप केल्यावर इंटेलेक्च्युअल असण्याची शेखी मिरवता येते म्हणून आरोप केले जातात, बाकी काही नाही.

In reply to by बॅटमॅन

नाही जाळले नसतील तरी समाजविरोधी ठरवून शिष्यपरंपरा निर्माण न होण्याची काळजी देखील घेतली असू शकेल. उदा हे विचार मांडणार्‍या गुरुकुलांन पैसा, मदत, भिक्षा न मिळू देणे. पर्यायाने शिष्यपरंपरा निर्माण न होण्यास व मते पुढे न चालण्यास कारणीभूत झाले असू शकेल. पण मूळात या मतांना पाहीजे तितका लोकाश्रय मिळावा नसावा हेच जास्तं खरे वाटते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

बॅटमॅन 12/03/2014 - 18:53
पण मूळात या मतांना पाहीजे तितका लोकाश्रय मिळावा नसावा हेच जास्तं खरे वाटते.
नक्कीच! यद्यपि बाकीच्या शक्यता पूर्णपणे झटकून द्याव्यात अशाही नाहीत.

In reply to by बॅटमॅन

पोटे 13/03/2014 - 13:18
चार्वाकाची पुस्तकेच कशाला, अख्खा चार्वाकच युधिष्ठिराने जाळून टाकला, असे म्हणतात. http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=7906&Itemid=2

In reply to by बॅटमॅन

चार्वाक ही एकच व्यक्ती नसून तो एक प्रवाह होता. बुद्धाचे अनुयायी जसे बौद्ध.तसे चार्वाक मताचे लोकानुयायी-चार्वाक. शिवाय तो चार्वाक ब्राम्हण भिक्षूका सारखा वेष करून गेला होता.(युधिष्ठीरापर्यंत सहज पोहोचता यावे म्हणून!) त्यामुळे वादास जागा मिळाल्या इतकेच.

In reply to by बॅटमॅन

पोटे 16/03/2014 - 12:32
दुसर्‍याला जाळून मारणे हा पांडव कंपनीचा आवडता छंद असावा असे वाटते, लाक्षागृहातून सुटकेसाठी पाच पुरुष आणि एक स्त्री अशा पाच वनवासींना पांडवांनी जाळुन मारले आणि त्यांची प्रेते आपल्याऐवजी ठेवली. खांडववन जाळून कित्येक प्राणी आणि ते कुठले कुठले साप जाळून टाकले. चार्वाकाला जाळून मारले. :)

बाळ सप्रे 12/03/2014 - 12:14
आकार, निराकार, प्रत्यक्ष दर्शन वगैरे कशाही इंटरप्रिट करता येणार्‍या काही गोष्टी सोडल्यास चार्वाकाचे बहुतेकसे विचार इतर सर्व धर्मांच्या तत्वज्ञानापेक्षा जास्त प्रॅक्टिकल वाटतात.

In reply to by बाळ सप्रे

कारण
आकार, निराकार, प्रत्यक्ष दर्शन वगैरे गोष्टी....
कशाही इंटरप्रिट करता येत नाहीत. खरं तर चार्वाकाचा तो गैरसमज आहे आणि त्यामुळे त्याचं तत्वज्ञान एका मर्यादेपलिकडे फ्रस्ट्रेशन आणतं. ज्यानं मनसोक्त भोगलंय त्याला भोगाची व्यर्थता जाणवते. ज्याला भोगाची आशा आहे त्याला चार्वाक भावतो. याचा अर्थ भोग व्यर्थ आहे असा नाही पण त्याची मजा स्थैर्याच्या माहौल शिवाय शक्य नाही. उदा. रात्र आहे, मद्य आहे, सखी, संगीत, उत्तम भोजन, स्वस्थ देह सर्व काही आहे पण जोपर्यंत कालाचं ओझं मनावर आहे तोपर्यंत भोगात निवांतपणा शक्य नाही. आणि चार्वाकाचा सगळा भार देहावर आहे, जो मुळातच कालबद्ध आहे. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:? थोडक्यात जिथे भोगायची घाई आहे तिथे भोगातली मजा संपली. (आणि त्या अतृप्तीतून पुन्हा भोगायची इच्छा निर्माण होते. त्या चक्रातच तर सगळं जग आहे!) म्हणून तर शायरीत समयरहिततेचा ज़िक्र वारंवार येत राहातो.. वक़्त की क़ैद में ज़िंदगी है मगर चन्द घड़ियाँ यही है जो आज़ाद है इन को खो कर मेरी जानेजां उम्र भर ना तरसते रहो.... आज जानेकी ज़िद न करो ज्यानं निवांतपणे भोगलं तो भोगाची संपूर्ण प्रक्रिया जाणतो. देहाची कालबद्धता मान्य करतो आणि त्याला निराकाराच्या अनुभवाची (इंटरप्रिटेशनची नव्हे) शक्यता निर्माण होते. जो कालातीताला जाणतो तो निवांतपणे उपभोगतो आणि चार्वाकाला भोगाची पडलीये, तो कालातीताला नाकारतोयं.

In reply to by संजय क्षीरसागर

बाळ सप्रे 12/03/2014 - 13:43
कशाही इंटरप्रिट करता येत नाहीत. खरं तर चार्वाकाचा तो गैरसमज आहे
त्याच्या दृष्टीने पाहिल्यास तुमचा गैरसमज ठरेल.. समज/गैरसमज रिलेटिव्ह असतात.. म्हणूनच म्हटलं की काही गोष्टी कशाही इंटरप्रिट करता येतात... अंतिम सत्य असं काहिच नसतं..

In reply to by बाळ सप्रे

एक साधी गोष्ट पाहा : निवांतपणाशिवाय भोगाची मजा आहे का? चार्वाक आणि मी काय म्हणतो ते सोडा. तुम्ही स्वतःच्या अनुभवातून पाहा. जर भोगातच सुख असतं तर वेश्या जगातली सर्वात सुखी स्त्री झाली असती. पण वस्तुस्थिती तशी नाही. खरं तर चार्वाकानं प्रचलित तत्वज्ञानाविरुद्ध (ब्रह्म सत्य, जगं मिथ्या), नेमकं उलट तत्वज्ञान मांडलं : जगं सत्य, ब्रह्म मिथ्या! पण ते दोन्हीही दृष्टीकोन टोकाचे आहेत. जग मिथ्या असेल तर जगण्यातली मजा हरवेल आणि ब्रह्म मिथ्या असेल तर जगण्यातला निवांतपणा हरवेल. त्यामुळे भोगाला नाकारणारं तथाकथित अध्यात्म जगण्यातली मजा हिरावून घेतं आणि चार्वाकाचा निव्वळ भोगवाद, भोगाला लागणारा माहौल नाकारतो. समग्र दृष्टीकोन, उपभोग आणि अध्यात्म यांच्या समन्वयानं उपलब्ध होतो.

विकास 12/03/2014 - 20:38
चांगला विषय. विंदांच्या अष्टदर्शन कवितासंग्रहात जगभरातल्या प्रमुख नास्तिक विचारवंतांवर काव्य आहे. भारतातले चार्वाक दर्शन त्यांनी चांगले सांगितले आहे. अर्थात हे काव्य असल्याने संशोधन म्हणून अधिकृतपणे गृहीत धरता येणार नाही. पण त्यातली माहिती निव्वळ कवीकल्पना नाही हे देखील नक्की. भारत हा असा एकमेव देश असावा जेथे धर्मांतर्गत देखील कालानुरूप/गरजेनुसार बदल घडले आहेत. त्याचे एक कारण म्हणजे अगदी सर्व (भारतीय) तत्वज्ञानांचे सार असलेल्या गीतेत देखील "यदा यदा ही धर्मस्य..." म्हणत धर्म हा युगानुसार गलीतगात्र होतो आणि त्याचे पुनरुत्थान करण्यासाठी मग ईश्वरी अवतारकार्याची पण गरज भासते. त्यातला ईश्वर आणि अवातार हा भाग तुर्तास लांब जाउंदेत, पण मूळ (फंडामेंटल्स) न सोडता कालानुरूप लागणारे वरकरणी बदल आत्मसात करायला भारतीय मन सहज तयार असते. पण लोकायत हे असे तत्वज्ञान होते/आहे की ज्यात मुळावर घाव घालून बदलायला सांगितले जात होते. कर्मकांडावर टिका केली म्हणून बुद्धांचे बिघडले असे वाटत नाही. पण सगळेच भौतिक तत्वज्ञान करण्यामुळे चार्वाक पंथिय हे फार पुढे जाऊ शकले नाहीत असे मात्र नक्की वाटते. तरी देखील शैवदर्शनाप्रमाणेच चार्वाक देखील दर्शनच मानले गेलेले आहे. आता या सर्वाचा आत्ता (दुरू/)उपयोग करताना डावी विचारसरणी चार्वाकाला जवळ करत असेल तर त्यात आश्चर्य काहीच नाही. कारण त्यातील केवळ नास्तिक भाग हा चार्वाकदर्शनाच्या जवळ जाणारा आहे. सध्याच्या "हिंदू" विचारसरणीकडून मी चार्वाकाबद्दल वेडेवाकडे ऐकलेले नाही. ॠणंकृत्वाघृतंपिबेत हे नक्की ऐकले आहे पण ते अज्ञानातून असावे असा समज झाला. ("आमच्याकडे हे देखील मान्य केले जाते" असे काहीसे...). चार्वाक शंकराचार्य लांब राहूंदेत. पण महाराष्ट्रातील संत संप्रदायास (रामदासांना अपवाद धरून) राजवाड्यांनी उपरोधाने संताळे म्हणले होते. सावरकरांनी एकदा वैतागून "अल्लाउद्दीन खिल्जी येत आहे, हे रामदेवरायास सांगण्याचे साधे पोस्टमनचे काम ज्ञानेश्वरांनी केले नाही" असे काहीसे म्हणाले होते. या दोघांच्या म्हणण्यातला गर्भितार्थ हा परत कर्मकांड आणि त्याही पेक्षा संतसंप्रदायाने निव्वळ भक्तीमार्गाचा पुरस्कार केल्याने जनता कर्तव्ये त्या भक्तीच्या पांघरूणाखाली लपवू लागली असे म्हणणे असावे असे वाटते. एका अर्थाने अधुनिक चार्वाकच पण बाकी (विशेष करून सावरकर) जनतेशी नाते न तोडण्याची वृत्ती, त्यामुळे लोकायतासारखे नामशेष झाले नाहीत. चार्वाकाला दर्शन का मानले गेले असावे? कारण हिंदू धर्म मूलभूत तत्वज्ञान आणि चार्वाकदर्शन यात फार फरक आहे असे वाटत नाही. आपले सर्व संतमहंत ह्यांनी परब्रम्ह मानला आहे कारण सॄष्टीची उत्पत्ती करायला कोणीतरी कारण आहे, आपल्यापेक्षाही मोठी कोणीतरी शक्ती असावी (टिळकांचे कोर्टातले भाषण?) हे पाय जमिनीवर ठेवून काम करायला मदत करते... शंकराचार्यांचे ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या इतकेच लक्षात ठेवतो पण पुढचे जीवो ब्रम्हौव नापर: अर्थात जीव हाच ब्रम्ह आहे हे लक्षात ठेवणे अवघड जाते. तुकारामाचा विठ्ठल लक्षात ठेवतो आणि तशी ती भूक असली म्हणून काही वावगे नाही, पण व्यवहारात तुकाराम, "तुका सांगे मूढ जना, देही देव का पहाना" असे देखील म्हणतो हे विसरले जाते...असे अनेक ठिकाणी अगदी वेदांपासून सर्वत्र सांगता येईल असे वाटते. पण दुर्दैवाने सामान्यांना काहीतरी अधिक लागते. अगदी संगणक चालवताना आपण कोड लिहून रन करत नाही तर आयकॉनवर क्लिक करतो, तर तत्वज्ञान नुसतेच पोथीनिष्ठ करून कसे चालेल? दुर्दैवाने भारतात कम्युनिस्ट आणि डावे विचारवंत हे पोथीनिष्ठ झाले आहेत. किंवा त्यांना त्यातून बाहेर येण्याचे भय वाटत असेल जसे कर्मकांडातून बाहेर पडण्याचे धर्ममार्तंडांना भय वाटते तसेच... असो.

In reply to by विकास

माहितगार 14/03/2014 - 11:53
विकास रोचक प्रतिसादा बद्दल धन्यवाद. विंदांच्या अष्टदर्शन कवितासंग्रहाबद्दल अधिक माहिती वाचण्यास आवडेल. आपल्या सवडीनुसार आवर्जून लिहावे.
चार्वाकाला दर्शन का मानले गेले असावे?
हाच प्रश्न मलाही होता. षडदर्शनांबद्दलची व्याख्यानमाला अटेंड केली होती व्याख्यात्याच्या नेमक्या तशाच शब्दात व्यक्त करणे मला जमणार नाही; (तरीपण जसे आठवते त्यानुसार) "अर्थ काम मोक्ष" यातील अर्थ आणि काम आणि गृहस्थाश्रम हे सुद्धा भारतीय तत्वज्ञानांच्या दृटीकोणातून महत्वाचेच आहेत. इतर सर्व तत्वज्ञान मोक्ष-उन्मुख करत असताना चार्वाक तत्वज्ञान त्यातील ऐहीक व्यवहार जपण्याचा समतोल साधण्यास गृहस्थाश्रमास साहाय्यभूत ठरते.(व्याख्यात्यांची स्वतःची मते अद्वैतवादाच्या जवळची होती) अर्थात कदाचित ती त्या व्याख्याता महोदयांची व्यक्तीगत मते असतील पण तरीही मला ऐकताना महत्वाची वाटली होती असे होते.

बाळ सप्रे 14/03/2014 - 12:23
बाय द वे .. हे 'दर्शन' म्हणजे नक्की काय?? मतप्रवाह असा अर्थ असावा असे वाटते.. की याहून अधिक काही आहे.. म्हणजे जसा माणसे एखाद्या 'धर्माची' असतात तशी एका 'दर्शनाची'ही असतात (किंवा असत) का?? जाणकारांनी/ माहितगारांनी प्रकाश टाकावा..

In reply to by बाळ सप्रे

माहितगार 14/03/2014 - 13:14
>>बाय द वे .. 'हे 'दर्शन' म्हणजे नक्की काय??' >> माझा लक्ष्य विषय मुख्यत्वे भारतीय दर्शन तत्वज्ञानात वापरले गेलेले प्रमाण असा असल्यामुळे आपल्या प्रश्नाचे उत्तर इतर जाणकार अधिक व्यवस्थीत देऊ शकतील असे वाटते. मी आपल्या दुसर्‍या प्रश्नाबद्दल व्यक्तीगत मत नोंदवू इच्छितो
म्हणजे जसा माणसे एखाद्या 'धर्माची' असतात तशी एका 'दर्शनाची'ही असतात (किंवा असत) का??
ज्युडायिक परंपरेपेक्षा भारतीय परंपरेत धर्म या शब्दास वेगळ्या अर्थछटा होत्या. भारतीय संस्कृतीत पुस्तकी नियम आणि तत्वज्ञानाशी संबंध प्रत्यक्ष कमी आणि अप्रत्यक्ष अधिक होता, सर्वसामान्याच्या जीवनात कौटूंबीक, जातीय आणि सामूहीक परंपरांना अनन्य साधारण महत्व होते, त्यांच्या असंख्य परंपरा पुस्तकी तत्वज्ञानाशी मेळ खात याची खात्री नसे. सर्वसामान्य भारतीय समूह मुख्यत्वे संत आणि गुरुवर्य मंडळींच्या प्रभावाखाली असत, संत आणि गुरुवर्य मंडळीं सांगतील तेच तत्वज्ञान सर्वसामान्यांकडून अनुसरले जाण्याचे प्रमाण अधिक असावे. सर्वच संत किंवा गुरू सुद्धा स्वतः तत्वज्ञानी असतचं असे नाही असे भारतात दर्शन तत्वज्ञाने होती पण त्याच्या तात्वीक चर्चा विशीष्ट ज्ञानी/तत्वज्ञानी लोकांपर्यंत मर्यादीत असत; गुरूवर्य मंडळी त्यांना फॉलो करत आणि सामान्य जनता या गुरूंना फॉलो करे. काही संत मंडळी केवळ अद्भूत चमत्कार आदींच्या आधारावर आपला शीष्यवर्ग जमवे अशा असंख्य संत गुरुंना कोणते विशीष्ट तत्वज्ञानाचा काहीही परिचय असण्याची शक्यता नसे. चार्वाक समजण्यास सोपा असला तरी सर्वसामान्यांच्या असुरक्षीत मनांना भावनिक सुरक्षा पुरवणार्‍या श्रद्धा अंधश्रद्धांची आर्थीक शीष्यपरंपरा चालवण्यास लागणार्‍या आर्थीक मॉडेलची कमतरता असावी. वैशेषिक आणि न्याय दर्शनात तत्वज्ञानाची क्लिष्टता वाढत जाते वैशेषिक आणि न्याय एवढे नसले तरी सर्वसामान्यासाठी सांख्यही क्लिष्टच होते. राहतात ते पुर्वमीमांसावादी (कर्मकांड अधिक असणारे); अद्वैत; जैन आणि बौद्ध; ज्ञानी>> गुरू यांनी तत्वज्ञान बदलले प्रवचन कर्त्यांनी तत्वज्ञान बदलले की सावकाश पणे सर्वसामान्य जनतेचे तत्वज्ञान बदलत असे गुरूंच 'दर्शन' (तत्वज्ञान) ते अप्रत्य़क्ष पणे शीष्यांच असल्या मुळे "तुमच दर्शन कंच ?" असा प्रश्न क्वचीतच उपस्थीत होत असावा; झालाच तर अद्वैत अथवा जैन अथवा बौद्ध ही उत्तरे देण्यास सोपी होत असावीत. आपापसात मतभेद असलेले लोकही समोर शत्रू दिसल्यावर एक होतात तसेच काहीसे इस्लामी आणि तदनंतर ख्रिश्चन आगमना नंतरच्या प्रतिक्रीयेत होऊन आधीच प्रगती करत असलेला अद्वैतवादाच्या एक परमात्मा वादास ज्युडायीक परंपरेतील एक परमेश्वरवादास तत्वज्ञानाच्या लेव्हलवर परास्त करणे सोपे असल्याने बाकी दर्शने तात्वीक चर्चांच्या अभ्यासाच्या पातळीवर सर्वसामान्य जनते पासून अधीकच मागे पडण्याची प्रक्रीया झाली असण्याची शक्यता वाटते. अर्थात हि माझी व्यक्तीगत ओपन माईंडेड मते असल्यामुळे प्रतिवाद केला गेल्यास बदलूही शकतात.

In reply to by बाळ सप्रे

माहितगार 14/03/2014 - 13:57
भारतीय तत्वज्ञानी मंडळींनी आपापसातील वादविवादांकरीता 'प्रमाणमीमांसे'चा आधार घेतला तर सर्वसामान्यांपर्यंत रुपक कथांचा आधार घेतला या कथा किर्तनकारादी विवीध रंजक लोककलांच्या माध्यमातूनही प्रसवित केल्या गेल्या त्यातील काही कथातील पात्रांचे पर्सोनीफिकेशन होऊन ती पात्रे मुर्तीपुजेतही पोहोचली. प्रत्येक रुपक कथा वेगळ्या वेगळ्या तत्वज्ञानाची मांडणी करत असू शकते; त्यामुळे उत्तर काळात लोककलाकारांचा मोठा आश्रय अद्वैतीं तत्वज्ञानाला लाभला; पण रुपक कथा तत्वज्ञान कोणत ते अत्यंत स्पष्ट शब्दात सांगत नाहीत त्यामुळे अद्वैतीचा प्रभाव असलेल पण सर्व तत्वज्ञानांच्या मिळून कडबोळ झालेल्या रुपक कथा सर्व सामान्य जनते पर्यंत पोहोचत राहील्या. म्हणजे मग तत्वज्ञानाची कोणतीच गरज नसलेल विवीधतापूर्ण परंपरांच/रुढींच गाठोड, त्यास गुरूंनी आणि लोककला लोकविश्वासातून तत्वज्ञानांची अप्रत्यक्ष होत असलेली बेरीज यातून भारतीय समाज घडत गेला. म्हणून तुम्ही (इथे मी या अर्थाने) स्वतः तत्वज्ञानी नसाल तर 'षडदर्शनांपैकी तुमच दर्शन कंच ?' या प्रश्नाच खर उत्तर 'मी या सर्व दर्शनांचा' अस देण्यास अधीक आवडेल. इथे याच चर्चेचा मुख्य विषय नसला तरी; दर्शन तत्वज्ञानींमधले वादविवाद सहसा पुर्वपक्ष म्हणजे (विरोधी पक्षाचे मत आधी) मग आपला उत्तरपक्ष मांडून तर्कशास्त्रावरील आधारीत प्रमाणे मांडून होत. उद्देश समाजाचा गुरु असलेला शिष्य आणि लोकरंजन करणारा धार्मीक वर्ग आपल्याकडे वळवून घेण्याचा असल्यामुळे आणि तत्वज्ञानातील बदल हा समाजात सावकाश उत्क्रांत होत असे. दर्शनशास्त्रींमध्ये क्वचीत तणावाचे हिंसांचे अपवादात्मक प्रसंग होतही असतील तरी मुख्य भर वाद प्रतिवादातून जन्मणार्‍या संवादावर असल्यामुळे (जिथे वैचारीक संवादच होत नाही तिथे हिंसेचा प्रश्न येतो, जिथे रेग्युलर संवादाची व्यवस्था आहे तेथे संघर्ष टोकास पोहोचण्याचे प्रसंग येण्याची शक्यता कमी असते ) ; कोणत्याही पुराव्याशिवाय, भारतीय दर्शनशास्त्रींनी कोणत्याही मोठ्याप्रमाणावर हिंसा झाली असण्याचे लावले जाणारे अलिकडच्या काळातील तर्क सर्वासामान्याम्ची दिशाभूल करणारे, कपोलकल्पीत आणि भ्रामक म्हणावेत असे माझे व्यक्तीगत मत आहे.

In reply to by बाळ सप्रे

विकास 14/03/2014 - 23:33
दर्शन म्हणजे "माझ्या मते" ज्याला इंग्रजीत "स्कूल ऑफ थॉट" म्हणतात ते... a collection or group of people who share common characteristics of opinion or outlook of a philosophy. हिंदू धर्मातील (म्हणजे भारतात तयार झालेल्या तत्वज्ञानातील) दर्शनांमधे दोन भाग अहेत. वेदप्रामाण्य - आस्तिक आणि वेदांना प्रमाण न मानणारी नास्तिक. आस्तिक दर्शने: सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मिमांसा आणि वेदांत नास्तिक दर्शने: चार्वाक, जैन, बुद्ध

पैसा 14/03/2014 - 18:42
मिसळपाव वर यापूर्वी या विषयावर २ धागे येऊन गेले आहेत. http://www.misalpav.com/node/15418 शरद http://www.misalpav.com/node/25678 प्रास त्या दोघांना संपर्क केल्यास अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.

ह्या लेखाच्या निमित्ताने जैन , बौध्द आणि आजीवक तत्त्वज्ञानांची चिकित्सा करणारेही लेख लिहावेत अशी विनंती ! विशेषतः आजीवक ह्या तत्त्वज्ञाविषयी जाणुन घ्यायची खुप उत्सुकता आहे !!

दर्शन या शब्दाचा आध्यात्मिक अर्थ `सत्याचं दर्शन होणं' असायं. ज्याला सत्य दिसलं (किंवा जो सत्य दर्शन घडवू शकतो) त्याला दार्शनिक म्हणतात. तत्वज्ञान (फिलॉसॉफी) आणि दर्शन (आध्यात्म) यात फरक आहे. तत्वज्ञान हा शब्द `तत्वाचं ज्ञान' या रुढार्थानं जरी आध्यात्मिक भासला तरी तो `जगण्याची शैली' असा आहे. चार्वाकाच्या मतप्रणालीला दर्शन म्हटलं असलं तरी ते तत्वज्ञान आहे. How to Lead the Life. कारण चार्वाकाला मुळात `सत्य' ही गोष्टच अमान्य आहे. त्याच्या मते अविनाशी असं काही नाही. `भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:' हा त्याचा फंडा आहे. आणि `यावज्जीवेत्‌ सुखं जीवेत्‌ नास्ति मृत्युरगोचर:' ही त्यानं सांगितलेली जीवनपद्धती आहे. दार्शनिकाला देहाची नश्वरता मान्य आहे. त्याचा शोध `नैनं छिंदंती शस्त्राणी, नैनं दहती पावकः चा आहे. खरं तर `भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:' ही आध्यात्माची सेंट्रल थिमच नाही! जो जन्म घेत नाही किंवा मृत्यू पावत नाही अश्या आत्म्याचा साक्षात्कार म्हणजे दर्शन.
लोकायताचे वैशिष्ट्य म्हणजे ते एकमेव दर्शन आहे की ज्यात वेद, परलोक व देव या तिघांनाही फेटाळून लावले आहे. चेतनावाद हा सर्व धर्मांचा व दर्शनांचा अविभाज्य भाग आहे. शरीर ह्या हाडा-मांसाच्या गोळ्यापेक्षा चेतन जीव हा निराळा आहे हा झाला चेतनावाद.

MH370 - फ्लाईट डीलेड..

गवि ·

दिव्यश्री 11/03/2014 - 14:23
केवळ पार्थिव देह दिसला नाही, म्हणून आशा सोडता सोडवत नसलेले अत्यंत अभागी जीव.>>>...काटा आला वाचताना ... :( आपण त्यात नाही हा केवळ योगायोग.. यू नेव्हर नो.>>> विमान प्रवास म्हटलं कि आता हे आठवणार . :(

इरसाल 11/03/2014 - 14:28
तुमच्याकडुन किंवा नॅशनल जिओग्राफिक यांच्या कडुन हे अपेक्षित करतच होतो.

यसवायजी 11/03/2014 - 14:29
चांगली माहिती. धन्यवाद. ट्रान्स्पाँडर स्क्वॉक / स्क्वॅक को़ड्स वगैरे माहित नव्हतं. पायलट्सनी स्वतः काही घातपात घडवायचा ठरवला तर हे असं होणं शक्य आहे का?

In reply to by यसवायजी

गवि 11/03/2014 - 14:37
हो. ती सुद्धा एक दाट शक्यता आहे आणि आधीच चर्चेतही आहे. इजिप्तएअरच्या एका कोपायलटने मुख्य पायलट टॉयलेटमधे गेला असताना इंजिन्स बंद करुन टाकली आणि ईश्वरी मंत्र म्हणत विमान नोज डाईव्हमधे टाकून क्रॅश केलं होतं. व्यक्तिगत मानसिक खळबळीतून त्याने असं केलं असं नंतर समजलं.

In reply to by गवि

यसवायजी 11/03/2014 - 14:41
मूळ फ्लाईटपाथकडून भरकटवून हे विमान पळवून नेण्यात येणं हो. ते वाचलंच. पण हे घडताना खाली काहीच कळलं नाही? नो ट्रेसेस?? का तिथेसुद्धा पुरावे नष्ट करावे लागले असतील??

विमानाला समुद्रावर अपघात झाला तरी त्यात पाण्यावर तरंगण्यासारख्या हजारो वस्तु असतात त्या वस्तु तरी सापडायला हव्या होत्या. लो फ्लाय फ्लाईट हायजॅकची शक्यता नाकारता येत नाही. फ्लाईट नं. १९ च्या गोष्टीची आठवणं झाली.

छोटा डॉन 11/03/2014 - 14:50
:( समयोचीत लेख तरीही उत्तम आहे असे म्हणवत नाही. - छोटा डॉन

बेकार तरुण 11/03/2014 - 14:54
खूपच विचित्र प्रकार आहे एकुण. त्या आप्तांची मनस्थिति तर विचार करण्यापलिकडे आहे. त्यात काहिंचे म्हणणे असेहि आहे कि प्रवाशांच्या मोबाईल वर रिंग वाजत आहे पण कोणि उचलत नाहिये.

In reply to by बेकार तरुण

आत्मशून्य 11/03/2014 - 18:37
कारण विमानात फ्लाईट मोड़ वर मोबाइल ठेवला जातो. रिंग वाजते आहे हे कसे शक्य आहे ? बरे फ्लाईट मोड़ ऑफ़ केला पण कोंल केला / घेतला नाही हे अशक्य. तरीही हे सत्य मानले तर फोन लोकेशन ट्रेस करून ठिकाण केंव्हाच हुड़कलं असत.

In reply to by बेकार तरुण

>> प्रवाशांच्या मोबाईल वर रिंग वाजत आहे या बातमीत त्यावर स्पष्टीकरण मिळेल. http://www.usatoday.com/story/news/world/2014/03/11/malaysia-airlines-370-passengers-cell-phones/6285325/

सुहासदवन 11/03/2014 - 15:22
विमान जसे अलगद हेलकावे घेते... अगदी तसाच लेख आहे. आधी विमानाची आणि झालेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती आणि नंतर .....
तीन दिवस लाल अक्षरात MH 370 च्या पुढे सतत "Delayed" असं फ्लाईट स्टेटस दाखवणारा तो बैजिंग विमानतळावरचा बोर्ड.. आणि खरंच फ्लाईट उशीरा येत असल्याचं स्वतःला बजावत बसलेले सर्व प्रवाश्यांचे ते आप्तेष्ट.
असं लिहायचं.....

आयुर्हित 11/03/2014 - 15:33
या विमानातून दोन प्रवासी चोरलेल्या पासपोर्टवर प्रवास करत होते. त्यामुळे या विमानाच्या बेपत्ता होण्यामागे काही घातपात असल्याची शक्यता वाढली आहे. मलेशिया आणि अमेरिका या विमान दुर्घटनेचा दहशतवादाच्य अंगानेही तपास करत आहेत. विविध देशांची शोधपथके या विमानाचा शोध घेत होती. तब्बल ७५ हेलिकॉप्टर्स, अनेक जहाजे या कामी तैनात करण्यात आली. व्हिएतनामच्या ताफ्याशिवाय मलेशिया, थायलंड, सिंगापूर, इंडोनेशिया, चीन आणि अमेरिकेने २२ विमाने आणि ४० जहाजे या कामी पाठवली. शनिवारी पहाटेपासून सुरू झालेले शोधकार्य रविवारीही सुरू होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत या विमानाचा शोध लागू शकला नव्हता. साभार:बेपत्ता विमानाचे गुढ कायम सॅन फ्रान्सिस्कोमधुन ७० भारतीय पासपोर्ट चोरले

सुहासदवन 11/03/2014 - 15:38
६० कोलेकर / चेतना वय ५५ ६१ कोलेकर / स्वानंद वय २३ ६२ कोलेकर / विनोद वय ५९ ११८ शर्मा / चंद्रिका वय ५१ १२० शिरसाट / क्रांती वय ४४

शिद 11/03/2014 - 15:44
धन्यवाद संपुर्ण माहीतीबद्दल... बरेच दिवस पेपरात ह्या बातम्या वाचत होतो पण काही कळायला मार्ग नव्हता... तुमच्या ह्या लेखामुळे व त्यातील साध्या-सोप्या भाषेमुळे ज्ञानात बरीच भर पडली... देव करो सगळेच प्रवासी सुखरुप असो आणि लवकरच त्यांच्या आप्तेष्टांबरोबर गळाभेट होवो...!

In reply to by शिद

पाषाणभेद 13/03/2014 - 06:48
आपण म्हणता तसेच होवो. सगळे प्रवासी सुखरूप असोत. लेख माहितीपुर्ण आहे. गवि म्हणजे काय, प्रश्नच नाही!

नातेवाईकांची काळजी वाटतेय, बिचारे आपल्या आप्तांच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. अजुनही काही माहिती नाही त्या विमानाचे काय झाले, त्या बातम्या, ते नातलगांचे फोटो बघून मन सुन्न झालेय :(

In reply to by मृत्युन्जय

आंबट चिंच 11/03/2014 - 16:11
हेच म्हणतोय बर्म्युडा ट्रँगल सारखं वाटतंय किंवा योग्य आखणी करुन दहशतवाद्यांनी केलेलं अपहरण असावं.

In reply to by मृत्युन्जय

गवि 12/03/2014 - 10:38
बर्म्युडा ट्रँगल हे एक तयार केलं गेलेलं गूढ आहे. तो एक नेहमीच्या वापरातल्या सागरी आणि हवाई मार्गाचा भाग आहे आणि त्यात अर्थातच स्टॅटिस्टिकली जास्त अपघात होतात. पण त्याच संख्येने वर्दळ असलेले इतर जागतिक मार्ग पाहिले तर बर्म्युडा ट्रँगलमधे काही जगावेगळ्या अधिक संख्येने जहाजं किंवा विमानं गायब होत नाहीत. मूळ ठिकाणापासून अवशेष दूर जाण्यामागे पाण्याखालचे तीव्र प्रवाहही असतात. त्यामुळे बर्म्युडा ट्रँगल असं काही शास्त्रीय कोडं किंवा अमानवीय इफेक्ट नाहीच आहे की जो इथे लागू ठरावा.

In reply to by गवि

म्हणजे तिथून रीतसर हवाई/जल वाहतूक नियमित चालू आहे ???? मग इतके गूढ का आहे/होते ??? विजय देवधरांच्या पुस्तकात वाचून तर काय काय समज झालेत !!!

आत्मशून्य 11/03/2014 - 16:34
चोरलेले पासपोर्ट वापरुन दोन प्रवासी प्रवास करत होते ही गोष्ट प्रचंड संशयास्पद आहेच. परंतु जर अजुन कोणीही या घटनेची जबाबदारी घ्यायला तोंडही उघडले नसेल तर मात्र...

In reply to by आत्मशून्य

माहितगार 11/03/2014 - 17:22
चोरलेल्या पासपोर्टावर प्रवास केलेल्यांची बिबिसी वृत्तात सारवा सारव करणारी माहिती आली आहे. त्यांच्या म्हणण्या नुसार त्या दोन तरूणांना युरोपात सेटल व्हायचे होते. तसे समजा असले तरीही खोट्या पासपोर्ट्वरील दोघांना जर्मन पासपोर्ट दाखवून जर्मन अथवा युरोपीय भाषा उतरल्यावर बोलणे सहज शक्य झाले नसते पण युरोपीय वृत्तसंस्थाच सारवासारवीची बातमी देते आहे.

In reply to by माहितगार

प्रदीप 11/03/2014 - 19:23
त्या तरूणांना युरोपात 'सेटल' व्हायचे नव्हते, तिथे जाऊन त्यांना आश्रय (asylum) मागावयाचा होता. तसे करण्यासाठी तिथली भाषा येणे अजिबात जरूरीचे नाही. तिथे जाऊन, इमिग्रेशन काउंटरवर 'हात वर' केले (लाक्षणिक अर्थाने) की झाले, असा काहीसा बेत असावा. हे करतांना अर्थात पासपोर्टाचा खोटेपणा उघडकीस येतो, परंतु पाश्चिमात्य देशांत आश्रितांचे कौतूक असते, तेव्हा ह्या बाबीचा फारसा विचार होत नसावा, श्रीलंकेचे यादवी युद्ध सुरू असतांना अनेक तामिळ तरूणांनी पाश्चिमात्य देशांत अशाच काहीश्या पद्धतीने asylum घेतला होता, अजूनही अनेकानेक आफ्रिकन देशांतील माणसे असल्या पद्धती अवलंबित असतात. ह्यात सारवासारव नक्की कोण करत आहे, व कशासाठी, हे समजले नाही.

In reply to by प्रदीप

माहितगार 11/03/2014 - 20:02
नाटो देशांना मदत करणारे तरूणही असू शकतात. व्यवस्थीतपणाची सवय असलेल्या युरोपियनांचे पासपोर्ट एवढ्या सहज हरवतात ते ऐनवेळी बर्‍याच कालावधी नंतर उपलब्ध होतात. विदाऊट व्हीसा इमिग्रेशन मधून मंडळींना एंट्री मिळते पासपोर्टची डुप्लिकसी ओळखली जात नाही. इराणी आहेत म्हटल्यावर तर नाटोदेशांनी संशय नाट्य भरपूर रंगवता आल असत उलटपक्षी त्यांचा संबंध नसल्या बद्दलही अत्यंत वेगानी सांगीतल जातय. अर्थात खरेच असायलम सिकर ही असू शकतील

In reply to by माहितगार

प्रदीप 11/03/2014 - 20:17
ही कॉन्स्पिरसी थियरी नव्हती आली माझ्या लक्षात. युरोपियनांत बॅकपॅकर्स नावाची एक 'जमात' असते. सदर पासपोर्ट्स पताया/ फुकेत येथून चोरले गेले. तिथे जाणारे अनेक युरोपियन्स ह्या जमातीचे असतात. रॉयटर्सच्या बातमीनुसार, आग्नेय आशिया स्मगलर्स, अवैध मार्गांनी इतरस्त्र प्रवेशिणारे लोक, व आश्रितेछू ह्यांच्यासाठी बनावट कागदपत्रे वापरण्यासाठी एक प्रमुख केंद्र {hub) आहे. त्या दोन इराणी मुलांविषयी इंटरपोलने माहिती प्रस्तुत केली होती, त्यानुसार ते दहशतवादी नसावेत, असे त्या संस्थेच्या प्रमुख श्री. रोनाल्ड नोबल ह्यांनी म्हटले आहे.

In reply to by प्रदीप

माहितगार 11/03/2014 - 20:48
श्री. रोनाल्ड नोबल यांनी इम्तरपोलच्या यादीतली नाव तपासून "अबकड हा आमच्या यादीत नाही एवढ म्हणण" आणि "अबकड दहशतवादी नसावेत" असा तर्क करण यात तफावत नाही ना ? (अर्थात मला त्यांच नेमक स्टेटमेंट माहित नाही. पण काय एवढ्या वेगाने सर्टीफाय करण्यासाठी जगातली प्रत्येक व्यक्ती एवढीही माहिती असणार नाही) अर्थात माझा उद्देश संशयवादा पेक्षा अधिक शक्यता पडताळून पहाण्याचा असतो. आणि संशयाच नात जेवणातल्या चिमूटभर मीठा पलिकडे असू नये असा आग्रही असतो. प्रतिसादांकरीता धन्यवाद

In reply to by आत्मशून्य

माहितगार 11/03/2014 - 17:25
इन एनी केस ह्या बातम्या वाचून विदाऊट व्हिसा भारतीय विमानतळावर परदेशी प्रवाशांना भारतात येऊ देण्याचा भारत सरकारचा बेत सेफ्टीच्या दृष्टीने आणि एकुणच योग्य वाटत नाही.

गवि, या लेखामुळे चौफेर माहिती मिळाली. एयर क्रॅश ईन्वेस्टिगशन पहात असल्यासरखे वाटले. >>>- विमान जागच्याजागी बारीक तुकड्यात विभागलं गेलं आहे (डिसइंटिग्रेट). पण म्हणजेच त्यातल्या काही काही वस्तु तरी तरंगुन पाण्याच्या प्रुष्ठभागावर यायला हव्या होत्या ना..? तसेच हे हायजॅक असेल तर अजुन्पर्यंत काहिही मागणी कशी काय नाही आली? किंवा आत्मशून्य म्हणतात त्याप्रमाणे कोणि अपहरणाची जबाबदारी पण नाही घेतलिय. आता पायलट ची आत्महत्या असावी असाही एक प्रवाद येतोय..

थॉर माणूस 11/03/2014 - 17:02
>>>विमान जागच्याजागी बारीक तुकड्यात विभागलं गेलं आहे (डिसइंटिग्रेट) hail strike किंवा meteoroid strike? आपल्या कडे सध्या जसे micro clouds आणि त्यामुळे होणारी गारपीट दिसते आहे तसं काही विमानाच्या आजूबाजूला अचानक घडलं तर? टेनिस बॉलच्या आकाराच्या गारांनी विमानाला कितपत नुकसान होऊ शकेल? अवकाश कचरा किंवा meteoroids जे आपल्या पृथ्वीवर सतत येतच असतात अशापैकी काहींचा आघात? हे छोटे दगड रडारवर पण दिसणार नाहीत आणि पुंजक्यात येत असतील तर चुकवताही येणार नाहीत. अर्थात, हे कितपत शक्य आहे किंवा विमानात या सर्वांपासून वाचण्यासाठी काही सोय असते का हे माहिती नाही त्यामुळे बॅक टू गवि.

In reply to by थॉर माणूस

गवि 12/03/2014 - 10:46
उल्केचा तडाखा ही शक्यता अशाकरिता चुकीची ठरते कारणः बोईंग ७७७ विमानाला जागीच डिसइंटिग्रेट करु शकणारी उल्का ही जबरदस्त आकाराची असायला हवी. बहुतांश उल्का जमिनीवर पोचतच नाहीत त्या खूप उंचावर वातावरणाशी घर्षण होऊन झिजून नष्ट होतात. एखादी उल्का जमिनीपर्यंत पोचली तरी तिचा आकार छोटा असतो. विमानाची उंची ३५००० फूट म्हणजे उल्कांच्या हिशेबात जवळजवळ जमिनीवर पोचल्यासारखंच आहे. त्या उंचीपर्यंत जर एखादी उल्का इतक्या मोठ्या आकाराची राहिली असेल तर तिचा जमिनीवरचा इम्पॅक्ट महाप्रचंड असणार. अगदी समुद्रात जरी कोसळली तरी त्सुनामीसदृश इफेक्ट निश्चित दिसणार. ते फक्त विमानाला नष्ट करुन शांत होणार नाही.

प्रतिसाद अर्धाच पोस्ट झाला.. :( >>>- विमान जागच्याजागी बारीक तुकड्यात विभागलं गेलं आहे (डिसइंटिग्रेट). पण म्हणजेच त्यातल्या काही काही वस्तु तरी तरंगुन पाण्याच्या प्रुष्ठभागावर यायला हव्या होत्या ना..? तसेच हे हायजॅक असेल तर अजुन्पर्यंत काहिही मागणी कशी काय नाही आली? किंवा आत्मशून्य म्हणतात त्याप्रमाणे कोणि अपहरणाची जबाबदारी पण नाही घेतलिय. आता पायलट ची आत्महत्या असावी असाही एक प्रवाद येतोय..

In reply to by स्वप्नांची राणी

गवि 11/03/2014 - 17:10
दुरुस्त करुन प्रकाशित केले आहे. angled bracket वापरु नयेत. त्यामुळे टेक्स्ट हे एचटीएमएल टॅग समजले जाऊन दिसेनासे होते. धन्यवाद.

खूप म्हणजे खूप दिवसांनी विमान अपघातावरचा गविंचा लेख वाचायला मिळाला. गवि साहेब, आता थांबू नका.असेच अजुन माहितीपुर्ण लेख येवू द्यात.

वेताळ 11/03/2014 - 17:29
बर्म्युडा ट्रँगलच्या बाजुने पण ह्या गोष्टीची उकल करावी लागेल. अशी अचानक हवेतुन विमान गायब होण्याची हि मला वाटते ३ खेप आहे.कुठेतरी वाचनात आले होते. नक्की काय ते देवाला माहित. पण इतकी विमाने ,बोटी व उपग्रह शोधत अशुन देखिल विमानाचा तुकडा पण न सापडणे आश्चर्यकारक गोष्ट आहे.

कंजूस 11/03/2014 - 18:19
गविंच्या माहितीपूर्ण लेखाने स्तिमित व्हावे की 'त्या' बातमीने कावरेबावरे व्हावे अशा मनस्थितीत लिहितो आहे . सर्व सुरक्षेच्या व्यवस्था पाहाता माझा तर्क याप्रमाणे १)हे काम चोख करण्यासाठी योग्य माणूस पायलट असणार . २)त्या पायलटला अगदी ऐनवेळी ब्लैकमेल करण्यात आले असावे. ३)जमिनीवरच्या माणसाने अशी अट घातली असेल की अमुक अमुक गोष्ट मी मिळवतो आणि (ती मिळाल्यास जमिनीवरून या ठिकाणी इशारा येईल) ती नाही मिळाल्यास तू विमान पाण्यात बुडवायचे . ४)सर्व पायलटचे मोबाईल संपर्क आणि दोन तीन दिवस अगोदरच्या हालचाली पाहाव्या लागतील . ५)मलेशियात काही राजकीय गोष्टी संशयास्पद आहेत का ? ६)कुठेतरी विमान उतरवून बोलणी करत बसण्याचे तंत्र मागे पडले वाटतं .

विकास 11/03/2014 - 19:18
माहितीपूर्ण आणि समयोचीत लेख. या सर्व वाईट प्रकाराला जो मानवी अँगल आहे त्यात मी फार शिरत नाही कारण तो मनात अत्यंत खळबळ करणारा प्रकार आहे. अगदी, तेच वाटते.... बाकी तुम्ही शक्यता लिहील्या आहेतच. त्यात प्रामुख्याने स्फोट घडवणे आणि चाचेगिरी या दोन शक्य आहेत. दोन्ही असल्या तरी चीन आणि त्याहूनही अमेरीकेस काहीच कसे कळलेले नाही याबद्दल कुतुहल वाटत आहे. सीएनएनवर सांगितल्याप्रमाणे, अमेरीकेचे सुपरसिक्रेट उपग्रह कवच संपूर्ण भूतलाचे कधीही कुठेही चित्रिकरण करू शकतात. त्या उपग्रहांचा उद्देश हा हेरगिरीपेक्षा केवळ संभाव्य अणूबाँब धोके टाळण्यासाठी अथवा जाणून घेण्यासाठी आहे. त्या उपग्रहांकरवी अधिक नक्कीच समजू शकते. पण तसे जाहीर केले तर पंचाईत होऊ शकेल (सुपरसिक्रेट - ओपनसिक्रेट होईल) म्हणून काही माहिती देण्याचे टाळले जाऊ शकते. स्फोट झाला असला तर तुकडे नक्की मिळाले असते आत्तापर्यंत. नोजडाईव्ह करून समुद्रात बुडवले असले तरी ते आत्ता पर्यंत मिळू शकले असते. सीएनएन वर म्हणल्याप्रमाणे जर दहशतवादी कृत्य असेल तर कदाचीत ते विमान अजूनही असेल कारण ही ड्राय रन (तालीम) असू शकेल. एकूण हॉलीवूड्ने पण असल्या ड्राम्याचा विचार आत्तापर्यंत केला नसेल... काही असो. अस्वस्थ करणारा प्रकार आहे. जर सदीच्छांमुळे काही चांगले घडायला मदत होणार असेल तर प्रवाशांसाठी मनोमन सदीच्छा आणि प्रार्थना. मात्र त्यांच्याबाबतीत अटळ घटना घडली असेलच तर किमान हे कोडे सुटण्यासाठी सदीच्छा!

In reply to by विकास

प्रदीप 11/03/2014 - 19:46
लेख आवडला. मलेशियन एयरलाईन्स्च्या विमानात घातपात घडवण्यामुळे नक्की कुठल्या दहशतवादी संघटनेस काय मिळणार आहे, ह्याविषयी मी साशंक आहे. तेव्हा ही शक्यता मलातरी कमी वाटते. राहता राहिल्या तीन, ज्या गविंनी लेखात उल्लेखिलेल्या आहेत-- पहिली तांत्रिक बिघाड, दुसरी विमानचालक क्रूमधील कुणीतरी हे मुद्दाम करणे (१९९७ मधे सिल्क एयरच्या विमानाचा इंडोनेशियामधे झालेला अपघात ह्या कारणामुळे होता, असे म्हटले जाते. ह्याविषयी जाणकारांचे एकमत मात्र नाही). तिसरी ते विमान कुठेतरी इतरस्त्र गेले असावे-- तसे असल्यास आतापर्यंत त्याविषयी काहीतरी समजले असते, तेव्हा ही शक्यता अंधूक वाटते. विमानाच्या प्रवाश्यांच्या व क्रूच्या नातेवाईकांवर अत्यंत दुर्धर प्रसंग ओढवला आहे. चिनी व मलेशियन प्रवाश्यांचे नातेवाईक/ आप्तेष्ट निदान तिथल्या तिथेच आहेत, पण मुळच्या मुंबईच्या कोळेकर कुटुंबियांपैकी मोठ्या मुलाच्या मनस्थितीची कल्पनाच करवत नाही. परवा मुंबईच्या एका वर्तमानपत्रात म्हटले होते, की कोळेकर पति- पत्नि, व त्यांचा दुसरा मुलगा, बीजिंगमधे दोन वर्षांपासून स्थाईक झालेल्या त्यांच्या मोठ्या मुलाकडे चालले होते. हा मुलगा तिथे एकटाच असणार!

बंडा मामा 11/03/2014 - 19:19
उत्कृष्ट लेख! तांत्रिक माहिती ती ही सामान्याला कळेल अशा भाषेत लिहिल्याने फार आवडला लेख. काही वर्षापुर्वी बहुतेक रिओ डी जनेरो वरुन फ्रान्सला जाणारे असेच एक बोइंग बेपत्ता झाले होते. जवळ्पास २-३ वर्षानी त्याचा शोध लागला होता. त्यावेळीही अनेकांना कोड्यात टाकले होते. त्याच्याशी ह्या घटनेचे साधर्म्य किती आहे ह्यावर काही माहिती देऊ शकाल का?

In reply to by बंडा मामा

प्रदीप 11/03/2014 - 19:35
गवि सविस्तर उत्तर देतीलच. पण आजच New York Times मधे ह्या दोन दुर्घटनांची तुलना करण्यात आली आहे, त्यानुसार एयर फ्रान्सचे ते विमान एका क्षणी गायब झाले तेव्हा ते अटलांटिकवर होते, त्या भागाची समुद्रखोली सुमारे ४,००० मीटर्स इतकी आहे. ह्याउलट सदर विमान जिथून गायब झाले, त्या येथील समुद्र बराच उथळ आहे (बातमीनुसार सुमारे ८० मी.). ह्यामुळे एयर फ्रान्सच्या विमानाचे अवशेष सहजी वर आले नाहीत. इथे, उथळ समुद्रामुळे असे होणार नाही, विमान त्या समुद्रात बुडले असते तर आतापर्यंत अवशेष दिसू लागले असते.

In reply to by प्रदीप

कुसुमावती 12/03/2014 - 11:51
एअर फ्रान्स चे विमान अटलांटिक महासागरावरून उडताना गायाब झाले, जिथे पाणी खोल आहे त्यामुळे विमानाची दुर्घटना कळायला, विमानाचे अवशेष मिळायला वेळ लागला. इथे तसे नाहिये, विमान ज्या समुद्रावरून उडत होत तो उथळ आहे. त्यामुळे विमान समुद्रात पडले असते तर,विमानचे अवशेष एव्हाना मिळायला हवे होते.

In reply to by कुसुमावती

काल एका बातमीमध्ये एका तज्ञाचे मत वाचले की केवळ तेथील समुद्राची खोली कमी असणे हा घटक शोधकार्य सोपे करेलच असे आवश्यक नाही. नेमका तो दुवा आता पुन्हा मिळाला नाही. पण नॅशनल जिऑग्राफिक मधील ही बातमी वाचून या विषयावर बरीच माहिती मिळत आहे.
But shallow waters have their own challenges, Gallo says. "The currents are stronger. Visibility can be horrible, because you are nearer to land and runoff from rivers."
दुवा - Why It's Taking So Long to Find Missing Malaysia Airlines Plane

प्रदीप 11/03/2014 - 19:56
ह्या दुर्घटनेनंतर काही भारतीय वर्तमानपत्रे बेजबाबदारपणे बातम्या देतांना दिसून आल्या. दुसर्‍या दिवशीच त्यांनी 'हे विमान व्हिएतनाम व मलेशिया ह्यांमधील सामुद्रधुनीत कोसळले आहे' असे वृत्त प्रसिद्ध केले. इतरस्त्र (बीबीसी, न्यूयॉर्क टाईम्स इ.) जबाबदार वर्तमानपत्रे ह्यावेळी असे म्हणत नव्हती.ती आताही तसे म्हणत नाहीत. आताच थोड्या वेळापूर्वी सदर वर्तमानपत्रांनी 'काही बातमीस्त्रोतांचा हवाला देत, विमान मलाक्काच्या सामुद्रधुनीमधे असल्याची बातमी दिली'.(तश्या मथळ्यासकट). पुन्हा इतर जबाबदार साईट्स असे अजूनही म्हणत नाहीत, तसे ध्वनितही करीत नाहीत. मी 'मिड-डे', 'हिंदूस्तान टाईम्स' व मटा ह्या तीन साईट्स पाहिल्या तिथे वरील अनुभव आले. तिन्ही साईट्स एकाच प्रकारे, जवळजवळ एकसदृश्य शब्दरचना करीत होती, तेव्हा ती कुठल्यातरी भारतीय वृत्तसंस्थेवरून ह्या 'बातम्या' घेत असाव्यात.

In reply to by प्रदीप

सी एन एन ने ही बातमी आता कन्फर्म केली आहे. जबाबदार वृत्तसंस्था पूर्ण शहानिशा झाल्यावरच बातमी देतात. पण ही म्हणजे आश्चर्याची हद्द झाली. विमान मागे वळून मलेशियाची भूमी पार करून पलिकडच्या सामुद्रधुनीवरून उडू लागलं, आणि हे एअरलाईनच्या लक्षातदेखिल आलं नाही, आणि आता तीन दिवसांनी समजलं???

In reply to by चिन्मय खंडागळे

दुरुस्ती. सी एन एन ने फक्त विमान मलाक्काच्या सामुद्रधुनीवरून उडताना शेवटचं ट्रेस झाल्याचंच लिहिलं आहे, सापडल्याचं नाही.

In reply to by चिन्मय खंडागळे

गवि 12/03/2014 - 10:52
सेकंडरी रडारचा विमानातला ट्रान्स्पाँडर बंद करुन ते अदृश्य करणं शक्य आहे आणि तसं झालं असेलही. पण प्रायमरी रडार मात्र थेट वस्तूवरुन परावर्तित होणार्‍या सिग्नल्सवरुन माहिती मिळवत असल्याने त्यात हे दिसत राहणार. नेव्हीचे रडार प्रायमरी असल्याने त्यांनी मूळ संपर्क तुटण्याच्या ठिकाणानंतरही सव्वा तास ते विमान ट्रॅक केलं अशी बातमी आल्याने खरोखर वेगळंच वळण लागलं होतं. कारण जिथे मुळात संपर्क तुटला तिथून पुढे वेगळ्याच दिशेत उलटे वळून तब्बल साडेतीनशे किलोमीटर्स अंतर या विमानाने पार केल्याचं यावरुन सिद्ध झालं असतं. म्हणजेच तांत्रिक बिघाड किंवा जागीच डिसइंटिग्रेट हे दोन्ही ऑप्शन्स निकालात निघाले असते. शिवाय प्रायमरी रडारवर विमानाची उंची कळत नाही. त्याउपर, विमान एका विशिष्ट उंचीच्या खाली नेले तर प्रायमरी रडारपासून मुक्त होते. तर या मलाक्का सामुद्रधुनीतल्या पॉईंटनंतर ते अगदी जमिनीलगत उडवले गेले (पाण्यावर) असाही अंदाज करता आला असता. पण... आता मलेशियन नेव्हीने असे मलाक्काच्या सामुद्रधुनीपर्यंत ट्रॅक केलं असल्याचा इन्कार केला आहे. त्यामुळे हा सर्व अँगलच नष्ट झाला आहे.

डँबिस००७ 11/03/2014 - 20:09
ह्या विमानाचा पायलट एक टेक गीक होता, त्याने स्वता:च्या घरी ह्या विमानाचा कॉकपीट उभारला होता, सिम्युलेशन सिस्टीम सकट. जर वैमानीकच ह्यात सामिल झाला असला तर आणि तरच ईतक मोठ विमान नाहीस होऊ शकत. दुसरी शक्यता, आजकाल परग्रहावरचे लोक(एलियंस) ईथे पृथ्वीवर येत आहेत आणि त्यातल्याच कोणी तरी हया विमानाच अपहरण केलेल असाव !! हलकेच घ्या.

कंजूस 11/03/2014 - 20:18
प्रगत तंत्रातही काही त्रुटि आहेत हे महाशक्तीँना मान्य करावे लागेल अथवा त्यांना जे कळले आहे ते प्रकरण त्यांवरच शेकणारे असेल .या दोनपैकी पहिली गोष्ट लोकांना सांगणे कमी त्रासाचे असावे .

In reply to by कंजूस

गवि 12/03/2014 - 10:57
फ्लाईट सिम्युलेटर हे अत्यंत कायदेशीर उपकरण असून ते पायलट प्रशिक्षणासोबतच गेम/ छंद म्हणूनही कोणी ठेवू शकतो (परवडत असल्यास). या पालयटचा उड्डाणानुभव १८ हजार तासांच्या वर होता आणि तो १९८१ पासून मलेशिया एअरलाईन्ससोबत नोकरी करत होता. त्याच्यावर संशय घेण्याचं काहीच कारण दिसत नाही हे मान्य. उलट तो आपल्या कामावर अत्यंत प्रेम करणारा होता हेच त्या सिम्युलेटरवरुन सिद्ध होतं.

भाते 11/03/2014 - 20:42
सुमारे २० वर्षांपुर्वी बर्म्युडा ट्रँगल आणि ओशन ट्रँगल हि विजय देवधर आणि बाळ भागवत (बहुदा अनुवादित) यांची पुस्तके वाचलेली असल्यामुळे याची थोडीफार माहिती आठवत आहे. बर्म्युडा ट्रँगल आणि ओशन ट्रँगल पद्धल गविंकडुन सविस्तर माहिती जाणुन घ्यायला आवडेल. MH370 संबंधी दहशतवाद्यांकडुन अपहरण किंवा कदाचित बर्म्युडा ट्रँगल सारखे काहीतरी असण्याची शक्यता आहे.

सुहास झेले 11/03/2014 - 21:35
अगदी परवाच मला माझ्या मित्राने विचारलेलं, गविंना विचार ना त्याचं काय मत आहे ह्या फ्लाईटच्या गायब होण्याबद्दल. आता येऊन खरडवहीत लिहायला जाणार आणि हा लेख दिसला... काय कारणे असावीत की काहीच अवशेष किंवा ट्रेस सापडत नाहीत. तिथे गर्द रेन फॉरेस्टसुद्धा आहेत.... काही दैवी चमत्कार होऊ देत हीच प्रार्थना _/|\_ आणि गवि लिहित रहा हो :)

सखी 11/03/2014 - 22:53
वर बंडामामाने म्हटल्याप्रमाणे तांत्रिक माहिती ती ही सामान्याला कळेल अशा भाषेत लिहिल्याने ब-याच गोष्टी कळल्या, मुख्य म्हणजे यामधे फार फार उच्च दर्जाच्या सिस्टीम्स आहेत हे माहीती नव्हते. त्यांच्या घरच्या लोकांची अवस्था किती कठीण असेल याची फक्त कल्पना करु शकतो आपण. खरचं काहीतरी चमत्कार घडु दे आणि ते सर्व जीव सुखरुप असु देत.

गविंच्या लिखाणाबद्दल वादच नाही. बाकी अन्य काय लिहिणार अशा धाग्यावर? विमानाची मॉडेल्स नवी आणि अद्ययावत बनवता येतात, पण ते वापरणारं मानव हे मॉडेल शिंचं जुनं लाखो वर्षांपूर्वीचं आहे ना!!! :(

In reply to by पिवळा डांबिस

स्पंदना 12/03/2014 - 04:08
विमानाची मॉडेल्स नवी आणि अद्ययावत बनवता येतात, पण ते वापरणारं मानव हे मॉडेल शिंचं जुनं लाखो वर्षांपूर्वीचं आहे ना!!!

विकास 11/03/2014 - 23:28
आत्ता सीएनएनवर आलेल्या बातमीप्रमाणे विमानातून आलेला शेवटचे कम्युनिकेशन हे कुठून आले यासाठी ट्रेस केले. त्यावरून असे लक्षात आले आहे की शेवटच्या संवादाच्या वेळेस हे विमान त्याच्या नेहमीच्या उड्डाणमार्गापेक्षा शेकडो कोस/योजने दूर असलेल्या एका लहान बेटाजवळ होते. "If the Malaysian Air Force data cited by the source is correct, the aircraft was flying the opposite direction from its scheduled destination and on the opposite side of the Malay Peninsula from its scheduled route." सध्या या शोधकार्यात अमेरीका-चीन-मलेशिया व्यतिरीक्त थायलंड, व्हिएटनाम, ऑस्ट्रेलीया, सिंगापूर, न्यूझीलंड हे देश देखील सामील आहेत. त्यातील अमेरीका-ऑस्ट्रेलीया-न्यूझीलंड यांच्याकडून अद्ययावत तंत्रज्ञान आणले गेले आहे. शोधकार्याचे नेतृत्व मलेशियाकडे आहे. त्या व्यतिरीक्त डिजिटल ग्लोब हे उपग्रहावरून मिळणार्‍या छायाचित्रांवर काम करणारी सेवा सामान्यांच्या मदतीने उपग्रहामधून मिळालेल्या छायाचित्रांचे विश्लेषण करत आहे. कुणास उत्सुकता असल्यास येथे लॉगईन तयार करून सामील होऊ शकता. Malaysia

In reply to by विकास

बिजिंगकडे निघालेलं विमान इतकी अद्ययावत यंत्रणा असूनदेखील बँकॉकच्या दिशेने उडालं? म्हणजे मग "गल्ली चुकलं काय वो हे, पीयेल?" बघा, कदाचित येव्हाना मद्रासमध्ये लॅन्डपण झालं असेल! आणि आपल्याला पत्ताच नसेल!!!

स्पंदना 12/03/2014 - 04:16
बरीच माहिती मिळाली जी कन्फ्युज करत होती. या आधी एक विमान इंडोनेशियाच्या जवळ्पास कोसळल होतं. अन फक्त एका खुर्चीच्या हातासह तरंगणारा मानवी हात एव्हढच मिळु शकल होतं त्याची आठवण झाली. बरेच नातेवाईक समुद्र किनार्‍यावर जाउन फुले वाहून येत होते. तेंव्हा सुद्धा असच अस्वस्थ वाटल होतं. http://en.wikipedia.org/wiki/Adam_Air_Flight_574 येथे अधिक माहिती मिळेल.

आयुर्हित 12/03/2014 - 09:09
मलेशियाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार हे विमान नाहिसे झाल्यानंतर मलेशियाच्या पूर्व किनारपट्टीवरील कोटा भरू हे शहर आणि व्हिएतनामचे दक्षिण टोक यांच्या दरम्यान ३५००० फुटांवर उडत होते. कोटा भरू शहरावरून पुढे गेल्यावर या विमानाने मार्ग बदलला आणि ते कमी उंचीवरून उडू लागले आणि त्याने मलाक्काच्या सामुद्रधुनीत प्रवेश केला. मलेशियाच्या पश्चिम किना-यावर असलेल्या मलाक्काच्या सामुद्रधुनीत जहाजांची मोठय़ा प्रमाणावर वर्दळ असते. या भागात हे विमान शनिवारी पहाटे २.४० वाजता उडत असल्याची नोंद लष्कराच्या रडारवर आहे, अशी माहिती मलेशियाचे हवाई दल प्रमुख रोदझाली दौड यांनी दिली. त्या वेळी हे विमान मलाक्काच्या सामुद्रधुनीच्या उत्तरेकडीला टोकाला असलेल्या पुलाऊ पेराक बेटाजवळ ९००० फुटांवर उडत होते. त्यानंतर त्याच्याकडून येणारे संदेश बंद झाले. या वृत्ताची शहानिशा केली जात असल्याची माहिती एका बिगर लष्करी अधिका-याने दिली आहे. अशा प्रकारच्या अनेक बातम्या येत असून त्यांची पडताळणी नागरी हवाई वाहतूक संचालनालयाकडून केली जात आहे. जर हे वृत्त खरे मानले तर, हे विमान योग्य उंचीवरून उडत होते आणि या विमानाने त्यातील संदेश प्रसारित करणारी यंत्रणा बंद करून सुमारे ५०० किमी प्रवास केला, असा अर्थ त्यातून निघू शकतो. या नव्या माहितीमुळे आता मलेशियाने त्यांची शोधमोहीम मलाक्काच्या सामुद्रधुनीवर केंद्रित केली आहे. साभार:बेपत्ता विमानाचा गुंता सुटेना

चिरोटा 12/03/2014 - 13:12
को पायलट फरिक अब्दुल हमीद लहान मुलांना,प्रवाशांना(विशेष करून तरूण मुलींना) कॉकपीट पाहण्याची परवानगी देत असे कळले आहे.विमान चालू असताना सिगरेट पीत गप्पा मारणे असे प्रकारही चालायचे. ह्याचा घटनेशी संबंध असेलच असे नाही पण हमीद ह्यांच्या ह्या स्वभावाचा गैरफायदा घेतला जावू शकतो? hameed

माझा भाऊ भारतात टुर लीडर आहे , तो महिन्यातून एकदा मलेशिया किंवा चीन आणि जगभरात टुर घेऊन हिंडत असतो. ह्या लेखाचा शेवटची वाक्ये वाचली आणि माझे हात पाय गार झाले. ह्या लेखाच्या आधारावर आता आमच्या जर्मन लोकांमध्ये ह्या विषयावर अधिकारवाणीने बोलता येईल जय लखू रिसबूड

vrushali n 12/03/2014 - 15:34
http://mh370lost.tumblr.com/?og=1,अस घडलेले असु शकते कय

तिमा 12/03/2014 - 20:44
बातमी वाचल्यापासून अस्वस्थ आहे. आता गविंचा माहितीपूर्ण लेख वाचल्यावर आणखीनच अस्वस्थ!

गवि 13/03/2014 - 06:08
आत्ताच बातमी आली आहे की मूळ फ्लाईटपाथच्या जवळ चीनने काही तरंगणारे मोठे अवशेष त्या अपघातानंतर लगेच रविवारी नोंदवले गेले होते. ही गोष्ट तीन दिवसानी का जाहीर केली याचा उल्लेख नाही. या मोठ्या डेब्रीज खरेच MH 370 च्या निघाल्या तर मग विमान मूळ मार्ग सोडून पश्चिमेकडे 350 किलोमीटर गेलं होतं किंवा परत फिरलं होतं या सर्व गोष्टी चूक ठरतात. आता काय होतेय अवशेषांचं ते बघू.

In reply to by गवि

मदनबाण 13/03/2014 - 11:05
आत्ताच बातमी आली आहे की मूळ फ्लाईटपाथच्या जवळ चीनने काही तरंगणारे मोठे अवशेष त्या अपघातानंतर लगेच रविवारी नोंदवले गेले होते. ही गोष्ट तीन दिवसानी का जाहीर केली याचा उल्लेख नाही. जर असं असेल तर... चीन ने या विमानावर क्षेपणास्त्र डागले असेल का ? असा विचार करतोय.

In reply to by मदनबाण

चिरोटा 13/03/2014 - 11:53
ते अवशेष विमानाचे नाहीत म्हणत आहेत्.चीनने १० उपग्रह त्या दिशेने वळवल्याची बातमी होती. चीनने क्षेपणास्त्र डागले असेल तर ते पुढाकार घेणार नाहीत संशोधनाच्या कामात. China will not give up

In reply to by वेताळ

सुहास झेले 13/03/2014 - 13:49
ही शक्यता कमी असली, तरी चिनी सरकारला त्यांच्या नागरिकांची इतकी चिंता नसावी... एक अपघात म्हणून पण सांगायला ते कमी करणार नाहीत.. पण आपण प्रार्थना करत राहूच की चांगली बातमी येवो...

कुसुमिता१ 13/03/2014 - 09:42
या मलेशिया एअर लाइन्स ने २-४ वेळा प्रवास केला आहे..अत्यंत वाईट अनुभव..दर वेळेस फ्लाईट डीले, चेक-इन बॅग न मिळण, व्हेज फूड सांगितलेल असताना ते न मिळण अस काही ना काही घडल होतं..तेव्हापासुन मी सगळ्यांना ही एअर लाईन अजिबात घेऊ नका असा सल्ला देते..एकदा तर टोकीयोला जात असताना फ्लाईट तब्बल १८ तास डीले झाली. क्वालालंपूर मधे मुक्काम करावा लागला होता आहे त्या कपड्यांनिशी..माझा नवरा देखील त्या वेळी असच "फ्लाईट डीले" स्टेटस पहात बसला होता..विमानातल्या त्या प्रवाश्यांच काय झाल असेल कोणास ठावूक?? सुखरुप असावेत ही एक वेडी अपेक्षा!

गवि 13/03/2014 - 12:07
आता फारच मोठी बातमी आली आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने काही तंत्रज्ञ सूत्रांच्या हवाल्याने असं म्हटलं आहे की या विमानातली रोल्स रॉईसची इंजिने दर ३० मिनिटांनी आपला स्टेटस लॉग जमिनीवरच्या केंद्रांकडे आणि पर्यायाने परस्पर रोल्स रोईसकडे पाठवत असतात. हा डेटा रोल्स रॉईसला तांत्रिक अ‍ॅनलिसिससाठी लागतो. तर आता अशी बातमी आहे की या इंजिनांनी उड्डाणापासून पाच तास असे लॉग्ज पाठवले, म्हणजे ५ तास इंजिने चालू होती. याचा अर्थ शेवटचा काँटॅक्ट झाल्याच्या क्षणापासून आणि ठिकाणापासून विमान पुढे चारेक तास चालू होतं. या कालावधीनुसार विमान या काळात कोणत्याही दिशेला साधारण २२०० नॉटिकल माईल्स (४०७४ किलोमीटर्स) जात राहिलं. या अंतराचा विचार केला तर सध्या शोध चालू असलेल्या रेंजपासून ते फार म्हणजे फार कुठच्याकुठे असणार. (शेवटी क्रॅश झालं असलं /नसलं तरी.) हिंदी महासागर, अरबी समुद्र वगैरे हा भागही या २२०० नॉ माईल्सच्या रेंजमधे येतो.

In reply to by गवि

योगी९०० 13/03/2014 - 12:55
तर आता अशी बातमी आहे की या इंजिनांनी उड्डाणापासून पाच तास असे लॉग्ज पाठवले, म्हणजे ५ तास इंजिने चालू होती. याचा अर्थ शेवटचा काँटॅक्ट झाल्याच्या क्षणापासून आणि ठिकाणापासून विमान पुढे चारेक तास चालू होतं. या कालावधीनुसार विमान या काळात कोणत्याही दिशेला साधारण २२०० नॉटिकल माईल्स (४०७४ किलोमीटर्स) जात राहिलं. कोणत्याही दिशेला...?? म्हणजे खालती समुद्रात पण असू शकेल काय? अपघातामुळे विमान एका जागी पडून इंजिन चालू राहीले असेल अशी शक्यता असू शकेल काय? एक गोष्ट कळत नाही की जर इतका DATA जर server वर upload होतोय तर GPS co-ordinates का नाही पाठवत? http://www.flightradar24.com ह्या वेबसाईटवरून प्रत्येक flight ची real time position दिसते. असे असेल तर ब्लॅक बॉक्स किंवा विमानाचे last GPS co-ordinates मिळाले नसतील काय?

दिव्यश्री 11/03/2014 - 14:23
केवळ पार्थिव देह दिसला नाही, म्हणून आशा सोडता सोडवत नसलेले अत्यंत अभागी जीव.>>>...काटा आला वाचताना ... :( आपण त्यात नाही हा केवळ योगायोग.. यू नेव्हर नो.>>> विमान प्रवास म्हटलं कि आता हे आठवणार . :(

इरसाल 11/03/2014 - 14:28
तुमच्याकडुन किंवा नॅशनल जिओग्राफिक यांच्या कडुन हे अपेक्षित करतच होतो.

यसवायजी 11/03/2014 - 14:29
चांगली माहिती. धन्यवाद. ट्रान्स्पाँडर स्क्वॉक / स्क्वॅक को़ड्स वगैरे माहित नव्हतं. पायलट्सनी स्वतः काही घातपात घडवायचा ठरवला तर हे असं होणं शक्य आहे का?

In reply to by यसवायजी

गवि 11/03/2014 - 14:37
हो. ती सुद्धा एक दाट शक्यता आहे आणि आधीच चर्चेतही आहे. इजिप्तएअरच्या एका कोपायलटने मुख्य पायलट टॉयलेटमधे गेला असताना इंजिन्स बंद करुन टाकली आणि ईश्वरी मंत्र म्हणत विमान नोज डाईव्हमधे टाकून क्रॅश केलं होतं. व्यक्तिगत मानसिक खळबळीतून त्याने असं केलं असं नंतर समजलं.

In reply to by गवि

यसवायजी 11/03/2014 - 14:41
मूळ फ्लाईटपाथकडून भरकटवून हे विमान पळवून नेण्यात येणं हो. ते वाचलंच. पण हे घडताना खाली काहीच कळलं नाही? नो ट्रेसेस?? का तिथेसुद्धा पुरावे नष्ट करावे लागले असतील??

विमानाला समुद्रावर अपघात झाला तरी त्यात पाण्यावर तरंगण्यासारख्या हजारो वस्तु असतात त्या वस्तु तरी सापडायला हव्या होत्या. लो फ्लाय फ्लाईट हायजॅकची शक्यता नाकारता येत नाही. फ्लाईट नं. १९ च्या गोष्टीची आठवणं झाली.

छोटा डॉन 11/03/2014 - 14:50
:( समयोचीत लेख तरीही उत्तम आहे असे म्हणवत नाही. - छोटा डॉन

बेकार तरुण 11/03/2014 - 14:54
खूपच विचित्र प्रकार आहे एकुण. त्या आप्तांची मनस्थिति तर विचार करण्यापलिकडे आहे. त्यात काहिंचे म्हणणे असेहि आहे कि प्रवाशांच्या मोबाईल वर रिंग वाजत आहे पण कोणि उचलत नाहिये.

In reply to by बेकार तरुण

आत्मशून्य 11/03/2014 - 18:37
कारण विमानात फ्लाईट मोड़ वर मोबाइल ठेवला जातो. रिंग वाजते आहे हे कसे शक्य आहे ? बरे फ्लाईट मोड़ ऑफ़ केला पण कोंल केला / घेतला नाही हे अशक्य. तरीही हे सत्य मानले तर फोन लोकेशन ट्रेस करून ठिकाण केंव्हाच हुड़कलं असत.

In reply to by बेकार तरुण

>> प्रवाशांच्या मोबाईल वर रिंग वाजत आहे या बातमीत त्यावर स्पष्टीकरण मिळेल. http://www.usatoday.com/story/news/world/2014/03/11/malaysia-airlines-370-passengers-cell-phones/6285325/

सुहासदवन 11/03/2014 - 15:22
विमान जसे अलगद हेलकावे घेते... अगदी तसाच लेख आहे. आधी विमानाची आणि झालेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती आणि नंतर .....
तीन दिवस लाल अक्षरात MH 370 च्या पुढे सतत "Delayed" असं फ्लाईट स्टेटस दाखवणारा तो बैजिंग विमानतळावरचा बोर्ड.. आणि खरंच फ्लाईट उशीरा येत असल्याचं स्वतःला बजावत बसलेले सर्व प्रवाश्यांचे ते आप्तेष्ट.
असं लिहायचं.....

आयुर्हित 11/03/2014 - 15:33
या विमानातून दोन प्रवासी चोरलेल्या पासपोर्टवर प्रवास करत होते. त्यामुळे या विमानाच्या बेपत्ता होण्यामागे काही घातपात असल्याची शक्यता वाढली आहे. मलेशिया आणि अमेरिका या विमान दुर्घटनेचा दहशतवादाच्य अंगानेही तपास करत आहेत. विविध देशांची शोधपथके या विमानाचा शोध घेत होती. तब्बल ७५ हेलिकॉप्टर्स, अनेक जहाजे या कामी तैनात करण्यात आली. व्हिएतनामच्या ताफ्याशिवाय मलेशिया, थायलंड, सिंगापूर, इंडोनेशिया, चीन आणि अमेरिकेने २२ विमाने आणि ४० जहाजे या कामी पाठवली. शनिवारी पहाटेपासून सुरू झालेले शोधकार्य रविवारीही सुरू होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत या विमानाचा शोध लागू शकला नव्हता. साभार:बेपत्ता विमानाचे गुढ कायम सॅन फ्रान्सिस्कोमधुन ७० भारतीय पासपोर्ट चोरले

सुहासदवन 11/03/2014 - 15:38
६० कोलेकर / चेतना वय ५५ ६१ कोलेकर / स्वानंद वय २३ ६२ कोलेकर / विनोद वय ५९ ११८ शर्मा / चंद्रिका वय ५१ १२० शिरसाट / क्रांती वय ४४

शिद 11/03/2014 - 15:44
धन्यवाद संपुर्ण माहीतीबद्दल... बरेच दिवस पेपरात ह्या बातम्या वाचत होतो पण काही कळायला मार्ग नव्हता... तुमच्या ह्या लेखामुळे व त्यातील साध्या-सोप्या भाषेमुळे ज्ञानात बरीच भर पडली... देव करो सगळेच प्रवासी सुखरुप असो आणि लवकरच त्यांच्या आप्तेष्टांबरोबर गळाभेट होवो...!

In reply to by शिद

पाषाणभेद 13/03/2014 - 06:48
आपण म्हणता तसेच होवो. सगळे प्रवासी सुखरूप असोत. लेख माहितीपुर्ण आहे. गवि म्हणजे काय, प्रश्नच नाही!

नातेवाईकांची काळजी वाटतेय, बिचारे आपल्या आप्तांच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. अजुनही काही माहिती नाही त्या विमानाचे काय झाले, त्या बातम्या, ते नातलगांचे फोटो बघून मन सुन्न झालेय :(

In reply to by मृत्युन्जय

आंबट चिंच 11/03/2014 - 16:11
हेच म्हणतोय बर्म्युडा ट्रँगल सारखं वाटतंय किंवा योग्य आखणी करुन दहशतवाद्यांनी केलेलं अपहरण असावं.

In reply to by मृत्युन्जय

गवि 12/03/2014 - 10:38
बर्म्युडा ट्रँगल हे एक तयार केलं गेलेलं गूढ आहे. तो एक नेहमीच्या वापरातल्या सागरी आणि हवाई मार्गाचा भाग आहे आणि त्यात अर्थातच स्टॅटिस्टिकली जास्त अपघात होतात. पण त्याच संख्येने वर्दळ असलेले इतर जागतिक मार्ग पाहिले तर बर्म्युडा ट्रँगलमधे काही जगावेगळ्या अधिक संख्येने जहाजं किंवा विमानं गायब होत नाहीत. मूळ ठिकाणापासून अवशेष दूर जाण्यामागे पाण्याखालचे तीव्र प्रवाहही असतात. त्यामुळे बर्म्युडा ट्रँगल असं काही शास्त्रीय कोडं किंवा अमानवीय इफेक्ट नाहीच आहे की जो इथे लागू ठरावा.

In reply to by गवि

म्हणजे तिथून रीतसर हवाई/जल वाहतूक नियमित चालू आहे ???? मग इतके गूढ का आहे/होते ??? विजय देवधरांच्या पुस्तकात वाचून तर काय काय समज झालेत !!!

आत्मशून्य 11/03/2014 - 16:34
चोरलेले पासपोर्ट वापरुन दोन प्रवासी प्रवास करत होते ही गोष्ट प्रचंड संशयास्पद आहेच. परंतु जर अजुन कोणीही या घटनेची जबाबदारी घ्यायला तोंडही उघडले नसेल तर मात्र...

In reply to by आत्मशून्य

माहितगार 11/03/2014 - 17:22
चोरलेल्या पासपोर्टावर प्रवास केलेल्यांची बिबिसी वृत्तात सारवा सारव करणारी माहिती आली आहे. त्यांच्या म्हणण्या नुसार त्या दोन तरूणांना युरोपात सेटल व्हायचे होते. तसे समजा असले तरीही खोट्या पासपोर्ट्वरील दोघांना जर्मन पासपोर्ट दाखवून जर्मन अथवा युरोपीय भाषा उतरल्यावर बोलणे सहज शक्य झाले नसते पण युरोपीय वृत्तसंस्थाच सारवासारवीची बातमी देते आहे.

In reply to by माहितगार

प्रदीप 11/03/2014 - 19:23
त्या तरूणांना युरोपात 'सेटल' व्हायचे नव्हते, तिथे जाऊन त्यांना आश्रय (asylum) मागावयाचा होता. तसे करण्यासाठी तिथली भाषा येणे अजिबात जरूरीचे नाही. तिथे जाऊन, इमिग्रेशन काउंटरवर 'हात वर' केले (लाक्षणिक अर्थाने) की झाले, असा काहीसा बेत असावा. हे करतांना अर्थात पासपोर्टाचा खोटेपणा उघडकीस येतो, परंतु पाश्चिमात्य देशांत आश्रितांचे कौतूक असते, तेव्हा ह्या बाबीचा फारसा विचार होत नसावा, श्रीलंकेचे यादवी युद्ध सुरू असतांना अनेक तामिळ तरूणांनी पाश्चिमात्य देशांत अशाच काहीश्या पद्धतीने asylum घेतला होता, अजूनही अनेकानेक आफ्रिकन देशांतील माणसे असल्या पद्धती अवलंबित असतात. ह्यात सारवासारव नक्की कोण करत आहे, व कशासाठी, हे समजले नाही.

In reply to by प्रदीप

माहितगार 11/03/2014 - 20:02
नाटो देशांना मदत करणारे तरूणही असू शकतात. व्यवस्थीतपणाची सवय असलेल्या युरोपियनांचे पासपोर्ट एवढ्या सहज हरवतात ते ऐनवेळी बर्‍याच कालावधी नंतर उपलब्ध होतात. विदाऊट व्हीसा इमिग्रेशन मधून मंडळींना एंट्री मिळते पासपोर्टची डुप्लिकसी ओळखली जात नाही. इराणी आहेत म्हटल्यावर तर नाटोदेशांनी संशय नाट्य भरपूर रंगवता आल असत उलटपक्षी त्यांचा संबंध नसल्या बद्दलही अत्यंत वेगानी सांगीतल जातय. अर्थात खरेच असायलम सिकर ही असू शकतील

In reply to by माहितगार

प्रदीप 11/03/2014 - 20:17
ही कॉन्स्पिरसी थियरी नव्हती आली माझ्या लक्षात. युरोपियनांत बॅकपॅकर्स नावाची एक 'जमात' असते. सदर पासपोर्ट्स पताया/ फुकेत येथून चोरले गेले. तिथे जाणारे अनेक युरोपियन्स ह्या जमातीचे असतात. रॉयटर्सच्या बातमीनुसार, आग्नेय आशिया स्मगलर्स, अवैध मार्गांनी इतरस्त्र प्रवेशिणारे लोक, व आश्रितेछू ह्यांच्यासाठी बनावट कागदपत्रे वापरण्यासाठी एक प्रमुख केंद्र {hub) आहे. त्या दोन इराणी मुलांविषयी इंटरपोलने माहिती प्रस्तुत केली होती, त्यानुसार ते दहशतवादी नसावेत, असे त्या संस्थेच्या प्रमुख श्री. रोनाल्ड नोबल ह्यांनी म्हटले आहे.

In reply to by प्रदीप

माहितगार 11/03/2014 - 20:48
श्री. रोनाल्ड नोबल यांनी इम्तरपोलच्या यादीतली नाव तपासून "अबकड हा आमच्या यादीत नाही एवढ म्हणण" आणि "अबकड दहशतवादी नसावेत" असा तर्क करण यात तफावत नाही ना ? (अर्थात मला त्यांच नेमक स्टेटमेंट माहित नाही. पण काय एवढ्या वेगाने सर्टीफाय करण्यासाठी जगातली प्रत्येक व्यक्ती एवढीही माहिती असणार नाही) अर्थात माझा उद्देश संशयवादा पेक्षा अधिक शक्यता पडताळून पहाण्याचा असतो. आणि संशयाच नात जेवणातल्या चिमूटभर मीठा पलिकडे असू नये असा आग्रही असतो. प्रतिसादांकरीता धन्यवाद

In reply to by आत्मशून्य

माहितगार 11/03/2014 - 17:25
इन एनी केस ह्या बातम्या वाचून विदाऊट व्हिसा भारतीय विमानतळावर परदेशी प्रवाशांना भारतात येऊ देण्याचा भारत सरकारचा बेत सेफ्टीच्या दृष्टीने आणि एकुणच योग्य वाटत नाही.

गवि, या लेखामुळे चौफेर माहिती मिळाली. एयर क्रॅश ईन्वेस्टिगशन पहात असल्यासरखे वाटले. >>>- विमान जागच्याजागी बारीक तुकड्यात विभागलं गेलं आहे (डिसइंटिग्रेट). पण म्हणजेच त्यातल्या काही काही वस्तु तरी तरंगुन पाण्याच्या प्रुष्ठभागावर यायला हव्या होत्या ना..? तसेच हे हायजॅक असेल तर अजुन्पर्यंत काहिही मागणी कशी काय नाही आली? किंवा आत्मशून्य म्हणतात त्याप्रमाणे कोणि अपहरणाची जबाबदारी पण नाही घेतलिय. आता पायलट ची आत्महत्या असावी असाही एक प्रवाद येतोय..

थॉर माणूस 11/03/2014 - 17:02
>>>विमान जागच्याजागी बारीक तुकड्यात विभागलं गेलं आहे (डिसइंटिग्रेट) hail strike किंवा meteoroid strike? आपल्या कडे सध्या जसे micro clouds आणि त्यामुळे होणारी गारपीट दिसते आहे तसं काही विमानाच्या आजूबाजूला अचानक घडलं तर? टेनिस बॉलच्या आकाराच्या गारांनी विमानाला कितपत नुकसान होऊ शकेल? अवकाश कचरा किंवा meteoroids जे आपल्या पृथ्वीवर सतत येतच असतात अशापैकी काहींचा आघात? हे छोटे दगड रडारवर पण दिसणार नाहीत आणि पुंजक्यात येत असतील तर चुकवताही येणार नाहीत. अर्थात, हे कितपत शक्य आहे किंवा विमानात या सर्वांपासून वाचण्यासाठी काही सोय असते का हे माहिती नाही त्यामुळे बॅक टू गवि.

In reply to by थॉर माणूस

गवि 12/03/2014 - 10:46
उल्केचा तडाखा ही शक्यता अशाकरिता चुकीची ठरते कारणः बोईंग ७७७ विमानाला जागीच डिसइंटिग्रेट करु शकणारी उल्का ही जबरदस्त आकाराची असायला हवी. बहुतांश उल्का जमिनीवर पोचतच नाहीत त्या खूप उंचावर वातावरणाशी घर्षण होऊन झिजून नष्ट होतात. एखादी उल्का जमिनीपर्यंत पोचली तरी तिचा आकार छोटा असतो. विमानाची उंची ३५००० फूट म्हणजे उल्कांच्या हिशेबात जवळजवळ जमिनीवर पोचल्यासारखंच आहे. त्या उंचीपर्यंत जर एखादी उल्का इतक्या मोठ्या आकाराची राहिली असेल तर तिचा जमिनीवरचा इम्पॅक्ट महाप्रचंड असणार. अगदी समुद्रात जरी कोसळली तरी त्सुनामीसदृश इफेक्ट निश्चित दिसणार. ते फक्त विमानाला नष्ट करुन शांत होणार नाही.

प्रतिसाद अर्धाच पोस्ट झाला.. :( >>>- विमान जागच्याजागी बारीक तुकड्यात विभागलं गेलं आहे (डिसइंटिग्रेट). पण म्हणजेच त्यातल्या काही काही वस्तु तरी तरंगुन पाण्याच्या प्रुष्ठभागावर यायला हव्या होत्या ना..? तसेच हे हायजॅक असेल तर अजुन्पर्यंत काहिही मागणी कशी काय नाही आली? किंवा आत्मशून्य म्हणतात त्याप्रमाणे कोणि अपहरणाची जबाबदारी पण नाही घेतलिय. आता पायलट ची आत्महत्या असावी असाही एक प्रवाद येतोय..

In reply to by स्वप्नांची राणी

गवि 11/03/2014 - 17:10
दुरुस्त करुन प्रकाशित केले आहे. angled bracket वापरु नयेत. त्यामुळे टेक्स्ट हे एचटीएमएल टॅग समजले जाऊन दिसेनासे होते. धन्यवाद.

खूप म्हणजे खूप दिवसांनी विमान अपघातावरचा गविंचा लेख वाचायला मिळाला. गवि साहेब, आता थांबू नका.असेच अजुन माहितीपुर्ण लेख येवू द्यात.

वेताळ 11/03/2014 - 17:29
बर्म्युडा ट्रँगलच्या बाजुने पण ह्या गोष्टीची उकल करावी लागेल. अशी अचानक हवेतुन विमान गायब होण्याची हि मला वाटते ३ खेप आहे.कुठेतरी वाचनात आले होते. नक्की काय ते देवाला माहित. पण इतकी विमाने ,बोटी व उपग्रह शोधत अशुन देखिल विमानाचा तुकडा पण न सापडणे आश्चर्यकारक गोष्ट आहे.

कंजूस 11/03/2014 - 18:19
गविंच्या माहितीपूर्ण लेखाने स्तिमित व्हावे की 'त्या' बातमीने कावरेबावरे व्हावे अशा मनस्थितीत लिहितो आहे . सर्व सुरक्षेच्या व्यवस्था पाहाता माझा तर्क याप्रमाणे १)हे काम चोख करण्यासाठी योग्य माणूस पायलट असणार . २)त्या पायलटला अगदी ऐनवेळी ब्लैकमेल करण्यात आले असावे. ३)जमिनीवरच्या माणसाने अशी अट घातली असेल की अमुक अमुक गोष्ट मी मिळवतो आणि (ती मिळाल्यास जमिनीवरून या ठिकाणी इशारा येईल) ती नाही मिळाल्यास तू विमान पाण्यात बुडवायचे . ४)सर्व पायलटचे मोबाईल संपर्क आणि दोन तीन दिवस अगोदरच्या हालचाली पाहाव्या लागतील . ५)मलेशियात काही राजकीय गोष्टी संशयास्पद आहेत का ? ६)कुठेतरी विमान उतरवून बोलणी करत बसण्याचे तंत्र मागे पडले वाटतं .

विकास 11/03/2014 - 19:18
माहितीपूर्ण आणि समयोचीत लेख. या सर्व वाईट प्रकाराला जो मानवी अँगल आहे त्यात मी फार शिरत नाही कारण तो मनात अत्यंत खळबळ करणारा प्रकार आहे. अगदी, तेच वाटते.... बाकी तुम्ही शक्यता लिहील्या आहेतच. त्यात प्रामुख्याने स्फोट घडवणे आणि चाचेगिरी या दोन शक्य आहेत. दोन्ही असल्या तरी चीन आणि त्याहूनही अमेरीकेस काहीच कसे कळलेले नाही याबद्दल कुतुहल वाटत आहे. सीएनएनवर सांगितल्याप्रमाणे, अमेरीकेचे सुपरसिक्रेट उपग्रह कवच संपूर्ण भूतलाचे कधीही कुठेही चित्रिकरण करू शकतात. त्या उपग्रहांचा उद्देश हा हेरगिरीपेक्षा केवळ संभाव्य अणूबाँब धोके टाळण्यासाठी अथवा जाणून घेण्यासाठी आहे. त्या उपग्रहांकरवी अधिक नक्कीच समजू शकते. पण तसे जाहीर केले तर पंचाईत होऊ शकेल (सुपरसिक्रेट - ओपनसिक्रेट होईल) म्हणून काही माहिती देण्याचे टाळले जाऊ शकते. स्फोट झाला असला तर तुकडे नक्की मिळाले असते आत्तापर्यंत. नोजडाईव्ह करून समुद्रात बुडवले असले तरी ते आत्ता पर्यंत मिळू शकले असते. सीएनएन वर म्हणल्याप्रमाणे जर दहशतवादी कृत्य असेल तर कदाचीत ते विमान अजूनही असेल कारण ही ड्राय रन (तालीम) असू शकेल. एकूण हॉलीवूड्ने पण असल्या ड्राम्याचा विचार आत्तापर्यंत केला नसेल... काही असो. अस्वस्थ करणारा प्रकार आहे. जर सदीच्छांमुळे काही चांगले घडायला मदत होणार असेल तर प्रवाशांसाठी मनोमन सदीच्छा आणि प्रार्थना. मात्र त्यांच्याबाबतीत अटळ घटना घडली असेलच तर किमान हे कोडे सुटण्यासाठी सदीच्छा!

In reply to by विकास

प्रदीप 11/03/2014 - 19:46
लेख आवडला. मलेशियन एयरलाईन्स्च्या विमानात घातपात घडवण्यामुळे नक्की कुठल्या दहशतवादी संघटनेस काय मिळणार आहे, ह्याविषयी मी साशंक आहे. तेव्हा ही शक्यता मलातरी कमी वाटते. राहता राहिल्या तीन, ज्या गविंनी लेखात उल्लेखिलेल्या आहेत-- पहिली तांत्रिक बिघाड, दुसरी विमानचालक क्रूमधील कुणीतरी हे मुद्दाम करणे (१९९७ मधे सिल्क एयरच्या विमानाचा इंडोनेशियामधे झालेला अपघात ह्या कारणामुळे होता, असे म्हटले जाते. ह्याविषयी जाणकारांचे एकमत मात्र नाही). तिसरी ते विमान कुठेतरी इतरस्त्र गेले असावे-- तसे असल्यास आतापर्यंत त्याविषयी काहीतरी समजले असते, तेव्हा ही शक्यता अंधूक वाटते. विमानाच्या प्रवाश्यांच्या व क्रूच्या नातेवाईकांवर अत्यंत दुर्धर प्रसंग ओढवला आहे. चिनी व मलेशियन प्रवाश्यांचे नातेवाईक/ आप्तेष्ट निदान तिथल्या तिथेच आहेत, पण मुळच्या मुंबईच्या कोळेकर कुटुंबियांपैकी मोठ्या मुलाच्या मनस्थितीची कल्पनाच करवत नाही. परवा मुंबईच्या एका वर्तमानपत्रात म्हटले होते, की कोळेकर पति- पत्नि, व त्यांचा दुसरा मुलगा, बीजिंगमधे दोन वर्षांपासून स्थाईक झालेल्या त्यांच्या मोठ्या मुलाकडे चालले होते. हा मुलगा तिथे एकटाच असणार!

बंडा मामा 11/03/2014 - 19:19
उत्कृष्ट लेख! तांत्रिक माहिती ती ही सामान्याला कळेल अशा भाषेत लिहिल्याने फार आवडला लेख. काही वर्षापुर्वी बहुतेक रिओ डी जनेरो वरुन फ्रान्सला जाणारे असेच एक बोइंग बेपत्ता झाले होते. जवळ्पास २-३ वर्षानी त्याचा शोध लागला होता. त्यावेळीही अनेकांना कोड्यात टाकले होते. त्याच्याशी ह्या घटनेचे साधर्म्य किती आहे ह्यावर काही माहिती देऊ शकाल का?

In reply to by बंडा मामा

प्रदीप 11/03/2014 - 19:35
गवि सविस्तर उत्तर देतीलच. पण आजच New York Times मधे ह्या दोन दुर्घटनांची तुलना करण्यात आली आहे, त्यानुसार एयर फ्रान्सचे ते विमान एका क्षणी गायब झाले तेव्हा ते अटलांटिकवर होते, त्या भागाची समुद्रखोली सुमारे ४,००० मीटर्स इतकी आहे. ह्याउलट सदर विमान जिथून गायब झाले, त्या येथील समुद्र बराच उथळ आहे (बातमीनुसार सुमारे ८० मी.). ह्यामुळे एयर फ्रान्सच्या विमानाचे अवशेष सहजी वर आले नाहीत. इथे, उथळ समुद्रामुळे असे होणार नाही, विमान त्या समुद्रात बुडले असते तर आतापर्यंत अवशेष दिसू लागले असते.

In reply to by प्रदीप

कुसुमावती 12/03/2014 - 11:51
एअर फ्रान्स चे विमान अटलांटिक महासागरावरून उडताना गायाब झाले, जिथे पाणी खोल आहे त्यामुळे विमानाची दुर्घटना कळायला, विमानाचे अवशेष मिळायला वेळ लागला. इथे तसे नाहिये, विमान ज्या समुद्रावरून उडत होत तो उथळ आहे. त्यामुळे विमान समुद्रात पडले असते तर,विमानचे अवशेष एव्हाना मिळायला हवे होते.

In reply to by कुसुमावती

काल एका बातमीमध्ये एका तज्ञाचे मत वाचले की केवळ तेथील समुद्राची खोली कमी असणे हा घटक शोधकार्य सोपे करेलच असे आवश्यक नाही. नेमका तो दुवा आता पुन्हा मिळाला नाही. पण नॅशनल जिऑग्राफिक मधील ही बातमी वाचून या विषयावर बरीच माहिती मिळत आहे.
But shallow waters have their own challenges, Gallo says. "The currents are stronger. Visibility can be horrible, because you are nearer to land and runoff from rivers."
दुवा - Why It's Taking So Long to Find Missing Malaysia Airlines Plane

प्रदीप 11/03/2014 - 19:56
ह्या दुर्घटनेनंतर काही भारतीय वर्तमानपत्रे बेजबाबदारपणे बातम्या देतांना दिसून आल्या. दुसर्‍या दिवशीच त्यांनी 'हे विमान व्हिएतनाम व मलेशिया ह्यांमधील सामुद्रधुनीत कोसळले आहे' असे वृत्त प्रसिद्ध केले. इतरस्त्र (बीबीसी, न्यूयॉर्क टाईम्स इ.) जबाबदार वर्तमानपत्रे ह्यावेळी असे म्हणत नव्हती.ती आताही तसे म्हणत नाहीत. आताच थोड्या वेळापूर्वी सदर वर्तमानपत्रांनी 'काही बातमीस्त्रोतांचा हवाला देत, विमान मलाक्काच्या सामुद्रधुनीमधे असल्याची बातमी दिली'.(तश्या मथळ्यासकट). पुन्हा इतर जबाबदार साईट्स असे अजूनही म्हणत नाहीत, तसे ध्वनितही करीत नाहीत. मी 'मिड-डे', 'हिंदूस्तान टाईम्स' व मटा ह्या तीन साईट्स पाहिल्या तिथे वरील अनुभव आले. तिन्ही साईट्स एकाच प्रकारे, जवळजवळ एकसदृश्य शब्दरचना करीत होती, तेव्हा ती कुठल्यातरी भारतीय वृत्तसंस्थेवरून ह्या 'बातम्या' घेत असाव्यात.

In reply to by प्रदीप

सी एन एन ने ही बातमी आता कन्फर्म केली आहे. जबाबदार वृत्तसंस्था पूर्ण शहानिशा झाल्यावरच बातमी देतात. पण ही म्हणजे आश्चर्याची हद्द झाली. विमान मागे वळून मलेशियाची भूमी पार करून पलिकडच्या सामुद्रधुनीवरून उडू लागलं, आणि हे एअरलाईनच्या लक्षातदेखिल आलं नाही, आणि आता तीन दिवसांनी समजलं???

In reply to by चिन्मय खंडागळे

दुरुस्ती. सी एन एन ने फक्त विमान मलाक्काच्या सामुद्रधुनीवरून उडताना शेवटचं ट्रेस झाल्याचंच लिहिलं आहे, सापडल्याचं नाही.

In reply to by चिन्मय खंडागळे

गवि 12/03/2014 - 10:52
सेकंडरी रडारचा विमानातला ट्रान्स्पाँडर बंद करुन ते अदृश्य करणं शक्य आहे आणि तसं झालं असेलही. पण प्रायमरी रडार मात्र थेट वस्तूवरुन परावर्तित होणार्‍या सिग्नल्सवरुन माहिती मिळवत असल्याने त्यात हे दिसत राहणार. नेव्हीचे रडार प्रायमरी असल्याने त्यांनी मूळ संपर्क तुटण्याच्या ठिकाणानंतरही सव्वा तास ते विमान ट्रॅक केलं अशी बातमी आल्याने खरोखर वेगळंच वळण लागलं होतं. कारण जिथे मुळात संपर्क तुटला तिथून पुढे वेगळ्याच दिशेत उलटे वळून तब्बल साडेतीनशे किलोमीटर्स अंतर या विमानाने पार केल्याचं यावरुन सिद्ध झालं असतं. म्हणजेच तांत्रिक बिघाड किंवा जागीच डिसइंटिग्रेट हे दोन्ही ऑप्शन्स निकालात निघाले असते. शिवाय प्रायमरी रडारवर विमानाची उंची कळत नाही. त्याउपर, विमान एका विशिष्ट उंचीच्या खाली नेले तर प्रायमरी रडारपासून मुक्त होते. तर या मलाक्का सामुद्रधुनीतल्या पॉईंटनंतर ते अगदी जमिनीलगत उडवले गेले (पाण्यावर) असाही अंदाज करता आला असता. पण... आता मलेशियन नेव्हीने असे मलाक्काच्या सामुद्रधुनीपर्यंत ट्रॅक केलं असल्याचा इन्कार केला आहे. त्यामुळे हा सर्व अँगलच नष्ट झाला आहे.

डँबिस००७ 11/03/2014 - 20:09
ह्या विमानाचा पायलट एक टेक गीक होता, त्याने स्वता:च्या घरी ह्या विमानाचा कॉकपीट उभारला होता, सिम्युलेशन सिस्टीम सकट. जर वैमानीकच ह्यात सामिल झाला असला तर आणि तरच ईतक मोठ विमान नाहीस होऊ शकत. दुसरी शक्यता, आजकाल परग्रहावरचे लोक(एलियंस) ईथे पृथ्वीवर येत आहेत आणि त्यातल्याच कोणी तरी हया विमानाच अपहरण केलेल असाव !! हलकेच घ्या.

कंजूस 11/03/2014 - 20:18
प्रगत तंत्रातही काही त्रुटि आहेत हे महाशक्तीँना मान्य करावे लागेल अथवा त्यांना जे कळले आहे ते प्रकरण त्यांवरच शेकणारे असेल .या दोनपैकी पहिली गोष्ट लोकांना सांगणे कमी त्रासाचे असावे .

In reply to by कंजूस

गवि 12/03/2014 - 10:57
फ्लाईट सिम्युलेटर हे अत्यंत कायदेशीर उपकरण असून ते पायलट प्रशिक्षणासोबतच गेम/ छंद म्हणूनही कोणी ठेवू शकतो (परवडत असल्यास). या पालयटचा उड्डाणानुभव १८ हजार तासांच्या वर होता आणि तो १९८१ पासून मलेशिया एअरलाईन्ससोबत नोकरी करत होता. त्याच्यावर संशय घेण्याचं काहीच कारण दिसत नाही हे मान्य. उलट तो आपल्या कामावर अत्यंत प्रेम करणारा होता हेच त्या सिम्युलेटरवरुन सिद्ध होतं.

भाते 11/03/2014 - 20:42
सुमारे २० वर्षांपुर्वी बर्म्युडा ट्रँगल आणि ओशन ट्रँगल हि विजय देवधर आणि बाळ भागवत (बहुदा अनुवादित) यांची पुस्तके वाचलेली असल्यामुळे याची थोडीफार माहिती आठवत आहे. बर्म्युडा ट्रँगल आणि ओशन ट्रँगल पद्धल गविंकडुन सविस्तर माहिती जाणुन घ्यायला आवडेल. MH370 संबंधी दहशतवाद्यांकडुन अपहरण किंवा कदाचित बर्म्युडा ट्रँगल सारखे काहीतरी असण्याची शक्यता आहे.

सुहास झेले 11/03/2014 - 21:35
अगदी परवाच मला माझ्या मित्राने विचारलेलं, गविंना विचार ना त्याचं काय मत आहे ह्या फ्लाईटच्या गायब होण्याबद्दल. आता येऊन खरडवहीत लिहायला जाणार आणि हा लेख दिसला... काय कारणे असावीत की काहीच अवशेष किंवा ट्रेस सापडत नाहीत. तिथे गर्द रेन फॉरेस्टसुद्धा आहेत.... काही दैवी चमत्कार होऊ देत हीच प्रार्थना _/|\_ आणि गवि लिहित रहा हो :)

सखी 11/03/2014 - 22:53
वर बंडामामाने म्हटल्याप्रमाणे तांत्रिक माहिती ती ही सामान्याला कळेल अशा भाषेत लिहिल्याने ब-याच गोष्टी कळल्या, मुख्य म्हणजे यामधे फार फार उच्च दर्जाच्या सिस्टीम्स आहेत हे माहीती नव्हते. त्यांच्या घरच्या लोकांची अवस्था किती कठीण असेल याची फक्त कल्पना करु शकतो आपण. खरचं काहीतरी चमत्कार घडु दे आणि ते सर्व जीव सुखरुप असु देत.

गविंच्या लिखाणाबद्दल वादच नाही. बाकी अन्य काय लिहिणार अशा धाग्यावर? विमानाची मॉडेल्स नवी आणि अद्ययावत बनवता येतात, पण ते वापरणारं मानव हे मॉडेल शिंचं जुनं लाखो वर्षांपूर्वीचं आहे ना!!! :(

In reply to by पिवळा डांबिस

स्पंदना 12/03/2014 - 04:08
विमानाची मॉडेल्स नवी आणि अद्ययावत बनवता येतात, पण ते वापरणारं मानव हे मॉडेल शिंचं जुनं लाखो वर्षांपूर्वीचं आहे ना!!!

विकास 11/03/2014 - 23:28
आत्ता सीएनएनवर आलेल्या बातमीप्रमाणे विमानातून आलेला शेवटचे कम्युनिकेशन हे कुठून आले यासाठी ट्रेस केले. त्यावरून असे लक्षात आले आहे की शेवटच्या संवादाच्या वेळेस हे विमान त्याच्या नेहमीच्या उड्डाणमार्गापेक्षा शेकडो कोस/योजने दूर असलेल्या एका लहान बेटाजवळ होते. "If the Malaysian Air Force data cited by the source is correct, the aircraft was flying the opposite direction from its scheduled destination and on the opposite side of the Malay Peninsula from its scheduled route." सध्या या शोधकार्यात अमेरीका-चीन-मलेशिया व्यतिरीक्त थायलंड, व्हिएटनाम, ऑस्ट्रेलीया, सिंगापूर, न्यूझीलंड हे देश देखील सामील आहेत. त्यातील अमेरीका-ऑस्ट्रेलीया-न्यूझीलंड यांच्याकडून अद्ययावत तंत्रज्ञान आणले गेले आहे. शोधकार्याचे नेतृत्व मलेशियाकडे आहे. त्या व्यतिरीक्त डिजिटल ग्लोब हे उपग्रहावरून मिळणार्‍या छायाचित्रांवर काम करणारी सेवा सामान्यांच्या मदतीने उपग्रहामधून मिळालेल्या छायाचित्रांचे विश्लेषण करत आहे. कुणास उत्सुकता असल्यास येथे लॉगईन तयार करून सामील होऊ शकता. Malaysia

In reply to by विकास

बिजिंगकडे निघालेलं विमान इतकी अद्ययावत यंत्रणा असूनदेखील बँकॉकच्या दिशेने उडालं? म्हणजे मग "गल्ली चुकलं काय वो हे, पीयेल?" बघा, कदाचित येव्हाना मद्रासमध्ये लॅन्डपण झालं असेल! आणि आपल्याला पत्ताच नसेल!!!

स्पंदना 12/03/2014 - 04:16
बरीच माहिती मिळाली जी कन्फ्युज करत होती. या आधी एक विमान इंडोनेशियाच्या जवळ्पास कोसळल होतं. अन फक्त एका खुर्चीच्या हातासह तरंगणारा मानवी हात एव्हढच मिळु शकल होतं त्याची आठवण झाली. बरेच नातेवाईक समुद्र किनार्‍यावर जाउन फुले वाहून येत होते. तेंव्हा सुद्धा असच अस्वस्थ वाटल होतं. http://en.wikipedia.org/wiki/Adam_Air_Flight_574 येथे अधिक माहिती मिळेल.

आयुर्हित 12/03/2014 - 09:09
मलेशियाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार हे विमान नाहिसे झाल्यानंतर मलेशियाच्या पूर्व किनारपट्टीवरील कोटा भरू हे शहर आणि व्हिएतनामचे दक्षिण टोक यांच्या दरम्यान ३५००० फुटांवर उडत होते. कोटा भरू शहरावरून पुढे गेल्यावर या विमानाने मार्ग बदलला आणि ते कमी उंचीवरून उडू लागले आणि त्याने मलाक्काच्या सामुद्रधुनीत प्रवेश केला. मलेशियाच्या पश्चिम किना-यावर असलेल्या मलाक्काच्या सामुद्रधुनीत जहाजांची मोठय़ा प्रमाणावर वर्दळ असते. या भागात हे विमान शनिवारी पहाटे २.४० वाजता उडत असल्याची नोंद लष्कराच्या रडारवर आहे, अशी माहिती मलेशियाचे हवाई दल प्रमुख रोदझाली दौड यांनी दिली. त्या वेळी हे विमान मलाक्काच्या सामुद्रधुनीच्या उत्तरेकडीला टोकाला असलेल्या पुलाऊ पेराक बेटाजवळ ९००० फुटांवर उडत होते. त्यानंतर त्याच्याकडून येणारे संदेश बंद झाले. या वृत्ताची शहानिशा केली जात असल्याची माहिती एका बिगर लष्करी अधिका-याने दिली आहे. अशा प्रकारच्या अनेक बातम्या येत असून त्यांची पडताळणी नागरी हवाई वाहतूक संचालनालयाकडून केली जात आहे. जर हे वृत्त खरे मानले तर, हे विमान योग्य उंचीवरून उडत होते आणि या विमानाने त्यातील संदेश प्रसारित करणारी यंत्रणा बंद करून सुमारे ५०० किमी प्रवास केला, असा अर्थ त्यातून निघू शकतो. या नव्या माहितीमुळे आता मलेशियाने त्यांची शोधमोहीम मलाक्काच्या सामुद्रधुनीवर केंद्रित केली आहे. साभार:बेपत्ता विमानाचा गुंता सुटेना

चिरोटा 12/03/2014 - 13:12
को पायलट फरिक अब्दुल हमीद लहान मुलांना,प्रवाशांना(विशेष करून तरूण मुलींना) कॉकपीट पाहण्याची परवानगी देत असे कळले आहे.विमान चालू असताना सिगरेट पीत गप्पा मारणे असे प्रकारही चालायचे. ह्याचा घटनेशी संबंध असेलच असे नाही पण हमीद ह्यांच्या ह्या स्वभावाचा गैरफायदा घेतला जावू शकतो? hameed

माझा भाऊ भारतात टुर लीडर आहे , तो महिन्यातून एकदा मलेशिया किंवा चीन आणि जगभरात टुर घेऊन हिंडत असतो. ह्या लेखाचा शेवटची वाक्ये वाचली आणि माझे हात पाय गार झाले. ह्या लेखाच्या आधारावर आता आमच्या जर्मन लोकांमध्ये ह्या विषयावर अधिकारवाणीने बोलता येईल जय लखू रिसबूड

vrushali n 12/03/2014 - 15:34
http://mh370lost.tumblr.com/?og=1,अस घडलेले असु शकते कय

तिमा 12/03/2014 - 20:44
बातमी वाचल्यापासून अस्वस्थ आहे. आता गविंचा माहितीपूर्ण लेख वाचल्यावर आणखीनच अस्वस्थ!

गवि 13/03/2014 - 06:08
आत्ताच बातमी आली आहे की मूळ फ्लाईटपाथच्या जवळ चीनने काही तरंगणारे मोठे अवशेष त्या अपघातानंतर लगेच रविवारी नोंदवले गेले होते. ही गोष्ट तीन दिवसानी का जाहीर केली याचा उल्लेख नाही. या मोठ्या डेब्रीज खरेच MH 370 च्या निघाल्या तर मग विमान मूळ मार्ग सोडून पश्चिमेकडे 350 किलोमीटर गेलं होतं किंवा परत फिरलं होतं या सर्व गोष्टी चूक ठरतात. आता काय होतेय अवशेषांचं ते बघू.

In reply to by गवि

मदनबाण 13/03/2014 - 11:05
आत्ताच बातमी आली आहे की मूळ फ्लाईटपाथच्या जवळ चीनने काही तरंगणारे मोठे अवशेष त्या अपघातानंतर लगेच रविवारी नोंदवले गेले होते. ही गोष्ट तीन दिवसानी का जाहीर केली याचा उल्लेख नाही. जर असं असेल तर... चीन ने या विमानावर क्षेपणास्त्र डागले असेल का ? असा विचार करतोय.

In reply to by मदनबाण

चिरोटा 13/03/2014 - 11:53
ते अवशेष विमानाचे नाहीत म्हणत आहेत्.चीनने १० उपग्रह त्या दिशेने वळवल्याची बातमी होती. चीनने क्षेपणास्त्र डागले असेल तर ते पुढाकार घेणार नाहीत संशोधनाच्या कामात. China will not give up

In reply to by वेताळ

सुहास झेले 13/03/2014 - 13:49
ही शक्यता कमी असली, तरी चिनी सरकारला त्यांच्या नागरिकांची इतकी चिंता नसावी... एक अपघात म्हणून पण सांगायला ते कमी करणार नाहीत.. पण आपण प्रार्थना करत राहूच की चांगली बातमी येवो...

कुसुमिता१ 13/03/2014 - 09:42
या मलेशिया एअर लाइन्स ने २-४ वेळा प्रवास केला आहे..अत्यंत वाईट अनुभव..दर वेळेस फ्लाईट डीले, चेक-इन बॅग न मिळण, व्हेज फूड सांगितलेल असताना ते न मिळण अस काही ना काही घडल होतं..तेव्हापासुन मी सगळ्यांना ही एअर लाईन अजिबात घेऊ नका असा सल्ला देते..एकदा तर टोकीयोला जात असताना फ्लाईट तब्बल १८ तास डीले झाली. क्वालालंपूर मधे मुक्काम करावा लागला होता आहे त्या कपड्यांनिशी..माझा नवरा देखील त्या वेळी असच "फ्लाईट डीले" स्टेटस पहात बसला होता..विमानातल्या त्या प्रवाश्यांच काय झाल असेल कोणास ठावूक?? सुखरुप असावेत ही एक वेडी अपेक्षा!

गवि 13/03/2014 - 12:07
आता फारच मोठी बातमी आली आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने काही तंत्रज्ञ सूत्रांच्या हवाल्याने असं म्हटलं आहे की या विमानातली रोल्स रॉईसची इंजिने दर ३० मिनिटांनी आपला स्टेटस लॉग जमिनीवरच्या केंद्रांकडे आणि पर्यायाने परस्पर रोल्स रोईसकडे पाठवत असतात. हा डेटा रोल्स रॉईसला तांत्रिक अ‍ॅनलिसिससाठी लागतो. तर आता अशी बातमी आहे की या इंजिनांनी उड्डाणापासून पाच तास असे लॉग्ज पाठवले, म्हणजे ५ तास इंजिने चालू होती. याचा अर्थ शेवटचा काँटॅक्ट झाल्याच्या क्षणापासून आणि ठिकाणापासून विमान पुढे चारेक तास चालू होतं. या कालावधीनुसार विमान या काळात कोणत्याही दिशेला साधारण २२०० नॉटिकल माईल्स (४०७४ किलोमीटर्स) जात राहिलं. या अंतराचा विचार केला तर सध्या शोध चालू असलेल्या रेंजपासून ते फार म्हणजे फार कुठच्याकुठे असणार. (शेवटी क्रॅश झालं असलं /नसलं तरी.) हिंदी महासागर, अरबी समुद्र वगैरे हा भागही या २२०० नॉ माईल्सच्या रेंजमधे येतो.

In reply to by गवि

योगी९०० 13/03/2014 - 12:55
तर आता अशी बातमी आहे की या इंजिनांनी उड्डाणापासून पाच तास असे लॉग्ज पाठवले, म्हणजे ५ तास इंजिने चालू होती. याचा अर्थ शेवटचा काँटॅक्ट झाल्याच्या क्षणापासून आणि ठिकाणापासून विमान पुढे चारेक तास चालू होतं. या कालावधीनुसार विमान या काळात कोणत्याही दिशेला साधारण २२०० नॉटिकल माईल्स (४०७४ किलोमीटर्स) जात राहिलं. कोणत्याही दिशेला...?? म्हणजे खालती समुद्रात पण असू शकेल काय? अपघातामुळे विमान एका जागी पडून इंजिन चालू राहीले असेल अशी शक्यता असू शकेल काय? एक गोष्ट कळत नाही की जर इतका DATA जर server वर upload होतोय तर GPS co-ordinates का नाही पाठवत? http://www.flightradar24.com ह्या वेबसाईटवरून प्रत्येक flight ची real time position दिसते. असे असेल तर ब्लॅक बॉक्स किंवा विमानाचे last GPS co-ordinates मिळाले नसतील काय?
व्हर्गा हा पावसाचा एक प्रकार आहे.. तो जमिनीवर पोचण्याआधीच वाफ होऊन नाहीसा होतो. व्हर्गासारखं हवेत नाहीसं झाल्याचा भास देणारं मलेशिया एअरलाईन्सचं बोईंग विमान. सगळेजण या विचित्र घटनेविषयी सर्वत्र वाचत आणि ऐकत आहेतच. तरीही काही इतर नाही तरी महत्वाच्या वाटणार्‍या गोष्टींची एक यादीच का होईना, पण बनवण्यासाठी टंकणं अनिवार झालं. या फ्लाईटसाठी वापरलेलं विमान म्हणजे बोईंग ७७७ - २०० ई आर. (777-200ER) ER म्हणजे एकस्टेंडेड रेंज. लांब प्रवासासाठी जास्ती अंतर एका दमात पार करता यावं म्हणून जास्त कपॅसिटीचे फ्युएल टँक्स बसवलेलं.