मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लय भारी !

आशु जोग ·

आशु जोग Sat, 08/02/2014 - 12:28
काही प्रसंगांचा क्रम चुकल्यामुळे सस्पेन्स राखता आलेला नाही.

आणखी एक नक्कल कहो ना प्यार है... हृतिकचा पुनर्जन्म आणि त्याचे लहान मुलाबरोबरचे नाते...

प्रभाकर पेठकर Sat, 08/02/2014 - 13:28
'लय भारी' ह्या नांवापासुन, 'तंटा नाय तर घंटा नाय' हे घोषवाक्य आणि टिव्हीवरच्या जाहिराती पाहिल्यावर 'हा चित्रपट खूप छान आहे' असे परिक्षण आले असते तर मला, सौम्य तरी, हृदयविकाराचा झटकाच आला असता.

आशु जोग Sat, 08/02/2014 - 13:46
अहो लोकांनी फेबुवर काय काय कमेंटस केल्या होत्या... वाटलं खरं असेल श्वासपासून मराठीने कात टाकलीये म्हणे असेल...

रुमानी Sat, 08/02/2014 - 16:26
मस्तच जमलय परिक्षण...! जरा त्यातल्या गाण्यानविषयी पण लिहायचे होते सगळीकडे फरच ऐकायला मिळतात...:) मला तर हा एखादा साउथचा डब सिनेमा पहतोय असेच वाटले.....!

प्रोमोज बघुनच सिनेमाचा दर्जा कळला होता.. मराठीतला तद्दन गल्लाभरु चित्रपट.. ही कॅटेगरी खरं तर बॉलीवुड मधल्या सलमान, अक्षय, रोहित शेट्टी यांची... त्यामुळे सिनेमा बघायची हिंमत नाही.. आज अस्तु बघणार..

मित्रहो Mon, 08/11/2014 - 15:15
खरेच मराठीला निव्वळ गल्लाभरु चित्रपट हवे आहेत का? यावर मी मागे मिपावर लिहीले होते. http://www.misalpav.com/node/28410 दुसरा प्रश्न असा आहे की चित्रपट आजही चालतोय. थेयटरात टिकून होता. तेंव्हा त्याला नावे ठेवणारे फक्त इंटरनेटवरच आहेत का? त्याच मुळे मी याला एक यशस्वी प्रयोग असेच म्हणेल. पण प्रयोग, फॉर्मुला नाही. -मित्रहो

खटपट्या गुरुवार, 08/14/2014 - 10:12
मी पाहिला हा चित्रपट. तद्दन मसालापट आहे. आपण सलमान चे मसालापट डोकं घरी ठेवून बघतोच कि. मग मराठमोळ्या रितेश चा मराठी चित्रपट बघायला काय हरकत आहे.

In reply to by खटपट्या

सानिकास्वप्निल गुरुवार, 08/21/2014 - 18:52
त्या सलमानचे जवळ जवळ सगळे चित्रपट नुसते गल्लाभरु आहेत पण ता चित्रपटांना काहीही अर्थ नसतो. तसले चित्रपट हिंदीत सगळेच बघतात मग एखादेवेळी मराठीत असला मसालापट सिनेमा आला तर बघायला काय हरकत आहे. मी चित्रपट बघीतला , अगदी खूप आवडला वगैरे असे नाही म्हणणार पण वाईट, टुकार असा ही वाटला नाही, ठिकचं होता.

पैसा गुरुवार, 08/14/2014 - 10:26
सिनेमा फुकटात बघायला मिळाला तर जितका वेळ बघवेल तितका वेळ बघेन. सलमान किंवा अक्षयकुमार, पूर्वी मिथुन यांचे बिनडोक पण ओरिजिनल सिनेमे टैमपास म्हणून आवडतात/आवडायचे. मात्र नक्कल बघणे फारसे सुसह्य होत नाही. एकेकाळी मराठी सिनेमावरून हिंदीत रिमेक्स यायचे. उदा. पाठलागचा मेरा साया. मात्र आता हिंदी सिनेमे हेच बहुतेकवेळा कुठूनतरी उचललेले असतात. त्यावरून मराठी नक्कल म्हणजे ती झेरॉक्सची झेरॉक्स मारल्यासारखे होणार.

आशु जोग गुरुवार, 08/21/2014 - 17:22
पण लय भारी पिडीतांना आरक्षण द्यायला हरकत नाही

आशु जोग Sat, 08/02/2014 - 12:28
काही प्रसंगांचा क्रम चुकल्यामुळे सस्पेन्स राखता आलेला नाही.

आणखी एक नक्कल कहो ना प्यार है... हृतिकचा पुनर्जन्म आणि त्याचे लहान मुलाबरोबरचे नाते...

प्रभाकर पेठकर Sat, 08/02/2014 - 13:28
'लय भारी' ह्या नांवापासुन, 'तंटा नाय तर घंटा नाय' हे घोषवाक्य आणि टिव्हीवरच्या जाहिराती पाहिल्यावर 'हा चित्रपट खूप छान आहे' असे परिक्षण आले असते तर मला, सौम्य तरी, हृदयविकाराचा झटकाच आला असता.

आशु जोग Sat, 08/02/2014 - 13:46
अहो लोकांनी फेबुवर काय काय कमेंटस केल्या होत्या... वाटलं खरं असेल श्वासपासून मराठीने कात टाकलीये म्हणे असेल...

रुमानी Sat, 08/02/2014 - 16:26
मस्तच जमलय परिक्षण...! जरा त्यातल्या गाण्यानविषयी पण लिहायचे होते सगळीकडे फरच ऐकायला मिळतात...:) मला तर हा एखादा साउथचा डब सिनेमा पहतोय असेच वाटले.....!

प्रोमोज बघुनच सिनेमाचा दर्जा कळला होता.. मराठीतला तद्दन गल्लाभरु चित्रपट.. ही कॅटेगरी खरं तर बॉलीवुड मधल्या सलमान, अक्षय, रोहित शेट्टी यांची... त्यामुळे सिनेमा बघायची हिंमत नाही.. आज अस्तु बघणार..

मित्रहो Mon, 08/11/2014 - 15:15
खरेच मराठीला निव्वळ गल्लाभरु चित्रपट हवे आहेत का? यावर मी मागे मिपावर लिहीले होते. http://www.misalpav.com/node/28410 दुसरा प्रश्न असा आहे की चित्रपट आजही चालतोय. थेयटरात टिकून होता. तेंव्हा त्याला नावे ठेवणारे फक्त इंटरनेटवरच आहेत का? त्याच मुळे मी याला एक यशस्वी प्रयोग असेच म्हणेल. पण प्रयोग, फॉर्मुला नाही. -मित्रहो

खटपट्या गुरुवार, 08/14/2014 - 10:12
मी पाहिला हा चित्रपट. तद्दन मसालापट आहे. आपण सलमान चे मसालापट डोकं घरी ठेवून बघतोच कि. मग मराठमोळ्या रितेश चा मराठी चित्रपट बघायला काय हरकत आहे.

In reply to by खटपट्या

सानिकास्वप्निल गुरुवार, 08/21/2014 - 18:52
त्या सलमानचे जवळ जवळ सगळे चित्रपट नुसते गल्लाभरु आहेत पण ता चित्रपटांना काहीही अर्थ नसतो. तसले चित्रपट हिंदीत सगळेच बघतात मग एखादेवेळी मराठीत असला मसालापट सिनेमा आला तर बघायला काय हरकत आहे. मी चित्रपट बघीतला , अगदी खूप आवडला वगैरे असे नाही म्हणणार पण वाईट, टुकार असा ही वाटला नाही, ठिकचं होता.

पैसा गुरुवार, 08/14/2014 - 10:26
सिनेमा फुकटात बघायला मिळाला तर जितका वेळ बघवेल तितका वेळ बघेन. सलमान किंवा अक्षयकुमार, पूर्वी मिथुन यांचे बिनडोक पण ओरिजिनल सिनेमे टैमपास म्हणून आवडतात/आवडायचे. मात्र नक्कल बघणे फारसे सुसह्य होत नाही. एकेकाळी मराठी सिनेमावरून हिंदीत रिमेक्स यायचे. उदा. पाठलागचा मेरा साया. मात्र आता हिंदी सिनेमे हेच बहुतेकवेळा कुठूनतरी उचललेले असतात. त्यावरून मराठी नक्कल म्हणजे ती झेरॉक्सची झेरॉक्स मारल्यासारखे होणार.

आशु जोग गुरुवार, 08/21/2014 - 17:22
पण लय भारी पिडीतांना आरक्षण द्यायला हरकत नाही

लय भारी !

.

.... वर्तमानपत्रातल्या चर्चेमुळे उत्सुकता वाढली होती म्हणून लय भारी पाहीला.

तमाशा: महाराष्ट्रातील एक रांगडा कलाप्रकार (भाग- २)

psajid ·

प्रभाकर पेठकर Sat, 08/02/2014 - 20:04
फार मोठा लेख. एकाच भागात टाकल्याने वाचताना दमछाक होते. २-४ भागात विभागला असता तर बरे झाले असते. संपूर्ण वाचून झालेला नाही. वाचून झाला की पुन्हा प्रतिक्रिया देईन.

psajid Mon, 08/04/2014 - 11:15
हा या लेखाचा दुसरा भाग आहे, लेख लिहताना वाचनाची गती कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कुठे तोडावा आणि विभागून कुठून सुरुवात करावी हे लक्षात आले नाही. इथून पुढे त्याची दक्षता घेईन. गैरसोईबद्दल क्षमस्व: !

वटवट Mon, 08/04/2014 - 12:25
'तुमच्या वेदनांची फुलपाखरं झाली । माझ्या फुलपाखराला वेदना होताहेत`>>> आईगं …. खूप जोरात वेदना घुसली… अतिशय सुंदर माहितीपूर्ण लेख आहे हा... लिहायची शैली खिळवून ठेवते…. __/\__ धन्यवाद… :)

पैसा Mon, 08/04/2014 - 14:15
खूपच मेहनतीने लिहिलेला माहितीपूर्ण लेख! यातील एकेका भागावर तुम्ही एकेक लेख लिहू शकाल असं वाटतं. या कलाकारांव्यतिरिक्त सुरेखा पुणेकर, छाया माया खुटेगावकर इ. कलाकारांची कला टीव्हीवर पाहिली आहे आणि त्यांच्याबद्दल काही काही वाचलेही आहे. पण तुम्ही लिहिलेले प्रकार वगैरे याबद्दल अजिबात काहीही माहिती नव्हती. लेखासाठी धन्यवाद! असेच लिखाण तुम्ही कुस्तीबद्दल सुरू केले होते ना?

psajid Mon, 08/04/2014 - 14:57
तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! कुस्ती बद्दल मी या अगोदर एक लेख लिहला होता ज्यामध्ये कुस्ती आणि कुस्तीतील डाव (प्रकार) यासंदर्भात लेखन केले होते. कुस्तीतील नामांकित पैलवान आणि त्यांनी यासाठी घेतलेली मेहनत याविषयी लवकरच लिहीन. सध्या महाराष्ट्रातील जुन्या संस्कृती, परंपरा आणि संस्कार याविषयी लिहण्याचा माझा मानस आहे. त्यावरती लक्ष केंद्रित केले आहे. लवकरच याची एक लेख मालिका घेवून तुम्हा पुढे येतोय.

बॅटमॅन Mon, 08/04/2014 - 15:06
साजिदभाऊ तुमचा लेख लयच आवडला. आधीचे लेखनही आवडले होतेच (हे आधीही सांगितले होते), पण हा लेख जरा जास्तच आवडला. अजून असेच लेखन येऊद्या!!!!

सूड Mon, 08/04/2014 - 16:09
__/\__ तमाशावर इतका अभ्यासपूर्ण लेख पहिल्यांदाच वाचायला मिळालाय. हॅट्स ऑफ !! *yes3*

In reply to by सूड

सुबोध खरे Wed, 08/06/2014 - 09:40
+ १०० सिनेमा आल्यापासून तमाशाच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागली हि सुद्धा वस्तुस्थिती आहे. सिनेमाच्या पंच तारांकित भूलभुलैयाच्या पुढे नाट्यकलेची जशी होरपळ झाली तशीच तमाशाची झाली. परंतु सरकारने नाटकाला जशी नाट्यगृहे (किंवा इतर सोयी) उपलब्ध करून दिली तशा सोयी तमाशाला न मिळाल्याने तमाशाची वाताहत झाली. शिवाय तमाशा म्हणजे बायका नाचविणे एवढाच भाग मराठी सिनेमाने लोकांच्या मनात रुजवला त्यामुळे अगोदरच अपकीर्ती असलेला तमाशा अजूनच गाळात गेला. या निमित्ताने आपण तमाशाचे मुळ रूप लोकांसमोर ठेवण्याचे अनमोल काम करीत आहात या बद्दल आपले अभिनंदन आणी धन्यवाद हा समृद्ध आणी संपन्न लोक कलेचा वारसा जपून ठेवणे आपल्या सर्वांच्या हातात आहे

आतिवास Wed, 08/06/2014 - 07:54
आज दोन्ही भाग वाचले. माहितीपूर्ण लेखन आहे. तुमची मांडणी अतिशय साधी-सोपी असल्याने वेगळा विषय वाचतानाही अडखळायला झालं नाही.

प्रदीप Sun, 08/17/2014 - 20:01
दोन्ही भाग सुंदर व अतिशय माहितीपूर्ण लिहीलेले आहेत. तसेच काही वर्णने --उदा. लावणीचे-- चित्रस्पर्शी आहेत. लेखात ह्या क्षेत्रातील महत्वाच्या कलाकारांच्या कार्याच घेतलेला सविस्तर आढावाही आवडला. प्रमुख कलावंतांप्रमाणेच काही ढोलकीवादकांविषयीही वाचावयास आवडले असते. मला व्यक्तिश: राजाभाऊ जामसांडेकर आणि लालाभाऊ गंगावणे ह्यांव्यतिरीक्त इतर कुणी ढोलकीवादक ठाऊक नाहीत, तेव्हा त्यांजविषयी काहीतरी येऊ द्या. बतावणी व लावणी ह्यांच्या कार्यक्रमातील टप्प्यांविषयी मात्र लेख वाचून थोडा संभमात पडलो आहे. गण व गौळण ह्यांनतर बतावणी होते व नंतर लावण्या सादर होतात, का बतावणीनंतर लगोलग लावण्या सादर होतात? तमाशातील कलावंतांच्या वाट्याला येणार्‍या हालअपेष्टा, समाजकडून होणारी अवहेलना, व आयुष्यभर जीवघेणी धडपड केल्यानंतरही अपरिहार्य असलेली विपन्नावस्था ह्यांविषयींची थोडक्यात केलेली टिपण्णीही समजली. ह्यांविषयी सविस्तर लेख काही वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकातून वाचनात आला होता, मला वाटते तो 'युनिक फीचर्स' तर्फे संकलीत करण्यात आलेला होता. तेव्हा ह्या लेखातील कलावंतांच्या हलाखीच्या आयुषबद्दलच्या माहितीने आश्चर्य वाटले नाही. मात्र ह्याविषयी माझी मते इथे नमूद करतो. बदलत्या काळाबरोबर समाजातील सर्वच घटकांना बदलणे अपरिहार्य आहे. त्यातून तमाशा का सुटावा? अगदी रोखठोक सांगायचे तर निव्वळ कलेच्या आवडीसाठी कुणीही एखाद्या व्यवसायात पडत नाही. तसे पडूही नये. कारणे शेवटी इतर व्यवसायांप्रमाणेच हाही एक व्यवसायच आहे, सदर व्यक्तिंचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून आहे. तेव्हा त्या व्यवसायास इतर मनोरंजक व्यवसायांची स्पर्धा होणार, त्यास त्या कलाकारांची तयारी असणे जरूरी आहे. काळ पूढे जात रहातो, समाजाच्या जडणघडणीत परिवर्तने अपरिहार्यपणे होत रहातात. त्यास व्यावसायिकांनी सामोरे जाण्याची तयारी ठेवली नाही, तर शेवटी हालअपेष्टाच पदरी पडणार. वास्तविक थोडे तटस्थपणे पाहिले तर तमाशांतील अनेक व्यक्तिंच्या घराण्यातच तो व्यवसाय असतो. ही कुटुंबे गावोगावी हिंडत असतात. मुळातच व्यवहार बराचसा आतबट्याचा, त्यातून सर्वच कुटुंब वारंवार स्थलांतरीत होण्यामुळे मुलाबाळांना शिक्षण मिळणे दुरापास्त होते. मग चाळ/ढोलकी पायात/ हातात येणे हाच एक जगण्याचा उपाय रहातो. मग पुढील दुष्टचर्य सुरूच रहाते. हे कसे भेदणार? मुळात ते तसे भेदता येईल तरी का? ह्याचा विचार व्हावा. साजिदभाई, लेख अत्यंत आवडला, हे पुन्हा नमूद करतो. असेच लेखन आपल्याकडून अजूनही येऊ द्या.

psajid Mon, 08/18/2014 - 11:35
लावणी ही गवळणी नंतर जो फार्स असतो ( उदा. एका गावातील चार इरसाल व्यक्ती (नमुने) तमाशा ठरवायला जातात तिथे त्यांची आणि त्या तमाशाची मालकीण यांच्यातील विनोदी संवाद होतो आणि ती तमाशा मालकीण त्यांच्यापुढे आपल्या नृत्यांगनाकडून गाणे आणि नाच सादर करते ) त्यामध्ये आणि वग सुरु झाल्यानंतर त्यामध्ये सुद्धा त्यातील प्रसंगसमर्पक लावणी सादर केली जाते. तमाशा ने काळानुरूप बदलावे म्हणण्यापेक्षा आताचा तमाशा तसा बदलला आहेच. त्याने नव्याचा स्वीकार केला आहे. मात्र पूर्वीचा जो अभिजात तमाशा ज्यांनी सादर केला आहे आणि ज्या लोकांनी तो सुवर्णकाळ अनुभवला आहे असे रसिक प्रेक्षक यांना आताचा तमाशा सादर करणे आणि पाहणे नको होते. तमाशा चा पूर्वीचा रुबाब आणि आताचे स्वरूप याविषयी स्वतः श्री. रघुवीर खेडकर आणि शांताबाई सातारकर यांनी दिलीली मुलाखत त्यांनी कथन केलेले त्यांचे आयुष्य आणि अनुभव याविषयीची विडीओ लिंक येथे देतो आहे. ज्यामधून या कलेची फरफट अजूनही थांबली नाही हेच सिद्ध होते. http://www.youtube.com/watch?feature=player_detailpage&v=9XhjiL8RSIY आणि http://www.youtube.com/watch?feature=player_detailpage&v=1ZqEJQWP_ZE

DRahul Sat, 03/02/2019 - 11:40
साजीद भाई खुप खुप धन्यवाद ......................... ........................तमाशाच्या रंगीबेरंगी व झगामगा दुनीयेतील पडद्यामागे ...असलेल्या ..अंधकारमय ..जीवनावर ...प्रकाश टाकणारा ...लेख .............. ...साजीद भाई .....तमाशा कलावंताच्या जीवनावर विशेषता ...पठ्ठे बापूराव ...याच्यां विषयी ...माहीती ...गोळा करण्यासाठी ...मी रेठरे हरणाक्श ला गेलो होतो ....पण ..खुप जुजबी ....माहीती ...मीळाली.....मला आणखी माहीती हवी आहे ....तुम्ही ...मला ...मदत कराल ...अशी आशा आहे.......माझ्या ...विनंतीला. मान देऊन ...माझ्याशी ..संपर्क कराल ...अशी आशा बाळगतो...मो.न. 8104176284.....

प्रभाकर पेठकर Sat, 08/02/2014 - 20:04
फार मोठा लेख. एकाच भागात टाकल्याने वाचताना दमछाक होते. २-४ भागात विभागला असता तर बरे झाले असते. संपूर्ण वाचून झालेला नाही. वाचून झाला की पुन्हा प्रतिक्रिया देईन.

psajid Mon, 08/04/2014 - 11:15
हा या लेखाचा दुसरा भाग आहे, लेख लिहताना वाचनाची गती कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कुठे तोडावा आणि विभागून कुठून सुरुवात करावी हे लक्षात आले नाही. इथून पुढे त्याची दक्षता घेईन. गैरसोईबद्दल क्षमस्व: !

वटवट Mon, 08/04/2014 - 12:25
'तुमच्या वेदनांची फुलपाखरं झाली । माझ्या फुलपाखराला वेदना होताहेत`>>> आईगं …. खूप जोरात वेदना घुसली… अतिशय सुंदर माहितीपूर्ण लेख आहे हा... लिहायची शैली खिळवून ठेवते…. __/\__ धन्यवाद… :)

पैसा Mon, 08/04/2014 - 14:15
खूपच मेहनतीने लिहिलेला माहितीपूर्ण लेख! यातील एकेका भागावर तुम्ही एकेक लेख लिहू शकाल असं वाटतं. या कलाकारांव्यतिरिक्त सुरेखा पुणेकर, छाया माया खुटेगावकर इ. कलाकारांची कला टीव्हीवर पाहिली आहे आणि त्यांच्याबद्दल काही काही वाचलेही आहे. पण तुम्ही लिहिलेले प्रकार वगैरे याबद्दल अजिबात काहीही माहिती नव्हती. लेखासाठी धन्यवाद! असेच लिखाण तुम्ही कुस्तीबद्दल सुरू केले होते ना?

psajid Mon, 08/04/2014 - 14:57
तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! कुस्ती बद्दल मी या अगोदर एक लेख लिहला होता ज्यामध्ये कुस्ती आणि कुस्तीतील डाव (प्रकार) यासंदर्भात लेखन केले होते. कुस्तीतील नामांकित पैलवान आणि त्यांनी यासाठी घेतलेली मेहनत याविषयी लवकरच लिहीन. सध्या महाराष्ट्रातील जुन्या संस्कृती, परंपरा आणि संस्कार याविषयी लिहण्याचा माझा मानस आहे. त्यावरती लक्ष केंद्रित केले आहे. लवकरच याची एक लेख मालिका घेवून तुम्हा पुढे येतोय.

बॅटमॅन Mon, 08/04/2014 - 15:06
साजिदभाऊ तुमचा लेख लयच आवडला. आधीचे लेखनही आवडले होतेच (हे आधीही सांगितले होते), पण हा लेख जरा जास्तच आवडला. अजून असेच लेखन येऊद्या!!!!

सूड Mon, 08/04/2014 - 16:09
__/\__ तमाशावर इतका अभ्यासपूर्ण लेख पहिल्यांदाच वाचायला मिळालाय. हॅट्स ऑफ !! *yes3*

In reply to by सूड

सुबोध खरे Wed, 08/06/2014 - 09:40
+ १०० सिनेमा आल्यापासून तमाशाच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागली हि सुद्धा वस्तुस्थिती आहे. सिनेमाच्या पंच तारांकित भूलभुलैयाच्या पुढे नाट्यकलेची जशी होरपळ झाली तशीच तमाशाची झाली. परंतु सरकारने नाटकाला जशी नाट्यगृहे (किंवा इतर सोयी) उपलब्ध करून दिली तशा सोयी तमाशाला न मिळाल्याने तमाशाची वाताहत झाली. शिवाय तमाशा म्हणजे बायका नाचविणे एवढाच भाग मराठी सिनेमाने लोकांच्या मनात रुजवला त्यामुळे अगोदरच अपकीर्ती असलेला तमाशा अजूनच गाळात गेला. या निमित्ताने आपण तमाशाचे मुळ रूप लोकांसमोर ठेवण्याचे अनमोल काम करीत आहात या बद्दल आपले अभिनंदन आणी धन्यवाद हा समृद्ध आणी संपन्न लोक कलेचा वारसा जपून ठेवणे आपल्या सर्वांच्या हातात आहे

आतिवास Wed, 08/06/2014 - 07:54
आज दोन्ही भाग वाचले. माहितीपूर्ण लेखन आहे. तुमची मांडणी अतिशय साधी-सोपी असल्याने वेगळा विषय वाचतानाही अडखळायला झालं नाही.

प्रदीप Sun, 08/17/2014 - 20:01
दोन्ही भाग सुंदर व अतिशय माहितीपूर्ण लिहीलेले आहेत. तसेच काही वर्णने --उदा. लावणीचे-- चित्रस्पर्शी आहेत. लेखात ह्या क्षेत्रातील महत्वाच्या कलाकारांच्या कार्याच घेतलेला सविस्तर आढावाही आवडला. प्रमुख कलावंतांप्रमाणेच काही ढोलकीवादकांविषयीही वाचावयास आवडले असते. मला व्यक्तिश: राजाभाऊ जामसांडेकर आणि लालाभाऊ गंगावणे ह्यांव्यतिरीक्त इतर कुणी ढोलकीवादक ठाऊक नाहीत, तेव्हा त्यांजविषयी काहीतरी येऊ द्या. बतावणी व लावणी ह्यांच्या कार्यक्रमातील टप्प्यांविषयी मात्र लेख वाचून थोडा संभमात पडलो आहे. गण व गौळण ह्यांनतर बतावणी होते व नंतर लावण्या सादर होतात, का बतावणीनंतर लगोलग लावण्या सादर होतात? तमाशातील कलावंतांच्या वाट्याला येणार्‍या हालअपेष्टा, समाजकडून होणारी अवहेलना, व आयुष्यभर जीवघेणी धडपड केल्यानंतरही अपरिहार्य असलेली विपन्नावस्था ह्यांविषयींची थोडक्यात केलेली टिपण्णीही समजली. ह्यांविषयी सविस्तर लेख काही वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकातून वाचनात आला होता, मला वाटते तो 'युनिक फीचर्स' तर्फे संकलीत करण्यात आलेला होता. तेव्हा ह्या लेखातील कलावंतांच्या हलाखीच्या आयुषबद्दलच्या माहितीने आश्चर्य वाटले नाही. मात्र ह्याविषयी माझी मते इथे नमूद करतो. बदलत्या काळाबरोबर समाजातील सर्वच घटकांना बदलणे अपरिहार्य आहे. त्यातून तमाशा का सुटावा? अगदी रोखठोक सांगायचे तर निव्वळ कलेच्या आवडीसाठी कुणीही एखाद्या व्यवसायात पडत नाही. तसे पडूही नये. कारणे शेवटी इतर व्यवसायांप्रमाणेच हाही एक व्यवसायच आहे, सदर व्यक्तिंचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून आहे. तेव्हा त्या व्यवसायास इतर मनोरंजक व्यवसायांची स्पर्धा होणार, त्यास त्या कलाकारांची तयारी असणे जरूरी आहे. काळ पूढे जात रहातो, समाजाच्या जडणघडणीत परिवर्तने अपरिहार्यपणे होत रहातात. त्यास व्यावसायिकांनी सामोरे जाण्याची तयारी ठेवली नाही, तर शेवटी हालअपेष्टाच पदरी पडणार. वास्तविक थोडे तटस्थपणे पाहिले तर तमाशांतील अनेक व्यक्तिंच्या घराण्यातच तो व्यवसाय असतो. ही कुटुंबे गावोगावी हिंडत असतात. मुळातच व्यवहार बराचसा आतबट्याचा, त्यातून सर्वच कुटुंब वारंवार स्थलांतरीत होण्यामुळे मुलाबाळांना शिक्षण मिळणे दुरापास्त होते. मग चाळ/ढोलकी पायात/ हातात येणे हाच एक जगण्याचा उपाय रहातो. मग पुढील दुष्टचर्य सुरूच रहाते. हे कसे भेदणार? मुळात ते तसे भेदता येईल तरी का? ह्याचा विचार व्हावा. साजिदभाई, लेख अत्यंत आवडला, हे पुन्हा नमूद करतो. असेच लेखन आपल्याकडून अजूनही येऊ द्या.

psajid Mon, 08/18/2014 - 11:35
लावणी ही गवळणी नंतर जो फार्स असतो ( उदा. एका गावातील चार इरसाल व्यक्ती (नमुने) तमाशा ठरवायला जातात तिथे त्यांची आणि त्या तमाशाची मालकीण यांच्यातील विनोदी संवाद होतो आणि ती तमाशा मालकीण त्यांच्यापुढे आपल्या नृत्यांगनाकडून गाणे आणि नाच सादर करते ) त्यामध्ये आणि वग सुरु झाल्यानंतर त्यामध्ये सुद्धा त्यातील प्रसंगसमर्पक लावणी सादर केली जाते. तमाशा ने काळानुरूप बदलावे म्हणण्यापेक्षा आताचा तमाशा तसा बदलला आहेच. त्याने नव्याचा स्वीकार केला आहे. मात्र पूर्वीचा जो अभिजात तमाशा ज्यांनी सादर केला आहे आणि ज्या लोकांनी तो सुवर्णकाळ अनुभवला आहे असे रसिक प्रेक्षक यांना आताचा तमाशा सादर करणे आणि पाहणे नको होते. तमाशा चा पूर्वीचा रुबाब आणि आताचे स्वरूप याविषयी स्वतः श्री. रघुवीर खेडकर आणि शांताबाई सातारकर यांनी दिलीली मुलाखत त्यांनी कथन केलेले त्यांचे आयुष्य आणि अनुभव याविषयीची विडीओ लिंक येथे देतो आहे. ज्यामधून या कलेची फरफट अजूनही थांबली नाही हेच सिद्ध होते. http://www.youtube.com/watch?feature=player_detailpage&v=9XhjiL8RSIY आणि http://www.youtube.com/watch?feature=player_detailpage&v=1ZqEJQWP_ZE

DRahul Sat, 03/02/2019 - 11:40
साजीद भाई खुप खुप धन्यवाद ......................... ........................तमाशाच्या रंगीबेरंगी व झगामगा दुनीयेतील पडद्यामागे ...असलेल्या ..अंधकारमय ..जीवनावर ...प्रकाश टाकणारा ...लेख .............. ...साजीद भाई .....तमाशा कलावंताच्या जीवनावर विशेषता ...पठ्ठे बापूराव ...याच्यां विषयी ...माहीती ...गोळा करण्यासाठी ...मी रेठरे हरणाक्श ला गेलो होतो ....पण ..खुप जुजबी ....माहीती ...मीळाली.....मला आणखी माहीती हवी आहे ....तुम्ही ...मला ...मदत कराल ...अशी आशा आहे.......माझ्या ...विनंतीला. मान देऊन ...माझ्याशी ..संपर्क कराल ...अशी आशा बाळगतो...मो.न. 8104176284.....
लेखनविषय:
लेखनप्रकार
ढोलकीचा तमाशा आणि संगीत तमाशा असे तमाशाचे प्रमुख दोनच प्रकार असले तरी खानदेशी तमाशा, वायदेशी तमाशा, खडी गंमत, कोल्हाटणीचा तमाशा असेही तमाशाचे प्रकार आहेत. प्रत्येकाची सादरीकरणाची पद्धत, बतावणी वेगवेगळी असते. तमाशाची मांडणी मात्र एकसारखी असते. ‘तमाशा’ चे सादरीकरण पुढील क्रमाने केले जाते. गण :- तमाशाची सुरुवात ही ईशस्तवन अर्थात गण म्हणून होते. आम्ही रसिकांची सेवा करायला सज्ज आहोत मात्र हे ईश्वरा तुझी साथ आणि तुझी आशीर्वाद रुपी सावली आम्हा कलाकारांच्या मस्तकी राहू दे म्हणून त्या नटवराचा धावा करणे हा प्रथम चरणाचा मुख्य हेतू असतो. उदा.

वात्रटिका: भाजी आणि पुस्तक

विवेकपटाईत ·

यसवायजी Sat, 08/02/2014 - 21:45
फक्त पुस्तक नाही काही. चित्रपट असो, तारकांचे चि.सृ.तील पदार्पण असो, राजकारण असो किंवा अजुन काही. तड़का तो लगनाईच्च चैए. आठवा आठवा.. राखी सावंत,पूनम पांडे इ.इ. "जो 'दिखता' हय वोइच्च बिकता हय"

कवितानागेश Sun, 08/03/2014 - 20:52
इथे काहीजण धागेपण असेच काढतात. मुद्दाम कुठेतरी कुणालातरी चटका बसेल अशी वाक्य टाकायची आणि लोक वैतागले की खुश होउन आपण स्वतःपण भांडत बसायचं....

वेळ जात नसेल तर लोक असे काही शब्दांचे खेळ मांडत बसतात… (त्यापेक्षा एकांतात केळ खावं… सालीसहीत)… उगा डोक्याला ताप… अन... बाप रे बाप…

यसवायजी Sat, 08/02/2014 - 21:45
फक्त पुस्तक नाही काही. चित्रपट असो, तारकांचे चि.सृ.तील पदार्पण असो, राजकारण असो किंवा अजुन काही. तड़का तो लगनाईच्च चैए. आठवा आठवा.. राखी सावंत,पूनम पांडे इ.इ. "जो 'दिखता' हय वोइच्च बिकता हय"

कवितानागेश Sun, 08/03/2014 - 20:52
इथे काहीजण धागेपण असेच काढतात. मुद्दाम कुठेतरी कुणालातरी चटका बसेल अशी वाक्य टाकायची आणि लोक वैतागले की खुश होउन आपण स्वतःपण भांडत बसायचं....

वेळ जात नसेल तर लोक असे काही शब्दांचे खेळ मांडत बसतात… (त्यापेक्षा एकांतात केळ खावं… सालीसहीत)… उगा डोक्याला ताप… अन... बाप रे बाप…
लेखनविषय:
पुस्तकात विवाद्ग्रस्त विधाने का केली जातात?
मसाल्याच्या तड़क्या शिवाय भाजीला स्वाद येतच नाही. विवादाच्या तड़क्या शिवाय पुस्तक खपतच नाही.
तड़का = फोडणी

माझे साईपदयात्रेचे अनुभव - २

कविता१९७८ ·

मराठी_माणूस Sat, 08/02/2014 - 12:01
माफी मागून काही प्रश्न मनात आले ते मांडतो १)ह्याचा रहदारीला त्रास होतो की नाही ? २)हाय वे हे वाहनासाठी बांधले आहेत का पायी चालणाऱ्या साठी ? ३)पायी पायी देवदर्शनाला गेले तर जास्त पुण्य मिळते का ? ४)इतकी शक्ती एखाद्या विधायक कार्या साठी वापरली तर जास्त चांगले नाही का?

In reply to by मराठी_माणूस

कविता१९७८ Sat, 08/02/2014 - 12:20
१] रहदारीला त्रास होतो पण शक्यतो पदयात्री रस्त्याच्या कडेला चालतात, फक्त सिन्नरला रस्ता लहान असल्याने थोडा त्रास होतो. २] हायवे वर पायी चालल्याने काही नुकसान होत नाही असे माझे वैयक्तिक मत आहे. ३] देव दर्शनाला पायी जाण्याने पुण्य मिळते ही कल्पनाच चुकीची आहे असे माझे वैयक्तिक मत आहे, मुळात देव दर्शनाने पुण्य मिळतं हे मला मान्य नाही , पाप आणि पुण्य हे आपल्या कर्मावर अवलंबुन असतात, म्हणुन पुण्य मिळेल ह्या कारणासाठी तर मी निश्चीतच जात नाही. ४] नेहमी चांगलेच ; पण जसे लोकं वर्षातुन २-३ वेळा बाहेर फिरायला जातात तसंच मी वर्षातुन एकदा या वारीत जाते ; ऑफीशीयल टेन्शन्स मधुन थोडं चेंज , बाकी ज्याची त्याची वैयक्तीक मते आहेत. ज्याला जायचं असतं तो जातो.

In reply to by कविता१९७८

जास्त चांगले नाही का?
४] नेहमी चांगलेच; पण जसे लोकं वर्षातुन २-३ वेळा बाहेर फिरायला जातात तसंच मी वर्षातुन एकदा या वारीत जाते; ऑफीशीयल टेन्शन्स मधुन थोडं चेंज
शाब्बास! म्हणजे हा शारीरिक छळ ऑफिसमधल्या मानसिक त्रासापेक्षा सुखद आहे? की ऑफिसमधल्या टेंशनपुढे याला छळ म्हणण्यापेक्षा आनंद म्हणणं योग्य वाटतं. यापेक्षा, ऑफिसमधे कामातच मजा आली, तर या व्यापाची आवश्यकताच संपेल असं नाही का?

In reply to by संजय क्षीरसागर

कविता१९७८ Sat, 08/02/2014 - 14:14
मी इथे माझे पदयात्रेचे अनुभव मांडलेत , पदयात्रा करावी का करु नये या चर्चेसाठी नाही, ज्यांना वाचायला आवडत आहे त्यांनी वाचावेत नाही तर सोडुन द्यावेत. पदयात्रा करणे ने करणे हे प्रत्येकाचे वैयक्तीक मत आहे.

In reply to by कविता१९७८

जर अनुभव व्यक्तीगत ठेवायचे असतील तर डायरी हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही `ऑफीशीयल टेन्शन्स मधुन थोडं चेंज' हे पदयात्रेचं कारण लिहीलं आहे. आणि ऑफिसमधल्या कामात आनंद वाटणं हा त्यावर सोपा पर्याय नाही काय? अशी विचारणा आहे. पदयात्रा करावी किंवा नाही हा व्यक्तीगत निर्णय असला तरी उपस्थित केलेल्या मुद्दा सर्वस्वी वेगळा आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

कविता१९७८ Sat, 08/02/2014 - 14:41
ऑफीसमधल्या कामात आनंदच वाटतो पण प्रत्येकजण नेहमी कुठे ना कुठेतरी फिरायला जातोच की नाही? कामाच्या व्यापातुन थोडं चेंज मिळवं म्हणुन तसंच काहीतरी

In reply to by कविता१९७८

कामाच्या व्यापातुन थोडं चेंज मिळवं म्हणुन तसंच काहीतरी
हा तुमचा व्यक्तीगत पर्याय आहे. कबूल. पण आम्ही `चेंज म्हणून' स्वतःचा असा शारिरिक छ्ळ करुन घेत नाही, इतकंच!

In reply to by कविता१९७८

माझ्याशी वाद घालाल तर तुम्ही पदयात्रा सोडून द्याल. निश्चयाचं बळंच मिळवायचं असेल तर रोज तासभर केलेल्या योगानं आणि प्राणायामानं ते सहज मिळतं. आणि मजेचे तर हजार पर्याय उपलब्ध आहेत. गाणं शिकायचं म्हटलं तर आयुष्य कमी पडेल, तरीही शिकता शिकता जे गाऊ, त्यानं हरघडी आनंद मिळेल आणि त्यासाठी सायास करावे लागणार नाहीत. साहित्याचा व्यासंग साधी लायब्ररी लावली तरी साधतो आणि जगण्याची नवी परिमाणं गवसतात. एक खेळ आत्मसात केला आणि सकाळी खेळायला गेलो तर सारा दिवस रंगून जातो. नवनवीन पाककृती शिकल्या तर रोजच्या भोजनाचा आनंद वृद्धिंगत होतो. रोजच्या कामात रस घेतला तर तेच काम नव्या पद्धतीनं करण्याची दिशा मिळते. नवनविन कौशल्य आत्मसात कराविशी वाटतात आणि मग निवृत्तीचे भगवे रंग आयुष्याला शिवूच शकत नाहीत. हिंदी-मराठीतल्या गाण्यांचा व्यासंग केला तर प्रत्येक आनंदाच्या क्षणी गाण्याचे बोल अनायास उमटून जातात आणि एखादं जरी गाणं, कधीही सलग म्हटलं, तरी जीव आनंदून जातो. नव्यानं केलेल्या मैत्रीतनं जीवनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन लाभू शकतो. आणि कुणाशी अनुबंध साधता आला तर आयुष्यभरासाठी एक संगत लाभते आणि सारं आयुष्य बहरुन जातं *smile*

In reply to by संजय क्षीरसागर

कविता१९७८ Sat, 08/02/2014 - 16:56
संजयजी, मी वाद घालतच नाहीये, फक्त माझं मत व्यक्त केलं , बाकी तुम्ही खुप छान लिहिता , तुमचे विचार मला आवडले.

In reply to by स्पा

सूड Tue, 08/05/2014 - 00:28
>>अरेरे परममित्राप्रमाणेच म्हणतो!! बाकी कविताजींनी जी काही फुग्यातली हवा काढून टाकली त्याला तोड नाही!! *ROFL* मेल्या जुन्याजाणत्या मिपाकरांना जमत नाही ते तुम्ही पदार्पणाच्या दुसर्‍याच धाग्यात करुन दाखवलंत !! *yes3*

In reply to by मराठी_माणूस

शैलेन्द्र Sat, 08/02/2014 - 13:46
ह्याचा रहदारीला त्रास होतो की नाही ?
प्रचंड होतो. घोटी ते शिर्डी हा रस्ता अरुंद आहे. पदयात्री बर्‍याचदा रस्त्याच्या डाव्या बाजुने स्वतःच्या तंद्रीत चालतात. तसेच अती थकव्यामुळे कधीकधी भेलकंडत चालतात. याचा खुप त्रास रस्त्याने चारचाकी वाहन चालवणार्‍याला होतो. कारण पदयात्रींना वाचवण्यासाठी दुचाकी वाहणे रस्त्याच्या मधुन चालतात आणी मग त्यांच्या मागे ट्र्क व इतर गाड्यांच्या रांगा लागतात. पदयात्रींना पाणी वाटप करणार्‍या गाड्या मन मानेल तसे थांबतात, अगदी उजवीकडुन चालणारे पदयात्रीही वाहतुकीचा वेग मंदावतात. रात्रीच्या आणि पहाटच्या वेळी हा त्रास अजुन वाढतो. खरतर या मंडळांनी हाय-वे ला समांतर जाणारी पाउलवाट शोधली पाहिजे पण मग त्यांना पुरवठा करणार्‍या वाहनांची पंचाईत होते. (जसा वावी ते रहाता हा वेगळा पालखी मार्ग आहे) रस्ते हे वेगवान व सुरक्षीत वाहतुकीसाठी बांधलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे डांबरावर चालल्याने प्रचंड त्रास होतो. तापलेल्या डांबराची उष्णता डोळ्यांसह शरीराच्या अनेक अवयवांना इजा पोहचवते. अनेक पदयात्री अनवानी किंवा फालतु स्लीपर वगैरे घालुन चालतात, रस्त्यावरचे उन, धुळ, प्रदुषन हे असतेच. त्यामुळे एखाद्या ट्रेकरला मिळणारा आनंद अशा चालण्यात कधिही मिळत नाही. देवभक्तीचे समाधान व सगळ्यांनी मिळून काहीतरी केल्याची भावना वगळता यातुन काही हाती लागत नाही.

In reply to by शैलेन्द्र

कविता१९७८ Sat, 08/02/2014 - 14:18
आमचा नाशिकपर्यंतचा रस्ता जंगलाचा आहे जिकडे जास्त रहदारी नसते, नाशिक पण आम्ही रात्री पार पाडतो, नाशिक पार पाडल्या नंतर आम्हाला हायवे लागतो, नाशिक ते सिन्नर रस्ता अरुंद असल्याने थोडी अडचण होते. पण सिन्नर नंतर रस्ता रुंद आहे,

In reply to by कविता१९७८

शैलेन्द्र Sat, 08/02/2014 - 14:53
मान्य, सदरचा प्रतिसाद तुम्हांला वैयक्तीक नक्कीच नाही. पदयात्रा करावी की नाही हा संपुर्ण खाजगी निर्णय आहे. पण मुंबैच्या सगळ्या पालख्या ज्या मार्गाचा वापर करतात त्याचे उदाहरण मी घेतलेय. नाशिक ते सिन्नर या रस्त्यावर, खास्करुन शिंदे-पळसे गावाच्या पुढुन ते सिन्नरचा घाट संपेपर्यंत प्रचंड रहदारी व कोंडी असते.

प्रभाकर पेठकर Sat, 08/02/2014 - 14:22
खुप अनावश्यक तपशिल, चांगले मराठी शब्द उपलब्ध असताना इंग्रजी शब्दांचा वापर, सामाजिक स्वच्छतेबाबत उदासिनता (ती जबाबदारी आयोजकांची असा सुर) अशा, मनांत प्रश्न उभे करणार्‍या, अनेक मुद्द्यांनी भरलेले लेखन, लेखिकेचा उद्देश चांगला असूनही, मनाला भावत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

कविता१९७८ Sat, 08/02/2014 - 23:05
काय झाले ना जेव्हा मी दुसर्‍या आंतरजालावर अनुभव लिहायला पहिल्यांदा सुरुवात केली तेव्हा पहिला भाग झाल्यानंतर मला खुप सार्‍या शंका विचारण्यात आल्या जसे आंघोळी कुठे झाल्या, कचर्‍याची कशी विल्हेवाट लागते, मंडळाची व्यवस्था कशी असते. ह्या सर्वांचे उत्तर दुसर्‍या भागात मी दिले आहे. तेच लेखन इथे पेस्ट केले आहे कारण ह्या शंका सर्वांच्याच मनात येउ शकतात

पिलीयन रायडर Sat, 08/02/2014 - 14:31
लेखन चांगले.. छान लिहीत आहात. जणु काही तुम्हीच "पदयात्रा" सुरु केल्यात अशा थाटात तुम्हाला जाब विचारणारे प्रतिसाद आले तरी तुम्ही मनावर घेतले नाहीत हे आवडले. कचर्‍याच्या बाबतीत पेठकर काकांच्या प्रतिसादाशी सहमत.. पदयात्रा करावी की न करावी.. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपण काहीही करतो तेव्हा प्रत्येकाने त्याचा इतरांना त्रास होत नाही ना एवढे पहावे.. जेव्हा ह्या पदयात्रा होतात तेव्हा कचरा होतो, ट्रॅफीकला अडथळा होतो हे खरेच.. आणि त्यासाठी पर्याय शोधणे हे ही पदयात्रींचेच काम आहे. मंडळाच्या आवाक्याबाहेर कचरा होत असला तरी त्याचा त्रास इतरांनी का सहन करावा? हे तुम्हाला उद्देशुन नाही.. जनरल मत आहे..

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन Mon, 08/04/2014 - 16:31
जणु काही तुम्हीच "पदयात्रा" सुरु केल्यात अशा थाटात तुम्हाला जाब विचारणारे प्रतिसाद आले तरी तुम्ही मनावर घेतले नाहीत हे आवडले.
ठ्ठो!!!! सहमत.

In reply to by पिलीयन रायडर

छान लिहीत आहात. जणु काही तुम्हीच "पदयात्रा" सुरु केल्यात अशा थाटात तुम्हाला जाब विचारणारे प्रतिसाद आले तरी तुम्ही मनावर घेतले नाहीत हे आवडले. अगदी अगदी, हेच म्हणतो...! (च्यायला, पिराशी इतक्या लवकर सहमतीची वेळ येईल असं वाटलं नव्हतं ) :( -दिलीप बिरुटे

स्पा Sat, 08/02/2014 - 16:41
प्रांजळ लेखन. मी याला कुठलीही धारमिक पदयात्रा न समजता तुमचे प्रवास वर्णन समजेन. पदयात्रा करावी की न करावी, त्याचे फायदे , तोटे, असा वेगळा चर्चा विषय होउ शकेल, सो सदर प्रतिसांदाना आपण ज्या साधेपणाने उत्तरे दिलीत तेही आवडले.

कवितानागेश Sat, 08/02/2014 - 16:42
तुमच्यात आणि तुमच्यासारख्या पदयात्रा करणार्‍या लोकांमध्ये खरोखरच गट्स आहेत कविताताई. जे कधीही स्वतःचा कम्फर्ट झोन सोडू शकत नाहीत, त्यांना हे कळूच शकणर नाहीये. पदयात्रा पूर्ण केल्यानंतर किती आनंद मिळत असेल, आत्मविश्वास किती वाढत असेल याची कल्पना घरबसल्या कुणालाही येणं शक्य नाही. तुम्हाला तुअमचे पोटेन्शियल असंच वाढवत रहाण्यासाठी शुभेच्छा! काहींचा कचर्‍याचा मुद्दा मलापण पटतोय. पण तसेही महापालिका तरी कचरा उचलयला कुठे सक्षम आहे, की मंडळांच्या कार्भारावर बोट ठेवावं?

In reply to by कवितानागेश

बाळ सप्रे Mon, 08/04/2014 - 11:38
पण तसेही महापालिका तरी कचरा उचलयला कुठे सक्षम आहे, की मंडळांच्या कार्भारावर बोट ठेवावं?
ही विचारसरणी अतिशय घातक आहे.. पालिकेचे कचराव्यवस्थापन हे रोजच्या जगण्यातून निर्माण होणार्‍या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी आहे.. त्याची क्षमता मर्यादीत असते.. जेव्हा हजारो लाखो लोकांचा समुदाय एकत्र येतो, त्यातून निर्माण होणारा कचरा ही त्याच संघटकांची जवाबदारी आहे.. हे म्हणजे रोजच्या काम करणार्‍या मोलकरणीकडून लग्न समारंभाची धुणीभांडी करण्याची अपेक्षा ठेवण्याची आहे..

In reply to by बाळ सप्रे

पण ही कमेंट, भारीये!
हे म्हणजे रोजच्या काम करणार्‍या मोलकरणीकडून लग्न समारंभाची धुणीभांडी करण्याची अपेक्षा ठेवण्याची आहे..
किंवा असं ही म्हणता येईल : हे म्हणजे कामवाल्याबाईनं ऑफिसचं काम करुन, पगार तुमच्या हातात द्यावा अशी अपेक्षा करणं आहे!

पैसा Sat, 08/02/2014 - 21:48
वेगळे काही करणार्‍यांबद्दल नेहमीच प्रचंड कौतुक वाटते. तुम्ही दिलेल्या दुव्यांवरून मायबोलीवर मिळालेल्या मदतीबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल वाचून छान वाटलं. तुमचे अनुभव अतिशय प्रमाणिक आहेत, आणि त्यांचं लिखाणही. चर्चेतील तुमचा एकूण वावरही फार आवडला. पुढील लेखनासाठी आणि पदयात्रांसाठी मनापासून शुभेच्छा!

vikramaditya Sun, 08/03/2014 - 08:38
लिहिले. लिहित रहा. आणि ज्या गोष्टींमधुन स्वतःला आनंद मिळतो त्या जरुर करा.

वेल्लाभट Mon, 08/04/2014 - 16:34
लेख, प्रतिसाद सगळं वाचलं. छान अनुभव कथन. लेखन चांगलं वाईट यावर आलेले प्रतिसाद अनावश्यक वाटले. वैयक्तिक मलाही पदयात्रा, मोठ्या देवळांमधे लोटांगण घालत, रांगत, लोळत जाणं या गोष्टी पटत नाहीत, आवडत नाहीत. पण असो. माझे मुद्दे वरील प्रतिसादांमधे उपस्थित झालेले आहेत त्यामुळे पुन्हा लिहावेसे वाटत नाहीत.

अर्धवटराव Mon, 08/04/2014 - 20:59
कोणाला पदयात्रेची हौस, कोणाला त्याचे अनुभव शेअर करायची हौस, आणि रामा लोकांना दिसलं मांजर तर ठोकायची हौस. मिपा हौशी लोकांनी फारच व्यापलय :)

मराठी_माणूस Sat, 08/02/2014 - 12:01
माफी मागून काही प्रश्न मनात आले ते मांडतो १)ह्याचा रहदारीला त्रास होतो की नाही ? २)हाय वे हे वाहनासाठी बांधले आहेत का पायी चालणाऱ्या साठी ? ३)पायी पायी देवदर्शनाला गेले तर जास्त पुण्य मिळते का ? ४)इतकी शक्ती एखाद्या विधायक कार्या साठी वापरली तर जास्त चांगले नाही का?

In reply to by मराठी_माणूस

कविता१९७८ Sat, 08/02/2014 - 12:20
१] रहदारीला त्रास होतो पण शक्यतो पदयात्री रस्त्याच्या कडेला चालतात, फक्त सिन्नरला रस्ता लहान असल्याने थोडा त्रास होतो. २] हायवे वर पायी चालल्याने काही नुकसान होत नाही असे माझे वैयक्तिक मत आहे. ३] देव दर्शनाला पायी जाण्याने पुण्य मिळते ही कल्पनाच चुकीची आहे असे माझे वैयक्तिक मत आहे, मुळात देव दर्शनाने पुण्य मिळतं हे मला मान्य नाही , पाप आणि पुण्य हे आपल्या कर्मावर अवलंबुन असतात, म्हणुन पुण्य मिळेल ह्या कारणासाठी तर मी निश्चीतच जात नाही. ४] नेहमी चांगलेच ; पण जसे लोकं वर्षातुन २-३ वेळा बाहेर फिरायला जातात तसंच मी वर्षातुन एकदा या वारीत जाते ; ऑफीशीयल टेन्शन्स मधुन थोडं चेंज , बाकी ज्याची त्याची वैयक्तीक मते आहेत. ज्याला जायचं असतं तो जातो.

In reply to by कविता१९७८

जास्त चांगले नाही का?
४] नेहमी चांगलेच; पण जसे लोकं वर्षातुन २-३ वेळा बाहेर फिरायला जातात तसंच मी वर्षातुन एकदा या वारीत जाते; ऑफीशीयल टेन्शन्स मधुन थोडं चेंज
शाब्बास! म्हणजे हा शारीरिक छळ ऑफिसमधल्या मानसिक त्रासापेक्षा सुखद आहे? की ऑफिसमधल्या टेंशनपुढे याला छळ म्हणण्यापेक्षा आनंद म्हणणं योग्य वाटतं. यापेक्षा, ऑफिसमधे कामातच मजा आली, तर या व्यापाची आवश्यकताच संपेल असं नाही का?

In reply to by संजय क्षीरसागर

कविता१९७८ Sat, 08/02/2014 - 14:14
मी इथे माझे पदयात्रेचे अनुभव मांडलेत , पदयात्रा करावी का करु नये या चर्चेसाठी नाही, ज्यांना वाचायला आवडत आहे त्यांनी वाचावेत नाही तर सोडुन द्यावेत. पदयात्रा करणे ने करणे हे प्रत्येकाचे वैयक्तीक मत आहे.

In reply to by कविता१९७८

जर अनुभव व्यक्तीगत ठेवायचे असतील तर डायरी हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही `ऑफीशीयल टेन्शन्स मधुन थोडं चेंज' हे पदयात्रेचं कारण लिहीलं आहे. आणि ऑफिसमधल्या कामात आनंद वाटणं हा त्यावर सोपा पर्याय नाही काय? अशी विचारणा आहे. पदयात्रा करावी किंवा नाही हा व्यक्तीगत निर्णय असला तरी उपस्थित केलेल्या मुद्दा सर्वस्वी वेगळा आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

कविता१९७८ Sat, 08/02/2014 - 14:41
ऑफीसमधल्या कामात आनंदच वाटतो पण प्रत्येकजण नेहमी कुठे ना कुठेतरी फिरायला जातोच की नाही? कामाच्या व्यापातुन थोडं चेंज मिळवं म्हणुन तसंच काहीतरी

In reply to by कविता१९७८

कामाच्या व्यापातुन थोडं चेंज मिळवं म्हणुन तसंच काहीतरी
हा तुमचा व्यक्तीगत पर्याय आहे. कबूल. पण आम्ही `चेंज म्हणून' स्वतःचा असा शारिरिक छ्ळ करुन घेत नाही, इतकंच!

In reply to by कविता१९७८

माझ्याशी वाद घालाल तर तुम्ही पदयात्रा सोडून द्याल. निश्चयाचं बळंच मिळवायचं असेल तर रोज तासभर केलेल्या योगानं आणि प्राणायामानं ते सहज मिळतं. आणि मजेचे तर हजार पर्याय उपलब्ध आहेत. गाणं शिकायचं म्हटलं तर आयुष्य कमी पडेल, तरीही शिकता शिकता जे गाऊ, त्यानं हरघडी आनंद मिळेल आणि त्यासाठी सायास करावे लागणार नाहीत. साहित्याचा व्यासंग साधी लायब्ररी लावली तरी साधतो आणि जगण्याची नवी परिमाणं गवसतात. एक खेळ आत्मसात केला आणि सकाळी खेळायला गेलो तर सारा दिवस रंगून जातो. नवनवीन पाककृती शिकल्या तर रोजच्या भोजनाचा आनंद वृद्धिंगत होतो. रोजच्या कामात रस घेतला तर तेच काम नव्या पद्धतीनं करण्याची दिशा मिळते. नवनविन कौशल्य आत्मसात कराविशी वाटतात आणि मग निवृत्तीचे भगवे रंग आयुष्याला शिवूच शकत नाहीत. हिंदी-मराठीतल्या गाण्यांचा व्यासंग केला तर प्रत्येक आनंदाच्या क्षणी गाण्याचे बोल अनायास उमटून जातात आणि एखादं जरी गाणं, कधीही सलग म्हटलं, तरी जीव आनंदून जातो. नव्यानं केलेल्या मैत्रीतनं जीवनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन लाभू शकतो. आणि कुणाशी अनुबंध साधता आला तर आयुष्यभरासाठी एक संगत लाभते आणि सारं आयुष्य बहरुन जातं *smile*

In reply to by संजय क्षीरसागर

कविता१९७८ Sat, 08/02/2014 - 16:56
संजयजी, मी वाद घालतच नाहीये, फक्त माझं मत व्यक्त केलं , बाकी तुम्ही खुप छान लिहिता , तुमचे विचार मला आवडले.

In reply to by स्पा

सूड Tue, 08/05/2014 - 00:28
>>अरेरे परममित्राप्रमाणेच म्हणतो!! बाकी कविताजींनी जी काही फुग्यातली हवा काढून टाकली त्याला तोड नाही!! *ROFL* मेल्या जुन्याजाणत्या मिपाकरांना जमत नाही ते तुम्ही पदार्पणाच्या दुसर्‍याच धाग्यात करुन दाखवलंत !! *yes3*

In reply to by मराठी_माणूस

शैलेन्द्र Sat, 08/02/2014 - 13:46
ह्याचा रहदारीला त्रास होतो की नाही ?
प्रचंड होतो. घोटी ते शिर्डी हा रस्ता अरुंद आहे. पदयात्री बर्‍याचदा रस्त्याच्या डाव्या बाजुने स्वतःच्या तंद्रीत चालतात. तसेच अती थकव्यामुळे कधीकधी भेलकंडत चालतात. याचा खुप त्रास रस्त्याने चारचाकी वाहन चालवणार्‍याला होतो. कारण पदयात्रींना वाचवण्यासाठी दुचाकी वाहणे रस्त्याच्या मधुन चालतात आणी मग त्यांच्या मागे ट्र्क व इतर गाड्यांच्या रांगा लागतात. पदयात्रींना पाणी वाटप करणार्‍या गाड्या मन मानेल तसे थांबतात, अगदी उजवीकडुन चालणारे पदयात्रीही वाहतुकीचा वेग मंदावतात. रात्रीच्या आणि पहाटच्या वेळी हा त्रास अजुन वाढतो. खरतर या मंडळांनी हाय-वे ला समांतर जाणारी पाउलवाट शोधली पाहिजे पण मग त्यांना पुरवठा करणार्‍या वाहनांची पंचाईत होते. (जसा वावी ते रहाता हा वेगळा पालखी मार्ग आहे) रस्ते हे वेगवान व सुरक्षीत वाहतुकीसाठी बांधलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे डांबरावर चालल्याने प्रचंड त्रास होतो. तापलेल्या डांबराची उष्णता डोळ्यांसह शरीराच्या अनेक अवयवांना इजा पोहचवते. अनेक पदयात्री अनवानी किंवा फालतु स्लीपर वगैरे घालुन चालतात, रस्त्यावरचे उन, धुळ, प्रदुषन हे असतेच. त्यामुळे एखाद्या ट्रेकरला मिळणारा आनंद अशा चालण्यात कधिही मिळत नाही. देवभक्तीचे समाधान व सगळ्यांनी मिळून काहीतरी केल्याची भावना वगळता यातुन काही हाती लागत नाही.

In reply to by शैलेन्द्र

कविता१९७८ Sat, 08/02/2014 - 14:18
आमचा नाशिकपर्यंतचा रस्ता जंगलाचा आहे जिकडे जास्त रहदारी नसते, नाशिक पण आम्ही रात्री पार पाडतो, नाशिक पार पाडल्या नंतर आम्हाला हायवे लागतो, नाशिक ते सिन्नर रस्ता अरुंद असल्याने थोडी अडचण होते. पण सिन्नर नंतर रस्ता रुंद आहे,

In reply to by कविता१९७८

शैलेन्द्र Sat, 08/02/2014 - 14:53
मान्य, सदरचा प्रतिसाद तुम्हांला वैयक्तीक नक्कीच नाही. पदयात्रा करावी की नाही हा संपुर्ण खाजगी निर्णय आहे. पण मुंबैच्या सगळ्या पालख्या ज्या मार्गाचा वापर करतात त्याचे उदाहरण मी घेतलेय. नाशिक ते सिन्नर या रस्त्यावर, खास्करुन शिंदे-पळसे गावाच्या पुढुन ते सिन्नरचा घाट संपेपर्यंत प्रचंड रहदारी व कोंडी असते.

प्रभाकर पेठकर Sat, 08/02/2014 - 14:22
खुप अनावश्यक तपशिल, चांगले मराठी शब्द उपलब्ध असताना इंग्रजी शब्दांचा वापर, सामाजिक स्वच्छतेबाबत उदासिनता (ती जबाबदारी आयोजकांची असा सुर) अशा, मनांत प्रश्न उभे करणार्‍या, अनेक मुद्द्यांनी भरलेले लेखन, लेखिकेचा उद्देश चांगला असूनही, मनाला भावत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

कविता१९७८ Sat, 08/02/2014 - 23:05
काय झाले ना जेव्हा मी दुसर्‍या आंतरजालावर अनुभव लिहायला पहिल्यांदा सुरुवात केली तेव्हा पहिला भाग झाल्यानंतर मला खुप सार्‍या शंका विचारण्यात आल्या जसे आंघोळी कुठे झाल्या, कचर्‍याची कशी विल्हेवाट लागते, मंडळाची व्यवस्था कशी असते. ह्या सर्वांचे उत्तर दुसर्‍या भागात मी दिले आहे. तेच लेखन इथे पेस्ट केले आहे कारण ह्या शंका सर्वांच्याच मनात येउ शकतात

पिलीयन रायडर Sat, 08/02/2014 - 14:31
लेखन चांगले.. छान लिहीत आहात. जणु काही तुम्हीच "पदयात्रा" सुरु केल्यात अशा थाटात तुम्हाला जाब विचारणारे प्रतिसाद आले तरी तुम्ही मनावर घेतले नाहीत हे आवडले. कचर्‍याच्या बाबतीत पेठकर काकांच्या प्रतिसादाशी सहमत.. पदयात्रा करावी की न करावी.. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपण काहीही करतो तेव्हा प्रत्येकाने त्याचा इतरांना त्रास होत नाही ना एवढे पहावे.. जेव्हा ह्या पदयात्रा होतात तेव्हा कचरा होतो, ट्रॅफीकला अडथळा होतो हे खरेच.. आणि त्यासाठी पर्याय शोधणे हे ही पदयात्रींचेच काम आहे. मंडळाच्या आवाक्याबाहेर कचरा होत असला तरी त्याचा त्रास इतरांनी का सहन करावा? हे तुम्हाला उद्देशुन नाही.. जनरल मत आहे..

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन Mon, 08/04/2014 - 16:31
जणु काही तुम्हीच "पदयात्रा" सुरु केल्यात अशा थाटात तुम्हाला जाब विचारणारे प्रतिसाद आले तरी तुम्ही मनावर घेतले नाहीत हे आवडले.
ठ्ठो!!!! सहमत.

In reply to by पिलीयन रायडर

छान लिहीत आहात. जणु काही तुम्हीच "पदयात्रा" सुरु केल्यात अशा थाटात तुम्हाला जाब विचारणारे प्रतिसाद आले तरी तुम्ही मनावर घेतले नाहीत हे आवडले. अगदी अगदी, हेच म्हणतो...! (च्यायला, पिराशी इतक्या लवकर सहमतीची वेळ येईल असं वाटलं नव्हतं ) :( -दिलीप बिरुटे

स्पा Sat, 08/02/2014 - 16:41
प्रांजळ लेखन. मी याला कुठलीही धारमिक पदयात्रा न समजता तुमचे प्रवास वर्णन समजेन. पदयात्रा करावी की न करावी, त्याचे फायदे , तोटे, असा वेगळा चर्चा विषय होउ शकेल, सो सदर प्रतिसांदाना आपण ज्या साधेपणाने उत्तरे दिलीत तेही आवडले.

कवितानागेश Sat, 08/02/2014 - 16:42
तुमच्यात आणि तुमच्यासारख्या पदयात्रा करणार्‍या लोकांमध्ये खरोखरच गट्स आहेत कविताताई. जे कधीही स्वतःचा कम्फर्ट झोन सोडू शकत नाहीत, त्यांना हे कळूच शकणर नाहीये. पदयात्रा पूर्ण केल्यानंतर किती आनंद मिळत असेल, आत्मविश्वास किती वाढत असेल याची कल्पना घरबसल्या कुणालाही येणं शक्य नाही. तुम्हाला तुअमचे पोटेन्शियल असंच वाढवत रहाण्यासाठी शुभेच्छा! काहींचा कचर्‍याचा मुद्दा मलापण पटतोय. पण तसेही महापालिका तरी कचरा उचलयला कुठे सक्षम आहे, की मंडळांच्या कार्भारावर बोट ठेवावं?

In reply to by कवितानागेश

बाळ सप्रे Mon, 08/04/2014 - 11:38
पण तसेही महापालिका तरी कचरा उचलयला कुठे सक्षम आहे, की मंडळांच्या कार्भारावर बोट ठेवावं?
ही विचारसरणी अतिशय घातक आहे.. पालिकेचे कचराव्यवस्थापन हे रोजच्या जगण्यातून निर्माण होणार्‍या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी आहे.. त्याची क्षमता मर्यादीत असते.. जेव्हा हजारो लाखो लोकांचा समुदाय एकत्र येतो, त्यातून निर्माण होणारा कचरा ही त्याच संघटकांची जवाबदारी आहे.. हे म्हणजे रोजच्या काम करणार्‍या मोलकरणीकडून लग्न समारंभाची धुणीभांडी करण्याची अपेक्षा ठेवण्याची आहे..

In reply to by बाळ सप्रे

पण ही कमेंट, भारीये!
हे म्हणजे रोजच्या काम करणार्‍या मोलकरणीकडून लग्न समारंभाची धुणीभांडी करण्याची अपेक्षा ठेवण्याची आहे..
किंवा असं ही म्हणता येईल : हे म्हणजे कामवाल्याबाईनं ऑफिसचं काम करुन, पगार तुमच्या हातात द्यावा अशी अपेक्षा करणं आहे!

पैसा Sat, 08/02/2014 - 21:48
वेगळे काही करणार्‍यांबद्दल नेहमीच प्रचंड कौतुक वाटते. तुम्ही दिलेल्या दुव्यांवरून मायबोलीवर मिळालेल्या मदतीबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल वाचून छान वाटलं. तुमचे अनुभव अतिशय प्रमाणिक आहेत, आणि त्यांचं लिखाणही. चर्चेतील तुमचा एकूण वावरही फार आवडला. पुढील लेखनासाठी आणि पदयात्रांसाठी मनापासून शुभेच्छा!

vikramaditya Sun, 08/03/2014 - 08:38
लिहिले. लिहित रहा. आणि ज्या गोष्टींमधुन स्वतःला आनंद मिळतो त्या जरुर करा.

वेल्लाभट Mon, 08/04/2014 - 16:34
लेख, प्रतिसाद सगळं वाचलं. छान अनुभव कथन. लेखन चांगलं वाईट यावर आलेले प्रतिसाद अनावश्यक वाटले. वैयक्तिक मलाही पदयात्रा, मोठ्या देवळांमधे लोटांगण घालत, रांगत, लोळत जाणं या गोष्टी पटत नाहीत, आवडत नाहीत. पण असो. माझे मुद्दे वरील प्रतिसादांमधे उपस्थित झालेले आहेत त्यामुळे पुन्हा लिहावेसे वाटत नाहीत.

अर्धवटराव Mon, 08/04/2014 - 20:59
कोणाला पदयात्रेची हौस, कोणाला त्याचे अनुभव शेअर करायची हौस, आणि रामा लोकांना दिसलं मांजर तर ठोकायची हौस. मिपा हौशी लोकांनी फारच व्यापलय :)
माझे साईपदयात्रेचे अनुभव - १ - http://www.misalpav.com/node/28447 पहिल्या भागाची सुरुवात मी एका सोशल वेबसाईटवर मागितलेल्या मदती वरुन केली ती मदत मला कशी मिळाली आणि मी पदयात्रेच्या अनुभवाचे लेखन कसे केले ते पुढील लिंक वरुन कळेल , प्रतिसादात पुढे मिळालेल्या मदतीचे फोटो देखील आहेत. http://www.maayboli.com/node/49148 माझे साईपदयात्रेचे अनुभव - २ सकाळी ३.३० च्या दरम्यान मंडळाचे सभासद सर्वांना हाका मारुन उठवु लागले. बायका ग्रुपने ओढ्याच्या काठी जाउन प्रातःविधी उरकु लागल्या. रस्त्याच्या एका बाजुला बायका तर विरुद्ध दिशेला पुरुषांनी जायचे अशा मंडळाच्या सुचना होत्या.

मैत्रीचा धागा

भिंगरी ·

भृशुंडी Sat, 08/02/2014 - 00:47
सुंदर. सुटसुटीत मानवतेचं अचूक तरीही अपरिहार्य दर्शन घडवणारा निसर्गरम्य धागा.

ह्या वर्षीच्या मैत्रदिनाला मुलींची मैत्री कशी तोदता येईल ह्यावर चिंतन करीत आहे . ऑफीसात नुकत्याच दोन सुंदर मुली जॉईन झाल्यात ...फ्रेशर्स ... दोन्हीही सुंदर आहेत पण एकीमेकीच्या मैत्रीणी आहेत ... असं नाजुकसं नॉटी नॉटी स्माईल देतात मग हळुच एकीमेस्कींशी कुजबुजतात हसतात अन परत स्माईल देतात... दोघीही ... पण च्यायला कायम एकत्र असल्याने एकीलाही "अ‍ॅप्रोच" करता येत नाहीये . *dash1* तर ही असली मैत्री कशी तोडावी ह्यावर जाणकार अनुभवी मिपाकरांकरुन मते मागवण्यात येत आहेत *help*

In reply to by यसवायजी

राष्ट्रकाकू ज्या होत्या ना त्या चक्क सुष्मिता सेन सारख्या दिसायच्या , त्यांच्या पुढे ह्या दोघी भांडीवाडी म्हणुनही शोभायच्या नाहीत... *beee* पण राष्ट्रकाकु पुढे गेल्या ...आपणही पुढे जायला शिकले पाहिजे *bad* बाकी चर्चा भेटी अंती *secret*

In reply to by प्रसाद गोडबोले

यसवायजी Sat, 08/02/2014 - 01:48
मग १ काम करा, त्यातल्या एकीची आणी माझी ओळख करुन द्या. मी लावतो बरोबर फिल्डीन्ग. :D एकमेका सहाय्य करु अवघे धरू सुपंथ

ऋतुराज चित्रे Sat, 08/02/2014 - 19:29
आम्ही फोनवर (हाताला काळ लागेपर्यंत) गप्पा मारतो फोनवर हाताला 'काळ' कसं लागतं ते नाही समजले. काळं लागत असेल तर फोन स्वच्छ पुसून घ्या.

दिपक.कुवेत Sat, 08/02/2014 - 21:11
खरयं हल्ली प्रेम, आपुलकि व्यक्त करायचे पण दिवस ठरलेले असतात. ईनफॅक्ट त्या दिवशी अश्या प्रेमाच्या उमाळ्यांना उत येतो.

In reply to by दिपक.कुवेत

यसवायजी Sat, 08/02/2014 - 21:34
हल्ली? हे असले आपुलकि व्यक्त करायचे "ठरलेले" दिवस आपल्या (सो कॉल्ड उच्च) संस्कॄतीतसुद्धा कित्येक वर्षांपासून आहेत की ओ.

भिंगरी Mon, 08/04/2014 - 07:47
मैत्री एक सोपी व्याख्या आहे.. 'रोज आठवण यावी अस काही नाही, रोज भेट व्हावी अस काही नाही, एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं अस ही काहीच नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री, आणि तुला याची जाणिव असणं ही झाली मैत्री.' शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्वाचं. ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूसपण जाणल.....

भृशुंडी Sat, 08/02/2014 - 00:47
सुंदर. सुटसुटीत मानवतेचं अचूक तरीही अपरिहार्य दर्शन घडवणारा निसर्गरम्य धागा.

ह्या वर्षीच्या मैत्रदिनाला मुलींची मैत्री कशी तोदता येईल ह्यावर चिंतन करीत आहे . ऑफीसात नुकत्याच दोन सुंदर मुली जॉईन झाल्यात ...फ्रेशर्स ... दोन्हीही सुंदर आहेत पण एकीमेकीच्या मैत्रीणी आहेत ... असं नाजुकसं नॉटी नॉटी स्माईल देतात मग हळुच एकीमेस्कींशी कुजबुजतात हसतात अन परत स्माईल देतात... दोघीही ... पण च्यायला कायम एकत्र असल्याने एकीलाही "अ‍ॅप्रोच" करता येत नाहीये . *dash1* तर ही असली मैत्री कशी तोडावी ह्यावर जाणकार अनुभवी मिपाकरांकरुन मते मागवण्यात येत आहेत *help*

In reply to by यसवायजी

राष्ट्रकाकू ज्या होत्या ना त्या चक्क सुष्मिता सेन सारख्या दिसायच्या , त्यांच्या पुढे ह्या दोघी भांडीवाडी म्हणुनही शोभायच्या नाहीत... *beee* पण राष्ट्रकाकु पुढे गेल्या ...आपणही पुढे जायला शिकले पाहिजे *bad* बाकी चर्चा भेटी अंती *secret*

In reply to by प्रसाद गोडबोले

यसवायजी Sat, 08/02/2014 - 01:48
मग १ काम करा, त्यातल्या एकीची आणी माझी ओळख करुन द्या. मी लावतो बरोबर फिल्डीन्ग. :D एकमेका सहाय्य करु अवघे धरू सुपंथ

ऋतुराज चित्रे Sat, 08/02/2014 - 19:29
आम्ही फोनवर (हाताला काळ लागेपर्यंत) गप्पा मारतो फोनवर हाताला 'काळ' कसं लागतं ते नाही समजले. काळं लागत असेल तर फोन स्वच्छ पुसून घ्या.

दिपक.कुवेत Sat, 08/02/2014 - 21:11
खरयं हल्ली प्रेम, आपुलकि व्यक्त करायचे पण दिवस ठरलेले असतात. ईनफॅक्ट त्या दिवशी अश्या प्रेमाच्या उमाळ्यांना उत येतो.

In reply to by दिपक.कुवेत

यसवायजी Sat, 08/02/2014 - 21:34
हल्ली? हे असले आपुलकि व्यक्त करायचे "ठरलेले" दिवस आपल्या (सो कॉल्ड उच्च) संस्कॄतीतसुद्धा कित्येक वर्षांपासून आहेत की ओ.

भिंगरी Mon, 08/04/2014 - 07:47
मैत्री एक सोपी व्याख्या आहे.. 'रोज आठवण यावी अस काही नाही, रोज भेट व्हावी अस काही नाही, एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं अस ही काहीच नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री, आणि तुला याची जाणिव असणं ही झाली मैत्री.' शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्वाचं. ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूसपण जाणल.....
लेखनविषय:
लेखनप्रकार
ऑगस्ट महिना आला कि नव्या पिढीची धामधूम चालू होते ती फ्रेन्डशिप डे साजरा करण्याची. रंगीबेरंगी पट्ट्या हातभार बांधून दिवसभर दिमाखात फिरणार. आता तर काय तोंडावर सुद्धा काहीबाही लिहिलेलं असतं. आमच्या वेळी नव्हतं बुवा असलं काही.(इति आमची पिढी) पण तरीही माझी शाळेत असताना झालेली मैत्री आजपर्यंत टिकून आहे इ. ५ वी असताना मला खूप मैत्रिणी मिळाल्या. त्यातील एक मैत्रीण माझी जिवाभावाची कधी झाली कळलेच नाही. एकाच बेंच वर बसून वर्ग चालू असताना खुसूखुसू गप्पा मारणे,हळूच डबा उघडून खाणे अशा आमच्या गमती जमती चालत. एकमेकी शिवाय करमत नसे.

पाऊस दाटलेला..माझ्या 'मनामधे' हा..

अत्रुप्त आत्मा ·

In reply to by धन्या

चौकटराजा Sat, 08/02/2014 - 10:28
माझं आणि इथल्या मिपावरच्या न भागलेल्या इतर काकांचं म्हातार पण नजरेसमोर आलं !

तुमचा अभिषेक Fri, 08/01/2014 - 22:15
मस्तच आत्माराव, नेलेत पार कोकणात, डोळे हिरवेगार आणि जीव थंडगार करून टाकलात. कोकणातल्या हिरवळीतील टवटवीतपणा आणखी कुठे नाही. कुठल्याही दिशेने चौफेर कॅमेरा फिरवा डोळ्यांना लुभावणारेच त्यात टिपले जाणार. आपण मात्र छानच टिपलेय आणि अंगणातल्या तुळशीशिवाय सेट पुर्ण होणार नव्हताच.

प्रचेतस Fri, 08/01/2014 - 22:20
मी ही भिजतोय. घाटमाथ्यावरचा पाऊस कित्येकदा झेललाय. गणतीच नाही. पण कोकणात एकदाही भर पावसाळ्यात कधी जाणं झालंच नाही.

In reply to by प्रचेतस

@पण कोकणात एकदाही भर पावसाळ्यात कधी जाणं झालंच नाही.>>> आता यंदा नवरात्र झालं ,की पाऊस असला नसला तरिही आपली १ ट्रीप नक्की...भटकू फिरु..मु.वि.म्हणतात तो कट्टाही करु. मु.वि.- याल ना हो!? :)

सखी Sat, 08/02/2014 - 00:20
सगळेच फोटो छान आलेत, कोकणातली हिरवाई मस्तच, नशिबवान आहात.

In reply to by बहुगुणी

@(नवीन गाडीबद्दल अभिनंदन!) >>> अहो..ते आत्त्ता नाय..२ वर्षापूर्वीचं सांगताना सांगितलय. गाडी झाली आता २ वर्षाची!

In reply to by आनन्दिता

बहुगुणी Sat, 08/02/2014 - 03:56
अहो हो, ते वाचलं धाग्यात, पण इथे तुम्ही आता सांगितलं ना, म्हणून आता अभिनंदन. आणि तसंही अभिनंदन काय केंव्हाही स्वीकारता येतं, आता आनन्दिता म्हणतात तसं दोन वर्षांचं म्हणून माना, हाकानाका :-) बाकी फोटो बाकी मस्त आलेत.

In reply to by अत्रुप्त आत्मा

शशिकांत ओक Sat, 08/02/2014 - 15:27
कोकणचाराजा अतृप्त का ते या चित्रकथीच्या काव्याच्या अविश्कारातून साकार झाले आहे.... जाता जाता... दोन वरिसं गाडी बाळगुन आहात हे विवाहोत्सुक स्थळांना कळवावे हा अंतस्थ हेतु साध्य व्हावा ही शुभेच्छा.

खटपट्या Sat, 08/02/2014 - 02:15
सर्व फोटो छान ! तीन नंबर ची विहीर खूप आवडली !! पण कोकमाचं झाड? झाड रातांब्याचे असते मग त्याचे कोकम बनवतात.

प्रचेतस Sat, 08/02/2014 - 08:52
ते मंदिर आणि पुष्करिणीचे फोटो आहेत ते दिवेआगरच्या आमच्या लाडक्या रूपनारायण मंदिराच्या नुकत्याच झालेल्या जीर्णोद्धाराचे आहेत ना. :)

आत्मुबाबा एकदम भारी वृत्तांत आणि फोटो. रायगडची कोस्टल लाईन रत्नागिरी सिंधुदुर्गपेक्षा 'प्रेक्षणीय' आहे असे माझे वैयक्तीक मत आहे.

रुमानी Sat, 08/02/2014 - 10:43
पाउस म्हणटल कि अलगद ओठावर येते हे गान...:) गीत, फोटो , कोकणातली हिरवाई व पाउस....सगळेच अप्रतिम...!

psajid Sat, 08/02/2014 - 10:48
सगळेच फोटो छान आलेत, कोकणातली हिरवाई मस्तच

फिझा Sat, 08/02/2014 - 10:54
फ़ोटो सगळे अगदी मस्त !!! पोफळी म्हणजे काय हो....सुपारी ची झाड़े का ?

कोकण, धो धो पाउस आणि हिरवागार परिसर ! मनाने कोकणाची एक मस्त सफर घडवलीत !! त्यात हरिहरेश्वर सारखे आवडते ठिकाण... म्हणजे सोन्याहून पिवळे !!! पहिला, दुसरा आणि "३)रस्ता सुद्धा तीच साक्ष देतो!" ही छायाचित्रे खास आवडली !

माधुरी विनायक Sat, 08/02/2014 - 13:15
पाऊस कोसळू लागला की मन कोकणाकडे धाव घेऊ लागतं. आम्हीही लवकरच पोहोचू कोकणात प्रत्यक्ष... तोपर्यंत मात्र तुम्ही टिपलेलं कोकण पुन्ह-पुन्हा बघत राहणार...

प्रभाकर पेठकर Sat, 08/02/2014 - 19:38
मस्त छायाचित्र आणि मनःकथन. पुढच्या महिन्यात एखादी भारतभेट घडवून आणावी असा विचार आहे. पाहूया स्वप्नपूर्ती होते का.

सुधीर Sat, 08/02/2014 - 22:10
सुंदर फोटो आणि वर्णन! कोकणातला पाऊस ..मुरतो..उरतो..आणि सर्वत्र यथेच्छ दिसत रहातो अगदी! मस्तच!

पैसा Sat, 08/02/2014 - 22:40
छान लिहिलंत आणि फोटोतही सगळीकडे हिरवा रंग बघून शांत वाटलं. हा पाऊस जरासा थांबला तर काहीतरी दिसेल आता!

१)शशिकांत ओक @कोकणचाराजा अतृप्त का ते या चित्रकथीच्या काव्याच्या अविश्कारातून साकार झाले आहे....>>> ही अतृप्ती गोड आहे..कारण, ती मूळची ओढ आहे! :) @दोन वरिसं गाडी बाळगुन आहात हे विवाहोत्सुक स्थळांना कळवावे हा अंतस्थ हेतु साध्य व्हावा ही शुभेच्छा.>>> अरेच्चा! असंही असतं होय यातलं अंत-स्थ साध्य...!? कळ्ळच नै आधी मला. *blum3* नैतर वडगाव परिसरातल्या माझ्या स्वतःच्या एकट्यानीच रहात असलेल्या रहात्या घरातनं को'कणात जायला निघालो ...असं म्याटर वाढवलं असतं. ;) ============= २)खटपट्या @पण कोकमाचं झाड? झाड रातांब्याचे असते मग त्याचे कोकम बनवतात.>>> क्रमवारीत बरोबर आहे. पण आमच्याकडे (रायगड जिल्ह्यात तरी) मी रातांब्याचं झाड असं कधिही ऐकलेलं नाही. कोकमाचं झाड-असच म्हणतात. ती मांजर गेली..ब..कोकमावर यंदा..कोकमं उतरली का नाय अजून!? असं उल्लेखातून आणि इतर प्रकारेही "कोकमाचं झाड" असच ऐकलेलं आहे. ================= ३)फिझा @पोफळी म्हणजे काय हो....सुपारी ची झाड़े का ?>>> होय. सुपारिचीच. ================== ४)पैसा @हा पाऊस जरासा थांबला तर काहीतरी दिसेल आता!>>> येस्स!!!

In reply to by अत्रुप्त आत्मा

शशिकांत ओक Sun, 08/03/2014 - 12:16
प्रिय आत्मन्
"कळ्ळच नै आधी मला. Blum 3 नैतर वडगाव परिसरातल्या माझ्या स्वतःच्या एकट्यानीच रहात असलेल्या रहात्या घरातनं को'कणात जायला निघालो ...असं म्याटर वाढवलं असतं. Wink"
*angel* असे म्हणतात - विवाहोत्तर काली फक्त राजाराणीचे फोटो काढले जातात... तोवर मिपा कट्टेकरींबरोबर किंवा रम्य ठिकाणांचे फोटो काढत बसायची वेळ म्हणून आली नाsssss... पटकन सिंहगड रस्त्यावरील वडगाव उपनगरीय क्षेत्रातील आपल्या स्वतःच्या मालकीच्या भव्य फ्लॅटमधील गिटारसम वाद्यासह वा पेंटींग काढताना असे स्टाईलिश कपड्यातील ग़ॉगलवाले स्नॅप्स, नंतर सराईपणे हीरो होंडा वरून जातानचा फक्कड फोटू टाका... *nea* *fool* म्हणतात... अहो मग पहा सत्यनारायण कथेप्रमाणे घटना घडून येतील... *man_in_love* ...'लग्नाच्या बेडी' मधील 5 विवाह केलेल्या गोकर्ण अन् अविवाहित घोड नवऱ्या अवधूतांच्या नाटकीय संवादाचा 'स्वप्नीय' संदर्भ...

In reply to by शशिकांत ओक

@म्हणतात... अहो मग पहा सत्यनारायण कथेप्रमाणे घटना घडून येतील>>>. पैसा/प्रतिष्ठा/पद यांचे काळाप्रमाणे बदललेले संदर्भ लक्षात आलेले दिसत नाहित अजून तुंम्हाला! असो! ;) ...'लग्नाच्या बाजारातील'' ५० नकार पचविलेल्या आत्मू अँड आत्मू आत्म लिमिटेड कंपनीच्या प्रत्यक्ष संवादांचा 'खरा' संदर्भ... :p

बॅटमॅन Sun, 08/03/2014 - 01:18
आई शप्पथ!!!!!!!!!!!!! लयच हिरवेगार अन ओले मस्त फटू. बघतानाच चिंब भिजून गेलो. काञ मस्त आलेत सगळे, व्वा!!!

मदनबाण Sun, 08/03/2014 - 17:01
मस्त... :) ते कुंड कसल आहे ? त्या फुलांमधले दुसरे फुल बहुधा तेरड्याचे आहे. :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Gulabi... ;) { शुद्ध देसी Romance }

In reply to by मदनबाण

@ते कुंड कसल आहे ? >>> दिवेआगर>>> रुपनारायण मंदिर>>> समोरची उघड विहिर(बारव) @त्या फुलांमधले दुसरे फुल बहुधा तेरड्याचे आहे. >>> असावं. आमाले रानफुलातलं कै बी कळत न्हाय.

एस Mon, 08/04/2014 - 11:50
लेख आवडला. फोटो आणि वर्णन दोन्ही छान!

नाखु Tue, 08/12/2014 - 17:03
बहुरंगी आत्मुदा.. (कोकण)सह्लीत आम्हाला सामील केल्याब्द्दल मंड्ळ आभारी आहे. घाटावरचा (ना.खु)

In reply to by धन्या

चौकटराजा Sat, 08/02/2014 - 10:28
माझं आणि इथल्या मिपावरच्या न भागलेल्या इतर काकांचं म्हातार पण नजरेसमोर आलं !

तुमचा अभिषेक Fri, 08/01/2014 - 22:15
मस्तच आत्माराव, नेलेत पार कोकणात, डोळे हिरवेगार आणि जीव थंडगार करून टाकलात. कोकणातल्या हिरवळीतील टवटवीतपणा आणखी कुठे नाही. कुठल्याही दिशेने चौफेर कॅमेरा फिरवा डोळ्यांना लुभावणारेच त्यात टिपले जाणार. आपण मात्र छानच टिपलेय आणि अंगणातल्या तुळशीशिवाय सेट पुर्ण होणार नव्हताच.

प्रचेतस Fri, 08/01/2014 - 22:20
मी ही भिजतोय. घाटमाथ्यावरचा पाऊस कित्येकदा झेललाय. गणतीच नाही. पण कोकणात एकदाही भर पावसाळ्यात कधी जाणं झालंच नाही.

In reply to by प्रचेतस

@पण कोकणात एकदाही भर पावसाळ्यात कधी जाणं झालंच नाही.>>> आता यंदा नवरात्र झालं ,की पाऊस असला नसला तरिही आपली १ ट्रीप नक्की...भटकू फिरु..मु.वि.म्हणतात तो कट्टाही करु. मु.वि.- याल ना हो!? :)

सखी Sat, 08/02/2014 - 00:20
सगळेच फोटो छान आलेत, कोकणातली हिरवाई मस्तच, नशिबवान आहात.

In reply to by बहुगुणी

@(नवीन गाडीबद्दल अभिनंदन!) >>> अहो..ते आत्त्ता नाय..२ वर्षापूर्वीचं सांगताना सांगितलय. गाडी झाली आता २ वर्षाची!

In reply to by आनन्दिता

बहुगुणी Sat, 08/02/2014 - 03:56
अहो हो, ते वाचलं धाग्यात, पण इथे तुम्ही आता सांगितलं ना, म्हणून आता अभिनंदन. आणि तसंही अभिनंदन काय केंव्हाही स्वीकारता येतं, आता आनन्दिता म्हणतात तसं दोन वर्षांचं म्हणून माना, हाकानाका :-) बाकी फोटो बाकी मस्त आलेत.

In reply to by अत्रुप्त आत्मा

शशिकांत ओक Sat, 08/02/2014 - 15:27
कोकणचाराजा अतृप्त का ते या चित्रकथीच्या काव्याच्या अविश्कारातून साकार झाले आहे.... जाता जाता... दोन वरिसं गाडी बाळगुन आहात हे विवाहोत्सुक स्थळांना कळवावे हा अंतस्थ हेतु साध्य व्हावा ही शुभेच्छा.

खटपट्या Sat, 08/02/2014 - 02:15
सर्व फोटो छान ! तीन नंबर ची विहीर खूप आवडली !! पण कोकमाचं झाड? झाड रातांब्याचे असते मग त्याचे कोकम बनवतात.

प्रचेतस Sat, 08/02/2014 - 08:52
ते मंदिर आणि पुष्करिणीचे फोटो आहेत ते दिवेआगरच्या आमच्या लाडक्या रूपनारायण मंदिराच्या नुकत्याच झालेल्या जीर्णोद्धाराचे आहेत ना. :)

आत्मुबाबा एकदम भारी वृत्तांत आणि फोटो. रायगडची कोस्टल लाईन रत्नागिरी सिंधुदुर्गपेक्षा 'प्रेक्षणीय' आहे असे माझे वैयक्तीक मत आहे.

रुमानी Sat, 08/02/2014 - 10:43
पाउस म्हणटल कि अलगद ओठावर येते हे गान...:) गीत, फोटो , कोकणातली हिरवाई व पाउस....सगळेच अप्रतिम...!

psajid Sat, 08/02/2014 - 10:48
सगळेच फोटो छान आलेत, कोकणातली हिरवाई मस्तच

फिझा Sat, 08/02/2014 - 10:54
फ़ोटो सगळे अगदी मस्त !!! पोफळी म्हणजे काय हो....सुपारी ची झाड़े का ?

कोकण, धो धो पाउस आणि हिरवागार परिसर ! मनाने कोकणाची एक मस्त सफर घडवलीत !! त्यात हरिहरेश्वर सारखे आवडते ठिकाण... म्हणजे सोन्याहून पिवळे !!! पहिला, दुसरा आणि "३)रस्ता सुद्धा तीच साक्ष देतो!" ही छायाचित्रे खास आवडली !

माधुरी विनायक Sat, 08/02/2014 - 13:15
पाऊस कोसळू लागला की मन कोकणाकडे धाव घेऊ लागतं. आम्हीही लवकरच पोहोचू कोकणात प्रत्यक्ष... तोपर्यंत मात्र तुम्ही टिपलेलं कोकण पुन्ह-पुन्हा बघत राहणार...

प्रभाकर पेठकर Sat, 08/02/2014 - 19:38
मस्त छायाचित्र आणि मनःकथन. पुढच्या महिन्यात एखादी भारतभेट घडवून आणावी असा विचार आहे. पाहूया स्वप्नपूर्ती होते का.

सुधीर Sat, 08/02/2014 - 22:10
सुंदर फोटो आणि वर्णन! कोकणातला पाऊस ..मुरतो..उरतो..आणि सर्वत्र यथेच्छ दिसत रहातो अगदी! मस्तच!

पैसा Sat, 08/02/2014 - 22:40
छान लिहिलंत आणि फोटोतही सगळीकडे हिरवा रंग बघून शांत वाटलं. हा पाऊस जरासा थांबला तर काहीतरी दिसेल आता!

१)शशिकांत ओक @कोकणचाराजा अतृप्त का ते या चित्रकथीच्या काव्याच्या अविश्कारातून साकार झाले आहे....>>> ही अतृप्ती गोड आहे..कारण, ती मूळची ओढ आहे! :) @दोन वरिसं गाडी बाळगुन आहात हे विवाहोत्सुक स्थळांना कळवावे हा अंतस्थ हेतु साध्य व्हावा ही शुभेच्छा.>>> अरेच्चा! असंही असतं होय यातलं अंत-स्थ साध्य...!? कळ्ळच नै आधी मला. *blum3* नैतर वडगाव परिसरातल्या माझ्या स्वतःच्या एकट्यानीच रहात असलेल्या रहात्या घरातनं को'कणात जायला निघालो ...असं म्याटर वाढवलं असतं. ;) ============= २)खटपट्या @पण कोकमाचं झाड? झाड रातांब्याचे असते मग त्याचे कोकम बनवतात.>>> क्रमवारीत बरोबर आहे. पण आमच्याकडे (रायगड जिल्ह्यात तरी) मी रातांब्याचं झाड असं कधिही ऐकलेलं नाही. कोकमाचं झाड-असच म्हणतात. ती मांजर गेली..ब..कोकमावर यंदा..कोकमं उतरली का नाय अजून!? असं उल्लेखातून आणि इतर प्रकारेही "कोकमाचं झाड" असच ऐकलेलं आहे. ================= ३)फिझा @पोफळी म्हणजे काय हो....सुपारी ची झाड़े का ?>>> होय. सुपारिचीच. ================== ४)पैसा @हा पाऊस जरासा थांबला तर काहीतरी दिसेल आता!>>> येस्स!!!

In reply to by अत्रुप्त आत्मा

शशिकांत ओक Sun, 08/03/2014 - 12:16
प्रिय आत्मन्
"कळ्ळच नै आधी मला. Blum 3 नैतर वडगाव परिसरातल्या माझ्या स्वतःच्या एकट्यानीच रहात असलेल्या रहात्या घरातनं को'कणात जायला निघालो ...असं म्याटर वाढवलं असतं. Wink"
*angel* असे म्हणतात - विवाहोत्तर काली फक्त राजाराणीचे फोटो काढले जातात... तोवर मिपा कट्टेकरींबरोबर किंवा रम्य ठिकाणांचे फोटो काढत बसायची वेळ म्हणून आली नाsssss... पटकन सिंहगड रस्त्यावरील वडगाव उपनगरीय क्षेत्रातील आपल्या स्वतःच्या मालकीच्या भव्य फ्लॅटमधील गिटारसम वाद्यासह वा पेंटींग काढताना असे स्टाईलिश कपड्यातील ग़ॉगलवाले स्नॅप्स, नंतर सराईपणे हीरो होंडा वरून जातानचा फक्कड फोटू टाका... *nea* *fool* म्हणतात... अहो मग पहा सत्यनारायण कथेप्रमाणे घटना घडून येतील... *man_in_love* ...'लग्नाच्या बेडी' मधील 5 विवाह केलेल्या गोकर्ण अन् अविवाहित घोड नवऱ्या अवधूतांच्या नाटकीय संवादाचा 'स्वप्नीय' संदर्भ...

In reply to by शशिकांत ओक

@म्हणतात... अहो मग पहा सत्यनारायण कथेप्रमाणे घटना घडून येतील>>>. पैसा/प्रतिष्ठा/पद यांचे काळाप्रमाणे बदललेले संदर्भ लक्षात आलेले दिसत नाहित अजून तुंम्हाला! असो! ;) ...'लग्नाच्या बाजारातील'' ५० नकार पचविलेल्या आत्मू अँड आत्मू आत्म लिमिटेड कंपनीच्या प्रत्यक्ष संवादांचा 'खरा' संदर्भ... :p

बॅटमॅन Sun, 08/03/2014 - 01:18
आई शप्पथ!!!!!!!!!!!!! लयच हिरवेगार अन ओले मस्त फटू. बघतानाच चिंब भिजून गेलो. काञ मस्त आलेत सगळे, व्वा!!!

मदनबाण Sun, 08/03/2014 - 17:01
मस्त... :) ते कुंड कसल आहे ? त्या फुलांमधले दुसरे फुल बहुधा तेरड्याचे आहे. :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Gulabi... ;) { शुद्ध देसी Romance }

In reply to by मदनबाण

@ते कुंड कसल आहे ? >>> दिवेआगर>>> रुपनारायण मंदिर>>> समोरची उघड विहिर(बारव) @त्या फुलांमधले दुसरे फुल बहुधा तेरड्याचे आहे. >>> असावं. आमाले रानफुलातलं कै बी कळत न्हाय.

एस Mon, 08/04/2014 - 11:50
लेख आवडला. फोटो आणि वर्णन दोन्ही छान!

नाखु Tue, 08/12/2014 - 17:03
बहुरंगी आत्मुदा.. (कोकण)सह्लीत आम्हाला सामील केल्याब्द्दल मंड्ळ आभारी आहे. घाटावरचा (ना.खु)
लेखनविषय:
लेखनप्रकार
पाऊस दाटलेला, माझ्या घरावरी हा दारास भास आता, हळूवार पावलांचा गवतास थेंब सारे बिलगून बैसलेले निथळून साचलेले, तळवा भिजेल आता, हळूवार पावलांचा झाडावरुन पक्षी, सारे उडून गेले जेव्हा भिजून गेले, पंखात नाद त्यांच्या हळूवार पावलांचा पाऊल वाट सारी, रात्री भिजून गेली विसरुन तीच गेली, ओला ठसा कुणाच्या हळूवार पावलांचा गीतः-सौमित्र ================ आज अगदी दुपारपासून ह्या वरच्या गीतातल्या सगळ्या भाव भावना,मानाचा अगदी छळ करत आहेत. दोन वर्षापूर्वी नविन गाडी घेतल्याची हौस म्हणण्यापेक्षा,पावसातला शांत गझल ऐकत फिरायचा आनंद अता कार मुळे आणखि स्वस्थ चित्तानी लुटता येणार..यासाठी,मन कुठे जाऊ? कुठे जाऊ?

सप्तरंगी पोपट !!

फिझा ·

विवेकपटाईत Sun, 08/03/2014 - 10:00
चिमण्या सुद्धा नाहीश्या झाल्या आहेत. दिल्लीत चिमण्यांना ही पिंजर्यात डांबून विकणारे हजारो दुकानदार आहेत. घरात पक्षी ठेवणे हा दिल्लीकरांचा नवीन फैशन आहे.

मदनबाण Sun, 08/03/2014 - 10:07
काळोख दाटला सभोवती भीती चिमुकल्या मनात , काजव्यांना साद घाले परंतू तो तर दिव्यांचा झगमगाट ….! केवल अप्रतिम... :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Gulabi... ;) { शुद्ध देसी Romance }

विवेकपटाईत Sun, 08/03/2014 - 10:00
चिमण्या सुद्धा नाहीश्या झाल्या आहेत. दिल्लीत चिमण्यांना ही पिंजर्यात डांबून विकणारे हजारो दुकानदार आहेत. घरात पक्षी ठेवणे हा दिल्लीकरांचा नवीन फैशन आहे.

मदनबाण Sun, 08/03/2014 - 10:07
काळोख दाटला सभोवती भीती चिमुकल्या मनात , काजव्यांना साद घाले परंतू तो तर दिव्यांचा झगमगाट ….! केवल अप्रतिम... :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Gulabi... ;) { शुद्ध देसी Romance }
लेखनविषय:
काव्यरस
सप्तरंगी पोपट !! तो दिवसच नशिबात आला अन सांजवेळ ती अशुभाची आभाळ फाटुनी घात जाहला करूण व्यथा त्या पिलाची ….! असे बंधिस्त तो पिंजरा सोन्याचा कि लोहाचा, अतिरम्य पंख किती फडकले पिल्लू गोजिरे ते पार अडकले …! गेला भरधाव तो रथही घेउनि केविलवाण्या पिंजऱ्यास , आक्रोश विरला अन अश्रूही इवलेसे डोळेच फक्त सांत्वनास …! काळोख दाटला सभोवती भीती चिमुकल्या मनात , काजव्यांना साद घाले परंतू तो तर दिव्यांचा झगमगाट ….! इथे न कुणी मायबाप प्रेमाला अन मायेला , जीवाहूनही किंमत न्यारी इथे फेकील्या पैशाला ….! सापडला जीव कोंडीत प्राक्तन ते नशिबाचे , साजरे केले तरी सोह

Abandoned २.०

स्पा ·
भाग १ पहिला भाग लोकांना बर्यापैकी आवडल्याने त्या कलेक्शन मधले उरलेले निवडक फोटू टाकतोय १. .fgf . २. .fgf . ३ .fgf . ४ .

प्रचेतस Fri, 08/01/2014 - 16:11
फोटो छानच. पण ह्या भागात फोटोशॉप किंवा तत्सम फोटो एडिटींग सॉफ्टवेयरचा जास्तीचा वापर खटकला.

एकोणीस नंबरचा मलाही आवडला. या धाग्यातले फोटो जास्त आवडले. अकरा नंबरचाही आवडला. साखळीमध्ये वेल्डींगच्या काचेची फ्रेम हे फार आकर्षक चित्र आहे. म्हटलं तर साखळीतलं पदक, म्हटलं तर साखळीने जखडलेला भूतकाळ. काही महिन्यांपूर्वी 'द न्यू यॉर्कर' किंवा 'न्यू यॉर्क टाईम्स'च्या पानावर न्यू यॉर्कमधल्या जुन्या साखर कारखान्याचे असेच सुरेख फोटो पाहिले होते, त्यांची आठवण झाली.

चौकटराजा Tue, 08/05/2014 - 09:15
१९ व २६ यक लंबर आल्याती ! स्पांदूबुवा . पी एस मधे दोघानही फिल्टर लावून पहा. मस्त अ‍ॅबस्त्रॅक्ट पेंटिंग तयार होईल. ते चित्रगुप्त काकाना दाखीव. त्यांचे शाब्बास घे मित्रा !

सुबोध खरे Wed, 08/06/2014 - 09:23
जाता जाता वरील फोटो हे ठाकुर्ली स्टेशनच्या पश्चिमेस असलेल्या चोळे गावातील मध्य रेल्वेच्या वीज निर्मिती केंद्राचे आहेत(असावेत). हे केंद्र १९३२ साली इंग्रजांनी मुंबई पुणे आणि मुंबई इगतपुरी या रेल्वे मार्गान वीज पुरवठा करण्यासाठी बांधले होते.तेथे कामगारांना राहण्यासाठी ५२ चाळी ( या भागात माझी मावस बहिण राहत होती आणि ते केंद्र चालू असलेले माझ्या आठवणीत आहे) आणि अधिकार्यांना राहण्यासाठी १२ बंगले बांधले होते ( हि त्या भागाच्या नावाची पूर्व पीठिका आहे) हे केंद्र कोळशावर चालत असे पण १९८८ सालच्या आसपास त्याच्या बॉयलर चा स्फोट होऊन ८ कामगार मृत्यू मुखी पडले त्यानंतर हे वीज केंद्र बंद आहे. ते चालू करण्याची परवानगी श्री राम नाईक यी सरकारजवळ मागितली असताना तत्कालीन रेल्वे मंत्री माधवराव शिंदे यांनी वीज निर्मिती हे रेल्वे चे काम नाही सांगून त्या मागणीला वाटण्याच्या अक्षता लावल्या. रेल्वे सध्या वीज टाटा कडून विकत घेते. हे केंद्र चालू करण्याचा परत एकदा प्रयत्न २०१० मध्ये झाला होता. नैसर्गिक वायू वापरून केंद्र चालवता येणे शक्य आहे कारण वीज वाहून नेण्याची सर्व सोय असून वीज केंद्राला लागणारा पाण्याचा पुरवठा बाजूच्या उल्हास नदी तून सहज होऊ शकतो. हे केंद्र परत ऊर्जितावस्थेत येईल काय याचे उत्तर काळच देऊ शकेल.

In reply to by सुबोध खरे

खेडूत Mon, 08/25/2014 - 22:29
हाही भाग आवडला. इथल्या बालपणीच्या अन सुट्टीच्या बऱ्याच आठवणी आहेत. त्याबद्दल पुन्हा कधीतरी !

नगरीनिरंजन Sun, 08/24/2014 - 20:19
खूपच छान. बंद पडलेल्या कारखान्यांचे, मॉल्सचे फोटो पाहताना मला विशेष आनंद होतो. तुम्हाला आवडलेला फोटो मलाही सर्वात जास्त आवडला (१९). सगळी एकसाची यंत्र बंद पडल्यावर आणि यंत्रासारखंच काम करणारे कामगार निघून गेल्यावर निसर्गाने आपला कुंचला सरसावून निवांतपणे रंगकाम सुरु केलं आहे आणि आधीचे शिस्तशीर रंग आता मुक्तपणे मिसळायला लागले आहेत असं वाटतं.

प्रचेतस Fri, 08/01/2014 - 16:11
फोटो छानच. पण ह्या भागात फोटोशॉप किंवा तत्सम फोटो एडिटींग सॉफ्टवेयरचा जास्तीचा वापर खटकला.

एकोणीस नंबरचा मलाही आवडला. या धाग्यातले फोटो जास्त आवडले. अकरा नंबरचाही आवडला. साखळीमध्ये वेल्डींगच्या काचेची फ्रेम हे फार आकर्षक चित्र आहे. म्हटलं तर साखळीतलं पदक, म्हटलं तर साखळीने जखडलेला भूतकाळ. काही महिन्यांपूर्वी 'द न्यू यॉर्कर' किंवा 'न्यू यॉर्क टाईम्स'च्या पानावर न्यू यॉर्कमधल्या जुन्या साखर कारखान्याचे असेच सुरेख फोटो पाहिले होते, त्यांची आठवण झाली.

चौकटराजा Tue, 08/05/2014 - 09:15
१९ व २६ यक लंबर आल्याती ! स्पांदूबुवा . पी एस मधे दोघानही फिल्टर लावून पहा. मस्त अ‍ॅबस्त्रॅक्ट पेंटिंग तयार होईल. ते चित्रगुप्त काकाना दाखीव. त्यांचे शाब्बास घे मित्रा !

सुबोध खरे Wed, 08/06/2014 - 09:23
जाता जाता वरील फोटो हे ठाकुर्ली स्टेशनच्या पश्चिमेस असलेल्या चोळे गावातील मध्य रेल्वेच्या वीज निर्मिती केंद्राचे आहेत(असावेत). हे केंद्र १९३२ साली इंग्रजांनी मुंबई पुणे आणि मुंबई इगतपुरी या रेल्वे मार्गान वीज पुरवठा करण्यासाठी बांधले होते.तेथे कामगारांना राहण्यासाठी ५२ चाळी ( या भागात माझी मावस बहिण राहत होती आणि ते केंद्र चालू असलेले माझ्या आठवणीत आहे) आणि अधिकार्यांना राहण्यासाठी १२ बंगले बांधले होते ( हि त्या भागाच्या नावाची पूर्व पीठिका आहे) हे केंद्र कोळशावर चालत असे पण १९८८ सालच्या आसपास त्याच्या बॉयलर चा स्फोट होऊन ८ कामगार मृत्यू मुखी पडले त्यानंतर हे वीज केंद्र बंद आहे. ते चालू करण्याची परवानगी श्री राम नाईक यी सरकारजवळ मागितली असताना तत्कालीन रेल्वे मंत्री माधवराव शिंदे यांनी वीज निर्मिती हे रेल्वे चे काम नाही सांगून त्या मागणीला वाटण्याच्या अक्षता लावल्या. रेल्वे सध्या वीज टाटा कडून विकत घेते. हे केंद्र चालू करण्याचा परत एकदा प्रयत्न २०१० मध्ये झाला होता. नैसर्गिक वायू वापरून केंद्र चालवता येणे शक्य आहे कारण वीज वाहून नेण्याची सर्व सोय असून वीज केंद्राला लागणारा पाण्याचा पुरवठा बाजूच्या उल्हास नदी तून सहज होऊ शकतो. हे केंद्र परत ऊर्जितावस्थेत येईल काय याचे उत्तर काळच देऊ शकेल.

In reply to by सुबोध खरे

खेडूत Mon, 08/25/2014 - 22:29
हाही भाग आवडला. इथल्या बालपणीच्या अन सुट्टीच्या बऱ्याच आठवणी आहेत. त्याबद्दल पुन्हा कधीतरी !

नगरीनिरंजन Sun, 08/24/2014 - 20:19
खूपच छान. बंद पडलेल्या कारखान्यांचे, मॉल्सचे फोटो पाहताना मला विशेष आनंद होतो. तुम्हाला आवडलेला फोटो मलाही सर्वात जास्त आवडला (१९). सगळी एकसाची यंत्र बंद पडल्यावर आणि यंत्रासारखंच काम करणारे कामगार निघून गेल्यावर निसर्गाने आपला कुंचला सरसावून निवांतपणे रंगकाम सुरु केलं आहे आणि आधीचे शिस्तशीर रंग आता मुक्तपणे मिसळायला लागले आहेत असं वाटतं.

अस्तु "So Be It"!

स्वाती दिनेश ·

मनिष Fri, 08/01/2014 - 13:53
मस्त परिक्षण स्वाती ताई. पिफ मध्ये पाहिला तेंव्हाच आवडला होता. दुर्दैवाने अशा चित्रपटांना फारसे प्रेक्षक आणि सिनेमागृह, दोन्हीही मिळत नाही! :( फक्त पुण्यातल्या २ सिनेमागृहांमध्ये अध्ये रीलीज झालाय - खूप चांगला चित्रपत आहे. बघुन घ्या - पुढच्या आठवड्यात राहील की नाही माहित नाही!

ऋषिकेश Fri, 08/01/2014 - 13:56
पिफ ला लागला होता तेव्हा रिलीज होईल असे कळले म्हणून तेव्हा बघितला नाही. आता बघायलाच हवा! धागा कथावस्तु समजेल या भितीने वाचलेला नाही, चित्रपट पाहिल्यावर वाचेन

मैत्र Fri, 08/01/2014 - 14:11
वास्तुपुरुष हा माझा अत्यंत आवडता चित्रपट आहे. तसाच दहावी फ. दोन्ही असंख्य वेळा पाहिले आणि भावले आहेत. अस्तु नक्कीच पाहिला जाईल.. खूप धन्यवाद या लेख / परीक्षणासाठी!

परिक्षण आवडले. हे वाचून उत्सुकता वाढली. पण कधी बघायला मिळेल माहित नाही. या फ्रांकफुर्टमधल्या कार्यक्रमाबद्दल माहित होते पण येणे जमले नसते.

सखी Fri, 08/01/2014 - 18:50
छान परिक्षण लिहलं आहेस स्वाती. हा सिनेमा आता जेव्हा मिळेल तेव्हा बघायलाच पाहीजेच्या लिस्टमध्ये.

In reply to by आदूबाळ

स्वाती दिनेश Fri, 08/01/2014 - 19:22
सिनेमासारख्या दृकश्राव्य माध्यमाचा फक्त मनोरंजन हा उद्देश नसून शिक्षण, प्रबोधन.. असाही उद्देश आहे आणि जो सिनेमा पाहून मनात प्रश्न येतात आणि ते रेंगाळतात त्या सिनेमात असे पोटेन्शियल असते. असा डॉ. आगाशेंच्या म्हणण्याचा उद्देश असावा. स्वाती

बहुगुणी Fri, 08/01/2014 - 19:50
कथानकात थोडीशी 'नटसम्राट'ची झाक जाणवली. पुण्यात असतो तर पाहिलाच असता, आता मिळेल तेंव्हा नक्कीच पहाणार. अगदी नवीन चित्रपट असल्याने असणार, पण IMDB वर पाहिलं तर त्रोटक माहिती आहे. स्वाती ताई: तुम्हाला तिथे synopsis टाकता आलं तर पहा. आंतर्जालावर शोधलं तर काही ट्रेलर्स आहेत, त्यांपैकी एकः

In reply to by बहुगुणी

स्वाती दिनेश Fri, 08/01/2014 - 19:53
शेवटच्या वाक्यात ह्याच ट्रेलरची लिंक दिली होती, ती बहुतेक वाचनातून निसटते आहे का? तरीही ह्या ट्रेलरकरता धन्यवाद. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

बहुगुणी Fri, 08/01/2014 - 20:10
खरंय! निसटलीच ती :-( क्षमस्व! (आणखी शोधाशोध केली तर या चित्रपटाचं स्क्रीनिंग अमेरिकेतल्या बर्‍याच महाराष्ट्र मंडळांमध्ये मे पासून चालू आहे.)

प्रचेतस Fri, 08/01/2014 - 19:56
उत्तम परिक्षण. आजच्या कुलकर्णीद्वयांच्या नाटकी चित्रपटांपेक्षा भावे/सुकथनकर जोडगोळीचे चित्रपट खूप साधे सरळ आणि उत्तम वाटतात.

मदन चक्रदेव Fri, 08/01/2014 - 20:41
मस्त परीक्षण. ह्या चित्रपटामध्ये अंताचे काम केलेला "नचिकेत पूर्णपात्रे" माझा शाळेमधला मित्र आहे. त्याला आज नक्की हे परीक्षण पाठवतो.

इनिगोय Sat, 08/02/2014 - 00:17
मिलिंद सोमण का! हा सिनेमा बघायलाच पाहिजेच्या आधीच्या कारणांमध्ये अजून एक भर. स्वाती, छान झालाय लेख. आणि तारीख कळवल्याबद्दल धन्यवाद.

चित्रपट कधी पहायला मिळेल की नाही माहित नाही. अशा चित्रपटांच्या डीव्हीड्याही निघतील की नाही माहित नाही. चित्रपटाची कथावस्तू वाचून 'वाईल्ड स्ट्रॉबेरीज' आठवला. म्हातारा प्राध्यापक दोन्ही चित्रपटांमध्ये मध्यवर्ती भूमिकेत आहे, एवढंच साम्य असूनही. (गोग्गोड दिसणारे, चकचकीत तरुण-तरुणी चित्रपटातली मध्यवर्ती पात्रं नाहीत हे एकच कारण भारतीय चित्रपट बघण्यासाठी मला पुरेसं वाटतं.)

नंदन Sat, 08/02/2014 - 15:58
परीक्षण आवडलं. चित्रपट पाहण्याची उत्सुकता आहे.

प्रभाकर पेठकर Sat, 08/02/2014 - 19:12
मोजक्याच शब्दात पण परीपूर्ण असे सुंदर परीक्षण. नेटवर कुठे सापडला तर पाहीनच. अन्यथा, भारतात आल्यावर, माझे नशिब थोर असेल तर, चित्रपटगृहात पाहण्याची संधी मिळेल, अशी आशा बाळगतो.

सेरेपी Sun, 08/03/2014 - 09:18
इथे एका प्रायव्हेट स्क्रिनिंगमधे पाहिला होता (आणि डॉ. आगाशेंबरोबर गप्पांचा कार्यक्रमही होता). चित्रपट चांगला वाटला. त्यावेळी सार्वजनिकरित्या प्रदर्शित होणार नाही असं ते म्हणाले होते, तरीही आता प्रदर्शित करणे शक्य झाले हे चांगले झाले.

किसन शिंदे Sun, 08/03/2014 - 09:46
चित्रपटाचे परिक्षण आवडले. दुर्दैवाने 'क्लास'साठी असणारे असे छान छान मराठी इकडे पुण्या-मुंबईत फारश्या थियेटरला लागत नाहीत आणि लागले तरी दोन-चार दिवसात उतरवले जातात. पुण्यात 'प्रभात' तरी आहे अशा चांगल्या मराठी चित्रपटांसाठी, इथे ते ही नाही. भावे/सुकथनकर जोडगोळीचे १० वी फ आणि वास्तुपुरूष तुनळीवर शोधून पाहीले पण मिळाले नाहीत.

सस्नेह Sun, 08/03/2014 - 15:24
चित्रपट पाहण्याची उत्सुकता जागी झालीय. स्वातीताईकडे पाककौशल्याबरोबर हापण गुण आहे हे माहिती नव्हतं.

आजच सकाळी प्रभातला बघितला. अप्रतिम अविस्मरणिय अनुभव. डॉ. आगाशेंचा सरल नैसर्गिक तर इरावती हर्षे व मिलिंद सोमण यांचा संतुलित अभिनय आवडला. धन्यवाद स्वातीताई.. नेमक्या वेळी परिक्षण टाकण्यासाठी.

मनिष Fri, 08/01/2014 - 13:53
मस्त परिक्षण स्वाती ताई. पिफ मध्ये पाहिला तेंव्हाच आवडला होता. दुर्दैवाने अशा चित्रपटांना फारसे प्रेक्षक आणि सिनेमागृह, दोन्हीही मिळत नाही! :( फक्त पुण्यातल्या २ सिनेमागृहांमध्ये अध्ये रीलीज झालाय - खूप चांगला चित्रपत आहे. बघुन घ्या - पुढच्या आठवड्यात राहील की नाही माहित नाही!

ऋषिकेश Fri, 08/01/2014 - 13:56
पिफ ला लागला होता तेव्हा रिलीज होईल असे कळले म्हणून तेव्हा बघितला नाही. आता बघायलाच हवा! धागा कथावस्तु समजेल या भितीने वाचलेला नाही, चित्रपट पाहिल्यावर वाचेन

मैत्र Fri, 08/01/2014 - 14:11
वास्तुपुरुष हा माझा अत्यंत आवडता चित्रपट आहे. तसाच दहावी फ. दोन्ही असंख्य वेळा पाहिले आणि भावले आहेत. अस्तु नक्कीच पाहिला जाईल.. खूप धन्यवाद या लेख / परीक्षणासाठी!

परिक्षण आवडले. हे वाचून उत्सुकता वाढली. पण कधी बघायला मिळेल माहित नाही. या फ्रांकफुर्टमधल्या कार्यक्रमाबद्दल माहित होते पण येणे जमले नसते.

सखी Fri, 08/01/2014 - 18:50
छान परिक्षण लिहलं आहेस स्वाती. हा सिनेमा आता जेव्हा मिळेल तेव्हा बघायलाच पाहीजेच्या लिस्टमध्ये.

In reply to by आदूबाळ

स्वाती दिनेश Fri, 08/01/2014 - 19:22
सिनेमासारख्या दृकश्राव्य माध्यमाचा फक्त मनोरंजन हा उद्देश नसून शिक्षण, प्रबोधन.. असाही उद्देश आहे आणि जो सिनेमा पाहून मनात प्रश्न येतात आणि ते रेंगाळतात त्या सिनेमात असे पोटेन्शियल असते. असा डॉ. आगाशेंच्या म्हणण्याचा उद्देश असावा. स्वाती

बहुगुणी Fri, 08/01/2014 - 19:50
कथानकात थोडीशी 'नटसम्राट'ची झाक जाणवली. पुण्यात असतो तर पाहिलाच असता, आता मिळेल तेंव्हा नक्कीच पहाणार. अगदी नवीन चित्रपट असल्याने असणार, पण IMDB वर पाहिलं तर त्रोटक माहिती आहे. स्वाती ताई: तुम्हाला तिथे synopsis टाकता आलं तर पहा. आंतर्जालावर शोधलं तर काही ट्रेलर्स आहेत, त्यांपैकी एकः

In reply to by बहुगुणी

स्वाती दिनेश Fri, 08/01/2014 - 19:53
शेवटच्या वाक्यात ह्याच ट्रेलरची लिंक दिली होती, ती बहुतेक वाचनातून निसटते आहे का? तरीही ह्या ट्रेलरकरता धन्यवाद. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

बहुगुणी Fri, 08/01/2014 - 20:10
खरंय! निसटलीच ती :-( क्षमस्व! (आणखी शोधाशोध केली तर या चित्रपटाचं स्क्रीनिंग अमेरिकेतल्या बर्‍याच महाराष्ट्र मंडळांमध्ये मे पासून चालू आहे.)

प्रचेतस Fri, 08/01/2014 - 19:56
उत्तम परिक्षण. आजच्या कुलकर्णीद्वयांच्या नाटकी चित्रपटांपेक्षा भावे/सुकथनकर जोडगोळीचे चित्रपट खूप साधे सरळ आणि उत्तम वाटतात.

मदन चक्रदेव Fri, 08/01/2014 - 20:41
मस्त परीक्षण. ह्या चित्रपटामध्ये अंताचे काम केलेला "नचिकेत पूर्णपात्रे" माझा शाळेमधला मित्र आहे. त्याला आज नक्की हे परीक्षण पाठवतो.

इनिगोय Sat, 08/02/2014 - 00:17
मिलिंद सोमण का! हा सिनेमा बघायलाच पाहिजेच्या आधीच्या कारणांमध्ये अजून एक भर. स्वाती, छान झालाय लेख. आणि तारीख कळवल्याबद्दल धन्यवाद.

चित्रपट कधी पहायला मिळेल की नाही माहित नाही. अशा चित्रपटांच्या डीव्हीड्याही निघतील की नाही माहित नाही. चित्रपटाची कथावस्तू वाचून 'वाईल्ड स्ट्रॉबेरीज' आठवला. म्हातारा प्राध्यापक दोन्ही चित्रपटांमध्ये मध्यवर्ती भूमिकेत आहे, एवढंच साम्य असूनही. (गोग्गोड दिसणारे, चकचकीत तरुण-तरुणी चित्रपटातली मध्यवर्ती पात्रं नाहीत हे एकच कारण भारतीय चित्रपट बघण्यासाठी मला पुरेसं वाटतं.)

नंदन Sat, 08/02/2014 - 15:58
परीक्षण आवडलं. चित्रपट पाहण्याची उत्सुकता आहे.

प्रभाकर पेठकर Sat, 08/02/2014 - 19:12
मोजक्याच शब्दात पण परीपूर्ण असे सुंदर परीक्षण. नेटवर कुठे सापडला तर पाहीनच. अन्यथा, भारतात आल्यावर, माझे नशिब थोर असेल तर, चित्रपटगृहात पाहण्याची संधी मिळेल, अशी आशा बाळगतो.

सेरेपी Sun, 08/03/2014 - 09:18
इथे एका प्रायव्हेट स्क्रिनिंगमधे पाहिला होता (आणि डॉ. आगाशेंबरोबर गप्पांचा कार्यक्रमही होता). चित्रपट चांगला वाटला. त्यावेळी सार्वजनिकरित्या प्रदर्शित होणार नाही असं ते म्हणाले होते, तरीही आता प्रदर्शित करणे शक्य झाले हे चांगले झाले.

किसन शिंदे Sun, 08/03/2014 - 09:46
चित्रपटाचे परिक्षण आवडले. दुर्दैवाने 'क्लास'साठी असणारे असे छान छान मराठी इकडे पुण्या-मुंबईत फारश्या थियेटरला लागत नाहीत आणि लागले तरी दोन-चार दिवसात उतरवले जातात. पुण्यात 'प्रभात' तरी आहे अशा चांगल्या मराठी चित्रपटांसाठी, इथे ते ही नाही. भावे/सुकथनकर जोडगोळीचे १० वी फ आणि वास्तुपुरूष तुनळीवर शोधून पाहीले पण मिळाले नाहीत.

सस्नेह Sun, 08/03/2014 - 15:24
चित्रपट पाहण्याची उत्सुकता जागी झालीय. स्वातीताईकडे पाककौशल्याबरोबर हापण गुण आहे हे माहिती नव्हतं.

आजच सकाळी प्रभातला बघितला. अप्रतिम अविस्मरणिय अनुभव. डॉ. आगाशेंचा सरल नैसर्गिक तर इरावती हर्षे व मिलिंद सोमण यांचा संतुलित अभिनय आवडला. धन्यवाद स्वातीताई.. नेमक्या वेळी परिक्षण टाकण्यासाठी.
लेखनविषय:
लेखनप्रकार
.
२६ जुलै २०१४ ,शनिवारी संध्याकाळी फ्रांकफुर्टमध्ये डॉ.मोहन आगाशे यांच्या उपस्थितीत 'अस्तु' नावाच्या मराठी सिनेमाचा खेळ आणि त्यांच्याशी गप्पा असा कार्यक्रम आहे.. हे समजल्यावर तिथे जायचे हे लगेचच ठरवले. फ्रांकफुर्ट आणि आसपासच्या गावातून जवळपास ४० एक मराठी मंडळी एकत्र आलेली पाहण्याचा इतक्या वर्षातला हा आमचा पहिलाच प्रसंग! एवढे मराठी लोकं इथे आहेत..

खांडवी (नागपंचमी विशेष)

अनन्न्या ·

येस, आज डब्यात खांडवीच आहे. नारळाच्या दुधा बरोबर कधी खाल्ली नाही. बघायला पाहिजे रच्याकने :- जाते माहिती आहे पण ये जातिण जातिण क्या है ये जातिण जातिण

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अनन्न्या Fri, 08/01/2014 - 17:30
आपल्या बोलीभाषेत काही शब्द इतके पक्के असतात डोक्यात, त्याचा प्रतिशब्द माहित असूनही अगदी नकळत लिहीला गेला. माझ्या माहेरी जात्याला जातिण म्हणतात! लहानपणापासून तोच शब्द कानावर पडल्याने चुकलेय असे वाटलेच नाही.

स्वाती दिनेश Fri, 08/01/2014 - 14:07
मस्त दिसते आहे खांडवी.. स्वगत- कित्येक महिन्यात्,वर्षात केली आणि खाल्ली नाहीये.. करायला पाहिजे आता.. स्वाती

पैसा Fri, 08/01/2014 - 14:23
रत्नागिरीला आवडता पदार्थ! सध्या कित्येक वर्षे गोव्यात पातोळ्या खायची सवय झाल्यामुळे विसरायला झालं होतं. पण अगदी सोपा आणि चविष्ट प्रकार. आज संध्याकाळी करणार!

प्रभाकर पेठकर Fri, 08/01/2014 - 14:24
खांडवी नांवाचा हा दूसरा पदार्थ पाहिला. नेहमीचा आवडीचा पदार्थ म्हणजे आपल्या पाटवड्या किंवा सुरळीच्या वड्या म्हणतो तो. त्याला गुजराथीत खांडवी म्हणतात. असो. हा खास कोकणी पदार्थ करून पाहिला पाहिजे.

In reply to by अत्रन्गि पाउस

प्रभाकर पेठकर Sat, 08/02/2014 - 01:58
खांडवी आणि खमणी दोन्ही शब्द सुरळीच्या वडीसाठी वापरले जातात. इथे प्रतिमा पाहता येतील. ह्या पाककृतीलाही नक्कीच खांडवी म्हणत असणार. पण ह्या नांवाने दूसरा पदार्थ (सुरळीच्या वड्या) सुद्धा आहे एव्हढेच मला म्हणायचे आहे. 'खमणी' नांवाचेही मी दोन वेगवेगळे पदार्थ खाल्ले आहेत.

In reply to by प्रभाकर पेठकर

अत्रन्गि पाउस Sat, 08/02/2014 - 08:24
सुरुवातीला तर मी खमण, खमण ढोकळा आणि खमणी ह्यातच कन्फ्युज व्हायचो त्यात अमिरी खमण ऐकला आता आपण म्हणताय २ खमणी स्कॉलरशिप परीक्षेमधल्या प्रश्नांची आठवण झाली :)

Mrunalini Fri, 08/01/2014 - 14:58
मस्त आहे गं हि पाकृ. मी पहिल्यांदाच बघितली. खांडवी म्हणजे मी पण सुरळी वडीच समजत होते. आता हि गोड खांडवी करुन बघायला पाहिजे. ह्यात आपला नेहमीचा साधा उपम्याचा रवा चालतो का? कि ईडलीचाच रवा पाहिजे?

In reply to by Mrunalini

शिद Fri, 08/01/2014 - 15:09
मी पहिल्यांदाच बघितली.
मी सुद्धा. फोटोमध्ये खांडवी झकासच दिसताहेत. सोपी पाकृ असल्यामुळे लवकरच करुन पहायला/चाखायला लागेल. :)

रुमानी Fri, 08/01/2014 - 15:26
खांडवी ह प्रकार तिखट चविमधे महित होता ..हे गोड प्रकारातली करुन पाहवि लगेल....! :)

रेवती Fri, 08/01/2014 - 16:28
सुरेख फोटू व कॄती. आजकाल इडली तांदळाच्या रव्याची सगळेजण करतात पण पूर्वी तांदूळ धुवून सावलीत वाळवून मग रवा काढत असत ना? माझ्या साबा हा पदार्थ करतात ते आठवले. छान लागतो. ही महाराष्ट्रीय खांडवी आहे आणि सुरळीवडीला गुज्जु लोक खांडवी म्हणातात. एकदा मी फसले होते.

सगळ्यात आवडता पदार्थ खांडवी, तुपाबरोबर तर सह्हीच लागतं :) मी कधीतरी बद्ल म्हणून लापशी रव्याच्या पण बनवते.

In reply to by सूड

लापशी रवा (दलिया) म्हणजे गोडाचा सांजा बनवतात तो गव्हाचा जाड रवा. तो वापरून अशीच खांडवी बनवते मी बदल म्हणून. शिर्‍याचा रव्याची(रोजचा बारिक रवा) घेऊन रवळी बनवतात हे ऐकून माहित आहे पण मी अजून कधी नाही बनवली.

In reply to by सानिकास्वप्निल

कवितानागेश Sat, 08/02/2014 - 01:03
लापशी रवा भाजून घेतेस का? तो भाजून चिकट होतो. मी एकदा भाजून फसलेय. नंतर गुळाचा शिरा करताना चिक्की झाली होती! :(

In reply to by कवितानागेश

शिरा/ सांजा करताना थोड्या तुपावर लापशी रवा परतून घेते मग सरळ कुकर ला ३-४ शिट्ट्या काढून शिजवून घेते. छान होतो गं. मागे इथे दिली होती पाकृ.

अनन्न्या Fri, 08/01/2014 - 17:36
मृणालिनी, हा रवा तांदळाचा असतो. साध्या रव्याची कधी केली नाहीय, पण चव वेगळी लागेल असे वाटते. सुरळीच्या वड्यांना खांडवी म्हणतात हे मी पहिल्यांदाच ऐकले. तुपाबरोबर ही छान लागतेच पण दाट नारळाच्या दुधाबरोबर जास्त छान लागते.

In reply to by Mrunalini

रेवती Fri, 08/01/2014 - 18:04
होय गं, तोच! विकतचा इडली रवा वापरल्याने बरेच काम वाचते, नैतर तांदूळ धुवून सावलीत पंच्यावर वाळत घालून बर्‍यापैकी सुकले की मिक्सरवर (पूर्वी जात्यावर) भरड रवा काढावा लागतो. चाळून त्यातल्या रवा घेऊन हा पदार्थ केला जातो असे आठवतेय.

सखी Fri, 08/01/2014 - 18:42
मस्तच दिसतेय अनन्न्या, करुन बघायला पाहीजे. मला कोकण आणि केरळमधल्या लोकांचे फार कौतुक वाटते यासाठी की दुध, नारळ आणि गुळ वापरुन किती पदार्थ या दोन प्रांतात होतात परत चवीतही काहीतरी फरक/नाविन्य आहेच.

मस्त. मागे एका कोकणातल्या मैत्रिणीबरोबर खांडवी की सुरळीच्या वड्या यावर चर्चा झाली तेव्हा मला पण हे पहिल्यांदाच कळले होते की हे दोन वेगळे पदार्थ आहेत. आत्ता फोटो बघून नेमके कळले.

मयुरा गुप्ते Fri, 08/01/2014 - 20:28
आमच्या कडे शिळ्सप्तमी साठी सांदणी/सांजणी नावाचा प्रकार साधारण अश्याच प्रकारानी करतात. वरच्या रेवती ताईंच्या प्रतिसादात त्यांनी सांगितल्या प्रमाणेच्. सुगंधीत तांदुळ धुवुन, पंच्या वर सावलीतच वाळवावेत, त्याची मिक्सर मधुन भरड काढुन, तुपावर मंद भाजावे, नारळाच्या दुधात गुळ, वेलची पुड घालुन त्या मिश्रणाची उकड काढावी. साधारण ढोकळ्या एवढा वेळ लागतो. खांडवी सुंदरच. पटकन एक उचलुन तोंडात घालावीशी वाटते. --मयुरा.

येस, आज डब्यात खांडवीच आहे. नारळाच्या दुधा बरोबर कधी खाल्ली नाही. बघायला पाहिजे रच्याकने :- जाते माहिती आहे पण ये जातिण जातिण क्या है ये जातिण जातिण

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अनन्न्या Fri, 08/01/2014 - 17:30
आपल्या बोलीभाषेत काही शब्द इतके पक्के असतात डोक्यात, त्याचा प्रतिशब्द माहित असूनही अगदी नकळत लिहीला गेला. माझ्या माहेरी जात्याला जातिण म्हणतात! लहानपणापासून तोच शब्द कानावर पडल्याने चुकलेय असे वाटलेच नाही.

स्वाती दिनेश Fri, 08/01/2014 - 14:07
मस्त दिसते आहे खांडवी.. स्वगत- कित्येक महिन्यात्,वर्षात केली आणि खाल्ली नाहीये.. करायला पाहिजे आता.. स्वाती

पैसा Fri, 08/01/2014 - 14:23
रत्नागिरीला आवडता पदार्थ! सध्या कित्येक वर्षे गोव्यात पातोळ्या खायची सवय झाल्यामुळे विसरायला झालं होतं. पण अगदी सोपा आणि चविष्ट प्रकार. आज संध्याकाळी करणार!

प्रभाकर पेठकर Fri, 08/01/2014 - 14:24
खांडवी नांवाचा हा दूसरा पदार्थ पाहिला. नेहमीचा आवडीचा पदार्थ म्हणजे आपल्या पाटवड्या किंवा सुरळीच्या वड्या म्हणतो तो. त्याला गुजराथीत खांडवी म्हणतात. असो. हा खास कोकणी पदार्थ करून पाहिला पाहिजे.

In reply to by अत्रन्गि पाउस

प्रभाकर पेठकर Sat, 08/02/2014 - 01:58
खांडवी आणि खमणी दोन्ही शब्द सुरळीच्या वडीसाठी वापरले जातात. इथे प्रतिमा पाहता येतील. ह्या पाककृतीलाही नक्कीच खांडवी म्हणत असणार. पण ह्या नांवाने दूसरा पदार्थ (सुरळीच्या वड्या) सुद्धा आहे एव्हढेच मला म्हणायचे आहे. 'खमणी' नांवाचेही मी दोन वेगवेगळे पदार्थ खाल्ले आहेत.

In reply to by प्रभाकर पेठकर

अत्रन्गि पाउस Sat, 08/02/2014 - 08:24
सुरुवातीला तर मी खमण, खमण ढोकळा आणि खमणी ह्यातच कन्फ्युज व्हायचो त्यात अमिरी खमण ऐकला आता आपण म्हणताय २ खमणी स्कॉलरशिप परीक्षेमधल्या प्रश्नांची आठवण झाली :)

Mrunalini Fri, 08/01/2014 - 14:58
मस्त आहे गं हि पाकृ. मी पहिल्यांदाच बघितली. खांडवी म्हणजे मी पण सुरळी वडीच समजत होते. आता हि गोड खांडवी करुन बघायला पाहिजे. ह्यात आपला नेहमीचा साधा उपम्याचा रवा चालतो का? कि ईडलीचाच रवा पाहिजे?

In reply to by Mrunalini

शिद Fri, 08/01/2014 - 15:09
मी पहिल्यांदाच बघितली.
मी सुद्धा. फोटोमध्ये खांडवी झकासच दिसताहेत. सोपी पाकृ असल्यामुळे लवकरच करुन पहायला/चाखायला लागेल. :)

रुमानी Fri, 08/01/2014 - 15:26
खांडवी ह प्रकार तिखट चविमधे महित होता ..हे गोड प्रकारातली करुन पाहवि लगेल....! :)

रेवती Fri, 08/01/2014 - 16:28
सुरेख फोटू व कॄती. आजकाल इडली तांदळाच्या रव्याची सगळेजण करतात पण पूर्वी तांदूळ धुवून सावलीत वाळवून मग रवा काढत असत ना? माझ्या साबा हा पदार्थ करतात ते आठवले. छान लागतो. ही महाराष्ट्रीय खांडवी आहे आणि सुरळीवडीला गुज्जु लोक खांडवी म्हणातात. एकदा मी फसले होते.

सगळ्यात आवडता पदार्थ खांडवी, तुपाबरोबर तर सह्हीच लागतं :) मी कधीतरी बद्ल म्हणून लापशी रव्याच्या पण बनवते.

In reply to by सूड

लापशी रवा (दलिया) म्हणजे गोडाचा सांजा बनवतात तो गव्हाचा जाड रवा. तो वापरून अशीच खांडवी बनवते मी बदल म्हणून. शिर्‍याचा रव्याची(रोजचा बारिक रवा) घेऊन रवळी बनवतात हे ऐकून माहित आहे पण मी अजून कधी नाही बनवली.

In reply to by सानिकास्वप्निल

कवितानागेश Sat, 08/02/2014 - 01:03
लापशी रवा भाजून घेतेस का? तो भाजून चिकट होतो. मी एकदा भाजून फसलेय. नंतर गुळाचा शिरा करताना चिक्की झाली होती! :(

In reply to by कवितानागेश

शिरा/ सांजा करताना थोड्या तुपावर लापशी रवा परतून घेते मग सरळ कुकर ला ३-४ शिट्ट्या काढून शिजवून घेते. छान होतो गं. मागे इथे दिली होती पाकृ.

अनन्न्या Fri, 08/01/2014 - 17:36
मृणालिनी, हा रवा तांदळाचा असतो. साध्या रव्याची कधी केली नाहीय, पण चव वेगळी लागेल असे वाटते. सुरळीच्या वड्यांना खांडवी म्हणतात हे मी पहिल्यांदाच ऐकले. तुपाबरोबर ही छान लागतेच पण दाट नारळाच्या दुधाबरोबर जास्त छान लागते.

In reply to by Mrunalini

रेवती Fri, 08/01/2014 - 18:04
होय गं, तोच! विकतचा इडली रवा वापरल्याने बरेच काम वाचते, नैतर तांदूळ धुवून सावलीत पंच्यावर वाळत घालून बर्‍यापैकी सुकले की मिक्सरवर (पूर्वी जात्यावर) भरड रवा काढावा लागतो. चाळून त्यातल्या रवा घेऊन हा पदार्थ केला जातो असे आठवतेय.

सखी Fri, 08/01/2014 - 18:42
मस्तच दिसतेय अनन्न्या, करुन बघायला पाहीजे. मला कोकण आणि केरळमधल्या लोकांचे फार कौतुक वाटते यासाठी की दुध, नारळ आणि गुळ वापरुन किती पदार्थ या दोन प्रांतात होतात परत चवीतही काहीतरी फरक/नाविन्य आहेच.

मस्त. मागे एका कोकणातल्या मैत्रिणीबरोबर खांडवी की सुरळीच्या वड्या यावर चर्चा झाली तेव्हा मला पण हे पहिल्यांदाच कळले होते की हे दोन वेगळे पदार्थ आहेत. आत्ता फोटो बघून नेमके कळले.

मयुरा गुप्ते Fri, 08/01/2014 - 20:28
आमच्या कडे शिळ्सप्तमी साठी सांदणी/सांजणी नावाचा प्रकार साधारण अश्याच प्रकारानी करतात. वरच्या रेवती ताईंच्या प्रतिसादात त्यांनी सांगितल्या प्रमाणेच्. सुगंधीत तांदुळ धुवुन, पंच्या वर सावलीतच वाळवावेत, त्याची मिक्सर मधुन भरड काढुन, तुपावर मंद भाजावे, नारळाच्या दुधात गुळ, वेलची पुड घालुन त्या मिश्रणाची उकड काढावी. साधारण ढोकळ्या एवढा वेळ लागतो. खांडवी सुंदरच. पटकन एक उचलुन तोंडात घालावीशी वाटते. --मयुरा.
आमच्याकडे कोकणात नागपंचमीला चंदन उगाळून त्याने पाटावर नाग काढून त्याची पूजा केली जाते. नागपंचमीला उकडीचे मोदक किंवा खांडवी केली जाते. तसे कोकणातल्या पाककृती म्हणजे त्यात तांदुळ, गूळ आणि ओले खोबरे हे मुख्य घटक हवेतच! साहित्यः दोन वाट्या तांदळाचा रवा, दोन वाट्या गूळ, एक वाटी ओले खोबरे, मीठ, तूप वेलची, पाणी. कृती: पूर्वी जातिणीवर रवा काढला जाई. आता मात्र बाजारात तयार इडली रवा मिळत असल्याने काम बरेच सोपे झालेय. हा रवा थोडा कोरडा भाजून झाल्यावर साधारण पाव वाटी तूप घालून मंद आचेवर तांबूस भाजावा. रव्याच्या दुप्पट पाणी घेऊन ते उकळण्यास ठेवावे. त्यात गूळ. मीठ, थोडे ओले खोबरे आणि वेलची पावडर घालावी.