मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

केजरीवाल ,राजकारणातील राखी सावंत

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी ·
जेणेकरून संसदेत त्यांना हवा तो लोकपाल चा कायदा ते लवकरात लवकर अस्तित्वात आणू असा माझा अंदाज होता भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याचे स्वप्न असलेल्या केजरीवाल व त्यांच्या पक्षाचे प्रमुख ध्येय त्यांचे बहुसंख्य खासदार लोकसभेवर निवडून आणणे आहे. ह्यासाठी त्यांनी स्वतः दिल्लीतून लढून निवडून यायला हवे जेथे नुकतेच विधानसभेत त्यांच्या पक्षाला यश मिळाले. आजपर्यंत राजकारणातील राखी सावंत म्हणून ओळखल्या जाणार्या केजू ह्यांनी आता मोदी ह्यांच्या विरुद्ध लढण्याचे ठरवले आहे. मुळात त्यांना असा राजकीय स्टंट करायचा होता तर त्यांनी अमेठी मधून उभे राहायचे होते ,तेथे त्यांची निवडून यायची खास शक्यता असती.२००४ वागला

आयुर्हित 16/03/2014 - 23:07
राखी सावंत चा घोर अपमान केला आहे आपण. राखी सावंत स्वत:च्या मेहनतीच्या पैशांनी जगते,असे "गुढग्याला बाशिन्ग"(मला याचे नाव घ्यायला हि लाज वाटते) ला मिळालेल्या जनतेच्या पैशावर नाही.

In reply to by आयुर्हित

विकास 17/03/2014 - 04:50
राखी सावंत स्वत:च्या मेहनतीच्या पैशांनी जगते,असे "गुढग्याला बाशिन्ग"(मला याचे नाव घ्यायला हि लाज वाटते) ला मिळालेल्या जनतेच्या पैशावर नाही. अगदी मी हेच म्हणणार होतो. त्या निमित्ताने राखी सावंतचे केजरीवाल संदर्भातील मत बघण्यासारखे आहे...(मला वाटते हे एके मुख्यमंत्री असतानाचे अथवा त्याही आधीचे आहे...)

In reply to by विकास

राखी सावंत स्वत:च्या मेहनतीच्या पैशांनी जगते,असे "गुढग्याला बाशिन्ग"(मला याचे नाव घ्यायला हि लाज वाटते) ला मिळालेल्या जनतेच्या पैशावर नाही. हान तिचायला!!! येकदम बराबर

In reply to by आयुर्हित

सर्वप्रथम राखी सावंत - पहिला विचार हाच मनात आलेला, कि राखी सावंतला कशाला उगाच बदनाम केले गेले. तसेच एक धोक्याची सूचना म्हणजे तिला या धाग्याची खबर लागली तर ती बदनामीचा दावाही ठोकू शकते, हे असे तिने आधीही केलेय. असो, बाकी केजरीवाल यांनी मोदींच्या विरोधात उभे राहण्याचा मास्टरस्ट्रोक खेळला आहे. राजकारणात चांगली वाईट माणसे ओळखणे फार कठीण. जो तो आपल्या सोयीने आपल्या पक्षाच्या लोकांना चांगला बोलतो. पण केजरीवाल बाबत एक गोष्ट मान्य करावीच लागेल की अत्यंत बुद्धीमान माणूस आहे तो. आता वाराणसीला काहीही होवो, ऐनवेळी खुद्द केजरीवालच तिथून माघार घेतील आणि पुन्हा एकदा चर्चा तर होणारच. एकंदरीत त्या मतदारसंघात काहीही होऊ दे पण हि चर्चा या निवडणूकीत केंद्रस्थानी राहून त्याचा फायदा आता `आप'ला देशभरात होणार. इतर पक्ष देशभरात प्रचारयात्रा अन हेलिकॉप्टरची उड्डाणे भरत पायपीट करून मतदारांपर्यंत पोहोचतात त्या ऐवजी केजरीवाल हे असे मास्टरस्ट्रोक खेळत आपले नाव घराघरात पोहोचवत आहेत. हा पक्ष खरेच काही महिन्यांपूर्वीचाच आहे यावर विश्वास बसने कठीण व्हावे इतक्या वेगाने हा देशव्यापी बनत चालला आहे आणि याचे सारे श्रेय या अश्याच क्लृप्त्यांना जाते.

In reply to by तुमचा अभिषेक

केजरीवाल यांचे विरोधक तेच करत आहेत जे केजरीवाल यांना हवे आहे. या धाग्याने शंभरी वा द्विशतक गाठणे यात केजरीवाल यांचाच विजय आहे.

In reply to by तुमचा अभिषेक

केजू मोदींवर खाजगी विमानाने फिरण्याचा आरोप करतो. स्वतः मात्र वेळ आली की आयोजकांच्या खर्चाने इमानातून फिरतो पण केजू नीच नाही रे तो जनतेला फक्त .......

In reply to by निनाद मुक्काम …

श्रीगुरुजी 21/03/2014 - 15:10
अहो केजू विमानात नाही बसत. आम आदमी बसतो. केजरीवालांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती तेव्हा ते म्हणाले होते की आज अरविंदने शपथ नही ली है, आम आदमी ने मुख्यमंत्रीपद की शपथ ली है! केजरीवाल जेव्हा १० खोल्यांच्या निवासात रहायला गेले (सरकारी निवासस्थान कधीही घेणार नाही ही प्रतिज्ञा मोडून), तेव्हा अरविंद नये घर में नही गया है, बल्की आम आदमी गया है! ते जे काही करतात ते, ते स्वतः करत नसून आम आदमी करत असतो.

In reply to by आयुर्हित

अगदी अगदी, फक्त एक छोटीसी सुधारणा:
राखी सावंत स्वत:च्या मेहनतीच्या पैशांनी जगते
हे असे हवे:
राखी सावंत स्वत:च्या अंगमेहनतीच्या पैशांनी जगते
;)

क्लिंटन 16/03/2014 - 23:26
केजरीवाल या गृहस्थाविषयी माझे मत मी अनेकदा मिपावरच लिहिले आहे त्यामुळे त्याची पुनरावृत्ती नको.तरीही तुमच्या लेखातील केजरीवालविषयक मतांना अगदी +१०० असे लिहितो. तरीही वाराणसी लोकसभा मतदारसंघ तितका सुरक्षित आहे का याविषयीची पुढील आकडेवारी प्रसिध्द करत आहे.यावरून लक्षात येईल की २००९ च्या निवडणुकीत मुरली मनोहर जोशींचा २.६% ने विजय झाला होता.२००४ मध्ये पक्षाचा पराभवच झाला होता.त्यामानाने १९९० च्या दशकात बऱ्यापैकी आरामात विजय पक्षाला मिळत होता.
निवडणुकभाजपबसपकॉंग्रेससप/मित्रपक्षइतरएकूण
१९९१४१.१%७.२%१२.७%२.२%३६.७%१००.०%
१९९६४४.६%१२.५%४.०%२६.७%१२.२%१००.०%
१९९८४३.०%१५.७%९.९%१९.४%१२.०%१००.०%
१९९९३३.९%१२.०%२५.५%१२.६%१६.०%१००.०%
२००४२३.६%९.४%३२.७%९.३%२५.०%१००.०%
२००९३०.५%२७.९%१०.०%१८.६%१३.०%१००.०%
जर केजरीवाल इतर सगळ्या विरोधी पक्षांच्या पाठिंब्यानिशी उभा राहिला (किंवा सप-बसप-कॉंग्रेस यांनी आपले उमेदवार उभे केले नाहीत) तर मात्र मोदींना वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणुक तितकी सोपी जाणार नाही असे वाटते. १९९९ मध्ये बेल्लारी (कर्नाटक) लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसच्या सोनिया गांधींविरूध्द भाजपच्या सुषमा स्वराज उमेदवार होत्या आणि ती लढत बऱ्यापैकी हाय प्रोफाईल झाली होती.त्यावेळी केवळ जनता दल (धर्मनिरपेक्षने) आपला उमेदवार उभा केला होता.इतर कोणी अपक्ष उमेदवारही तिथे उभा राहिला नाही. तसे वाराणसीत झाल्यास लढत अगदीच एकतर्फी होईल असे वाटत नाही.अर्थातच मोदींचा पराभव होईल असे मी नक्कीच म्हणत नाही.तरीही वाराणसी वाटते तितकी सेफ सीट आहे का याचा विचार जरूर व्हावा.

In reply to by क्लिंटन

सहमत आहे.ह्या तक्त्यातील माहिती वाचली की धर्मनिरपेक्ष पक्ष मोदी विरुद्ध प्रतीस्पर्ध्धी उभे करणार नाहीत असे प्रथम दर्शनी वाटते. पण राजकारणात मुरलेल्या मोदी व अमित शहा शहाला काटशह देण्यास प्रसिद्ध व तरबेज आहेत. सध्याच्या वाराणसी मतदार संघात मोदी ह्यांचे धुमकेतू प्रमाणे आगमन झाले आहे. ते उत्तर प्रदेशातून निवडणूक लढतील हे त्यांच्या समर्थकांना काय पण विरोधकांना सुद्धा वाटले नव्हते. तेथील स्थानिक भाजपचे कार्यकर्ते त्यांना दिल से मदत करतील. का तेथील भाजपचे विद्यमान खासदार जोशी साहेब चांगली जागा सोडायची म्हणून नाराज होते. त्यांच्या समर्थक गडबड करू शकतात. उत्तर प्रदेश हा दिल्लीच्या तख्ताची चावी असल्याने व बाजूला बिहार असल्याने तेथून लढून मोदी ह्या राज्यांवर लक्ष केंद्रित करत आहेत. केजरीवाल ह्यांना भारतात अनेक मतदारसंघात चांगले पर्याय आहेत ,एक खासदार म्हणून लोकपाल कायद्यासाठी ते प्रयत्न करू शकत होते. . पण त्यांच्या अश्या वागण्याने खुद त्यांचे समर्थक बुचकळ्यात पडले आहेत.सध्या मोदींना त्यांच्या मतदार संघात अडकून ठेवायचे अशी त्यांची नीती आहे आता प्रसार माध्यमांनी सगळे लक्ष वाराणसी वर ठेवले तर शोलेचा डायलॉग म्हणायची वेळ येईल. अब तेरा क्या होगा पप्पू .

In reply to by निनाद मुक्काम …

आत्मशून्य 17/03/2014 - 03:00
पण त्यांच्या अश्या वागण्याने खुद त्यांचे समर्थक बुचकळ्यात पडले आहेत.
विदा हवा होता.

In reply to by निनाद मुक्काम …

विकास 18/03/2014 - 00:13
कुठेतरी वाचल्याप्रमाणे जोशींना वाराणसी मधे पुन्हा निवडून येणे अवघड होते. त्यामुळे जरी त्यांनी वरकरणी नाराजी दाखवली असली तरी मनात कुठेतरी सेफ मतदारसंघ मिळाल्यामुळे बरेच वाटले असावे. आत्ताच्या घडीस भाजपामधील कोणी मोदींच्या विरोधात जाईल असे वाटत नाही. ही निवडणूक म्हणजे भाजपामधील मुरलेल्या राजकारण्यांसाठी त्यांच्या राजकीय आयुष्यातील "now or never" अशी आहे. त्यामुळे जो पर्यंत कुणी काँग्रेसचा छुपा समर्थक नाही तो पर्यंत या वेळेस कोणी फार गडबड करून सिट्स कमी करेल असे वाटत नाही...

अर्धवटराव 17/03/2014 - 02:50
केजरीवालांचे आणि त्यांच्या पक्षाचे आर्थीक, परराष्ट्रीय संबंध वगैरे बाबतीत काय धोरण आहे याची फारशी पर्वा करायचे कारण नाहि. केजरीवाल म्हणतात कि चांगल्या लोकांना राजकारणात आणा, बाकि सर्व आपोआप ठीक होईल...आणि हा मुद्दा नक्कीच सेलेबल आहे. शिवाय त्यांच्या हाती केंदीय सत्ता यायचे चान्सेस कमिच आहेत, त्यामुळे त्यांना सत्ताप्राप्तीनंतर ते काय करतील याचा जाब कोणि विचारणार नाहि. मुख्य मुद्दा असा कि केजरीवालांना जे परिवर्तन अपेक्षीत आहे त्याकरता त्यांनी राज्य पातळीवर सरकार स्थापुन प्रयत्न करायला हवे कि केंद्र पातळीवर. केंद्राचा अगदी बेभरवशाचा घास गिळायला त्यांनी राज्याचं वाढुन ठेवलेलं ताट ठोकरलं. भाजपला शक्य तेव्हढं नुकसान पोचवुन केजरीवाल राज्यात परतले तरी अस्थीर केंद्र त्यांना परत परत खेचणार व त्यात त्यांचं राजकीय नुकसान होणार. अर्थात, त्यांना याच कामासाठी काँग्रेसने उभं केलं असेल तर हि इज डुइंग हिज जॉब वेल. अन्यथा, केजरीवाल अनावश्यक जुगार खेळताहेत असं वाटतं. वाराणसी सीट मोदींकरता सोपी नाहि. केजरीवालांकरता देखील नाहि. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन राजकारणात उतरलेल्या केजरीसाहेबांनी जर एखाद्या अत्यंत कलंकीत काँग्रेसीविरुद्ध सीट लढवली असती तर केजरींचा उद्देश अधीक स्वच्छ्पणे लोकांचा नजरेत आला असता. मोदिंची सध्याची इमेज भ्रष्टाचारी म्हणुन नाहि. मोदिंना अंगावर घेऊन केजरीवालांनी काहि प्रमाणात सुशासनाला प्राधान्य देणार्‍या मध्यमवर्गाची नाराजी ओढावुन घेतली आहे. ते काँग्रेसचे एजंट असल्याचा आरोप आणखी दृढ होईल त्यामुळे. नॉट गुड फॉर हिज लाँग रन पॉलिटिक्स.

In reply to by अर्धवटराव

आत्मशून्य 17/03/2014 - 03:13
आज देशाला मजबूत सुशासनासोबत कठोर विरोधी पक्षाचीही गरज आहे. आणि सध्या यासाठी एकमेव योग्य पर्याय फक्त आम आदमी पार्टीच देऊ शकेल. अरविन्दाचे सगळे उमेदवार जरी जिंकले तरी तो सत्ता स्थापन करण्या इतका मोठा पक्ष असणार नाही मग त्याला इतके फुटेज का ? उगा त्याला फ़ुक्ट्चे प्रचंड फुटेज देऊन लक्ष कोंग्रेस वरून विचलित करायचे आणि फुटेज देताना मात्र तो कोंगी हस्तक आहे असे उठसुठ पिल्लू सोडायचे ज्यातून तो अन कोंग्रेस दोन्ही बदनाम होतील व शानुभुतिला अपात्र ठरतील इतकाच खेळ चालु आहे.

In reply to by आत्मशून्य

तुमच्यामते तो त्याचा पक्ष हयंची विरोधी पक्ष म्हणून देशाला गरज आहे त्यात ते नित्य नियमाने प्रसिद्ध व्यक्तींवर आरोप करतात.. मुलाखती देतात. सतत प्रकाश झोतात राहण्यासाठी जे काही करावे लागते ते करतात. त्यांचा अभ्यास दौर्यातून प्रसार माध्यमांचा अभ्यास , गृहपाठ तयार होतात. मग फुटेज तो बनता हे त्यांच्या जीवावर सध्या प्रसार माध्यमे पोळी भाजून घेत आहेत. काही वर्षांनी मूळ लेखात म्हटले तसे झलक दिख ला जा सेलेब्रेटी स्पेशल मध्ये ते नक्कीच दिसतील. एक प्रश्न उरतो अण्णा हजारे ह्या निवडणुकीत काय करणार आहेत. आणि त्यांनी काही केले तर देशातील राजकीय समीकरण बदलतील का ह्यावर सुद्धा चर्चा होऊ दे मला स्वतःला अण्णांची सध्याची भूमिका काय व का आहे हे कोडे उलघडले नाही आहे.

In reply to by निनाद मुक्काम …

आत्मशून्य 17/03/2014 - 03:36
माहीत नाही पण त्यांचे दिल्लितले उपोषण खरे तर केजरिवालाचे आंदोलन होते हे सिध्द तेंव्हाच झाले जेंव्हा तसा प्रयोग अन्ना पुन्हा करू शकले नाहित आणि तुमच्या अभ्यासाप्रमाने कोंग्रेस हस्तक असलेल्या केजुने कोंग्रेसला धूळ चारली. होय धुळ आपनेच चारली कारण नया है वो. असो विरोधी पक्षाचे काम कारभारावर वाचक असणे हे आहे. आणि तुम्ही म्हणता तो तमाशा करण्यात अरविंदा तयार असेल तर तोच एकमेव लायक पक्ष वाटतो ज्याच्या कृतिंची धास्ती सत्तधारी पक्ष कायम बाळ्गेल.

In reply to by आत्मशून्य

विवेकपटाईत 17/03/2014 - 19:39
च्यायला शेरखानची राजनीती समजणे अत्यंत गरजेचे. दिल्लीत तवाकीने शिकार करून, शिकार शेरखानच्या ताब्यातच दिल्ली. तसेच पुढे ही होणार. दिल्लीच्या आंदोलना बाबत लोक त्रासलेले होते. कुणीही मंचावर उभा राहिला असता तर लोकांनी त्याला साथ दिली असते. सत्तापक्षाला मुळीच भीती वाटत नाही आहे त्याच्या मुळे एन डी ए ला २१० पर्यंत थांविण्यात यश आल तर शेरखान तावकीला निश्चितच पुरस्कृत करेलच. लोकपाल ही माणूस राहणार आणि सत्तापक्षच त्याची नियुक्ती करेल. 'तोते' प्रमाणेच त्याचा वापर होईल. किंवा आपला माणूस असेल लोकपाल किती तरी वर्षे 'शांतता जाचं चल रही है'. भ्रष्टाचार संपवायचा असेल तर सिस्टम सुधारावी लागेल. लोकपालची काहीही गरज नाही.

In reply to by आत्मशून्य

वेताळ 19/03/2014 - 12:11
आमचा एक मित्र आप कडुन सांगली जिल्ह्यातुन निवडणुकी उभा राहणार होता. त्याने परदेशातील नोकरी सोडुन एक वर्षापासुन सांगली जिल्ह्यत काम सुरे देखिल केले.त्याला खुप चांगला प्रतिसाद मिळत होता. सत्ताधार्‍यानी त्याच्या कामाची दखल आणि धडकी घेतली. त्याच्या जवळच्या लोकांना धमकी देण्यापर्यत ते गेले.सांगलीत कॉग्रेसचा खासदार व केंद्रिय मंत्री आहेत. आता परवा त्याला लोकसभेचे तिकिट मिळणार असे असतानाच त्याचे तिकिट आप कडुन कापुन एका नवख्या उमेद्वाराला तिकिट मिळाले.कालच धुलवडीला त्याला मंत्र्याच्या जवळच्या व्यक्तीने खालील माहिती दिली ती त्याच्या शब्दात "सांगली जिल्ह्यात " आप " चे काम करतोय अशी ओळख करून दे असे बोललो. त्यानेही तसेच सांगितले आणि नाव सांगितले नाही, तसे साहेब एकदम गंभीर झाले आणि एकदम हसु लागले. " आप " बीप काही नाही, इथे सगळे आमचेच चालते म्हणाले, मग १० मिनिट " आप " कॉंग्रेस, भाजप यांच्यातील नात्यावर लेक्चर दिले. ऐकुन जाम बोअर होत होते म्हणुन दोघेही निघतो म्हणालो, तेवढ्यात मित्राचा हात हातात पकडुन खाली बस म्हणाले, आणि आता मजा ऐक म्हणले, कुणाला बोलु नको हा फ़ेमस डायलॉग पण मारला. शेवटी नाईलाजस्तव खाली बसलो, रीतिरिवाजाप्रमाणे साहेबांनी काही घेणार बिणार का असेही विचारले आणि सर्व प्रकारचा माल आहे असे सुनावले. आणि बोलत बोलत एक पेग घश्याखाली ढकलला. आणि म्हणाले ऐक आता - " ते वडगावचे एक पोरग कोणतरी आलंय ना परदेशातन त्याला वाटल असेल कि तिकेट मिळेल आणि जोरात लढीन, तर त्याच बरोबर हुत आणि खरच जर त्याला मिळाल असत तर तगडी फाईट पण झाली असती. पण आमच्या मंत्रीमहोदयांच्या राजकारणापुढे त्याचा काय टिकाव लागणार, भले भले गुंडाळुन ठेवलेत त्यांनी. मागच्या महिन्यात मुंबईत साहेबांनी एक मिटिंग घेतली आणि काय कारभार करायचा तो पद्धतशीरपणे केला, CM होते त्या मिटींगला, CM च आणि त्या madam च चांगलंच जमते. त्यामुळे काम सोप झाल, नाहीतर तस काम अवघड झाल असते. पण एक सांगतो ते पोरग लय हुशार आहे बघ आणि त्याला चांगला स्कोप पण आहे." अजुनही काही गोष्ठी सांगितल्या ज्या इथे सांगु शकत नाही. मग ह्यावर तुमचे म्हनणे काय आहे. आमच्या मित्राला अन्ना हजारेनी अपक्ष उभे राहण्याचा सल्ला दिला आहे. केजरीने अन्नाचां पण भ्रमनिराश्या केली आहे.

In reply to by अर्धवटराव

आनन्दा 17/03/2014 - 22:24
त्याचीच तर काळजी आहे... मी श्री. केजरीवालना कमी लेखत नाही, आणि हीच माझी काळजी आहे. या तिरंगी लढतीच्या निमित्ताने भारतीय लोकशाहीची लक्तरे निघु नयेत एव्हढीच इच्छा आहे. श्री केजरीवाल यांच्यामुळे मतविभाजन होउन जर परत कोंग्रेसला बहुमत मिळाले, तर त्यासारखे लाजीरवाणे काही नसेल. केजरीवालांनी आधी स्वतःला कुठेतरी राज्यात सिद्ध करावे आणि मग देशव्यापी निवडणूकांमध्ये सहभाग द्यावा असे माझे पहिल्यापासून आणि अजूनही मत आहे. (जसे गुडविल मोदींकडे आहे.)

केजरीवालांचे आणि त्यांच्या पक्षाचे आर्थीक, परराष्ट्रीय संबंध वगैरे बाबतीत काय धोरण आहे याची फारशी पर्वा करायचे कारण नाहि. केजरीवाल म्हणतात कि चांगल्या लोकांना राजकारणात आणा, बाकि सर्व आपोआप ठीक होईल...आणि हा मुद्दा नक्कीच सेलेबल आहे. चांगली माणसे म्हणजे मनमोहन सिंग सारखी आता त्यांच्या सारख्या सुज्ञ लोकांना राजकारणात आणायचे ,पद द्यायची मग केजू सोनिया ची जागा घेणार , म्हणजे परत एकदा पक्षात बोलका पोपट व जो केजू विरुद्ध बोलला त्याला बाहेर चा रस्ता नवीन हायकमांड उदयास आले आहे. त्यांच्या पक्षातील लोक तिकीट मिळाले नाही म्हुणुन बंडखोरी केली. ह्या लोकांनी सत्ता मिळण्याआधी परिवर्तन व अ जून कसले कसले दावे केले होते. त्यामुळे सेलेबेल मुद्दा केव्हाच निकालात निघाला आहे.

In reply to by निनाद मुक्काम …

अर्धवटराव 17/03/2014 - 05:17
ममो वैयक्तीक रित्या कितीही स्वच्छ असले तरी ते चांगले राजकारणी नाहितच. काँग्रेसचे सर्व बाबतीतले धोरण जाहिर होते व लोकांनी त्यापक्षाला सत्ता दिली. म्हणजे पक्षाची धोरणं जाहिर असणं आणि पक्षाने इमानदारीने काम करणं या भिन्न गोष्टी आहेत. केजरीवालांचं इमानदार व्यक्तींना राजकारणात आणायचं धोरणच त्यांच्या पक्षाला दिल्लीत यश देऊन गेलं व आता दिवसेंदीवस त्यांचा प्रभाव वाढत चाललाय तो याच पार्श्वभूमीवर. काँग्रेस अ‍ॅक्च्युली २०१६ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करतेय असाही एक मतप्रवाह आहे. तोपर्यंत केजरीवालने भाजपचं करायच ते नुकसान केलं असेल, आआप दिल्लीमधे ठाणबंद झाला असेल, व काँग्रेसवरचा लोकांचा राग बर्‍यापैकी कमि झाला असेल. अडचणीत असताना काँग्रेसला कुणाच्यातरी "बलीदानाने" फायदा होत आला आहे. सध्या केजरीसाहेब वारंवार भगतसिंहाचं बलिदान आपल्या वाट्याला यावं म्हणुन टाहो फोडताहेत. असा काहि राडा झालाच तर जनतेच्या रोषाचा पहिला वार भाजपवर बसेल. आआपला त्यांचं कुठलंही धोरण स्पष्ट करण्याची काहिच गरज नाहिए. जनतेनेच स्वच्छ लोकांच्या पाठिशी उभं राहावं असा त्यांचा प्रचार त्यांना बळ द्यायाला पुरेसा आहे.

In reply to by अर्धवटराव

आत्मशून्य 17/03/2014 - 05:45
केजरीवालने भाजपचं करायच ते नुकसान केलं असेल,
केजरी इतकं चापटर आहे की आता वेळ आलीच तर मोदीना पाठिंबा देऊ म्हणाला. आहे की नाय नवनिर्माणाचे डोकं.

आत्मशून्य 17/03/2014 - 03:48
करोडो चा सुपरस्टार आधीच चित्रपटात असताना वरुन नुसत्या एका गाण्यासाठी तरी का असाव्या लागतात ? लोकांना त्या हव्यात म्हणूनच ना ? मग त्यांचे आयटम सॉंग गाजतय तर तुमच्या सुपर स्टार हिरोच्या पोटात का दुखावे ? कितीही ठुमकली तरी सिल्क स्मिता माधुरी थोडीच बनणार आहे ? मग एव्हडा वैचारिक राडा कशाला ?

आत्मशून्य 17/03/2014 - 04:12
कसला डोम्ब्लाचा हाय कमांड हो केजु ?


संपादित
प्रतिसादात व्यक्तिगत पातळीची टिप्पणी टाळावी.

थोडक्यात काय तर पक्ष म्हणून एक शिस्त, व्यवस्था ही निर्माण करावीच लागते. लगेच आशा स्थितीला हायकमांड पद का बहाल करता ? रिमोट कंट्रोल वर टिका रिमोट कंट्रोल अस्तित्वात आहे म्हणून झाली नाही असे नसून तो चुकीच्या पध्दतीने वापरला गेला नाही म्हणुन झाली नाही हे विसरु नये. अन्यथा सोनिया मोदी अरविंदाआणि इतर माननियांना पक्षावर पकड़ ठेवली म्हणून एकाच पंक्तीत बसवायची घोड़चुक कराल

विवेकपटाईत 17/03/2014 - 08:39
केजरीवालच्या संस्थाना फोर्ड फौंडेशन कडून दान मिळते (दान देताना अमेरिकन संस्थांचा काय हेतू असतो या साठी हिस्ट्री चेनेल वरचे जुने कार्यक्रम पहा. फेसबुकच्या माध्यमातून त्रस्त तरुणांना मूर्ख बनविता येत उदा: इजिप्त . राखी सावंतची केजरीवाल बरोबर तुलना करणे राखी सावंतचा अपमान करणे असेच आहे. गादीवर येताच शीला दीक्षितच्या घोटाळ्यांची चौकशी करण्याचा दावा करणार्याने गादी वर आल्या वर या बाबतीत मौन पाळले. बाकी 'तवाकी नावाचा तरस

In reply to by विवेकपटाईत

http://news.oneindia.in/new-delhi/video-aap-leader-ashutosh-runs-away-from-agitated-aam-aadmi-lse-1414350.html#infinite-scroll-1 कठीण आहे. म्हणजे दिल्लीतल्या लोकांना ह्या केजरीवाल ने चांगलाच मामा बनवले. आणि अनेक लोक ह्याच्या मागे लागली आहे. उत्तम डावपेच खेळतो आहे पण हा माणूस पण तसाच निघणार. त्यात त्याचा दोष नाहीये. मुळातच भारतीय लोकांना नियम पाळणे आणि दुसऱ्याचा विचार करणे जमत नाही. फक्त आणि फक्त स्वतःचे पाहणे फार तर आपल्या जातीचे आणि उरलेल्या वेळात सगळ्यांना दोष देणे. आधी हा केजरीवाल चांगला वाटला पण ज्या पद्धतीने लोकसभेसाठी दिल्लीतुने पळून गेला हे अजिबात क्षम्य नाह्ये. राज्य चालावायाचेच नव्हते तर फुकट शपथ घेण्यावर पैसे कशाला वाया घालवले? वर युक्तिवाद हां की बाकीचे घालवतात मग आह्मी का नाही. म्हणजे थोडक्यात सोयीचे राजकारण करायचे पण आव असा आणायचा की आपण एकमेव महान व्यक्तिमत्व. असो. गम्मत म्हणजे ज्या लोकांना मोदी आवडत नाही ते सगळे आता केज्रीवालच्या मागे उभे आहेत. हा स्वतः काहीही कमी हुमुकशह नाहीये पण मोदी एकाच लक्ष्य असल्याने केजरीवाल च्या सगळ्या चुका क्षम्य आहेत.

In reply to by वेल्लाभट

Of Course. The very fact that he intends to contest against Modi shows his Clarity & Guts. BJP has chosen the electorate with all calculations & this fellow has staked his image point blank! One single defeat ....& he will be washed-out of politics & still he is not afraid. मला या माणसाचं सतत कौतुक वाटत आलं आहे आणि ते जर मोदींविरुद्ध उभे राहिले (२३ तारखेला निर्णय होईल) तर तो निर्णय त्यांच्या अंतरबाह्य एकसंधतेचा निर्विवाद पुरावा ठरेल. मग निकालाची फिकिर नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

आयुर्हित 17/03/2014 - 11:58
एक म्हण आहे "जो दुसर्यासाठी खड्डा खणतो, तो स्वत:च काद्द्यात जातो" अजून एक म्हण आहे "विनाशकाले विपरीत बुद्धी" या दोन्ही म्हणी लवकरच खऱ्या ठरतील अशी अपेक्षा आहे. पण अजून एक म्हण आहे "बंदर कुलांटी मारना नही भूलता" असे बंदर स्वत:तर काही काम करत नाहीच, पण दुसऱ्या चांगल्या माणसांनाही करू देत नाही. अशाने देश बुडायला वेळ लागणार नाही. त्यामुळे मला तुमचेही आश्चर्य वाटते, आपल्या सारखी सुज्ञ, अशा बंदरांची जाहिरात का करतात?

In reply to by आयुर्हित

याविषयी मला शंका नाही! केजरीवालांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा का याचा विचार करा: केजरीवाल विथ वागळे, स्ट्रेट टू द पॉइंट!

In reply to by संजय क्षीरसागर

आमचा आधीच बदलला आहे दृष्टीकोन का काय तो. केजरीवाल विथ वागळे? आधीच मर्कट त्यात मद्य प्याला. :D

In reply to by मंदार दिलीप जोशी

तर दृष्टीकोन कसा बदलेल? आणि मी विचारलं होतं की त्या फौंडेशन्स अमेरिकी विचारसरणी जगावर लादण्याचा प्रयत्न करतायंत हा तुमचा मुद्दा विवादासाठी ग्राह्य धरला तरी अरविंद केजरीवालांना मदत करुन त्यांचा हेतू कसा साधेल? यावर तुमच्याकडे उत्तर नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्ही प्रतिसाद पुन्हा वाचा. मुळात "आआपाला सपोर्ट करुन तो शक्य होणं असंभव आहे" हेच मुळी तुमच्या चुकीच्या गृहितकावर किंवा पूर्वग्रहदूषित असल्याने त्यावर काय बोलणार? आप हे माध्यम आहे. साधन आहे. त्याने साध्य कसे आणि हाय होणार हे प्रतिसादातच उघड आल्याने पुन्हा फिरवून प्रश्न विचारून उत्तर आलं नाही की "जितं मया" करत जल्लोष साजरा करायचा असेल तर जरूर करा. http://www.misalpav.com/node/27026?page=2#comment-563648

In reply to by मंदार दिलीप जोशी

प्यारे१ 17/03/2014 - 13:37
यु एस बी फॉरमॅट केल्याशिवाय नि आधीचं डीलिट केल्याशिवाय नवीन डेटा घेत नाही. करप्ट झालीये. ;)

In reply to by मंदार दिलीप जोशी

आप हे माध्यम आहे. साधन आहे. त्याने साध्य कसे आणि हाय होणार हे प्रतिसादातच उघड आल्याने?
तुम्ही (किंवा लेखकानं) म्हटलंय (आणि तिथे उधृत केलंय) :
अमेरिकेचा प्रभाव म्हणजे काय? अमेरिकेचा प्रभाव याचा अर्थ अमेरिकेच्या उपभोगवादी संस्कृतीचा प्रचार, अमेरिकेच्या मुक्त लोकशाहीचा प्रचार, अमेरिकेच्या तांत्रिक भांडवलशाहीचा प्रचार, अमेरिकेच्या जीवनशैलीचा प्रचार, अमेरिकेतील स्त्रीवादाचा प्रचार. थोडक्यात, वेगवेगळया देशांनी आपली मूळ संस्कृती सोडून अमेरिकन संस्कृतीचा प्रचार किंवा स्वीकार करणे, असा अमेरिकन प्रभावाचा अर्थ होतो.
यात केजरीवाल अजिबात बसत नाहीत. बाय द वे, घंटीचंद आरती करता करता (अनेकदा) तोंडघशी पडलेत त्यामुळे त्यांची संपूर्ण हार्डडिस्कच फॉर्म्याट करायला लागणार आहे. त्यांना उत्तर समजणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

जरा वाट बघा, समजेल तुम्हाला. सगळं उघड होत नसतं हो, पण छुपा प्रचार ओळखायला ती नजर लागते. तुम्ही जौद्याते

In reply to by मंदार दिलीप जोशी

तुमचा आधीचा प्रतिसाद असा आहे:
आप हे माध्यम आहे. साधन आहे. त्याने साध्य कसे आणि हाय होणार हे प्रतिसादातच उघड आल्याने
आणि आता तुमच्याकडे मुद्दाच नाही म्हटल्यावर:
जरा वाट बघा, समजेल तुम्हाला. सगळं उघड होत नसतं हो, पण छुपा प्रचार ओळखायला ती नजर लागते.
अशी सारवासारव केलीये! हे वाचण्यापुरती नजर असली की झालं! तुमचा प्रतिसाद तिथेही व्यर्थ होता आणि इथेही व्यर्थ आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

पुन्हा सांगतो. इंग्रजीत असला तरी मूळ प्रतिसाद पुन्हा पुन्हा वाचा. त्यातच आणि त्यातच सगळे आहे. नसेल समजत तर मग आंतरराष्ट्रीय राजकारणच काय भारतीय राजकारणावरही टिप्पण्या करण्याइतपत तुम्ही क्वालिफईड नाही हेच खरे.

In reply to by संजय क्षीरसागर

यात केजरीवाल अजिबात बसत नाहीत. काहीतरी गैर समज झाला आहे. अमेरिकन जीवन शैली ,चंगळवाद हा कोणत्याही देशात प्रगती सोबत आपसूकच कमी अधिक प्रमाणात झिरपला आहे. केजरीवाल ह्यांची त्यासाठी गरज नाही. मात्र अमेरिकेचा स्वतःचा एक अजेंडा आहे ,उर्वरीत जगात विशेतः तिसर्या जगात त्यांना लुडबुड करायची असते. ह्यासाठी त्यांना लोकशाही असलेल्या देशात राजकारणी लोकांमध्ये आपले हस्तक घुसवावे लागतात तर वेळप्रसंगी ते हुकुमशाही सुद्धा उत्तेजन व पाठिंबा देतात जसा सुरवातीला मुशरफ ला दिला. आज पाकिस्तानी राजकारणात अमेरिकी आशीर्वादाशिवाय पंतप्रधान व राष्ट्रपती निवडला जात नाही ह्या मानाने भारतात इतके दिवस त्यांना लुडबुड करता येत नव्हती ,

In reply to by निनाद मुक्काम …

काहीतरी गैरसमज झाला आहे?
तुमचा! कारण मंदार जोशींचा शोध असायं की फोर्ड फौंडेशन केजरीवालांना मदत करतंय कारण त्यांना अमेरिकी जीवनशैली भारतावर लादायचीये. आणि मी म्हणतो केजरीवालांच्या थ्रू कोणत्याही तर्कानं ते अशक्य आहे. आणि तुम्ही माझाच मुद्दा मला सांगतायं
अमेरिकन जीवन शैली ,चंगळवाद हा कोणत्याही देशात प्रगती सोबत आपसूकच कमी अधिक प्रमाणात झिरपला आहे. केजरीवाल ह्यांची त्यासाठी गरज नाही.
पुढे तुम्ही लुडबूड वगैरे कायकाय लिहीलंय ते अगम्य आहे कारण त्याचा माझ्या प्रतिसादाशी काहीही संबंध नाही.... मुक्काम कुठे का असेना!

In reply to by संजय क्षीरसागर

@ ते अगम्य आहे भारताबाहेर कधी पडलात तर अगम्य अश्या अनेक गोष्टी तुम्हाला प्रगत देश तिसर्या जगातील देशात करतांना आढळून येतील. तिसर्या जगात परकीय पैशावर अनेक एनजीओ कुत्र्याच्या छत्री सारखे उगवलेले आढळतील. पण ह्या पैकी काही तुम्हाला माहिती नसेल किंवा माहिती करून ग्यायाचे नसेल तर अज्ञातात सुख असते हेच खरे

In reply to by निनाद मुक्काम …

पण ह्या पैकी काही तुम्हाला माहिती नसेल किंवा माहिती करून ग्यायाचे नसेल तर अज्ञातात सुख असते हेच खरे अगदी अगदी.

In reply to by निनाद मुक्काम …

श्रीगुरुजी 18/03/2014 - 17:50
>>> मात्र अमेरिकेचा स्वतःचा एक अजेंडा आहे ,उर्वरीत जगात विशेतः तिसर्या जगात त्यांना लुडबुड करायची असते. ह्यासाठी त्यांना लोकशाही असलेल्या देशात राजकारणी लोकांमध्ये आपले हस्तक घुसवावे लागतात तर वेळप्रसंगी ते हुकुमशाही सुद्धा उत्तेजन व पाठिंबा देतात जसा सुरवातीला मुशरफ ला दिला. सहमत! अमेरिकेला जम्मू-काश्मिर हे भारताच्या नियंत्रणातून मुक्त असे हवे आहे, जेणेकरून लष्करीदृष्ट्या महत्त्वाच्या भागात स्वतःला लष्करी तळ उभारून आपला ताबा ठेवता येईल किंवा या प्रदेशाला स्वत:च्या अंकित ठेवता येईल. हा भाग भारताच्या ताब्यात असेपर्यंत हे शक्य नाही. म्हणूनच अरूंधती रॉय, प्रशांतभूषण, दिलीप पाडगावकर निधर्मांधांच्या तोंडातून "काश्मिरमध्ये सार्वमत घ्यावे" अशी मागणी वदवून घेतली जाते. ही मंडळी अमेरिकेच्या अजेंड्यानुसार वागत असतात. केजरीवालांच्या पक्षाला अमेरिकास्थित संस्थांकडून निधी मिळणे व त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी काश्मिरमध्ये सार्वमत घ्यावे अशी मागणी करणे व पक्षाच्या वेबसाईटवर भारताचा नकाशा काश्मिरविरहीत दाखविणे हा योगायोग नव्हे. हा अमेरिकेच्या अजेंड्याचाच भाग आहे.

आयुर्हित 16/03/2014 - 23:07
राखी सावंत चा घोर अपमान केला आहे आपण. राखी सावंत स्वत:च्या मेहनतीच्या पैशांनी जगते,असे "गुढग्याला बाशिन्ग"(मला याचे नाव घ्यायला हि लाज वाटते) ला मिळालेल्या जनतेच्या पैशावर नाही.

In reply to by आयुर्हित

विकास 17/03/2014 - 04:50
राखी सावंत स्वत:च्या मेहनतीच्या पैशांनी जगते,असे "गुढग्याला बाशिन्ग"(मला याचे नाव घ्यायला हि लाज वाटते) ला मिळालेल्या जनतेच्या पैशावर नाही. अगदी मी हेच म्हणणार होतो. त्या निमित्ताने राखी सावंतचे केजरीवाल संदर्भातील मत बघण्यासारखे आहे...(मला वाटते हे एके मुख्यमंत्री असतानाचे अथवा त्याही आधीचे आहे...)

In reply to by विकास

राखी सावंत स्वत:च्या मेहनतीच्या पैशांनी जगते,असे "गुढग्याला बाशिन्ग"(मला याचे नाव घ्यायला हि लाज वाटते) ला मिळालेल्या जनतेच्या पैशावर नाही. हान तिचायला!!! येकदम बराबर

In reply to by आयुर्हित

सर्वप्रथम राखी सावंत - पहिला विचार हाच मनात आलेला, कि राखी सावंतला कशाला उगाच बदनाम केले गेले. तसेच एक धोक्याची सूचना म्हणजे तिला या धाग्याची खबर लागली तर ती बदनामीचा दावाही ठोकू शकते, हे असे तिने आधीही केलेय. असो, बाकी केजरीवाल यांनी मोदींच्या विरोधात उभे राहण्याचा मास्टरस्ट्रोक खेळला आहे. राजकारणात चांगली वाईट माणसे ओळखणे फार कठीण. जो तो आपल्या सोयीने आपल्या पक्षाच्या लोकांना चांगला बोलतो. पण केजरीवाल बाबत एक गोष्ट मान्य करावीच लागेल की अत्यंत बुद्धीमान माणूस आहे तो. आता वाराणसीला काहीही होवो, ऐनवेळी खुद्द केजरीवालच तिथून माघार घेतील आणि पुन्हा एकदा चर्चा तर होणारच. एकंदरीत त्या मतदारसंघात काहीही होऊ दे पण हि चर्चा या निवडणूकीत केंद्रस्थानी राहून त्याचा फायदा आता `आप'ला देशभरात होणार. इतर पक्ष देशभरात प्रचारयात्रा अन हेलिकॉप्टरची उड्डाणे भरत पायपीट करून मतदारांपर्यंत पोहोचतात त्या ऐवजी केजरीवाल हे असे मास्टरस्ट्रोक खेळत आपले नाव घराघरात पोहोचवत आहेत. हा पक्ष खरेच काही महिन्यांपूर्वीचाच आहे यावर विश्वास बसने कठीण व्हावे इतक्या वेगाने हा देशव्यापी बनत चालला आहे आणि याचे सारे श्रेय या अश्याच क्लृप्त्यांना जाते.

In reply to by तुमचा अभिषेक

केजरीवाल यांचे विरोधक तेच करत आहेत जे केजरीवाल यांना हवे आहे. या धाग्याने शंभरी वा द्विशतक गाठणे यात केजरीवाल यांचाच विजय आहे.

In reply to by तुमचा अभिषेक

केजू मोदींवर खाजगी विमानाने फिरण्याचा आरोप करतो. स्वतः मात्र वेळ आली की आयोजकांच्या खर्चाने इमानातून फिरतो पण केजू नीच नाही रे तो जनतेला फक्त .......

In reply to by निनाद मुक्काम …

श्रीगुरुजी 21/03/2014 - 15:10
अहो केजू विमानात नाही बसत. आम आदमी बसतो. केजरीवालांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती तेव्हा ते म्हणाले होते की आज अरविंदने शपथ नही ली है, आम आदमी ने मुख्यमंत्रीपद की शपथ ली है! केजरीवाल जेव्हा १० खोल्यांच्या निवासात रहायला गेले (सरकारी निवासस्थान कधीही घेणार नाही ही प्रतिज्ञा मोडून), तेव्हा अरविंद नये घर में नही गया है, बल्की आम आदमी गया है! ते जे काही करतात ते, ते स्वतः करत नसून आम आदमी करत असतो.

In reply to by आयुर्हित

अगदी अगदी, फक्त एक छोटीसी सुधारणा:
राखी सावंत स्वत:च्या मेहनतीच्या पैशांनी जगते
हे असे हवे:
राखी सावंत स्वत:च्या अंगमेहनतीच्या पैशांनी जगते
;)

क्लिंटन 16/03/2014 - 23:26
केजरीवाल या गृहस्थाविषयी माझे मत मी अनेकदा मिपावरच लिहिले आहे त्यामुळे त्याची पुनरावृत्ती नको.तरीही तुमच्या लेखातील केजरीवालविषयक मतांना अगदी +१०० असे लिहितो. तरीही वाराणसी लोकसभा मतदारसंघ तितका सुरक्षित आहे का याविषयीची पुढील आकडेवारी प्रसिध्द करत आहे.यावरून लक्षात येईल की २००९ च्या निवडणुकीत मुरली मनोहर जोशींचा २.६% ने विजय झाला होता.२००४ मध्ये पक्षाचा पराभवच झाला होता.त्यामानाने १९९० च्या दशकात बऱ्यापैकी आरामात विजय पक्षाला मिळत होता.
निवडणुकभाजपबसपकॉंग्रेससप/मित्रपक्षइतरएकूण
१९९१४१.१%७.२%१२.७%२.२%३६.७%१००.०%
१९९६४४.६%१२.५%४.०%२६.७%१२.२%१००.०%
१९९८४३.०%१५.७%९.९%१९.४%१२.०%१००.०%
१९९९३३.९%१२.०%२५.५%१२.६%१६.०%१००.०%
२००४२३.६%९.४%३२.७%९.३%२५.०%१००.०%
२००९३०.५%२७.९%१०.०%१८.६%१३.०%१००.०%
जर केजरीवाल इतर सगळ्या विरोधी पक्षांच्या पाठिंब्यानिशी उभा राहिला (किंवा सप-बसप-कॉंग्रेस यांनी आपले उमेदवार उभे केले नाहीत) तर मात्र मोदींना वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणुक तितकी सोपी जाणार नाही असे वाटते. १९९९ मध्ये बेल्लारी (कर्नाटक) लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसच्या सोनिया गांधींविरूध्द भाजपच्या सुषमा स्वराज उमेदवार होत्या आणि ती लढत बऱ्यापैकी हाय प्रोफाईल झाली होती.त्यावेळी केवळ जनता दल (धर्मनिरपेक्षने) आपला उमेदवार उभा केला होता.इतर कोणी अपक्ष उमेदवारही तिथे उभा राहिला नाही. तसे वाराणसीत झाल्यास लढत अगदीच एकतर्फी होईल असे वाटत नाही.अर्थातच मोदींचा पराभव होईल असे मी नक्कीच म्हणत नाही.तरीही वाराणसी वाटते तितकी सेफ सीट आहे का याचा विचार जरूर व्हावा.

In reply to by क्लिंटन

सहमत आहे.ह्या तक्त्यातील माहिती वाचली की धर्मनिरपेक्ष पक्ष मोदी विरुद्ध प्रतीस्पर्ध्धी उभे करणार नाहीत असे प्रथम दर्शनी वाटते. पण राजकारणात मुरलेल्या मोदी व अमित शहा शहाला काटशह देण्यास प्रसिद्ध व तरबेज आहेत. सध्याच्या वाराणसी मतदार संघात मोदी ह्यांचे धुमकेतू प्रमाणे आगमन झाले आहे. ते उत्तर प्रदेशातून निवडणूक लढतील हे त्यांच्या समर्थकांना काय पण विरोधकांना सुद्धा वाटले नव्हते. तेथील स्थानिक भाजपचे कार्यकर्ते त्यांना दिल से मदत करतील. का तेथील भाजपचे विद्यमान खासदार जोशी साहेब चांगली जागा सोडायची म्हणून नाराज होते. त्यांच्या समर्थक गडबड करू शकतात. उत्तर प्रदेश हा दिल्लीच्या तख्ताची चावी असल्याने व बाजूला बिहार असल्याने तेथून लढून मोदी ह्या राज्यांवर लक्ष केंद्रित करत आहेत. केजरीवाल ह्यांना भारतात अनेक मतदारसंघात चांगले पर्याय आहेत ,एक खासदार म्हणून लोकपाल कायद्यासाठी ते प्रयत्न करू शकत होते. . पण त्यांच्या अश्या वागण्याने खुद त्यांचे समर्थक बुचकळ्यात पडले आहेत.सध्या मोदींना त्यांच्या मतदार संघात अडकून ठेवायचे अशी त्यांची नीती आहे आता प्रसार माध्यमांनी सगळे लक्ष वाराणसी वर ठेवले तर शोलेचा डायलॉग म्हणायची वेळ येईल. अब तेरा क्या होगा पप्पू .

In reply to by निनाद मुक्काम …

आत्मशून्य 17/03/2014 - 03:00
पण त्यांच्या अश्या वागण्याने खुद त्यांचे समर्थक बुचकळ्यात पडले आहेत.
विदा हवा होता.

In reply to by निनाद मुक्काम …

विकास 18/03/2014 - 00:13
कुठेतरी वाचल्याप्रमाणे जोशींना वाराणसी मधे पुन्हा निवडून येणे अवघड होते. त्यामुळे जरी त्यांनी वरकरणी नाराजी दाखवली असली तरी मनात कुठेतरी सेफ मतदारसंघ मिळाल्यामुळे बरेच वाटले असावे. आत्ताच्या घडीस भाजपामधील कोणी मोदींच्या विरोधात जाईल असे वाटत नाही. ही निवडणूक म्हणजे भाजपामधील मुरलेल्या राजकारण्यांसाठी त्यांच्या राजकीय आयुष्यातील "now or never" अशी आहे. त्यामुळे जो पर्यंत कुणी काँग्रेसचा छुपा समर्थक नाही तो पर्यंत या वेळेस कोणी फार गडबड करून सिट्स कमी करेल असे वाटत नाही...

अर्धवटराव 17/03/2014 - 02:50
केजरीवालांचे आणि त्यांच्या पक्षाचे आर्थीक, परराष्ट्रीय संबंध वगैरे बाबतीत काय धोरण आहे याची फारशी पर्वा करायचे कारण नाहि. केजरीवाल म्हणतात कि चांगल्या लोकांना राजकारणात आणा, बाकि सर्व आपोआप ठीक होईल...आणि हा मुद्दा नक्कीच सेलेबल आहे. शिवाय त्यांच्या हाती केंदीय सत्ता यायचे चान्सेस कमिच आहेत, त्यामुळे त्यांना सत्ताप्राप्तीनंतर ते काय करतील याचा जाब कोणि विचारणार नाहि. मुख्य मुद्दा असा कि केजरीवालांना जे परिवर्तन अपेक्षीत आहे त्याकरता त्यांनी राज्य पातळीवर सरकार स्थापुन प्रयत्न करायला हवे कि केंद्र पातळीवर. केंद्राचा अगदी बेभरवशाचा घास गिळायला त्यांनी राज्याचं वाढुन ठेवलेलं ताट ठोकरलं. भाजपला शक्य तेव्हढं नुकसान पोचवुन केजरीवाल राज्यात परतले तरी अस्थीर केंद्र त्यांना परत परत खेचणार व त्यात त्यांचं राजकीय नुकसान होणार. अर्थात, त्यांना याच कामासाठी काँग्रेसने उभं केलं असेल तर हि इज डुइंग हिज जॉब वेल. अन्यथा, केजरीवाल अनावश्यक जुगार खेळताहेत असं वाटतं. वाराणसी सीट मोदींकरता सोपी नाहि. केजरीवालांकरता देखील नाहि. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन राजकारणात उतरलेल्या केजरीसाहेबांनी जर एखाद्या अत्यंत कलंकीत काँग्रेसीविरुद्ध सीट लढवली असती तर केजरींचा उद्देश अधीक स्वच्छ्पणे लोकांचा नजरेत आला असता. मोदिंची सध्याची इमेज भ्रष्टाचारी म्हणुन नाहि. मोदिंना अंगावर घेऊन केजरीवालांनी काहि प्रमाणात सुशासनाला प्राधान्य देणार्‍या मध्यमवर्गाची नाराजी ओढावुन घेतली आहे. ते काँग्रेसचे एजंट असल्याचा आरोप आणखी दृढ होईल त्यामुळे. नॉट गुड फॉर हिज लाँग रन पॉलिटिक्स.

In reply to by अर्धवटराव

आत्मशून्य 17/03/2014 - 03:13
आज देशाला मजबूत सुशासनासोबत कठोर विरोधी पक्षाचीही गरज आहे. आणि सध्या यासाठी एकमेव योग्य पर्याय फक्त आम आदमी पार्टीच देऊ शकेल. अरविन्दाचे सगळे उमेदवार जरी जिंकले तरी तो सत्ता स्थापन करण्या इतका मोठा पक्ष असणार नाही मग त्याला इतके फुटेज का ? उगा त्याला फ़ुक्ट्चे प्रचंड फुटेज देऊन लक्ष कोंग्रेस वरून विचलित करायचे आणि फुटेज देताना मात्र तो कोंगी हस्तक आहे असे उठसुठ पिल्लू सोडायचे ज्यातून तो अन कोंग्रेस दोन्ही बदनाम होतील व शानुभुतिला अपात्र ठरतील इतकाच खेळ चालु आहे.

In reply to by आत्मशून्य

तुमच्यामते तो त्याचा पक्ष हयंची विरोधी पक्ष म्हणून देशाला गरज आहे त्यात ते नित्य नियमाने प्रसिद्ध व्यक्तींवर आरोप करतात.. मुलाखती देतात. सतत प्रकाश झोतात राहण्यासाठी जे काही करावे लागते ते करतात. त्यांचा अभ्यास दौर्यातून प्रसार माध्यमांचा अभ्यास , गृहपाठ तयार होतात. मग फुटेज तो बनता हे त्यांच्या जीवावर सध्या प्रसार माध्यमे पोळी भाजून घेत आहेत. काही वर्षांनी मूळ लेखात म्हटले तसे झलक दिख ला जा सेलेब्रेटी स्पेशल मध्ये ते नक्कीच दिसतील. एक प्रश्न उरतो अण्णा हजारे ह्या निवडणुकीत काय करणार आहेत. आणि त्यांनी काही केले तर देशातील राजकीय समीकरण बदलतील का ह्यावर सुद्धा चर्चा होऊ दे मला स्वतःला अण्णांची सध्याची भूमिका काय व का आहे हे कोडे उलघडले नाही आहे.

In reply to by निनाद मुक्काम …

आत्मशून्य 17/03/2014 - 03:36
माहीत नाही पण त्यांचे दिल्लितले उपोषण खरे तर केजरिवालाचे आंदोलन होते हे सिध्द तेंव्हाच झाले जेंव्हा तसा प्रयोग अन्ना पुन्हा करू शकले नाहित आणि तुमच्या अभ्यासाप्रमाने कोंग्रेस हस्तक असलेल्या केजुने कोंग्रेसला धूळ चारली. होय धुळ आपनेच चारली कारण नया है वो. असो विरोधी पक्षाचे काम कारभारावर वाचक असणे हे आहे. आणि तुम्ही म्हणता तो तमाशा करण्यात अरविंदा तयार असेल तर तोच एकमेव लायक पक्ष वाटतो ज्याच्या कृतिंची धास्ती सत्तधारी पक्ष कायम बाळ्गेल.

In reply to by आत्मशून्य

विवेकपटाईत 17/03/2014 - 19:39
च्यायला शेरखानची राजनीती समजणे अत्यंत गरजेचे. दिल्लीत तवाकीने शिकार करून, शिकार शेरखानच्या ताब्यातच दिल्ली. तसेच पुढे ही होणार. दिल्लीच्या आंदोलना बाबत लोक त्रासलेले होते. कुणीही मंचावर उभा राहिला असता तर लोकांनी त्याला साथ दिली असते. सत्तापक्षाला मुळीच भीती वाटत नाही आहे त्याच्या मुळे एन डी ए ला २१० पर्यंत थांविण्यात यश आल तर शेरखान तावकीला निश्चितच पुरस्कृत करेलच. लोकपाल ही माणूस राहणार आणि सत्तापक्षच त्याची नियुक्ती करेल. 'तोते' प्रमाणेच त्याचा वापर होईल. किंवा आपला माणूस असेल लोकपाल किती तरी वर्षे 'शांतता जाचं चल रही है'. भ्रष्टाचार संपवायचा असेल तर सिस्टम सुधारावी लागेल. लोकपालची काहीही गरज नाही.

In reply to by आत्मशून्य

वेताळ 19/03/2014 - 12:11
आमचा एक मित्र आप कडुन सांगली जिल्ह्यातुन निवडणुकी उभा राहणार होता. त्याने परदेशातील नोकरी सोडुन एक वर्षापासुन सांगली जिल्ह्यत काम सुरे देखिल केले.त्याला खुप चांगला प्रतिसाद मिळत होता. सत्ताधार्‍यानी त्याच्या कामाची दखल आणि धडकी घेतली. त्याच्या जवळच्या लोकांना धमकी देण्यापर्यत ते गेले.सांगलीत कॉग्रेसचा खासदार व केंद्रिय मंत्री आहेत. आता परवा त्याला लोकसभेचे तिकिट मिळणार असे असतानाच त्याचे तिकिट आप कडुन कापुन एका नवख्या उमेद्वाराला तिकिट मिळाले.कालच धुलवडीला त्याला मंत्र्याच्या जवळच्या व्यक्तीने खालील माहिती दिली ती त्याच्या शब्दात "सांगली जिल्ह्यात " आप " चे काम करतोय अशी ओळख करून दे असे बोललो. त्यानेही तसेच सांगितले आणि नाव सांगितले नाही, तसे साहेब एकदम गंभीर झाले आणि एकदम हसु लागले. " आप " बीप काही नाही, इथे सगळे आमचेच चालते म्हणाले, मग १० मिनिट " आप " कॉंग्रेस, भाजप यांच्यातील नात्यावर लेक्चर दिले. ऐकुन जाम बोअर होत होते म्हणुन दोघेही निघतो म्हणालो, तेवढ्यात मित्राचा हात हातात पकडुन खाली बस म्हणाले, आणि आता मजा ऐक म्हणले, कुणाला बोलु नको हा फ़ेमस डायलॉग पण मारला. शेवटी नाईलाजस्तव खाली बसलो, रीतिरिवाजाप्रमाणे साहेबांनी काही घेणार बिणार का असेही विचारले आणि सर्व प्रकारचा माल आहे असे सुनावले. आणि बोलत बोलत एक पेग घश्याखाली ढकलला. आणि म्हणाले ऐक आता - " ते वडगावचे एक पोरग कोणतरी आलंय ना परदेशातन त्याला वाटल असेल कि तिकेट मिळेल आणि जोरात लढीन, तर त्याच बरोबर हुत आणि खरच जर त्याला मिळाल असत तर तगडी फाईट पण झाली असती. पण आमच्या मंत्रीमहोदयांच्या राजकारणापुढे त्याचा काय टिकाव लागणार, भले भले गुंडाळुन ठेवलेत त्यांनी. मागच्या महिन्यात मुंबईत साहेबांनी एक मिटिंग घेतली आणि काय कारभार करायचा तो पद्धतशीरपणे केला, CM होते त्या मिटींगला, CM च आणि त्या madam च चांगलंच जमते. त्यामुळे काम सोप झाल, नाहीतर तस काम अवघड झाल असते. पण एक सांगतो ते पोरग लय हुशार आहे बघ आणि त्याला चांगला स्कोप पण आहे." अजुनही काही गोष्ठी सांगितल्या ज्या इथे सांगु शकत नाही. मग ह्यावर तुमचे म्हनणे काय आहे. आमच्या मित्राला अन्ना हजारेनी अपक्ष उभे राहण्याचा सल्ला दिला आहे. केजरीने अन्नाचां पण भ्रमनिराश्या केली आहे.

In reply to by अर्धवटराव

आनन्दा 17/03/2014 - 22:24
त्याचीच तर काळजी आहे... मी श्री. केजरीवालना कमी लेखत नाही, आणि हीच माझी काळजी आहे. या तिरंगी लढतीच्या निमित्ताने भारतीय लोकशाहीची लक्तरे निघु नयेत एव्हढीच इच्छा आहे. श्री केजरीवाल यांच्यामुळे मतविभाजन होउन जर परत कोंग्रेसला बहुमत मिळाले, तर त्यासारखे लाजीरवाणे काही नसेल. केजरीवालांनी आधी स्वतःला कुठेतरी राज्यात सिद्ध करावे आणि मग देशव्यापी निवडणूकांमध्ये सहभाग द्यावा असे माझे पहिल्यापासून आणि अजूनही मत आहे. (जसे गुडविल मोदींकडे आहे.)

केजरीवालांचे आणि त्यांच्या पक्षाचे आर्थीक, परराष्ट्रीय संबंध वगैरे बाबतीत काय धोरण आहे याची फारशी पर्वा करायचे कारण नाहि. केजरीवाल म्हणतात कि चांगल्या लोकांना राजकारणात आणा, बाकि सर्व आपोआप ठीक होईल...आणि हा मुद्दा नक्कीच सेलेबल आहे. चांगली माणसे म्हणजे मनमोहन सिंग सारखी आता त्यांच्या सारख्या सुज्ञ लोकांना राजकारणात आणायचे ,पद द्यायची मग केजू सोनिया ची जागा घेणार , म्हणजे परत एकदा पक्षात बोलका पोपट व जो केजू विरुद्ध बोलला त्याला बाहेर चा रस्ता नवीन हायकमांड उदयास आले आहे. त्यांच्या पक्षातील लोक तिकीट मिळाले नाही म्हुणुन बंडखोरी केली. ह्या लोकांनी सत्ता मिळण्याआधी परिवर्तन व अ जून कसले कसले दावे केले होते. त्यामुळे सेलेबेल मुद्दा केव्हाच निकालात निघाला आहे.

In reply to by निनाद मुक्काम …

अर्धवटराव 17/03/2014 - 05:17
ममो वैयक्तीक रित्या कितीही स्वच्छ असले तरी ते चांगले राजकारणी नाहितच. काँग्रेसचे सर्व बाबतीतले धोरण जाहिर होते व लोकांनी त्यापक्षाला सत्ता दिली. म्हणजे पक्षाची धोरणं जाहिर असणं आणि पक्षाने इमानदारीने काम करणं या भिन्न गोष्टी आहेत. केजरीवालांचं इमानदार व्यक्तींना राजकारणात आणायचं धोरणच त्यांच्या पक्षाला दिल्लीत यश देऊन गेलं व आता दिवसेंदीवस त्यांचा प्रभाव वाढत चाललाय तो याच पार्श्वभूमीवर. काँग्रेस अ‍ॅक्च्युली २०१६ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करतेय असाही एक मतप्रवाह आहे. तोपर्यंत केजरीवालने भाजपचं करायच ते नुकसान केलं असेल, आआप दिल्लीमधे ठाणबंद झाला असेल, व काँग्रेसवरचा लोकांचा राग बर्‍यापैकी कमि झाला असेल. अडचणीत असताना काँग्रेसला कुणाच्यातरी "बलीदानाने" फायदा होत आला आहे. सध्या केजरीसाहेब वारंवार भगतसिंहाचं बलिदान आपल्या वाट्याला यावं म्हणुन टाहो फोडताहेत. असा काहि राडा झालाच तर जनतेच्या रोषाचा पहिला वार भाजपवर बसेल. आआपला त्यांचं कुठलंही धोरण स्पष्ट करण्याची काहिच गरज नाहिए. जनतेनेच स्वच्छ लोकांच्या पाठिशी उभं राहावं असा त्यांचा प्रचार त्यांना बळ द्यायाला पुरेसा आहे.

In reply to by अर्धवटराव

आत्मशून्य 17/03/2014 - 05:45
केजरीवालने भाजपचं करायच ते नुकसान केलं असेल,
केजरी इतकं चापटर आहे की आता वेळ आलीच तर मोदीना पाठिंबा देऊ म्हणाला. आहे की नाय नवनिर्माणाचे डोकं.

आत्मशून्य 17/03/2014 - 03:48
करोडो चा सुपरस्टार आधीच चित्रपटात असताना वरुन नुसत्या एका गाण्यासाठी तरी का असाव्या लागतात ? लोकांना त्या हव्यात म्हणूनच ना ? मग त्यांचे आयटम सॉंग गाजतय तर तुमच्या सुपर स्टार हिरोच्या पोटात का दुखावे ? कितीही ठुमकली तरी सिल्क स्मिता माधुरी थोडीच बनणार आहे ? मग एव्हडा वैचारिक राडा कशाला ?

आत्मशून्य 17/03/2014 - 04:12
कसला डोम्ब्लाचा हाय कमांड हो केजु ?


संपादित
प्रतिसादात व्यक्तिगत पातळीची टिप्पणी टाळावी.

थोडक्यात काय तर पक्ष म्हणून एक शिस्त, व्यवस्था ही निर्माण करावीच लागते. लगेच आशा स्थितीला हायकमांड पद का बहाल करता ? रिमोट कंट्रोल वर टिका रिमोट कंट्रोल अस्तित्वात आहे म्हणून झाली नाही असे नसून तो चुकीच्या पध्दतीने वापरला गेला नाही म्हणुन झाली नाही हे विसरु नये. अन्यथा सोनिया मोदी अरविंदाआणि इतर माननियांना पक्षावर पकड़ ठेवली म्हणून एकाच पंक्तीत बसवायची घोड़चुक कराल

विवेकपटाईत 17/03/2014 - 08:39
केजरीवालच्या संस्थाना फोर्ड फौंडेशन कडून दान मिळते (दान देताना अमेरिकन संस्थांचा काय हेतू असतो या साठी हिस्ट्री चेनेल वरचे जुने कार्यक्रम पहा. फेसबुकच्या माध्यमातून त्रस्त तरुणांना मूर्ख बनविता येत उदा: इजिप्त . राखी सावंतची केजरीवाल बरोबर तुलना करणे राखी सावंतचा अपमान करणे असेच आहे. गादीवर येताच शीला दीक्षितच्या घोटाळ्यांची चौकशी करण्याचा दावा करणार्याने गादी वर आल्या वर या बाबतीत मौन पाळले. बाकी 'तवाकी नावाचा तरस

In reply to by विवेकपटाईत

http://news.oneindia.in/new-delhi/video-aap-leader-ashutosh-runs-away-from-agitated-aam-aadmi-lse-1414350.html#infinite-scroll-1 कठीण आहे. म्हणजे दिल्लीतल्या लोकांना ह्या केजरीवाल ने चांगलाच मामा बनवले. आणि अनेक लोक ह्याच्या मागे लागली आहे. उत्तम डावपेच खेळतो आहे पण हा माणूस पण तसाच निघणार. त्यात त्याचा दोष नाहीये. मुळातच भारतीय लोकांना नियम पाळणे आणि दुसऱ्याचा विचार करणे जमत नाही. फक्त आणि फक्त स्वतःचे पाहणे फार तर आपल्या जातीचे आणि उरलेल्या वेळात सगळ्यांना दोष देणे. आधी हा केजरीवाल चांगला वाटला पण ज्या पद्धतीने लोकसभेसाठी दिल्लीतुने पळून गेला हे अजिबात क्षम्य नाह्ये. राज्य चालावायाचेच नव्हते तर फुकट शपथ घेण्यावर पैसे कशाला वाया घालवले? वर युक्तिवाद हां की बाकीचे घालवतात मग आह्मी का नाही. म्हणजे थोडक्यात सोयीचे राजकारण करायचे पण आव असा आणायचा की आपण एकमेव महान व्यक्तिमत्व. असो. गम्मत म्हणजे ज्या लोकांना मोदी आवडत नाही ते सगळे आता केज्रीवालच्या मागे उभे आहेत. हा स्वतः काहीही कमी हुमुकशह नाहीये पण मोदी एकाच लक्ष्य असल्याने केजरीवाल च्या सगळ्या चुका क्षम्य आहेत.

In reply to by वेल्लाभट

Of Course. The very fact that he intends to contest against Modi shows his Clarity & Guts. BJP has chosen the electorate with all calculations & this fellow has staked his image point blank! One single defeat ....& he will be washed-out of politics & still he is not afraid. मला या माणसाचं सतत कौतुक वाटत आलं आहे आणि ते जर मोदींविरुद्ध उभे राहिले (२३ तारखेला निर्णय होईल) तर तो निर्णय त्यांच्या अंतरबाह्य एकसंधतेचा निर्विवाद पुरावा ठरेल. मग निकालाची फिकिर नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

आयुर्हित 17/03/2014 - 11:58
एक म्हण आहे "जो दुसर्यासाठी खड्डा खणतो, तो स्वत:च काद्द्यात जातो" अजून एक म्हण आहे "विनाशकाले विपरीत बुद्धी" या दोन्ही म्हणी लवकरच खऱ्या ठरतील अशी अपेक्षा आहे. पण अजून एक म्हण आहे "बंदर कुलांटी मारना नही भूलता" असे बंदर स्वत:तर काही काम करत नाहीच, पण दुसऱ्या चांगल्या माणसांनाही करू देत नाही. अशाने देश बुडायला वेळ लागणार नाही. त्यामुळे मला तुमचेही आश्चर्य वाटते, आपल्या सारखी सुज्ञ, अशा बंदरांची जाहिरात का करतात?

In reply to by आयुर्हित

याविषयी मला शंका नाही! केजरीवालांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा का याचा विचार करा: केजरीवाल विथ वागळे, स्ट्रेट टू द पॉइंट!

In reply to by संजय क्षीरसागर

आमचा आधीच बदलला आहे दृष्टीकोन का काय तो. केजरीवाल विथ वागळे? आधीच मर्कट त्यात मद्य प्याला. :D

In reply to by मंदार दिलीप जोशी

तर दृष्टीकोन कसा बदलेल? आणि मी विचारलं होतं की त्या फौंडेशन्स अमेरिकी विचारसरणी जगावर लादण्याचा प्रयत्न करतायंत हा तुमचा मुद्दा विवादासाठी ग्राह्य धरला तरी अरविंद केजरीवालांना मदत करुन त्यांचा हेतू कसा साधेल? यावर तुमच्याकडे उत्तर नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्ही प्रतिसाद पुन्हा वाचा. मुळात "आआपाला सपोर्ट करुन तो शक्य होणं असंभव आहे" हेच मुळी तुमच्या चुकीच्या गृहितकावर किंवा पूर्वग्रहदूषित असल्याने त्यावर काय बोलणार? आप हे माध्यम आहे. साधन आहे. त्याने साध्य कसे आणि हाय होणार हे प्रतिसादातच उघड आल्याने पुन्हा फिरवून प्रश्न विचारून उत्तर आलं नाही की "जितं मया" करत जल्लोष साजरा करायचा असेल तर जरूर करा. http://www.misalpav.com/node/27026?page=2#comment-563648

In reply to by मंदार दिलीप जोशी

प्यारे१ 17/03/2014 - 13:37
यु एस बी फॉरमॅट केल्याशिवाय नि आधीचं डीलिट केल्याशिवाय नवीन डेटा घेत नाही. करप्ट झालीये. ;)

In reply to by मंदार दिलीप जोशी

आप हे माध्यम आहे. साधन आहे. त्याने साध्य कसे आणि हाय होणार हे प्रतिसादातच उघड आल्याने?
तुम्ही (किंवा लेखकानं) म्हटलंय (आणि तिथे उधृत केलंय) :
अमेरिकेचा प्रभाव म्हणजे काय? अमेरिकेचा प्रभाव याचा अर्थ अमेरिकेच्या उपभोगवादी संस्कृतीचा प्रचार, अमेरिकेच्या मुक्त लोकशाहीचा प्रचार, अमेरिकेच्या तांत्रिक भांडवलशाहीचा प्रचार, अमेरिकेच्या जीवनशैलीचा प्रचार, अमेरिकेतील स्त्रीवादाचा प्रचार. थोडक्यात, वेगवेगळया देशांनी आपली मूळ संस्कृती सोडून अमेरिकन संस्कृतीचा प्रचार किंवा स्वीकार करणे, असा अमेरिकन प्रभावाचा अर्थ होतो.
यात केजरीवाल अजिबात बसत नाहीत. बाय द वे, घंटीचंद आरती करता करता (अनेकदा) तोंडघशी पडलेत त्यामुळे त्यांची संपूर्ण हार्डडिस्कच फॉर्म्याट करायला लागणार आहे. त्यांना उत्तर समजणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

जरा वाट बघा, समजेल तुम्हाला. सगळं उघड होत नसतं हो, पण छुपा प्रचार ओळखायला ती नजर लागते. तुम्ही जौद्याते

In reply to by मंदार दिलीप जोशी

तुमचा आधीचा प्रतिसाद असा आहे:
आप हे माध्यम आहे. साधन आहे. त्याने साध्य कसे आणि हाय होणार हे प्रतिसादातच उघड आल्याने
आणि आता तुमच्याकडे मुद्दाच नाही म्हटल्यावर:
जरा वाट बघा, समजेल तुम्हाला. सगळं उघड होत नसतं हो, पण छुपा प्रचार ओळखायला ती नजर लागते.
अशी सारवासारव केलीये! हे वाचण्यापुरती नजर असली की झालं! तुमचा प्रतिसाद तिथेही व्यर्थ होता आणि इथेही व्यर्थ आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

पुन्हा सांगतो. इंग्रजीत असला तरी मूळ प्रतिसाद पुन्हा पुन्हा वाचा. त्यातच आणि त्यातच सगळे आहे. नसेल समजत तर मग आंतरराष्ट्रीय राजकारणच काय भारतीय राजकारणावरही टिप्पण्या करण्याइतपत तुम्ही क्वालिफईड नाही हेच खरे.

In reply to by संजय क्षीरसागर

यात केजरीवाल अजिबात बसत नाहीत. काहीतरी गैर समज झाला आहे. अमेरिकन जीवन शैली ,चंगळवाद हा कोणत्याही देशात प्रगती सोबत आपसूकच कमी अधिक प्रमाणात झिरपला आहे. केजरीवाल ह्यांची त्यासाठी गरज नाही. मात्र अमेरिकेचा स्वतःचा एक अजेंडा आहे ,उर्वरीत जगात विशेतः तिसर्या जगात त्यांना लुडबुड करायची असते. ह्यासाठी त्यांना लोकशाही असलेल्या देशात राजकारणी लोकांमध्ये आपले हस्तक घुसवावे लागतात तर वेळप्रसंगी ते हुकुमशाही सुद्धा उत्तेजन व पाठिंबा देतात जसा सुरवातीला मुशरफ ला दिला. आज पाकिस्तानी राजकारणात अमेरिकी आशीर्वादाशिवाय पंतप्रधान व राष्ट्रपती निवडला जात नाही ह्या मानाने भारतात इतके दिवस त्यांना लुडबुड करता येत नव्हती ,

In reply to by निनाद मुक्काम …

काहीतरी गैरसमज झाला आहे?
तुमचा! कारण मंदार जोशींचा शोध असायं की फोर्ड फौंडेशन केजरीवालांना मदत करतंय कारण त्यांना अमेरिकी जीवनशैली भारतावर लादायचीये. आणि मी म्हणतो केजरीवालांच्या थ्रू कोणत्याही तर्कानं ते अशक्य आहे. आणि तुम्ही माझाच मुद्दा मला सांगतायं
अमेरिकन जीवन शैली ,चंगळवाद हा कोणत्याही देशात प्रगती सोबत आपसूकच कमी अधिक प्रमाणात झिरपला आहे. केजरीवाल ह्यांची त्यासाठी गरज नाही.
पुढे तुम्ही लुडबूड वगैरे कायकाय लिहीलंय ते अगम्य आहे कारण त्याचा माझ्या प्रतिसादाशी काहीही संबंध नाही.... मुक्काम कुठे का असेना!

In reply to by संजय क्षीरसागर

@ ते अगम्य आहे भारताबाहेर कधी पडलात तर अगम्य अश्या अनेक गोष्टी तुम्हाला प्रगत देश तिसर्या जगातील देशात करतांना आढळून येतील. तिसर्या जगात परकीय पैशावर अनेक एनजीओ कुत्र्याच्या छत्री सारखे उगवलेले आढळतील. पण ह्या पैकी काही तुम्हाला माहिती नसेल किंवा माहिती करून ग्यायाचे नसेल तर अज्ञातात सुख असते हेच खरे

In reply to by निनाद मुक्काम …

पण ह्या पैकी काही तुम्हाला माहिती नसेल किंवा माहिती करून ग्यायाचे नसेल तर अज्ञातात सुख असते हेच खरे अगदी अगदी.

In reply to by निनाद मुक्काम …

श्रीगुरुजी 18/03/2014 - 17:50
>>> मात्र अमेरिकेचा स्वतःचा एक अजेंडा आहे ,उर्वरीत जगात विशेतः तिसर्या जगात त्यांना लुडबुड करायची असते. ह्यासाठी त्यांना लोकशाही असलेल्या देशात राजकारणी लोकांमध्ये आपले हस्तक घुसवावे लागतात तर वेळप्रसंगी ते हुकुमशाही सुद्धा उत्तेजन व पाठिंबा देतात जसा सुरवातीला मुशरफ ला दिला. सहमत! अमेरिकेला जम्मू-काश्मिर हे भारताच्या नियंत्रणातून मुक्त असे हवे आहे, जेणेकरून लष्करीदृष्ट्या महत्त्वाच्या भागात स्वतःला लष्करी तळ उभारून आपला ताबा ठेवता येईल किंवा या प्रदेशाला स्वत:च्या अंकित ठेवता येईल. हा भाग भारताच्या ताब्यात असेपर्यंत हे शक्य नाही. म्हणूनच अरूंधती रॉय, प्रशांतभूषण, दिलीप पाडगावकर निधर्मांधांच्या तोंडातून "काश्मिरमध्ये सार्वमत घ्यावे" अशी मागणी वदवून घेतली जाते. ही मंडळी अमेरिकेच्या अजेंड्यानुसार वागत असतात. केजरीवालांच्या पक्षाला अमेरिकास्थित संस्थांकडून निधी मिळणे व त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी काश्मिरमध्ये सार्वमत घ्यावे अशी मागणी करणे व पक्षाच्या वेबसाईटवर भारताचा नकाशा काश्मिरविरहीत दाखविणे हा योगायोग नव्हे. हा अमेरिकेच्या अजेंड्याचाच भाग आहे.

दिल्लीची होळी -सल्तनत काळची- अमीर खुसरोच्या लेखणीतून

विवेकपटाईत ·

आयुर्हित 16/03/2014 - 22:54
आज ही आपण सर्वप्रकारचे भेद विसरून प्रेमाने व आनंदाने रंग उधळीत होळी खेळू. सर्वाना होळीच्या शुभेच्छा. या निमित्ताने रंग बरसे, भिगे चुनर वाली रंग बरसे!

राही 17/03/2014 - 08:59
हे एक सूफी धारा व्यक्त करणारे गीत आहे. खुश्रो हा त्याच्या लिखाणातल्या संस्कृतिसंगमाविषयी प्रसिद्ध आहे. त्याचे गुरु म्हणजे सुप्रसिद्ध हजरत निजामुद्दीन चिश्ती अवलिया. हे अरब वंशाचे होते. हे संपूर्ण गीतच हजरतसाहेबांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याची भावना व्यक्त करते. आपल्याकडे 'गोविंदाचे गुणी वेधले, पांडुरंगी मन रंगले, रामरंगी रंगले मन, कृष्णरंगी रंगले' हा अभंगही हाच भाव दर्शवतो. दिल्लीमध्ये त्या काळी होळीमध्ये रंग खेळले जातच होते पण या कवनातून हिंदू-मुस्लिम सगळेच होळी खेळत आहेत असा अर्थ निघत नाही. अरब यार हे संबोधन निजामुद्दीन साहेबांसाठी आहे. अर्थात स्वतः आमीर खुश्रो हा एक उच्च कोटीचा संत होता आणि धर्मभेदापलीकडे होता पण त्या काळातले दिल्लीतले सर्वच मुस्लिम तसे होते आणि होळी खेळत होते असे या कवितेतून ध्वनित होत नाही. अवांतर : फाग किंवा बसंत साजरा करण्याची प्रथा पाकिस्तानी पंजाबमध्ये अजूनही टिकून आहे हे खरे पण तो उत्सव पतंग उडवण्याचा उत्सव म्हणून साजरा होतो. रंग फारसे खेळले जात नाहीत असे वाचल्याचे आठवते. आणि सनातनी लोक त्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करीत असतात हेही वाचले आहे.

In reply to by राही

विवेकपटाईत 17/03/2014 - 09:36
कट्टर पंथी नेहमीच असतात. पण माझे बालपण जुन्या दिल्लीत गेले आहे वयाच्या विसी पर्यंत तिथे राहिलो आहे. अधिकांश मुस्लीम मुले आमच्या बरोबर होळी खेळायचे. बाकी पराजित लोकांचे धार्मिक श्रद्धास्थाने नष्ट करणे आणि त्यांना आपल्या धर्मात आणणे हे त्या काळातले सत्य होते. त्याला नाकारता येत नाही. पण सामान्य माणूस असा नसतो. अमीर खुसरोनी सामान्य जनतेच्या भाषेत सामान्य जानेसाठी आपले बहुतांश काव्य लिहिले आहे.

In reply to by विवेकपटाईत

अमीर खुसरोबद्दल अन् त्याच्या काव्यांबद्दल अजून लिहिल्यास वाचायला आवडेल. शुजात हुसेन साहेबांच्या आवाजात त्यांच्या काही रचना ऐकल्या आहेत, निव्वळ अप्रतिम असतात. इकडून तिकडून त्याच्याबद्दल थोडंफार वाचलंय. जमवा बैठक अन् नक्की लिहा.

श्री. पगडींनी या सुफी मंडळींच्या कारवायांवर चांगला प्रकाश टाकला आहे. त्यांनी किती मंदीरे पाडून तेथे मशिदी बांधण्यास कसा हातभार लावला हे ही त्यांनी लिहिले आहे. त्यांचे तत्वज्ञान एक असे व वागणे एक असे. वागणे अर्थात धर्मांतर करण्यास (जनतेचे) अनुकुल असे. भागवत धर्म आणि त्यांच्या तत्वज्ञानात देवाणघेवाण झाली आही ही एक थाप आहे......

In reply to by जयंत कुलकर्णी

बॅटमॅन 19/03/2014 - 15:40
जीवनसेतू नामक त्यांच्या सदाबहार आत्मचरित्रात याची उदा. आलेली आहेत. अलीकडे त्यांच्या कार्याची व्हावी तितकी चर्चा होत नाही हा केवळ दैवदुर्विलास.

पैसा 28/03/2014 - 17:19
हे पद ऐकलं आहे. चांगलं लिहिलंय, आता संदर्भ बदलले असले तरी पण इतिहास आहे तो काही बदलता येणार नाही.

आयुर्हित 16/03/2014 - 22:54
आज ही आपण सर्वप्रकारचे भेद विसरून प्रेमाने व आनंदाने रंग उधळीत होळी खेळू. सर्वाना होळीच्या शुभेच्छा. या निमित्ताने रंग बरसे, भिगे चुनर वाली रंग बरसे!

राही 17/03/2014 - 08:59
हे एक सूफी धारा व्यक्त करणारे गीत आहे. खुश्रो हा त्याच्या लिखाणातल्या संस्कृतिसंगमाविषयी प्रसिद्ध आहे. त्याचे गुरु म्हणजे सुप्रसिद्ध हजरत निजामुद्दीन चिश्ती अवलिया. हे अरब वंशाचे होते. हे संपूर्ण गीतच हजरतसाहेबांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याची भावना व्यक्त करते. आपल्याकडे 'गोविंदाचे गुणी वेधले, पांडुरंगी मन रंगले, रामरंगी रंगले मन, कृष्णरंगी रंगले' हा अभंगही हाच भाव दर्शवतो. दिल्लीमध्ये त्या काळी होळीमध्ये रंग खेळले जातच होते पण या कवनातून हिंदू-मुस्लिम सगळेच होळी खेळत आहेत असा अर्थ निघत नाही. अरब यार हे संबोधन निजामुद्दीन साहेबांसाठी आहे. अर्थात स्वतः आमीर खुश्रो हा एक उच्च कोटीचा संत होता आणि धर्मभेदापलीकडे होता पण त्या काळातले दिल्लीतले सर्वच मुस्लिम तसे होते आणि होळी खेळत होते असे या कवितेतून ध्वनित होत नाही. अवांतर : फाग किंवा बसंत साजरा करण्याची प्रथा पाकिस्तानी पंजाबमध्ये अजूनही टिकून आहे हे खरे पण तो उत्सव पतंग उडवण्याचा उत्सव म्हणून साजरा होतो. रंग फारसे खेळले जात नाहीत असे वाचल्याचे आठवते. आणि सनातनी लोक त्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करीत असतात हेही वाचले आहे.

In reply to by राही

विवेकपटाईत 17/03/2014 - 09:36
कट्टर पंथी नेहमीच असतात. पण माझे बालपण जुन्या दिल्लीत गेले आहे वयाच्या विसी पर्यंत तिथे राहिलो आहे. अधिकांश मुस्लीम मुले आमच्या बरोबर होळी खेळायचे. बाकी पराजित लोकांचे धार्मिक श्रद्धास्थाने नष्ट करणे आणि त्यांना आपल्या धर्मात आणणे हे त्या काळातले सत्य होते. त्याला नाकारता येत नाही. पण सामान्य माणूस असा नसतो. अमीर खुसरोनी सामान्य जनतेच्या भाषेत सामान्य जानेसाठी आपले बहुतांश काव्य लिहिले आहे.

In reply to by विवेकपटाईत

अमीर खुसरोबद्दल अन् त्याच्या काव्यांबद्दल अजून लिहिल्यास वाचायला आवडेल. शुजात हुसेन साहेबांच्या आवाजात त्यांच्या काही रचना ऐकल्या आहेत, निव्वळ अप्रतिम असतात. इकडून तिकडून त्याच्याबद्दल थोडंफार वाचलंय. जमवा बैठक अन् नक्की लिहा.

श्री. पगडींनी या सुफी मंडळींच्या कारवायांवर चांगला प्रकाश टाकला आहे. त्यांनी किती मंदीरे पाडून तेथे मशिदी बांधण्यास कसा हातभार लावला हे ही त्यांनी लिहिले आहे. त्यांचे तत्वज्ञान एक असे व वागणे एक असे. वागणे अर्थात धर्मांतर करण्यास (जनतेचे) अनुकुल असे. भागवत धर्म आणि त्यांच्या तत्वज्ञानात देवाणघेवाण झाली आही ही एक थाप आहे......

In reply to by जयंत कुलकर्णी

बॅटमॅन 19/03/2014 - 15:40
जीवनसेतू नामक त्यांच्या सदाबहार आत्मचरित्रात याची उदा. आलेली आहेत. अलीकडे त्यांच्या कार्याची व्हावी तितकी चर्चा होत नाही हा केवळ दैवदुर्विलास.

पैसा 28/03/2014 - 17:19
हे पद ऐकलं आहे. चांगलं लिहिलंय, आता संदर्भ बदलले असले तरी पण इतिहास आहे तो काही बदलता येणार नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मुद्राराक्षस या नाटकात मदनोत्सव उल्लेख आहे. वसंत ऋतूत सुंदर स्त्रिया [सर्व स्त्रिया स्वत:ला सुंदरच समजतात] आपल्या प्रेमी वर आम्र मंजरी फेकायच्या). कादंबरी या उपन्यास मध्ये कामदेवाच्या मंदिराचा उल्लेख आहे आणि पूजा करण्याचे वर्णन ही आहे. १३व्या शतकातल्या होळीचे [दिल्ली सल्तनत] अमीर खुसरोने सुन्दर वर्णन केले आहे. आज रंग है ऐ माँ रंग है, मोरे महबूब के घर रंग है। दैया री मोहे भिजोया री शाह निजाम के रंग में कपडे रंगने से कुछ ना होत है या रंग में मने तन को डुबाया री दैया री मोहे भिजोया री शाह निजाम के रंग में। ... ‘कपड्यांवर रंग टाकल्या ने काही होत नाही.

पडघम- २०१४ भाग १: राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमधील मतदानामधील फरक

क्लिंटन ·
राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमधील मतदानामधील फरक या लेखाने पडघम-२०१४ या लेखमालेची सुरवात करत आहे. या लेखमालेसाठी १९८९ पासून सर्व निवडणुकांच्या आकडेवारीचा उपयोग करणार आहे. ही आकडेवारी जमा करायला मी सुरवात केली होती गेल्या वर्षीपासून.गेल्या २-३ महिन्यात ज्ञानोबाचे पैजार, पैसाताई, राहुलजीव्ही, सुहासदवन आणि श्रीरंग जोशी यांनी ही आकडेवारी एकत्र करायला महत्वाची मदत केली. या मिपाकरांच्या मदतीमुळेच ही लेखमाला पूर्ण होणार आहे त्यामुळे त्यांचे सर्वप्रथम आभार मानून या लेखमालेला सुरवात करतो. या भागात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानात फरक असतो का या प्रश्नाचे उत्तर शोधू.

क्लिंटन 17/03/2014 - 11:15
ज्या राज्यांमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या त्या राज्यांमध्येही मूळ लेखात दिलेला कल दिसून येतो. खालील तक्त्यामध्ये १९८९ ते २००९ या काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या त्या राज्यांमधील राष्ट्रीय पक्ष (कॉंग्रेस आणि भाजप) आणि प्रादेशिक पक्ष यांच्या मतांची टक्केवारी दिली आहे.१९८९ आणि १९९१ मध्ये जनता दल हा राष्ट्रीय पक्ष धरायला हरकत नाही तर १९८९ मध्ये भाजप हा तांत्रिकदृष्ट्या जरी राष्ट्रीय पक्ष असला तरी काही राज्यांच्या संदर्भात (उदा. उत्तर प्रदेश) त्या पक्षाला लोकांनी एका प्रादेशिक पक्षाप्रमाणे धरले होते असे दिसते.
         
वर्षराज्यनिवडणुककॉंग्रेसभाजपप्रादेशिक १प्रादेशिक २प्रादेशिक ३अपक्ष/इतरप्रादेशिक पक्ष
२००९आंध्र प्रदेशलोकसभा३८.९%३.८%२४.९%१५.७%६.१%१०.६%१: तेलुगु देसम, २: प्रजाराज्यम, ३: तेलंगण राष्ट्रसमिती
२००९आंध्र प्रदेशविधानसभा३६.५%२.९%२८.१%१६.३%४.०%१२.२%१: तेलुगु देसम, २: प्रजाराज्यम, ३: तेलंगण राष्ट्रसमिती
२००९ओरिसालोकसभा३२.७%१६.९%३७.२%  १३.२%१: बिजू जनता दल
२००९ओरिसाविधानसभा२९.१%१५.१%३८.९%  १६.९%१: बिजू जनता दल
२००४कर्नाटकलोकसभा३६.८%३४.७%२०.५%  ८.०%१: जनता दल (ध)
२००४कर्नाटकविधानसभा३५.३%२८.३%२०.८%  १५.६%१: जनता दल (ध)
१९९९कर्नाटकलोकसभा४५.४%२७.२%१०.९%१३.३% ३.२%१: जनता दल (ध), २: जनता दल (युनायटेड)
१९९९कर्नाटकविधानसभा४०.८%२०.७%१०.४%१३.५% १४.६%१: जनता दल (ध), २: जनता दल (युनायटेड)
१९९९महाराष्ट्रलोकसभा२९.७%२१.२%२१.६%१६.९% १०.६%१: राष्ट्रवादी, २: शिवसेना
१९९९महाराष्ट्रविधानसभा३१.२%१६.७%२५.९%१९.९% ६.३%१: राष्ट्रवादी, २: शिवसेना
१९९८गुजरातलोकसभा३६.५%४८.३%१०.२%  ५.०%१: राष्ट्रीय जनता पक्ष (वाघेला)
१९९८गुजरातविधानसभा३४.८%४४.८%११.७%  ८.७%१: राष्ट्रीय जनता पक्ष (वाघेला)
१९९६आसामलोकसभा३१.६%१५.९%२७.२%३.९%३.४%१८.०%१: आसाम गण परिषद, २: दोन्ही कम्युनिस्ट, ३: तिवारी कॉंग्रेस
१९९६आसामविधानसभा३०.६%१०.४%२९.७%३.९%३.७%२१.७%१: आसाम गण परिषद, २: दोन्ही कम्युनिस्ट, ३: तिवारी कॉंग्रेस
१९९१आसामलोकसभा२८.५%९.६%१७.६%६.८%५.८%३१.७%१: आसाम गण परिषद, २: दोन्ही कम्युनिस्ट, २: नूतन आसाम गण परिषद (फुकन)
१९९१आसामविधानसभा२९.४%६.६%१७.९%६.३%५.५%३४.३%१: आसाम गण परिषद, २: दोन्ही कम्युनिस्ट, २: नूतन आसाम गण परिषद (फुकन)
१९९१उत्तर प्रदेशलोकसभा१८.०%३२.८%२१.३%१०.५%८.७%८.७%१: जनता दल, २: जनता दल (ध)-चंद्रशेखर, ३: बसप
१९९१उत्तर प्रदेशविधानसभा१७.३%३१.५%१८.८%१२.५%९.४%१०.५%१: जनता दल, २: जनता दल (ध)-चंद्रशेखर, ३: बसप
१९८९उत्तर प्रदेशलोकसभा३१.८%७.६%३५.९%९.९% १४.८%१: जनता दल, २: बसप
१९८९उत्तर प्रदेशविधानसभा२७.६%११.६%२९.७%९.४% २१.७%१: जनता दल, २: बसप
या तक्त्यावरून दिसते की अगदी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या तरी लोकसभेपेक्षा विधानसभेत प्रादेशिक पक्ष/इतर पक्ष/अपक्ष यांची कामगिरी अधिक चांगली असते तर विधानसभेपेक्षा लोकसभेत राष्ट्रीय पक्षांची कामगिरी अधिक चांगली असते. याविषयी कर्नाटकचे २००४ चे उदाहरण सर्वात चपखल ठरेल. भाजपला लोकसभेपेक्षा विधानसभेत ६.४% मते कमी मिळाली होती (दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या असूनही) तर अपक्ष आणि इतरांना लोकसभेपेक्षा विधानसभेत ७.६% मते जास्त मिळाली होती.याचाच अर्थ असा की लहान पक्ष/अपक्ष उमेदवार लोकसभेपेक्षा विधानसभेत जिंकायची शक्यता जास्त तेव्हा अधिक लोकांनी आपली मते या पक्षांना दिली.पण लोकसभेत मात्र दोन राष्ट्रीय पक्षांपैकी जो पक्ष त्यांच्या मते अधिक योग्य होता त्या पक्षाला (भाजप) त्यांनी आपली मते दिली. मूळ लेखात म्हटले आहे की लोकसभा निवडणुकांनंतर काही महिन्यात विधानसभा निवडणुका झाल्या (उदा. महाराष्ट्र-२००४ आणि २००९) तर कशी परिस्थिती होती हे लेखमालेच्या दुसऱ्या भागात बघू. पण त्यावर स्वतंत्र लेख करण्याऐवजी याच लेखावरील प्रतिसादात ती माहिती लिहेन.

उत्तम लेख आणि विदा. सर्वच तक्त्यांतून स्पष्टपणे राष्ट्रीय पक्षांना अधिक प्रमाणात मतं मिळालेली दिसत आहेत. सोसायटीची निवडणुक आणि महापालिकेची निवडणुक यांची तुलनाही आवडली. 'माझा उमेदवार' चा मुद्दा लेखात मांडलेला आहेच. पण त्यापलिकडे आणखीन एक विचार असा असतो की स्थानिक पक्ष हा राष्ट्रीय पातळीवर सत्ता कधीच स्थापन करू शकत नाही. 'माझा उमेदवार' जर मला सत्तेत आलेला बघायचा असेल तर मला राष्ट्रीय पक्षाला मत देणं फायद्याचं ठरतं. दुसरी अशी शक्यता आहे की मतदारांना खरोखर कुठल्यातरी पातळीवर राज्यसरकारने केलेली कामं आणि केंद्र सरकारने केलेली कामं यातला फरक कळतो. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकांचा कौल हा सध्या अस्तित्वात असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या अगर त्याच्या विरोधकांच्या बाजूचा कौल असतो. आणि यासाठी राष्ट्रीय पक्षच निवडले जाणार हे उघड आहे.

In reply to by राजेश घासकडवी

क्लिंटन 17/03/2014 - 13:51
धन्यवाद राजेश.
स्थानिक पक्ष हा राष्ट्रीय पातळीवर सत्ता कधीच स्थापन करू शकत नाही.
हो काहीही झाले तरी एखाद्या प्रादेशिक पक्षाला लोकसभेत बहुमत मिळणार नाही.तरीही मला वाटते की लोक मत देताना सत्तेत कोण येणार यापेक्षाही उमेदवार निवडून यायची शक्यता कितपत आहे याचा अंदाज बांधून मत देत असतात.एक उदाहरण द्यायचे झाले तर १९९४ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये माजी मुख्यमंत्री एस.बंगाराप्पा यांच्या कर्नाटक कॉंग्रेस पक्षाने ७.३% मते मिळवली होती पण १९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्या पक्षाची मते कमी होऊन ३.१% झाली.स्वत: बंगाराप्पा शिमोगा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले पण पक्षाचे इतर सगळे उमेदवार हरले.पक्षाचे इतर उमेदवार का हरले असावेत?ते उमेदवार विधानसभा निवडणुकीत निवडून जाऊ शकले असते पण लोकसभेत मात्र ते निवडून जायची शक्यता कमी (कारण मतदारसंघ मोठे असतात. तेव्हा मोठ्या प्रदेशात लोकांना हे उमेदवार निदान माहित तरी असतील ही शक्यता लहान प्रदेशापेक्षा कमी असते) हे मतदारांच्या लक्षात आले असावे.त्यामुळे त्या उमेदवारांना मत देऊन आपले मत फुकट का घालवा असा व्यवहारी विचार अधिक लोकांकडून केला जायची शक्यता जास्त. पण स्वत: बंगाराप्पा मात्र निवडून जायची शक्यता होतीच.तेव्हा त्यांना मत दिले तरी ते फुकट जाणार नाही असे वाटून लोकांनी त्यांना मत दिले असावे. अर्थातच हे सिध्द करण्यासाठी माझ्याकडे इतर कोणताही विदा किंवा इतर माहिती नाही.निवडणुकांमध्ये मला अतोनात रस असल्यामुळे गेली अनेक वर्षे निवडणुकांची आकडेवारी मी अभ्यासत आलेलो आहे.राष्ट्रीय पक्षांना लोकसभेत विधानसभेपेक्षा जास्त मते मिळतात तर प्रादेशिक पक्षांच्या बाबतीत याउलट घडते हे मी बघितलेले होते.तरीही गेल्या एका वर्षात सगळी आकडेवारी एक्सेलमध्ये आणल्यानंतर याविषयी मी अधिक ठोसपणे विधान करू शकलो.हे का घडत असावे याविषयीचा माझा हा अंदाज आहे.तो कितपत योग्य आहे याची कल्पना नाही.
दुसरी अशी शक्यता आहे की मतदारांना खरोखर कुठल्यातरी पातळीवर राज्यसरकारने केलेली कामं आणि केंद्र सरकारने केलेली कामं यातला फरक कळतो.
हो बरोबर. लेखात लिहिलेल्या दोन शक्यतांमध्ये "राष्ट्रीय पातळीवरील मुद्द्यांसाठी राष्ट्रीय पक्षाला मत दिले जाणे आणि स्थानिक पातळीवरील मुद्द्यांसाठी प्रादेशिक पक्षाला मत दिले जाणे" ही पण एक शक्यता आहेच.

विटेकर 17/03/2014 - 12:28
नेहमीप्रमाणे विश्लेषण आवडले , विशेषत खालील मुद्दे : १. "माझा" उमेद्वार निवडून येणे २. सोसायटी आणि महापालिका निवडणूक -तुलना याचबरोबर अन्टी इन्क्म्बसी चा किती फरक पडतो म्हणजे दोन्हीकडेही ..? आणि प्रादेशिक पक्ष हे लोकसभेला जागा जिंकत नसतील ही पण ते जागा पाडण्याचे काम नक्की करतात. उदा. मागच्या लोकसभेत पुण्याची सीट मनसेमुळे भाजपाला मिळाली नाही ! अशा परिस्थितीत प्रादेशिक पक्षांना लोकसभेत निवडणूक लढविण्यासच प्रत्यवाय करावा असे वाटते. राष्ट्रीय पातळीवर २-३ विचारधारा असणे फायद्याचे ठरेल. नाहीतरी इतक्या पक्षांचे अस्तित्व असूनही आपल्याकडे खर्या अर्थाने तीन च आघाड्या आहेत!

In reply to by विटेकर

क्लिंटन 17/03/2014 - 14:01
याचबरोबर अन्टी इन्क्म्बसी चा किती फरक पडतो म्हणजे दोन्हीकडेही ..?
हो प्रस्थापित विरोधी मत नक्की टक्केवारीत कसे दिसते हे एका लेखात लिहिणार आहे.
प्रादेशिक पक्ष हे लोकसभेला जागा जिंकत नसतील ही पण ते जागा पाडण्याचे काम नक्की करतात. उदा. मागच्या लोकसभेत पुण्याची सीट मनसेमुळे भाजपाला मिळाली नाही !
हो बरोबर.या लेखात प्रामुख्याने मतांच्या टक्केवारीवर लक्ष केंद्रित केले आहे.कोणता पक्ष किती जागा जिंकतो यावर नाही. त्याविषयी नंतर लिहिणार आहे.
अशा परिस्थितीत प्रादेशिक पक्षांना लोकसभेत निवडणूक लढविण्यासच प्रत्यवाय करावा असे वाटते. राष्ट्रीय पातळीवर २-३ विचारधारा असणे फायद्याचे ठरेल. नाहीतरी इतक्या पक्षांचे अस्तित्व असूनही आपल्याकडे खर्या अर्थाने तीन च आघाड्या आहेत!
लोकशाहीमध्ये तसे करता येणे शक्य नाही.राजकीय पक्षांची स्थापना करणे आणि निवडणुक लढविणे हा घटनेने सर्व नागरिकांना दिलेला अधिकार असल्यामुळे कोणालाही निवडणुक लढवायला बंदी कशी करणार? दुसरे म्हणजे सुरवातीपासून असा नियम असता तर लोकसभेत कॉंग्रेस सोडून अन्य पक्षांना निवडणुक लढवताच आली नसती.आज भाजप हा एक प्रबळ राष्ट्रीय पक्ष आहे.तरी १९५२ साली त्यांचे (जनसंघाचे) किती खासदार निवडून आले होते? तर ३. तर १९५७ साली ४ खासदार निवडून आले होते. सुरवातीला जनसंघही हा एका अर्थी प्रादेशिक पक्षाप्रमाणेच होता. भाजपने पहिल्यांदा तीन आकडी संख्या गाठली १९९१ मध्ये--पक्ष स्थापन होऊन ४० वर्षे झाल्यानंतर.जर अशी बंदी असती तर पक्षाला लोकसभा निवडणुक लढवता आलीच नसती आणि इतके मोठे व्हायची संधी मिळालीच नसती.

क्लिंटन 17/03/2014 - 21:33
आतापर्यंत आपण विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुकांच्या आधी किंवा एकत्र झाल्यास राष्ट्रीय पक्ष विधानसभेपेक्षा लोकसभेत आणि प्रादेशिक पक्ष/इतर पक्ष/अपक्ष हे लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकांपेक्षा चांगली कामगिरी करतात हे बघितले. समजा विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुकांनंतर काही महिन्यांनी झाल्या तर काय परिस्थिती होती हे बघू.
      
हरियाणा१९९९-२०००     
 लोकसभा मते%विधानसभा मते%मतांमधील फरकविधानसभा मतदारसंघ आघाडीविधानसभा जागा विजयजागांमधील फरक
आय.एन.एल.डी२८.७%२९.६%०.९%४४४७
भाजप२९.२%८.९%-२०.३%४१-३५
कॉंग्रेस३४.९%३१.२%-३.७%२११६
हरियाणा विकास पक्ष२.७%५.५%२.८%
बसप२.०%५.७%३.७%
अपक्ष आणि इतर२.५%१९.१%१६.६%१३१३
       
ओरिसा१९९९-२०००     
 लोकसभा मते%विधानसभा मते%मतांमधील फरकविधानसभा मतदारसंघ आघाडीविधानसभा जागा विजयजागांमधील फरक
बिजू जनता दल३३.०%२९.४%-३.६%७४६८-६
भाजप२४.६%१८.२%-६.४%५३३८-१५
कॉंग्रेस३६.९%३३.८%-३.१%१९२६
अपक्ष आणि इतर५.५%१८.६%१३.१%१५१४
       
महाराष्ट्र२००४     
 लोकसभा मते%विधानसभा मते%मतांमधील फरकविधानसभा मतदारसंघ आघाडीविधानसभा जागा विजयजागांमधील फरक
कॉंग्रेस२३.८%२१.१%-२.७%७३६९-४
राष्ट्रवादी१८.३%१८.७%०.४%५९७११२
भाजप२२.६%१३.७%-८.९%७३५४-१९
शिवसेना२०.१%२०.०%-०.१%६८६२-६
बसप३.१%४.०%०.९%
अपक्ष आणि इतर१२.१%२२.५%१०.४%१५३२१७
       
हरियाणा२००४-०५     
 लोकसभा मते%विधानसभा मते%मतांमधील फरकविधानसभा मतदारसंघ आघाडीविधानसभा जागा विजयजागांमधील फरक
आय.एन.एल.डी२२.४%२६.८%४.४%१०-१
भाजप१७.२%१०.४%-६.८%-३
कॉंग्रेस४२.१%४२.५%-५.९%७१६७-८
हरियाणा विकास पक्ष६.३%    
बसप५.०%३.२%-१.८%
अपक्ष आणि इतर७.०%१७.१%१०.१%११११
       
महाराष्ट्र२००९     
 लोकसभा मते%विधानसभा मते%मतांमधील फरकविधानसभा मतदारसंघ आघाडीविधानसभा जागा विजयजागांमधील फरक
कॉंग्रेस१९.६%२१.०%१.४%७९८२
राष्ट्रवादी१९.३%१६.४%-२.९%५२६२१०
भाजप१८.२%१४.०%-४.२%६१४६-१५
शिवसेना१७.०%१६.३%-०.७%६१४४-१७
बसप४.८%२.४%-२.४%
मनसे४.१%५.७%१.६%१३
अपक्ष आणि इतर१७.०%२४.२%७.२%२७४११४
       
महाराष्ट्र१९८९-९०     
 लोकसभा मते%विधानसभा मते%मतांमधील फरक   
कॉंग्रेस४५.४%३८.२%-७.२%   
भाजप२३.७%१०.७%-१३.०%   
शिवसेना१.२%१५.९%१४.७%   
जनता दल१०.९%१२.७%१.८%   
अपक्ष आणि इतर१८.८%२२.५%३.७%   
       
मध्य प्रदेश१९८९-९०     
 लोकसभा मते%विधानसभा मते%मतांमधील फरक   
कॉंग्रेस३७.७%३३.४%-४.३%   
भाजप३९.७%३९.१%-०.६%   
जनता दल८.३%७.७%-०.६%   
अपक्ष आणि इतर१४.३%१९.८%५.५%  
यापूर्वी काढलेले अनुमान या परिस्थितीतही लागू पडते हे आपल्याला कळेलच. हरियाणामध्ये २००४-०५ मध्ये लोकसभा निवडणुकांनंतर पण विधानसभा निवडणुकांपूर्वी बन्सीलाल यांचा हरियाणा विकास पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला.तेव्हा २००५ च्या विधानसभा निवडणुकांमधील जागा/मते % यातील बदल यात ही गोष्ट लक्षात घेतली आहे. आता हे सगळे लिहिल्यानंतर या सगळ्या पार्श्वभूमीवर २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मतांच्या टक्केवारीचा अंदाज बांधायला गेल्या वर्षभरात झालेल्या विधानसभा निवडणुकांचा उपयोग कसा होईल याविषयी अन्य एका प्रतिसादात लिहेन.

विकास 17/03/2014 - 21:57
लेख, माहिती आणि विश्लेषण सगळेच मस्त आहे! राज्यपातळीवर कदाचीत शक्य नसेल पण विशेष करून १९८९ ते नव्वदचे दशक, लोकसभेच्या निवडणुकांच्या निकालावर नक्की कुठल्या गोष्टींचा प्रभाव होता / अथवा होता का? उदा. रामजन्मभूमी, मंडल आयोग, राजीव हत्या, अपयशी तिसरी आघाडी वगैरे वगैरे... २००४ ची निवडणूक एनडीए का हरली हे समजू शकते पण २००९ ची निवडणूक युपिए कसे जिंकू शकले(हे समजू शकत नाहीयात "एनडीए का जिंकले नाही?" हा मुद्दा नाही). असे नक्की कुठले बाहरचे फोर्सेस असतात जे उमेदवार आणि पक्ष यांच्या महत्वाकांक्षांना पुर्णतरी करतात अथवा धुळीस तरी मिळवतात?

In reply to by विकास

क्लिंटन 19/03/2014 - 21:17
पण २००९ ची निवडणूक युपिए कसे जिंकू शकले
हे थोडे अवांतर होत आहे.तरी माझ्या मते युपिए २००९ मध्ये जिंकले यामागे पुढील कारणे असावीत--- १. २००४ ते २००९ या काळात भाजपने अत्यंत कमजोर विरोधी पक्षाची भूमिका निभावली. एकतर पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर धुसफुसी होत्या.उमा भारती पक्षाबाहेर पडल्या. २००४ चा पराभव झाल्यानंतर अटलबिहारी वाजपेयींना पक्षाने अडगळीतच टाकले.त्यातच प्रमोद महाजनांची दुर्दैवी हत्या झाली. अडवाणींचे जीना प्रकरण झाले.या सगळ्या भानगडीत अडवाणींचे नेतृत्व अगदी पूर्णपणे अक्षम ठरले. १९९० च्या दशकातले फायरब्रॅन्ड विरोधी पक्षनेते अडवाणी आणि २००४-०९ मधले अडवाणी यात अगदी जमीन-अस्मानाचा फरक होता.त्यामुळे लोकांच्या नजरेत भरावे असे भाजपने काहीच केले नाही. २. युपीए-१ मध्ये युपीए कडे २१७ च जागा होत्या तर बाकी डावे पक्ष (६०), समाजवादी पक्ष (३६) आणि बसप (२३) जागा यांच्या बाहेरून पाठिंब्यावर सरकार तगले होते. युपीए-१ हे त्यामानाने बरेच स्थिर सरकार होते. एम.डी.एम.के आणि तेलंगण राष्ट्र समिती सोडून इतर कोणताही पक्ष आघाडीबाहेर पडला नव्हता.त्यामुळे आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये भांडणे होत आहेत, घटक पक्ष स्वतःचे अजेंडे पुढे रेटत आहेत अशा स्वरूपाचे चित्र २००४-०९ मध्ये नव्हते. त्यामुळे २००९ मध्ये युपीएला नक्कीच फायदा झाला. ३. मनमोहनसिंगांनी स्वतःचे सरकार पणाला लावून डाव्या पक्षांच्या विरोधाला न जुमानता अमेरिकेबरोबर अणुकरार केला. त्यामुळे शहरी मध्यमवर्गीयांची सहानुभूती काँग्रेसला मिळाली. हा वर्ग अमेरिकेला अनुकूल असतो हे नक्कीच.तसेच मनमोहनसिंगांकडे या वर्गाचा विरोध असलेले गांधी घराण्याचे बॅगेज नव्हते.त्यामुळे या वर्गाला काँग्रेसला मते देण्यात काहीच अडचण नव्हती. २००९ मध्ये बंगलोर आणि अहमदाबाद सोडून इतर सगळ्या मोठ्या शहरांमध्ये युपीएने दणक्यात विजय मिळवला त्यामागे हे कारण असावे. ४. २००८ मध्ये अमेरिकेत आलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर मनमोहनसिंगांसारखा अर्थतज्ञ नेतेपणी असणे हे पण काही अंशी युपीएला फायद्याचे ठरले.अर्थातच सामान्य मतदाराला अमेरिकेत नक्की काय झाले आणि त्याचा परिणाम काय होणार याचे तांत्रिक मुद्दे कळले नसतील.पण काहीतरी झाले होते आणि त्याचा भारतावर काहीतरी परिणाम होणार हे तरी मतदारांना नक्कीच कळले होते. अशावेळी अडवाणींपेक्षा एक अर्थतज्ञ पंतप्रधानपदी असावा असे मतदारांना वाटले असावे.

In reply to by क्लिंटन

क्लिंटन 20/03/2014 - 14:05
५. युपीए-२ च्या काळात बाहेर आलेले बरेचसे घोटाळे खरे म्हणजे युपीए-१ च्या काळात घडलेले होते.तरीही २००४-०९ या काळात याचा लोकांना थांगपत्ता नव्हता.आता सरकारविरूध्द वातावरण तयार झाले आहे त्यामागे या घोटाळ्यांचा वाटा नक्कीच मोठा आहे.ते २००४-०९ या काळात लोकांना माहित नव्हते. त्यामुळे युपीए विरूध्द प्रचंड प्रमाणार रोष निर्माण व्हावा असे काही झाले नव्हते. ६. एन.डी.ए सरकारने अर्थव्यवस्था नक्कीच चांगली सांभाळली होती. फिस्कल डेफिसिट, महागाई, ट्रेड डेफिसिट इत्यादी सर्व गोष्टी नियंत्रणात होत्या. २००३ मध्ये इलेक्ट्रिसिटी अ‍ॅक्ट आणि पायाभूत सोयींसाठी खाजगी कंपन्यांना संधी द्यायचे पीपीपी मॉडेल अशा गोष्टींमुळे भारतात परकीय गुंतवणुक व्हायला नक्कीच चांगले पोषक वातावरण निर्माण झाले होते. प्रत्यक्षात या सगळ्याचे परिणाम दिसले युपीए-१ च्या काळात आणि श्रेय लाटले युपीएने.त्याचाही फायदा युपीएला नक्कीच मिळाला असणार यात शंका नाही.

लाल टोपी 18/03/2014 - 07:03
अभ्यासपूर्ण विश्लेषण; आपण म्हणता त्याप्रमाणे मतदानात लोकसभा आणि विधानसभा यांच्या मतांत फर पडतो परंतु या नियमाला काही राज्ये उदा. तमिळ्नाडू, प. बंगाल अपवाद आहेत असे नाही वाटत? तमिळ्नाडूमध्ये द्र.मु.क. किंवा अण्णा द्र.मु.क च्या बाजूने एकदम लाट असते. अनेक वर्षे बंगालने कम्युनिस्ट आणि सध्या 'तृणमूल'ला भरभरून मतदान केले आहे आणि असे करतांना विधानसभा आणि लोकसभा असा भेदही केलेला नाही.

In reply to by लाल टोपी

क्लिंटन 18/03/2014 - 21:42
तामिळनाडू आणि पश्चिम बंगालचा प्रश्न येणे अपेक्षितच होते. तामिळनाडूचा उल्लेख मुद्दामून केला नाही याचे कारण आहे.१९६७ साली द्रमुकचे अण्णादुराई मुख्यमंत्री झाले त्यानंतर अगदी आजपर्यंत राज्यात राष्ट्रीय पक्ष सत्तेवर आलेला नाही.कॉंग्रेसने कधी अण्णा द्रमुकबरोबर तर कधी द्रमुकबरोबर युती करून निवडणुक लढवली.पण त्यांच्यात एका कराराचे पालन होत असे. लोकसभेसाठी कॉंग्रेस बहुसंख्य जागा लढवत असे तर विधानसभेसाठी प्रादेशिक पक्ष बहुसंख्य जागा लढवत असे. उदाहरणार्थ १९९१ मध्ये राज्यातील ३९ लोकसभा जागांपैकी कॉंग्रेसने २८ तर अण्णा द्रमुकने ११ जागा लढविल्या.पण विधानसभेत कॉंग्रेसने २३४ पैकी ६५ तर अण्णा द्रमुकने १६९ जागा लढविल्या.तेव्हा लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पक्षाला कमी मते मिळणे आणि विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत लोकसभा निवडणुकांमध्ये प्रादेशिक पक्षांना कमी मते मिळणे हे ओघाने आलेच. महाराष्ट्रातही शिवसेना आणि भाजप यांच्यात काही प्रमाणात असे होते पण हा फरक इतका नाही त्यामुळे विश्लेषणात महाराष्ट्राचा समावेश केला आहे. पश्चिम बंगालमध्ये मी विश्लेषण केलेल्या निवडणुकांमध्ये (१९९१ आणि १९९६ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या होत्या) १९९६ मध्ये थोडा फरक दिसतो पण १९९१ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतदान सर्वसाधारणपणे सारखेच झाले होते.
   
पश्चिम बंगाल१९९१  
 लोकसभा मते%विधानसभा मते%मतांमधील फरक
डावी आघाडी४७.०%४७.४%०.४%
कॉंग्रेस३४.९%३५.१%०.२%
भाजप११.७%११.३%-०.४%
अपक्ष आणि इतर६.४%६.२%-०.२%
    
पश्चिम बंगाल१९९६  
 लोकसभा मते%विधानसभा मते%मतांमधील फरक
डावी आघाडी४८.७%४८.६%-०.१%
कॉंग्रेस४०.१%३९.५%-०.६%
भाजप६.९%६.४%-०.५%
अपक्ष आणि इतर४.३%५.५%१.२%
१९९८,१९९९ आणि २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसची तर २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस आणि तृणमूल कॉंग्रेसची युती होती. २००१ आणि २०११ च्या विधानसभा निवडणुकांसाठी कॉंग्रेस आणि तृणमूल कॉंग्रेस यांची तर २००६ च्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसची युती होती. या निवडणुकांमध्येही लोकसभा निवडणुकांपेक्षा विधानसभा निवडणुकांमध्ये तृणमूल कॉंग्रेसने बऱ्याच जास्त जागा लढविल्या.अर्थात हा फरक तामिळनाडूइतका नाही.पण तरीही त्यातून दिशाभूल होणारे निष्कर्ष निघू शकतील म्हणून त्यांचाही समावेश केला नाही. हा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल धन्यवाद.

ऋषिकेश 18/03/2014 - 11:22
चांगले संकलन व मांडणी. शेवटी जी कारणे दिली आहेत ती मात्र माझ्या मते महत्त्वाची असली तरी तुलनेने काहीशी दुय्यम कारणे आहेत. राष्ट्रीय पातळीवरच्या निवडणुकांत स्थानिक पक्षांनी तुलनेने डावी कामगारी करण्याच्या कारणात मोठी व प्रमुख कारणे माझ्या मते अशी आहेतः १. लोकसभा निवडणुकांत लागणारा प्रचंड पैसा! मोठे मतदारसंघ पिंजून काढायला लागणारी वाहन व्यवस्था, मोठ्या नेत्यांना विविध मतदारसंघात जायला आवश्यक जलद वाहने (विमाने, हेलिकॉप्टर्स) इत्यादींवर होणारा खर्च, मिडीया मॅनेजमेंट यातच राष्ट्रीय पक्ष मोठे मैदान मारतात. लहान पक्ष, अपक्ष उमेदवारांना मोठ्यापक्षांइतका "रीच" मिळवणे कठीण असते. २. लहान पक्षांचा प्रभाव हा पॉकेट्समध्ये अधिक असतो. मात्र लोकसभा मतदारसंघ ७-८ विधानसभा मतदारसंघांचा बनलेला असतो. त्यापैकी बहुतांश मतदारसंघात एकाच स्थानिक पक्षाने बढत घेण्याची शक्यत्रा मोठ्या आकारामुळे कमी होते. लहान पक्षांनी मोठ्या पक्षांशी युती करण्यासाठी दाखवलेल्या अनुकुलतेमध्येही या पैशाच्या विभागणीचा मोठा वाटा आहे.

In reply to by ऋषिकेश

आनन्दा 18/03/2014 - 12:48
हे तर खरेच आहे, आणि संयुक्तिक देखील आहे, मी देखील हेच म्हणायला आलो होतो. पण काही गोष्टी अशा बघितल्या की मी थोडा संभ्रमित झालो. कारण वर दिलेली आकडेवारी पाहिली तर शिवसेनेसारख्या प्रबळ प्रादेषिक पक्षाला पण या विधानसभा/लोकसभा गणिताचा फटका बसलाय. म्हणजे "रीच" हे एकमेव कारण नसावे. अर्थात मी संपूर्ण आकडेवारी पाहिलेली नाही, तस्मात इत्यलम्.

In reply to by आनन्दा

ऋषिकेश 18/03/2014 - 13:45
शिवसेनेसारख्या आकाराने पसरलेल्या पक्षांना दुसरे कारण महाग पडते. उदा घेउ. शिवसेनेला समाजा एका भागातील १० जागांपैकी ७ जागा विधानसभेत मिळाल्या. मात्र लोकसभेत त्या १० जागा तीन लोकसभाक्षेत्रात विभागल्या गेल्या. आता प्रत्येक लोकसभा क्षेत्रात ३-३-४ जागा आहेत. जर त्याच व तितक्याच लोकांनी त्याच पक्षाला मत दिले तर खासदार मात्र एकही निवडून न येण्याची शक्यता वाढते. दुसरे टोक म्हणजे सातही जागा एका क्षेत्रात एकवटणे इथे ७:१ इतके प्रमाण रोडावते. त्याऐवजी ४-४-२ अशी विभागणी झाली तर ७:२ जागा मिळतात (गृहितक: एक लोकसभाक्षेत्र ७ जागांचे आहे) अर्थात हे निव्वळ उदाहरण झाले. मुद्दा लक्षात आला असेलच. मोठ्या पक्षांना हा प्रश्न तुलनेने बराच कमी भेडसावतो कारण त्यांची वाढ-रीच बर्‍यापैकी असते.

In reply to by आनन्दा

ऋषिकेश 18/03/2014 - 17:18
खरे आहे. हा तर्क टक्केवारीतील बदलाला तितकासा लागु होत नाही. या चर्चेनंतरचे माझे सुधारीत मत क्लिंटच्या प्रतिसादावरील उपप्रतिसादात दिले आहे.

In reply to by ऋषिकेश

क्लिंटन 18/03/2014 - 13:53
लोकसभा निवडणुकांत लागणारा प्रचंड पैसा! मोठे मतदारसंघ पिंजून काढायला लागणारी वाहन व्यवस्था, मोठ्या नेत्यांना विविध मतदारसंघात जायला आवश्यक जलद वाहने (विमाने, हेलिकॉप्टर्स) इत्यादींवर होणारा खर्च, मिडीया मॅनेजमेंट यातच राष्ट्रीय पक्ष मोठे मैदान मारतात. लहान पक्ष, अपक्ष उमेदवारांना मोठ्यापक्षांइतका "रीच" मिळवणे कठीण असते.
हे अपक्ष किंवा अगदी लहान पक्ष--एका किंवा दोन-चार जिल्ह्यांपुरते असलेले पक्ष (उदाहरणार्थ विनय कोरेंचा जनसुराज्य पक्ष) यांना नक्कीच पटण्यासारखे आहे. पण इतर प्रादेशिक पक्ष (तेलुगु देसम, बिजू जनता दल, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, आय.एन.एल.डी) इत्यादींकडे पैसा कमी अशी परिस्थिती नक्कीच नाही. तरीही हे पक्ष लोकसभा निवडणुकांमध्ये तितकी चांगली कामगिरी करत नाहीत पण विधानसभेत त्यामानाने अधिक चांगली कामगिरी करतात हा कल अनेकदा बघायला मिळालेला आहे.तेव्हा या परिस्थितीत पैशाची कमतरता हे कारण असावे याची शक्यता थोडी कमीच वाटते. तसेच एकत्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुका होतात त्यावेळीही हाच कल का बघायला मिळत असावा?
लहान पक्षांचा प्रभाव हा पॉकेट्समध्ये अधिक असतो. मात्र लोकसभा मतदारसंघ ७-८ विधानसभा मतदारसंघांचा बनलेला असतो. त्यापैकी बहुतांश मतदारसंघात एकाच स्थानिक पक्षाने बढत घेण्याची शक्यत्रा मोठ्या आकारामुळे कमी होते.
हो म्हणूनच लोकांना आपले मत फुकट घालवायचे नसते म्हणून विधानसभेत जरी अशा पक्षांना मते दिली तरी लोकसभेत लोक राष्ट्रीय पक्षांना अधिक प्रमाणात मते देतात असे म्हटले आहे.अर्थातच हा माझा तर्क झाला.खरेखोटे नक्की माहित नाही. एक उदाहरण म्हणून मध्य प्रदेशातील लहान पक्ष--गोंडवन गणतंत्र पक्षाचे उदाहरण घेऊ. या पक्षाचा जो काही प्रभाव आहे तो मध्य प्रदेशातील जंगलांच्या प्रदेशातल्या भागात आहे. या पक्षाने २००३, २००८ आणि २०१३ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये अनुक्रमे २%,१.७% आणि १% मते मिळवली. तर २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये अनुक्रमे ०.२% आणि ०.१% मते मिळवली.२००३ आणि २००८ च्या विधानसभा निवडणुका आणि २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुका यांच्यात चार महिन्यांचे अंतर होते.या चार महिन्यात पूर्वी पक्षाला मते देणारे जवळपास ९०% मतदार कमी होतात यामागे पैशाची कमतरता हे महत्वाचे कारण असेल असे मला तरी वाटत नाही. हा पक्ष लहान असल्यामुळे त्याचा प्रभाव छोट्या पॉकेट्स मध्ये असेल आणि लोकसभा निवडणुक जिंकणे या पक्षाला कठिण जाईल हे लक्षात येऊन लोकांनी आपली मते लोकसभा निवडणुकांमध्ये या पक्षाला दिली नसावीत असा माझा तर्क. इतर प्रश्नांना आज रात्री उत्तरे देतो.

In reply to by क्लिंटन

ऋषिकेश 18/03/2014 - 17:17
हो म्हणूनच लोकांना आपले मत फुकट घालवायचे नसते म्हणून विधानसभेत जरी अशा पक्षांना मते दिली तरी लोकसभेत लोक राष्ट्रीय पक्षांना अधिक प्रमाणात मते देतात असे म्हटले आहे.
ह्म्म असे होणे शक्य आहे. मान्य. पैशाचा तितकाच महत्त्वाचा पुरवणी मुद्दा कायम ठेऊनही तुम्ही केलेल्या प्राथमिक कारणाशीसुद्धा सहमती दर्शवतो. पैशाचा मुद्दा मांडताना केवळ स्थानिक पक्ष डोळ्यासमोर होते. (बसपा, डावे हे खरोखरच राष्ट्रीय पक्ष म्हणता यावेत, नुसते कागदावर नाही तर एकाहून अधिक राज्यांत राज्यांतही सीट्स जिंकतात व कित्येकदा डिपॉझिट जप्त न होण्याइतकी कामगिरी करतात). फक्त सपा आणि तमिळ कळघम (दोन्ही) या नियमाला अपवाद ठरावेत. बाकी एन्सीपी, रालोद पासून बिजद, शिवसेना यांची आर्थिक क्षमता या राष्ट्रीय पक्षांच्या मनाने बरीच कमी आहे व ते त्यांचा रीच कमी असण्याचे एक मुख्य कारण आहे असे मात्र म्हणावेसे वाटते.

नितिन थत्ते 18/03/2014 - 13:36
छान लेख. कारणमीमांसा पटते आहे. मतदार कसा वेगळा विचार करतात वगैरे पटते आहे. [पण मग साड्या दारू पैसे याचे काय]? अपक्षांमधले मुख्य पक्षांतील फुटीरांचे प्रमाण किती याचा काही शोध घेतला आहे का? उदा १९९५ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत खूप अपक्ष निवडून गेले त्यापैकी बरेच काँग्रेस बंडखोर होते.

In reply to by नितिन थत्ते

क्लिंटन 18/03/2014 - 22:12
अपक्षांमधले मुख्य पक्षांतील फुटीरांचे प्रमाण किती याचा काही शोध घेतला आहे का? उदा १९९५ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत खूप अपक्ष निवडून गेले त्यापैकी बरेच काँग्रेस बंडखोर होते. नाही ते राज्यनिहाय अंदाज घेईन त्यावेळी करणार आहे. तरीही एक गोष्ट लिहितो. एखादा नवा पक्ष जेव्हा रिंगणात उतरतो तेव्हा पहिला "डल्ला" floating votes वर पडतो. Floating votes म्हणजे अपक्ष आणि इतर लहान पक्षांची मते.ते झाल्यानंतर प्रस्थापित पक्षांना अशा नव्या पक्षाचा त्रास होतो. गुजरात विधानसभेत १९९०, १९९५ आणि १९९८ च्या विधानसभा निवडणुकांची मतांची टक्केवारी बघितल्यास माझा मुद्दा लक्षात येईल. १९९५ मध्ये भाजपची मते १९९० च्या तुलनेत १५.७% नी वाढली तर कॉंग्रेसची मते २.३% ने वाढली. इतकेच नाही तर अपक्ष/इतर यांची मतेही ८.५% ने वाढली.मग ही वाढलेली मते कुठून आली? तर ती जनता दलाकडून. जनता दलाची २६.५% मते कमी झाली. १९९८ मध्ये भाजपमधून बाहेर पडलेल्या शंकरसिंग वाघेलांचा राष्ट्रीय जनता पक्ष रिंगणात होता.वरकरणी असे वाटेल की या पक्षाचा त्रास भाजपला होईल.पण प्रत्यक्षात भाजपची मते २.३% ने वाढली. या पक्षाचा त्रास कॉंग्रेसला झाला का?तर तसेही नाही. कॉंग्रेसचीही मते १.९% वाढली.तेव्हा वाघेलांच्या पक्षाने मिळवलेली ११.७% मते कुठून आली?तर अपक्ष/इतर यांची floating votes मोठ्या प्रमाणावर वाघेलांच्या पक्षाकडे गेली. तेव्हा जर मोठ्या प्रमाणावर floating votes उपलब्ध असतील तर नव्या पक्षाचा या मतांवर पहिल्यांदा "डल्ला" पडतो. त्या अर्थी १९९० मधील जनता दलाची मतेही बऱ्याच प्रमाणात floating म्हटली पाहिजेत.
   
 १९९०१९९५१९९८
भाजप२६.८%४२.५%४४.८%
कॉंग्रेस३०.६%३२.९%३४.८%
जनता दल२९.३%२.८%२.६%
राष्ट्रीय जनता पक्ष (वाघेला)  ११.७%
अपक्ष/इतर१३.३%२१.८%६.१%
त्याचप्रमाणे २००८ आणि २०१३ मधील दिल्ली विधानसभा निवडणुकांमधील टक्केवारी बघितली तर पुढील परिस्थिती दिसते:
   
 २००८२०१३फरक
कॉंग्रेस४०.३%२४.५%-१५.८%
भाजप + अकाली दल३६.८%३४.०%-२.८%
बसप१४.०%५.३%-८.७%
आम आदमी पक्ष २९.५%२९.५%
अपक्ष/इतर९.४%६.७%-२.७%
म्हणजे आम आदमी पक्षाला बसप आणि अपक्ष/इतर यांची ११.४% floating votes मिळाली.वाघेलांना गुजरातमध्ये १९९८ मध्ये किती मते मिळाली होती?११.७%. तेव्हा साधारण १०-१२% floating मते उपलब्ध असतील तर नव्या पक्षाला पहिल्यांदा ती मते मिळू शकतील.त्यानंतरचा प्रवास मात्र प्रस्थापित पक्षांना डोकेदुखी निर्माण करू शकतो.जर का मुळात तितकी floating votes उपलब्ध नसतील तरी नव्या पक्षाचा त्रास प्रस्थापित पक्षांना होऊ शकतो. आता यातून आम आदमी पक्ष नक्की काय परिणाम घडवू शकेल असे मला वाटते? ते पुढच्या एका भागात :) अर्थात नेहमीप्रमाणे ही माझी कारणमिमांसा झाली. ती कितपत योग्य/अयोग्य आहे हे मला माहित नाही.

आतिवास 18/03/2014 - 13:44
खरं तर या निवडणुकीच्या निमित्ताने 'लोकांच्या खासदाराकडून अपेक्षा तरी काय असतात?' असा प्रश्न मला पडला आहे आणि त्याची उत्तरं (लोकांकडून मिळणारी) फार गोंधळात टाकणारी आहेत. महानगरपालिका/ग्रामपंचायत आणि विधानसभा आणि संसद यांची कार्यक्षेत्रं कुठं सुरु होतात आणि कुठं संपतात याविषयी स्पष्टतेचा अभाव हे निवडणूक निकाल फिरण्यातलं एक महत्त्वाचं कारण आहे असा माझा एक समज झालाय. 'खासदाराची अपेक्षित कामं/भूमिका' या विषयावर तुम्ही (अथवा अन्य मिपाकर जाणकारांनी) लिहावं अशी यानिमित्ताने विनंती आहे.

In reply to by आतिवास

क्लिंटन 19/03/2014 - 20:58
महानगरपालिका/ग्रामपंचायत आणि विधानसभा आणि संसद यांची कार्यक्षेत्रं कुठं सुरु होतात आणि कुठं संपतात याविषयी स्पष्टतेचा अभाव हे निवडणूक निकाल फिरण्यातलं एक महत्त्वाचं कारण आहे असा माझा एक समज झालाय.
बहुसंख्य ठिकाणी राष्ट्रीय पक्ष विधानसभा निवडणुकांपेक्षा लोकसभा निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करतात आणि प्रादेशिक पक्ष लोकसभा निवडणुकांपेक्षा विधानसभा निवडणुकांमध्ये अधिक चांगली कामगिरी करतात यातून बहुसंख्य मतदारांच्या मनात तरी दोन्हींच्या कार्यकक्षांच्या बाबतील कोणताही संभ्रम नाही असे अनुमान काढले तर ते फार चुकीचे ठरू नये. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या तरी यात बदल होत नाही हे एका प्रतिसादात बघितलेच आहे. बहुसंख्य मतदारांना जरी ९७ विषयांची केंद्रीय सूची, ६६ विषयांची राज्य सूची आणि ४७ विषयांची सामायिक सूची (आणि केंद्राकडे शेषाधिकार असतात) ही तांत्रिकता माहिती नसली तरी कोणता उमेदवार केंद्रात आणि कोणता उमेदवार राज्यात निवडून द्यावा हे त्यांना कळते हे नक्की.

शिद 18/03/2014 - 19:30
धन्यवाद ही लेखमाला चालु केल्याबद्दल... तुमच्या प्रत्येक लेखात व प्रतिसादामध्ये राजकारणाबद्दल महत्वपुर्ण व उपयुक्त माहीती सोप्या शब्दांत मांडलेली असते. पु.भा.प्र.

निमिष ध. 18/03/2014 - 23:07
माझ्या मते हा अभ्यास करताना लोकसभा आणि विधानसभा यांमधील निवडणूक खर्चातील फरक आणि अपक्षांची संख्या विचारात घेणे महत्वाचे आहे. मोठे पक्ष मोठा खर्च करू शकतात. त्यामुळे त्यांना आकाराने मोठा असलेला लोकसभा मतदारसंघ पण नीट हाताळता येतो. तसेच एका लोकसभा मतदार संघात ३ - ४ उमेदवार असतात पण विधानसभेला हेच प्रमाण एका विधानसभा मतदार संघात ३ - ४ उमेदवार या वरून लोकसभेसाठी अंदाजे ७*४ = २८ उमेदवार असतील त्यामुळे मत विभाजन हे खचितच वेगळे असणार.

चौकटराजा 19/03/2014 - 09:12
महापालिकेच्या निवडणुकीत मतदानात "व्यक्ती" महत्वाची. विधानसभेच्या निवडणुकीत " जात " महत्वाची. लोकसभेच्या निवडणुकीत " पॅकेजेस" महत्वाची. ( लाटेचे दिवस गेले !!!! ) बाकी काश्मीर, कलम ३७०,केंद्र राज्य संबंध, महागाई, भष्टाचार सब झूट !

सगळेच पक्ष काहि आता पुर्वी सारखे स्वच्छ राहिलेले नाहीत. मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे असे आग्रहाने सांगेतले जाते पण सगळे घोडे बाराटक्के म्हणुन काही सुशिक्षित मध्यमवर्गीय/ उच्च मध्यमवर्गीय मतदार मतदान करायला नाखुश असतात. त्यांना असे वाटत असते की कोणीही निवडुन आले तरी सगळेच भ्रष्टाचारी तेव्हा आपल्या एका मताने असा काय फरक पडणार आहे. तेव्हा क्लिंटनजी तुमचा अभ्यास पाहुन तुम्हालाच विचारतो की आपण मत कोणाला द्यायचे ते सांगा.

In reply to by प्रमोद देर्देकर

क्लिंटन 19/03/2014 - 13:46
आपण मत कोणाला द्यायचे ते सांगा.
मत देताना मी काही मुद्दे लक्षात घेत असतो.त्यात पक्षाची आर्थिक धोरणे, चांगले सरकार कसे द्यावे याविषयी त्या पक्षाकडे कल्पना आहेत का आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे ते प्रत्यक्षात आणण्याची क्षमता त्या पक्षात्/नेत्यात आहे का, पंतप्रधान कोण असणार इत्यादी. तसेच प्रत्येक मुद्द्याला किती महत्व द्यायचे हे पण प्रत्येक निवडणुकीत सारखेच असेल असे नक्कीच नाही. २००९ मध्ये तत्कालीन आर्थिक परिस्थितीत पक्षाच्या आर्थिक धोरणांना माझ्या लेखी १९९९,२००४ पेक्षा बरेच जास्त महत्व होते.प्रत्येकाचे असे विचारात घ्यायचे मुद्दे वेगळे असू शकतील/असतीलच. या मुद्द्यांवरून २००९ मध्ये माझे मत काँग्रेसला होते. मध्यंतरी आय.पी.सी मधील कलम ३७७ चा मुद्दा चर्चेत होता त्यावेळी या मुद्द्यावर भाजपची भूमिका पटली नाही म्हणून त्या पक्षाला मत देणार नाही असे अनेक लोकांनी म्हटले होते हे मी फेसबुकवर बघितले होते.हा मुद्दा त्यांच्या दृष्टीने महत्वाचा होता.माझ्या दृष्टीने तो मुद्दा महत्वाचा असला तरी इतर अधिक महत्वाचे मुद्दे असताना या मुद्द्यावरून मत कोणाला द्यावे याचा निर्णय घ्यावा इतका तरी हा मुद्दा मला महत्वाचा वाटत नाही. तेव्हा तुम्हाला नक्की कोणते मुद्दे महत्वाचे वाटतात आणि त्यासाठी कोणता पक्ष अधिक योग्य आहे हे बघून कोणाला मत द्यावे हे ठरवा. भारताच्या प्रत्येक नागरिकाला मत कोणाला द्यावे हे ठरवायचा हक्क आहे.ते इतरांनी सांगणे योग्य नाही. इतर प्रश्नांना आज रात्रीपर्यंत उत्तरे देतो.

In reply to by क्लिंटन

क्लिंटन, //तेव्हा तुम्हाला नक्की कोणते मुद्दे महत्वाचे वाटतात आणि त्यासाठी कोणता पक्ष अधिक योग्य आहे हे बघून कोणाला मत द्यावे हे ठरवा. भारताच्या प्रत्येक नागरिकाला मत कोणाला द्यावे हे ठरवायचा हक्क आहे.ते इतरांनी सांगणे योग्य नाही//// महत्वाचा मुद्दा : भारताचे हित. सगळेच आम्हाला मत द्या असे सांगतात व मतदार गोंधळून जातात. तुमचा अभ्यास बघून जर मतदारांनी कन्सलटंट म्हणून तुमच्या मार्गदर्शनाची अपेक्षा केली तर त्यात चूक काय...तेव्हा जो मुद्दा उपस्थित केला आहे त्याला अनुसुरुन कोणाला मत देणे चांगले हे जरुर सांगावे....योग्य मतदानास मदतच होईल........

In reply to by जयंत कुलकर्णी

क्लिंटन 20/03/2014 - 13:58
महत्वाचा मुद्दा : भारताचे हित.
नक्कीच. निदान मिसळपाववर चर्चेत भाग घेणार्‍यांपैकी कोणालाही भारताचे अहित व्हावे असे वाटत नसेल याविषयी खात्री आहे. पण कळीचा मुद्दा हा की भारताचे हित म्हणजे नक्की काय आणि ते कशात आहे हा. याविषयी अगदी टोकाचे मतभेद असू शकतात्/असतात.
मतदारांनी कन्सलटंट म्हणून तुमच्या मार्गदर्शनाची अपेक्षा केली तर त्यात चूक काय
यात एक थोडा फरक आहे. कंपन्यांमध्ये कन्सल्टन्ट जातात त्यांची स्वतःची मते ते जी उत्तरे देतात त्याच्या आड येत नाहीत.इथे मी मत कोणाला द्यायचे हे नक्की केले आहे तेव्हा मी माझ्याच मताविरूध्द तर नक्कीच सांगणार नाही.आणि मी माझ्याच मताला अनुसरून असे काही सांगितले तर ते कन्सल्टींग होणार नाही तर प्रचार होईल. योग्य मतदानास मदत व्हावी म्हणून विविध विषयांवर वेगवेगळ्या पक्षांची मते काय आहेत यावर निरंजन यांचा भाजपचे परराष्ट्र धोरण यावर धागा आला आहे तशा प्रकारची चर्चा घडल्यास नक्कीच चांगले असेल. त्यातून सर्वांना एक informed decision घेता येईल. तरीही कोणत्या मुद्द्याला किती महत्व द्यायचे हे प्रत्येक मतदारावर अवलंबून असल्यामुळे तो निर्णय ज्याचा त्यानेच घ्यायचा.वेळ मिळेल त्याप्रमाणे मी निरंजन यांच्या किंवा अशा स्वरूपाच्या चर्चांमध्ये भाग नक्कीच घेईन. कदाचित एखादी चर्चा मी स्वतः सुध्दा सुरू करू शकेन.

In reply to by क्लिंटन

सुधीर 31/03/2014 - 17:03
कुठल्याही पक्षाचा प्रचार न होता, उमेदवार निवडण्याच्या मुद्द्यांवर चर्चा झाली तर ती वाचायला आवडेल. काही ठराविक मोजक्या लोकांसाठी मतदान हे "informed decision" असेल पण आजूबाजूला समपरिस्थितीतल्या लोकांकडे पाहिल्यावर आणि स्वानुभवावरुन बर्‍याचजणांसाठी मतदानात "भावनेचा मुद्दा" (व्यक्तिगत/छोट्या-मोठ्या समाजाचं स्वार्थ आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तिला वा पक्षाला झुकती बाजू देणं) अधिक असतो असं वाटतं. त्यात काही चूकीचं आहे असही मला वाटत नाही कारण "informed decision" मध्ये चर्चील्या जाणार्‍या सगळ्याचं मुद्द्यांमध्ये समाजातल्या सगळ्यानांच रस असेल असे नाही. काही प्रश्न बुद्धीला अगम्य असू शकतात, शिवाय एखाद्या मुद्द्यावर तज्ञांचीही वेगवेगळी मतं पडतात. "भावनेच्या मुद्दावरून" सरसकट एखाद्या पक्षाला/उमेदवाराला झुकतं माप देण्यापूर्वी सर्वसामान्यांना समजतील असे इतर कुठले मुद्दे विचारात घेतले पाहिजेत यावर चर्चा झाली तर चांगलं आहे. यापैकी आपल्याला समजलेल्या कुठल्या मुद्द्यांना किती महत्त्व द्यायचं हे व्यक्तीगत आहे, पण निदान असे मुद्दे असतात हे कळेल तरी. माझ्या मते सरसकट एखाद्या पक्षाला/उमेदवाराला झुकतं माप देण्यापूर्वी "आपण निवडून देणारा उमेदवार अपात्र तर नाही ना" यावर थोडातरी विचार झाला पाहिजे. अपात्र ही व्याख्या व्यक्ती सापेक्ष आहे. माझ्या मते कमीत कमी "सिरीअस क्राईम" ची केस चालू असलेला उमेदवार "भावनेचा मुद्दा" बाजूला सारून देशहितासाठी नाकारलाच गेला पाहिजे. अमुक एक उमेदवार अनैतिक मार्गाने संपत्ती जमा करतो वा इतर अनैतिक कामं करतो अशी पक्की खात्री असेल तर सिरीअस क्राईम नावावर नसतानाही एखादा मतदार अशा उमेदवारावर फुली मारू शकतो. तर दुसरा मतदार आयाराम-गयाराम असण्यावर, घराणेशाहीची परंपरा चालू करण्यामुळे उमेदवार नाकारू शकतो. म्हणूनच मी व्यक्तीसापेक्ष म्हटलं आणि कमीत कमी "सिरीअस क्राईम" ही पातळी असायला हवी असं म्हटलं.

संपत 20/03/2014 - 12:54
काही निम्न आर्थिक स्तरातील लोकांबरोबर चर्चा गेल्यावर आणखीन एक गोष्ट लक्षात आली. लोकसभा निवडणुकीमुळे मतदाराचा प्रत्यक्ष फायदा होण्याचे प्रमाण कमी असते (पैसे, मोटर सायकल, घराला रंग इत्यादी). त्यामुळे लोक प्रचारातून आपले मत बनवतात. विधानसभेत आणि स्थानिक निवडणुकात हे प्रमाण वाढत जाते. त्यामुळे तिथे वेगळे निकष काम करतात.

पैसा 29/03/2014 - 23:11
लेख, प्रतिसाद, सगळेच उत्तम. लोक काय पाहून मत देतात सांगणे कठीण आहे. गोव्यात काँग्रेसचे सरकार विधानसभेत गेली ९ वर्षे होते, पण तरीही श्रीपाद नाईक सतत उत्तर गोव्यातून निवडून येत आहेत. या काळात केंद्रातही काँग्रेसचे सरकार आहे. रूढ अर्थाने पाहिले तर सरकार पक्षात आपला खासदार असण्याचे फायदे उत्तर गोव्याच्या लोकांना नाहीत. तरीही श्रीपाद नाईक यांची अतिशय सौम्य, स्वच्छ माणूस म्हणून जी वैयक्तिक लोकप्रियता आहे, तिचा मोठा हात त्यांना निवडून आणण्यात आहे असे मानावे लागेल. तसेही एखादा अपवाद वगळता उ. गोवा सतत काँग्रेसच्या विरोधात राहिला आहे आणि द. गोवा काँग्रेसच्या बाजूने.

In reply to by पैसा

क्लिंटन 30/03/2014 - 10:56
तरीही श्रीपाद नाईक यांची अतिशय सौम्य, स्वच्छ माणूस म्हणून जी वैयक्तिक लोकप्रियता आहे, तिचा मोठा हात त्यांना निवडून आणण्यात आहे असे मानावे लागेल
नक्कीच.असे निस्पृह आणि निगर्वी कार्यकर्ते ही भाजपची खरी ताकद आहे.सत्ता मिळवायच्या नादात या ताकदीचीच काही प्रमाणात हानी होत आहे असे सध्याचे चित्र आहे. १९९८-९९ च्या चुका परत केल्या जात आहेत.असो. मला वाटते की एखादा कार्यकर्ता पूर्णपणे आपल्या बळावर महापालिकेची निवडणुक जिंकू शकतो.पण पूर्ण स्वबळावर विधानसभा निवडणुक जिंकणे कठिण होते आणि लोकसभा निवडणुक जिंकणे अजून कठिण होते.कुठेतरी पक्षाची गरज कार्यकर्त्यांना पडतेच.गुहागरमधून भाजपचे श्रीधर नातू हे असेच एक निष्ठावान आणि निस्पृह कार्यकर्ते होते.ते १९७८,१९८५ आणि १९९० मध्ये विधानसभेवर निवडून गेले.त्यांचा मुलगा विनय नातू एकतर वडलांच्या पुण्याईवर आणि स्वत: डॉक्टर असल्यामुळे गावांमधील जनसंपर्काच्या जोरावर १९९३ ची पोटनिवडणुक, १९९५,१९९९ आणि २००४ मध्ये निवडून आला.पुढे २००९ मध्ये बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणुक लढवली त्यात तेच डॉ.विनय नातू चौथ्या क्रमांकावर फेकले गेले.इतर अनेकांविषयी हीच गोष्ट लिहिता येईल. २०१४ मध्ये जसवंतसिंगांचेही बारमेरमध्ये तेच होईल असे वाटते.

In reply to by क्लिंटन

पैसा 30/03/2014 - 11:00
मला वाटतं मी याबद्दल कुठेतरी लिहिलं होतं. डॉ. विनय नातू यांचंही तिकडे काम आहेच. प्रश्न हा की १९७८ पासून सतत ३० वर्षे ज्या लोकांचं काम आहे त्यांच्याकडून ती जागा काढून घेऊन अचानक शिवसेनेला देण्याचं कारण काय होतं? शिवसेना आणि भाजप यांच्या जागा वाटपात जाणत्या राजाचा बराच हात होता असं काही लोक चक्क म्हणतात. यात काही तथ्य आहे का?

In reply to by पैसा

क्लिंटन 30/03/2014 - 15:35
प्रश्न हा की १९७८ पासून सतत ३० वर्षे ज्या लोकांचं काम आहे त्यांच्याकडून ती जागा काढून घेऊन अचानक शिवसेनेला देण्याचं कारण काय होतं
याचे कारण रामदास कदमांचा पारंपारिक मतदारसंघ-खेड मतदारसंघांच्या पुनर्रचनेत गुहागर आणि चिपळूणमध्ये विभागला गेला.त्यामुळे त्यांचे पुनर्वसन करायचे होते. आणि नारायण राणे यांच्या बंडानंतर रामदास कदम हे विधानसभेतले विरोधी पक्षनेते होते.त्यामुळे त्या दृष्टीने ते वरीष्ठही होते.तरीही विनय नातूंचे तिकिट कापायची काय गरज होती हे समजले नाही.नाहीतरी चिपळूणमधून शिवसेनेचाच उमेदवार उभा होता.त्याऐवजी तिथे रामदास कदमांना उमेदवार करता आलेच असते की.पडद्यामागे काहीतरी झाले असावे हे नक्की. २००९ ची महाराष्ट्र विधानसभा निवडणुक मी स्वत: अन्य कामांमध्ये प्रचंड व्यस्त असल्यामुळे पाहिजे तितकी ट्रॅक करता आली नव्हती.त्यामुळे इतर निवडणुकांप्रमाणे या निवडणुकीतले डिटेल मला सांगता येणार नाहीत.

In reply to by क्लिंटन

श्रीगुरुजी 30/03/2014 - 15:49
>>> पडद्यामागे काहीतरी झाले असावे हे नक्की. याला कारण गडकरी. स्वतःचा बालेकिल्ला शिवसेनेच्या घशात घालून शेवटी तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या घशात घालण्याचे पाप गडकरींचे. ६-७ वर्षांपूर्वी चिमुर च्या पोटनिवडणुकीत सुद्धा गडकरींनी हट्टाने शिवसेनेकडून चिमूर मागून घेतला व त्याच्या बदल्यात कल्याण्-डोंबिवली भागातला एक हक्काचा मतदारसंघ शिवसेनेला दिला. चिमूरमध्ये पराभव झालाच पण दुसरीकडची हक्काची जागाही घालविली. आपण फार यशस्वी वाटाघाटी करतो हा गडकरींचा गैरसमज आहे. प्रत्यक्ष त्यांनी केलेल्या वाटाघाटींमुळे भाजपला घाटाच झालेला दिसतो. कदाचित पवार साहेब गडकरींच्या खांद्यावरून गुपचूप सूत्रे हलवित असतील.

माहितगार 30/03/2014 - 09:03
विश्लेषणाचा प्रयत्न आवडला. यात अजून काही घटक विचारात घेण्या सारखे आहेत का; जसे की लोक सर्वसाधारणपणे अजूनही त्यांच्या गटाच्या नेत्याने दिलेल्या पांठींब्याकडे पाहुन मत देत असावेत. विधान सभेचे मतदार संघ लहान असल्यामुळे गटनेत्यांचा स्वतंत्र प्रभाव दिसून येत असावा. लोकसभा निवडणूकीत मतदारसंघाचा आकार मोठा असल्यामुळे प्रभावाचे अस्तीत्व स्वतंत्रपणे दाखवणे शक्य नसल्या मुळे मुख्य पक्षांशी तडजोडी केल्या जातात त्यातही राष्ट्रीय पक्षाच्या नेत्या सोबत तडजोड करण्याने अशा व्यक्ती मंत्रीपदा पर्यंत पोहोचण्याच्या संधी वाढून अधिक फायद्यांची आशा असते. दुसरा एक भाग प्रादेशिक पक्षांशी राष्ट्रीय पक्षांच्या आघाडी/युती जागांच्या वाटाघाटी होताना व्यस्त प्रमाणाचे गणित मांडले जाण्याची शक्यता असते का; म्हण्जे विधान सभा निवडणूक असेल तर प्रादेशिक पक्षाला अधिक जागांचा शेअर आणि लोकसभेला राष्ट्रीयपक्षाला जागांचा अधिक शेअर. अर्थात प्रादेशिक पक्ष त्या त्या प्रदेशात किती प्रभावी आहेत याचाही फरक कदाचित पडत असावा.

क्लिंटन 30/03/2014 - 11:08
लोक सर्वसाधारणपणे अजूनही त्यांच्या गटाच्या नेत्याने दिलेल्या पांठींब्याकडे पाहुन मत देत असावेत.
एखाद्या उमेदवाराचे अगदी कट्टर समर्थक सोडले तर इन जनरल लोक एखादा उमेदवार विजयी व्हायची शक्यता किती याची चाचपणी करून मत देतात असा माझा मुद्दा आहे. वर गोंडवन गणतंत्र पक्षाचे उदाहरण दिले आहे.त्या पक्षाचे उमेदवार लोकसभा निवडणुकांनाही उभे राहतात पण विधानसभेपेक्षा ते बरीच कमी मते मिळवतात.लोकसभेतही त्या पक्षाला मत देणारे त्या पक्षाचे कार्यकर्ते आणि इतर कट्टर समर्थक असावेत पण इतर मतदारांना हा उमेदवार लोकसभेत निवडून जाणे शक्य नाही हे समजते म्हणून ते आपले मत त्या उमेदवाराला देत नाहीत असा माझा दावा आहे. बाकी असे लोकल नेते मधूनमधून फतवे काढत असतात.लोक अशा फतव्यांचे फारसे पालन करत नसावेत असे वाटते. २००४ मध्ये रजनीकांतने भाजप-अण्णा द्रमुक युतीला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला होता (त्याने म्हटले होते की पी.एम.के सामील असलेल्या आघाडीचा पराभव करा). तरी झाले काय? त्याच्या बरोबर उलटे--भाजप-अण्णा द्रमुक आघाडीचा पूर्ण पराभव झाला तर पी.एम.के असलेल्या आघाडीला सगळ्या जागा मिळाल्या. १९९६ मध्ये तामिळनाडूत जयललिताविरोधी वातावरण होते तेव्हा त्याने "लोकांनी जयललितांना मत दिल्यास देवही लोकांना माफ करणार नाही" असे काहीसे म्हटले आणि लोकांना जयललितांविरूध्द मत द्यायचे आवाहन केले. तसे आवाहन त्याने केले नसते तरी लोकांनी जयललितांना चोप दिला असताच. तरीही त्यावेळी जयललितांच्या पराभवात "रजनीकांत" हा मोठा मुद्दा आहे असे चित्र उभे केले गेले होते.तसेच जामा मशिदीतून निघत असलेल्या फतव्यांप्रमाणे खरोखरच मतदान होते का हा पण अभ्यासाचाच विषय आहे. बहुदा लोक अशा फतवेबहाद्दरांना मानत असले तरी "अमुक एकाला मत द्या/देऊ नका" असे फतवे मानत नसावेत असे वाटते.
दुसरा एक भाग प्रादेशिक पक्षांशी राष्ट्रीय पक्षांच्या आघाडी/युती जागांच्या वाटाघाटी होताना व्यस्त प्रमाणाचे गणित मांडले जाण्याची शक्यता असते का;
हो तामिळनाडूमध्ये असे होत आले आहे हे वर लाल टोपी यांच्या प्रतिसादाला दिलेल्या उत्तरात म्हटलेच आहे.

नंदन 30/03/2014 - 15:59
मेहनतीने बनवलेले तक्ते, विश्लेषण आणि प्रतिसाद - सारेच उत्तम! नेट सिल्व्हरच्या लेखमालिकेची आठवण करून देणारे.

क्लिंटन 17/03/2014 - 11:15
ज्या राज्यांमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या त्या राज्यांमध्येही मूळ लेखात दिलेला कल दिसून येतो. खालील तक्त्यामध्ये १९८९ ते २००९ या काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या त्या राज्यांमधील राष्ट्रीय पक्ष (कॉंग्रेस आणि भाजप) आणि प्रादेशिक पक्ष यांच्या मतांची टक्केवारी दिली आहे.१९८९ आणि १९९१ मध्ये जनता दल हा राष्ट्रीय पक्ष धरायला हरकत नाही तर १९८९ मध्ये भाजप हा तांत्रिकदृष्ट्या जरी राष्ट्रीय पक्ष असला तरी काही राज्यांच्या संदर्भात (उदा. उत्तर प्रदेश) त्या पक्षाला लोकांनी एका प्रादेशिक पक्षाप्रमाणे धरले होते असे दिसते.
         
वर्षराज्यनिवडणुककॉंग्रेसभाजपप्रादेशिक १प्रादेशिक २प्रादेशिक ३अपक्ष/इतरप्रादेशिक पक्ष
२००९आंध्र प्रदेशलोकसभा३८.९%३.८%२४.९%१५.७%६.१%१०.६%१: तेलुगु देसम, २: प्रजाराज्यम, ३: तेलंगण राष्ट्रसमिती
२००९आंध्र प्रदेशविधानसभा३६.५%२.९%२८.१%१६.३%४.०%१२.२%१: तेलुगु देसम, २: प्रजाराज्यम, ३: तेलंगण राष्ट्रसमिती
२००९ओरिसालोकसभा३२.७%१६.९%३७.२%  १३.२%१: बिजू जनता दल
२००९ओरिसाविधानसभा२९.१%१५.१%३८.९%  १६.९%१: बिजू जनता दल
२००४कर्नाटकलोकसभा३६.८%३४.७%२०.५%  ८.०%१: जनता दल (ध)
२००४कर्नाटकविधानसभा३५.३%२८.३%२०.८%  १५.६%१: जनता दल (ध)
१९९९कर्नाटकलोकसभा४५.४%२७.२%१०.९%१३.३% ३.२%१: जनता दल (ध), २: जनता दल (युनायटेड)
१९९९कर्नाटकविधानसभा४०.८%२०.७%१०.४%१३.५% १४.६%१: जनता दल (ध), २: जनता दल (युनायटेड)
१९९९महाराष्ट्रलोकसभा२९.७%२१.२%२१.६%१६.९% १०.६%१: राष्ट्रवादी, २: शिवसेना
१९९९महाराष्ट्रविधानसभा३१.२%१६.७%२५.९%१९.९% ६.३%१: राष्ट्रवादी, २: शिवसेना
१९९८गुजरातलोकसभा३६.५%४८.३%१०.२%  ५.०%१: राष्ट्रीय जनता पक्ष (वाघेला)
१९९८गुजरातविधानसभा३४.८%४४.८%११.७%  ८.७%१: राष्ट्रीय जनता पक्ष (वाघेला)
१९९६आसामलोकसभा३१.६%१५.९%२७.२%३.९%३.४%१८.०%१: आसाम गण परिषद, २: दोन्ही कम्युनिस्ट, ३: तिवारी कॉंग्रेस
१९९६आसामविधानसभा३०.६%१०.४%२९.७%३.९%३.७%२१.७%१: आसाम गण परिषद, २: दोन्ही कम्युनिस्ट, ३: तिवारी कॉंग्रेस
१९९१आसामलोकसभा२८.५%९.६%१७.६%६.८%५.८%३१.७%१: आसाम गण परिषद, २: दोन्ही कम्युनिस्ट, २: नूतन आसाम गण परिषद (फुकन)
१९९१आसामविधानसभा२९.४%६.६%१७.९%६.३%५.५%३४.३%१: आसाम गण परिषद, २: दोन्ही कम्युनिस्ट, २: नूतन आसाम गण परिषद (फुकन)
१९९१उत्तर प्रदेशलोकसभा१८.०%३२.८%२१.३%१०.५%८.७%८.७%१: जनता दल, २: जनता दल (ध)-चंद्रशेखर, ३: बसप
१९९१उत्तर प्रदेशविधानसभा१७.३%३१.५%१८.८%१२.५%९.४%१०.५%१: जनता दल, २: जनता दल (ध)-चंद्रशेखर, ३: बसप
१९८९उत्तर प्रदेशलोकसभा३१.८%७.६%३५.९%९.९% १४.८%१: जनता दल, २: बसप
१९८९उत्तर प्रदेशविधानसभा२७.६%११.६%२९.७%९.४% २१.७%१: जनता दल, २: बसप
या तक्त्यावरून दिसते की अगदी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या तरी लोकसभेपेक्षा विधानसभेत प्रादेशिक पक्ष/इतर पक्ष/अपक्ष यांची कामगिरी अधिक चांगली असते तर विधानसभेपेक्षा लोकसभेत राष्ट्रीय पक्षांची कामगिरी अधिक चांगली असते. याविषयी कर्नाटकचे २००४ चे उदाहरण सर्वात चपखल ठरेल. भाजपला लोकसभेपेक्षा विधानसभेत ६.४% मते कमी मिळाली होती (दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या असूनही) तर अपक्ष आणि इतरांना लोकसभेपेक्षा विधानसभेत ७.६% मते जास्त मिळाली होती.याचाच अर्थ असा की लहान पक्ष/अपक्ष उमेदवार लोकसभेपेक्षा विधानसभेत जिंकायची शक्यता जास्त तेव्हा अधिक लोकांनी आपली मते या पक्षांना दिली.पण लोकसभेत मात्र दोन राष्ट्रीय पक्षांपैकी जो पक्ष त्यांच्या मते अधिक योग्य होता त्या पक्षाला (भाजप) त्यांनी आपली मते दिली. मूळ लेखात म्हटले आहे की लोकसभा निवडणुकांनंतर काही महिन्यात विधानसभा निवडणुका झाल्या (उदा. महाराष्ट्र-२००४ आणि २००९) तर कशी परिस्थिती होती हे लेखमालेच्या दुसऱ्या भागात बघू. पण त्यावर स्वतंत्र लेख करण्याऐवजी याच लेखावरील प्रतिसादात ती माहिती लिहेन.

उत्तम लेख आणि विदा. सर्वच तक्त्यांतून स्पष्टपणे राष्ट्रीय पक्षांना अधिक प्रमाणात मतं मिळालेली दिसत आहेत. सोसायटीची निवडणुक आणि महापालिकेची निवडणुक यांची तुलनाही आवडली. 'माझा उमेदवार' चा मुद्दा लेखात मांडलेला आहेच. पण त्यापलिकडे आणखीन एक विचार असा असतो की स्थानिक पक्ष हा राष्ट्रीय पातळीवर सत्ता कधीच स्थापन करू शकत नाही. 'माझा उमेदवार' जर मला सत्तेत आलेला बघायचा असेल तर मला राष्ट्रीय पक्षाला मत देणं फायद्याचं ठरतं. दुसरी अशी शक्यता आहे की मतदारांना खरोखर कुठल्यातरी पातळीवर राज्यसरकारने केलेली कामं आणि केंद्र सरकारने केलेली कामं यातला फरक कळतो. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकांचा कौल हा सध्या अस्तित्वात असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या अगर त्याच्या विरोधकांच्या बाजूचा कौल असतो. आणि यासाठी राष्ट्रीय पक्षच निवडले जाणार हे उघड आहे.

In reply to by राजेश घासकडवी

क्लिंटन 17/03/2014 - 13:51
धन्यवाद राजेश.
स्थानिक पक्ष हा राष्ट्रीय पातळीवर सत्ता कधीच स्थापन करू शकत नाही.
हो काहीही झाले तरी एखाद्या प्रादेशिक पक्षाला लोकसभेत बहुमत मिळणार नाही.तरीही मला वाटते की लोक मत देताना सत्तेत कोण येणार यापेक्षाही उमेदवार निवडून यायची शक्यता कितपत आहे याचा अंदाज बांधून मत देत असतात.एक उदाहरण द्यायचे झाले तर १९९४ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये माजी मुख्यमंत्री एस.बंगाराप्पा यांच्या कर्नाटक कॉंग्रेस पक्षाने ७.३% मते मिळवली होती पण १९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्या पक्षाची मते कमी होऊन ३.१% झाली.स्वत: बंगाराप्पा शिमोगा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले पण पक्षाचे इतर सगळे उमेदवार हरले.पक्षाचे इतर उमेदवार का हरले असावेत?ते उमेदवार विधानसभा निवडणुकीत निवडून जाऊ शकले असते पण लोकसभेत मात्र ते निवडून जायची शक्यता कमी (कारण मतदारसंघ मोठे असतात. तेव्हा मोठ्या प्रदेशात लोकांना हे उमेदवार निदान माहित तरी असतील ही शक्यता लहान प्रदेशापेक्षा कमी असते) हे मतदारांच्या लक्षात आले असावे.त्यामुळे त्या उमेदवारांना मत देऊन आपले मत फुकट का घालवा असा व्यवहारी विचार अधिक लोकांकडून केला जायची शक्यता जास्त. पण स्वत: बंगाराप्पा मात्र निवडून जायची शक्यता होतीच.तेव्हा त्यांना मत दिले तरी ते फुकट जाणार नाही असे वाटून लोकांनी त्यांना मत दिले असावे. अर्थातच हे सिध्द करण्यासाठी माझ्याकडे इतर कोणताही विदा किंवा इतर माहिती नाही.निवडणुकांमध्ये मला अतोनात रस असल्यामुळे गेली अनेक वर्षे निवडणुकांची आकडेवारी मी अभ्यासत आलेलो आहे.राष्ट्रीय पक्षांना लोकसभेत विधानसभेपेक्षा जास्त मते मिळतात तर प्रादेशिक पक्षांच्या बाबतीत याउलट घडते हे मी बघितलेले होते.तरीही गेल्या एका वर्षात सगळी आकडेवारी एक्सेलमध्ये आणल्यानंतर याविषयी मी अधिक ठोसपणे विधान करू शकलो.हे का घडत असावे याविषयीचा माझा हा अंदाज आहे.तो कितपत योग्य आहे याची कल्पना नाही.
दुसरी अशी शक्यता आहे की मतदारांना खरोखर कुठल्यातरी पातळीवर राज्यसरकारने केलेली कामं आणि केंद्र सरकारने केलेली कामं यातला फरक कळतो.
हो बरोबर. लेखात लिहिलेल्या दोन शक्यतांमध्ये "राष्ट्रीय पातळीवरील मुद्द्यांसाठी राष्ट्रीय पक्षाला मत दिले जाणे आणि स्थानिक पातळीवरील मुद्द्यांसाठी प्रादेशिक पक्षाला मत दिले जाणे" ही पण एक शक्यता आहेच.

विटेकर 17/03/2014 - 12:28
नेहमीप्रमाणे विश्लेषण आवडले , विशेषत खालील मुद्दे : १. "माझा" उमेद्वार निवडून येणे २. सोसायटी आणि महापालिका निवडणूक -तुलना याचबरोबर अन्टी इन्क्म्बसी चा किती फरक पडतो म्हणजे दोन्हीकडेही ..? आणि प्रादेशिक पक्ष हे लोकसभेला जागा जिंकत नसतील ही पण ते जागा पाडण्याचे काम नक्की करतात. उदा. मागच्या लोकसभेत पुण्याची सीट मनसेमुळे भाजपाला मिळाली नाही ! अशा परिस्थितीत प्रादेशिक पक्षांना लोकसभेत निवडणूक लढविण्यासच प्रत्यवाय करावा असे वाटते. राष्ट्रीय पातळीवर २-३ विचारधारा असणे फायद्याचे ठरेल. नाहीतरी इतक्या पक्षांचे अस्तित्व असूनही आपल्याकडे खर्या अर्थाने तीन च आघाड्या आहेत!

In reply to by विटेकर

क्लिंटन 17/03/2014 - 14:01
याचबरोबर अन्टी इन्क्म्बसी चा किती फरक पडतो म्हणजे दोन्हीकडेही ..?
हो प्रस्थापित विरोधी मत नक्की टक्केवारीत कसे दिसते हे एका लेखात लिहिणार आहे.
प्रादेशिक पक्ष हे लोकसभेला जागा जिंकत नसतील ही पण ते जागा पाडण्याचे काम नक्की करतात. उदा. मागच्या लोकसभेत पुण्याची सीट मनसेमुळे भाजपाला मिळाली नाही !
हो बरोबर.या लेखात प्रामुख्याने मतांच्या टक्केवारीवर लक्ष केंद्रित केले आहे.कोणता पक्ष किती जागा जिंकतो यावर नाही. त्याविषयी नंतर लिहिणार आहे.
अशा परिस्थितीत प्रादेशिक पक्षांना लोकसभेत निवडणूक लढविण्यासच प्रत्यवाय करावा असे वाटते. राष्ट्रीय पातळीवर २-३ विचारधारा असणे फायद्याचे ठरेल. नाहीतरी इतक्या पक्षांचे अस्तित्व असूनही आपल्याकडे खर्या अर्थाने तीन च आघाड्या आहेत!
लोकशाहीमध्ये तसे करता येणे शक्य नाही.राजकीय पक्षांची स्थापना करणे आणि निवडणुक लढविणे हा घटनेने सर्व नागरिकांना दिलेला अधिकार असल्यामुळे कोणालाही निवडणुक लढवायला बंदी कशी करणार? दुसरे म्हणजे सुरवातीपासून असा नियम असता तर लोकसभेत कॉंग्रेस सोडून अन्य पक्षांना निवडणुक लढवताच आली नसती.आज भाजप हा एक प्रबळ राष्ट्रीय पक्ष आहे.तरी १९५२ साली त्यांचे (जनसंघाचे) किती खासदार निवडून आले होते? तर ३. तर १९५७ साली ४ खासदार निवडून आले होते. सुरवातीला जनसंघही हा एका अर्थी प्रादेशिक पक्षाप्रमाणेच होता. भाजपने पहिल्यांदा तीन आकडी संख्या गाठली १९९१ मध्ये--पक्ष स्थापन होऊन ४० वर्षे झाल्यानंतर.जर अशी बंदी असती तर पक्षाला लोकसभा निवडणुक लढवता आलीच नसती आणि इतके मोठे व्हायची संधी मिळालीच नसती.

क्लिंटन 17/03/2014 - 21:33
आतापर्यंत आपण विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुकांच्या आधी किंवा एकत्र झाल्यास राष्ट्रीय पक्ष विधानसभेपेक्षा लोकसभेत आणि प्रादेशिक पक्ष/इतर पक्ष/अपक्ष हे लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकांपेक्षा चांगली कामगिरी करतात हे बघितले. समजा विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुकांनंतर काही महिन्यांनी झाल्या तर काय परिस्थिती होती हे बघू.
      
हरियाणा१९९९-२०००     
 लोकसभा मते%विधानसभा मते%मतांमधील फरकविधानसभा मतदारसंघ आघाडीविधानसभा जागा विजयजागांमधील फरक
आय.एन.एल.डी२८.७%२९.६%०.९%४४४७
भाजप२९.२%८.९%-२०.३%४१-३५
कॉंग्रेस३४.९%३१.२%-३.७%२११६
हरियाणा विकास पक्ष२.७%५.५%२.८%
बसप२.०%५.७%३.७%
अपक्ष आणि इतर२.५%१९.१%१६.६%१३१३
       
ओरिसा१९९९-२०००     
 लोकसभा मते%विधानसभा मते%मतांमधील फरकविधानसभा मतदारसंघ आघाडीविधानसभा जागा विजयजागांमधील फरक
बिजू जनता दल३३.०%२९.४%-३.६%७४६८-६
भाजप२४.६%१८.२%-६.४%५३३८-१५
कॉंग्रेस३६.९%३३.८%-३.१%१९२६
अपक्ष आणि इतर५.५%१८.६%१३.१%१५१४
       
महाराष्ट्र२००४     
 लोकसभा मते%विधानसभा मते%मतांमधील फरकविधानसभा मतदारसंघ आघाडीविधानसभा जागा विजयजागांमधील फरक
कॉंग्रेस२३.८%२१.१%-२.७%७३६९-४
राष्ट्रवादी१८.३%१८.७%०.४%५९७११२
भाजप२२.६%१३.७%-८.९%७३५४-१९
शिवसेना२०.१%२०.०%-०.१%६८६२-६
बसप३.१%४.०%०.९%
अपक्ष आणि इतर१२.१%२२.५%१०.४%१५३२१७
       
हरियाणा२००४-०५     
 लोकसभा मते%विधानसभा मते%मतांमधील फरकविधानसभा मतदारसंघ आघाडीविधानसभा जागा विजयजागांमधील फरक
आय.एन.एल.डी२२.४%२६.८%४.४%१०-१
भाजप१७.२%१०.४%-६.८%-३
कॉंग्रेस४२.१%४२.५%-५.९%७१६७-८
हरियाणा विकास पक्ष६.३%    
बसप५.०%३.२%-१.८%
अपक्ष आणि इतर७.०%१७.१%१०.१%११११
       
महाराष्ट्र२००९     
 लोकसभा मते%विधानसभा मते%मतांमधील फरकविधानसभा मतदारसंघ आघाडीविधानसभा जागा विजयजागांमधील फरक
कॉंग्रेस१९.६%२१.०%१.४%७९८२
राष्ट्रवादी१९.३%१६.४%-२.९%५२६२१०
भाजप१८.२%१४.०%-४.२%६१४६-१५
शिवसेना१७.०%१६.३%-०.७%६१४४-१७
बसप४.८%२.४%-२.४%
मनसे४.१%५.७%१.६%१३
अपक्ष आणि इतर१७.०%२४.२%७.२%२७४११४
       
महाराष्ट्र१९८९-९०     
 लोकसभा मते%विधानसभा मते%मतांमधील फरक   
कॉंग्रेस४५.४%३८.२%-७.२%   
भाजप२३.७%१०.७%-१३.०%   
शिवसेना१.२%१५.९%१४.७%   
जनता दल१०.९%१२.७%१.८%   
अपक्ष आणि इतर१८.८%२२.५%३.७%   
       
मध्य प्रदेश१९८९-९०     
 लोकसभा मते%विधानसभा मते%मतांमधील फरक   
कॉंग्रेस३७.७%३३.४%-४.३%   
भाजप३९.७%३९.१%-०.६%   
जनता दल८.३%७.७%-०.६%   
अपक्ष आणि इतर१४.३%१९.८%५.५%  
यापूर्वी काढलेले अनुमान या परिस्थितीतही लागू पडते हे आपल्याला कळेलच. हरियाणामध्ये २००४-०५ मध्ये लोकसभा निवडणुकांनंतर पण विधानसभा निवडणुकांपूर्वी बन्सीलाल यांचा हरियाणा विकास पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला.तेव्हा २००५ च्या विधानसभा निवडणुकांमधील जागा/मते % यातील बदल यात ही गोष्ट लक्षात घेतली आहे. आता हे सगळे लिहिल्यानंतर या सगळ्या पार्श्वभूमीवर २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मतांच्या टक्केवारीचा अंदाज बांधायला गेल्या वर्षभरात झालेल्या विधानसभा निवडणुकांचा उपयोग कसा होईल याविषयी अन्य एका प्रतिसादात लिहेन.

विकास 17/03/2014 - 21:57
लेख, माहिती आणि विश्लेषण सगळेच मस्त आहे! राज्यपातळीवर कदाचीत शक्य नसेल पण विशेष करून १९८९ ते नव्वदचे दशक, लोकसभेच्या निवडणुकांच्या निकालावर नक्की कुठल्या गोष्टींचा प्रभाव होता / अथवा होता का? उदा. रामजन्मभूमी, मंडल आयोग, राजीव हत्या, अपयशी तिसरी आघाडी वगैरे वगैरे... २००४ ची निवडणूक एनडीए का हरली हे समजू शकते पण २००९ ची निवडणूक युपिए कसे जिंकू शकले(हे समजू शकत नाहीयात "एनडीए का जिंकले नाही?" हा मुद्दा नाही). असे नक्की कुठले बाहरचे फोर्सेस असतात जे उमेदवार आणि पक्ष यांच्या महत्वाकांक्षांना पुर्णतरी करतात अथवा धुळीस तरी मिळवतात?

In reply to by विकास

क्लिंटन 19/03/2014 - 21:17
पण २००९ ची निवडणूक युपिए कसे जिंकू शकले
हे थोडे अवांतर होत आहे.तरी माझ्या मते युपिए २००९ मध्ये जिंकले यामागे पुढील कारणे असावीत--- १. २००४ ते २००९ या काळात भाजपने अत्यंत कमजोर विरोधी पक्षाची भूमिका निभावली. एकतर पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर धुसफुसी होत्या.उमा भारती पक्षाबाहेर पडल्या. २००४ चा पराभव झाल्यानंतर अटलबिहारी वाजपेयींना पक्षाने अडगळीतच टाकले.त्यातच प्रमोद महाजनांची दुर्दैवी हत्या झाली. अडवाणींचे जीना प्रकरण झाले.या सगळ्या भानगडीत अडवाणींचे नेतृत्व अगदी पूर्णपणे अक्षम ठरले. १९९० च्या दशकातले फायरब्रॅन्ड विरोधी पक्षनेते अडवाणी आणि २००४-०९ मधले अडवाणी यात अगदी जमीन-अस्मानाचा फरक होता.त्यामुळे लोकांच्या नजरेत भरावे असे भाजपने काहीच केले नाही. २. युपीए-१ मध्ये युपीए कडे २१७ च जागा होत्या तर बाकी डावे पक्ष (६०), समाजवादी पक्ष (३६) आणि बसप (२३) जागा यांच्या बाहेरून पाठिंब्यावर सरकार तगले होते. युपीए-१ हे त्यामानाने बरेच स्थिर सरकार होते. एम.डी.एम.के आणि तेलंगण राष्ट्र समिती सोडून इतर कोणताही पक्ष आघाडीबाहेर पडला नव्हता.त्यामुळे आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये भांडणे होत आहेत, घटक पक्ष स्वतःचे अजेंडे पुढे रेटत आहेत अशा स्वरूपाचे चित्र २००४-०९ मध्ये नव्हते. त्यामुळे २००९ मध्ये युपीएला नक्कीच फायदा झाला. ३. मनमोहनसिंगांनी स्वतःचे सरकार पणाला लावून डाव्या पक्षांच्या विरोधाला न जुमानता अमेरिकेबरोबर अणुकरार केला. त्यामुळे शहरी मध्यमवर्गीयांची सहानुभूती काँग्रेसला मिळाली. हा वर्ग अमेरिकेला अनुकूल असतो हे नक्कीच.तसेच मनमोहनसिंगांकडे या वर्गाचा विरोध असलेले गांधी घराण्याचे बॅगेज नव्हते.त्यामुळे या वर्गाला काँग्रेसला मते देण्यात काहीच अडचण नव्हती. २००९ मध्ये बंगलोर आणि अहमदाबाद सोडून इतर सगळ्या मोठ्या शहरांमध्ये युपीएने दणक्यात विजय मिळवला त्यामागे हे कारण असावे. ४. २००८ मध्ये अमेरिकेत आलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर मनमोहनसिंगांसारखा अर्थतज्ञ नेतेपणी असणे हे पण काही अंशी युपीएला फायद्याचे ठरले.अर्थातच सामान्य मतदाराला अमेरिकेत नक्की काय झाले आणि त्याचा परिणाम काय होणार याचे तांत्रिक मुद्दे कळले नसतील.पण काहीतरी झाले होते आणि त्याचा भारतावर काहीतरी परिणाम होणार हे तरी मतदारांना नक्कीच कळले होते. अशावेळी अडवाणींपेक्षा एक अर्थतज्ञ पंतप्रधानपदी असावा असे मतदारांना वाटले असावे.

In reply to by क्लिंटन

क्लिंटन 20/03/2014 - 14:05
५. युपीए-२ च्या काळात बाहेर आलेले बरेचसे घोटाळे खरे म्हणजे युपीए-१ च्या काळात घडलेले होते.तरीही २००४-०९ या काळात याचा लोकांना थांगपत्ता नव्हता.आता सरकारविरूध्द वातावरण तयार झाले आहे त्यामागे या घोटाळ्यांचा वाटा नक्कीच मोठा आहे.ते २००४-०९ या काळात लोकांना माहित नव्हते. त्यामुळे युपीए विरूध्द प्रचंड प्रमाणार रोष निर्माण व्हावा असे काही झाले नव्हते. ६. एन.डी.ए सरकारने अर्थव्यवस्था नक्कीच चांगली सांभाळली होती. फिस्कल डेफिसिट, महागाई, ट्रेड डेफिसिट इत्यादी सर्व गोष्टी नियंत्रणात होत्या. २००३ मध्ये इलेक्ट्रिसिटी अ‍ॅक्ट आणि पायाभूत सोयींसाठी खाजगी कंपन्यांना संधी द्यायचे पीपीपी मॉडेल अशा गोष्टींमुळे भारतात परकीय गुंतवणुक व्हायला नक्कीच चांगले पोषक वातावरण निर्माण झाले होते. प्रत्यक्षात या सगळ्याचे परिणाम दिसले युपीए-१ च्या काळात आणि श्रेय लाटले युपीएने.त्याचाही फायदा युपीएला नक्कीच मिळाला असणार यात शंका नाही.

लाल टोपी 18/03/2014 - 07:03
अभ्यासपूर्ण विश्लेषण; आपण म्हणता त्याप्रमाणे मतदानात लोकसभा आणि विधानसभा यांच्या मतांत फर पडतो परंतु या नियमाला काही राज्ये उदा. तमिळ्नाडू, प. बंगाल अपवाद आहेत असे नाही वाटत? तमिळ्नाडूमध्ये द्र.मु.क. किंवा अण्णा द्र.मु.क च्या बाजूने एकदम लाट असते. अनेक वर्षे बंगालने कम्युनिस्ट आणि सध्या 'तृणमूल'ला भरभरून मतदान केले आहे आणि असे करतांना विधानसभा आणि लोकसभा असा भेदही केलेला नाही.

In reply to by लाल टोपी

क्लिंटन 18/03/2014 - 21:42
तामिळनाडू आणि पश्चिम बंगालचा प्रश्न येणे अपेक्षितच होते. तामिळनाडूचा उल्लेख मुद्दामून केला नाही याचे कारण आहे.१९६७ साली द्रमुकचे अण्णादुराई मुख्यमंत्री झाले त्यानंतर अगदी आजपर्यंत राज्यात राष्ट्रीय पक्ष सत्तेवर आलेला नाही.कॉंग्रेसने कधी अण्णा द्रमुकबरोबर तर कधी द्रमुकबरोबर युती करून निवडणुक लढवली.पण त्यांच्यात एका कराराचे पालन होत असे. लोकसभेसाठी कॉंग्रेस बहुसंख्य जागा लढवत असे तर विधानसभेसाठी प्रादेशिक पक्ष बहुसंख्य जागा लढवत असे. उदाहरणार्थ १९९१ मध्ये राज्यातील ३९ लोकसभा जागांपैकी कॉंग्रेसने २८ तर अण्णा द्रमुकने ११ जागा लढविल्या.पण विधानसभेत कॉंग्रेसने २३४ पैकी ६५ तर अण्णा द्रमुकने १६९ जागा लढविल्या.तेव्हा लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पक्षाला कमी मते मिळणे आणि विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत लोकसभा निवडणुकांमध्ये प्रादेशिक पक्षांना कमी मते मिळणे हे ओघाने आलेच. महाराष्ट्रातही शिवसेना आणि भाजप यांच्यात काही प्रमाणात असे होते पण हा फरक इतका नाही त्यामुळे विश्लेषणात महाराष्ट्राचा समावेश केला आहे. पश्चिम बंगालमध्ये मी विश्लेषण केलेल्या निवडणुकांमध्ये (१९९१ आणि १९९६ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या होत्या) १९९६ मध्ये थोडा फरक दिसतो पण १९९१ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतदान सर्वसाधारणपणे सारखेच झाले होते.
   
पश्चिम बंगाल१९९१  
 लोकसभा मते%विधानसभा मते%मतांमधील फरक
डावी आघाडी४७.०%४७.४%०.४%
कॉंग्रेस३४.९%३५.१%०.२%
भाजप११.७%११.३%-०.४%
अपक्ष आणि इतर६.४%६.२%-०.२%
    
पश्चिम बंगाल१९९६  
 लोकसभा मते%विधानसभा मते%मतांमधील फरक
डावी आघाडी४८.७%४८.६%-०.१%
कॉंग्रेस४०.१%३९.५%-०.६%
भाजप६.९%६.४%-०.५%
अपक्ष आणि इतर४.३%५.५%१.२%
१९९८,१९९९ आणि २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसची तर २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस आणि तृणमूल कॉंग्रेसची युती होती. २००१ आणि २०११ च्या विधानसभा निवडणुकांसाठी कॉंग्रेस आणि तृणमूल कॉंग्रेस यांची तर २००६ च्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसची युती होती. या निवडणुकांमध्येही लोकसभा निवडणुकांपेक्षा विधानसभा निवडणुकांमध्ये तृणमूल कॉंग्रेसने बऱ्याच जास्त जागा लढविल्या.अर्थात हा फरक तामिळनाडूइतका नाही.पण तरीही त्यातून दिशाभूल होणारे निष्कर्ष निघू शकतील म्हणून त्यांचाही समावेश केला नाही. हा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल धन्यवाद.

ऋषिकेश 18/03/2014 - 11:22
चांगले संकलन व मांडणी. शेवटी जी कारणे दिली आहेत ती मात्र माझ्या मते महत्त्वाची असली तरी तुलनेने काहीशी दुय्यम कारणे आहेत. राष्ट्रीय पातळीवरच्या निवडणुकांत स्थानिक पक्षांनी तुलनेने डावी कामगारी करण्याच्या कारणात मोठी व प्रमुख कारणे माझ्या मते अशी आहेतः १. लोकसभा निवडणुकांत लागणारा प्रचंड पैसा! मोठे मतदारसंघ पिंजून काढायला लागणारी वाहन व्यवस्था, मोठ्या नेत्यांना विविध मतदारसंघात जायला आवश्यक जलद वाहने (विमाने, हेलिकॉप्टर्स) इत्यादींवर होणारा खर्च, मिडीया मॅनेजमेंट यातच राष्ट्रीय पक्ष मोठे मैदान मारतात. लहान पक्ष, अपक्ष उमेदवारांना मोठ्यापक्षांइतका "रीच" मिळवणे कठीण असते. २. लहान पक्षांचा प्रभाव हा पॉकेट्समध्ये अधिक असतो. मात्र लोकसभा मतदारसंघ ७-८ विधानसभा मतदारसंघांचा बनलेला असतो. त्यापैकी बहुतांश मतदारसंघात एकाच स्थानिक पक्षाने बढत घेण्याची शक्यत्रा मोठ्या आकारामुळे कमी होते. लहान पक्षांनी मोठ्या पक्षांशी युती करण्यासाठी दाखवलेल्या अनुकुलतेमध्येही या पैशाच्या विभागणीचा मोठा वाटा आहे.

In reply to by ऋषिकेश

आनन्दा 18/03/2014 - 12:48
हे तर खरेच आहे, आणि संयुक्तिक देखील आहे, मी देखील हेच म्हणायला आलो होतो. पण काही गोष्टी अशा बघितल्या की मी थोडा संभ्रमित झालो. कारण वर दिलेली आकडेवारी पाहिली तर शिवसेनेसारख्या प्रबळ प्रादेषिक पक्षाला पण या विधानसभा/लोकसभा गणिताचा फटका बसलाय. म्हणजे "रीच" हे एकमेव कारण नसावे. अर्थात मी संपूर्ण आकडेवारी पाहिलेली नाही, तस्मात इत्यलम्.

In reply to by आनन्दा

ऋषिकेश 18/03/2014 - 13:45
शिवसेनेसारख्या आकाराने पसरलेल्या पक्षांना दुसरे कारण महाग पडते. उदा घेउ. शिवसेनेला समाजा एका भागातील १० जागांपैकी ७ जागा विधानसभेत मिळाल्या. मात्र लोकसभेत त्या १० जागा तीन लोकसभाक्षेत्रात विभागल्या गेल्या. आता प्रत्येक लोकसभा क्षेत्रात ३-३-४ जागा आहेत. जर त्याच व तितक्याच लोकांनी त्याच पक्षाला मत दिले तर खासदार मात्र एकही निवडून न येण्याची शक्यता वाढते. दुसरे टोक म्हणजे सातही जागा एका क्षेत्रात एकवटणे इथे ७:१ इतके प्रमाण रोडावते. त्याऐवजी ४-४-२ अशी विभागणी झाली तर ७:२ जागा मिळतात (गृहितक: एक लोकसभाक्षेत्र ७ जागांचे आहे) अर्थात हे निव्वळ उदाहरण झाले. मुद्दा लक्षात आला असेलच. मोठ्या पक्षांना हा प्रश्न तुलनेने बराच कमी भेडसावतो कारण त्यांची वाढ-रीच बर्‍यापैकी असते.

In reply to by आनन्दा

ऋषिकेश 18/03/2014 - 17:18
खरे आहे. हा तर्क टक्केवारीतील बदलाला तितकासा लागु होत नाही. या चर्चेनंतरचे माझे सुधारीत मत क्लिंटच्या प्रतिसादावरील उपप्रतिसादात दिले आहे.

In reply to by ऋषिकेश

क्लिंटन 18/03/2014 - 13:53
लोकसभा निवडणुकांत लागणारा प्रचंड पैसा! मोठे मतदारसंघ पिंजून काढायला लागणारी वाहन व्यवस्था, मोठ्या नेत्यांना विविध मतदारसंघात जायला आवश्यक जलद वाहने (विमाने, हेलिकॉप्टर्स) इत्यादींवर होणारा खर्च, मिडीया मॅनेजमेंट यातच राष्ट्रीय पक्ष मोठे मैदान मारतात. लहान पक्ष, अपक्ष उमेदवारांना मोठ्यापक्षांइतका "रीच" मिळवणे कठीण असते.
हे अपक्ष किंवा अगदी लहान पक्ष--एका किंवा दोन-चार जिल्ह्यांपुरते असलेले पक्ष (उदाहरणार्थ विनय कोरेंचा जनसुराज्य पक्ष) यांना नक्कीच पटण्यासारखे आहे. पण इतर प्रादेशिक पक्ष (तेलुगु देसम, बिजू जनता दल, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, आय.एन.एल.डी) इत्यादींकडे पैसा कमी अशी परिस्थिती नक्कीच नाही. तरीही हे पक्ष लोकसभा निवडणुकांमध्ये तितकी चांगली कामगिरी करत नाहीत पण विधानसभेत त्यामानाने अधिक चांगली कामगिरी करतात हा कल अनेकदा बघायला मिळालेला आहे.तेव्हा या परिस्थितीत पैशाची कमतरता हे कारण असावे याची शक्यता थोडी कमीच वाटते. तसेच एकत्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुका होतात त्यावेळीही हाच कल का बघायला मिळत असावा?
लहान पक्षांचा प्रभाव हा पॉकेट्समध्ये अधिक असतो. मात्र लोकसभा मतदारसंघ ७-८ विधानसभा मतदारसंघांचा बनलेला असतो. त्यापैकी बहुतांश मतदारसंघात एकाच स्थानिक पक्षाने बढत घेण्याची शक्यत्रा मोठ्या आकारामुळे कमी होते.
हो म्हणूनच लोकांना आपले मत फुकट घालवायचे नसते म्हणून विधानसभेत जरी अशा पक्षांना मते दिली तरी लोकसभेत लोक राष्ट्रीय पक्षांना अधिक प्रमाणात मते देतात असे म्हटले आहे.अर्थातच हा माझा तर्क झाला.खरेखोटे नक्की माहित नाही. एक उदाहरण म्हणून मध्य प्रदेशातील लहान पक्ष--गोंडवन गणतंत्र पक्षाचे उदाहरण घेऊ. या पक्षाचा जो काही प्रभाव आहे तो मध्य प्रदेशातील जंगलांच्या प्रदेशातल्या भागात आहे. या पक्षाने २००३, २००८ आणि २०१३ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये अनुक्रमे २%,१.७% आणि १% मते मिळवली. तर २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये अनुक्रमे ०.२% आणि ०.१% मते मिळवली.२००३ आणि २००८ च्या विधानसभा निवडणुका आणि २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुका यांच्यात चार महिन्यांचे अंतर होते.या चार महिन्यात पूर्वी पक्षाला मते देणारे जवळपास ९०% मतदार कमी होतात यामागे पैशाची कमतरता हे महत्वाचे कारण असेल असे मला तरी वाटत नाही. हा पक्ष लहान असल्यामुळे त्याचा प्रभाव छोट्या पॉकेट्स मध्ये असेल आणि लोकसभा निवडणुक जिंकणे या पक्षाला कठिण जाईल हे लक्षात येऊन लोकांनी आपली मते लोकसभा निवडणुकांमध्ये या पक्षाला दिली नसावीत असा माझा तर्क. इतर प्रश्नांना आज रात्री उत्तरे देतो.

In reply to by क्लिंटन

ऋषिकेश 18/03/2014 - 17:17
हो म्हणूनच लोकांना आपले मत फुकट घालवायचे नसते म्हणून विधानसभेत जरी अशा पक्षांना मते दिली तरी लोकसभेत लोक राष्ट्रीय पक्षांना अधिक प्रमाणात मते देतात असे म्हटले आहे.
ह्म्म असे होणे शक्य आहे. मान्य. पैशाचा तितकाच महत्त्वाचा पुरवणी मुद्दा कायम ठेऊनही तुम्ही केलेल्या प्राथमिक कारणाशीसुद्धा सहमती दर्शवतो. पैशाचा मुद्दा मांडताना केवळ स्थानिक पक्ष डोळ्यासमोर होते. (बसपा, डावे हे खरोखरच राष्ट्रीय पक्ष म्हणता यावेत, नुसते कागदावर नाही तर एकाहून अधिक राज्यांत राज्यांतही सीट्स जिंकतात व कित्येकदा डिपॉझिट जप्त न होण्याइतकी कामगिरी करतात). फक्त सपा आणि तमिळ कळघम (दोन्ही) या नियमाला अपवाद ठरावेत. बाकी एन्सीपी, रालोद पासून बिजद, शिवसेना यांची आर्थिक क्षमता या राष्ट्रीय पक्षांच्या मनाने बरीच कमी आहे व ते त्यांचा रीच कमी असण्याचे एक मुख्य कारण आहे असे मात्र म्हणावेसे वाटते.

नितिन थत्ते 18/03/2014 - 13:36
छान लेख. कारणमीमांसा पटते आहे. मतदार कसा वेगळा विचार करतात वगैरे पटते आहे. [पण मग साड्या दारू पैसे याचे काय]? अपक्षांमधले मुख्य पक्षांतील फुटीरांचे प्रमाण किती याचा काही शोध घेतला आहे का? उदा १९९५ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत खूप अपक्ष निवडून गेले त्यापैकी बरेच काँग्रेस बंडखोर होते.

In reply to by नितिन थत्ते

क्लिंटन 18/03/2014 - 22:12
अपक्षांमधले मुख्य पक्षांतील फुटीरांचे प्रमाण किती याचा काही शोध घेतला आहे का? उदा १९९५ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत खूप अपक्ष निवडून गेले त्यापैकी बरेच काँग्रेस बंडखोर होते. नाही ते राज्यनिहाय अंदाज घेईन त्यावेळी करणार आहे. तरीही एक गोष्ट लिहितो. एखादा नवा पक्ष जेव्हा रिंगणात उतरतो तेव्हा पहिला "डल्ला" floating votes वर पडतो. Floating votes म्हणजे अपक्ष आणि इतर लहान पक्षांची मते.ते झाल्यानंतर प्रस्थापित पक्षांना अशा नव्या पक्षाचा त्रास होतो. गुजरात विधानसभेत १९९०, १९९५ आणि १९९८ च्या विधानसभा निवडणुकांची मतांची टक्केवारी बघितल्यास माझा मुद्दा लक्षात येईल. १९९५ मध्ये भाजपची मते १९९० च्या तुलनेत १५.७% नी वाढली तर कॉंग्रेसची मते २.३% ने वाढली. इतकेच नाही तर अपक्ष/इतर यांची मतेही ८.५% ने वाढली.मग ही वाढलेली मते कुठून आली? तर ती जनता दलाकडून. जनता दलाची २६.५% मते कमी झाली. १९९८ मध्ये भाजपमधून बाहेर पडलेल्या शंकरसिंग वाघेलांचा राष्ट्रीय जनता पक्ष रिंगणात होता.वरकरणी असे वाटेल की या पक्षाचा त्रास भाजपला होईल.पण प्रत्यक्षात भाजपची मते २.३% ने वाढली. या पक्षाचा त्रास कॉंग्रेसला झाला का?तर तसेही नाही. कॉंग्रेसचीही मते १.९% वाढली.तेव्हा वाघेलांच्या पक्षाने मिळवलेली ११.७% मते कुठून आली?तर अपक्ष/इतर यांची floating votes मोठ्या प्रमाणावर वाघेलांच्या पक्षाकडे गेली. तेव्हा जर मोठ्या प्रमाणावर floating votes उपलब्ध असतील तर नव्या पक्षाचा या मतांवर पहिल्यांदा "डल्ला" पडतो. त्या अर्थी १९९० मधील जनता दलाची मतेही बऱ्याच प्रमाणात floating म्हटली पाहिजेत.
   
 १९९०१९९५१९९८
भाजप२६.८%४२.५%४४.८%
कॉंग्रेस३०.६%३२.९%३४.८%
जनता दल२९.३%२.८%२.६%
राष्ट्रीय जनता पक्ष (वाघेला)  ११.७%
अपक्ष/इतर१३.३%२१.८%६.१%
त्याचप्रमाणे २००८ आणि २०१३ मधील दिल्ली विधानसभा निवडणुकांमधील टक्केवारी बघितली तर पुढील परिस्थिती दिसते:
   
 २००८२०१३फरक
कॉंग्रेस४०.३%२४.५%-१५.८%
भाजप + अकाली दल३६.८%३४.०%-२.८%
बसप१४.०%५.३%-८.७%
आम आदमी पक्ष २९.५%२९.५%
अपक्ष/इतर९.४%६.७%-२.७%
म्हणजे आम आदमी पक्षाला बसप आणि अपक्ष/इतर यांची ११.४% floating votes मिळाली.वाघेलांना गुजरातमध्ये १९९८ मध्ये किती मते मिळाली होती?११.७%. तेव्हा साधारण १०-१२% floating मते उपलब्ध असतील तर नव्या पक्षाला पहिल्यांदा ती मते मिळू शकतील.त्यानंतरचा प्रवास मात्र प्रस्थापित पक्षांना डोकेदुखी निर्माण करू शकतो.जर का मुळात तितकी floating votes उपलब्ध नसतील तरी नव्या पक्षाचा त्रास प्रस्थापित पक्षांना होऊ शकतो. आता यातून आम आदमी पक्ष नक्की काय परिणाम घडवू शकेल असे मला वाटते? ते पुढच्या एका भागात :) अर्थात नेहमीप्रमाणे ही माझी कारणमिमांसा झाली. ती कितपत योग्य/अयोग्य आहे हे मला माहित नाही.

आतिवास 18/03/2014 - 13:44
खरं तर या निवडणुकीच्या निमित्ताने 'लोकांच्या खासदाराकडून अपेक्षा तरी काय असतात?' असा प्रश्न मला पडला आहे आणि त्याची उत्तरं (लोकांकडून मिळणारी) फार गोंधळात टाकणारी आहेत. महानगरपालिका/ग्रामपंचायत आणि विधानसभा आणि संसद यांची कार्यक्षेत्रं कुठं सुरु होतात आणि कुठं संपतात याविषयी स्पष्टतेचा अभाव हे निवडणूक निकाल फिरण्यातलं एक महत्त्वाचं कारण आहे असा माझा एक समज झालाय. 'खासदाराची अपेक्षित कामं/भूमिका' या विषयावर तुम्ही (अथवा अन्य मिपाकर जाणकारांनी) लिहावं अशी यानिमित्ताने विनंती आहे.

In reply to by आतिवास

क्लिंटन 19/03/2014 - 20:58
महानगरपालिका/ग्रामपंचायत आणि विधानसभा आणि संसद यांची कार्यक्षेत्रं कुठं सुरु होतात आणि कुठं संपतात याविषयी स्पष्टतेचा अभाव हे निवडणूक निकाल फिरण्यातलं एक महत्त्वाचं कारण आहे असा माझा एक समज झालाय.
बहुसंख्य ठिकाणी राष्ट्रीय पक्ष विधानसभा निवडणुकांपेक्षा लोकसभा निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करतात आणि प्रादेशिक पक्ष लोकसभा निवडणुकांपेक्षा विधानसभा निवडणुकांमध्ये अधिक चांगली कामगिरी करतात यातून बहुसंख्य मतदारांच्या मनात तरी दोन्हींच्या कार्यकक्षांच्या बाबतील कोणताही संभ्रम नाही असे अनुमान काढले तर ते फार चुकीचे ठरू नये. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या तरी यात बदल होत नाही हे एका प्रतिसादात बघितलेच आहे. बहुसंख्य मतदारांना जरी ९७ विषयांची केंद्रीय सूची, ६६ विषयांची राज्य सूची आणि ४७ विषयांची सामायिक सूची (आणि केंद्राकडे शेषाधिकार असतात) ही तांत्रिकता माहिती नसली तरी कोणता उमेदवार केंद्रात आणि कोणता उमेदवार राज्यात निवडून द्यावा हे त्यांना कळते हे नक्की.

शिद 18/03/2014 - 19:30
धन्यवाद ही लेखमाला चालु केल्याबद्दल... तुमच्या प्रत्येक लेखात व प्रतिसादामध्ये राजकारणाबद्दल महत्वपुर्ण व उपयुक्त माहीती सोप्या शब्दांत मांडलेली असते. पु.भा.प्र.

निमिष ध. 18/03/2014 - 23:07
माझ्या मते हा अभ्यास करताना लोकसभा आणि विधानसभा यांमधील निवडणूक खर्चातील फरक आणि अपक्षांची संख्या विचारात घेणे महत्वाचे आहे. मोठे पक्ष मोठा खर्च करू शकतात. त्यामुळे त्यांना आकाराने मोठा असलेला लोकसभा मतदारसंघ पण नीट हाताळता येतो. तसेच एका लोकसभा मतदार संघात ३ - ४ उमेदवार असतात पण विधानसभेला हेच प्रमाण एका विधानसभा मतदार संघात ३ - ४ उमेदवार या वरून लोकसभेसाठी अंदाजे ७*४ = २८ उमेदवार असतील त्यामुळे मत विभाजन हे खचितच वेगळे असणार.

चौकटराजा 19/03/2014 - 09:12
महापालिकेच्या निवडणुकीत मतदानात "व्यक्ती" महत्वाची. विधानसभेच्या निवडणुकीत " जात " महत्वाची. लोकसभेच्या निवडणुकीत " पॅकेजेस" महत्वाची. ( लाटेचे दिवस गेले !!!! ) बाकी काश्मीर, कलम ३७०,केंद्र राज्य संबंध, महागाई, भष्टाचार सब झूट !

सगळेच पक्ष काहि आता पुर्वी सारखे स्वच्छ राहिलेले नाहीत. मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे असे आग्रहाने सांगेतले जाते पण सगळे घोडे बाराटक्के म्हणुन काही सुशिक्षित मध्यमवर्गीय/ उच्च मध्यमवर्गीय मतदार मतदान करायला नाखुश असतात. त्यांना असे वाटत असते की कोणीही निवडुन आले तरी सगळेच भ्रष्टाचारी तेव्हा आपल्या एका मताने असा काय फरक पडणार आहे. तेव्हा क्लिंटनजी तुमचा अभ्यास पाहुन तुम्हालाच विचारतो की आपण मत कोणाला द्यायचे ते सांगा.

In reply to by प्रमोद देर्देकर

क्लिंटन 19/03/2014 - 13:46
आपण मत कोणाला द्यायचे ते सांगा.
मत देताना मी काही मुद्दे लक्षात घेत असतो.त्यात पक्षाची आर्थिक धोरणे, चांगले सरकार कसे द्यावे याविषयी त्या पक्षाकडे कल्पना आहेत का आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे ते प्रत्यक्षात आणण्याची क्षमता त्या पक्षात्/नेत्यात आहे का, पंतप्रधान कोण असणार इत्यादी. तसेच प्रत्येक मुद्द्याला किती महत्व द्यायचे हे पण प्रत्येक निवडणुकीत सारखेच असेल असे नक्कीच नाही. २००९ मध्ये तत्कालीन आर्थिक परिस्थितीत पक्षाच्या आर्थिक धोरणांना माझ्या लेखी १९९९,२००४ पेक्षा बरेच जास्त महत्व होते.प्रत्येकाचे असे विचारात घ्यायचे मुद्दे वेगळे असू शकतील/असतीलच. या मुद्द्यांवरून २००९ मध्ये माझे मत काँग्रेसला होते. मध्यंतरी आय.पी.सी मधील कलम ३७७ चा मुद्दा चर्चेत होता त्यावेळी या मुद्द्यावर भाजपची भूमिका पटली नाही म्हणून त्या पक्षाला मत देणार नाही असे अनेक लोकांनी म्हटले होते हे मी फेसबुकवर बघितले होते.हा मुद्दा त्यांच्या दृष्टीने महत्वाचा होता.माझ्या दृष्टीने तो मुद्दा महत्वाचा असला तरी इतर अधिक महत्वाचे मुद्दे असताना या मुद्द्यावरून मत कोणाला द्यावे याचा निर्णय घ्यावा इतका तरी हा मुद्दा मला महत्वाचा वाटत नाही. तेव्हा तुम्हाला नक्की कोणते मुद्दे महत्वाचे वाटतात आणि त्यासाठी कोणता पक्ष अधिक योग्य आहे हे बघून कोणाला मत द्यावे हे ठरवा. भारताच्या प्रत्येक नागरिकाला मत कोणाला द्यावे हे ठरवायचा हक्क आहे.ते इतरांनी सांगणे योग्य नाही. इतर प्रश्नांना आज रात्रीपर्यंत उत्तरे देतो.

In reply to by क्लिंटन

क्लिंटन, //तेव्हा तुम्हाला नक्की कोणते मुद्दे महत्वाचे वाटतात आणि त्यासाठी कोणता पक्ष अधिक योग्य आहे हे बघून कोणाला मत द्यावे हे ठरवा. भारताच्या प्रत्येक नागरिकाला मत कोणाला द्यावे हे ठरवायचा हक्क आहे.ते इतरांनी सांगणे योग्य नाही//// महत्वाचा मुद्दा : भारताचे हित. सगळेच आम्हाला मत द्या असे सांगतात व मतदार गोंधळून जातात. तुमचा अभ्यास बघून जर मतदारांनी कन्सलटंट म्हणून तुमच्या मार्गदर्शनाची अपेक्षा केली तर त्यात चूक काय...तेव्हा जो मुद्दा उपस्थित केला आहे त्याला अनुसुरुन कोणाला मत देणे चांगले हे जरुर सांगावे....योग्य मतदानास मदतच होईल........

In reply to by जयंत कुलकर्णी

क्लिंटन 20/03/2014 - 13:58
महत्वाचा मुद्दा : भारताचे हित.
नक्कीच. निदान मिसळपाववर चर्चेत भाग घेणार्‍यांपैकी कोणालाही भारताचे अहित व्हावे असे वाटत नसेल याविषयी खात्री आहे. पण कळीचा मुद्दा हा की भारताचे हित म्हणजे नक्की काय आणि ते कशात आहे हा. याविषयी अगदी टोकाचे मतभेद असू शकतात्/असतात.
मतदारांनी कन्सलटंट म्हणून तुमच्या मार्गदर्शनाची अपेक्षा केली तर त्यात चूक काय
यात एक थोडा फरक आहे. कंपन्यांमध्ये कन्सल्टन्ट जातात त्यांची स्वतःची मते ते जी उत्तरे देतात त्याच्या आड येत नाहीत.इथे मी मत कोणाला द्यायचे हे नक्की केले आहे तेव्हा मी माझ्याच मताविरूध्द तर नक्कीच सांगणार नाही.आणि मी माझ्याच मताला अनुसरून असे काही सांगितले तर ते कन्सल्टींग होणार नाही तर प्रचार होईल. योग्य मतदानास मदत व्हावी म्हणून विविध विषयांवर वेगवेगळ्या पक्षांची मते काय आहेत यावर निरंजन यांचा भाजपचे परराष्ट्र धोरण यावर धागा आला आहे तशा प्रकारची चर्चा घडल्यास नक्कीच चांगले असेल. त्यातून सर्वांना एक informed decision घेता येईल. तरीही कोणत्या मुद्द्याला किती महत्व द्यायचे हे प्रत्येक मतदारावर अवलंबून असल्यामुळे तो निर्णय ज्याचा त्यानेच घ्यायचा.वेळ मिळेल त्याप्रमाणे मी निरंजन यांच्या किंवा अशा स्वरूपाच्या चर्चांमध्ये भाग नक्कीच घेईन. कदाचित एखादी चर्चा मी स्वतः सुध्दा सुरू करू शकेन.

In reply to by क्लिंटन

सुधीर 31/03/2014 - 17:03
कुठल्याही पक्षाचा प्रचार न होता, उमेदवार निवडण्याच्या मुद्द्यांवर चर्चा झाली तर ती वाचायला आवडेल. काही ठराविक मोजक्या लोकांसाठी मतदान हे "informed decision" असेल पण आजूबाजूला समपरिस्थितीतल्या लोकांकडे पाहिल्यावर आणि स्वानुभवावरुन बर्‍याचजणांसाठी मतदानात "भावनेचा मुद्दा" (व्यक्तिगत/छोट्या-मोठ्या समाजाचं स्वार्थ आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तिला वा पक्षाला झुकती बाजू देणं) अधिक असतो असं वाटतं. त्यात काही चूकीचं आहे असही मला वाटत नाही कारण "informed decision" मध्ये चर्चील्या जाणार्‍या सगळ्याचं मुद्द्यांमध्ये समाजातल्या सगळ्यानांच रस असेल असे नाही. काही प्रश्न बुद्धीला अगम्य असू शकतात, शिवाय एखाद्या मुद्द्यावर तज्ञांचीही वेगवेगळी मतं पडतात. "भावनेच्या मुद्दावरून" सरसकट एखाद्या पक्षाला/उमेदवाराला झुकतं माप देण्यापूर्वी सर्वसामान्यांना समजतील असे इतर कुठले मुद्दे विचारात घेतले पाहिजेत यावर चर्चा झाली तर चांगलं आहे. यापैकी आपल्याला समजलेल्या कुठल्या मुद्द्यांना किती महत्त्व द्यायचं हे व्यक्तीगत आहे, पण निदान असे मुद्दे असतात हे कळेल तरी. माझ्या मते सरसकट एखाद्या पक्षाला/उमेदवाराला झुकतं माप देण्यापूर्वी "आपण निवडून देणारा उमेदवार अपात्र तर नाही ना" यावर थोडातरी विचार झाला पाहिजे. अपात्र ही व्याख्या व्यक्ती सापेक्ष आहे. माझ्या मते कमीत कमी "सिरीअस क्राईम" ची केस चालू असलेला उमेदवार "भावनेचा मुद्दा" बाजूला सारून देशहितासाठी नाकारलाच गेला पाहिजे. अमुक एक उमेदवार अनैतिक मार्गाने संपत्ती जमा करतो वा इतर अनैतिक कामं करतो अशी पक्की खात्री असेल तर सिरीअस क्राईम नावावर नसतानाही एखादा मतदार अशा उमेदवारावर फुली मारू शकतो. तर दुसरा मतदार आयाराम-गयाराम असण्यावर, घराणेशाहीची परंपरा चालू करण्यामुळे उमेदवार नाकारू शकतो. म्हणूनच मी व्यक्तीसापेक्ष म्हटलं आणि कमीत कमी "सिरीअस क्राईम" ही पातळी असायला हवी असं म्हटलं.

संपत 20/03/2014 - 12:54
काही निम्न आर्थिक स्तरातील लोकांबरोबर चर्चा गेल्यावर आणखीन एक गोष्ट लक्षात आली. लोकसभा निवडणुकीमुळे मतदाराचा प्रत्यक्ष फायदा होण्याचे प्रमाण कमी असते (पैसे, मोटर सायकल, घराला रंग इत्यादी). त्यामुळे लोक प्रचारातून आपले मत बनवतात. विधानसभेत आणि स्थानिक निवडणुकात हे प्रमाण वाढत जाते. त्यामुळे तिथे वेगळे निकष काम करतात.

पैसा 29/03/2014 - 23:11
लेख, प्रतिसाद, सगळेच उत्तम. लोक काय पाहून मत देतात सांगणे कठीण आहे. गोव्यात काँग्रेसचे सरकार विधानसभेत गेली ९ वर्षे होते, पण तरीही श्रीपाद नाईक सतत उत्तर गोव्यातून निवडून येत आहेत. या काळात केंद्रातही काँग्रेसचे सरकार आहे. रूढ अर्थाने पाहिले तर सरकार पक्षात आपला खासदार असण्याचे फायदे उत्तर गोव्याच्या लोकांना नाहीत. तरीही श्रीपाद नाईक यांची अतिशय सौम्य, स्वच्छ माणूस म्हणून जी वैयक्तिक लोकप्रियता आहे, तिचा मोठा हात त्यांना निवडून आणण्यात आहे असे मानावे लागेल. तसेही एखादा अपवाद वगळता उ. गोवा सतत काँग्रेसच्या विरोधात राहिला आहे आणि द. गोवा काँग्रेसच्या बाजूने.

In reply to by पैसा

क्लिंटन 30/03/2014 - 10:56
तरीही श्रीपाद नाईक यांची अतिशय सौम्य, स्वच्छ माणूस म्हणून जी वैयक्तिक लोकप्रियता आहे, तिचा मोठा हात त्यांना निवडून आणण्यात आहे असे मानावे लागेल
नक्कीच.असे निस्पृह आणि निगर्वी कार्यकर्ते ही भाजपची खरी ताकद आहे.सत्ता मिळवायच्या नादात या ताकदीचीच काही प्रमाणात हानी होत आहे असे सध्याचे चित्र आहे. १९९८-९९ च्या चुका परत केल्या जात आहेत.असो. मला वाटते की एखादा कार्यकर्ता पूर्णपणे आपल्या बळावर महापालिकेची निवडणुक जिंकू शकतो.पण पूर्ण स्वबळावर विधानसभा निवडणुक जिंकणे कठिण होते आणि लोकसभा निवडणुक जिंकणे अजून कठिण होते.कुठेतरी पक्षाची गरज कार्यकर्त्यांना पडतेच.गुहागरमधून भाजपचे श्रीधर नातू हे असेच एक निष्ठावान आणि निस्पृह कार्यकर्ते होते.ते १९७८,१९८५ आणि १९९० मध्ये विधानसभेवर निवडून गेले.त्यांचा मुलगा विनय नातू एकतर वडलांच्या पुण्याईवर आणि स्वत: डॉक्टर असल्यामुळे गावांमधील जनसंपर्काच्या जोरावर १९९३ ची पोटनिवडणुक, १९९५,१९९९ आणि २००४ मध्ये निवडून आला.पुढे २००९ मध्ये बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणुक लढवली त्यात तेच डॉ.विनय नातू चौथ्या क्रमांकावर फेकले गेले.इतर अनेकांविषयी हीच गोष्ट लिहिता येईल. २०१४ मध्ये जसवंतसिंगांचेही बारमेरमध्ये तेच होईल असे वाटते.

In reply to by क्लिंटन

पैसा 30/03/2014 - 11:00
मला वाटतं मी याबद्दल कुठेतरी लिहिलं होतं. डॉ. विनय नातू यांचंही तिकडे काम आहेच. प्रश्न हा की १९७८ पासून सतत ३० वर्षे ज्या लोकांचं काम आहे त्यांच्याकडून ती जागा काढून घेऊन अचानक शिवसेनेला देण्याचं कारण काय होतं? शिवसेना आणि भाजप यांच्या जागा वाटपात जाणत्या राजाचा बराच हात होता असं काही लोक चक्क म्हणतात. यात काही तथ्य आहे का?

In reply to by पैसा

क्लिंटन 30/03/2014 - 15:35
प्रश्न हा की १९७८ पासून सतत ३० वर्षे ज्या लोकांचं काम आहे त्यांच्याकडून ती जागा काढून घेऊन अचानक शिवसेनेला देण्याचं कारण काय होतं
याचे कारण रामदास कदमांचा पारंपारिक मतदारसंघ-खेड मतदारसंघांच्या पुनर्रचनेत गुहागर आणि चिपळूणमध्ये विभागला गेला.त्यामुळे त्यांचे पुनर्वसन करायचे होते. आणि नारायण राणे यांच्या बंडानंतर रामदास कदम हे विधानसभेतले विरोधी पक्षनेते होते.त्यामुळे त्या दृष्टीने ते वरीष्ठही होते.तरीही विनय नातूंचे तिकिट कापायची काय गरज होती हे समजले नाही.नाहीतरी चिपळूणमधून शिवसेनेचाच उमेदवार उभा होता.त्याऐवजी तिथे रामदास कदमांना उमेदवार करता आलेच असते की.पडद्यामागे काहीतरी झाले असावे हे नक्की. २००९ ची महाराष्ट्र विधानसभा निवडणुक मी स्वत: अन्य कामांमध्ये प्रचंड व्यस्त असल्यामुळे पाहिजे तितकी ट्रॅक करता आली नव्हती.त्यामुळे इतर निवडणुकांप्रमाणे या निवडणुकीतले डिटेल मला सांगता येणार नाहीत.

In reply to by क्लिंटन

श्रीगुरुजी 30/03/2014 - 15:49
>>> पडद्यामागे काहीतरी झाले असावे हे नक्की. याला कारण गडकरी. स्वतःचा बालेकिल्ला शिवसेनेच्या घशात घालून शेवटी तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या घशात घालण्याचे पाप गडकरींचे. ६-७ वर्षांपूर्वी चिमुर च्या पोटनिवडणुकीत सुद्धा गडकरींनी हट्टाने शिवसेनेकडून चिमूर मागून घेतला व त्याच्या बदल्यात कल्याण्-डोंबिवली भागातला एक हक्काचा मतदारसंघ शिवसेनेला दिला. चिमूरमध्ये पराभव झालाच पण दुसरीकडची हक्काची जागाही घालविली. आपण फार यशस्वी वाटाघाटी करतो हा गडकरींचा गैरसमज आहे. प्रत्यक्ष त्यांनी केलेल्या वाटाघाटींमुळे भाजपला घाटाच झालेला दिसतो. कदाचित पवार साहेब गडकरींच्या खांद्यावरून गुपचूप सूत्रे हलवित असतील.

माहितगार 30/03/2014 - 09:03
विश्लेषणाचा प्रयत्न आवडला. यात अजून काही घटक विचारात घेण्या सारखे आहेत का; जसे की लोक सर्वसाधारणपणे अजूनही त्यांच्या गटाच्या नेत्याने दिलेल्या पांठींब्याकडे पाहुन मत देत असावेत. विधान सभेचे मतदार संघ लहान असल्यामुळे गटनेत्यांचा स्वतंत्र प्रभाव दिसून येत असावा. लोकसभा निवडणूकीत मतदारसंघाचा आकार मोठा असल्यामुळे प्रभावाचे अस्तीत्व स्वतंत्रपणे दाखवणे शक्य नसल्या मुळे मुख्य पक्षांशी तडजोडी केल्या जातात त्यातही राष्ट्रीय पक्षाच्या नेत्या सोबत तडजोड करण्याने अशा व्यक्ती मंत्रीपदा पर्यंत पोहोचण्याच्या संधी वाढून अधिक फायद्यांची आशा असते. दुसरा एक भाग प्रादेशिक पक्षांशी राष्ट्रीय पक्षांच्या आघाडी/युती जागांच्या वाटाघाटी होताना व्यस्त प्रमाणाचे गणित मांडले जाण्याची शक्यता असते का; म्हण्जे विधान सभा निवडणूक असेल तर प्रादेशिक पक्षाला अधिक जागांचा शेअर आणि लोकसभेला राष्ट्रीयपक्षाला जागांचा अधिक शेअर. अर्थात प्रादेशिक पक्ष त्या त्या प्रदेशात किती प्रभावी आहेत याचाही फरक कदाचित पडत असावा.

क्लिंटन 30/03/2014 - 11:08
लोक सर्वसाधारणपणे अजूनही त्यांच्या गटाच्या नेत्याने दिलेल्या पांठींब्याकडे पाहुन मत देत असावेत.
एखाद्या उमेदवाराचे अगदी कट्टर समर्थक सोडले तर इन जनरल लोक एखादा उमेदवार विजयी व्हायची शक्यता किती याची चाचपणी करून मत देतात असा माझा मुद्दा आहे. वर गोंडवन गणतंत्र पक्षाचे उदाहरण दिले आहे.त्या पक्षाचे उमेदवार लोकसभा निवडणुकांनाही उभे राहतात पण विधानसभेपेक्षा ते बरीच कमी मते मिळवतात.लोकसभेतही त्या पक्षाला मत देणारे त्या पक्षाचे कार्यकर्ते आणि इतर कट्टर समर्थक असावेत पण इतर मतदारांना हा उमेदवार लोकसभेत निवडून जाणे शक्य नाही हे समजते म्हणून ते आपले मत त्या उमेदवाराला देत नाहीत असा माझा दावा आहे. बाकी असे लोकल नेते मधूनमधून फतवे काढत असतात.लोक अशा फतव्यांचे फारसे पालन करत नसावेत असे वाटते. २००४ मध्ये रजनीकांतने भाजप-अण्णा द्रमुक युतीला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला होता (त्याने म्हटले होते की पी.एम.के सामील असलेल्या आघाडीचा पराभव करा). तरी झाले काय? त्याच्या बरोबर उलटे--भाजप-अण्णा द्रमुक आघाडीचा पूर्ण पराभव झाला तर पी.एम.के असलेल्या आघाडीला सगळ्या जागा मिळाल्या. १९९६ मध्ये तामिळनाडूत जयललिताविरोधी वातावरण होते तेव्हा त्याने "लोकांनी जयललितांना मत दिल्यास देवही लोकांना माफ करणार नाही" असे काहीसे म्हटले आणि लोकांना जयललितांविरूध्द मत द्यायचे आवाहन केले. तसे आवाहन त्याने केले नसते तरी लोकांनी जयललितांना चोप दिला असताच. तरीही त्यावेळी जयललितांच्या पराभवात "रजनीकांत" हा मोठा मुद्दा आहे असे चित्र उभे केले गेले होते.तसेच जामा मशिदीतून निघत असलेल्या फतव्यांप्रमाणे खरोखरच मतदान होते का हा पण अभ्यासाचाच विषय आहे. बहुदा लोक अशा फतवेबहाद्दरांना मानत असले तरी "अमुक एकाला मत द्या/देऊ नका" असे फतवे मानत नसावेत असे वाटते.
दुसरा एक भाग प्रादेशिक पक्षांशी राष्ट्रीय पक्षांच्या आघाडी/युती जागांच्या वाटाघाटी होताना व्यस्त प्रमाणाचे गणित मांडले जाण्याची शक्यता असते का;
हो तामिळनाडूमध्ये असे होत आले आहे हे वर लाल टोपी यांच्या प्रतिसादाला दिलेल्या उत्तरात म्हटलेच आहे.

नंदन 30/03/2014 - 15:59
मेहनतीने बनवलेले तक्ते, विश्लेषण आणि प्रतिसाद - सारेच उत्तम! नेट सिल्व्हरच्या लेखमालिकेची आठवण करून देणारे.

संस्कारनगरी वडोदरा

संतोषएकांडे ·

In reply to by संतोषएकांडे

ओह ओके, साधारण वाटले तसेच.. पण एक विचार असाही मनात आला की ज्याला तो दगड उचलून नेता येईल त्याला तो पन्नास रुपयांत :)

In reply to by तुमचा अभिषेक

दगड उचलून नेणार्‍याला दगड 'फ्री' आणी वरून '१००० रू. बक्षीस' देण्याचं ठरवीलं होतं त्या वेळी श्रीमंत महाराजांनी.... *smile* :-) :) +) =) :smile:

In reply to by इष्टुर फाकडा

जेपी 19/03/2014 - 18:04
मणाचे माप बहुतेक सगळीकडे वेगळे आहे . माझ्या माहितीतील . लातुर-10 किलोचा एक मण धाराशीव-15 किलोचा एक मण . (कन्मर्फ केल्यावरच सांगतोय)

In reply to by प्रभाकर पेठकर

सायबांनो.. आता भारतीय वजनांबद्दल पण एक लेख लिहावाच लागेल असं वाटतय.. टाकतोय. बघाच आता....

१९६१ ते ७३ ह्या काळात २-३ वेळा कमेठी बागेला भेट दिली आहे पण हा दगड आणि २५०० वर्ष जुनं इजीप्शियन ममी पाहिल्याचे आठवत नाही. नव्याने प्रस्थापित केले असल्यास सांगता येत नाही. पण पूर्वी नक्कीच ते तिथे नव्हते. असो. कमेठी बाग बरीच मोठी आणि सुंदर आहे. त्यातील गाडी जी इंग्लंडहून सयाजीरावांसाठी खास खेळायला आणली होती त्यात बसून बागेची चक्कर मारणे विशेषतः 'पंछी घर' हे स्टेशन मला आवडायचे. पुन्हा त्या बागेत चक्कर टाकली पाहिजे.

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकर काका ममी चं आगमन म्युझीयम मधे १९२३ साली झालं. म्युझीयम मधे शिरताच डावी कडे एका खोलीत ते एका काचेच्या पेटीत ठेवलं आहे. आणी अद्याप तिथेच आहे. दगड तिथे बाहेरच म्युझीयमच्या आवारात पडून होता. सहसा त्या कडे लक्ष जाइल असं काही नसल्या मूळे त्याच्या कडे दुर्लक्ष झालं. स्वर्णिम गुजरातच्या परिकल्पने नंतर त्या दगडाचा मान वाढवून त्याला म्युझीयमच्या प्रवेशद्वाराच्या डावीकडच्या दालनात ससम्मान प्रस्थापित केला इंग्लेंडची गाडी आता बागेत नसून तीच्या जागी एक नवी जरा मोठी गाडी आहे. त्यात मोठी माणसं बसून बागेची फेरी कस्रू शकतात.तरी आपली फेरीची इच्छा नक्कीच पूर्ण होणार....

बॅटमॅन 17/03/2014 - 01:07
अतिशय धन्यवाद फोटोंबद्दल!!!! गामा पैलवानाबद्दल वाचले होते की हा दगड त्याने उचलला म्हणून. डीटेल माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद!!! मोदका, हाच तो दगड म्हणत होतो बघ.

१२०० किलो?? क्लीन अॅंड जर्क मध्ये सध्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे २६५ किलोंचा! त्याच्या पाचपट कोणीतरी उचलू शकेल हे पूर्णपणे अविश्वसनीय आहे. त्या गामा पैलवानाने स्पेशल दगड बनवून घेऊन मामा केला लोकांना.

In reply to by राजेश घासकडवी

बॅटमॅन 17/03/2014 - 23:22
क्लीन & जर्क मध्ये उचलायची विशिष्ट पद्धत असते, तस्मात उचलण्याची पद्धत हा मुद्दा एकवेळ बाजूस ठेवू. माणसाने फक्त स्वतःच्या हस्ते कशाही प्रकारे उचललेले सर्वांत जड वजन कुठले हे पाहिले पाहिजे. शिवाय, किती वेळ उचलले हा मुद्दाही डिसरिगार्ड केला तर जास्त बरं. म्हणजे अगदी थोड्या वेळासाठी का होईना, माणूस किती वजन उचलू शकतो याची रेकॉर्ड्स पाहिली पाहिजेत. क्लीन & जर्क हा वजने उचलण्याचा एक ऑलिंपिक खेळप्रकार आहे, त्यात सर्व पद्धती समाविष्ट होऊ शकत नाहीत. तस्मात ऑलिंपिक रेकॉर्ड्स पाहण्यात प्वाइंट नाही. पॉल अँडरसन नामक प्राण्याने २८४० किलोचे वजन जरा उगीच थोडेसे जरा वेळ उचलल्याचे गिनेस बुकमध्ये नमूद आहे. तो पॅरा पेस्ट करतो. The Guinness Book of Records reported a back lift by Paul Anderson (done June 12,1957, in Toccoa, Georgia) of 6,270 pounds at a bodyweight of 364, calling it the “greatest weight ever raised by a human being.” Guinness also listed Paul’s best powerlifts as 627 bench press, 1200 squat, and 820 deadlift (done after others had exceeded Bob Peoples’ record). दुवा खालीलप्रमाणे: http://library.la84.org/SportsLibrary/IGH/IGH0305/IGH0305c.pdf पान क्र. ३ वर पाहणे. तस्मात पॉल अँडरसन जर अंमळ वेळाकरिता २८४० किलो उचलू शकतो तर गामा पैलवानाने १२०० किलोचा दगड जरा वेळ का होईना यावर विश्वास ठेवायला अडचण नसावी, नै का?

In reply to by बॅटमॅन

सुहासदवन 19/03/2014 - 09:32
कदाचीत गामा पैलवानने २४०० किलोचा (६० मणाचा) दगड उचलला आणि विक्रम केला आणि त्यानंतर पॉल अँडरसनने २८४० किलोचे वजन उचलून हा जुना विक्रम मोडला असावा.....

In reply to by बॅटमॅन

हम्म्म... एकंदरीत आकडे थोडे पोकळ आणि फसवे आहेत. पॉल अॅंडरसनच्या ६२७० पाउंडांबद्दल - हा आकडा विश्वसनीय नाही. (गिनीज बुकने नंतर एंट्री काढून घेतली) हा व्हिडियो पहा. आणि त्याच्या खालच्या कॉमेंटा वाचा. हा माणूस २००० पाउंड उचलतो आणि तेसुद्धा लीव्हरचं प्रिन्सिपल लावून. म्हणजे सुमारे ७०० पाउंडच उचलतो आहे. पॉल अॅंडरसनचे सगळे विक्रम कायच्याकाय मागे पडलेले आहेत. त्यामुळे आत्ताचे स्ट्रॉंगमेन ७०० उचलतात, आणि त्यावेळचा कोणीतरी ६००० उचलतो हे पटत नाही. म्हणून १२०० किलो किंवा २४०० किलो वगैरे आकड्यांवर अजूनही विश्वास बसत नाही.

In reply to by राजेश घासकडवी

बॅटमॅन 19/03/2014 - 15:31
मग हा ष्ट्राँगमॅन १००० किलो डेडलिफ्ट कशी काय उचलू शकतो बॉ. गंमतच आहे सगळी. https://www.youtube.com/watch?v=kL0tORi7Cbk त्यामुळे १२०० किलोचे वजन काहीकाळ उचलणे तरी अशक्य नसावे असेच वाटते.

विजुभाऊ 17/03/2014 - 13:14
हे म्युझिअम खूप वैशिष्ठ्य पूर्ण आहे. इथे पेंढा भरलेले बरेच पशुपक्क्षी आहेत. व्हेलचा सांगाडा एका मोठ्या दालनात आहे. ही व्हेल म्हणे साबरमती नदीत आतपर्यन्त आला होता. असे सांगितले जाते.

रमेश आठवले 19/03/2014 - 01:50
या नावाच्या बडोदा नरेशांनी बांधलेल्या सुरेख राजवाड्याची सचित्र माहिती श्री संतोष एकांडे हे लवकरच सादर करतील अशी आशा वाटते. तीसरे सयाजीराव हे दूरदर्शी राजे होते. त्यांनी इतर तत्कालीन इतर राजांच्या तुलनेने बरीच आगळी वेगळी कामे केली. त्यापैकी काही - स्त्रीयांना मोफत शिक्षण आणि शिक्षणाची सक्ती. राज्याचा कारभार मराठीच्या जागेवर गुजराती भाषेतून करण्याचा पायंडा. बाबासाहेब आंबेडकर यांची, ते बडोदा संस्थान चे नागरीक नसताना आणि ते दलित वर्गातले असून सुद्धा, केवळ हुशारी लक्षात घेऊन, इंग्लंड मध्ये शिक्षणाची आर्थिक सोय दिली. या निर्णयाचा परिणाम देशावर किती झाला हे आपण सर्व जाणतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

अर्धवटराव 20/03/2014 - 00:55
म्हणजे ते "आम्हि फक्त गादीचे राजे, ज्ञानाचे राजे तुम्ही" असा बाबासाहेबांचा गौरव सयाजीरावांनी केला होता तर.

In reply to by रमेश आठवले

नक्कीच आठवले साहेब... अजून तर मी म्युझीयमच्या बाहेरच वावरतोय. या नंतर म्युझीयमच्या आतली माहीती, बागे बद्दलची माहीती व इतर बरचसं आहे. लक्ष्मीविलासचा नंबर लौकरच येइल. स्टेशना वरून चालत शहरा कडे येताना जशजश्या इमारती येतील त्या प्रमाणेच त्याचं अवलोकन मिपाकरांपुढे मांडण्याचा विचार आहे.

In reply to by विजुभाऊ

दांडियाबाजार, सुरसागर, टॉवर इ.इ.इ. सर्वच येऊ द्या. दांडियाबाजारात (आमचा उच्चार 'दांड्याबाजार') दहि-खमण मिळायचं. आता दुकान आठवत नाही पण बडोद्यात गेलो तर हमखास दाखवू शकेन (अजून चालू असेल तर...) मऊ जाळीदार खमण, वर फेटलेलं दही, चाट मसाला, तिखट आणि कोथिंबीर ... अहाहा! झकास टेस्ट.

In reply to by प्रभाकर पेठकर

दांडीयाबाजार चार रस्ता बालुभाइ ना खमण दही चटणी किसलेल खोबरं आणी खमंग राइची फोडणी आहा...मज्जाच..

वडोदऱ्याचे डॉक्टर द. वि. नेने “दादुमिया” या टोपणनावाने धर्मभास्करमध्ये एक स्तंभ लिहितात. त्यात बऱ्याच वेळा वडोदऱ्याचे सांस्कृतिक संदर्भ असतात. एकदा त्यांनी सयाजीराव महाराज आणि त्यांचे संस्कृत प्रेम या बद्दल लिहिले होते. तसेच स्वामी विवेकानंद आणि सयाजीराव यांची भेट झाली होती होती. त्यानंतर त्रावणकोरचे राजकुमार मार्तंड वर्मा यांना स्वामीजींनी लिहिलेल्या पत्रात खालील मजकूर होता: "of all the ruling princes he [Vivekahada] met, he had been most impressed with the ability, patriotism, vigor and foresight of H.H. the Gaekwad of Baroda." म्हणून डॉ. नेने यांना जमले तर भेटा. सयाजीराव आणि संस्कृत, सयाजीराव आणि विवेकानंद भेट या विषयांवर आणखी काही माहिती मिळाली तर पहा आणि त्यावर लिहा हि विनंती.

In reply to by संतोषएकांडे

ओह ओके, साधारण वाटले तसेच.. पण एक विचार असाही मनात आला की ज्याला तो दगड उचलून नेता येईल त्याला तो पन्नास रुपयांत :)

In reply to by तुमचा अभिषेक

दगड उचलून नेणार्‍याला दगड 'फ्री' आणी वरून '१००० रू. बक्षीस' देण्याचं ठरवीलं होतं त्या वेळी श्रीमंत महाराजांनी.... *smile* :-) :) +) =) :smile:

In reply to by इष्टुर फाकडा

जेपी 19/03/2014 - 18:04
मणाचे माप बहुतेक सगळीकडे वेगळे आहे . माझ्या माहितीतील . लातुर-10 किलोचा एक मण धाराशीव-15 किलोचा एक मण . (कन्मर्फ केल्यावरच सांगतोय)

In reply to by प्रभाकर पेठकर

सायबांनो.. आता भारतीय वजनांबद्दल पण एक लेख लिहावाच लागेल असं वाटतय.. टाकतोय. बघाच आता....

१९६१ ते ७३ ह्या काळात २-३ वेळा कमेठी बागेला भेट दिली आहे पण हा दगड आणि २५०० वर्ष जुनं इजीप्शियन ममी पाहिल्याचे आठवत नाही. नव्याने प्रस्थापित केले असल्यास सांगता येत नाही. पण पूर्वी नक्कीच ते तिथे नव्हते. असो. कमेठी बाग बरीच मोठी आणि सुंदर आहे. त्यातील गाडी जी इंग्लंडहून सयाजीरावांसाठी खास खेळायला आणली होती त्यात बसून बागेची चक्कर मारणे विशेषतः 'पंछी घर' हे स्टेशन मला आवडायचे. पुन्हा त्या बागेत चक्कर टाकली पाहिजे.

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकर काका ममी चं आगमन म्युझीयम मधे १९२३ साली झालं. म्युझीयम मधे शिरताच डावी कडे एका खोलीत ते एका काचेच्या पेटीत ठेवलं आहे. आणी अद्याप तिथेच आहे. दगड तिथे बाहेरच म्युझीयमच्या आवारात पडून होता. सहसा त्या कडे लक्ष जाइल असं काही नसल्या मूळे त्याच्या कडे दुर्लक्ष झालं. स्वर्णिम गुजरातच्या परिकल्पने नंतर त्या दगडाचा मान वाढवून त्याला म्युझीयमच्या प्रवेशद्वाराच्या डावीकडच्या दालनात ससम्मान प्रस्थापित केला इंग्लेंडची गाडी आता बागेत नसून तीच्या जागी एक नवी जरा मोठी गाडी आहे. त्यात मोठी माणसं बसून बागेची फेरी कस्रू शकतात.तरी आपली फेरीची इच्छा नक्कीच पूर्ण होणार....

बॅटमॅन 17/03/2014 - 01:07
अतिशय धन्यवाद फोटोंबद्दल!!!! गामा पैलवानाबद्दल वाचले होते की हा दगड त्याने उचलला म्हणून. डीटेल माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद!!! मोदका, हाच तो दगड म्हणत होतो बघ.

१२०० किलो?? क्लीन अॅंड जर्क मध्ये सध्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे २६५ किलोंचा! त्याच्या पाचपट कोणीतरी उचलू शकेल हे पूर्णपणे अविश्वसनीय आहे. त्या गामा पैलवानाने स्पेशल दगड बनवून घेऊन मामा केला लोकांना.

In reply to by राजेश घासकडवी

बॅटमॅन 17/03/2014 - 23:22
क्लीन & जर्क मध्ये उचलायची विशिष्ट पद्धत असते, तस्मात उचलण्याची पद्धत हा मुद्दा एकवेळ बाजूस ठेवू. माणसाने फक्त स्वतःच्या हस्ते कशाही प्रकारे उचललेले सर्वांत जड वजन कुठले हे पाहिले पाहिजे. शिवाय, किती वेळ उचलले हा मुद्दाही डिसरिगार्ड केला तर जास्त बरं. म्हणजे अगदी थोड्या वेळासाठी का होईना, माणूस किती वजन उचलू शकतो याची रेकॉर्ड्स पाहिली पाहिजेत. क्लीन & जर्क हा वजने उचलण्याचा एक ऑलिंपिक खेळप्रकार आहे, त्यात सर्व पद्धती समाविष्ट होऊ शकत नाहीत. तस्मात ऑलिंपिक रेकॉर्ड्स पाहण्यात प्वाइंट नाही. पॉल अँडरसन नामक प्राण्याने २८४० किलोचे वजन जरा उगीच थोडेसे जरा वेळ उचलल्याचे गिनेस बुकमध्ये नमूद आहे. तो पॅरा पेस्ट करतो. The Guinness Book of Records reported a back lift by Paul Anderson (done June 12,1957, in Toccoa, Georgia) of 6,270 pounds at a bodyweight of 364, calling it the “greatest weight ever raised by a human being.” Guinness also listed Paul’s best powerlifts as 627 bench press, 1200 squat, and 820 deadlift (done after others had exceeded Bob Peoples’ record). दुवा खालीलप्रमाणे: http://library.la84.org/SportsLibrary/IGH/IGH0305/IGH0305c.pdf पान क्र. ३ वर पाहणे. तस्मात पॉल अँडरसन जर अंमळ वेळाकरिता २८४० किलो उचलू शकतो तर गामा पैलवानाने १२०० किलोचा दगड जरा वेळ का होईना यावर विश्वास ठेवायला अडचण नसावी, नै का?

In reply to by बॅटमॅन

सुहासदवन 19/03/2014 - 09:32
कदाचीत गामा पैलवानने २४०० किलोचा (६० मणाचा) दगड उचलला आणि विक्रम केला आणि त्यानंतर पॉल अँडरसनने २८४० किलोचे वजन उचलून हा जुना विक्रम मोडला असावा.....

In reply to by बॅटमॅन

हम्म्म... एकंदरीत आकडे थोडे पोकळ आणि फसवे आहेत. पॉल अॅंडरसनच्या ६२७० पाउंडांबद्दल - हा आकडा विश्वसनीय नाही. (गिनीज बुकने नंतर एंट्री काढून घेतली) हा व्हिडियो पहा. आणि त्याच्या खालच्या कॉमेंटा वाचा. हा माणूस २००० पाउंड उचलतो आणि तेसुद्धा लीव्हरचं प्रिन्सिपल लावून. म्हणजे सुमारे ७०० पाउंडच उचलतो आहे. पॉल अॅंडरसनचे सगळे विक्रम कायच्याकाय मागे पडलेले आहेत. त्यामुळे आत्ताचे स्ट्रॉंगमेन ७०० उचलतात, आणि त्यावेळचा कोणीतरी ६००० उचलतो हे पटत नाही. म्हणून १२०० किलो किंवा २४०० किलो वगैरे आकड्यांवर अजूनही विश्वास बसत नाही.

In reply to by राजेश घासकडवी

बॅटमॅन 19/03/2014 - 15:31
मग हा ष्ट्राँगमॅन १००० किलो डेडलिफ्ट कशी काय उचलू शकतो बॉ. गंमतच आहे सगळी. https://www.youtube.com/watch?v=kL0tORi7Cbk त्यामुळे १२०० किलोचे वजन काहीकाळ उचलणे तरी अशक्य नसावे असेच वाटते.

विजुभाऊ 17/03/2014 - 13:14
हे म्युझिअम खूप वैशिष्ठ्य पूर्ण आहे. इथे पेंढा भरलेले बरेच पशुपक्क्षी आहेत. व्हेलचा सांगाडा एका मोठ्या दालनात आहे. ही व्हेल म्हणे साबरमती नदीत आतपर्यन्त आला होता. असे सांगितले जाते.

रमेश आठवले 19/03/2014 - 01:50
या नावाच्या बडोदा नरेशांनी बांधलेल्या सुरेख राजवाड्याची सचित्र माहिती श्री संतोष एकांडे हे लवकरच सादर करतील अशी आशा वाटते. तीसरे सयाजीराव हे दूरदर्शी राजे होते. त्यांनी इतर तत्कालीन इतर राजांच्या तुलनेने बरीच आगळी वेगळी कामे केली. त्यापैकी काही - स्त्रीयांना मोफत शिक्षण आणि शिक्षणाची सक्ती. राज्याचा कारभार मराठीच्या जागेवर गुजराती भाषेतून करण्याचा पायंडा. बाबासाहेब आंबेडकर यांची, ते बडोदा संस्थान चे नागरीक नसताना आणि ते दलित वर्गातले असून सुद्धा, केवळ हुशारी लक्षात घेऊन, इंग्लंड मध्ये शिक्षणाची आर्थिक सोय दिली. या निर्णयाचा परिणाम देशावर किती झाला हे आपण सर्व जाणतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

अर्धवटराव 20/03/2014 - 00:55
म्हणजे ते "आम्हि फक्त गादीचे राजे, ज्ञानाचे राजे तुम्ही" असा बाबासाहेबांचा गौरव सयाजीरावांनी केला होता तर.

In reply to by रमेश आठवले

नक्कीच आठवले साहेब... अजून तर मी म्युझीयमच्या बाहेरच वावरतोय. या नंतर म्युझीयमच्या आतली माहीती, बागे बद्दलची माहीती व इतर बरचसं आहे. लक्ष्मीविलासचा नंबर लौकरच येइल. स्टेशना वरून चालत शहरा कडे येताना जशजश्या इमारती येतील त्या प्रमाणेच त्याचं अवलोकन मिपाकरांपुढे मांडण्याचा विचार आहे.

In reply to by विजुभाऊ

दांडियाबाजार, सुरसागर, टॉवर इ.इ.इ. सर्वच येऊ द्या. दांडियाबाजारात (आमचा उच्चार 'दांड्याबाजार') दहि-खमण मिळायचं. आता दुकान आठवत नाही पण बडोद्यात गेलो तर हमखास दाखवू शकेन (अजून चालू असेल तर...) मऊ जाळीदार खमण, वर फेटलेलं दही, चाट मसाला, तिखट आणि कोथिंबीर ... अहाहा! झकास टेस्ट.

In reply to by प्रभाकर पेठकर

दांडीयाबाजार चार रस्ता बालुभाइ ना खमण दही चटणी किसलेल खोबरं आणी खमंग राइची फोडणी आहा...मज्जाच..

वडोदऱ्याचे डॉक्टर द. वि. नेने “दादुमिया” या टोपणनावाने धर्मभास्करमध्ये एक स्तंभ लिहितात. त्यात बऱ्याच वेळा वडोदऱ्याचे सांस्कृतिक संदर्भ असतात. एकदा त्यांनी सयाजीराव महाराज आणि त्यांचे संस्कृत प्रेम या बद्दल लिहिले होते. तसेच स्वामी विवेकानंद आणि सयाजीराव यांची भेट झाली होती होती. त्यानंतर त्रावणकोरचे राजकुमार मार्तंड वर्मा यांना स्वामीजींनी लिहिलेल्या पत्रात खालील मजकूर होता: "of all the ruling princes he [Vivekahada] met, he had been most impressed with the ability, patriotism, vigor and foresight of H.H. the Gaekwad of Baroda." म्हणून डॉ. नेने यांना जमले तर भेटा. सयाजीराव आणि संस्कृत, सयाजीराव आणि विवेकानंद भेट या विषयांवर आणखी काही माहिती मिळाली तर पहा आणि त्यावर लिहा हि विनंती.
लेखनप्रकार
काही दिवसांपूर्वी मोदक यांचा वडोदरा (बडोदा) प्रवासाचा लेख मिपावर आला होता. वडोदरा बद्दल ओढ असणारे बरेचशे मिपाकर त्या लेखाच्या प्रतिक्रीयेत दिसले. म्हणूनच वडोदराची जवळून ओळख करून देण्यासाठी हा लेख. संस्कारनगरी,विध्यानगरी,साहित्यनगरी किंवा कलानगरी अशी विश्वात कीर्ती मिळवून देण्याबद्दल वडोदरा संस्थान श्रीमंत सयाजीराव गायकवाड ३रे यांचं सदैव ऋणी आहे. स्वातंत्र्याआधी वडोदरा संस्थान निझामाच्या हैद्राबादा नंतर भारताचं दूसरं भव्य राज्य होतं. तरीही वडोदराला इंग्रजां कडून जास्तच महत्व मिळालं होतं. श्रीमंतांनी बरीचशी स्थापत्य व महालांचं राज्यात निर्माण केलं.

तुझ्या गुन्ह्याचे अजून कोठेच नाव नाही

drsunilahirrao ·

kurlekaar 17/03/2014 - 10:31
तुमची ही कविता जास्त मोकळी वाटते, तिने “बनाव, सराव, निभाव, पडाव, लगावं, दबाव,” च्या जाडजूड बांगड्या घातल्या असल्या तरीदेखील. मला वाटतं यमक हा तुमचा ट्रेडमार्क आहे व तुम्हांला तो बदलायला सांगणं चुकीचं होईल.

In reply to by kurlekaar

मला गझलेचा एकेक सुटा शेर आवडतो मराठी असू दे की उर्दू असू दे... ''बनाव, सराव, निभाव, पडाव, लगावं, दबाव,” हे सर्व गझलेत यमक उर्फ काफिया आवश्यक आहेत. बशीर बद्रच्या ओळी बघा- सुनसान रास्तों को सवारी न आयेगी अब धूल से अटी हुई लारी न आयेगी छप्पर के चाय खाने भी अब उंघने लगे पैदल चलो के कोयी सवारी न आयेगी तहरीर-ओ गुप्तगू में किसे ढुंढते है लोग तस्वीर में भी शक्ल हमारी न आयेगी सर पर जमीन ले के हवाओं के साथ जा आहिस्ता चलने वाले की बारी न आयेगी पहचान अपनी हम ने मिटाई है इस तरह बच्चो में कोई बात हमारी न आयेगी वरच्या प्रत्येक शेरात लारी, सवारी,हमारी,बारी, हे शब्द आलेत पण त्या ओळींतील त्या शब्दांच्या अर्थाने गझलेला एका उंचीवर नेलं आहे. मराठी आंतरजालावर बेफिकीर नावाचे एक ''थोर''मराठी गझलकार आहेत त्यांच्या मृत्युचा निरमा नावाची ही गझल पाहा. चळत, पळत, वळत, हिंदकळत, शब्द कसे नोकरीला नऊच्या ठोक्याला हजर झाल्यासारखे आले आहेत. :) असो. गझलेचे जाणकार बोलतीलच. -दिलीप बिरुटे

सुनिलराव, मस्त..... थोडीफार गझलेच्या वाटेने जाणारी....अगदी ह्रद्यातून उतरलेली. एक गझल आठवली...... अब क्या बताऊ तुझे तेरे मिलनेसे क्या मिला इर्फाने गम हुआ दिलका पता मिला......... आता काय सांगू तुला... तु भेटल्याने काय झाले. दु:खाचे ज्ञान झाले व जेथे होते ते सापडले....

आवडली गझल. अशीच ये तू कधीतरी भेटण्यास मजला तुला पुरेसा अजून माझा लगाव नाही खासच. डॉक्टर साहेब. अजून लिहा...! -दिलीप बिरुटे

drsunilahirrao 20/03/2014 - 18:02
प्रा.डॉ. दिलीप बिरुटे सर, जयंत कुलकर्णी सर, बेफिकीर यांच्या गजला खासच आहेत आपण म्हणालात त्याप्रमाणे पळत वळत चळत या शब्दांचा नाद मोहून टाकतो. आणि बशीर बद्र यांची वरील गजल निव्वळ ग्रेट !

drsunilahirrao 20/03/2014 - 18:13
बदल जीवनाचा स्थायीभाव आहे. आपल्याला नको असला तरी तो होतच असतो. कोणत्याही माध्यमाद्वारे व्यक्त होणे, हे त्या त्या बदलासाठीची पूर्वतयारी असू शकते आणि बदल स्वीकारल्याची खुण असावी कदाचित !

drsunilahirrao 20/03/2014 - 18:23
कॉमेंट एडिट करायची सोय नसतॅ का इथे मोबाईलवरुन अंदाज येत नाही थोडा बदल करुन तीच कॉमेँट पोस्ट करत आहे बदल जीवनाचा स्थायीभाव आहे. आपल्याला नको असला तरी तो होतच असतो. कोणत्याही माध्यमाद्वारे व्यक्त होणे, हे त्या त्या बदलासाठीची पूर्वतयारी असू शकते किँवा बदल स्वीकारल्याची खुणही कदाचित ! कुर्लेकर, जयंत कुलकर्णी, दिलीप बिरुटे सर आपल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार.

kurlekaar 17/03/2014 - 10:31
तुमची ही कविता जास्त मोकळी वाटते, तिने “बनाव, सराव, निभाव, पडाव, लगावं, दबाव,” च्या जाडजूड बांगड्या घातल्या असल्या तरीदेखील. मला वाटतं यमक हा तुमचा ट्रेडमार्क आहे व तुम्हांला तो बदलायला सांगणं चुकीचं होईल.

In reply to by kurlekaar

मला गझलेचा एकेक सुटा शेर आवडतो मराठी असू दे की उर्दू असू दे... ''बनाव, सराव, निभाव, पडाव, लगावं, दबाव,” हे सर्व गझलेत यमक उर्फ काफिया आवश्यक आहेत. बशीर बद्रच्या ओळी बघा- सुनसान रास्तों को सवारी न आयेगी अब धूल से अटी हुई लारी न आयेगी छप्पर के चाय खाने भी अब उंघने लगे पैदल चलो के कोयी सवारी न आयेगी तहरीर-ओ गुप्तगू में किसे ढुंढते है लोग तस्वीर में भी शक्ल हमारी न आयेगी सर पर जमीन ले के हवाओं के साथ जा आहिस्ता चलने वाले की बारी न आयेगी पहचान अपनी हम ने मिटाई है इस तरह बच्चो में कोई बात हमारी न आयेगी वरच्या प्रत्येक शेरात लारी, सवारी,हमारी,बारी, हे शब्द आलेत पण त्या ओळींतील त्या शब्दांच्या अर्थाने गझलेला एका उंचीवर नेलं आहे. मराठी आंतरजालावर बेफिकीर नावाचे एक ''थोर''मराठी गझलकार आहेत त्यांच्या मृत्युचा निरमा नावाची ही गझल पाहा. चळत, पळत, वळत, हिंदकळत, शब्द कसे नोकरीला नऊच्या ठोक्याला हजर झाल्यासारखे आले आहेत. :) असो. गझलेचे जाणकार बोलतीलच. -दिलीप बिरुटे

सुनिलराव, मस्त..... थोडीफार गझलेच्या वाटेने जाणारी....अगदी ह्रद्यातून उतरलेली. एक गझल आठवली...... अब क्या बताऊ तुझे तेरे मिलनेसे क्या मिला इर्फाने गम हुआ दिलका पता मिला......... आता काय सांगू तुला... तु भेटल्याने काय झाले. दु:खाचे ज्ञान झाले व जेथे होते ते सापडले....

आवडली गझल. अशीच ये तू कधीतरी भेटण्यास मजला तुला पुरेसा अजून माझा लगाव नाही खासच. डॉक्टर साहेब. अजून लिहा...! -दिलीप बिरुटे

drsunilahirrao 20/03/2014 - 18:02
प्रा.डॉ. दिलीप बिरुटे सर, जयंत कुलकर्णी सर, बेफिकीर यांच्या गजला खासच आहेत आपण म्हणालात त्याप्रमाणे पळत वळत चळत या शब्दांचा नाद मोहून टाकतो. आणि बशीर बद्र यांची वरील गजल निव्वळ ग्रेट !

drsunilahirrao 20/03/2014 - 18:13
बदल जीवनाचा स्थायीभाव आहे. आपल्याला नको असला तरी तो होतच असतो. कोणत्याही माध्यमाद्वारे व्यक्त होणे, हे त्या त्या बदलासाठीची पूर्वतयारी असू शकते आणि बदल स्वीकारल्याची खुण असावी कदाचित !

drsunilahirrao 20/03/2014 - 18:23
कॉमेंट एडिट करायची सोय नसतॅ का इथे मोबाईलवरुन अंदाज येत नाही थोडा बदल करुन तीच कॉमेँट पोस्ट करत आहे बदल जीवनाचा स्थायीभाव आहे. आपल्याला नको असला तरी तो होतच असतो. कोणत्याही माध्यमाद्वारे व्यक्त होणे, हे त्या त्या बदलासाठीची पूर्वतयारी असू शकते किँवा बदल स्वीकारल्याची खुणही कदाचित ! कुर्लेकर, जयंत कुलकर्णी, दिलीप बिरुटे सर आपल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार.
लेखनविषय:
अजून नात्यात या पुरेसा तणाव नाही सिधासिधा खोल घाव आहे , बनाव नाही जरी तुझी धारदार हुकुमी कट्यार आहे, छलकपटाचा तुला पुरेसा सराव नाही किती दयाळू, महान आहेस तू खरोखर तुझ्यासमोरी इथे कुणाचा निभाव नाही! तुझ्या कृपेचे कधीच आकाश सोडले मी मला उमगले कुठेच माझा पडाव नाही अशीच ये तू कधीतरी भेटण्यास मजला तुला पुरेसा अजून माझा लगाव नाही हवी तशी उत्तरे तुझी दे ,तुझ्या कलाने तुझ्या खुशीचा सवाल आहे, दबाव नाही अखेर मरणात हात माझ्या तुझाच होता तुझ्या गुन्ह्याचे अजून कोठेच नाव नाही डॉ.सुनील अहिरराव

मेरा हो ज्जा बालमा कहेती है मिस पिल्ले...

शशिकांत ओक ·

जुइ 16/03/2014 - 20:33
चांगले आहे.बर्‍याच दिवसांनी ऐकायला आले :)

कंजूस 17/03/2014 - 17:39
आम्ही औरंगजेब .आम्हाला संगीत एप्रिसिएशन का काय ते माफ .ओक सायबांचा लेख म्हणून वाचून काढला .बाकी पेटी वाद्य फार चांगले त्याचा बसण्यासाठी तरी उपयोग होतो .खरं मल्टीफंक्शनल डिवाईस बरं का . आजचा दिवस बरा .काहीपण बोलायचं आणि "होल्ली है "मध्ये भिजवायचं .

शशिकांत ओक 17/03/2014 - 21:34
मल्टी फंक्शनल सण... शंखही करावा व मित्रत्वासाठी पुर्वीचे रुसवे - फुगवे संपवावे ... हे सुचवणारे खेळकर गीत.. अशीच काहीसे सुचवणारी गाणी सुचवावीत ...

In reply to by शशिकांत ओक

आत्मशून्य 20/03/2014 - 01:35
पण माझ्याकडे अख्खा किशोर्, मुकेश्, हेमंत्, रफी, मन्ना, ओपी, लता, आशा व निवडक आर डी अगदी सोनीच्या ९०मिनीटाच्या कॅसेट मधे अनंत काळापासुन सेव होते... मोठा खजीना. भली भलीसी एक सुरत तर अप्रतिम...

In reply to by शशिकांत ओक

रामचंद्र 20/03/2024 - 08:01
सुनो सुनो मिस चॅटर्जी, मेरे दिल का मॅटर जी -- बहारें फिर भी आयेंगी, गीतकार (बहुतेक) शेवन रिझवी आजही पहायला आणि ऐकायला ताजंतवानं, मस्त.

In reply to by रामचंद्र

चित्रगुप्त 20/03/2024 - 11:15
आज पहाटेच हा लेख बघून मन भूतकाळात खूप मागे गेले. ओपीच्या सुरांची मोहिनी आजही कायम आहे. मला बहारे फिर भी... मधली खालील गाणी फार फार आवडतात. वो हंस के मिले हम से.. हम प्यार समझ बैठे ... आप के हसीन रुख पे आज नया नूर है ... दिल तो पहले ही से मदहोश है मतवाला है ... कोई कह दे कह दे ..जमाने से जा के... -- धागा वर काढल्याबद्दल अनेक आभार.

In reply to by चित्रगुप्त

रामचंद्र 20/03/2024 - 16:38
ओपीचे मॉर्निंग, मॅटिनी, फर्स्ट डे फर्स्ट शो असे सिनेमे पाहिल्याच्या, रेडिओवर गाणी लागायच्या आधीच एखादा सिनेमा टॉकीजला पाहिला असेल तर त्याच्या आठवणी आपल्या चित्रमय शैलीत लिहा की. आणि यूट्यूबमुळे एखादा खजिना गवसल्यासारखं झालं असेल तर त्याचीही गंमत लिहा, अशी विनंती.

In reply to by रामचंद्र

चित्रगुप्त 20/03/2024 - 23:41
गतकाळाच्या आठवणींचा आता 'सारांश'च काय तो उरला आहे. बाकी सगळे विसरायला झाले आहे. जुने मित्र भेटले की त्यांच्या जे आठवणीत अजून राहिलेले असते, ते त्यांनी सांगितले की अरेच्चा, असे झाले होते होय ? असे वाटते. नाईलाजच आहे, पण याची खंत बाळगण्यातही काही अर्थ नाही. कधितरी अचानक काहीतरी वर येते, ते तात्काळ लिहून ठेवले तरच शक्य होते. बाकी यूट्यूबचे अनंत उपकार आहेतच.

शशिकांत ओक 10/07/2014 - 00:59
1 एक मस्त कव्वाली फॉर्म मधील चुलबुले गीत... ऐकायला व पहायला ही तितकेच आनंददायक... नुसते ऐकताना कव्वाली वाटते पडद्यावर पाहताना नृत्यगीत वाटते...

जुइ 16/03/2014 - 20:33
चांगले आहे.बर्‍याच दिवसांनी ऐकायला आले :)

कंजूस 17/03/2014 - 17:39
आम्ही औरंगजेब .आम्हाला संगीत एप्रिसिएशन का काय ते माफ .ओक सायबांचा लेख म्हणून वाचून काढला .बाकी पेटी वाद्य फार चांगले त्याचा बसण्यासाठी तरी उपयोग होतो .खरं मल्टीफंक्शनल डिवाईस बरं का . आजचा दिवस बरा .काहीपण बोलायचं आणि "होल्ली है "मध्ये भिजवायचं .

शशिकांत ओक 17/03/2014 - 21:34
मल्टी फंक्शनल सण... शंखही करावा व मित्रत्वासाठी पुर्वीचे रुसवे - फुगवे संपवावे ... हे सुचवणारे खेळकर गीत.. अशीच काहीसे सुचवणारी गाणी सुचवावीत ...

In reply to by शशिकांत ओक

आत्मशून्य 20/03/2014 - 01:35
पण माझ्याकडे अख्खा किशोर्, मुकेश्, हेमंत्, रफी, मन्ना, ओपी, लता, आशा व निवडक आर डी अगदी सोनीच्या ९०मिनीटाच्या कॅसेट मधे अनंत काळापासुन सेव होते... मोठा खजीना. भली भलीसी एक सुरत तर अप्रतिम...

In reply to by शशिकांत ओक

रामचंद्र 20/03/2024 - 08:01
सुनो सुनो मिस चॅटर्जी, मेरे दिल का मॅटर जी -- बहारें फिर भी आयेंगी, गीतकार (बहुतेक) शेवन रिझवी आजही पहायला आणि ऐकायला ताजंतवानं, मस्त.

In reply to by रामचंद्र

चित्रगुप्त 20/03/2024 - 11:15
आज पहाटेच हा लेख बघून मन भूतकाळात खूप मागे गेले. ओपीच्या सुरांची मोहिनी आजही कायम आहे. मला बहारे फिर भी... मधली खालील गाणी फार फार आवडतात. वो हंस के मिले हम से.. हम प्यार समझ बैठे ... आप के हसीन रुख पे आज नया नूर है ... दिल तो पहले ही से मदहोश है मतवाला है ... कोई कह दे कह दे ..जमाने से जा के... -- धागा वर काढल्याबद्दल अनेक आभार.

In reply to by चित्रगुप्त

रामचंद्र 20/03/2024 - 16:38
ओपीचे मॉर्निंग, मॅटिनी, फर्स्ट डे फर्स्ट शो असे सिनेमे पाहिल्याच्या, रेडिओवर गाणी लागायच्या आधीच एखादा सिनेमा टॉकीजला पाहिला असेल तर त्याच्या आठवणी आपल्या चित्रमय शैलीत लिहा की. आणि यूट्यूबमुळे एखादा खजिना गवसल्यासारखं झालं असेल तर त्याचीही गंमत लिहा, अशी विनंती.

In reply to by रामचंद्र

चित्रगुप्त 20/03/2024 - 23:41
गतकाळाच्या आठवणींचा आता 'सारांश'च काय तो उरला आहे. बाकी सगळे विसरायला झाले आहे. जुने मित्र भेटले की त्यांच्या जे आठवणीत अजून राहिलेले असते, ते त्यांनी सांगितले की अरेच्चा, असे झाले होते होय ? असे वाटते. नाईलाजच आहे, पण याची खंत बाळगण्यातही काही अर्थ नाही. कधितरी अचानक काहीतरी वर येते, ते तात्काळ लिहून ठेवले तरच शक्य होते. बाकी यूट्यूबचे अनंत उपकार आहेतच.

शशिकांत ओक 10/07/2014 - 00:59
1 एक मस्त कव्वाली फॉर्म मधील चुलबुले गीत... ऐकायला व पहायला ही तितकेच आनंददायक... नुसते ऐकताना कव्वाली वाटते पडद्यावर पाहताना नृत्यगीत वाटते...
लेखनविषय:
लेखनप्रकार
आयला या बायका म्हणजे......हुS श शीर्षक वाचले .. आणि बोंगाली भाषी नटखट किशोर कुमार आठवला... मेरे दिलमें प्यार इल्ले इल्ले! म्हणणाऱ्या प्रियकराला सुरवातीलाच 'पेकाटात लाथ' घालून मदरासी नृत्यांगना पद्मिनी, 'रागिणी' (1958) सिनेमात स्टेज डान्समधे खेळकरपणे 'मेरा हो ज्जा' म्हणताना, मैं बंगाली छोकरा ऐका व टेन्शन दूर करा. होलीचा मूड बनवा. शिवाय हे ऐकले तर आणखी एक गाणे फ्री...

थोडं समजून घ्या ना...!!! (भाग २)

वडापाव ·

@तिने माझा अहंकार डिवचला होता. तो सुद्धा व्याकरणाच्या चुका करत हायला मी मिपावर प्रतिसादातून हे कितीतरी वेळा केलंय बाकी पुढचा भाग लवकर येऊ दे चांगली लिंक लागली आहे.

In reply to by स्पंदना

चिगो 18/03/2014 - 13:45
शेम म्हणतो..
तिने माझा अहंकार डिवचला होता. तो सुद्धा व्याकरणाच्या चुका करत.
झकास.. हा पार्टपण दणक्या.. लगे रहो, दोस्त! पु.ले.शु..

विटेकर 19/03/2014 - 15:04
उत्तम लिहिलयं खरे आहे की काय ? . म्हण्जे खरे असेल ही ! टंका पुढचे पटापटा..

@तिने माझा अहंकार डिवचला होता. तो सुद्धा व्याकरणाच्या चुका करत हायला मी मिपावर प्रतिसादातून हे कितीतरी वेळा केलंय बाकी पुढचा भाग लवकर येऊ दे चांगली लिंक लागली आहे.

In reply to by स्पंदना

चिगो 18/03/2014 - 13:45
शेम म्हणतो..
तिने माझा अहंकार डिवचला होता. तो सुद्धा व्याकरणाच्या चुका करत.
झकास.. हा पार्टपण दणक्या.. लगे रहो, दोस्त! पु.ले.शु..

विटेकर 19/03/2014 - 15:04
उत्तम लिहिलयं खरे आहे की काय ? . म्हण्जे खरे असेल ही ! टंका पुढचे पटापटा..
लेखनविषय:
लेखनप्रकार
थोडं समजून घ्या ना...!!! घरी गेलो. जेवण कसंबसं एकदाचं आटोपलं. ते आटोपल्यावर पलंगावर नुसताच पाय जवळ घेऊन बराच वेळ बसून राहिलो होतो. आई आली, दोनदा 'दिवे मालव' असं म्हणून गेली. तरीही मी तसाच. शेवटी तिनेच येऊन दिवे मालवले. तरीही मी पाच दहा मिंटं तसाच बसून होतो. ती पुन्हा भेटली तर... पुन्हा पुन्हा भेटतच राहिली तर... अरे? जर-तर काय? भेटायलाच हवी पुन्हा!! कसंही करून काहीही करून तिचा नंबर मिळवायलाच हवा. काय करावं?? आधी ब वर्गात असलेली पण नंतर सेमी मध्ये आलेली एक मुलगी होती ओळखीची.. पण तिच्याशी फारसं बोलणं होत नसे. विचारायचं का तिला?

क्रंचीझी मॅगी

वेल्लाभट ·

स्रुजा 16/03/2014 - 17:16
छन च दिसतंय की . पास्ता चा छोटा भाउ शोभतोय . उरलेला मसाला कधी टाकायचा ? की चीज आहे म्हणून थोडं कमी मसालेदार ठेवायचं ? गार्लिक ब्रेंड बहार आणेल याच्या बरोबर .

कंजूस 16/03/2014 - 17:54
भन्नाटच प्रकार दिसतोय . मला एक शंका आहे .यात क्रंची काय आहे ?तुमचे दाणे /बदाम शिजवून मऊ करून टाकलेत ! तुपात तळल्यावर त्यांना तात्पुरते बाजूला काढून मीठ लावून ठेवा .मैगी खाण्यासाठी वाडग्यात(=बोल ?)घेतल्यावर वरून ते खारे बदाम टाकलेत तर कुरकुरीत लागतील . पटलं तर घ्या .

१) ती आधी वेगळ्या पाण्यात गरम करून घ्यावी आणि ते पाणी फेकून द्यावे म्हणजे त्या कच्च्या मॅगीनूडल्सवर चोपडलेला कसलासा थर जातो. २) मॅगी मसाला ती शिजताना त्यात टाकू नये तर गॅस काढायच्या जरा आधी त्यावर भुरभुरून मिक्स होईस्तोवरच ढवळावे, अर्थात जे लगेचच होतेच. मी स्वता घरी मॅगी अशीच बनवतो, मात्र स्वयंपाककौशल्यात शून्य असल्याने विविध प्रयोग करायचे टाळतो. पण हे वरचे छान वाटतेय तरी, कोणी करून घालेल का बघायला हवे.

@मॅगी या अशा सहजसुंदर व्यंजनात आपल्या वाईट सवयीप्रमाणे काहीतरी किडे करून नवीन रेसिपी तयार करण्याचा हा माझा एक सफल (हो म्हणजे... आवडलेला!) प्रयत्न.>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-happy019.gif वेल्...ल्ला...भट! http://www.freesmileys.org/smileys/smiley-gen014.gif

इन्दुसुता 18/03/2014 - 05:42
ओ भाऊ, ते फोडणीत जीरे नाही हो मोहरी दिसतेय. पाकृत जीरे लिहिलय, फोटोमध्ये मोहरी.. :) चवीबद्दल जरा साशंक आहे पण एखादेवेळी करून बघायला हरकत नाही.

In reply to by इन्दुसुता

वेल्लाभट 18/03/2014 - 07:12
बरोब्बर. पण त्यात गप्फलत काही नाही. फोटोत मोहोरी आहे हे खरं. पण रेसिपीत जिरंच आहे. ती सुधारणा (मोहोरी ऐवजी जिरं हवं) खाऊन फोटो काढून, मॅगी खाऊन झाल्यावर मग करण्यात आली :)

मॅगीचा नविन प्रकार.....मला मॅगी डॉर्म वर राहायला लागल्यापासून आवडावयास लागली होती. काहीतरी झटपट खावयास हवे असल्यास मॅगी एकदम मस्त. तुम्ही बनविलेली मॅगी सुद्धा चविष्ट वाटते आहे.

स्रुजा 16/03/2014 - 17:16
छन च दिसतंय की . पास्ता चा छोटा भाउ शोभतोय . उरलेला मसाला कधी टाकायचा ? की चीज आहे म्हणून थोडं कमी मसालेदार ठेवायचं ? गार्लिक ब्रेंड बहार आणेल याच्या बरोबर .

कंजूस 16/03/2014 - 17:54
भन्नाटच प्रकार दिसतोय . मला एक शंका आहे .यात क्रंची काय आहे ?तुमचे दाणे /बदाम शिजवून मऊ करून टाकलेत ! तुपात तळल्यावर त्यांना तात्पुरते बाजूला काढून मीठ लावून ठेवा .मैगी खाण्यासाठी वाडग्यात(=बोल ?)घेतल्यावर वरून ते खारे बदाम टाकलेत तर कुरकुरीत लागतील . पटलं तर घ्या .

१) ती आधी वेगळ्या पाण्यात गरम करून घ्यावी आणि ते पाणी फेकून द्यावे म्हणजे त्या कच्च्या मॅगीनूडल्सवर चोपडलेला कसलासा थर जातो. २) मॅगी मसाला ती शिजताना त्यात टाकू नये तर गॅस काढायच्या जरा आधी त्यावर भुरभुरून मिक्स होईस्तोवरच ढवळावे, अर्थात जे लगेचच होतेच. मी स्वता घरी मॅगी अशीच बनवतो, मात्र स्वयंपाककौशल्यात शून्य असल्याने विविध प्रयोग करायचे टाळतो. पण हे वरचे छान वाटतेय तरी, कोणी करून घालेल का बघायला हवे.

@मॅगी या अशा सहजसुंदर व्यंजनात आपल्या वाईट सवयीप्रमाणे काहीतरी किडे करून नवीन रेसिपी तयार करण्याचा हा माझा एक सफल (हो म्हणजे... आवडलेला!) प्रयत्न.>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-happy019.gif वेल्...ल्ला...भट! http://www.freesmileys.org/smileys/smiley-gen014.gif

इन्दुसुता 18/03/2014 - 05:42
ओ भाऊ, ते फोडणीत जीरे नाही हो मोहरी दिसतेय. पाकृत जीरे लिहिलय, फोटोमध्ये मोहरी.. :) चवीबद्दल जरा साशंक आहे पण एखादेवेळी करून बघायला हरकत नाही.

In reply to by इन्दुसुता

वेल्लाभट 18/03/2014 - 07:12
बरोब्बर. पण त्यात गप्फलत काही नाही. फोटोत मोहोरी आहे हे खरं. पण रेसिपीत जिरंच आहे. ती सुधारणा (मोहोरी ऐवजी जिरं हवं) खाऊन फोटो काढून, मॅगी खाऊन झाल्यावर मग करण्यात आली :)

मॅगीचा नविन प्रकार.....मला मॅगी डॉर्म वर राहायला लागल्यापासून आवडावयास लागली होती. काहीतरी झटपट खावयास हवे असल्यास मॅगी एकदम मस्त. तुम्ही बनविलेली मॅगी सुद्धा चविष्ट वाटते आहे.
‘मला स्वयंपाक येत नाही, पण हां! मॅगी येतं !’ असं एखाद्याला म्हणताना तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. मॅगी या अशा सहजसुंदर व्यंजनात आपल्या वाईट सवयीप्रमाणे काहीतरी किडे करून नवीन रेसिपी तयार करण्याचा हा माझा एक सफल (हो म्हणजे... आवडलेला!) प्रयत्न. साहित्य: २ मो. चमचे साजुक तूप १ चमचा जिरं १ चिरलेला बटाटा २ चमचे भाजलेले शेंगदाणे किंवा बदाम २ मो.

पहिल्या-वहिल्या रिसर्चचा अनुभव

आगाऊ म्हादया...... ·

आयुर्हित 16/03/2014 - 09:51
इथे कधी धर्म आठवायची वेळच येत नाही... आम्ही सगळे एकत्रच राहतो ना,मी चर्च मध्ये पण जातो..येशू बाप्पाची प्रार्थना पण येते आणि गणेशोत्सव तर आमचा आवडता सण. Speechless,नि:शब्द केलं त्याने मला..काही दंगली आठवल्या,पण मी तो विषय सोयीस्कर रित्या सोडून दिला...माणसांना भांडायला वेळ नाहीये...भांडण लावून दिली जातात... १०१% सहमत खूप छान अनुभव लिहिलेत.

आत्मशून्य 16/03/2014 - 14:47
flat,बंगल्यांच्या बंद दारांमागे मनाची कवाडं,बुद्धीची भरारी,भावभावना सगळंच कसं कोंडलेलं...साधी कडी नसलेल्या ८x८ च्या खोक्यात मात्र प्रत्येक भावना अस्सल..कुठला मुलामा नसलेली..वृत्ती मात्र मेंढरासारखी..कळपात राहण्याची...दुसऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवण्याची...
काय बोलु...? तुमच्यासारखे लोक आहेत म्हणूनच मिपा खरोखर आवडते, अगदी पुन्हा पुन्हा. अन्यथा मेंढरांच्या वृत्तीची कमतरता नाहीच कुठे.
संस्कार शिकवण्यात अग्रणी असणारे जेव्हा अपमानस्पद वागतात,तेव्हा “लोका संगे ब्रह्मज्ञान”या उक्तीची कल्पना येते..
सांष्टांग दंडवत. नेमके हेच कारण आहे की मला लोका सांगे ब्रह्मज्ञान वाल्यांना खोडायला आवडते, पण सांगायला मात्र विषेश नाही. वाक्य अन वाक्य बिनतोड आहे. माझा रविवार सत्कारणी लागला हा लेख वाचुन.

सस्नेह 16/03/2014 - 15:41
अन विचारमंथन सही उतरले आहे. या वृत्ती तर सहज पहायला मिळतात. ...लोकांमधे मिसळाल तसे आणखी अनुभव येतील...

एक तारा 17/03/2014 - 14:33
राहवलं नाही म्हणून लिहितोय. माझ्या मते इथे नाण्याची अजून एक बाजू आहे. हे मध्यम वर्गीय जे असतात (मी included) ते यासाठीहि response देत नाही कारण त्यांना चोरी, फसवणूक याची भीती असते. मी जास्त जग पाहिलं नाही आहे पण at least वार्ड ४५ आणि २२ मधल्या रहिवाश्यांना याची थोडी कमी भीती असावी असं वाटते. दुसरं म्हणजे काही प्रसंग उद्भवला तर flat मध्ये कोणी मदत करायला येणार नाही पण तिथे तसे नसावे. जवळ जवळ राहिल्यामुळे असावे किंवा घरात काहीच लपवण्यासारखं (किमती) सामान नसल्यामुळे म्हणा तिथे दारं आणि मन मोकळे असतील. म्हणून हा राहणीतला विरोधाभास असू शकतो.

In reply to by एक तारा

सहमत आहे. स्वता चाळ संस्कृती ते फ्लॅटसंस्कृती असा प्रवास नुकताच पार पाडल्याने स्वताच्या वागण्यातील बदलही अनुभवतोय थोडेफार. वागणे नाईलाजाने बदलावे लागते, विचार बदलू नयेत याचा प्रामाणिक प्रयत्न राहतो. अर्थात लेखातल्या भावनाही पटल्या, प्रामाणिक उतरल्यात हे महत्वाचे.

विटेकर 17/03/2014 - 14:53
आवडले लेखन ! पण खरं सांगू का ? माणसासरखे बघण्यासारखा आणि संशोधन करण्यासारखा दुसरा विषय जगात नाही ! पु ले शु

flat,बंगल्यांच्या बंद दारांमागे मनाची कवाडं,बुद्धीची भरारी,भावभावना सगळंच कसं कोंडलेलं...साधी कडी नसलेल्या ८x८ च्या खोक्यात मात्र प्रत्येक भावना अस्सल..कुठला मुलामा नसलेली..वृत्ती मात्र मेंढरासारखी..कळपात राहण्याची...दुसऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवण्याची...
जबरदस्त आवडलं.

आतिवास 18/03/2014 - 07:19
आपलं जग सोडून दुसरं जग पाहायला मिळणं - ही खूप काही शिकवणारी संधी असते; हे तुमचा लेख वाचून पुन्हा एकदा अधोरेखित झालं. इतरही अनुभव जरुर लिहा ही विनंती.

प्रसाद१९७१ 18/03/2014 - 12:25
म्हादेश्वर - तुम्ही कधी जात आहात लुंबिनी नगर मधे कायमचे रहायला?
flat,बंगल्यांच्या बंद दारांमागे मनाची कवाडं,बुद्धीची भरारी,भावभावना सगळंच कसं कोंडलेलं...
हे तुम्हाला कोणी सांगीतले? ह्याचा पण सर्वे करा आधी मग लिहा.
वडगाव धायरीत तर नवीन किस्सा...एका घरात गेलो तर “मी माहिती सांगू शकत नाही कारण मला वेळ नाही असं उत्तर मिळालं”,मी म्हटलं काकू प्लीज पंधरा मिनिटं द्या ना, तर आपल्या बंगल्याचं धाडकन लावून घेत;
तुमच्या फाल्तू सर्वे साठी इतरांनी १५ मिनिटे का वाया घालवावित? त्यापेक्षा झोप काढ्णे किंवा टीव्ही बघणे जास्त चांगले नाही का? वर तुम्ही त्यांच्या बंगल्यात घुसुन चोरी केलीत तर काय भरवसा. तुम्ही कायमचे झोपडपट्टीत रहायला जा, मग एक वर्षानी बोला

In reply to by प्रसाद१९७१

बॅटमॅन 18/03/2014 - 12:29
आगौ म्हाद्या रिसर्च करणार | त्याचा वृत्तांत लिहिणार | प्रसाद जेव्हा उचकवणार | मज्जा येणार निश्चित ||

प्रसाद भाऊ,अनुभव घेतलाय म्हणून लिहिलंय...मी हि अप्पर इंदिरा नगर मधेच राहायचो...पण जागा बदलली तशी वृत्ती exponentially नाही बदलली... बाकी हे बरोबरे...जातो तिकडेच...असाही चेहऱ्यावरचा साळसूदपणा उपयोगी नाहीच आला..खी खी खी... तुम्ही लिहित रहा...मला टक्के-टोणपे मारत रहा....हे सुद्धा आवडेल मला...कदाचित पुढचा लेख असाच online हितचिंतकांवर लिहिता येईल...

मला लेखनाला प्रवृत्त करणाऱ्या सार्यांचे खूप आभार...नवीन नवीन अनुभव लिहित राहीन...तुम्हाला जो मसाला वाटला तीच माझी कोंबडी असू शकते....:-D आपला आगाऊ म्हाद्या.

आयुर्हित 16/03/2014 - 09:51
इथे कधी धर्म आठवायची वेळच येत नाही... आम्ही सगळे एकत्रच राहतो ना,मी चर्च मध्ये पण जातो..येशू बाप्पाची प्रार्थना पण येते आणि गणेशोत्सव तर आमचा आवडता सण. Speechless,नि:शब्द केलं त्याने मला..काही दंगली आठवल्या,पण मी तो विषय सोयीस्कर रित्या सोडून दिला...माणसांना भांडायला वेळ नाहीये...भांडण लावून दिली जातात... १०१% सहमत खूप छान अनुभव लिहिलेत.

आत्मशून्य 16/03/2014 - 14:47
flat,बंगल्यांच्या बंद दारांमागे मनाची कवाडं,बुद्धीची भरारी,भावभावना सगळंच कसं कोंडलेलं...साधी कडी नसलेल्या ८x८ च्या खोक्यात मात्र प्रत्येक भावना अस्सल..कुठला मुलामा नसलेली..वृत्ती मात्र मेंढरासारखी..कळपात राहण्याची...दुसऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवण्याची...
काय बोलु...? तुमच्यासारखे लोक आहेत म्हणूनच मिपा खरोखर आवडते, अगदी पुन्हा पुन्हा. अन्यथा मेंढरांच्या वृत्तीची कमतरता नाहीच कुठे.
संस्कार शिकवण्यात अग्रणी असणारे जेव्हा अपमानस्पद वागतात,तेव्हा “लोका संगे ब्रह्मज्ञान”या उक्तीची कल्पना येते..
सांष्टांग दंडवत. नेमके हेच कारण आहे की मला लोका सांगे ब्रह्मज्ञान वाल्यांना खोडायला आवडते, पण सांगायला मात्र विषेश नाही. वाक्य अन वाक्य बिनतोड आहे. माझा रविवार सत्कारणी लागला हा लेख वाचुन.

सस्नेह 16/03/2014 - 15:41
अन विचारमंथन सही उतरले आहे. या वृत्ती तर सहज पहायला मिळतात. ...लोकांमधे मिसळाल तसे आणखी अनुभव येतील...

एक तारा 17/03/2014 - 14:33
राहवलं नाही म्हणून लिहितोय. माझ्या मते इथे नाण्याची अजून एक बाजू आहे. हे मध्यम वर्गीय जे असतात (मी included) ते यासाठीहि response देत नाही कारण त्यांना चोरी, फसवणूक याची भीती असते. मी जास्त जग पाहिलं नाही आहे पण at least वार्ड ४५ आणि २२ मधल्या रहिवाश्यांना याची थोडी कमी भीती असावी असं वाटते. दुसरं म्हणजे काही प्रसंग उद्भवला तर flat मध्ये कोणी मदत करायला येणार नाही पण तिथे तसे नसावे. जवळ जवळ राहिल्यामुळे असावे किंवा घरात काहीच लपवण्यासारखं (किमती) सामान नसल्यामुळे म्हणा तिथे दारं आणि मन मोकळे असतील. म्हणून हा राहणीतला विरोधाभास असू शकतो.

In reply to by एक तारा

सहमत आहे. स्वता चाळ संस्कृती ते फ्लॅटसंस्कृती असा प्रवास नुकताच पार पाडल्याने स्वताच्या वागण्यातील बदलही अनुभवतोय थोडेफार. वागणे नाईलाजाने बदलावे लागते, विचार बदलू नयेत याचा प्रामाणिक प्रयत्न राहतो. अर्थात लेखातल्या भावनाही पटल्या, प्रामाणिक उतरल्यात हे महत्वाचे.

विटेकर 17/03/2014 - 14:53
आवडले लेखन ! पण खरं सांगू का ? माणसासरखे बघण्यासारखा आणि संशोधन करण्यासारखा दुसरा विषय जगात नाही ! पु ले शु

flat,बंगल्यांच्या बंद दारांमागे मनाची कवाडं,बुद्धीची भरारी,भावभावना सगळंच कसं कोंडलेलं...साधी कडी नसलेल्या ८x८ च्या खोक्यात मात्र प्रत्येक भावना अस्सल..कुठला मुलामा नसलेली..वृत्ती मात्र मेंढरासारखी..कळपात राहण्याची...दुसऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवण्याची...
जबरदस्त आवडलं.

आतिवास 18/03/2014 - 07:19
आपलं जग सोडून दुसरं जग पाहायला मिळणं - ही खूप काही शिकवणारी संधी असते; हे तुमचा लेख वाचून पुन्हा एकदा अधोरेखित झालं. इतरही अनुभव जरुर लिहा ही विनंती.

प्रसाद१९७१ 18/03/2014 - 12:25
म्हादेश्वर - तुम्ही कधी जात आहात लुंबिनी नगर मधे कायमचे रहायला?
flat,बंगल्यांच्या बंद दारांमागे मनाची कवाडं,बुद्धीची भरारी,भावभावना सगळंच कसं कोंडलेलं...
हे तुम्हाला कोणी सांगीतले? ह्याचा पण सर्वे करा आधी मग लिहा.
वडगाव धायरीत तर नवीन किस्सा...एका घरात गेलो तर “मी माहिती सांगू शकत नाही कारण मला वेळ नाही असं उत्तर मिळालं”,मी म्हटलं काकू प्लीज पंधरा मिनिटं द्या ना, तर आपल्या बंगल्याचं धाडकन लावून घेत;
तुमच्या फाल्तू सर्वे साठी इतरांनी १५ मिनिटे का वाया घालवावित? त्यापेक्षा झोप काढ्णे किंवा टीव्ही बघणे जास्त चांगले नाही का? वर तुम्ही त्यांच्या बंगल्यात घुसुन चोरी केलीत तर काय भरवसा. तुम्ही कायमचे झोपडपट्टीत रहायला जा, मग एक वर्षानी बोला

In reply to by प्रसाद१९७१

बॅटमॅन 18/03/2014 - 12:29
आगौ म्हाद्या रिसर्च करणार | त्याचा वृत्तांत लिहिणार | प्रसाद जेव्हा उचकवणार | मज्जा येणार निश्चित ||

प्रसाद भाऊ,अनुभव घेतलाय म्हणून लिहिलंय...मी हि अप्पर इंदिरा नगर मधेच राहायचो...पण जागा बदलली तशी वृत्ती exponentially नाही बदलली... बाकी हे बरोबरे...जातो तिकडेच...असाही चेहऱ्यावरचा साळसूदपणा उपयोगी नाहीच आला..खी खी खी... तुम्ही लिहित रहा...मला टक्के-टोणपे मारत रहा....हे सुद्धा आवडेल मला...कदाचित पुढचा लेख असाच online हितचिंतकांवर लिहिता येईल...

मला लेखनाला प्रवृत्त करणाऱ्या सार्यांचे खूप आभार...नवीन नवीन अनुभव लिहित राहीन...तुम्हाला जो मसाला वाटला तीच माझी कोंबडी असू शकते....:-D आपला आगाऊ म्हाद्या.
लेखनविषय:
लेखनप्रकार
ARM…(advanced research methods)…MPH(Masters in public health) studentsच्या आयुष्यातली एक महत्वपूर्ण पायरी...आरोग्यप्राप्ती साठी अनेकविध पद्धती चा वापर हा विषय घेऊन मार्गक्रमणा सुरु झाली...भरपूर डोकेफोड करून आम्ही data collection साठी सज्ज झालो...ward no.22(ताडीवाला रोड,लुम्बिनीनगर) आणि ward no.54(वडगाव धायरी) यांची जबाबदारी येऊन पडली....इतकी नाना प्रकारची माणसं भेटली की सगळे किस्से सांगत बसलो तर स्वतंत्र कार्यक्रम करावा लागेल...पण काही गोष्टी मात्र खरच मनावर कोरल्या गेल्या...लुम्बिनीनगर मध्ये ४ दिवस जात होतो वरील कामासाठी...तिथे रोज एका जागी बसून जेवण करायचो....एका दिवशी तिथे पाणीच नव

सुधीर मोघे

विकास ·

kurlekaar 15/03/2014 - 20:15
आत्ताच फेसबुक वर कळलं व यु ट्यूब वर जाऊन सुधीर मोघ्यांचं माझं आवडतं गाणं ऐकत बसलो. “मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा ? स्वप्नातील पदर धुक्याचा, हातास कसा लागावा ? मन थेंबांचे आकाश, लाटांनी सावरलेले मन नक्षत्रांचे रान, अवकाशी अवतरलेले मन गरगरते आवर्त, मन रानभूल, मन चकवा मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल” मनाबद्दल काय अजून लिहायचं राहू शकतं? भावपूर्ण श्रद्धांजली

. अत्यंत संवेदनाशिल कवीला भावपूर्ण श्रद्धांजली. कधी भांडलोही थोडे, थोडे दुरावलोही, पण खूण त्या क्षणाची जपली मनात नाही, जुळले अतूट नाते, दोन्ही मनामनांचे, ...घर दोघांचे घरकुल पाखरांचे या मोघ्यांच्या ओळींनी तिच्याशी नातं जपतांना सतत साथ दिली. मग त्या नंतर आम्ही कितीही भांडलो, पार वाट्टेल त्या थराला वाद गेले तरी एकानं हात पुढे केला की दुसर्‍यानं तो बेशर्त हातात घ्यायचाच असं कायमचं झालं.

सुधीर 15/03/2014 - 22:05
"बोलावल्यावाचुनही मृत्यू जरी आला इथे थांबेल तो ही पळभरी, पण सांग तू येशिल का" कवी, गीतकार, संगीतकार, गायक आणि चित्रकार कलावंत हरपला.

कवी सुधीर मोघे यांची एक आठवण सुमारे १८/१९ वर्षापूर्वी दापोली कर्दे येथील एका निवांत हॉटेल मध्ये मोघे साहेब आणि त्यांचे मित्र सुधीर नेवूर्गावकर यांची अचानक भेट झाली. त्यावेळी त्यांच्या कविता माहित होत्या पण चेहऱ्याने ओळखत नव्हतो. ती संध्याकाळ आणि दुसरा दिवस पूर्ण वेळ मोघे पती पत्नी ,त्यांचे मित्र आणि त्यांच्या पत्नी आणि आम्ही तीघ (मि, पत्नी व मुलगी) भरपूर गप्पा ,काव्य शास्त्र विनोद आणि खाणे पिणे असा छान सहवास लाभला. इतका मोठा कवी आणि प्रसिध्द व्यक्तिमत्व पण गर्वाचा लवलेश नाही, त्यांचा सहवास लाभलेले क्षण आमच्या साध्याशा आयुष्यातील अनमोल असे क्षण होते. माझ्या मुलीने त्यांना कवी अनंत काणेकर यांची एक कविता "मी कागद झाले आहे " पूर्ण म्हणून दाखवली त्याचे त्यांनी खूप कवतुक केले होते.

In reply to by भ ट क्या खे ड वा ला

मनापासून धन्यवाद..... उत्तम माणसाला नेहमीच उत्तम व्यक्ती भेटतात.

In reply to by आशु जोग

खेडूत 16/03/2014 - 00:16
त्यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1939 चा . म्हणजे ७५ वर्षांचे होते. किर्लोस्कार वाडी ला त्यांचे वडील कारखान्यात काम करत व कीर्तनकार देखील होते. ज्येष्ठ बंधू श्रीकांत मोघे हे त्यांच्या पेक्षा दहा वर्षानी मोठे आहेत असे त्यांच्या ब्लॉग वरून दिसते. गदिमा यांच्या जातकुळीतले हे गीतकार , कित्येक सुंदर गाणी मनात घर करून राहिली आहेत. रहातील. त्याना श्रद्धांजली! http://sudheermoghe.blogspot.in/2011_12_01_archive.html

मैत्र 16/03/2014 - 09:38
सखी मंद झाल्या तारका, दिसलीस तू फुलले ऋतू, दयाघना, सांज ये गोकुळी.. अनेक सुंदर गाणी.. त्यांच्या गाणी आणि कवितांमधून ते कायमच आठवत राहतील.. श्रद्धांजली..

गुज ओठांनी ओठांना सांगायचं, एका पावसात दोघांनी भिजायचं. गोमू संगतीनं, जरा विसावू या वळणावर, झुलतो बाई रासझुला या आणि अशा कितीतरी गीतांची आठवण होतेय. :( -दिलीप बिरुटे

kurlekaar 15/03/2014 - 20:15
आत्ताच फेसबुक वर कळलं व यु ट्यूब वर जाऊन सुधीर मोघ्यांचं माझं आवडतं गाणं ऐकत बसलो. “मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा ? स्वप्नातील पदर धुक्याचा, हातास कसा लागावा ? मन थेंबांचे आकाश, लाटांनी सावरलेले मन नक्षत्रांचे रान, अवकाशी अवतरलेले मन गरगरते आवर्त, मन रानभूल, मन चकवा मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल” मनाबद्दल काय अजून लिहायचं राहू शकतं? भावपूर्ण श्रद्धांजली

. अत्यंत संवेदनाशिल कवीला भावपूर्ण श्रद्धांजली. कधी भांडलोही थोडे, थोडे दुरावलोही, पण खूण त्या क्षणाची जपली मनात नाही, जुळले अतूट नाते, दोन्ही मनामनांचे, ...घर दोघांचे घरकुल पाखरांचे या मोघ्यांच्या ओळींनी तिच्याशी नातं जपतांना सतत साथ दिली. मग त्या नंतर आम्ही कितीही भांडलो, पार वाट्टेल त्या थराला वाद गेले तरी एकानं हात पुढे केला की दुसर्‍यानं तो बेशर्त हातात घ्यायचाच असं कायमचं झालं.

सुधीर 15/03/2014 - 22:05
"बोलावल्यावाचुनही मृत्यू जरी आला इथे थांबेल तो ही पळभरी, पण सांग तू येशिल का" कवी, गीतकार, संगीतकार, गायक आणि चित्रकार कलावंत हरपला.

कवी सुधीर मोघे यांची एक आठवण सुमारे १८/१९ वर्षापूर्वी दापोली कर्दे येथील एका निवांत हॉटेल मध्ये मोघे साहेब आणि त्यांचे मित्र सुधीर नेवूर्गावकर यांची अचानक भेट झाली. त्यावेळी त्यांच्या कविता माहित होत्या पण चेहऱ्याने ओळखत नव्हतो. ती संध्याकाळ आणि दुसरा दिवस पूर्ण वेळ मोघे पती पत्नी ,त्यांचे मित्र आणि त्यांच्या पत्नी आणि आम्ही तीघ (मि, पत्नी व मुलगी) भरपूर गप्पा ,काव्य शास्त्र विनोद आणि खाणे पिणे असा छान सहवास लाभला. इतका मोठा कवी आणि प्रसिध्द व्यक्तिमत्व पण गर्वाचा लवलेश नाही, त्यांचा सहवास लाभलेले क्षण आमच्या साध्याशा आयुष्यातील अनमोल असे क्षण होते. माझ्या मुलीने त्यांना कवी अनंत काणेकर यांची एक कविता "मी कागद झाले आहे " पूर्ण म्हणून दाखवली त्याचे त्यांनी खूप कवतुक केले होते.

In reply to by भ ट क्या खे ड वा ला

मनापासून धन्यवाद..... उत्तम माणसाला नेहमीच उत्तम व्यक्ती भेटतात.

In reply to by आशु जोग

खेडूत 16/03/2014 - 00:16
त्यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1939 चा . म्हणजे ७५ वर्षांचे होते. किर्लोस्कार वाडी ला त्यांचे वडील कारखान्यात काम करत व कीर्तनकार देखील होते. ज्येष्ठ बंधू श्रीकांत मोघे हे त्यांच्या पेक्षा दहा वर्षानी मोठे आहेत असे त्यांच्या ब्लॉग वरून दिसते. गदिमा यांच्या जातकुळीतले हे गीतकार , कित्येक सुंदर गाणी मनात घर करून राहिली आहेत. रहातील. त्याना श्रद्धांजली! http://sudheermoghe.blogspot.in/2011_12_01_archive.html

मैत्र 16/03/2014 - 09:38
सखी मंद झाल्या तारका, दिसलीस तू फुलले ऋतू, दयाघना, सांज ये गोकुळी.. अनेक सुंदर गाणी.. त्यांच्या गाणी आणि कवितांमधून ते कायमच आठवत राहतील.. श्रद्धांजली..

गुज ओठांनी ओठांना सांगायचं, एका पावसात दोघांनी भिजायचं. गोमू संगतीनं, जरा विसावू या वळणावर, झुलतो बाई रासझुला या आणि अशा कितीतरी गीतांची आठवण होतेय. :( -दिलीप बिरुटे
लेखनविषय:
लेखनप्रकार
आत्ताच बातमी वाचली: ज्येष्ठ कवी, संगीतकार सुधीर मोघे यांचे निधन त्यांचे कविता समजण्याच्या वयात काही लाईव्ह कार्यक्रम. दूरदर्शनवर शांता शेळके तसेच इतर तत्कालीन ज्येष्ठ साहीत्यिकांबरोबरील कार्यक्रमात पाहील्याने आणि नंतर त्यांच्या गाण्यांबरोबरच मुख्यत्वे "पक्षांचे ठसे" या काव्यसंग्राहातल्या कविता वाचल्याने डोक्यात राहीले...