आठवणी शिक्षेच्या
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
शालेय जीवनातील काही शिक्षा आठवल्या ....इयत्ता ६ वी ...
(शिकवलेला धडा)-अस्मादिकांची जाहीर शंका ?? ....नतीजा
१. (गांधीजी देशाला वडिलांसारखे त्यामुळे त्यांना 'राष्ट्रपिता')-मग राष्ट्रपती म्हणजे राष्ट्राचा नवरा ?? ...बाकावर उभा दिवसभर
२. (सर्व मुलींना बहिणीचा मान द्या..त्या तुमच्या बहिणी आहेत) - मग मोठेपणी आम्ही लग्न कुणाशी करायचे ?? ... २ दिवस वर्गाबाहेर उभा
३. (पृथ्वी शिवाय कुठेही जीव सृष्टी नही असू शकत नाही, कारण बाकि कुठे ऑक्सिजन व पाणी नही) - ऑक्सिजन व पाणी हि पृथ्वीवरील सजीवांची गरज आहे अन्य कुठे सजीवांना अन्य काही लागतं असेल उदा मिथेन व अन्य काही द्रवपदार्थ .......घरी चिट्ठी, वर्गात कान उपटणे व इज्जत का फालुदा ..
प्रतिक्रिया
चांगलंय !!
तरीच!
खरंय
इथे कसर भरुन काढायला काय जाते
अगदी अगदी पैसातै.. आमचीपण
हॅ हॅ हॅ
शाळेतली शिक्षा म्हटल्यावर एकच
इ. ६
वा !! काय जिव्हाळ्याचा विषय आहे
मी पाचवीत एकदाच मार खाल्ला पण त्याचा बदला ....!
खतरनाक !!!
दिव्यातले तेल
शाब्बास
ईयत्ता पाचवी(बहुतेक)
देवा..........
च्यायला
आणखीन एक शब्द 'ऋतुमती' हि मला
:D
ऋतुमती
पोरं ठोंबी नाही राहत, उलट
ऋतुमतीवरून शाळेतला किस्सा
हा हा हा
ठ्ठो =)) =)) =))
तसा दुसरा शब्द "अनघा "
आमचे प्रताप
एकदा नववीत शिकत असतांना , मी
" वा ! वा ! उद्या तु विडी
जबरदस्त
एकदा शाळेत मधल्या सुट्टीच्या