मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नाते गंधाशी.

भिंगरी ·

खटपट्या Mon, 08/04/2014 - 09:52
मला आवणारे काही वास !! नवीन वह्या पुस्तकांचा वास घरी रंग मारल्यावर येणारा वास. सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद करताना येणारा वास. मातीचा वास, रातराणीचा वास. संध्याकाळी धुपारत फिरवताना येणारा वास कोणत्याही हॉटेल जवळून जाताना येणारा वास, पेट्रोल चा वास, रॉकेल चा वास. गवत कापल्यावर येणारा विशिष्ट वास.

In reply to by खटपट्या

भिंगरी Mon, 08/04/2014 - 10:21
नवीन कपड्यांचा वास, बाळ बाळंतणीचा वास (धुरीचा) सोळा सोमवारच्या प्रसादाचा वास (हा वास मला आमच्या येथील माळीबुवांची आठवण देतो.ते हे उपवास मोठ्या श्रद्धेने करायचे आणि आम्ही त्यांच्या प्रसादाची वाट पाहायचो.)

आनन्दा Mon, 08/04/2014 - 16:07
एका जिवलग नातलगाच्या अपघाती मृत्यूनंतर त्याचे शव नेताना लावलेल्या मोगरा अगरबत्ती आणि निलगिरीचा एकत्र झालेला गंध आजही कुठे जाणवला तर मला तो 'मृत्यूचा गंध'च वाटतो.
खरच!!

तिमा Mon, 08/04/2014 - 16:37
कानातल्या कुड्या काढल्यावर सुटणारा ब्युटिरिक अ‍ॅसिडचा वास कचर्‍याची बादली उघडल्यावर येणारा कुजका वास सोसायटीचे ड्रेनेज तुंबून बाहेर पसरणार्‍या पीतरसाचा वास पावसाळ्यांत कारमधे दरवाजा उघडताक्षणी येणारा कुबट वास हे वास तर आवडत नाहीच, पण केमिकल लॅबमधे असलेल्या 'पायपेरिडिन' या रसायनाचा तिरस्करणीय वास!

In reply to by तिमा

पिवळा डांबिस Mon, 08/11/2014 - 11:59
"केमिकल लॅबमधे असलेल्या 'पायपेरिडिन' या रसायनाचा तिरस्करणीय वास!" म्हणजे काय? नाही म्हणजे एखादा वास मोहक किंवा निर्मोहक (मराठीत अनप्लेझन्ट ) असणं हे समजू शकतो. पण 'तिरस्करणीय' वास म्हणजे काय? खरोखरीच शंका आहे, कॄपया फाट्यावर मारू नये.....

In reply to by तिमा

भिंगरी Sun, 03/15/2015 - 23:44
पिंपाच्या खाली मेलेल्या उंदराचा वास तो पिंपाखालचा उंदीर मिळेपर्यंत जीव नकोसा झाला होता.

अगोचर Tue, 08/05/2014 - 02:36
नवीन रस्ता करताना बाजुला डांबर जाळतात त्याचा वास, मला शाळेत सहाविच्या सुमारास सायकल नी जायचो त्याची आठवण करून देतो. कडक उन्हाळ्यात भर दुपारी गाडी उघडली असता येणारा वास शालांत परिक्षेची आठवण करुन देतो, त्यावेळी दुपारी बारा-एकला संपायचे पेपर. उपहार गृहांसमोरून सायकल दामटताना येणारे भजी / सामोसे यांचा हवाहवासा वास आणि एसटी मधे लांबच्या प्रवासात (विशेषतः वळणावळणाच्या घाटानंतर) प्रवासाच्या शेवटी शेवटी कोंदाटणारा अणि कधी एकदा बाहेर पडु असे वाटायला लावणारा वासही आठवतो. आजकाल गाडीत एसी लावुन काचा वर केल्या की असले वास येत नाहीत. लिहिता लिहिता वाटले कि आत्ता लिहिलेले सगळे वास रस्त्याशीच निगडीत आहेत. असो !

बहुगुणी Tue, 08/05/2014 - 04:50
छान धागा, बरेच आठवणीत दडलेले गंध (आणि काही नावडते दर्पही!) पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार! काही मजेशीर माहिती खाली देतो आहे, पण त्याआधी थोडंसं गंधामागचं शास्त्र (कंटाळवाणं होणार नाही अशी आशा आहे): आपल्याला केक, फळं, फुलं, अत्तर, कांदा इत्यादिंपैकी कसलाही वास येतो म्हणजे काय? तर एखाद्या वस्तू/ पदार्थाच्या पृष्ठभागावरून सहज विलग होऊ शकणारे रासायनिक कण (volatile molecules) जेंव्हा aerosol (मराठी शब्द?) बनून हवेत उसळतात आणि आपल्या नाकाच्या मागे असणार्‍या एका छोट्याशा पातळ पापुद्र्यावरच्या असंख्य मज्जा-पेशींवर (olfactory receptor neurons) जाऊन आदळतात. या पेशींच्या पृष्ठभागावर लक्षावधी प्रत्येकी निरनिराळे गंध ओळखणारे गंधग्राहक रेणू (olfactory receptors) असतात. यांद्वारे हजारो निरनिराळे गंध आपलं नाक 'ओळखू' शकतं. यांतला प्रत्येक रेणू एका जनुकापासून encode झालेला असतो. जर एखाद्या गंधग्राहकाचं जनुक कार्यरत नसेल (उदाहरणार्थ कापराचा गंधग्राहक रेणू), तर ते गंधज्ञान त्या व्यक्तींना नसतं. आता शुद्ध स्टील (ज्यापासून कुठलेच volatile molecules निघत नाहीत) अशा पृष्ठभागांना कसलाच वास येत नाही. याउलट फुलं, फळं वगैरेंमध्ये ester प्रकारचे गोडसर रेणू असतात जे आपल्या नाकापर्यंत पोहोचतात. (केळातलं आयसोअ‍ॅमिल अ‍ॅसिटेट एस्टर, किंवा मोसंब्यातलं ऑक्टिल अ‍ॅसिटेट एस्टर ही काही उदाहरणं.) Scents तयार करणार्‍या कंपन्या असे एस्टर्स रासायनिक प्रकियेने तयार करून विकतात. वरती मृद्गंधाचा उल्लेख आलाय. तो येतो कोरड्या मातीतल्या आणि पाला-पाचोळ्यावरच्या अ‍ॅक्टिनोमायसिटिस (Actinomycetes) या बॅक्टेरियांमुळे, पहिली सर पडली की या बॅक्टेरियांचे spores (मराठी शब्द?) हवेत उसळतात आणि आपल्याला एक distinctive, earthy सुवास येतो. ही झाली थोडीशी 'गंधगाथा'! आता सुरूवातीला म्हंटलं ती गंमतः आपल्याला कृत्रिम गंधनिर्मिती करता येते हे माणसाला कळलं, पण असा गंध एकाकडून दुसर्‍याला 'digitally' पाठवता येईल का? इ-मेल द्वारे, किंवा एखाद्या संस्थळाच्या माध्यमातून? कोण जाणे, भविष्यात मिपाच्या संस्थळावर 'स्वगृहा'वर आळं की मिसळपावाचा तर्रीदार गंध, किंवा पेठकर साहेब, सानिकाताई, गणपा, दिपक.कुवेत, स्वातिदिनेश वगैरे बल्लवाचार्यांच्या पाककृती उघडल्या की त्यांचा सुगंध, हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचेल का? तर या अफलातून संशोधनाची ही किंचितशी झलकः डिजिसेंट्स ही एक लई भारी आयडिया असलेली कंपनी २००१ साली सुरू तर झाली, पण लवकरच 'झोपली'! का त्याची थोडीशी कारणमीमांसा इथे वाचायला मिळेल. अशीच दुसरी कंपनी होती सेनेक्स, याचीही आंतर्जालावर आता काही माहिती मिळत नाही. पण हार्वर्ड विद्यापीठात निर्माण होणारं ओ-नोट हे संशोधन मात्र बाजारात येण्याची शक्यता आहे. In fact, त्यांचं ओ-फोन नावाचं आय फोन चं अ‍ॅप उपलब्ध झालं आहे. त्यांच्याच ओ-स्नॅप या अ‍ॅप द्वारे आता आय-फोन धारकांना एकमेकांना फोटोबरोबर 'गंध' पाठवणं शक्य आहे म्हणे. लोणी, बाल्सॅमिक व्हिनेगार, आंबट दही, खोबरं अशा एकूण ३२ प्रकारच्या गंधाच्या मिश्रणातून २०००० प्रकारच्या 'नोट्स' तयार होतात, त्यापैकी निवडक तुम्ही तयार करून oNote द्वारा पाठवू शकता. यासाठी आय फोन ब्लूटूथने oPhone Duo नावाच्या smelling station hotspot ला जोडलेला हवा, ज्यातील oChips (एक प्रकारच्या ink cartridge) द्वारे हा गंध 'छापला' जातो, आणि तुम्हाला त्याची अनुभुती मिळते. (याचं अँड्रॉईड अ‍ॅप काही सापडलं नाही, येईलही कदाचित लवकरच.) मग काय तर, है कोई रसायनशास्त्री लाल जो मिपाके गंधोंको दुनियाभरमें पहुंचा दे?

प्रभाकर पेठकर Tue, 08/05/2014 - 09:30
तान्ह्या बाळाला चण्याचं पीठ लावून आंघोळ घातल्यावर त्याच्या उबदार अंगाला येणारा सुवास फारच निष्पाप वाटतो. तर, शिकेकाईने न्हायलेल्या पत्नीच्या अंगाचा वास वेगळ्याच भावना जागवतो.

भिंगरी Wed, 08/06/2014 - 09:55
धन्यवाद बहुगुणीजी, शास्त्रीय माहिती दिल्याबद्दल. तशी थोडीफार माहिती होती पण आपण सविस्तर दिलीत. पेठकर सर , शिकेकाईचा सुगंध अजूनही 'हिरवा' ............

भिंगरी Wed, 08/06/2014 - 10:31
वा! खूप माहितीपूर्ण लेख सुबोधजी नवविवाहितांनी जरूर वाचवा.

सूड Mon, 08/11/2014 - 18:36
उकडीवरचं झाकण काढल्यानंतर येणारा वास, अनंत, चाफ्याच्या फुलांचा वास्...याहूनही आवडणारा 'पार्क अव्हेन्यु अल्टर इगो' डिओचा वास..याच्या तोडीचा दुसरा डिओ अजून मिळालेला नाही. :)

खटपट्या Mon, 08/04/2014 - 09:52
मला आवणारे काही वास !! नवीन वह्या पुस्तकांचा वास घरी रंग मारल्यावर येणारा वास. सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद करताना येणारा वास. मातीचा वास, रातराणीचा वास. संध्याकाळी धुपारत फिरवताना येणारा वास कोणत्याही हॉटेल जवळून जाताना येणारा वास, पेट्रोल चा वास, रॉकेल चा वास. गवत कापल्यावर येणारा विशिष्ट वास.

In reply to by खटपट्या

भिंगरी Mon, 08/04/2014 - 10:21
नवीन कपड्यांचा वास, बाळ बाळंतणीचा वास (धुरीचा) सोळा सोमवारच्या प्रसादाचा वास (हा वास मला आमच्या येथील माळीबुवांची आठवण देतो.ते हे उपवास मोठ्या श्रद्धेने करायचे आणि आम्ही त्यांच्या प्रसादाची वाट पाहायचो.)

आनन्दा Mon, 08/04/2014 - 16:07
एका जिवलग नातलगाच्या अपघाती मृत्यूनंतर त्याचे शव नेताना लावलेल्या मोगरा अगरबत्ती आणि निलगिरीचा एकत्र झालेला गंध आजही कुठे जाणवला तर मला तो 'मृत्यूचा गंध'च वाटतो.
खरच!!

तिमा Mon, 08/04/2014 - 16:37
कानातल्या कुड्या काढल्यावर सुटणारा ब्युटिरिक अ‍ॅसिडचा वास कचर्‍याची बादली उघडल्यावर येणारा कुजका वास सोसायटीचे ड्रेनेज तुंबून बाहेर पसरणार्‍या पीतरसाचा वास पावसाळ्यांत कारमधे दरवाजा उघडताक्षणी येणारा कुबट वास हे वास तर आवडत नाहीच, पण केमिकल लॅबमधे असलेल्या 'पायपेरिडिन' या रसायनाचा तिरस्करणीय वास!

In reply to by तिमा

पिवळा डांबिस Mon, 08/11/2014 - 11:59
"केमिकल लॅबमधे असलेल्या 'पायपेरिडिन' या रसायनाचा तिरस्करणीय वास!" म्हणजे काय? नाही म्हणजे एखादा वास मोहक किंवा निर्मोहक (मराठीत अनप्लेझन्ट ) असणं हे समजू शकतो. पण 'तिरस्करणीय' वास म्हणजे काय? खरोखरीच शंका आहे, कॄपया फाट्यावर मारू नये.....

In reply to by तिमा

भिंगरी Sun, 03/15/2015 - 23:44
पिंपाच्या खाली मेलेल्या उंदराचा वास तो पिंपाखालचा उंदीर मिळेपर्यंत जीव नकोसा झाला होता.

अगोचर Tue, 08/05/2014 - 02:36
नवीन रस्ता करताना बाजुला डांबर जाळतात त्याचा वास, मला शाळेत सहाविच्या सुमारास सायकल नी जायचो त्याची आठवण करून देतो. कडक उन्हाळ्यात भर दुपारी गाडी उघडली असता येणारा वास शालांत परिक्षेची आठवण करुन देतो, त्यावेळी दुपारी बारा-एकला संपायचे पेपर. उपहार गृहांसमोरून सायकल दामटताना येणारे भजी / सामोसे यांचा हवाहवासा वास आणि एसटी मधे लांबच्या प्रवासात (विशेषतः वळणावळणाच्या घाटानंतर) प्रवासाच्या शेवटी शेवटी कोंदाटणारा अणि कधी एकदा बाहेर पडु असे वाटायला लावणारा वासही आठवतो. आजकाल गाडीत एसी लावुन काचा वर केल्या की असले वास येत नाहीत. लिहिता लिहिता वाटले कि आत्ता लिहिलेले सगळे वास रस्त्याशीच निगडीत आहेत. असो !

बहुगुणी Tue, 08/05/2014 - 04:50
छान धागा, बरेच आठवणीत दडलेले गंध (आणि काही नावडते दर्पही!) पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार! काही मजेशीर माहिती खाली देतो आहे, पण त्याआधी थोडंसं गंधामागचं शास्त्र (कंटाळवाणं होणार नाही अशी आशा आहे): आपल्याला केक, फळं, फुलं, अत्तर, कांदा इत्यादिंपैकी कसलाही वास येतो म्हणजे काय? तर एखाद्या वस्तू/ पदार्थाच्या पृष्ठभागावरून सहज विलग होऊ शकणारे रासायनिक कण (volatile molecules) जेंव्हा aerosol (मराठी शब्द?) बनून हवेत उसळतात आणि आपल्या नाकाच्या मागे असणार्‍या एका छोट्याशा पातळ पापुद्र्यावरच्या असंख्य मज्जा-पेशींवर (olfactory receptor neurons) जाऊन आदळतात. या पेशींच्या पृष्ठभागावर लक्षावधी प्रत्येकी निरनिराळे गंध ओळखणारे गंधग्राहक रेणू (olfactory receptors) असतात. यांद्वारे हजारो निरनिराळे गंध आपलं नाक 'ओळखू' शकतं. यांतला प्रत्येक रेणू एका जनुकापासून encode झालेला असतो. जर एखाद्या गंधग्राहकाचं जनुक कार्यरत नसेल (उदाहरणार्थ कापराचा गंधग्राहक रेणू), तर ते गंधज्ञान त्या व्यक्तींना नसतं. आता शुद्ध स्टील (ज्यापासून कुठलेच volatile molecules निघत नाहीत) अशा पृष्ठभागांना कसलाच वास येत नाही. याउलट फुलं, फळं वगैरेंमध्ये ester प्रकारचे गोडसर रेणू असतात जे आपल्या नाकापर्यंत पोहोचतात. (केळातलं आयसोअ‍ॅमिल अ‍ॅसिटेट एस्टर, किंवा मोसंब्यातलं ऑक्टिल अ‍ॅसिटेट एस्टर ही काही उदाहरणं.) Scents तयार करणार्‍या कंपन्या असे एस्टर्स रासायनिक प्रकियेने तयार करून विकतात. वरती मृद्गंधाचा उल्लेख आलाय. तो येतो कोरड्या मातीतल्या आणि पाला-पाचोळ्यावरच्या अ‍ॅक्टिनोमायसिटिस (Actinomycetes) या बॅक्टेरियांमुळे, पहिली सर पडली की या बॅक्टेरियांचे spores (मराठी शब्द?) हवेत उसळतात आणि आपल्याला एक distinctive, earthy सुवास येतो. ही झाली थोडीशी 'गंधगाथा'! आता सुरूवातीला म्हंटलं ती गंमतः आपल्याला कृत्रिम गंधनिर्मिती करता येते हे माणसाला कळलं, पण असा गंध एकाकडून दुसर्‍याला 'digitally' पाठवता येईल का? इ-मेल द्वारे, किंवा एखाद्या संस्थळाच्या माध्यमातून? कोण जाणे, भविष्यात मिपाच्या संस्थळावर 'स्वगृहा'वर आळं की मिसळपावाचा तर्रीदार गंध, किंवा पेठकर साहेब, सानिकाताई, गणपा, दिपक.कुवेत, स्वातिदिनेश वगैरे बल्लवाचार्यांच्या पाककृती उघडल्या की त्यांचा सुगंध, हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचेल का? तर या अफलातून संशोधनाची ही किंचितशी झलकः डिजिसेंट्स ही एक लई भारी आयडिया असलेली कंपनी २००१ साली सुरू तर झाली, पण लवकरच 'झोपली'! का त्याची थोडीशी कारणमीमांसा इथे वाचायला मिळेल. अशीच दुसरी कंपनी होती सेनेक्स, याचीही आंतर्जालावर आता काही माहिती मिळत नाही. पण हार्वर्ड विद्यापीठात निर्माण होणारं ओ-नोट हे संशोधन मात्र बाजारात येण्याची शक्यता आहे. In fact, त्यांचं ओ-फोन नावाचं आय फोन चं अ‍ॅप उपलब्ध झालं आहे. त्यांच्याच ओ-स्नॅप या अ‍ॅप द्वारे आता आय-फोन धारकांना एकमेकांना फोटोबरोबर 'गंध' पाठवणं शक्य आहे म्हणे. लोणी, बाल्सॅमिक व्हिनेगार, आंबट दही, खोबरं अशा एकूण ३२ प्रकारच्या गंधाच्या मिश्रणातून २०००० प्रकारच्या 'नोट्स' तयार होतात, त्यापैकी निवडक तुम्ही तयार करून oNote द्वारा पाठवू शकता. यासाठी आय फोन ब्लूटूथने oPhone Duo नावाच्या smelling station hotspot ला जोडलेला हवा, ज्यातील oChips (एक प्रकारच्या ink cartridge) द्वारे हा गंध 'छापला' जातो, आणि तुम्हाला त्याची अनुभुती मिळते. (याचं अँड्रॉईड अ‍ॅप काही सापडलं नाही, येईलही कदाचित लवकरच.) मग काय तर, है कोई रसायनशास्त्री लाल जो मिपाके गंधोंको दुनियाभरमें पहुंचा दे?

प्रभाकर पेठकर Tue, 08/05/2014 - 09:30
तान्ह्या बाळाला चण्याचं पीठ लावून आंघोळ घातल्यावर त्याच्या उबदार अंगाला येणारा सुवास फारच निष्पाप वाटतो. तर, शिकेकाईने न्हायलेल्या पत्नीच्या अंगाचा वास वेगळ्याच भावना जागवतो.

भिंगरी Wed, 08/06/2014 - 09:55
धन्यवाद बहुगुणीजी, शास्त्रीय माहिती दिल्याबद्दल. तशी थोडीफार माहिती होती पण आपण सविस्तर दिलीत. पेठकर सर , शिकेकाईचा सुगंध अजूनही 'हिरवा' ............

भिंगरी Wed, 08/06/2014 - 10:31
वा! खूप माहितीपूर्ण लेख सुबोधजी नवविवाहितांनी जरूर वाचवा.

सूड Mon, 08/11/2014 - 18:36
उकडीवरचं झाकण काढल्यानंतर येणारा वास, अनंत, चाफ्याच्या फुलांचा वास्...याहूनही आवडणारा 'पार्क अव्हेन्यु अल्टर इगो' डिओचा वास..याच्या तोडीचा दुसरा डिओ अजून मिळालेला नाही. :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
गंध ........... आपल्या जीवनात गंध हा अविभाज्य घटक आहे.(फक्त ज्यांना वासच येत नाही त्यांचे माहित नाही.)पण सर्वसाधारणपणे गंधाशी आपले जीवन निगडीत असते. सुगंधाशी जवळीक आणि दुर्गंधापासून पलायन ही सर्वसामान्यपणे गंधाविषयीची प्रतिक्षिप्त क्रिया. लहानपणापासून ते आत्तापर्यंत निरनिराळ्या गंधांशी काही आठवणी जोडलेल्या आहेत.काही सुखदायक काही वेदनादायक. लहानपणी सुट्टीमध्ये गावी जायचो (संसरी, नाशिक) त्याकाळी घरात चुली असायच्या.त्यात जळण म्हणून गोवऱ्या जाळल्या जायच्या.तो धूर घरातील सर्व वस्तूंना प्रेमाने आपल्या कवेत घ्यायचा.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१३

अत्रुप्त आत्मा ·

हा भागही आवडला ! अरे..आत्मू..हे बघ...ध असो किंवा मा असो..जोपर्यंत मुदलात फरक पडत नाही,तोपर्यंत व्याजाचा विचार आपण कंशाला करांचा!?..आणि शेत तेच असणार...हवामान बदलंलं की पेरायला बी फक्त वेगळं येतं...इतकाच काय तो फरक. काय समजलांस!!!? आपलं काम पेरणी करणं आहे...अरे..आपण पैसे घेतो ना त्याचे! बोलके शब्द !

मुक्त विहारि Mon, 08/04/2014 - 01:12
आमच्या लग्नातला, कानपिळीचा प्रसंग उभा राहिला. मेहूण्याला आधीच तंबी दिली होती, तू काय एकदाच कान पिळशील.पण तुझी बहिण रोज माझे कान उपटणार आहेच.त्यामुळे तिच्यासाठी तरी थोडा कान शिल्लक ठेव. त्याने बिचार्‍याने मुकाटपणे फोटो पुरता माझ्या कानाला हात लावला.आता तो माझ्या तंबीला घाबरला, की आदल्या दिवशीच्या बियरला जागला, हे त्याचे त्यालाच ठावूक. अर्थात, नंतरच्या भाऊबीजेला, बियर-पार्टीला मात्र न चुकता आला. असो, बियर पण बर्‍याच वेळा कामी येते.

रेवती Mon, 08/04/2014 - 01:38
छान लिहिलय हो गुर्जी! त्या मख्ख भावाचा किस्सा वाचून हसू आले. कानपिळीचा खरा अर्थ समजला. आता तुमचे लगीन कधी होतेय याची संपूर्ण मिपागाव वाट पाहतेय.

भिंगरी Mon, 08/04/2014 - 06:54
मला खरंच कानपिळीचा अर्थ माहित नव्हता. आमच्याकडे तर नवरीचा भाऊ बोटात बारीक खडा घेऊन कान पिळतो. कान चांगलाच लाल होतो. बाकी आता कानपिळी पगडीची फॅशन यायला पाहिजे.

In reply to by भिंगरी

@बाकी आता कानपिळी पगडीची फॅशन यायला पाहिजे.>>>. यात धार्मिक लोकसहभागानीच.. नविन/जुनी = आवश्यक रुढि पडेल..पडली पाहिजे.

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन Mon, 08/04/2014 - 16:18
होळकरशाही वरून आठवलं, कात्रजहून हडपसरला येत असताना वाटेत हांडेवाडीच्या आसपास एके ठिकाणी 'शिंदे-होळकर शुभविवाह' अशी पाटी वाचून क्षणभर फिस्सकन हसू आलं होतं.

प्रचेतस Wed, 08/06/2014 - 09:53
गुर्जींंचे संवाद ऐकणे ही पर्वणी असते. लै भारी झालाय हा भाग.

कंजूस गुरुवार, 08/07/2014 - 17:12
मजेदार लिहिता . लग्नात गमतीजमती होतातच पण नवरानवरीचे वय कमी असले तर अथवा गुर्जी सांगतात म्हणून केले जाते .

In reply to by कंजूस

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 08/07/2014 - 17:45
मोठ्या वयाच्या नवरानवरीला पण विधींचे / मंत्रांचे अर्थ जाणून घेण्याची फारशी इच्छा असतेच असे नाही ;) लग्नसमारंभ म्हणजे लग्नाला सामाजिक आणि कायदेशीर मान्यता घेण्याचा विधी इतकेच बहुदा समजले जाते. यावरून लग्नात कोणाचा काय स्वार्थ असतो त्याबद्दल एक संस्कृत श्लोक आहे त्याची आठवण झाली पण शब्द आठवत नाहीत... विहिणीना चांगले कपडे, दागीने वगैरे घालून मिरवायला, इतरेजनांना मेजवानी ओरपायला,... असे काहीसे... श्लोकासाठी, बॅटमन यांना आवताण... बॅटमन यांना आवताण...

In reply to by सूड

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 08/07/2014 - 18:03
यकदम् कर्रेट्टम् ॥ :) बघा म्हणजे. कोणाला काय हवे ते फार पूर्वीपासूनच माहीत होते की नाही ? ;) माणुसप्राणी फार पूर्वीपासूनच लै हुश्श्यार हाय :)

In reply to by कंजूस

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 08/07/2014 - 19:39
@पण नवरानवरीचे वय कमी असले तर अथवा गुर्जी सांगतात म्हणून केले जाते.>>> विवाहसंस्कारात चालणारे "हे सगळे प्रकार" आंम्ही लोक कधिही करायला सांगत नाही,लग्नसोहळा हा लोकसहभागानी असल्या हजारो गोष्टी घेऊन येत आलेला आहे/राहिल. चालू जमान्यातले(गेल्या१५ वर्षातले..) न वर देवाच्या ;) चपला/बुटाडं पळविणे.माळा घालताना-उचलणे..इत्यादी.. गुरुजिंनी सांगण्याचा काहि संमंध दिसतो का? :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

सूड गुरुवार, 08/07/2014 - 19:41
>>संमंध दिसतो का? मला तरी असा संमंध, देवचार, मुंजा वैगरे काही दिसलेला नाही. आता त्या संमंधाचा या संमंधाशी काही 'संबंध' आहे का ते माहित नाही. ;)

हा भागही आवडला ! अरे..आत्मू..हे बघ...ध असो किंवा मा असो..जोपर्यंत मुदलात फरक पडत नाही,तोपर्यंत व्याजाचा विचार आपण कंशाला करांचा!?..आणि शेत तेच असणार...हवामान बदलंलं की पेरायला बी फक्त वेगळं येतं...इतकाच काय तो फरक. काय समजलांस!!!? आपलं काम पेरणी करणं आहे...अरे..आपण पैसे घेतो ना त्याचे! बोलके शब्द !

मुक्त विहारि Mon, 08/04/2014 - 01:12
आमच्या लग्नातला, कानपिळीचा प्रसंग उभा राहिला. मेहूण्याला आधीच तंबी दिली होती, तू काय एकदाच कान पिळशील.पण तुझी बहिण रोज माझे कान उपटणार आहेच.त्यामुळे तिच्यासाठी तरी थोडा कान शिल्लक ठेव. त्याने बिचार्‍याने मुकाटपणे फोटो पुरता माझ्या कानाला हात लावला.आता तो माझ्या तंबीला घाबरला, की आदल्या दिवशीच्या बियरला जागला, हे त्याचे त्यालाच ठावूक. अर्थात, नंतरच्या भाऊबीजेला, बियर-पार्टीला मात्र न चुकता आला. असो, बियर पण बर्‍याच वेळा कामी येते.

रेवती Mon, 08/04/2014 - 01:38
छान लिहिलय हो गुर्जी! त्या मख्ख भावाचा किस्सा वाचून हसू आले. कानपिळीचा खरा अर्थ समजला. आता तुमचे लगीन कधी होतेय याची संपूर्ण मिपागाव वाट पाहतेय.

भिंगरी Mon, 08/04/2014 - 06:54
मला खरंच कानपिळीचा अर्थ माहित नव्हता. आमच्याकडे तर नवरीचा भाऊ बोटात बारीक खडा घेऊन कान पिळतो. कान चांगलाच लाल होतो. बाकी आता कानपिळी पगडीची फॅशन यायला पाहिजे.

In reply to by भिंगरी

@बाकी आता कानपिळी पगडीची फॅशन यायला पाहिजे.>>>. यात धार्मिक लोकसहभागानीच.. नविन/जुनी = आवश्यक रुढि पडेल..पडली पाहिजे.

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन Mon, 08/04/2014 - 16:18
होळकरशाही वरून आठवलं, कात्रजहून हडपसरला येत असताना वाटेत हांडेवाडीच्या आसपास एके ठिकाणी 'शिंदे-होळकर शुभविवाह' अशी पाटी वाचून क्षणभर फिस्सकन हसू आलं होतं.

प्रचेतस Wed, 08/06/2014 - 09:53
गुर्जींंचे संवाद ऐकणे ही पर्वणी असते. लै भारी झालाय हा भाग.

कंजूस गुरुवार, 08/07/2014 - 17:12
मजेदार लिहिता . लग्नात गमतीजमती होतातच पण नवरानवरीचे वय कमी असले तर अथवा गुर्जी सांगतात म्हणून केले जाते .

In reply to by कंजूस

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 08/07/2014 - 17:45
मोठ्या वयाच्या नवरानवरीला पण विधींचे / मंत्रांचे अर्थ जाणून घेण्याची फारशी इच्छा असतेच असे नाही ;) लग्नसमारंभ म्हणजे लग्नाला सामाजिक आणि कायदेशीर मान्यता घेण्याचा विधी इतकेच बहुदा समजले जाते. यावरून लग्नात कोणाचा काय स्वार्थ असतो त्याबद्दल एक संस्कृत श्लोक आहे त्याची आठवण झाली पण शब्द आठवत नाहीत... विहिणीना चांगले कपडे, दागीने वगैरे घालून मिरवायला, इतरेजनांना मेजवानी ओरपायला,... असे काहीसे... श्लोकासाठी, बॅटमन यांना आवताण... बॅटमन यांना आवताण...

In reply to by सूड

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 08/07/2014 - 18:03
यकदम् कर्रेट्टम् ॥ :) बघा म्हणजे. कोणाला काय हवे ते फार पूर्वीपासूनच माहीत होते की नाही ? ;) माणुसप्राणी फार पूर्वीपासूनच लै हुश्श्यार हाय :)

In reply to by कंजूस

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 08/07/2014 - 19:39
@पण नवरानवरीचे वय कमी असले तर अथवा गुर्जी सांगतात म्हणून केले जाते.>>> विवाहसंस्कारात चालणारे "हे सगळे प्रकार" आंम्ही लोक कधिही करायला सांगत नाही,लग्नसोहळा हा लोकसहभागानी असल्या हजारो गोष्टी घेऊन येत आलेला आहे/राहिल. चालू जमान्यातले(गेल्या१५ वर्षातले..) न वर देवाच्या ;) चपला/बुटाडं पळविणे.माळा घालताना-उचलणे..इत्यादी.. गुरुजिंनी सांगण्याचा काहि संमंध दिसतो का? :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

सूड गुरुवार, 08/07/2014 - 19:41
>>संमंध दिसतो का? मला तरी असा संमंध, देवचार, मुंजा वैगरे काही दिसलेला नाही. आता त्या संमंधाचा या संमंधाशी काही 'संबंध' आहे का ते माहित नाही. ;)
लेखनप्रकार
http://misalpav.com/node/28048 >>> आणि मग "गुर्जी..प्लीज तुंम्ही सांगा ना एखादा ठेवणीतला..उखाणा" अश्या विनंत्या सुरु होतात.मग आंम्ही ............,चं नाव घेऊन,बांधते मंगल गाsssssठ गुर्जी आले मदतीला,कारण नव्हता उखाणा पाsssssठ!!! असा टाइम'बॉम्ब उडवतो... मग फोटुवाल्यांसह सगळे बेजान हसतात,आणि...खेळ पुढे सरकतो! ============== होम म्हटला की मग तो वास्तूशांतिचा असो, किंवा हा विवाहहोम असो.

(कॉफी कशी करावी?)

पुण्याचे वटवाघूळ ·

नूतन सावंत गुरुवार, 04/30/2015 - 11:36
तुमची कॉफी छानच लागत असेल पण या पद्धतीनेही करून पहा कधीतरी.एक कप कॉफीसाठी रिकामा कप घेऊन त्यात एक चमचा साखर व आवडीप्रमाणे अर्धा ते पाउण चमचा नेस्कॅफे घालून मोजून चार थेंब पाणी घालून चमच्याने घोटायला सुरुवात करावी.साधारण मिनिटभर र्घोटावे लागते.या अवधीत साखर वितळून मश्रन फिके चॉकलेटी दिसू लागते.त्यावर कपभर उकळते दुध ओतून ढवळावे,स्वादस्ष्ट फेसाळलेली कॉफी तयार.वासानेच समाधान होते.

In reply to by नूतन सावंत

विशाखा पाटील गुरुवार, 04/30/2015 - 11:47
या पद्धतीने कॉफी मस्त लागते. फक्त कॉफी घोटतांना चार थेंब पाण्याच्याऐवजी बर्फाचा एक खडा टाकून घोटते.

In reply to by नूतन सावंत

तुषार काळभोर गुरुवार, 04/30/2015 - 16:20
एकदम मस्स्त फेस येतो. कुठेतरी घरगुती एस्प्रेस्सो तयार करायची पद्धत म्हणून हा प्रकार वाचला होता. (मी पाण्याऐवजी अर्धा-एक चमचा दूध टाकतो. आणि बहुतेक वेळा थंडगार दूधाने ग्लास भरतो)

तिमा Fri, 05/01/2015 - 20:42
कॉफी कशीही करा, पण पिण्यापूर्वी एक चमचा कंडेन्स्ड मिल्क घाला आणि ढवळा. अमृततुल्य चव येते.

झकास Fri, 05/01/2015 - 21:36
मद्रास कॉफी म्हणजे नक्की काय? filter coffee का?

नूतन सावंत गुरुवार, 04/30/2015 - 11:36
तुमची कॉफी छानच लागत असेल पण या पद्धतीनेही करून पहा कधीतरी.एक कप कॉफीसाठी रिकामा कप घेऊन त्यात एक चमचा साखर व आवडीप्रमाणे अर्धा ते पाउण चमचा नेस्कॅफे घालून मोजून चार थेंब पाणी घालून चमच्याने घोटायला सुरुवात करावी.साधारण मिनिटभर र्घोटावे लागते.या अवधीत साखर वितळून मश्रन फिके चॉकलेटी दिसू लागते.त्यावर कपभर उकळते दुध ओतून ढवळावे,स्वादस्ष्ट फेसाळलेली कॉफी तयार.वासानेच समाधान होते.

In reply to by नूतन सावंत

विशाखा पाटील गुरुवार, 04/30/2015 - 11:47
या पद्धतीने कॉफी मस्त लागते. फक्त कॉफी घोटतांना चार थेंब पाण्याच्याऐवजी बर्फाचा एक खडा टाकून घोटते.

In reply to by नूतन सावंत

तुषार काळभोर गुरुवार, 04/30/2015 - 16:20
एकदम मस्स्त फेस येतो. कुठेतरी घरगुती एस्प्रेस्सो तयार करायची पद्धत म्हणून हा प्रकार वाचला होता. (मी पाण्याऐवजी अर्धा-एक चमचा दूध टाकतो. आणि बहुतेक वेळा थंडगार दूधाने ग्लास भरतो)

तिमा Fri, 05/01/2015 - 20:42
कॉफी कशीही करा, पण पिण्यापूर्वी एक चमचा कंडेन्स्ड मिल्क घाला आणि ढवळा. अमृततुल्य चव येते.

झकास Fri, 05/01/2015 - 21:36
मद्रास कॉफी म्हणजे नक्की काय? filter coffee का?
एक कप कॉफीला अर्धा कप पाणी ...दोन चमचे साखर घाला...एक चमचा कॉफी घाला... उकळा ...बाजूला दुसऱ्या गॅसवर दूध गरम करायला ठेवा. कॉफी चांगली २ मिनिटे मुरु द्या आणि मग अर्धा कप दुध घाला. हि सर्वसामान्य पद्धत. पण कॉफी 'नक्की' कशी करावी ???

चहा नक्की कसा करावा ??

अत्रन्गि पाउस ·

चित्रगुप्त Sun, 08/03/2014 - 17:25
अगदी पहाटे मी स्वतःपुरता चहा करून पितो तो असा: अगदी थोडेसे पाणी घेऊन त्यात पाऊण कप दूध, एक चमचा साखर घालून उकळवतो. मग त्यात एक लहान चमचा टाटा गोल्ड चहापत्ती टाकून जरासे उकळवल्यावर थोडेसे आले किसून टाकतो. पुन्हा अल्पकाळ उकळल्यावर बनलेला पाऊण कप चहा पितो. सकाळी घरची मंडळी उठल्यावर जो जसा चहा बनवेल, तो अर्धा कप घेतो, आवडला नाही, तर टाकून देतो.

आयुर्हित Sun, 08/03/2014 - 17:29
शास्त्रिय पद्धतः १)एका चीनीमातीच्या सुरईमध्ये १ ग्रॅम चहा पावडर(ग्रिन्/ब्लॅक्/व्हाईट)टाकावी. २)मातीच्या माठातले/तांबाच्या हंड्यातील सामान्य तापमान असलेले २४० मिलीलिटर पाणी एका स्टीलच्या पातेल्यात घ्यावे व चुल्यावर्/हॉटप्लेट्/गॅस ठेवावे व खळ्खळ उकळी फुटल्यावर लगेचच चहा टाकलेल्या सुरईत ओतावे व सुरईचे झाकण बंद करावे. ३)ग्रिन टी साठी ३ ते ४ मिनिटे,ब्लॅक टी साठी ४ ते ६ मिनिटे व व्हाईट टी साठी ३ मिनिटे झाल्यावर सुरईतील तयार चहा कपात गाळून घ्यावा व शक्यतो तसाच प्यावा. ४)ब्लॅक टी बरोबर अर्धा लिंबू पिळुन प्याला तरी चालेल. ४)काही लोकांना दुध टाकून घ्यायचे असेल तर साय नसलेले दुधच टाकावे. ५)पांढरी साखर सर्वात वाईट असते. त्यामूळे साखर न घालता मध/गूळ घालावा.नाहिच तर ब्राऊन शुगर घालावी.

कंजूस Sun, 08/03/2014 - 20:14
मला दुधाट चहा नाही आवडत .शंकरविलास छाप चहाची राडपण नको असते .पाण्यात साखर टाकून उकळल्यावर चहा पावडर टाकून जरासेच उकळून गाळायचा .दुध पाण्यात तापवायचे (गैसवर पसरट भांडयात पाणी ठेवून त्यात दुधाचे भांडे ठेवायचे ).सरळ गैसवरच तापवल्याने रापते आणि दुधाचा वास चहाला येतो .हे दुध घातले की झाला माझा पहिला चहा .केलेला ,करून ठेवलेला चहा पुन्हा गरम करून पीत नाही .चहा आणि लग्न रिपेअर होत नाहीत असे माझे वैयक्तिक मत .रेल्वे प्रवासात डिपवाला शक्यतो टाळतो .असे पण तोंड धुवायला गरम पाणी म्हणून घ्यावे लागते कधीकधी .

In reply to by कंजूस

चित्रगुप्त Sun, 08/10/2014 - 22:56
रेल्वे प्रवासात डिपवाला चहा साखरेचा असतो, म्हणून बिनासाखरेचा चहा मिळतो का म्हणून अनेक वर्शांपूर्वी एकदा आगगाडीतल्या चहा बनवणारापर्यंत पहुचलो. तिथे जे पाणी चहासाठी वापरत होते, ते बघून आजतागायत रेल्वेतला चहा- कॉफी प्यायची हिंमत झालेली नाही.

In reply to by चित्रगुप्त

खटपट्या Mon, 08/11/2014 - 08:20
मागे एकदा रेल्वेतील संडासच्या नळाचे पाणी चहासाठी वापरत आहेत असे टीवीवर दाखवले होते.

रमेश आठवले Sun, 08/03/2014 - 20:57
चहा दुधासह उकळून पिण्याची पद्धत आपल्याकडे आहे. इतर देशात कोरा पिण्याची किंवा पाणी उकळल्यावर दुध पाणी मिश्रण करून पिण्याची पद्धत आहे. त्यातसुद्धा कपात आधी दुध आणि मग पाणी घातल्याने चहा जास्त चांगला होतो अशी मान्यता आहे. जपानमध्ये काही जण एकत्र चहा पीत असले तर चहा पिण्याचा औपचारिक समारंभ होतो. इंग्लंड मध्ये हाय टी म्हणजे चहा बरोबर काही नास्त्याचे पदार्थ असा करतात.

सर्व प्रथम साखर पत्ती सोबत पाणी उकलु द्यायचे आणि मग दूध टाकल्यावर थोडं उकळु द्यायचं आणि मग चहा घ्यायचा..! मनातल्या मनात : च्यायला, असले फ़ालतू धागे मिपावर येतील असं कधी वाटलं नव्हतं !! मिपाचा प्रवास कुठून कुठे सुरु आहे राव !!!! *sad*

राजेश घासकडवी Mon, 08/04/2014 - 00:12
मनातल्या मनात : च्यायला, असले फ़ालतू धागे मिपावर येतील असं कधी वाटलं नव्हतं !! मिपाचा प्रवास कुठून कुठे सुरु आहे राव !!!! Sad
बिरुटे सर, माझ्या मते या प्रकारची नकारात्मक भूमिका घेण्याचं कारण नाही. मिपावर अनेक अत्यंत वाचनीय लेख येतात. तसंच हे संवादमाध्यम असल्यामुळे कुठच्याही साध्याशा विषयावरूनही संवाद सुरू होऊ शकतो. अशा संवाद साधण्याच्या प्रयत्नाला फालतू म्हणून हिणवणं ठीक वाटलं नाही. आणि अशा मौजमजेच्या धाग्यांचीही परंपरा मिपावर आहे - उदाहरणार्थ गुलाबजामच्या पाकाचं काय करता येईल? यावर पराने दिलेली पाकातल्या वड्यांची कृती विसरता येईल का? किंवा त्यानंतर आलेला 'आंबे कसे निवडावे?' हा धागा पहा. तो काही लांबी, विषयाची व्याप्ती, लेखनातलं लालित्य, या कुठच्याच निकषावर या 'चहा कसा करावा?' पेक्षा अधिक सरस नाही. त्या लेखाला तुम्हीच भरपूर प्रतिसाद देऊन तो धागा वाचनीय केलेला आहे. शेवटी धागा काय आहे यापेक्षा प्रतिसाद कसे येतात यावर दर्जा ठरतो.

In reply to by राजेश घासकडवी

स.न.वि.वि. मिपावर वाचनीय लेख असतात, उत्तम चर्चा होतात, मिपासारखं अभिव्यक्त होण्यासाठी माहितीबरोबर आनंद मिळविण्यासाठी मिपासारखं समृद्ध असं संकेतस्थळ आंतरजालावर दुसरं कोणतं नाही. (टाळ्या) मिपाचं अजून कौतुक केलं असतं पण अनेकांना त्रास होतो म्हणुन आवरतो (लै भारी) पूर्वी काय होतं आणि काय होतं आता त्याची तुलना करण्यापेक्षा आता उत्तम काय व्यक्त होता ते झालं पाहिजे, ते आलं पाहिजे, असेच निरर्थक धागे यायला लागला की मग बोअर होतं, (मला तरी) प्रतिसादाचं रतीब घालायचं तर ते कसेही घालता येतात. (अंडे घालूनही चहा करता येतो) आम्हीही पूर्वी असे रतीब घातले आहेत. आता कोणी तसं करु नये, असे माझं मत नाही. पण,कुछ हटके नको का, असं माझं व्यक्तिगत मत आहे. (टाळ्या) आताही चहा झाली की लगेच पहा इथे कॉफी आली. चहाचा धागाही माहितीपूर्ण आणि मनोरंजक करता आला असता. पाण्यात साखर विलायची, सुंठ, घालण्याच्या पद्धती, उकळण्याच्या पद्धती, गवती चहा, कोरा चहा वीथ लिंबू, आरोग्यासाठी फायदे तोटे, जालावरचा विदा, असं काही असलं की मग धाग्यापेक्षा प्रतिसाद भारी होतात, हे मान्यच. आणि असेच लेखन आलं पाहिजे असं मला वाट्तं (टाळ्या) उद्या ढुंगण कसं धुवायचं याच्यावर धागे काढायचेत का (हशा) अशा धाग्यात माहिती असेल पण काही संकेत नको का पाळायला ? साहित्य हा समाजाचा आरसा असतो तेव्हा आपल्या आजूबाजूला जे घडतं ते अधिक सकसपणे जालावरील लेखनात आलं पहिजे. भाषा, माणूस, लेखन, मैत्री आणि विचारांचे आदानप्रदान ही आंतरजालाची देणगी आहे, तिचा योग्य वापर झाला तर मिपासारखं संकेतस्थळं अजून समृद्ध होईल असे मला वाट्ते. एवढे बोलून मी थांबतो. (टाळ्या) अवांतर : मी एवढा चांगला प्रतिसाद लिहिला आहे. कृपया उपप्रतिसाद देऊन माझ्या प्रतिसादापेक्षा सरस प्रतिसाद लिहिण्याचा प्रयत्न करु नये, करायचा असेल तर तो मला व्य.नि. ने करावा. *smile* -दिलीप बिरुटे

पेट थेरपी Mon, 08/04/2014 - 06:05
पाणी गरम करून ठेवाच्चं. मग त्यात दीड चमचा साखर- पांढरीच घालाच्ची. त्यास उकळी फुटू लागली की चहा पत्ती( सोसयटी/ रेड लेबल) एक चहाचा चमचा घालाच्ची. आमच्या लहानपणी चहा-साखरेचे बारके डबे स्टीलचे मिळत त्याबरोबर चहाचा व साखरेचा चमचा मिळे. साखरेचा अंमळ मोठा असतो. शेजारी गॅसवर, ताजे असले तर बरे, दूध गरम करायला ठेवायचे. चहाला उकळल्यावर लगेच गॅस बंद करून चहावर झाकण ठेवायचे. चहा मुरू द्यायचा. मग तो गाळायचा व त्यात दूध घालायचे. आवडी प्रमाणे. आमच्या सासूबाही फार दुधाचा चहा करतात तर आम्हास तो मस्त चहा कलरचाच आवडतो. बरोबरीने एखादे मारी/ मोनाको बिस्किट पुडा घ्यायचा. व गरमच प्यायचा. ग्रीन टी मला आजिबातच आवडला नाही. जालीय वाद किंवा ताजा हार्ड कॉपी पेपर ह्याबरोबर अश्या चहाचे घुटके घ्यावे. २० मिनीटे अति सुखाची जातात.

मदनबाण Mon, 08/04/2014 - 09:19
कधी काळी तमिळनाडु मधील चहाच्या मळ्यात मनसोक्त बागडलो होतो त्याची आठवण आली. :) मला एकदा तरी काश्मिरी कहावा प्यायची इच्छा आहे. :) आता चहाचा आणि मळ्याचा विषय आलाच आहे तर दोन फोटु देतो. :) चहाची तोडणी करणार्‍या स्त्रीया. P1 मी आणि चहाचा मळा. { एक्का काकांचे फोटो पाहुन,आता मलाही माझा फोटु द्यावा वाटला. ;) माझ्या चेहर्‍यावर अंमळ ऊन आल्याने डोळे चीनी झाले आहेत. } P2 (चहा प्रेमी} :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Becky from The Block... Becky G - {Cover Up on J LO}

In reply to by मदनबाण

एक्का काकांचे फोटो पाहुन,आता मलाही माझा फोटु द्यावा वाटला. Wink माझ्या चेहर्‍यावर अंमळ ऊन आल्याने डोळे चीनी झाले आहेत. वेल डन ! डर डर के जिये तो क्या जिये !! “To be world-class, one needs to set standards, not chase them.” --- आम्हीच :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मदनबाण Mon, 08/04/2014 - 09:55
“To be world-class, one needs to set standards, not chase them.” --- आम्हीच वाह... क्या बात हय ! :) धन्स. :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Becky from The Block... Becky G - {Cover Up on J LO}

In reply to by मदनबाण

धन्या Mon, 08/04/2014 - 14:37
बाणाच्या स्वतःच्या फोटोतील "विठ्ठल" पोजला आता "मिपा पोज" म्हणावयास हरकत नाही. बाकी आम्ही चहा करण्याच्या भानगडीत पडत नाही. आम्ही टपरीवर, हॉटेलात, कॅफेटेरीयात जिथे कुठे मिळेल तिथे चहा पितो. अगदी अ‍ॅसिडीटी होईपर्यंत, तोंड येईपर्यंत. तोंड आले की चहा पिणे थांबवतो, तोंडाला आतून स्मायलोजेल लावतो आणि तोंड जाण्याची वाट पाहतो. तोंड गेले की पुन्हा चहा पिणे सुरु. :)

तिमा Mon, 08/04/2014 - 09:59
दिल्ली स्टेशनवर एकदा रेल्वे स्टॉलवर चहा मागितला होता. त्याने चहाची पूड गाळण्यात टाकली आणि वरुन उकळते पाणी+ दूध याची धार ओतली. खाली फिल्टर झालेल्या रसायनाची चव अगदी ओळखीची वाटत होती. डोक्याला जरा ताण दिल्यावर लक्षांत आले की ती ओळखीची चव पाण्याची होती! इतका वाईट चहा मी आयुष्यात प्रथमच प्यायलो.

आनन्दिता Mon, 08/04/2014 - 10:06
एक पातेलं घ्या हातात उंच धरून त्यातून बल्बकडे पहा बुडाला भोक नसावे…. चहा बनायच्या आधीच गळू शकतो ! सिलेंडर, पाईप चं लीकेज तपासून घ्यावे जाम बेक्कार बाबा … अख्खा माणुस जळू शकतो ! आता साखर, पावडर, दुधाच्या शोधात निघावं हा सगळा मामला … फडताळातच कुठेतरी मिळू शकतो ! पाण्यात साखर, पावडर उकळायला ठेवावी पाचेक मिनिट तरी लागतात तेव्हढ्या वेळात आरामात कुठेतरी लोळू शकतो ! वेलचीची चिमट टाकून दार लावायला धावावे शेजार्याचीच जात ती… तुमच्याकडे चहा बनतोय झटक्यात त्यांना कळू शकते ! उगीच ते येणार, हॅ हॅ हॅ .. चहा केलात वाटतं कोणी सांगितलंय… आपण हे टाळू शकतो ! इथे वेळ येते ती दुध टाकायची यावेळी थोडं सावध हं… नैतर चहा पातेल्याच्या बाहेर पळू शकतो ! हाय रे दैवा! गाळणी मिळेना? बायकोचा रुमाल आणा तिला काय कळतंय… नंतर साबण लावून पिळू शकतो ! सांडशी मात्र सापडायलाच हवी फालतुमधे हात पोळू शकतो! बघत बघता झाला की हो चहा तुमचा भुरका मारा किंवा कसाही जो तो त्याच्या पद्धतीने गिळू शकतो !

In reply to by आनन्दिता

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 08/07/2014 - 19:56
@हाय रे दैवा! गाळणी मिळेना? बायकोचा रुमाल आणा तिला काय कळतंय… नंतर साबण लावून पिळू शकतो ! >> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-039.gif =============== दुत्त दुत्त आ...नंन्दिता! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-043.gif मिपा जिल्बिकर संघात तुझे स्वागत आहे.. http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif

सुहास.. Mon, 08/04/2014 - 10:15
एक उकळलेले गरम पाणी सोडल , तर सगळाच चहा हा चविष्ट प्रकार असतो. १ ) गुळाचा चहा , गावाकडे गेलो की सहसा गुळाचाच चहा होतो , गुळचट जरी असला तरी , जर गवती असेल तर क्लास च वाटतो प्यायला !! हेल्दी असतो म्हणे ... २ ) तमीलनाडु कडे स्टॉलवर चहा बनवायची पध्दत आणि त्यामुळे त्याला येणारी चव वेगळीच असते , एकीकडे चहाच पाणी गरम होत असते , दुसरीकडे दुध , सर्व्ह करताना, चहाकरी , ;) आधी स्टीलच्या वा ग्लासमध्ये साखर घालतो, आणि मग दोन ग्लास मध्ये मग फिरवुन मग देण्यात येतो ..मस्त !! ३ ) इराण्याकडचा चहा , पुणे , कॅम्पात , दोनचार ठिकाणी अजुन ही मिळतो ..एक अतिशय वेगळी चव असते. ४ ) पुणेरी पध्दत तर सर्व सर्वश्रुत आहे , त्यात चहाला येणार रंग आणि गंध ही शामील होतात, अगदी दुकानाच्या शेजारुन गेले तरी सुंगध दरवळुन जातो. ५ ) मी माझ्या काही गुजराती मित्रांकडे ( होय , पुण्यातच ;) ) मसाला चहा प्यायलो आहे . त्या ला येणारा सुगंध आणि चव ही वेगळीच असते . माझ...मला पुर्ण दुधाचा, ते ही पाकीटाच दुध नाही, ताज, थोडं आलं आणि इलायची घालुन, जर्मनच्या पातेल्यात केलेला, स्टीलच्या ग्लास मध्ये आवडतो. पसंद अपनी अपनी

अनुप कोहळे Mon, 08/04/2014 - 10:25
अर्धा कप पाणी घ्यावे, त्यात आलं आणी विलायची कुटून घालावी. उकळी आल्यावर त्यात एक चमचा प्रति कप प्रमाणे चहा पत्ती टाकावी. चांगले उकळू द्यावे. नंतर त्यात आर्धा कप दूध घालवे आणि रंग आपल्या आवडीनुसार येई पर्यंत उकळू द्यावे. कपात गाळून पारले G बरोबर आस्वाद घ्यावा......

In reply to by आयुर्हित

आनन्दिता Mon, 08/04/2014 - 18:40
काका भारी गेस !! पण प्रस्तुत कवितेत अत्रंगी पाउस यांना चहा कसा करायचा हे सांगितले आहे त्यामुळे इथे त्यांच्या बायकोच्या रुमालाबद्दल लिहिलंय.. सो बेटर लक नेक्स्ट टाइम हं!! *biggrin*

गणपा Mon, 08/04/2014 - 14:00
चहाच्या वाटेला फारसा जात नाही पण जर जोडीला फारसाण असेल तर मग त्यासारखं दुसरं अमृत नाही. गरमा गरम चहात बचका भर ताजं फरसाण टाकावं. २ मिनीटांनी चमच्याने ते ओरपावं आणि मग मगात उरलेल्या चहाला जी चव येते यवं रे यवं...

In reply to by गणपा

अत्रन्गि पाउस Mon, 08/04/2014 - 15:58
गम्पाभौ ... आपल्या सारख्या तज्ञ लोकांचा प्रतिसाद आल्याने फार बरे वाटले ...चहा + फरसाण तडक करून बघण्यात येईल.... __/\__

पैसा Mon, 08/04/2014 - 14:50
चिं. वि. जोशींच्या एका चिमणराव लेखात मुलीला बघायला आलेल्या पाहुण्यांनी "चहा कसा करतात?" हा प्रश्न विचारल्यावर तिने "आम्ही किनै, चहाला राकेलची फोडणी देतो!" हे उत्तर दिल्याचं आठवलं! *biggrin* बाकी चहा अजिबात उकळायचा नाही आणि काफी मात्र मस्त उकळायची हे माझे आवडते प्रकार. मोठ्या हाटेलांमधे हमखास थंड चहा मिळतो तर रस्त्यावर एकदम मस्त तरतरी आणणारा हा सर्वसामान्य अनुभव आहे. केरळच्या नेत्रावती वगैरे रेल्वेत "चाया" नावाने काफीसारखं लागणारं एक कसलंतरी पांचट पेय देतात. चहामधे साखर किती घालायची हा एक ज्वलंत प्रश्न. माझ्या सासर्‍यांना एका कपाला कमीत कमी ४ चमचे साखर लागते. तो चहा तुम्ही कोणी पिऊच शकणार नाही!

In reply to by पैसा

राकेलची फोडणी >>> =))
चहामधे साखर किती घालायची हा एक ज्वलंत प्रश्न. माझ्या सासर्‍यांना एका कपाला कमीत कमी ४ चमचे साखर लागते. तो चहा तुम्ही कोणी पिऊच शकणार नाही!
=)) पै.तै, चार चमचे साखर ....बापरे ...मग ह्या पाककृतीला "सुधारस" म्हणावे असा एक बदल सुचवत आहे *biggrin*

In reply to by पैसा

प्रभाकर पेठकर Mon, 08/04/2014 - 15:16
मी नोकरीत असताना माझ्या ऑफिसमधे एक 'भट' आडनावाचा महाभाग होता. त्याला एका कपात ७ चमचे साखर लागायची. (डॉक्टरांनी सांगितलय अशी थाप ठोकायचा) त्याचा चहा (?) कधी चुकून आपल्या टेबलवर आला आणि एक घोट घेतला तरी दिवसभर त्रास व्हायचा.

In reply to by प्रभाकर पेठकर

असंका Mon, 08/04/2014 - 15:43
खडी चम्मचवाली चाय! चहाच्या कपात एवढी साखर घालायची की चमचा त्या साखरेत रोवून उभा करता आला पाहिजे. (कोहराम)

बॅटमॅन Mon, 08/04/2014 - 15:17
चहा अन कॉफीसारख्या उत्तेजक पेयांपासून दूर असल्याने आमचा पास. पण प्रतिसाद रोचक आहेत, वाचायला मजा येते आहे. (कधीमधी ग्रीन टी (मित्रभाषेत गोमूत्र) पिणारा) बट्टमण्ण.

बॅटमॅन Mon, 08/04/2014 - 16:06
इतक्या रेशिप्या पाहिल्या, पण गीतेतली रेशिपी कुणी ट्राय करताना दिसत नाही. भगवंत म्हणतात, 'सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो |" अर्थात, सर्वांनी चहा करावा तो सन्नि नामक विशिष्ट ष्टोव्हवरतीच. तसे केल्यास तो हृदयात जाऊन बसतो.

In reply to by बॅटमॅन

असंका Mon, 08/04/2014 - 19:14
मत्त: स्मृतिर्ज्ञानमपोहनं च। याचाही अर्थ सांगून उपकृत करावे ही विनंती. ही पोह्यांची रेसिपी असावी काय?

In reply to by असंका

बॅटमॅन Mon, 08/04/2014 - 19:26
गीताग्रंथ हा समुद्राप्रमाणेच गहन आहे, अतएव एका वाक्याचे अनेक अर्थ असतात. पैकी वरील वाक्याचा 'भूक लागून माजल्यागत केल्यास ज्ञानी माणूस पोहे करतो' हा एक अर्थ आहे. दुसरा अर्थ 'माजलेल्या स्मृतीला जाणून नमक घालून पोहे करावे' हा एक अर्थ आहे. शिवाय 'मतदान कुणाला केले याची स्मृती कळू न देण्यासाठी म्हणून पोहावे' असाही अर्थ आहे पण तो इतका प्रचलित नाही. हे माझ्या अल्पबुद्धीला समजतील इतकेच अर्थ दिलेले आहेत. पण या गीतासागरात अजून किती अर्थ लपलेत ते एक भगवान श्रीकृष्णच जाणोत.

In reply to by बॅटमॅन

पण या गीतासागरात अजून किती अर्थ लपलेत ते एक भगवान श्रीकृष्णच जाणोत.
किंव्वा संक्षी *biggrin*

In reply to by बॅटमॅन

असंका Tue, 08/05/2014 - 10:01
वा वा! धन्य झालो प्रभू!! आणि इंग्रजांनी भारतात पहिल्यांदा चहा आणला असं मानणार्या लोकांनी याचा विचार अवश्य करावा...

यशोधरा Tue, 08/05/2014 - 07:25
चहाचे आधण चढवायचे साखर घालून आणि मग पाण्याला उकळी फुटली की त्यात चहापत्ती टाकून २० एक सेकंदांनी गॅस बंद करायचा. पत्ती मुरायला हवी. चहामध्ये आलं किंवा गवती चहा घातला जातो - ते कॉमन आहे - पण कधी आधण उकळताना त्यात हळदीचं पान घालून पहा. सुरेख स्वाद येतो चहाला. चहा गाळून घ्यायचा आणि कपात ओतताना दूध घालायचं असल्यास, आधी दूध घालून त्यावर चहा ओतायचा. अहाहा!

सूड Mon, 08/11/2014 - 15:05
>>चहा 'नक्की' कसा करावा ?? मित्राला विचारावं, बाबा रे नक्की चहा पाजणारेस ना? तो हो म्हणाला तर चहा 'नक्की' होतो आणि आपण निश्चिंत!!

चित्रगुप्त Sun, 08/03/2014 - 17:25
अगदी पहाटे मी स्वतःपुरता चहा करून पितो तो असा: अगदी थोडेसे पाणी घेऊन त्यात पाऊण कप दूध, एक चमचा साखर घालून उकळवतो. मग त्यात एक लहान चमचा टाटा गोल्ड चहापत्ती टाकून जरासे उकळवल्यावर थोडेसे आले किसून टाकतो. पुन्हा अल्पकाळ उकळल्यावर बनलेला पाऊण कप चहा पितो. सकाळी घरची मंडळी उठल्यावर जो जसा चहा बनवेल, तो अर्धा कप घेतो, आवडला नाही, तर टाकून देतो.

आयुर्हित Sun, 08/03/2014 - 17:29
शास्त्रिय पद्धतः १)एका चीनीमातीच्या सुरईमध्ये १ ग्रॅम चहा पावडर(ग्रिन्/ब्लॅक्/व्हाईट)टाकावी. २)मातीच्या माठातले/तांबाच्या हंड्यातील सामान्य तापमान असलेले २४० मिलीलिटर पाणी एका स्टीलच्या पातेल्यात घ्यावे व चुल्यावर्/हॉटप्लेट्/गॅस ठेवावे व खळ्खळ उकळी फुटल्यावर लगेचच चहा टाकलेल्या सुरईत ओतावे व सुरईचे झाकण बंद करावे. ३)ग्रिन टी साठी ३ ते ४ मिनिटे,ब्लॅक टी साठी ४ ते ६ मिनिटे व व्हाईट टी साठी ३ मिनिटे झाल्यावर सुरईतील तयार चहा कपात गाळून घ्यावा व शक्यतो तसाच प्यावा. ४)ब्लॅक टी बरोबर अर्धा लिंबू पिळुन प्याला तरी चालेल. ४)काही लोकांना दुध टाकून घ्यायचे असेल तर साय नसलेले दुधच टाकावे. ५)पांढरी साखर सर्वात वाईट असते. त्यामूळे साखर न घालता मध/गूळ घालावा.नाहिच तर ब्राऊन शुगर घालावी.

कंजूस Sun, 08/03/2014 - 20:14
मला दुधाट चहा नाही आवडत .शंकरविलास छाप चहाची राडपण नको असते .पाण्यात साखर टाकून उकळल्यावर चहा पावडर टाकून जरासेच उकळून गाळायचा .दुध पाण्यात तापवायचे (गैसवर पसरट भांडयात पाणी ठेवून त्यात दुधाचे भांडे ठेवायचे ).सरळ गैसवरच तापवल्याने रापते आणि दुधाचा वास चहाला येतो .हे दुध घातले की झाला माझा पहिला चहा .केलेला ,करून ठेवलेला चहा पुन्हा गरम करून पीत नाही .चहा आणि लग्न रिपेअर होत नाहीत असे माझे वैयक्तिक मत .रेल्वे प्रवासात डिपवाला शक्यतो टाळतो .असे पण तोंड धुवायला गरम पाणी म्हणून घ्यावे लागते कधीकधी .

In reply to by कंजूस

चित्रगुप्त Sun, 08/10/2014 - 22:56
रेल्वे प्रवासात डिपवाला चहा साखरेचा असतो, म्हणून बिनासाखरेचा चहा मिळतो का म्हणून अनेक वर्शांपूर्वी एकदा आगगाडीतल्या चहा बनवणारापर्यंत पहुचलो. तिथे जे पाणी चहासाठी वापरत होते, ते बघून आजतागायत रेल्वेतला चहा- कॉफी प्यायची हिंमत झालेली नाही.

In reply to by चित्रगुप्त

खटपट्या Mon, 08/11/2014 - 08:20
मागे एकदा रेल्वेतील संडासच्या नळाचे पाणी चहासाठी वापरत आहेत असे टीवीवर दाखवले होते.

रमेश आठवले Sun, 08/03/2014 - 20:57
चहा दुधासह उकळून पिण्याची पद्धत आपल्याकडे आहे. इतर देशात कोरा पिण्याची किंवा पाणी उकळल्यावर दुध पाणी मिश्रण करून पिण्याची पद्धत आहे. त्यातसुद्धा कपात आधी दुध आणि मग पाणी घातल्याने चहा जास्त चांगला होतो अशी मान्यता आहे. जपानमध्ये काही जण एकत्र चहा पीत असले तर चहा पिण्याचा औपचारिक समारंभ होतो. इंग्लंड मध्ये हाय टी म्हणजे चहा बरोबर काही नास्त्याचे पदार्थ असा करतात.

सर्व प्रथम साखर पत्ती सोबत पाणी उकलु द्यायचे आणि मग दूध टाकल्यावर थोडं उकळु द्यायचं आणि मग चहा घ्यायचा..! मनातल्या मनात : च्यायला, असले फ़ालतू धागे मिपावर येतील असं कधी वाटलं नव्हतं !! मिपाचा प्रवास कुठून कुठे सुरु आहे राव !!!! *sad*

राजेश घासकडवी Mon, 08/04/2014 - 00:12
मनातल्या मनात : च्यायला, असले फ़ालतू धागे मिपावर येतील असं कधी वाटलं नव्हतं !! मिपाचा प्रवास कुठून कुठे सुरु आहे राव !!!! Sad
बिरुटे सर, माझ्या मते या प्रकारची नकारात्मक भूमिका घेण्याचं कारण नाही. मिपावर अनेक अत्यंत वाचनीय लेख येतात. तसंच हे संवादमाध्यम असल्यामुळे कुठच्याही साध्याशा विषयावरूनही संवाद सुरू होऊ शकतो. अशा संवाद साधण्याच्या प्रयत्नाला फालतू म्हणून हिणवणं ठीक वाटलं नाही. आणि अशा मौजमजेच्या धाग्यांचीही परंपरा मिपावर आहे - उदाहरणार्थ गुलाबजामच्या पाकाचं काय करता येईल? यावर पराने दिलेली पाकातल्या वड्यांची कृती विसरता येईल का? किंवा त्यानंतर आलेला 'आंबे कसे निवडावे?' हा धागा पहा. तो काही लांबी, विषयाची व्याप्ती, लेखनातलं लालित्य, या कुठच्याच निकषावर या 'चहा कसा करावा?' पेक्षा अधिक सरस नाही. त्या लेखाला तुम्हीच भरपूर प्रतिसाद देऊन तो धागा वाचनीय केलेला आहे. शेवटी धागा काय आहे यापेक्षा प्रतिसाद कसे येतात यावर दर्जा ठरतो.

In reply to by राजेश घासकडवी

स.न.वि.वि. मिपावर वाचनीय लेख असतात, उत्तम चर्चा होतात, मिपासारखं अभिव्यक्त होण्यासाठी माहितीबरोबर आनंद मिळविण्यासाठी मिपासारखं समृद्ध असं संकेतस्थळ आंतरजालावर दुसरं कोणतं नाही. (टाळ्या) मिपाचं अजून कौतुक केलं असतं पण अनेकांना त्रास होतो म्हणुन आवरतो (लै भारी) पूर्वी काय होतं आणि काय होतं आता त्याची तुलना करण्यापेक्षा आता उत्तम काय व्यक्त होता ते झालं पाहिजे, ते आलं पाहिजे, असेच निरर्थक धागे यायला लागला की मग बोअर होतं, (मला तरी) प्रतिसादाचं रतीब घालायचं तर ते कसेही घालता येतात. (अंडे घालूनही चहा करता येतो) आम्हीही पूर्वी असे रतीब घातले आहेत. आता कोणी तसं करु नये, असे माझं मत नाही. पण,कुछ हटके नको का, असं माझं व्यक्तिगत मत आहे. (टाळ्या) आताही चहा झाली की लगेच पहा इथे कॉफी आली. चहाचा धागाही माहितीपूर्ण आणि मनोरंजक करता आला असता. पाण्यात साखर विलायची, सुंठ, घालण्याच्या पद्धती, उकळण्याच्या पद्धती, गवती चहा, कोरा चहा वीथ लिंबू, आरोग्यासाठी फायदे तोटे, जालावरचा विदा, असं काही असलं की मग धाग्यापेक्षा प्रतिसाद भारी होतात, हे मान्यच. आणि असेच लेखन आलं पाहिजे असं मला वाट्तं (टाळ्या) उद्या ढुंगण कसं धुवायचं याच्यावर धागे काढायचेत का (हशा) अशा धाग्यात माहिती असेल पण काही संकेत नको का पाळायला ? साहित्य हा समाजाचा आरसा असतो तेव्हा आपल्या आजूबाजूला जे घडतं ते अधिक सकसपणे जालावरील लेखनात आलं पहिजे. भाषा, माणूस, लेखन, मैत्री आणि विचारांचे आदानप्रदान ही आंतरजालाची देणगी आहे, तिचा योग्य वापर झाला तर मिपासारखं संकेतस्थळं अजून समृद्ध होईल असे मला वाट्ते. एवढे बोलून मी थांबतो. (टाळ्या) अवांतर : मी एवढा चांगला प्रतिसाद लिहिला आहे. कृपया उपप्रतिसाद देऊन माझ्या प्रतिसादापेक्षा सरस प्रतिसाद लिहिण्याचा प्रयत्न करु नये, करायचा असेल तर तो मला व्य.नि. ने करावा. *smile* -दिलीप बिरुटे

पेट थेरपी Mon, 08/04/2014 - 06:05
पाणी गरम करून ठेवाच्चं. मग त्यात दीड चमचा साखर- पांढरीच घालाच्ची. त्यास उकळी फुटू लागली की चहा पत्ती( सोसयटी/ रेड लेबल) एक चहाचा चमचा घालाच्ची. आमच्या लहानपणी चहा-साखरेचे बारके डबे स्टीलचे मिळत त्याबरोबर चहाचा व साखरेचा चमचा मिळे. साखरेचा अंमळ मोठा असतो. शेजारी गॅसवर, ताजे असले तर बरे, दूध गरम करायला ठेवायचे. चहाला उकळल्यावर लगेच गॅस बंद करून चहावर झाकण ठेवायचे. चहा मुरू द्यायचा. मग तो गाळायचा व त्यात दूध घालायचे. आवडी प्रमाणे. आमच्या सासूबाही फार दुधाचा चहा करतात तर आम्हास तो मस्त चहा कलरचाच आवडतो. बरोबरीने एखादे मारी/ मोनाको बिस्किट पुडा घ्यायचा. व गरमच प्यायचा. ग्रीन टी मला आजिबातच आवडला नाही. जालीय वाद किंवा ताजा हार्ड कॉपी पेपर ह्याबरोबर अश्या चहाचे घुटके घ्यावे. २० मिनीटे अति सुखाची जातात.

मदनबाण Mon, 08/04/2014 - 09:19
कधी काळी तमिळनाडु मधील चहाच्या मळ्यात मनसोक्त बागडलो होतो त्याची आठवण आली. :) मला एकदा तरी काश्मिरी कहावा प्यायची इच्छा आहे. :) आता चहाचा आणि मळ्याचा विषय आलाच आहे तर दोन फोटु देतो. :) चहाची तोडणी करणार्‍या स्त्रीया. P1 मी आणि चहाचा मळा. { एक्का काकांचे फोटो पाहुन,आता मलाही माझा फोटु द्यावा वाटला. ;) माझ्या चेहर्‍यावर अंमळ ऊन आल्याने डोळे चीनी झाले आहेत. } P2 (चहा प्रेमी} :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Becky from The Block... Becky G - {Cover Up on J LO}

In reply to by मदनबाण

एक्का काकांचे फोटो पाहुन,आता मलाही माझा फोटु द्यावा वाटला. Wink माझ्या चेहर्‍यावर अंमळ ऊन आल्याने डोळे चीनी झाले आहेत. वेल डन ! डर डर के जिये तो क्या जिये !! “To be world-class, one needs to set standards, not chase them.” --- आम्हीच :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मदनबाण Mon, 08/04/2014 - 09:55
“To be world-class, one needs to set standards, not chase them.” --- आम्हीच वाह... क्या बात हय ! :) धन्स. :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Becky from The Block... Becky G - {Cover Up on J LO}

In reply to by मदनबाण

धन्या Mon, 08/04/2014 - 14:37
बाणाच्या स्वतःच्या फोटोतील "विठ्ठल" पोजला आता "मिपा पोज" म्हणावयास हरकत नाही. बाकी आम्ही चहा करण्याच्या भानगडीत पडत नाही. आम्ही टपरीवर, हॉटेलात, कॅफेटेरीयात जिथे कुठे मिळेल तिथे चहा पितो. अगदी अ‍ॅसिडीटी होईपर्यंत, तोंड येईपर्यंत. तोंड आले की चहा पिणे थांबवतो, तोंडाला आतून स्मायलोजेल लावतो आणि तोंड जाण्याची वाट पाहतो. तोंड गेले की पुन्हा चहा पिणे सुरु. :)

तिमा Mon, 08/04/2014 - 09:59
दिल्ली स्टेशनवर एकदा रेल्वे स्टॉलवर चहा मागितला होता. त्याने चहाची पूड गाळण्यात टाकली आणि वरुन उकळते पाणी+ दूध याची धार ओतली. खाली फिल्टर झालेल्या रसायनाची चव अगदी ओळखीची वाटत होती. डोक्याला जरा ताण दिल्यावर लक्षांत आले की ती ओळखीची चव पाण्याची होती! इतका वाईट चहा मी आयुष्यात प्रथमच प्यायलो.

आनन्दिता Mon, 08/04/2014 - 10:06
एक पातेलं घ्या हातात उंच धरून त्यातून बल्बकडे पहा बुडाला भोक नसावे…. चहा बनायच्या आधीच गळू शकतो ! सिलेंडर, पाईप चं लीकेज तपासून घ्यावे जाम बेक्कार बाबा … अख्खा माणुस जळू शकतो ! आता साखर, पावडर, दुधाच्या शोधात निघावं हा सगळा मामला … फडताळातच कुठेतरी मिळू शकतो ! पाण्यात साखर, पावडर उकळायला ठेवावी पाचेक मिनिट तरी लागतात तेव्हढ्या वेळात आरामात कुठेतरी लोळू शकतो ! वेलचीची चिमट टाकून दार लावायला धावावे शेजार्याचीच जात ती… तुमच्याकडे चहा बनतोय झटक्यात त्यांना कळू शकते ! उगीच ते येणार, हॅ हॅ हॅ .. चहा केलात वाटतं कोणी सांगितलंय… आपण हे टाळू शकतो ! इथे वेळ येते ती दुध टाकायची यावेळी थोडं सावध हं… नैतर चहा पातेल्याच्या बाहेर पळू शकतो ! हाय रे दैवा! गाळणी मिळेना? बायकोचा रुमाल आणा तिला काय कळतंय… नंतर साबण लावून पिळू शकतो ! सांडशी मात्र सापडायलाच हवी फालतुमधे हात पोळू शकतो! बघत बघता झाला की हो चहा तुमचा भुरका मारा किंवा कसाही जो तो त्याच्या पद्धतीने गिळू शकतो !

In reply to by आनन्दिता

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 08/07/2014 - 19:56
@हाय रे दैवा! गाळणी मिळेना? बायकोचा रुमाल आणा तिला काय कळतंय… नंतर साबण लावून पिळू शकतो ! >> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-039.gif =============== दुत्त दुत्त आ...नंन्दिता! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-043.gif मिपा जिल्बिकर संघात तुझे स्वागत आहे.. http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif

सुहास.. Mon, 08/04/2014 - 10:15
एक उकळलेले गरम पाणी सोडल , तर सगळाच चहा हा चविष्ट प्रकार असतो. १ ) गुळाचा चहा , गावाकडे गेलो की सहसा गुळाचाच चहा होतो , गुळचट जरी असला तरी , जर गवती असेल तर क्लास च वाटतो प्यायला !! हेल्दी असतो म्हणे ... २ ) तमीलनाडु कडे स्टॉलवर चहा बनवायची पध्दत आणि त्यामुळे त्याला येणारी चव वेगळीच असते , एकीकडे चहाच पाणी गरम होत असते , दुसरीकडे दुध , सर्व्ह करताना, चहाकरी , ;) आधी स्टीलच्या वा ग्लासमध्ये साखर घालतो, आणि मग दोन ग्लास मध्ये मग फिरवुन मग देण्यात येतो ..मस्त !! ३ ) इराण्याकडचा चहा , पुणे , कॅम्पात , दोनचार ठिकाणी अजुन ही मिळतो ..एक अतिशय वेगळी चव असते. ४ ) पुणेरी पध्दत तर सर्व सर्वश्रुत आहे , त्यात चहाला येणार रंग आणि गंध ही शामील होतात, अगदी दुकानाच्या शेजारुन गेले तरी सुंगध दरवळुन जातो. ५ ) मी माझ्या काही गुजराती मित्रांकडे ( होय , पुण्यातच ;) ) मसाला चहा प्यायलो आहे . त्या ला येणारा सुगंध आणि चव ही वेगळीच असते . माझ...मला पुर्ण दुधाचा, ते ही पाकीटाच दुध नाही, ताज, थोडं आलं आणि इलायची घालुन, जर्मनच्या पातेल्यात केलेला, स्टीलच्या ग्लास मध्ये आवडतो. पसंद अपनी अपनी

अनुप कोहळे Mon, 08/04/2014 - 10:25
अर्धा कप पाणी घ्यावे, त्यात आलं आणी विलायची कुटून घालावी. उकळी आल्यावर त्यात एक चमचा प्रति कप प्रमाणे चहा पत्ती टाकावी. चांगले उकळू द्यावे. नंतर त्यात आर्धा कप दूध घालवे आणि रंग आपल्या आवडीनुसार येई पर्यंत उकळू द्यावे. कपात गाळून पारले G बरोबर आस्वाद घ्यावा......

In reply to by आयुर्हित

आनन्दिता Mon, 08/04/2014 - 18:40
काका भारी गेस !! पण प्रस्तुत कवितेत अत्रंगी पाउस यांना चहा कसा करायचा हे सांगितले आहे त्यामुळे इथे त्यांच्या बायकोच्या रुमालाबद्दल लिहिलंय.. सो बेटर लक नेक्स्ट टाइम हं!! *biggrin*

गणपा Mon, 08/04/2014 - 14:00
चहाच्या वाटेला फारसा जात नाही पण जर जोडीला फारसाण असेल तर मग त्यासारखं दुसरं अमृत नाही. गरमा गरम चहात बचका भर ताजं फरसाण टाकावं. २ मिनीटांनी चमच्याने ते ओरपावं आणि मग मगात उरलेल्या चहाला जी चव येते यवं रे यवं...

In reply to by गणपा

अत्रन्गि पाउस Mon, 08/04/2014 - 15:58
गम्पाभौ ... आपल्या सारख्या तज्ञ लोकांचा प्रतिसाद आल्याने फार बरे वाटले ...चहा + फरसाण तडक करून बघण्यात येईल.... __/\__

पैसा Mon, 08/04/2014 - 14:50
चिं. वि. जोशींच्या एका चिमणराव लेखात मुलीला बघायला आलेल्या पाहुण्यांनी "चहा कसा करतात?" हा प्रश्न विचारल्यावर तिने "आम्ही किनै, चहाला राकेलची फोडणी देतो!" हे उत्तर दिल्याचं आठवलं! *biggrin* बाकी चहा अजिबात उकळायचा नाही आणि काफी मात्र मस्त उकळायची हे माझे आवडते प्रकार. मोठ्या हाटेलांमधे हमखास थंड चहा मिळतो तर रस्त्यावर एकदम मस्त तरतरी आणणारा हा सर्वसामान्य अनुभव आहे. केरळच्या नेत्रावती वगैरे रेल्वेत "चाया" नावाने काफीसारखं लागणारं एक कसलंतरी पांचट पेय देतात. चहामधे साखर किती घालायची हा एक ज्वलंत प्रश्न. माझ्या सासर्‍यांना एका कपाला कमीत कमी ४ चमचे साखर लागते. तो चहा तुम्ही कोणी पिऊच शकणार नाही!

In reply to by पैसा

राकेलची फोडणी >>> =))
चहामधे साखर किती घालायची हा एक ज्वलंत प्रश्न. माझ्या सासर्‍यांना एका कपाला कमीत कमी ४ चमचे साखर लागते. तो चहा तुम्ही कोणी पिऊच शकणार नाही!
=)) पै.तै, चार चमचे साखर ....बापरे ...मग ह्या पाककृतीला "सुधारस" म्हणावे असा एक बदल सुचवत आहे *biggrin*

In reply to by पैसा

प्रभाकर पेठकर Mon, 08/04/2014 - 15:16
मी नोकरीत असताना माझ्या ऑफिसमधे एक 'भट' आडनावाचा महाभाग होता. त्याला एका कपात ७ चमचे साखर लागायची. (डॉक्टरांनी सांगितलय अशी थाप ठोकायचा) त्याचा चहा (?) कधी चुकून आपल्या टेबलवर आला आणि एक घोट घेतला तरी दिवसभर त्रास व्हायचा.

In reply to by प्रभाकर पेठकर

असंका Mon, 08/04/2014 - 15:43
खडी चम्मचवाली चाय! चहाच्या कपात एवढी साखर घालायची की चमचा त्या साखरेत रोवून उभा करता आला पाहिजे. (कोहराम)

बॅटमॅन Mon, 08/04/2014 - 15:17
चहा अन कॉफीसारख्या उत्तेजक पेयांपासून दूर असल्याने आमचा पास. पण प्रतिसाद रोचक आहेत, वाचायला मजा येते आहे. (कधीमधी ग्रीन टी (मित्रभाषेत गोमूत्र) पिणारा) बट्टमण्ण.

बॅटमॅन Mon, 08/04/2014 - 16:06
इतक्या रेशिप्या पाहिल्या, पण गीतेतली रेशिपी कुणी ट्राय करताना दिसत नाही. भगवंत म्हणतात, 'सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो |" अर्थात, सर्वांनी चहा करावा तो सन्नि नामक विशिष्ट ष्टोव्हवरतीच. तसे केल्यास तो हृदयात जाऊन बसतो.

In reply to by बॅटमॅन

असंका Mon, 08/04/2014 - 19:14
मत्त: स्मृतिर्ज्ञानमपोहनं च। याचाही अर्थ सांगून उपकृत करावे ही विनंती. ही पोह्यांची रेसिपी असावी काय?

In reply to by असंका

बॅटमॅन Mon, 08/04/2014 - 19:26
गीताग्रंथ हा समुद्राप्रमाणेच गहन आहे, अतएव एका वाक्याचे अनेक अर्थ असतात. पैकी वरील वाक्याचा 'भूक लागून माजल्यागत केल्यास ज्ञानी माणूस पोहे करतो' हा एक अर्थ आहे. दुसरा अर्थ 'माजलेल्या स्मृतीला जाणून नमक घालून पोहे करावे' हा एक अर्थ आहे. शिवाय 'मतदान कुणाला केले याची स्मृती कळू न देण्यासाठी म्हणून पोहावे' असाही अर्थ आहे पण तो इतका प्रचलित नाही. हे माझ्या अल्पबुद्धीला समजतील इतकेच अर्थ दिलेले आहेत. पण या गीतासागरात अजून किती अर्थ लपलेत ते एक भगवान श्रीकृष्णच जाणोत.

In reply to by बॅटमॅन

पण या गीतासागरात अजून किती अर्थ लपलेत ते एक भगवान श्रीकृष्णच जाणोत.
किंव्वा संक्षी *biggrin*

In reply to by बॅटमॅन

असंका Tue, 08/05/2014 - 10:01
वा वा! धन्य झालो प्रभू!! आणि इंग्रजांनी भारतात पहिल्यांदा चहा आणला असं मानणार्या लोकांनी याचा विचार अवश्य करावा...

यशोधरा Tue, 08/05/2014 - 07:25
चहाचे आधण चढवायचे साखर घालून आणि मग पाण्याला उकळी फुटली की त्यात चहापत्ती टाकून २० एक सेकंदांनी गॅस बंद करायचा. पत्ती मुरायला हवी. चहामध्ये आलं किंवा गवती चहा घातला जातो - ते कॉमन आहे - पण कधी आधण उकळताना त्यात हळदीचं पान घालून पहा. सुरेख स्वाद येतो चहाला. चहा गाळून घ्यायचा आणि कपात ओतताना दूध घालायचं असल्यास, आधी दूध घालून त्यावर चहा ओतायचा. अहाहा!

सूड Mon, 08/11/2014 - 15:05
>>चहा 'नक्की' कसा करावा ?? मित्राला विचारावं, बाबा रे नक्की चहा पाजणारेस ना? तो हो म्हणाला तर चहा 'नक्की' होतो आणि आपण निश्चिंत!!
एक कप चहाला पाउण कप पाणी ...उकळा ...दीड चमचा चहा घाला ...२ मिनिटे मुरु द्या आणि मग हवे तेवढे दुध घाला हि सर्वसामान्य पद्धत पण चहा 'नक्की' कसा करावा ???

इतिहास मनमोहन सिंग यांचे मूल्यमापन कसे करेल ?

पिंपातला उंदीर ·

एस Sun, 08/03/2014 - 11:49
मनमोहन सिंग यांचे मूल्यमापन होईल तेव्हा होईल. पण सध्याच्या वातावरणात मिपावर तुमच्या लेखाचं वेगळंच मापन होण्याची शक्यता आहे. कदाचित हा लेख अजून एक-दीड वर्षांनी आला तर थोडे जमिनीवर येऊन लोक प्रतिसाद देतील. आत्ताच्या घडीला चिखलफेकच होईल असे वाटते. वाचनखूण साठवली आहे. दोनेक वर्षांनी सविस्तर प्रतिसाद देईन. तोपर्यंत भविष्यकाळ डॉ. सिंग यांचे चित्रण कसे रंगवतोय हे पहायला पाहिजे.

In reply to by एस

सामान्यनागरिक Mon, 08/11/2014 - 16:23
मला खात्री आहे की जर मनमोहन सिंग यांनी आपले चरित्लिहीतेले तर आणि त्यात खुल्लम खुल्ल लिहीले तर बरीच धक्कादायक माहिती बाहेर पडेल ! चरित्र न लिहीण्यची करंगळी चिरुन शपथ घेण्यास त्यांणा भाग पाडले गेले असावे.

तिमा Sun, 08/03/2014 - 12:16
लेख विचार करायला लावणारा आहे. सर्वसामान्य नागरिकाला अजूनही, मनमोहन यांच्याविषयी व्यक्तिगत आदर आहे.पण एरवी तोंड न उघडणारे मनमोहन, नटवरसिंगांवर मात्र लगेच भाष्य करतात, याचे आश्चर्य वाटते. खुद संजय बारु व आता नटवरसिंग सांगतात की, पीएमओ मधून फायली सोनियांकडे जात होत्या. हे सर्वस्वी खोटे असेल असे वाटत नाही. इतक्या बुद्धिमान माणसाला आपण घटनाबाह्य काम करत होतो याची जाण नसावी हे खेदकारक आहे. स्वतः प्रामाणिक असताना त्यांनी सोनियांची दादागिरी का चालवून घेतली आणि आत्मसन्मानासाठी वेळीच राजीनामा का दिला नाही, हेच तर मोठे कोडे आहे आणि त्याचे कारण प्रत्येक सुजाण नागरिकाला जाणून घेण्याची इच्छा आहे.

In reply to by तिमा

नितिन थत्ते Sun, 08/03/2014 - 19:20
>>खुद संजय बारु व आता नटवरसिंग सांगतात की, पीएमओ मधून फायली सोनियांकडे जात होत्या. हे सर्वस्वी खोटे असेल असे वाटत नाही सोनिया गांधींना सरकारी फायली वाचून त्यातले काही आकलन होत असे असा गंभीर आरोप इथे केला जात आहे. ;)

In reply to by नितिन थत्ते

त्याना कळत नसेल. पण त्यांनी ठेवले होते ना सल्लागार समितीत एनजीओवाले. कदाचित म्हणूनच मनमोहन मनातून संपूर्ण उतरले. तसेही युपीए-१ कसे आले हेच मोठे कोडे आहे मला.

In reply to by तिमा

रमेश आठवले Sun, 08/03/2014 - 21:21
सोनियाने बहाल केलेले पद स्वीकारताना त्यांना आपल्या पुढे काय वाढून ठेवले आहे याची कदाचित कल्पना नसावी. पण काही काळा नंतर सोनियाच्या हातातली बाहुली म्हणून प्रतिमा निर्माण झाल्यावर ही पदाचा मोह त्याना सुटला नाही हे खरे.

मोदी तरी काय करत आहेत, ज्यांची नगरसेवकपदी निवडून यायची लायकी नाही त्या संघाच्या पदाधिकार्यांच्या आदेशाचे पालन करुन मंत्रीमंडळाची निवड केली, संघाच्या कार्यालयातून आदेश निघताच नेमणूका व निर्णय होत आहेत. हे कोणती घटनादत्त कामं करत आहेत... मनमोहन सोनियांना विचारुन काम करत होते, तिथे मोदी मोहन भागवतांच्या क्लिअरन्सची वाट पहात असतात,मोडस ऑपरेंडी तीच आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय Mon, 08/04/2014 - 11:07
नगरसेवकपदी निवडुन आलेले लोक बघता संघाच्या लोकांची खरेचे " ती " लायकी आहे असे वाटत नाही. आता त्यांनी एक किंगमेकरची भूमिका वठवली आहे ही गोष्ट वेगळी.

In reply to by मृत्युन्जय

प्रतापराव गुरुवार, 08/07/2014 - 17:55
कसले किंगमेकर नि कसले काय संपूर्ण भारतात मोदींची हवा होती. लोकांनी विकासासाठी मोदींना मत दिले इथे संघ कसा काय किंगमेकर बनला. बर्याच तरुणांना संघ नावाची एखादी संघटना आहे हे हि माहित नाही. हा सारा मोदींचा करिष्मा आहे. संघाचा पाठींबा पूर्वीपासून भाजपला आहे कधी एवढे बहुमत मिळाले होते का ? म्हणतात न यशात अनेक भागीदार असतात नि अपयश एकट्याचेच असते तसला प्रकार आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

मोहन भागवत आणि सोनिया गांधी ह्यांमध्ये खूप फरक आहे … मुळात मानला तर… मानाय्चाच नसेल तर विषयच संपला…. मोहन भागवत कोणत्याही घराण्याच्या आशीर्वादाने आलेले नाहीत… आपण संघाच्या एकंदरीतच स्ट्रक्चरचा अभ्यास करावा…. (आत्तापर्यंत कोणतीही गोष्ट घडली (विशेषतः आपत्ती) तर सगळ्यात आधी संघ तिथे पोहोचतो शासन नव्हे…)

In reply to by एक स्पष्टवक्ता..

प्रश्न भागवत वा गांधींच्या कॅलिबरचा नाही, प्रश्न आहे घटनाबाह्य सरकार चालवण्याचा .... मनमोहन सिंगना आरोपिच्या पिंजर्यात उभे करताना मोदींना सूट द्यायची व कारण सांगायचे कि मोहन भागवत तथाकथित राष्ट्रवादी संघटनेचे अध्यक्ष आहेत. हे असे चालणार नाही.

In reply to by नानासाहेब नेफळे

मुळात जेंव्हा आपण एखाद्याचा जेंव्हा सल्ला घेतो (कि जो समाजाबद्दल जागरूक आहे) आणि ती व्यक्ती जर त्या पात्रतेची असेल तर त्या विचारण्यावर आक्षेप घेण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं…. माझ्या माहितीनुसार एक्स्पर्ट अ‍ॅडव्हाईस घेणे घटनाबाह्य नाही….

In reply to by एक स्पष्टवक्ता..

विटेकर Wed, 08/06/2014 - 10:55
धर्मसत्तेचा(पक्षी सन्यस्त / व्रतस्थ लोक )राजसत्तेवर अन्कुश ही भारतातील परंपराच आहे. इतिहासात अशी अनेक उदाहरणे दिसतील. १. अगदी प्राचीन उदाहरण - वेन राजा , हा अन्यायकारी राजा जेव्हा प्रजेला त्रास देऊ लागला तेव्हा साधु-संतानी चक्क त्याला मारले, त्याच्याच शरीरापासून पृथुची निर्मिती झाली. आणि मग पृथुने राज्य केले. २. अगदी राक्षसांच्या राज्यात देखील शुक्राचार्यांची महती होतीच. ३. श्रीरामाचा राज्यभिषेक झाल्यावर श्रीरामाने उद्घोषणा केली की मी दंड्नीय नाही, तेव्हा वसिष्ठांनी त्याच्या मस्तकावर आपल्या धर्म दंडाने थोपटले आणि सांगितले, तू चक्रवर्ती आहेस पण धर्मदंडाखाली दंडनीय ही आहेस. ४. आर्य चाणक्य आणि चंद्रगुप्त ५. विद्यारण्य स्वामी - हरीहर बुक्क ६.समर्थ रामदास - शिवाजी महाराज ७.अगदी अलिकडच्या काळात - महात्मा गांधी - काँन्ग्रेस ८. जे.पी. - जनता पार्टी तेव्हा सत्ताबाह्य सत्ताकेन्द्र असणे नवीन नाही . मध्ययुगीन अंधकाराच्या काळात देखील भागवत धर्माची पताका खांद्यावर घेणारी आमची संतमंडळीच लोकान्चे खरे राजे होते.. मुस्लिम आणि ब्रिटिश शासन असले तरीही ! या देशाची संस्कृती आणि परंपराच अशी आहे की सत्ताकारणाने इथले जनमत बदलत नाही ! या देशाच्या समाजकारणाची नाडी धर्माच्या हातात आहे .... आणि धर्माला ग्लानी जरुर येते .. तो नष्ट होत नाही !! म्हणून तर युनान मिश्र रोमा सारे मिटे जहां से कुछ् हम ही है की हस्ती मिटती नही हमारी तेव्हा जेवढा सल्लागार निस्पृह आणि विरागी , तितके शासन चांगले हा सरळ सरळ नियम आहे. सत्ता कोणाचे येवो आथवा जावो .. भारतीय मानसिकतेत बदल घडवायचा असेल तर समाजकारण करावे लागते आणि असाच माणूस भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनतो. सत्तापिपासू लोकांना भारतीय त्यांची योग्य जागा दाखवतातच ! फक्त वेळ लागतो..... It's big fat white elephant .. it moves very slowly , you can not make him to run !

In reply to by विटेकर

भारत देश प्रजासत्ताक आहे, धर्मसत्ता वगैरेच्या भ्रमातून बाहेर यावे.आपण ऐकविसाव्या शतकात आहोत मध्ययुगात नाही. एका विशिष्ट धर्माला राष्ट्रीय धर्म घोषीत करुन इतर धर्मीयांना राष्ट्रीयत्वाच्या व्याख्येतुन वगळणार्या संघटनेच्या मार्गदर्शनाची गरज भारतातसारख्या प्रजासत्ताक देशाला नाही ,अर्थात अशा संघटनेकडे आश्रीत म्हणुन राहीलेले लोक त्यांचेच सल्ले ऐकणार व लोकशाहीला व्यवस्थेला दरकिनार करणार, यात नवे ते काय!

In reply to by नानासाहेब नेफळे

विटेकर गुरुवार, 08/07/2014 - 15:59
काय खर बोलता होत तुम्ही .. साला लक्षात च आले नाही आपण एकविसाव्या शतकात आहोत ते ! तुमची मळमळ मात्र अगदी अर्वाचीन काळातील वाटते ..

In reply to by नानासाहेब नेफळे

विवेकपटाईत Sat, 08/16/2014 - 19:16
मला वाटते धर्म शब्दाचा अर्थ आपल्याला कळला नाही आहे. धर्म शब्दाचा अर्थ देवतेची पूजा करण्याची पद्धती नव्हे अपितु आपल्या धर्मात धर्म शब्दाचा अर्थ मानवाने जे धारण केले आहे ते. अर्थात मनसा वाचा कर्मणा व्यवहार ज्याच्या माध्यमातून मनुष्य आपल्या कर्तव्याचे पालन करतो. मनु ने धर्म के दस लक्षण सांगितले आहे: धृति: क्षमा दमोऽस्‍तेयं शौचमिन्‍द्रियनिग्रह: । धीर्विद्या सत्‍यमक्रोधो दशकं धर्मलक्षणम्‌ ।। (मनुस्‍मृति ६.९२ ( धैर्य , क्षमा , संयम , चोरी न करणे , शौच ( स्वच्छता ), इन्द्रियांना वश मध्ये ठेवणे , बुद्धि , विद्या , सत्य और क्रोध न करणे.) राजाला वरील धर्माचे पालन करणे आवश्यक होते. अन्यथा त्याला पदच्युत करण्याचा अधिकार जनतेला होता.

In reply to by एक स्पष्टवक्ता..

एक्सपर्ट अँडव्हाईस घेणे घटनाबाह्य नाही
मोहन भागवत व आरेसेस एक्स्पर्ट आहेत ह्याचा कोणता विदा आपल्याकडे आहे? मोहन भागवत /संघ हिंदु हिंदुत्व वगैरेच्या व्याख्या करतात, इतर कुठल्या क्षेत्रात त्यांचे एक्सपर्टाईज आहेत? भाजपसारखा राजकीय पक्ष असताना अर्थ विज्ञान तंत्रज्ञान सहकार ई ई प्रत्येक क्षेत्रातल्या तज्ञ व्यक्ती व संस्था असताना ,आम्ही आरेसेसकडून एक्सपर्ट एडव्हाईस घेतो असे सांगणे याचे दोन अर्थ निघतात, मोदी सरकार दूधखुळे आहे अथवा ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ईमानेइतबारे काम करणारे गुलाम आहेत.

In reply to by नानासाहेब नेफळे

हे बघा आता विरोधाला विरोधंच जर करायचा असेल तर विषयच संपला…. मुळात हा असा साला घेण्यात चुकीचं काय आहे हेच मला नाहीये समजत… जर तो सल्ला चुकीचा निघाला तर शंका काढण्यात अर्थ आहे असं माझं स्पष्ट मत आहे…. आणि उरला विषय एक्सपर्टाईचा …. आत्तापर्यंत ह्या देशातले बहुतांश निर्णय हे एक्सपर्टाईज वर विसंबूनच घेतले गेले ना?? काय झालं त्यांचं …. आणि रा.स्वं.संघाइतकी शिस्तबद्ध संघटना आपल्या देशात तरी नाही. जिथे जिथे आपली सरकारी (प्रशिक्षित) यंत्रणा नाही जाऊ शकत. तिथे जाऊन ते त्यांची मदतच करतात… थोडेसे डोळे किलकिले जरी करून बघितलेत ना तरी वस्तुस्थिती समजेल… पण अडचण काय झालीये माहितीये… साठ वर्षाच्या मूर्ख आणि बिनडोक सरकारमुळे "दुधखुळे" आणि "गुलाम" हे दोनच शब्द आपल्याला (इथे फक्त तुम्हाला असे म्हणायचे नाही कृगैन) इतके अंगवळणी पडलेत… कि पोह्यावर शेव घालावी तसे हे शब्द आपण शिपडत असतो…. असो… कावीळ झालेल्याला काय सांगावं जग पिवळं नाही म्हणून…. \

In reply to by एक स्पष्टवक्ता..

ठीकाय मग, मनमोहन गांधी घराण्याचा एक्सपर्ट एडव्हाईस घेत होते व मोदी संघाचा घेतात, घटनाबाह्य कुणीच नाही यावर तरी शिक्कामोर्तब करुयात!

In reply to by नानासाहेब नेफळे

मुळात फक्त आणि फक्त गांधी घराण्यामुळे एक्सपर्टाईज मिळतो?? हा एक कळीचा प्रश्न आहे. गांधी ह्या नावाऐवजी जर जोशी, जाधव अशी नावं असती तर कोणी कुत्रं तरी वार्याला उभं राहिलं असतं का? समजत नाहीये कि समजून घ्यायचं नाहीये हेच कळत नाहीये नानासाहेब…

In reply to by एक स्पष्टवक्ता..

चित्रगुप्त Sun, 08/10/2014 - 22:40
.... आत्तापर्यंत कोणतीही गोष्ट घडली (विशेषतः आपत्ती) तर सगळ्यात आधी संघ तिथे पोहोचतो शासन नव्हे… याचे उदाहरण मी बघितले आहे. मी रहातो, त्या दिल्लीजवळच्या फरिदाबाद स्टेशनावर काही वर्षांपूर्वी मध्यरात्री फार मोठा रेल्वे अपघात झाला. सर्वात आधीतर आसपासच्या झोपडपट्टीतल्या लोकांनी यथेच्छ लूट केली (नंतर पोलिसांना घरा-घरातून सूटकेसा वगैरे सापडल्या) नंतर पहाटेपासून संघाच्या कार्यकर्त्यांनी मदतकार्य सुरू केले. गंमत म्हणजे टीव्ही वरील बातम्यात उघड दिसत असूनही संघाच्या कार्याचा उल्लेखही केला गेला नाही.

In reply to by खटपट्या

संघाचे लोक आपत्तीकाळात काम करायला जातात कि जाहीरात? जर कामच करत असतील तर जाहीरात होत नाही म्हणुन का रडगाणे गावे ? एका राष्ट्रवादी "संघटनेने राश्ट्रकार्याची प्रसिद्धीच झाली नाही हो !" ,अशी आरोळी ठोकण्यात काय अर्थ आहे?

In reply to by नानासाहेब नेफळे

खटपट्या Mon, 08/11/2014 - 00:57
प्रसिद्धी नको पण अनुल्लेख हि नको. (मी काही संघाचा कार्यकर्ता किंवा प्रचारक नाही. पण रोजच्या बातम्यांमध्ये संघाचे लोक दिसत होते) जे आहे ते आहे. नाकारून काय उपयोग. बाकी कोणत्या संघटनेचे लोक हे काम करत असतील तर त्यांचाही उल्लेख आला पाहिजे.

In reply to by नानासाहेब नेफळे

विटेकर Mon, 08/11/2014 - 14:03
लाखातले एक बोल्लात ! या निमित्त तुमचा शनवारवाड्यावर सत्कारच करायला हवा ! हे कसले राष्ट्रवादी ? हे तर जाहीरात वादी ! अशी जाहीरात करतात आणि छुप्या मार्गाने सत्ता हस्तगत करतात... यांचे कशाला करायला हवयं कोड कौतुक ? असतील जात आपत्ती निवारणासाठी , त्याचे काय विशेष ! पण काय आहे ना , भोळ्या भाबड्या जनतेला कळतच नाही हो, कर्तृत्ववान ( आणि तो ही त्यागी घराण्यातील )राजपुत्राला निवडून द्यायचे सोडून एका संघाच्या प्रचारकाला निवडून दिले ? पण नानासाहेब , तुम्ही एक काम कराच... कसं करुन महाराष्ट्रात तरी चड्डीवाले लोक सत्तेवर येणार नाहीत असं पहा ! भोळ्या भाब्ड्या जनतेसाठी तुम्ही एवढे कराचं ! अहो हे लोक राजधानी मुंबई हून नागपूरला नेतील हो ! वाचवा !

In reply to by एक स्पष्टवक्ता..

सामान्यनागरिक Mon, 08/11/2014 - 16:27
नुकतेच घडलेले हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. आता माळीण साठी एखादे हजार कोटींचे प्याकेज येऊ द्या. तेथे राष्ट्रवादी आणि आय कान्ग्रेसवाले लगेच पोचतील. मग काय होईल हे सर्वांना माहीत आहेच !

In reply to by नानासाहेब नेफळे

प्रतापराव गुरुवार, 08/07/2014 - 17:44
नानासाहेब नमो हे संघाचे ऐकत असतील असे वाटत नाही.संघाच्या पुढे हो हो करून ते स्वताचेच अजेंडे राबवणार नि संघाच्या तोंडाला पाने पुसणार. ते कर्तुत्ववान नेते आहेत भाजपला जो विजय मिळाला तो मोदींमुळे संघामुळे नाही. हे सार्यांना चांगलेच ठावूक आहे.

In reply to by प्रतापराव

मोदी स्वयंभू नेते नाहीत,ते पक्के संघिष्ट आहेत. संघाच्या आदेशावरुन त्यांची कार्यपद्धती ठरते .मंत्रीमंडळासारख्या महत्वाच्या बाबीत संघाच्या पदाधिकार्यांशी उघड चर्चा कशासाठी चालली होती? ज्यांना मंत्रीपद हवे होते ते दिल्ली संघमुख्यालयात कशासाठी जात होते? लिस्ट तिथे फायनल झाली व मोदीने फक्त सही केली. मोदींचा करिष्मा असेल, परंतु तो उभा करण्यात संघ महत्वाच्या भूमिकेत होता.मनमोहन व मोदी रीमोटकंट्रोल्डच आहेत ,त्यामुळे किंगमेकर वगैरे उपमा आरेसेसला देताना सोनिया गांधी घटनाबाह्य सरकार चालवतात असा आरोप करणे हे' आपला तो बाब्या' या प्रकारच्या मानसिकतेचे लक्षण आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

नेफळेसायेब, हे दोनही नेते रिमोट कंट्रोलने नियंत्रित आहेत हे (केवळ वादासाठी) मानल्यावरही खालील वस्तूस्थिती नाकारणे जरा कठीणच आहे. एका बाजूला दहा वर्षे केंद्रसरकारमध्ये सत्ताधारी असणारा आणि प्रशासन व भ्रष्टाचारावर काबू ठेवण्यात असफल झालेला आणि शिवाय निवडणूक निकाली पद्धतिने हारलेला नेता (आता हे केवळ विरोधी नव्हे तर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही मान्य केले आहे) आणि दुसर्‍या बाजूला विकासाचे राजकारण करत (हे काँग्रेसच्या केंद्रिय सरकारनेच त्याच्या अनेक खात्यांनी गुजरात सरकारच्या अनेक उपक्रमांना दिलेल्या पारितोषींकांच्या व्दारा मान्य केले आहे) सतत चारदा निकाली बहुमताने निवडून आलेला नेता... यांची खरं तर तुलनाच होऊ शकत नाही. तरीही, एक सावध नागरीक म्हणून नविन नेत्याला योग्य तो काळ (साधारण वर्षभरतरी) दिल्यावरच नविन नेत्याच्या पात्रते-अपात्रतेबद्दल काही म्हणणे शक्य होईल, हा समतोल विचार होईल. केवळ आपल्या पक्षाच्या विरोधी पक्षाचा नेता आहे म्हणूण लगेच त्याच्या नावाने शंख करण्यापेक्षा, जो नेता देशाचे (म्हणजे पर्यायाने आपणा सर्व नागरिकांचे आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचे) भले पाहतो त्याला संधी आणि पाठिंबा देण्याची सारासारबुद्धी दाखवण्याची जबाबदारी स्वतःला सुजाण आणि विचारवंत समजणार्‍या नागरिकांवर आहे, नाही का ? अजून महत्वाचे: केवळ विरोधी पक्षाचे काम आहे म्हणून देशाच्या भल्या कामाला आंधळेपणाने विरोध करण्यापेक्षा आणि आपल्या पक्षाच्या नाकर्तेपणावर पांघरुण घालण्यापेक्षा; स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांना "तसे किंवा त्यापेक्षा जास्त चांगले काम का केले नाहीत" हे विचारण्याचा सुजाणपणा आणि धमक जेव्हा लोक दाखवू लागतिल तेव्हाच देशाचे (आणि पर्यायांने लोकांचे) भले व्हायला सुरुवात होईल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बर्याच अंशी सहमत, परंतु फक्त मोदीच विकास करतात असे काही नाही.इतरही अनेकजण चांगली कामं करत असतात.

In reply to by नानासाहेब नेफळे

जे कोणी खरोखर चांगले काम करतात त्या सगळ्याचेही कौतूक करायलाच पाहिजे ! एकाचे अपयश झाकण्यासाठी इतरांचे पाय ओढण्याने काय साधणार आहे ? जगात चांगले काम करायचा मक्ता फक्त एकाच पक्षाला / व्यक्तीला आहे हाच विचार बुद्धीमत्तेच्या कमतरतेचे लक्षण नाही काय ? मग चांगले काम करणार्‍याचे पाय ओढण्यापेक्षा त्याला संधी आणि मदत करणेच शहाणपणा नाही काय ? तसेच खूप संधी मिळून असफल झालेल्या आणि आताच संधी मिळालेल्यांची तुलना करणे शास्त्रिय विचार नसून केवळ राजकीय कांगावा असतो हे वाचकांच्या ध्यानात येणार नाही असे समजणे म्हणजे (अ) "वाचकांना अक्कल नाही असे समजणे" किंवा (आ) "आपल्याला कमी समज आहे हे न उमजणे" या दोन पर्यायांपैकी एकच असते. त्यांतला कोणता पर्याय खरा आहे हे समजणे मात्र प्रत्येकाच्या बुद्धीमत्तेवर अवलंबून आहे. कांगाव्यांच्या उदाहरणांनी भारताचा गेल्या सहा शतकांचा इतिहास खच्चून भरलेला आहे. तरीही प्रत्यक्षात परिणाकारक काम न करता कांगावाखोरपणा करत तुंबडी भरणार्‍यांना पाठिंबा देण्याने आपण आपले आणि आपल्या पुढच्या पिढीचे नुकसान करून घेत आहोत हे कळण्याची समज-उमज अजुनही काही भारतियांत नाही असेच खेदाने म्हणावे लागते. भारतासारख्या विशाल देशाचा विकास कोणी एकच माणूस करणे शक्य नाही. तसा मोदींनी दावा केल्याचे मला तरी आढळले नाही. उलट पायाला स्पर्श करणे वगैरे सारख्या प्रथा बंद व्हाव्या असे म्हणणाराही हाच पहिला नेता भारताने पाहिला. त्याविरुद्ध एकाच कुटुंबातील मोजक्या माणसांकडे भारत गहाण असल्यासारखे वागणार्‍या आणि त्यांच्या घरी झाडूवाल्याचे काम करायला तयार असल्याची माध्यमांत उघडपणे जाहिरात करणार्‍या पाठीराख्यांची मोठी फौज आहे हे अख्ख्या भारताला माहीत आहेच. आता भारताला गरज आहे ती फक्त बोलबच्चन न राहता, जनतेची दिशाभूल न करता आणि स्वतःच्या / बगबच्च्यांच्या भ्रष्टाचाराला खतपाणी न घालता, खरोखरच खरेपणाने काम करणार्‍या नेत्याची... अर्थात अश्या लोकशाही नेत्यालाही त्याच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक स्तरांच्या कार्यकर्त्यांची गरज असतेच. पण लायक नेत्याविना कार्यकर्ते म्हणजे केवळ स्वर्थाकरिता एकत्र आलेल्या बाजाबुणग्यांची फौज बनते... आणि मग ज्या फौजेने रक्षण करायचे तीच लूट्मार करू लागते ! आनंदाची गोष्ट अशी की भारतीय जनात बराच काळ बोटेच काय पण पूर्ण हात पोळल्यावर का होईना वरचे सत्य हळू हळू समजू लागली आहे अशीच लक्षणे आहेत. अर्थात भारताचे भले करण्यात अनेकांचे अयोग्य वैयक्तिक हितसंबंध दुखावले जाणार यात काही शंका नाहीच, तेव्हा असे सगळे लोक कांगावा करणारच नाहीत असा समज करून घेणे वास्तवाला धरून होणार नाही हेही सत्य आहेच ! असो.

In reply to by नानासाहेब नेफळे

विटेकर Mon, 08/11/2014 - 14:11
"लिस्ट तिथे फायनल झाली व मोदीने फक्त सही केली." इतक्या महत्वाच्या प्रसंगी आपण तिथे उपस्थित होता.. हे वाचून आमचे डोळे पाणावले , आपल्याबद्दलच्या आतीव आदराने आणि स्नेहाने आमचे अष्ट सात्विक भाव जागृत झाले आहेत..कधी एकदा तुमचा सत्कार करतो असे झाले आहे .. नानासाहेबांच्या सत्कारासाठी ताबडतोब समिती स्थापन करावी अशी मी मिपा व्यवस्थापनाला विनंती करतो.. नानासाहेब ... . . . .. . नानासाहेब , तोपर्यन्त आमच्यासाठी आपल्या चरणांचे zerox इथे डकवावे .. अशी मी तुम्हांला नम्र विनंती करतो... ( भावविभोर ) विटेकर

In reply to by नानासाहेब नेफळे

आनन्दा Mon, 08/18/2014 - 14:05
ज्यांची नगरसेवकपदी निवडून यायची लायकी नाही त्या संघाच्या पदाधिकार्यांच्या आदेशाचे पालन करुन मंत्रीमंडळाची निवड केली, कॉण्ट्रॅडिक्ट्स विथ मोदींचा करिष्मा असेल, परंतु तो उभा करण्यात संघ महत्वाच्या भूमिकेत होता. हेन्स प्रूव्हड!!

In reply to by आनन्दा

या न्यायाने गोबेल्सही जर्मनीचा लोकशाही मार्गाने निवडून आलेला नेता होता असे तुम्ही म्हणाल.....

In reply to by नानासाहेब नेफळे

मोदी ह्यांनी अनधिकृत बांधकामे गुजरात मध्ये तोडली त्यात काही मंदिरे सुद्धा होती ह्यामुळे संघाच्या इतर हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्यावर भरपूर शिव्याशाप दिले तेथे मोदिनी दुर्लक्ष केले. संघ कधीही भांडवल शाहीचा पुरस्कर्ता नव्हता. मोदिनी मात्र भांडवल शाहीतर्फे समाजात सुब्बता आणून सत्ता जिंकण्याचा मूलमंत्र संघाला दाखवून दिला . हा मूलमंत्र आधीच्या भाजप नेत्यांना म्हणजे अडवाणी , वाजपेयी महाजन ह्यांना कळला असता तर मंदिर मुद्दा न उकरत केवळ पल्लेदार भाषणे देत त्यांनी सत्ता मिळवण्याचे मनसुबे रचले नसते गुजराती जनतेने तीनवेळा मोदींना सत्ता संघामुळे नाही तर त्याच्या कार्यामुळे दिली हेच मध्य प्रदेश व गोव्याच्या बाबतीत म्हणता येईल. संघाचे मार्गदर्शन नेहमीच भाजपला होते पण मोदींना संघाचा नाही तर अदानी व अंबानी चा दलाल असण्याचा आरोप होणे ह्याचा अर्थ नेफळे साहेबांना कळला

अर्थमंत्री आणि UPA-१ चे पंतप्रधान म्हणून एक दैदिप्यमान बाजू. हे श्रेय अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग याना जितके आहे त्यापेक्षा जास्त त्यावेळचे पंतप्रधान राव यांना आहे. ज्या "दैदिप्यमान" किंवा "धाडसी" सुधारणांचे निर्णय त्या काळात घेतले आणि राबवले गेले ते (एक्झेक्युटीव्ह सत्ताकेंद्राच्या) पंतप्रधानाच्या निर्णयाशिवाय आणि सक्रिय पाठिंब्याशिवाय शक्य नव्हते. आणि भ्रष्टाचार , अकार्यक्षमताचे आरोप आणि कळसूत्री बाहूल म्हणून हेटाळणी पदरात पडलेली UPA-2 कारकीर्द . एकदम २ टोक . जेव्हा तेच किंवा तसेच निर्णय घेण्याची जबाबदारी पंतप्रधान म्हणून अंगावर पडली तेव्हा मनमोहन निर्णय पक्षाघाताची (डिसिजन पॅरॅलिसिस) ची शिकार झाले. एवढेच नव्हे तर "मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवणे आणि त्याच्याकडून भ्रष्टाचार न होण्याची काळजी घेत लोकोपयोगी कामे करून घेणे" हे पंतप्रधानांचे मुख्य कर्तव्य करण्यात ते असमर्थ ठरले. म्हणजे "शासक म्हणून असलेल्या कार्यक्षमतेचा / पात्रतेचा अभाव" ही अपकिर्ती त्यांना स्विकाराविच लागेल. त्यांच्या कार्यकालात पंतप्रधानावर नियंत्रण ठेवणारे अशासकिय सत्ताकेंद्र होते हे मान्य करूनही; मनमोहन यांच्या सारख्या विव्दानाला त्याचा अर्थ आणि त्यामुळे त्यांच्यावर येणारी अधिक जबाबदारी कळली नसावी हे म्हणणे त्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान होईल. हे सत्य जमेस धरूनही मंत्रीमंडळातल्या मंत्र्यांची अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचार याबातीतची शासकिय व नैतीक जबाबदारी पंतप्रधान म्हणून त्यांच्यावर होती हे त्यांना माहित असणारच. पण त्यांनी अश्याबाबतीत शासकिय तर सोडाच पण नैतिक जबाबदारी स्विकारून त्यांनी कोणतेही ठाम पाऊल उचलल्याचे दिसले नाही... केवळ शक्य तेवढे मौन पाळणे पसंत केले. अश्या कृतींमुळे त्यांच्या अग्रक्रमसूचीत इतर काही गोष्टी देशाच्या हितसंबंद्धांच्या वरच्या जागी होत्या हेच सूचीत होते. उत्तम शासकाच्या गुणधर्मसूचीत शैक्षणिक आणि बौधिक पात्रता महत्वाची असते, पण प्रशासकीय आणि नैतिक पात्रता त्यापेक्षा खूप वरच्या जागी असणे आवश्यक असते. मनमोहन यांच्या कारकिर्दीत त्यांच्या अग्रक्रमसूचीत या विकल्पांची जागा उलटी झालेली दिसते. त्यामुळे कारणांच्या बाबतीत मतभेद असले तरी इतिहासात, "एक विद्वान (अ‍ॅकॅडेनिशियन) असलेला चांगला नोकरशहा (ब्युरोक्रॅट) पण शासन करण्यात असफल व सत्तेतून केव्हा पायउतार व्हावे हे ठरवण्यात असमर्थ ठरलेला शासक" अशीच त्यांची नोंद होईल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

@इस्पिकचा इक्का उत्तम विश्लेषण . पण याच निकषावर UPA-1 च यश आणि २००९ मधील मनमोहन सिंग यांनी कॉंग्रेस ला सार्वत्रिक निवडणुकीत मिळवून दिलेलं यश याची पण कारण मीमांसा तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल

In reply to by पिंपातला उंदीर

मृत्युन्जय Mon, 08/04/2014 - 11:58
मला वाटते युपीए १ च्या कार्याबद्दल एकुणच लोकांना फार कमी माहिती आहे. कारण ठळक यश असे कदाचित त्यांच्या वाट्ञाला आले नाही. २जी स्कॅम मात्र गळ्यात पडला. व्यक्तिशः मला वाटते २जी स्कॅम जेवढा मोठा बनवला गेला तेवढा मोठा तो नव्हताच. त्याचे खरे स्वरुप लोकांसमोर आणि न्यायिक अधिकार्‍यांसमोर आणण्यात युपीए २ ला अपयश आले आणि त्यानंतरच्या एकुणच गोंधळात संपुर्ण उद्योगजगतातली विश्वासार्हता त्यांनी गमावली. मिळकत करात रिट्रोस्पेक्टिव्ह बदल केले गेले जे सर्वमान्य पद्धतीच्या विरुद्ध आहे. त्यामुळे विश्वासार्हता अजुन गंडली. ही २ मुख्य अपयशे युपीए १ ची आहेत. शिवाय युपीए १ बरेच कसरती करण्यातच गेले. जे काम केले ते कदाचित लोकांपर्यंत पोचलीच नाहित. त्यामुळे त्यांनी काही चांगली कामे केलीच असतील तर ती झाकोळली गेली. त्यामुळे युपीए १ च्या चांगल्या कामगिरीवर कोणी प्रकाश टाकला तर बरे होइल. युपीए २ ने अर्थातच निलाजरेपणाची आणि कुशासनाची कमाल गाठली होती. त्यामुळे इतिहास ममोंना कसे लक्षात ठेवील याबाबत फारश्या शंका नाहित.

In reply to by मृत्युन्जय

संपत Mon, 08/04/2014 - 12:47
माझ्या अल्प माहितीनुसार युपीए १ चे यश १. जी डी पी > ८% २. कृषी उत्पनात लक्षणीय वाढ झाली होती ३. फिस्कल डेफिसिट खूप कमी झाले होते. बहुधा ४ % पेक्षा कमी. ४. औद्यागिक आणि भांडवल वृद्धी दुप्पट झाली होती ५. रुपया वधारला होता. बाकी मनरेगा,कर्ज माफिसारख्या सारख्या योजना होत्या ज्या काहींच्या मते अतिशय चांगल्या तर काहींच्या मते अतिशय वाईट होत्या.

In reply to by संपत

हे युपीए-१ चे यश की युपीए-१ च्या काळात दिसलेले रिझल्ट्स? जर युपीए-१ इतके चांगले आणि सक्षम होते तर युपीए-२ च्या काळात इतकी अनागोंदी का माजली? तुम्ही जे म्हणत आहात ते यश वाजपेयी-३ सरकारच्या चांगल्या धोरणांचे रिझल्ट युपीए-१ च्या काळात लागले होते आणि त्याचे श्रेय फुकट युपीएने लाटले होते.युपीएपेक्षा एन.डी.ए ने सरकार आणि अर्थव्यवस्था नक्कीच चांगली सांभाळली होती.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

संपत Mon, 08/04/2014 - 13:30
इतकी अनागोंदी का माजली?
हाच प्रश्न मलाही पडलाय. पण युपीए ने जवळपास ६-७ वर्षे प्रगती (तेही २००८ नंतरच्या जागतिक मंदीत) केली याचे सर्व श्रेय वाजपेयी सरकारला देणे मला पटत नाही. फार तर पहिल्या दोन वर्षांचे देता येईल.

अनुप ढेरे Sun, 08/03/2014 - 15:07
सत्तेवर असलेले पंतप्रधान आपली पाच वर्षाची मुदत पूर्ण करतात आणि नंतर बहुमताने निवडून येतात असे १९६२ नंतर पहिल्यांदाच घडले होते .
हे नाही समजलं. २००९ मध्ये कॉग्रेसला बहुमत होतं???

@अनुप ढेरे थोडी mistake झाली . कॉंग्रेस ने २०० चा पल्ला ओलांडला आणि UPA ला एकूण बहुमतासाठी थोड्या जागा कमी पडल्या . पण कोणावर अवलंबून राहण्याची गरज कमी राहिली .

संपत Sun, 08/03/2014 - 15:20
छान लेख.मी स्वतः गोंधळात आहे कि युपीए १ आणि २ मध्ये एवढा फरक का पडला? एवढी अकार्यक्षमता अचानक कुठून आली? घोटाळ्यांच्या आरोपामुळे कि जागतिक मंदीमुळे ? सोनियाच्या हस्तक्षेपामुळे म्हणावे तर तो युपीए १ मध्येही असेलच कि. खर तर २००९ च्या विजयानंतर सिंग अधिक धडाडीने काम करतील अशी अपेक्षा होती. मला तरी काहीच कळले नाही. अर्थात जागतिक मंदीची धग भारताला फारशी लागून न देण्याचे श्रेय युपीए २ ला द्यावेच लागेल.

चौकटराजा Sun, 08/03/2014 - 16:43
भारतात व्यापार व उत्पादन जग खुले केले गेले याचे प्रमुख कारण आमच्या उद्यीगपतींचा वा शास्त्रज्ञांची नालायकी. १९४७ ते १९९१ या सालात आपण साधी लहान बल्बची विजेची स्वस्त माळ निर्माण करायला शिकलो नाही. एन सी एल काढून किती नोबेल मिळाली या काळात ? सबब लोकसंख्येशी स्पर्धा करेल असा उत्पादनाचा दर्जा व पुरवठा दोन्ही ही नव्हते. रिक्षा घ्यायची तर दहा वर्षे वाट पहावी लागायची ही एक महत्वाच्या सर्वजनिक सेवेची अवस्था होती. मुलभूत सशीधनाच्या नावाने एक क्राय्जेनिक इन्जिनाचे सन्मान्य उदा सोडले तर बोंब आहे. आजही भारीभारी सर्जिकल उपकरणे भारतात तयार होत नाहीत. मॉलमधील बर्याचशा वस्तू दैनंदिन जीवनासाठी अत्यावश्यक नाहीत. ( उदा स्प्रे ) आरोग्य शिक्षण सार्वजनिक वहातुक ई ला पराकोटीचे महत्व येणे गरजेचे आहे पण ही थेट उत्पादक क्षेत्रे नसल्याने त्यावर जीडीपी मधील नगण्य पैसा खर्च होतो.आपले खुल्या व्यापाराचे धोरण स्वीकरणे . खाजगी क्षेत्राला संधी देऊन सरकारी बाबूना खाबूगिरीपासून लांब ठेवून सरकारी उद्योगाचे खाजगीकरण करून जनतेला भांडवल दारांच्या ताब्यात देणे या खेरीज बर्याच देशातील सरकाराना गत्यंतर नव्हते.त्यात नरसिंहरावानी ते केले त्यात वेगळे काही नाही. त्यानी समाजवादाचा अत्यंविधी केला. त्याचे काही चांगले परिणाम समाजाला दिसत आहेत. श्रीमंत लोकांसाठी थेट द्रुतगति मार्ग झाला तर त्यावरून गरीब माणूस कोल्हापूरवरून परळ ला जाउन शकतो. ही समाजवादी मुव्हच ठरली आहे. म्हणून कदाचित माझी ऐतिहासिक प्रधानमंत्री म्हणून नोंद होईल असे मनमोहन जी म्हणत आहेत. नरेम्द्र मोदी अजून रवीशास्त्री सारखे खेळत आहेत. भारतातील भ्रष्टाचार व जीवनावश्यक वस्तूंची महागाई या बाबत एकही क्रांतिकारी विचार त्यांचेकडे नसावा. सबब ते ही मौनी बाबा झाले आहेत. अजूनही भारतीय माणसाचे सार्वजनिक कॅरॅक्टर एतके खराब दर्जाचे आहे की त्याना त्याच्या लायकीचेच सरकार मिळत आहे मिळणार आहे. जे चांगले वाईट घडत आहे त्याचे श्रेय जनतेला तसेच सर्वसाक्षी काळाला ही आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मदनबाण Sun, 08/03/2014 - 22:48
कोणताही 'इतिहास' म्हटला, तर तो कोणी लिहिलेला, हे आधी बघावे लागते. "इतिहास लिहण्या आधी तो घडवावा लागतो... जे आपले आत्ताचे प्रंतप्रधान करत आहेत. तसेच कॉमन वेल्थ गेम्स मधे आपल्या देशातील खेळाडुंनी घडवला आहे. :) नरेंद मोदींचे नेपाळ मधील आजचे भाषण :- मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Gulabi... ;) { शुद्ध देसी Romance }

एसमाळी Sun, 08/03/2014 - 18:04
मी 2004 ते 2009 या upa 1 च्या काळातील भरभराटीचे श्रेय Nda 1 ला देईन.कारण धोरणाचा परिणाम दिसायला काही वर्षाचा काळ जावा लागतो.upa 2च्या काळातील अधोगती upa1 मध्येच चालु झालती.फरक एवढाच की upa 2 मध्ये सगळ उघड झाल.

कानडाऊ योगेशु Sun, 08/03/2014 - 20:13
माननीय मनमोहन सिंग एक उत्कृष्ठ नोकर (एक्प्लॉई वा टीम मेंबर ह्या अर्थाने) नक्कीच होते,परंतु त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण (एम्प्लॉयर अथवा टीम लीडर बनण्याची क्षमता) खरोखर होते का? हा कळीचा मुद्दा आहे. तुलना करायचीच झाल्यास त्यांची तुलना मी सचिन तेंडुलकरशी करेन. सचिन एक उत्कृष्ठ खेळाडु होता पण कधीही एक उत्कृष्ठ कप्तान नाही बनु शकला. ही बाब विचारात घेता पुस्तकाचे An Accidental Prime Minister हे शीर्षकच बरेच काही सांगुन जाते.

हुप्प्या Sun, 08/03/2014 - 20:47
आजवरच्या इतिहासात सर्वश्रेष्ट, सर्वात कणखर, भारताला सुवर्णयुगात नेऊन पोचवणारा, ही भूमी पुन्हा सुजलाम सुफलाम करुन दाखवणारा, असामान्य वक्ता, कुठलेही भाषण घ्या, ऐकत रहावेसे वाटेल, धीरोदात्त, जनतेशी वरचेवर संवाद साधण्याची हातोटी, अप्रिय असले तर हिताचे निर्णय त्वरित घेण्यात कुठलीही हयगय न करणारा, रिमोटवर चालणारा कळसूत्री बाहुला आहे असा संशयही येऊ नये असा पारदर्शक कारभार, कमालीचा स्वच्छ, कुठल्या सहकार्‍याचे पाऊल वाकडे पडते आहे असा संशय आला तरी तात्काळ त्याची उचलबांगडी करणारा रामशास्त्री बाण्याचा नि:स्पृह. असा महाप्रतापी नेता भारताला लाभला हे भारताचे अहोभाग्यच. असा धुरंधर काँग्रेस पक्षात निर्माण व्हावा हे त्या पक्षाचे पूर्वजन्मीचे पुण्य असावे. ह्या महामानवाला माझे कोटीकोटी दंडवत!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नक्की कोणती लेखमाला? गुजरात विकासाचे मृगजळ की सनी लिऑनीबरोबर सहा मिनिटे की मिपावरील सगळ्यात अजरामर लेखमाला---रूणझुणु रूणझुणु रे भ्रमरा (बेशर्त स्विकृती आठवते का?) :)

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

आनन्दा Mon, 08/04/2014 - 12:03
बाकी यावर्षी आता ३१ जुलै झालेला असल्यामुळे आता ते येतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. बाकी १६मे च्या धक्क्याची बेशर्त स्वीकृती केलेली असेल तर.. :)

In reply to by आनन्दा

बाकी यावर्षी आता ३१ जुलै झालेला असल्यामुळे आता ते येतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. बाकी १६मे च्या धक्क्याची बेशर्त स्वीकृती केलेली असेल तर.. Smile
हहपुवा

बाकी त्या न्युक्लिअर डिलची काहिही वासलात का लागेना त्या निमिताने त्यांनी बंगालमधील (आणि केरळमधील) स्वतःला ढुढ्ढाचार्य समजणार्‍या लाल तोंडाच्या मस्तवाल माकडांना त्यांची जागा दाखवून दिली हे मनमोहनसिंगांचे श्रेय नक्कीच आहे.

विनोद१८ Mon, 08/04/2014 - 23:21
मला वाटते म.मोंना आपल्या एकुण कर्तबगारीचा व पदाचा परिणामकारक असा प्रभाव पाडता आला नाही चांगली १० वर्षे संधी मिळुनसुद्धा, ते नेहमीच कुणाचेतरी ओशाळ्यासारखे असे वागताना दिसले, मक्खपणे वावरले. त्यांनी काही राजकारण केले व आपल्याच पक्षाला आपल्या प्रभावाखाली घेउन त्याचे व देशाचे समर्थपणे नेत्रुत्व पंतप्रधान म्हणुन केले असे भासले नाही, त्यांचा खंबीर असा आधार कधीच कुणाला वाटला नाही, नेहमीच आश्रितासारखे वाटायचे, वागण्यात मोकळेपणा नव्हता. किंबहुना मी या खंड्प्राय देशाचा सामर्थ्यसंपन्न पंतप्रधान आहे हे ते विसरले होते किंवा असे म्हणता येइल ते या देशाचे सर्वशक्तिमान नायक आहेत असे सर्वसामान्यजनांच्या मनावर बिंबवण्यात अयशस्वी ठरले, अगदी बरीच चांगली कामे करुनसुद्धा.

अर्धवटराव Tue, 08/05/2014 - 00:53
इतीहास ममोंचं योग्य परिक्षण करु शकेल असं वाटत नाहि. कर्तबगारीशुण्य राजपुत्र आणि असमाधानी राणि यांची मर्जी सांभाळत एका हुषार आणि सज्जन प्रधानाचं जे व्हायचं तेच झालं. अशी परिस्थिती निकट भविष्यात यायचे चान्सेस कमि आहेत. त्यामुळे ममोंवर सर्वात अधिकृत कमेण्ट्स त्यांच्या सहकार्‍यांचीच असतील, व सध्यातरी ति वाईट आहेत.

बहुगुणी Tue, 08/05/2014 - 02:48
द इकॉनॉमिस्ट या अमेरिकन नियतकालिकातील भारताविषयीचे जवळजवळ सर्वच लेख (आणि भारतीय नावाच्याच लेखकांनी/ लेखिकांनी लिहिलेले!) भारतद्वेष्टे (India-bashing) या प्रकारात मोडत असल्याचं माझं मत आहे, पण त्यांचा ३ मे २०१४ चा अंक याबाबतीत किंचित अपवाद वाटला. त्यातला Man out of time या लेखात काही मुद्दे चांगले मांडले आहेत. एक माणूस म्हणून नि:स्वार्थी असलेल्या मनमोहन सिंग यांचं एकीकडे राज्यकर्ता म्हणून काय चुकलं, किंवा दुसरीकडे त्यांनी घेतलेले कोणते निर्णय दूरदृष्टीचे / देशाच्या दृष्टीने भले होते, याचं विश्लेषण वाचनीय आहे. निवडणू़क निकाल जाहीर व्हायच्या आधी आठवडाभर आलेल्या या लेखात ही telling वाक्ये होती: "Mr Singh keeps a characteristic silence, but is an inevitable target for the BJP. The most spiteful critics, though, come from his own party. Congress expects a heavy defeat when national election results are broadcast on May 16th. It needs a scapegoat." अर्थात, सर्वच मुद्दे मला पटले नाहीत, पण शेवटी 'द इकॉनॉमिस्ट मधलं लिखाण आहे' म्हणून सोडून दिलं, discount :-) याच लेखावर आलेल्या प्रतिक्रियादेखील वाचनीय आहेत.

स्पार्टाकस Wed, 08/06/2014 - 10:00
मनमोहन सिंग यांची काही खास वक्तव्ये :- "देशातील साधनसंपत्तीवर सर्वप्रथम अधिकार अल्पसंख्यांकांचा आहे. नानावाटी आयोगाने १९८४ च्या दंगलीत जगदीश टायटलर दोषी आहेत हे जाहीर केल्यावर "जगदीश टायटलर निर्दोष आहे. मी त्यांना मंत्रीमंडळातून मुळीच काढणार नाही." "कॉमनवेल्थ खेळांमध्ये कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही." "ए. राजा निर्दोष आहे." "अण्णा हजारेंनी निवडणूक लढवून जनतेतून निवडून यावे आणि मग जनलोकपाल आणावा!" स्वतः मनमोहन सिंग राज्यसभेचे सभासद आहेत. "राहुल गांधी पंतप्रधानपदासाठी सर्वाथाने योग्य आहेत!" "शिबू सोरेन, लालू यादव यांना मंत्रीमंडळातून काढणार नाही!" "चिदंबरमने कोणताही गैरव्यवहार केलेला नाही!" "महगाईसाठी शरद पवार जबाबदार आहेत!" विरोधाभासाचा सर्वोत्कॄष्ठ नमुना! "मी हतबल आहे. आघाडी सरकारमुळे मला भ्रष्टाचाराविरुध्द काही करता येत नाही!" "मी दुर्बल नाही, कणखर आहे!" "मी कोणताही भ्रष्टाचार सहन करणार नाही!" दक्षता आयोगाच्या अध्यक्षपदी थॉमस यांची नेमणूक. सर्वोच्च न्यायालयाने हकालपट्टी केल्यावर, "या प्रकरणात पृथ्वीराज चव्हाण दोषी आहेत! मी नाही!" "नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे देशास घातक!" हे राजकीय विरोध म्हणून सोडून देता येईल. मनमोहन अर्थतज्ञ म्हणून निश्चीतच अनुभवी आणि कर्तबगार होते. परंतु त्यांनी राबवलेल्या निर्णयांचं श्रेय नरसिंहराव यांचं काहीच नाही का? नरसिंहराव यांच्या काळात गांधी घराण्याची लुडबूड राजकारणात नव्हती त्यामुळे आर्थीक उदारीकरणाचे निर्णय राबवताना अन्न सुरक्षा योजनेसारख्या आतबट्ट्याच्या व्यवहाराला केवळ आले सोनियाच्या मना म्हणून राबवावे लागले नव्हते. परंतु, पंतप्रधान म्हणून त्यांनी फक्त 'येस बॉस!' इतकेच आपले इतिकर्तव्य मानले.

In reply to by स्पार्टाकस

प्रसाद१९७१ गुरुवार, 08/07/2014 - 18:10
मनमोहन अर्थतज्ञ म्हणून निश्चीतच अनुभवी आणि कर्तबगार होते >>>>>>>>>> हे मिथ आहे. १९९१ च्या सुध्हरणांचे श्रेय राव साहेबांचे आहे. ममोंनी बरीच पदे भुषवली पण कुठल्याच पदावर लक्षणीय काम केले नाही. एकेकाळी ममो सरकारीकरणाच्या बाजुला होते कारण इंदीरा गांधी पंतप्रधान होत्या. नंतर उदारीकरणाच्या बाजुने झाले कारण राव साहेब आले. त्यांना स्वताचे काही मत नाही आणि सत्व पण नाही. वरुन हुकुम आला की कागद्पत्र फक्त तयार करायची.

प्रतापराव गुरुवार, 08/07/2014 - 18:46
मनमोहन अर्थतज्ञ म्हणून निश्चीतच अनुभवी आणि कर्तबगार होते >>>>>>>>>> हे मिथ आहे. १९९१ च्या सुध्हरणांचे श्रेय राव साहेबांचे आहे. >>>>> नाही हो इतकही कमी लेखू नका त्यांना रावांशी त्यांची तुलना करू नका. माझ्या समजुतीप्रमाणे रावांवर हर्षद मेहताकडून एक कोटी रुपये घेतल्याचा आरोप होता त्या काळात ती बरीच मोठी रक्कम होती. ममो ह्यांच्यावर असले आरोप कधी झाले नाहीत.

भाते गुरुवार, 08/07/2014 - 23:34
काही अपवाद वगळता, वरच्या सर्व प्रतिक्रियांमध्ये मनमोहन सिंग यांचे फक्त युपीए १ आणि २ या काळातले मुल्यांकन केले आहे. वरच्या प्रतिक्रिया वाचुन 'इतिहास मनमोहन सिंग यांचे (पंतप्रधान म्हणुन) मूल्यमापन कसे करेल ?' असे धाग्याचे शीर्षक आहे का अशी शंका आली. पंतप्रधान म्हणुन त्यांना कितीही नावे ठेवली तरी, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर (१९८२ - ८५) पासुन, भारताच्या योजना आयोगाचे ऊपाध्यक्ष (१९८५ - ८७), भारतीय प्रधानमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार (१९९० - ९१) आणि नरसिंहराव यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारमध्ये अर्थमंत्री ही त्यांची कामगिरी नक्कीच अभिमानास्पद आहे.

धाग्यावर Score Settling होत आहे का ? मनमोहन २००९ मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर मत घेऊन का निवडून आले याचे तटस्थ विश्लेषण करण्यात कुणालाच रस नाही का ? कारण इथे अनेक लोक जस म्हणत आहे तसे मनमोहन अकार्यक्षम , कळसूत्री बाहुले असते तर लोकांनी त्यांना सलग दुसरी टर्म दिलीच नसती . अटलजींना (सलग २ पूर्ण काळ टर्म ) पण हि संधी लोकांनी दिल्या नाहीत मात्र भारतीय जनतेनी हा विश्वास मनमोहन यांच्यावर दाखवला . कुछ तो बात होगी . मी स्वतहा मोदी यांचा 'भक्त ' नाही . पण त्यांचे मूल्यमापन अजून ५ वर्षांनी केल्या जावे असे माझे मत आहे . चांगल्याला चांगले म्हण्याला काय हरकत आहे . नाहीतर आंधळेपण पोटी मोदी भक्तांनी जेखालच्या पातळीचे bashing केल ते आणि मोदी यांच जे हनन चालू आहे ते याच्यात फारसा गुणात्मक फरक नाही असे मला वाटते . बाकी हा खंडप्राय देश खूप सुज्ञ आहे . यापूर्वी त्यांनी इंडिया shining चा भोपळा फोडला होता मोदी अपयशी ठरले त्यांना पण जनता बाहेरचा रस्ता दाखवेलच . चर्चा आता मनमोहन यांच्या उपलब्धी आणि अपयश यांच्याकडे वळावी असे वाटते

In reply to by पिंपातला उंदीर

संपत Mon, 08/11/2014 - 17:08
हा खंडप्राय देश खूप सुज्ञ आहे ह्याच्याशी सहमत. गेल्या काही निवडणुकांचे निकाल हा विश्वास बळकट करणारे आहेत. बाकी युपीए १ चे यश मी वर नमूद केले आहे. त्याचे श्रेय मनमोहन सिंघना देण्याचे नाकारणे अयोग्य आहे.

चौकटराजा Mon, 08/11/2014 - 16:40
चर्चा आता मनमोहन यांच्या उपलब्धी आणि अपयश यांच्याकडे वळावी असे वाटते ] आपले हे वाक्य मोलाचे आहे. या धाग्यात मी वर दिलेला प्रतिसाद काय सांगतो ? त्यातूनही मला वाटते की यातील यश काळाचे व अपयश हे मनमोहन यांचे आहे. कारण ते काय किंवा जाणता राजा(?) शरद पवार यांचे आरोग्य, शिक्षण, न्यायदान व निवडणूक प्रक्रिया या बाबीवर अजिबात लक्ष नाही. हे अनेक कॉंग्रेसी व भाजपा नेत्यांचे असेच आहे. भाजपा चा कारभार दगडापेक्षा वीट मऊ इतपतच ठीक चालेल. व हे कट्ट्रर भाजप वाल्यानाही ठाउक आहे. कारण सलमान गजाआड जाउ नये अशीच न्यायव्यवस्था हवी असाच दोघांचा अप्रोच आहे.

विवेकपटाईत Sat, 08/16/2014 - 18:59
देशाच्या विकासासाठी लागणाऱ्या तीन मूलभूत बाबी , सडक, रेल्वे, कृषी साठी लागणारी सिचाई सुविधा या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आले. वाजपायी सरकार ने ५ वर्षात जितके कार्य केले त्याचा १/४ कार्य ही गेल्या १० वर्षात झाले नाही. वाजपायी सरकार जर पुन्हा जिंकले असते तर चतुर्भुज योजना केंव्हाच पूर्ण झाली असती.dfc चे कार्य ही पूर्ण झाले असते. काही नदी जोड प्रकल्प ही पूर्ण झाले असते. रोजगार आणि देशाचा आर्थिक विकास कित्येक पट वाढला असता. मनमोहन सरकारने सर्वप्रथम नदी जोड प्रकल्पाला कचरा पेटी दाखविली आणि सडक आणि रेल्वे दोन्ही आधार भूत बाबींवर खर्च कमी केला. का? याचे उत्तर कोण देणार. आज ८० टक्के माल रस्त्यावरून न्यावा लागतो आहे त्या मुले वाहतूक खर्च कित्येकपट वाढला. देशाचा बिकास खुंटला. UPA-I मधेच मूलभूत बाबींवर दुर्लक्ष करण्यात आले. सर्व बाबतीत पीछेहाट झाली तरीही UPA पुन्हा जिंकली कारण विरोधी पक्षात नेतृत्वाचा अभाव होता. बाकी निवडणूक जिंकायचे म्हणाल तर केजरीवाल सारखा व्यक्ती ही निवडणूक जिंकू शकतो. बाकी अधिक बोलू शकत नाही.

एस Sun, 08/03/2014 - 11:49
मनमोहन सिंग यांचे मूल्यमापन होईल तेव्हा होईल. पण सध्याच्या वातावरणात मिपावर तुमच्या लेखाचं वेगळंच मापन होण्याची शक्यता आहे. कदाचित हा लेख अजून एक-दीड वर्षांनी आला तर थोडे जमिनीवर येऊन लोक प्रतिसाद देतील. आत्ताच्या घडीला चिखलफेकच होईल असे वाटते. वाचनखूण साठवली आहे. दोनेक वर्षांनी सविस्तर प्रतिसाद देईन. तोपर्यंत भविष्यकाळ डॉ. सिंग यांचे चित्रण कसे रंगवतोय हे पहायला पाहिजे.

In reply to by एस

सामान्यनागरिक Mon, 08/11/2014 - 16:23
मला खात्री आहे की जर मनमोहन सिंग यांनी आपले चरित्लिहीतेले तर आणि त्यात खुल्लम खुल्ल लिहीले तर बरीच धक्कादायक माहिती बाहेर पडेल ! चरित्र न लिहीण्यची करंगळी चिरुन शपथ घेण्यास त्यांणा भाग पाडले गेले असावे.

तिमा Sun, 08/03/2014 - 12:16
लेख विचार करायला लावणारा आहे. सर्वसामान्य नागरिकाला अजूनही, मनमोहन यांच्याविषयी व्यक्तिगत आदर आहे.पण एरवी तोंड न उघडणारे मनमोहन, नटवरसिंगांवर मात्र लगेच भाष्य करतात, याचे आश्चर्य वाटते. खुद संजय बारु व आता नटवरसिंग सांगतात की, पीएमओ मधून फायली सोनियांकडे जात होत्या. हे सर्वस्वी खोटे असेल असे वाटत नाही. इतक्या बुद्धिमान माणसाला आपण घटनाबाह्य काम करत होतो याची जाण नसावी हे खेदकारक आहे. स्वतः प्रामाणिक असताना त्यांनी सोनियांची दादागिरी का चालवून घेतली आणि आत्मसन्मानासाठी वेळीच राजीनामा का दिला नाही, हेच तर मोठे कोडे आहे आणि त्याचे कारण प्रत्येक सुजाण नागरिकाला जाणून घेण्याची इच्छा आहे.

In reply to by तिमा

नितिन थत्ते Sun, 08/03/2014 - 19:20
>>खुद संजय बारु व आता नटवरसिंग सांगतात की, पीएमओ मधून फायली सोनियांकडे जात होत्या. हे सर्वस्वी खोटे असेल असे वाटत नाही सोनिया गांधींना सरकारी फायली वाचून त्यातले काही आकलन होत असे असा गंभीर आरोप इथे केला जात आहे. ;)

In reply to by नितिन थत्ते

त्याना कळत नसेल. पण त्यांनी ठेवले होते ना सल्लागार समितीत एनजीओवाले. कदाचित म्हणूनच मनमोहन मनातून संपूर्ण उतरले. तसेही युपीए-१ कसे आले हेच मोठे कोडे आहे मला.

In reply to by तिमा

रमेश आठवले Sun, 08/03/2014 - 21:21
सोनियाने बहाल केलेले पद स्वीकारताना त्यांना आपल्या पुढे काय वाढून ठेवले आहे याची कदाचित कल्पना नसावी. पण काही काळा नंतर सोनियाच्या हातातली बाहुली म्हणून प्रतिमा निर्माण झाल्यावर ही पदाचा मोह त्याना सुटला नाही हे खरे.

मोदी तरी काय करत आहेत, ज्यांची नगरसेवकपदी निवडून यायची लायकी नाही त्या संघाच्या पदाधिकार्यांच्या आदेशाचे पालन करुन मंत्रीमंडळाची निवड केली, संघाच्या कार्यालयातून आदेश निघताच नेमणूका व निर्णय होत आहेत. हे कोणती घटनादत्त कामं करत आहेत... मनमोहन सोनियांना विचारुन काम करत होते, तिथे मोदी मोहन भागवतांच्या क्लिअरन्सची वाट पहात असतात,मोडस ऑपरेंडी तीच आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय Mon, 08/04/2014 - 11:07
नगरसेवकपदी निवडुन आलेले लोक बघता संघाच्या लोकांची खरेचे " ती " लायकी आहे असे वाटत नाही. आता त्यांनी एक किंगमेकरची भूमिका वठवली आहे ही गोष्ट वेगळी.

In reply to by मृत्युन्जय

प्रतापराव गुरुवार, 08/07/2014 - 17:55
कसले किंगमेकर नि कसले काय संपूर्ण भारतात मोदींची हवा होती. लोकांनी विकासासाठी मोदींना मत दिले इथे संघ कसा काय किंगमेकर बनला. बर्याच तरुणांना संघ नावाची एखादी संघटना आहे हे हि माहित नाही. हा सारा मोदींचा करिष्मा आहे. संघाचा पाठींबा पूर्वीपासून भाजपला आहे कधी एवढे बहुमत मिळाले होते का ? म्हणतात न यशात अनेक भागीदार असतात नि अपयश एकट्याचेच असते तसला प्रकार आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

मोहन भागवत आणि सोनिया गांधी ह्यांमध्ये खूप फरक आहे … मुळात मानला तर… मानाय्चाच नसेल तर विषयच संपला…. मोहन भागवत कोणत्याही घराण्याच्या आशीर्वादाने आलेले नाहीत… आपण संघाच्या एकंदरीतच स्ट्रक्चरचा अभ्यास करावा…. (आत्तापर्यंत कोणतीही गोष्ट घडली (विशेषतः आपत्ती) तर सगळ्यात आधी संघ तिथे पोहोचतो शासन नव्हे…)

In reply to by एक स्पष्टवक्ता..

प्रश्न भागवत वा गांधींच्या कॅलिबरचा नाही, प्रश्न आहे घटनाबाह्य सरकार चालवण्याचा .... मनमोहन सिंगना आरोपिच्या पिंजर्यात उभे करताना मोदींना सूट द्यायची व कारण सांगायचे कि मोहन भागवत तथाकथित राष्ट्रवादी संघटनेचे अध्यक्ष आहेत. हे असे चालणार नाही.

In reply to by नानासाहेब नेफळे

मुळात जेंव्हा आपण एखाद्याचा जेंव्हा सल्ला घेतो (कि जो समाजाबद्दल जागरूक आहे) आणि ती व्यक्ती जर त्या पात्रतेची असेल तर त्या विचारण्यावर आक्षेप घेण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं…. माझ्या माहितीनुसार एक्स्पर्ट अ‍ॅडव्हाईस घेणे घटनाबाह्य नाही….

In reply to by एक स्पष्टवक्ता..

विटेकर Wed, 08/06/2014 - 10:55
धर्मसत्तेचा(पक्षी सन्यस्त / व्रतस्थ लोक )राजसत्तेवर अन्कुश ही भारतातील परंपराच आहे. इतिहासात अशी अनेक उदाहरणे दिसतील. १. अगदी प्राचीन उदाहरण - वेन राजा , हा अन्यायकारी राजा जेव्हा प्रजेला त्रास देऊ लागला तेव्हा साधु-संतानी चक्क त्याला मारले, त्याच्याच शरीरापासून पृथुची निर्मिती झाली. आणि मग पृथुने राज्य केले. २. अगदी राक्षसांच्या राज्यात देखील शुक्राचार्यांची महती होतीच. ३. श्रीरामाचा राज्यभिषेक झाल्यावर श्रीरामाने उद्घोषणा केली की मी दंड्नीय नाही, तेव्हा वसिष्ठांनी त्याच्या मस्तकावर आपल्या धर्म दंडाने थोपटले आणि सांगितले, तू चक्रवर्ती आहेस पण धर्मदंडाखाली दंडनीय ही आहेस. ४. आर्य चाणक्य आणि चंद्रगुप्त ५. विद्यारण्य स्वामी - हरीहर बुक्क ६.समर्थ रामदास - शिवाजी महाराज ७.अगदी अलिकडच्या काळात - महात्मा गांधी - काँन्ग्रेस ८. जे.पी. - जनता पार्टी तेव्हा सत्ताबाह्य सत्ताकेन्द्र असणे नवीन नाही . मध्ययुगीन अंधकाराच्या काळात देखील भागवत धर्माची पताका खांद्यावर घेणारी आमची संतमंडळीच लोकान्चे खरे राजे होते.. मुस्लिम आणि ब्रिटिश शासन असले तरीही ! या देशाची संस्कृती आणि परंपराच अशी आहे की सत्ताकारणाने इथले जनमत बदलत नाही ! या देशाच्या समाजकारणाची नाडी धर्माच्या हातात आहे .... आणि धर्माला ग्लानी जरुर येते .. तो नष्ट होत नाही !! म्हणून तर युनान मिश्र रोमा सारे मिटे जहां से कुछ् हम ही है की हस्ती मिटती नही हमारी तेव्हा जेवढा सल्लागार निस्पृह आणि विरागी , तितके शासन चांगले हा सरळ सरळ नियम आहे. सत्ता कोणाचे येवो आथवा जावो .. भारतीय मानसिकतेत बदल घडवायचा असेल तर समाजकारण करावे लागते आणि असाच माणूस भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनतो. सत्तापिपासू लोकांना भारतीय त्यांची योग्य जागा दाखवतातच ! फक्त वेळ लागतो..... It's big fat white elephant .. it moves very slowly , you can not make him to run !

In reply to by विटेकर

भारत देश प्रजासत्ताक आहे, धर्मसत्ता वगैरेच्या भ्रमातून बाहेर यावे.आपण ऐकविसाव्या शतकात आहोत मध्ययुगात नाही. एका विशिष्ट धर्माला राष्ट्रीय धर्म घोषीत करुन इतर धर्मीयांना राष्ट्रीयत्वाच्या व्याख्येतुन वगळणार्या संघटनेच्या मार्गदर्शनाची गरज भारतातसारख्या प्रजासत्ताक देशाला नाही ,अर्थात अशा संघटनेकडे आश्रीत म्हणुन राहीलेले लोक त्यांचेच सल्ले ऐकणार व लोकशाहीला व्यवस्थेला दरकिनार करणार, यात नवे ते काय!

In reply to by नानासाहेब नेफळे

विटेकर गुरुवार, 08/07/2014 - 15:59
काय खर बोलता होत तुम्ही .. साला लक्षात च आले नाही आपण एकविसाव्या शतकात आहोत ते ! तुमची मळमळ मात्र अगदी अर्वाचीन काळातील वाटते ..

In reply to by नानासाहेब नेफळे

विवेकपटाईत Sat, 08/16/2014 - 19:16
मला वाटते धर्म शब्दाचा अर्थ आपल्याला कळला नाही आहे. धर्म शब्दाचा अर्थ देवतेची पूजा करण्याची पद्धती नव्हे अपितु आपल्या धर्मात धर्म शब्दाचा अर्थ मानवाने जे धारण केले आहे ते. अर्थात मनसा वाचा कर्मणा व्यवहार ज्याच्या माध्यमातून मनुष्य आपल्या कर्तव्याचे पालन करतो. मनु ने धर्म के दस लक्षण सांगितले आहे: धृति: क्षमा दमोऽस्‍तेयं शौचमिन्‍द्रियनिग्रह: । धीर्विद्या सत्‍यमक्रोधो दशकं धर्मलक्षणम्‌ ।। (मनुस्‍मृति ६.९२ ( धैर्य , क्षमा , संयम , चोरी न करणे , शौच ( स्वच्छता ), इन्द्रियांना वश मध्ये ठेवणे , बुद्धि , विद्या , सत्य और क्रोध न करणे.) राजाला वरील धर्माचे पालन करणे आवश्यक होते. अन्यथा त्याला पदच्युत करण्याचा अधिकार जनतेला होता.

In reply to by एक स्पष्टवक्ता..

एक्सपर्ट अँडव्हाईस घेणे घटनाबाह्य नाही
मोहन भागवत व आरेसेस एक्स्पर्ट आहेत ह्याचा कोणता विदा आपल्याकडे आहे? मोहन भागवत /संघ हिंदु हिंदुत्व वगैरेच्या व्याख्या करतात, इतर कुठल्या क्षेत्रात त्यांचे एक्सपर्टाईज आहेत? भाजपसारखा राजकीय पक्ष असताना अर्थ विज्ञान तंत्रज्ञान सहकार ई ई प्रत्येक क्षेत्रातल्या तज्ञ व्यक्ती व संस्था असताना ,आम्ही आरेसेसकडून एक्सपर्ट एडव्हाईस घेतो असे सांगणे याचे दोन अर्थ निघतात, मोदी सरकार दूधखुळे आहे अथवा ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ईमानेइतबारे काम करणारे गुलाम आहेत.

In reply to by नानासाहेब नेफळे

हे बघा आता विरोधाला विरोधंच जर करायचा असेल तर विषयच संपला…. मुळात हा असा साला घेण्यात चुकीचं काय आहे हेच मला नाहीये समजत… जर तो सल्ला चुकीचा निघाला तर शंका काढण्यात अर्थ आहे असं माझं स्पष्ट मत आहे…. आणि उरला विषय एक्सपर्टाईचा …. आत्तापर्यंत ह्या देशातले बहुतांश निर्णय हे एक्सपर्टाईज वर विसंबूनच घेतले गेले ना?? काय झालं त्यांचं …. आणि रा.स्वं.संघाइतकी शिस्तबद्ध संघटना आपल्या देशात तरी नाही. जिथे जिथे आपली सरकारी (प्रशिक्षित) यंत्रणा नाही जाऊ शकत. तिथे जाऊन ते त्यांची मदतच करतात… थोडेसे डोळे किलकिले जरी करून बघितलेत ना तरी वस्तुस्थिती समजेल… पण अडचण काय झालीये माहितीये… साठ वर्षाच्या मूर्ख आणि बिनडोक सरकारमुळे "दुधखुळे" आणि "गुलाम" हे दोनच शब्द आपल्याला (इथे फक्त तुम्हाला असे म्हणायचे नाही कृगैन) इतके अंगवळणी पडलेत… कि पोह्यावर शेव घालावी तसे हे शब्द आपण शिपडत असतो…. असो… कावीळ झालेल्याला काय सांगावं जग पिवळं नाही म्हणून…. \

In reply to by एक स्पष्टवक्ता..

ठीकाय मग, मनमोहन गांधी घराण्याचा एक्सपर्ट एडव्हाईस घेत होते व मोदी संघाचा घेतात, घटनाबाह्य कुणीच नाही यावर तरी शिक्कामोर्तब करुयात!

In reply to by नानासाहेब नेफळे

मुळात फक्त आणि फक्त गांधी घराण्यामुळे एक्सपर्टाईज मिळतो?? हा एक कळीचा प्रश्न आहे. गांधी ह्या नावाऐवजी जर जोशी, जाधव अशी नावं असती तर कोणी कुत्रं तरी वार्याला उभं राहिलं असतं का? समजत नाहीये कि समजून घ्यायचं नाहीये हेच कळत नाहीये नानासाहेब…

In reply to by एक स्पष्टवक्ता..

चित्रगुप्त Sun, 08/10/2014 - 22:40
.... आत्तापर्यंत कोणतीही गोष्ट घडली (विशेषतः आपत्ती) तर सगळ्यात आधी संघ तिथे पोहोचतो शासन नव्हे… याचे उदाहरण मी बघितले आहे. मी रहातो, त्या दिल्लीजवळच्या फरिदाबाद स्टेशनावर काही वर्षांपूर्वी मध्यरात्री फार मोठा रेल्वे अपघात झाला. सर्वात आधीतर आसपासच्या झोपडपट्टीतल्या लोकांनी यथेच्छ लूट केली (नंतर पोलिसांना घरा-घरातून सूटकेसा वगैरे सापडल्या) नंतर पहाटेपासून संघाच्या कार्यकर्त्यांनी मदतकार्य सुरू केले. गंमत म्हणजे टीव्ही वरील बातम्यात उघड दिसत असूनही संघाच्या कार्याचा उल्लेखही केला गेला नाही.

In reply to by खटपट्या

संघाचे लोक आपत्तीकाळात काम करायला जातात कि जाहीरात? जर कामच करत असतील तर जाहीरात होत नाही म्हणुन का रडगाणे गावे ? एका राष्ट्रवादी "संघटनेने राश्ट्रकार्याची प्रसिद्धीच झाली नाही हो !" ,अशी आरोळी ठोकण्यात काय अर्थ आहे?

In reply to by नानासाहेब नेफळे

खटपट्या Mon, 08/11/2014 - 00:57
प्रसिद्धी नको पण अनुल्लेख हि नको. (मी काही संघाचा कार्यकर्ता किंवा प्रचारक नाही. पण रोजच्या बातम्यांमध्ये संघाचे लोक दिसत होते) जे आहे ते आहे. नाकारून काय उपयोग. बाकी कोणत्या संघटनेचे लोक हे काम करत असतील तर त्यांचाही उल्लेख आला पाहिजे.

In reply to by नानासाहेब नेफळे

विटेकर Mon, 08/11/2014 - 14:03
लाखातले एक बोल्लात ! या निमित्त तुमचा शनवारवाड्यावर सत्कारच करायला हवा ! हे कसले राष्ट्रवादी ? हे तर जाहीरात वादी ! अशी जाहीरात करतात आणि छुप्या मार्गाने सत्ता हस्तगत करतात... यांचे कशाला करायला हवयं कोड कौतुक ? असतील जात आपत्ती निवारणासाठी , त्याचे काय विशेष ! पण काय आहे ना , भोळ्या भाबड्या जनतेला कळतच नाही हो, कर्तृत्ववान ( आणि तो ही त्यागी घराण्यातील )राजपुत्राला निवडून द्यायचे सोडून एका संघाच्या प्रचारकाला निवडून दिले ? पण नानासाहेब , तुम्ही एक काम कराच... कसं करुन महाराष्ट्रात तरी चड्डीवाले लोक सत्तेवर येणार नाहीत असं पहा ! भोळ्या भाब्ड्या जनतेसाठी तुम्ही एवढे कराचं ! अहो हे लोक राजधानी मुंबई हून नागपूरला नेतील हो ! वाचवा !

In reply to by एक स्पष्टवक्ता..

सामान्यनागरिक Mon, 08/11/2014 - 16:27
नुकतेच घडलेले हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. आता माळीण साठी एखादे हजार कोटींचे प्याकेज येऊ द्या. तेथे राष्ट्रवादी आणि आय कान्ग्रेसवाले लगेच पोचतील. मग काय होईल हे सर्वांना माहीत आहेच !

In reply to by नानासाहेब नेफळे

प्रतापराव गुरुवार, 08/07/2014 - 17:44
नानासाहेब नमो हे संघाचे ऐकत असतील असे वाटत नाही.संघाच्या पुढे हो हो करून ते स्वताचेच अजेंडे राबवणार नि संघाच्या तोंडाला पाने पुसणार. ते कर्तुत्ववान नेते आहेत भाजपला जो विजय मिळाला तो मोदींमुळे संघामुळे नाही. हे सार्यांना चांगलेच ठावूक आहे.

In reply to by प्रतापराव

मोदी स्वयंभू नेते नाहीत,ते पक्के संघिष्ट आहेत. संघाच्या आदेशावरुन त्यांची कार्यपद्धती ठरते .मंत्रीमंडळासारख्या महत्वाच्या बाबीत संघाच्या पदाधिकार्यांशी उघड चर्चा कशासाठी चालली होती? ज्यांना मंत्रीपद हवे होते ते दिल्ली संघमुख्यालयात कशासाठी जात होते? लिस्ट तिथे फायनल झाली व मोदीने फक्त सही केली. मोदींचा करिष्मा असेल, परंतु तो उभा करण्यात संघ महत्वाच्या भूमिकेत होता.मनमोहन व मोदी रीमोटकंट्रोल्डच आहेत ,त्यामुळे किंगमेकर वगैरे उपमा आरेसेसला देताना सोनिया गांधी घटनाबाह्य सरकार चालवतात असा आरोप करणे हे' आपला तो बाब्या' या प्रकारच्या मानसिकतेचे लक्षण आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

नेफळेसायेब, हे दोनही नेते रिमोट कंट्रोलने नियंत्रित आहेत हे (केवळ वादासाठी) मानल्यावरही खालील वस्तूस्थिती नाकारणे जरा कठीणच आहे. एका बाजूला दहा वर्षे केंद्रसरकारमध्ये सत्ताधारी असणारा आणि प्रशासन व भ्रष्टाचारावर काबू ठेवण्यात असफल झालेला आणि शिवाय निवडणूक निकाली पद्धतिने हारलेला नेता (आता हे केवळ विरोधी नव्हे तर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही मान्य केले आहे) आणि दुसर्‍या बाजूला विकासाचे राजकारण करत (हे काँग्रेसच्या केंद्रिय सरकारनेच त्याच्या अनेक खात्यांनी गुजरात सरकारच्या अनेक उपक्रमांना दिलेल्या पारितोषींकांच्या व्दारा मान्य केले आहे) सतत चारदा निकाली बहुमताने निवडून आलेला नेता... यांची खरं तर तुलनाच होऊ शकत नाही. तरीही, एक सावध नागरीक म्हणून नविन नेत्याला योग्य तो काळ (साधारण वर्षभरतरी) दिल्यावरच नविन नेत्याच्या पात्रते-अपात्रतेबद्दल काही म्हणणे शक्य होईल, हा समतोल विचार होईल. केवळ आपल्या पक्षाच्या विरोधी पक्षाचा नेता आहे म्हणूण लगेच त्याच्या नावाने शंख करण्यापेक्षा, जो नेता देशाचे (म्हणजे पर्यायाने आपणा सर्व नागरिकांचे आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचे) भले पाहतो त्याला संधी आणि पाठिंबा देण्याची सारासारबुद्धी दाखवण्याची जबाबदारी स्वतःला सुजाण आणि विचारवंत समजणार्‍या नागरिकांवर आहे, नाही का ? अजून महत्वाचे: केवळ विरोधी पक्षाचे काम आहे म्हणून देशाच्या भल्या कामाला आंधळेपणाने विरोध करण्यापेक्षा आणि आपल्या पक्षाच्या नाकर्तेपणावर पांघरुण घालण्यापेक्षा; स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांना "तसे किंवा त्यापेक्षा जास्त चांगले काम का केले नाहीत" हे विचारण्याचा सुजाणपणा आणि धमक जेव्हा लोक दाखवू लागतिल तेव्हाच देशाचे (आणि पर्यायांने लोकांचे) भले व्हायला सुरुवात होईल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बर्याच अंशी सहमत, परंतु फक्त मोदीच विकास करतात असे काही नाही.इतरही अनेकजण चांगली कामं करत असतात.

In reply to by नानासाहेब नेफळे

जे कोणी खरोखर चांगले काम करतात त्या सगळ्याचेही कौतूक करायलाच पाहिजे ! एकाचे अपयश झाकण्यासाठी इतरांचे पाय ओढण्याने काय साधणार आहे ? जगात चांगले काम करायचा मक्ता फक्त एकाच पक्षाला / व्यक्तीला आहे हाच विचार बुद्धीमत्तेच्या कमतरतेचे लक्षण नाही काय ? मग चांगले काम करणार्‍याचे पाय ओढण्यापेक्षा त्याला संधी आणि मदत करणेच शहाणपणा नाही काय ? तसेच खूप संधी मिळून असफल झालेल्या आणि आताच संधी मिळालेल्यांची तुलना करणे शास्त्रिय विचार नसून केवळ राजकीय कांगावा असतो हे वाचकांच्या ध्यानात येणार नाही असे समजणे म्हणजे (अ) "वाचकांना अक्कल नाही असे समजणे" किंवा (आ) "आपल्याला कमी समज आहे हे न उमजणे" या दोन पर्यायांपैकी एकच असते. त्यांतला कोणता पर्याय खरा आहे हे समजणे मात्र प्रत्येकाच्या बुद्धीमत्तेवर अवलंबून आहे. कांगाव्यांच्या उदाहरणांनी भारताचा गेल्या सहा शतकांचा इतिहास खच्चून भरलेला आहे. तरीही प्रत्यक्षात परिणाकारक काम न करता कांगावाखोरपणा करत तुंबडी भरणार्‍यांना पाठिंबा देण्याने आपण आपले आणि आपल्या पुढच्या पिढीचे नुकसान करून घेत आहोत हे कळण्याची समज-उमज अजुनही काही भारतियांत नाही असेच खेदाने म्हणावे लागते. भारतासारख्या विशाल देशाचा विकास कोणी एकच माणूस करणे शक्य नाही. तसा मोदींनी दावा केल्याचे मला तरी आढळले नाही. उलट पायाला स्पर्श करणे वगैरे सारख्या प्रथा बंद व्हाव्या असे म्हणणाराही हाच पहिला नेता भारताने पाहिला. त्याविरुद्ध एकाच कुटुंबातील मोजक्या माणसांकडे भारत गहाण असल्यासारखे वागणार्‍या आणि त्यांच्या घरी झाडूवाल्याचे काम करायला तयार असल्याची माध्यमांत उघडपणे जाहिरात करणार्‍या पाठीराख्यांची मोठी फौज आहे हे अख्ख्या भारताला माहीत आहेच. आता भारताला गरज आहे ती फक्त बोलबच्चन न राहता, जनतेची दिशाभूल न करता आणि स्वतःच्या / बगबच्च्यांच्या भ्रष्टाचाराला खतपाणी न घालता, खरोखरच खरेपणाने काम करणार्‍या नेत्याची... अर्थात अश्या लोकशाही नेत्यालाही त्याच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक स्तरांच्या कार्यकर्त्यांची गरज असतेच. पण लायक नेत्याविना कार्यकर्ते म्हणजे केवळ स्वर्थाकरिता एकत्र आलेल्या बाजाबुणग्यांची फौज बनते... आणि मग ज्या फौजेने रक्षण करायचे तीच लूट्मार करू लागते ! आनंदाची गोष्ट अशी की भारतीय जनात बराच काळ बोटेच काय पण पूर्ण हात पोळल्यावर का होईना वरचे सत्य हळू हळू समजू लागली आहे अशीच लक्षणे आहेत. अर्थात भारताचे भले करण्यात अनेकांचे अयोग्य वैयक्तिक हितसंबंध दुखावले जाणार यात काही शंका नाहीच, तेव्हा असे सगळे लोक कांगावा करणारच नाहीत असा समज करून घेणे वास्तवाला धरून होणार नाही हेही सत्य आहेच ! असो.

In reply to by नानासाहेब नेफळे

विटेकर Mon, 08/11/2014 - 14:11
"लिस्ट तिथे फायनल झाली व मोदीने फक्त सही केली." इतक्या महत्वाच्या प्रसंगी आपण तिथे उपस्थित होता.. हे वाचून आमचे डोळे पाणावले , आपल्याबद्दलच्या आतीव आदराने आणि स्नेहाने आमचे अष्ट सात्विक भाव जागृत झाले आहेत..कधी एकदा तुमचा सत्कार करतो असे झाले आहे .. नानासाहेबांच्या सत्कारासाठी ताबडतोब समिती स्थापन करावी अशी मी मिपा व्यवस्थापनाला विनंती करतो.. नानासाहेब ... . . . .. . नानासाहेब , तोपर्यन्त आमच्यासाठी आपल्या चरणांचे zerox इथे डकवावे .. अशी मी तुम्हांला नम्र विनंती करतो... ( भावविभोर ) विटेकर

In reply to by नानासाहेब नेफळे

आनन्दा Mon, 08/18/2014 - 14:05
ज्यांची नगरसेवकपदी निवडून यायची लायकी नाही त्या संघाच्या पदाधिकार्यांच्या आदेशाचे पालन करुन मंत्रीमंडळाची निवड केली, कॉण्ट्रॅडिक्ट्स विथ मोदींचा करिष्मा असेल, परंतु तो उभा करण्यात संघ महत्वाच्या भूमिकेत होता. हेन्स प्रूव्हड!!

In reply to by आनन्दा

या न्यायाने गोबेल्सही जर्मनीचा लोकशाही मार्गाने निवडून आलेला नेता होता असे तुम्ही म्हणाल.....

In reply to by नानासाहेब नेफळे

मोदी ह्यांनी अनधिकृत बांधकामे गुजरात मध्ये तोडली त्यात काही मंदिरे सुद्धा होती ह्यामुळे संघाच्या इतर हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्यावर भरपूर शिव्याशाप दिले तेथे मोदिनी दुर्लक्ष केले. संघ कधीही भांडवल शाहीचा पुरस्कर्ता नव्हता. मोदिनी मात्र भांडवल शाहीतर्फे समाजात सुब्बता आणून सत्ता जिंकण्याचा मूलमंत्र संघाला दाखवून दिला . हा मूलमंत्र आधीच्या भाजप नेत्यांना म्हणजे अडवाणी , वाजपेयी महाजन ह्यांना कळला असता तर मंदिर मुद्दा न उकरत केवळ पल्लेदार भाषणे देत त्यांनी सत्ता मिळवण्याचे मनसुबे रचले नसते गुजराती जनतेने तीनवेळा मोदींना सत्ता संघामुळे नाही तर त्याच्या कार्यामुळे दिली हेच मध्य प्रदेश व गोव्याच्या बाबतीत म्हणता येईल. संघाचे मार्गदर्शन नेहमीच भाजपला होते पण मोदींना संघाचा नाही तर अदानी व अंबानी चा दलाल असण्याचा आरोप होणे ह्याचा अर्थ नेफळे साहेबांना कळला

अर्थमंत्री आणि UPA-१ चे पंतप्रधान म्हणून एक दैदिप्यमान बाजू. हे श्रेय अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग याना जितके आहे त्यापेक्षा जास्त त्यावेळचे पंतप्रधान राव यांना आहे. ज्या "दैदिप्यमान" किंवा "धाडसी" सुधारणांचे निर्णय त्या काळात घेतले आणि राबवले गेले ते (एक्झेक्युटीव्ह सत्ताकेंद्राच्या) पंतप्रधानाच्या निर्णयाशिवाय आणि सक्रिय पाठिंब्याशिवाय शक्य नव्हते. आणि भ्रष्टाचार , अकार्यक्षमताचे आरोप आणि कळसूत्री बाहूल म्हणून हेटाळणी पदरात पडलेली UPA-2 कारकीर्द . एकदम २ टोक . जेव्हा तेच किंवा तसेच निर्णय घेण्याची जबाबदारी पंतप्रधान म्हणून अंगावर पडली तेव्हा मनमोहन निर्णय पक्षाघाताची (डिसिजन पॅरॅलिसिस) ची शिकार झाले. एवढेच नव्हे तर "मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवणे आणि त्याच्याकडून भ्रष्टाचार न होण्याची काळजी घेत लोकोपयोगी कामे करून घेणे" हे पंतप्रधानांचे मुख्य कर्तव्य करण्यात ते असमर्थ ठरले. म्हणजे "शासक म्हणून असलेल्या कार्यक्षमतेचा / पात्रतेचा अभाव" ही अपकिर्ती त्यांना स्विकाराविच लागेल. त्यांच्या कार्यकालात पंतप्रधानावर नियंत्रण ठेवणारे अशासकिय सत्ताकेंद्र होते हे मान्य करूनही; मनमोहन यांच्या सारख्या विव्दानाला त्याचा अर्थ आणि त्यामुळे त्यांच्यावर येणारी अधिक जबाबदारी कळली नसावी हे म्हणणे त्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान होईल. हे सत्य जमेस धरूनही मंत्रीमंडळातल्या मंत्र्यांची अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचार याबातीतची शासकिय व नैतीक जबाबदारी पंतप्रधान म्हणून त्यांच्यावर होती हे त्यांना माहित असणारच. पण त्यांनी अश्याबाबतीत शासकिय तर सोडाच पण नैतिक जबाबदारी स्विकारून त्यांनी कोणतेही ठाम पाऊल उचलल्याचे दिसले नाही... केवळ शक्य तेवढे मौन पाळणे पसंत केले. अश्या कृतींमुळे त्यांच्या अग्रक्रमसूचीत इतर काही गोष्टी देशाच्या हितसंबंद्धांच्या वरच्या जागी होत्या हेच सूचीत होते. उत्तम शासकाच्या गुणधर्मसूचीत शैक्षणिक आणि बौधिक पात्रता महत्वाची असते, पण प्रशासकीय आणि नैतिक पात्रता त्यापेक्षा खूप वरच्या जागी असणे आवश्यक असते. मनमोहन यांच्या कारकिर्दीत त्यांच्या अग्रक्रमसूचीत या विकल्पांची जागा उलटी झालेली दिसते. त्यामुळे कारणांच्या बाबतीत मतभेद असले तरी इतिहासात, "एक विद्वान (अ‍ॅकॅडेनिशियन) असलेला चांगला नोकरशहा (ब्युरोक्रॅट) पण शासन करण्यात असफल व सत्तेतून केव्हा पायउतार व्हावे हे ठरवण्यात असमर्थ ठरलेला शासक" अशीच त्यांची नोंद होईल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

@इस्पिकचा इक्का उत्तम विश्लेषण . पण याच निकषावर UPA-1 च यश आणि २००९ मधील मनमोहन सिंग यांनी कॉंग्रेस ला सार्वत्रिक निवडणुकीत मिळवून दिलेलं यश याची पण कारण मीमांसा तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल

In reply to by पिंपातला उंदीर

मृत्युन्जय Mon, 08/04/2014 - 11:58
मला वाटते युपीए १ च्या कार्याबद्दल एकुणच लोकांना फार कमी माहिती आहे. कारण ठळक यश असे कदाचित त्यांच्या वाट्ञाला आले नाही. २जी स्कॅम मात्र गळ्यात पडला. व्यक्तिशः मला वाटते २जी स्कॅम जेवढा मोठा बनवला गेला तेवढा मोठा तो नव्हताच. त्याचे खरे स्वरुप लोकांसमोर आणि न्यायिक अधिकार्‍यांसमोर आणण्यात युपीए २ ला अपयश आले आणि त्यानंतरच्या एकुणच गोंधळात संपुर्ण उद्योगजगतातली विश्वासार्हता त्यांनी गमावली. मिळकत करात रिट्रोस्पेक्टिव्ह बदल केले गेले जे सर्वमान्य पद्धतीच्या विरुद्ध आहे. त्यामुळे विश्वासार्हता अजुन गंडली. ही २ मुख्य अपयशे युपीए १ ची आहेत. शिवाय युपीए १ बरेच कसरती करण्यातच गेले. जे काम केले ते कदाचित लोकांपर्यंत पोचलीच नाहित. त्यामुळे त्यांनी काही चांगली कामे केलीच असतील तर ती झाकोळली गेली. त्यामुळे युपीए १ च्या चांगल्या कामगिरीवर कोणी प्रकाश टाकला तर बरे होइल. युपीए २ ने अर्थातच निलाजरेपणाची आणि कुशासनाची कमाल गाठली होती. त्यामुळे इतिहास ममोंना कसे लक्षात ठेवील याबाबत फारश्या शंका नाहित.

In reply to by मृत्युन्जय

संपत Mon, 08/04/2014 - 12:47
माझ्या अल्प माहितीनुसार युपीए १ चे यश १. जी डी पी > ८% २. कृषी उत्पनात लक्षणीय वाढ झाली होती ३. फिस्कल डेफिसिट खूप कमी झाले होते. बहुधा ४ % पेक्षा कमी. ४. औद्यागिक आणि भांडवल वृद्धी दुप्पट झाली होती ५. रुपया वधारला होता. बाकी मनरेगा,कर्ज माफिसारख्या सारख्या योजना होत्या ज्या काहींच्या मते अतिशय चांगल्या तर काहींच्या मते अतिशय वाईट होत्या.

In reply to by संपत

हे युपीए-१ चे यश की युपीए-१ च्या काळात दिसलेले रिझल्ट्स? जर युपीए-१ इतके चांगले आणि सक्षम होते तर युपीए-२ च्या काळात इतकी अनागोंदी का माजली? तुम्ही जे म्हणत आहात ते यश वाजपेयी-३ सरकारच्या चांगल्या धोरणांचे रिझल्ट युपीए-१ च्या काळात लागले होते आणि त्याचे श्रेय फुकट युपीएने लाटले होते.युपीएपेक्षा एन.डी.ए ने सरकार आणि अर्थव्यवस्था नक्कीच चांगली सांभाळली होती.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

संपत Mon, 08/04/2014 - 13:30
इतकी अनागोंदी का माजली?
हाच प्रश्न मलाही पडलाय. पण युपीए ने जवळपास ६-७ वर्षे प्रगती (तेही २००८ नंतरच्या जागतिक मंदीत) केली याचे सर्व श्रेय वाजपेयी सरकारला देणे मला पटत नाही. फार तर पहिल्या दोन वर्षांचे देता येईल.

अनुप ढेरे Sun, 08/03/2014 - 15:07
सत्तेवर असलेले पंतप्रधान आपली पाच वर्षाची मुदत पूर्ण करतात आणि नंतर बहुमताने निवडून येतात असे १९६२ नंतर पहिल्यांदाच घडले होते .
हे नाही समजलं. २००९ मध्ये कॉग्रेसला बहुमत होतं???

@अनुप ढेरे थोडी mistake झाली . कॉंग्रेस ने २०० चा पल्ला ओलांडला आणि UPA ला एकूण बहुमतासाठी थोड्या जागा कमी पडल्या . पण कोणावर अवलंबून राहण्याची गरज कमी राहिली .

संपत Sun, 08/03/2014 - 15:20
छान लेख.मी स्वतः गोंधळात आहे कि युपीए १ आणि २ मध्ये एवढा फरक का पडला? एवढी अकार्यक्षमता अचानक कुठून आली? घोटाळ्यांच्या आरोपामुळे कि जागतिक मंदीमुळे ? सोनियाच्या हस्तक्षेपामुळे म्हणावे तर तो युपीए १ मध्येही असेलच कि. खर तर २००९ च्या विजयानंतर सिंग अधिक धडाडीने काम करतील अशी अपेक्षा होती. मला तरी काहीच कळले नाही. अर्थात जागतिक मंदीची धग भारताला फारशी लागून न देण्याचे श्रेय युपीए २ ला द्यावेच लागेल.

चौकटराजा Sun, 08/03/2014 - 16:43
भारतात व्यापार व उत्पादन जग खुले केले गेले याचे प्रमुख कारण आमच्या उद्यीगपतींचा वा शास्त्रज्ञांची नालायकी. १९४७ ते १९९१ या सालात आपण साधी लहान बल्बची विजेची स्वस्त माळ निर्माण करायला शिकलो नाही. एन सी एल काढून किती नोबेल मिळाली या काळात ? सबब लोकसंख्येशी स्पर्धा करेल असा उत्पादनाचा दर्जा व पुरवठा दोन्ही ही नव्हते. रिक्षा घ्यायची तर दहा वर्षे वाट पहावी लागायची ही एक महत्वाच्या सर्वजनिक सेवेची अवस्था होती. मुलभूत सशीधनाच्या नावाने एक क्राय्जेनिक इन्जिनाचे सन्मान्य उदा सोडले तर बोंब आहे. आजही भारीभारी सर्जिकल उपकरणे भारतात तयार होत नाहीत. मॉलमधील बर्याचशा वस्तू दैनंदिन जीवनासाठी अत्यावश्यक नाहीत. ( उदा स्प्रे ) आरोग्य शिक्षण सार्वजनिक वहातुक ई ला पराकोटीचे महत्व येणे गरजेचे आहे पण ही थेट उत्पादक क्षेत्रे नसल्याने त्यावर जीडीपी मधील नगण्य पैसा खर्च होतो.आपले खुल्या व्यापाराचे धोरण स्वीकरणे . खाजगी क्षेत्राला संधी देऊन सरकारी बाबूना खाबूगिरीपासून लांब ठेवून सरकारी उद्योगाचे खाजगीकरण करून जनतेला भांडवल दारांच्या ताब्यात देणे या खेरीज बर्याच देशातील सरकाराना गत्यंतर नव्हते.त्यात नरसिंहरावानी ते केले त्यात वेगळे काही नाही. त्यानी समाजवादाचा अत्यंविधी केला. त्याचे काही चांगले परिणाम समाजाला दिसत आहेत. श्रीमंत लोकांसाठी थेट द्रुतगति मार्ग झाला तर त्यावरून गरीब माणूस कोल्हापूरवरून परळ ला जाउन शकतो. ही समाजवादी मुव्हच ठरली आहे. म्हणून कदाचित माझी ऐतिहासिक प्रधानमंत्री म्हणून नोंद होईल असे मनमोहन जी म्हणत आहेत. नरेम्द्र मोदी अजून रवीशास्त्री सारखे खेळत आहेत. भारतातील भ्रष्टाचार व जीवनावश्यक वस्तूंची महागाई या बाबत एकही क्रांतिकारी विचार त्यांचेकडे नसावा. सबब ते ही मौनी बाबा झाले आहेत. अजूनही भारतीय माणसाचे सार्वजनिक कॅरॅक्टर एतके खराब दर्जाचे आहे की त्याना त्याच्या लायकीचेच सरकार मिळत आहे मिळणार आहे. जे चांगले वाईट घडत आहे त्याचे श्रेय जनतेला तसेच सर्वसाक्षी काळाला ही आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मदनबाण Sun, 08/03/2014 - 22:48
कोणताही 'इतिहास' म्हटला, तर तो कोणी लिहिलेला, हे आधी बघावे लागते. "इतिहास लिहण्या आधी तो घडवावा लागतो... जे आपले आत्ताचे प्रंतप्रधान करत आहेत. तसेच कॉमन वेल्थ गेम्स मधे आपल्या देशातील खेळाडुंनी घडवला आहे. :) नरेंद मोदींचे नेपाळ मधील आजचे भाषण :- मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Gulabi... ;) { शुद्ध देसी Romance }

एसमाळी Sun, 08/03/2014 - 18:04
मी 2004 ते 2009 या upa 1 च्या काळातील भरभराटीचे श्रेय Nda 1 ला देईन.कारण धोरणाचा परिणाम दिसायला काही वर्षाचा काळ जावा लागतो.upa 2च्या काळातील अधोगती upa1 मध्येच चालु झालती.फरक एवढाच की upa 2 मध्ये सगळ उघड झाल.

कानडाऊ योगेशु Sun, 08/03/2014 - 20:13
माननीय मनमोहन सिंग एक उत्कृष्ठ नोकर (एक्प्लॉई वा टीम मेंबर ह्या अर्थाने) नक्कीच होते,परंतु त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण (एम्प्लॉयर अथवा टीम लीडर बनण्याची क्षमता) खरोखर होते का? हा कळीचा मुद्दा आहे. तुलना करायचीच झाल्यास त्यांची तुलना मी सचिन तेंडुलकरशी करेन. सचिन एक उत्कृष्ठ खेळाडु होता पण कधीही एक उत्कृष्ठ कप्तान नाही बनु शकला. ही बाब विचारात घेता पुस्तकाचे An Accidental Prime Minister हे शीर्षकच बरेच काही सांगुन जाते.

हुप्प्या Sun, 08/03/2014 - 20:47
आजवरच्या इतिहासात सर्वश्रेष्ट, सर्वात कणखर, भारताला सुवर्णयुगात नेऊन पोचवणारा, ही भूमी पुन्हा सुजलाम सुफलाम करुन दाखवणारा, असामान्य वक्ता, कुठलेही भाषण घ्या, ऐकत रहावेसे वाटेल, धीरोदात्त, जनतेशी वरचेवर संवाद साधण्याची हातोटी, अप्रिय असले तर हिताचे निर्णय त्वरित घेण्यात कुठलीही हयगय न करणारा, रिमोटवर चालणारा कळसूत्री बाहुला आहे असा संशयही येऊ नये असा पारदर्शक कारभार, कमालीचा स्वच्छ, कुठल्या सहकार्‍याचे पाऊल वाकडे पडते आहे असा संशय आला तरी तात्काळ त्याची उचलबांगडी करणारा रामशास्त्री बाण्याचा नि:स्पृह. असा महाप्रतापी नेता भारताला लाभला हे भारताचे अहोभाग्यच. असा धुरंधर काँग्रेस पक्षात निर्माण व्हावा हे त्या पक्षाचे पूर्वजन्मीचे पुण्य असावे. ह्या महामानवाला माझे कोटीकोटी दंडवत!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नक्की कोणती लेखमाला? गुजरात विकासाचे मृगजळ की सनी लिऑनीबरोबर सहा मिनिटे की मिपावरील सगळ्यात अजरामर लेखमाला---रूणझुणु रूणझुणु रे भ्रमरा (बेशर्त स्विकृती आठवते का?) :)

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

आनन्दा Mon, 08/04/2014 - 12:03
बाकी यावर्षी आता ३१ जुलै झालेला असल्यामुळे आता ते येतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. बाकी १६मे च्या धक्क्याची बेशर्त स्वीकृती केलेली असेल तर.. :)

In reply to by आनन्दा

बाकी यावर्षी आता ३१ जुलै झालेला असल्यामुळे आता ते येतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. बाकी १६मे च्या धक्क्याची बेशर्त स्वीकृती केलेली असेल तर.. Smile
हहपुवा

बाकी त्या न्युक्लिअर डिलची काहिही वासलात का लागेना त्या निमिताने त्यांनी बंगालमधील (आणि केरळमधील) स्वतःला ढुढ्ढाचार्य समजणार्‍या लाल तोंडाच्या मस्तवाल माकडांना त्यांची जागा दाखवून दिली हे मनमोहनसिंगांचे श्रेय नक्कीच आहे.

विनोद१८ Mon, 08/04/2014 - 23:21
मला वाटते म.मोंना आपल्या एकुण कर्तबगारीचा व पदाचा परिणामकारक असा प्रभाव पाडता आला नाही चांगली १० वर्षे संधी मिळुनसुद्धा, ते नेहमीच कुणाचेतरी ओशाळ्यासारखे असे वागताना दिसले, मक्खपणे वावरले. त्यांनी काही राजकारण केले व आपल्याच पक्षाला आपल्या प्रभावाखाली घेउन त्याचे व देशाचे समर्थपणे नेत्रुत्व पंतप्रधान म्हणुन केले असे भासले नाही, त्यांचा खंबीर असा आधार कधीच कुणाला वाटला नाही, नेहमीच आश्रितासारखे वाटायचे, वागण्यात मोकळेपणा नव्हता. किंबहुना मी या खंड्प्राय देशाचा सामर्थ्यसंपन्न पंतप्रधान आहे हे ते विसरले होते किंवा असे म्हणता येइल ते या देशाचे सर्वशक्तिमान नायक आहेत असे सर्वसामान्यजनांच्या मनावर बिंबवण्यात अयशस्वी ठरले, अगदी बरीच चांगली कामे करुनसुद्धा.

अर्धवटराव Tue, 08/05/2014 - 00:53
इतीहास ममोंचं योग्य परिक्षण करु शकेल असं वाटत नाहि. कर्तबगारीशुण्य राजपुत्र आणि असमाधानी राणि यांची मर्जी सांभाळत एका हुषार आणि सज्जन प्रधानाचं जे व्हायचं तेच झालं. अशी परिस्थिती निकट भविष्यात यायचे चान्सेस कमि आहेत. त्यामुळे ममोंवर सर्वात अधिकृत कमेण्ट्स त्यांच्या सहकार्‍यांचीच असतील, व सध्यातरी ति वाईट आहेत.

बहुगुणी Tue, 08/05/2014 - 02:48
द इकॉनॉमिस्ट या अमेरिकन नियतकालिकातील भारताविषयीचे जवळजवळ सर्वच लेख (आणि भारतीय नावाच्याच लेखकांनी/ लेखिकांनी लिहिलेले!) भारतद्वेष्टे (India-bashing) या प्रकारात मोडत असल्याचं माझं मत आहे, पण त्यांचा ३ मे २०१४ चा अंक याबाबतीत किंचित अपवाद वाटला. त्यातला Man out of time या लेखात काही मुद्दे चांगले मांडले आहेत. एक माणूस म्हणून नि:स्वार्थी असलेल्या मनमोहन सिंग यांचं एकीकडे राज्यकर्ता म्हणून काय चुकलं, किंवा दुसरीकडे त्यांनी घेतलेले कोणते निर्णय दूरदृष्टीचे / देशाच्या दृष्टीने भले होते, याचं विश्लेषण वाचनीय आहे. निवडणू़क निकाल जाहीर व्हायच्या आधी आठवडाभर आलेल्या या लेखात ही telling वाक्ये होती: "Mr Singh keeps a characteristic silence, but is an inevitable target for the BJP. The most spiteful critics, though, come from his own party. Congress expects a heavy defeat when national election results are broadcast on May 16th. It needs a scapegoat." अर्थात, सर्वच मुद्दे मला पटले नाहीत, पण शेवटी 'द इकॉनॉमिस्ट मधलं लिखाण आहे' म्हणून सोडून दिलं, discount :-) याच लेखावर आलेल्या प्रतिक्रियादेखील वाचनीय आहेत.

स्पार्टाकस Wed, 08/06/2014 - 10:00
मनमोहन सिंग यांची काही खास वक्तव्ये :- "देशातील साधनसंपत्तीवर सर्वप्रथम अधिकार अल्पसंख्यांकांचा आहे. नानावाटी आयोगाने १९८४ च्या दंगलीत जगदीश टायटलर दोषी आहेत हे जाहीर केल्यावर "जगदीश टायटलर निर्दोष आहे. मी त्यांना मंत्रीमंडळातून मुळीच काढणार नाही." "कॉमनवेल्थ खेळांमध्ये कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही." "ए. राजा निर्दोष आहे." "अण्णा हजारेंनी निवडणूक लढवून जनतेतून निवडून यावे आणि मग जनलोकपाल आणावा!" स्वतः मनमोहन सिंग राज्यसभेचे सभासद आहेत. "राहुल गांधी पंतप्रधानपदासाठी सर्वाथाने योग्य आहेत!" "शिबू सोरेन, लालू यादव यांना मंत्रीमंडळातून काढणार नाही!" "चिदंबरमने कोणताही गैरव्यवहार केलेला नाही!" "महगाईसाठी शरद पवार जबाबदार आहेत!" विरोधाभासाचा सर्वोत्कॄष्ठ नमुना! "मी हतबल आहे. आघाडी सरकारमुळे मला भ्रष्टाचाराविरुध्द काही करता येत नाही!" "मी दुर्बल नाही, कणखर आहे!" "मी कोणताही भ्रष्टाचार सहन करणार नाही!" दक्षता आयोगाच्या अध्यक्षपदी थॉमस यांची नेमणूक. सर्वोच्च न्यायालयाने हकालपट्टी केल्यावर, "या प्रकरणात पृथ्वीराज चव्हाण दोषी आहेत! मी नाही!" "नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे देशास घातक!" हे राजकीय विरोध म्हणून सोडून देता येईल. मनमोहन अर्थतज्ञ म्हणून निश्चीतच अनुभवी आणि कर्तबगार होते. परंतु त्यांनी राबवलेल्या निर्णयांचं श्रेय नरसिंहराव यांचं काहीच नाही का? नरसिंहराव यांच्या काळात गांधी घराण्याची लुडबूड राजकारणात नव्हती त्यामुळे आर्थीक उदारीकरणाचे निर्णय राबवताना अन्न सुरक्षा योजनेसारख्या आतबट्ट्याच्या व्यवहाराला केवळ आले सोनियाच्या मना म्हणून राबवावे लागले नव्हते. परंतु, पंतप्रधान म्हणून त्यांनी फक्त 'येस बॉस!' इतकेच आपले इतिकर्तव्य मानले.

In reply to by स्पार्टाकस

प्रसाद१९७१ गुरुवार, 08/07/2014 - 18:10
मनमोहन अर्थतज्ञ म्हणून निश्चीतच अनुभवी आणि कर्तबगार होते >>>>>>>>>> हे मिथ आहे. १९९१ च्या सुध्हरणांचे श्रेय राव साहेबांचे आहे. ममोंनी बरीच पदे भुषवली पण कुठल्याच पदावर लक्षणीय काम केले नाही. एकेकाळी ममो सरकारीकरणाच्या बाजुला होते कारण इंदीरा गांधी पंतप्रधान होत्या. नंतर उदारीकरणाच्या बाजुने झाले कारण राव साहेब आले. त्यांना स्वताचे काही मत नाही आणि सत्व पण नाही. वरुन हुकुम आला की कागद्पत्र फक्त तयार करायची.

प्रतापराव गुरुवार, 08/07/2014 - 18:46
मनमोहन अर्थतज्ञ म्हणून निश्चीतच अनुभवी आणि कर्तबगार होते >>>>>>>>>> हे मिथ आहे. १९९१ च्या सुध्हरणांचे श्रेय राव साहेबांचे आहे. >>>>> नाही हो इतकही कमी लेखू नका त्यांना रावांशी त्यांची तुलना करू नका. माझ्या समजुतीप्रमाणे रावांवर हर्षद मेहताकडून एक कोटी रुपये घेतल्याचा आरोप होता त्या काळात ती बरीच मोठी रक्कम होती. ममो ह्यांच्यावर असले आरोप कधी झाले नाहीत.

भाते गुरुवार, 08/07/2014 - 23:34
काही अपवाद वगळता, वरच्या सर्व प्रतिक्रियांमध्ये मनमोहन सिंग यांचे फक्त युपीए १ आणि २ या काळातले मुल्यांकन केले आहे. वरच्या प्रतिक्रिया वाचुन 'इतिहास मनमोहन सिंग यांचे (पंतप्रधान म्हणुन) मूल्यमापन कसे करेल ?' असे धाग्याचे शीर्षक आहे का अशी शंका आली. पंतप्रधान म्हणुन त्यांना कितीही नावे ठेवली तरी, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर (१९८२ - ८५) पासुन, भारताच्या योजना आयोगाचे ऊपाध्यक्ष (१९८५ - ८७), भारतीय प्रधानमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार (१९९० - ९१) आणि नरसिंहराव यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारमध्ये अर्थमंत्री ही त्यांची कामगिरी नक्कीच अभिमानास्पद आहे.

धाग्यावर Score Settling होत आहे का ? मनमोहन २००९ मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर मत घेऊन का निवडून आले याचे तटस्थ विश्लेषण करण्यात कुणालाच रस नाही का ? कारण इथे अनेक लोक जस म्हणत आहे तसे मनमोहन अकार्यक्षम , कळसूत्री बाहुले असते तर लोकांनी त्यांना सलग दुसरी टर्म दिलीच नसती . अटलजींना (सलग २ पूर्ण काळ टर्म ) पण हि संधी लोकांनी दिल्या नाहीत मात्र भारतीय जनतेनी हा विश्वास मनमोहन यांच्यावर दाखवला . कुछ तो बात होगी . मी स्वतहा मोदी यांचा 'भक्त ' नाही . पण त्यांचे मूल्यमापन अजून ५ वर्षांनी केल्या जावे असे माझे मत आहे . चांगल्याला चांगले म्हण्याला काय हरकत आहे . नाहीतर आंधळेपण पोटी मोदी भक्तांनी जेखालच्या पातळीचे bashing केल ते आणि मोदी यांच जे हनन चालू आहे ते याच्यात फारसा गुणात्मक फरक नाही असे मला वाटते . बाकी हा खंडप्राय देश खूप सुज्ञ आहे . यापूर्वी त्यांनी इंडिया shining चा भोपळा फोडला होता मोदी अपयशी ठरले त्यांना पण जनता बाहेरचा रस्ता दाखवेलच . चर्चा आता मनमोहन यांच्या उपलब्धी आणि अपयश यांच्याकडे वळावी असे वाटते

In reply to by पिंपातला उंदीर

संपत Mon, 08/11/2014 - 17:08
हा खंडप्राय देश खूप सुज्ञ आहे ह्याच्याशी सहमत. गेल्या काही निवडणुकांचे निकाल हा विश्वास बळकट करणारे आहेत. बाकी युपीए १ चे यश मी वर नमूद केले आहे. त्याचे श्रेय मनमोहन सिंघना देण्याचे नाकारणे अयोग्य आहे.

चौकटराजा Mon, 08/11/2014 - 16:40
चर्चा आता मनमोहन यांच्या उपलब्धी आणि अपयश यांच्याकडे वळावी असे वाटते ] आपले हे वाक्य मोलाचे आहे. या धाग्यात मी वर दिलेला प्रतिसाद काय सांगतो ? त्यातूनही मला वाटते की यातील यश काळाचे व अपयश हे मनमोहन यांचे आहे. कारण ते काय किंवा जाणता राजा(?) शरद पवार यांचे आरोग्य, शिक्षण, न्यायदान व निवडणूक प्रक्रिया या बाबीवर अजिबात लक्ष नाही. हे अनेक कॉंग्रेसी व भाजपा नेत्यांचे असेच आहे. भाजपा चा कारभार दगडापेक्षा वीट मऊ इतपतच ठीक चालेल. व हे कट्ट्रर भाजप वाल्यानाही ठाउक आहे. कारण सलमान गजाआड जाउ नये अशीच न्यायव्यवस्था हवी असाच दोघांचा अप्रोच आहे.

विवेकपटाईत Sat, 08/16/2014 - 18:59
देशाच्या विकासासाठी लागणाऱ्या तीन मूलभूत बाबी , सडक, रेल्वे, कृषी साठी लागणारी सिचाई सुविधा या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आले. वाजपायी सरकार ने ५ वर्षात जितके कार्य केले त्याचा १/४ कार्य ही गेल्या १० वर्षात झाले नाही. वाजपायी सरकार जर पुन्हा जिंकले असते तर चतुर्भुज योजना केंव्हाच पूर्ण झाली असती.dfc चे कार्य ही पूर्ण झाले असते. काही नदी जोड प्रकल्प ही पूर्ण झाले असते. रोजगार आणि देशाचा आर्थिक विकास कित्येक पट वाढला असता. मनमोहन सरकारने सर्वप्रथम नदी जोड प्रकल्पाला कचरा पेटी दाखविली आणि सडक आणि रेल्वे दोन्ही आधार भूत बाबींवर खर्च कमी केला. का? याचे उत्तर कोण देणार. आज ८० टक्के माल रस्त्यावरून न्यावा लागतो आहे त्या मुले वाहतूक खर्च कित्येकपट वाढला. देशाचा बिकास खुंटला. UPA-I मधेच मूलभूत बाबींवर दुर्लक्ष करण्यात आले. सर्व बाबतीत पीछेहाट झाली तरीही UPA पुन्हा जिंकली कारण विरोधी पक्षात नेतृत्वाचा अभाव होता. बाकी निवडणूक जिंकायचे म्हणाल तर केजरीवाल सारखा व्यक्ती ही निवडणूक जिंकू शकतो. बाकी अधिक बोलू शकत नाही.
I honestly believe that history will be kinder to me than the contemporary media, or for that matter, the Opposition parties in Parliament. - Manmohan Singh नुकतच मनमोहन सिंग यांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारू लिखीत 'The Accidental Prime Minister' पुस्तक वाचून झाल . बारू हे केवळ सिंग यांचे माध्यम सल्लागार नव्हते तर ते सिंग यांच्या अंतर्गत वर्तुळातले एक महत्वपूर्ण अधिकारी होते . २००४ ते २००९ या काळात सिंग यांच्यासोबत त्यांनी खूप जवळून काम केले आहे .

हवा हवाई

आयुर्हित ·

रेवती Sat, 08/02/2014 - 23:23
छान लिहीत होता की हो, अजून लिहायला हवे असे वाटले पण सिनेमा चांगला असणार हे नक्की! मला मिळालाय पण बघणे जमलेले नाही. अजून दोनेक महिन्यात बघेन. धन्यवाद!

मदनबाण Sun, 08/03/2014 - 09:45
ह्म्म... हवा हवाई म्हंटल्यावर मला बॉ श्री देवीच्या मिस्टर इंडिया मधल्या गाण्यावर काही लिहलय का अस वाटल होत... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Gulabi... ;) { शुद्ध देसी Romance }

आयुर्हित गुरुवार, 10/30/2014 - 01:46
'Hawaa Hawaai' wins best film at Schlingel Film Festival Germany Mumbai: Bollywood film ‘Hawaa Hawaai’ has won the top award for Best Film at the 19th Schlingel Film Festival Oct, 2014 in Chemnitz, Germany in the junior film category. There was a total of 136 films from 40 countries competing for the award. The Amol Gupte-directed film featured his son Partho and actor Saquib Salim in the lead roles. Saqib played the role of a skating coach to Partho's character. The film was a hit among youngsters and was received very well by the critics. On wining the prestigious award director Amole Gupte said, "I am so thankful to this learned jury for recognising the art and the intent in the making of Hawaa hawaai. This top honour puts the film on a very special shelf of cinema."

एस Fri, 10/31/2014 - 18:00
'हवा हवाई' च्या संपूर्ण टीमला एकतर धन्यवाद इतका वेगळा, छान विषय मांडल्याबद्दल आणि ह्या पुरस्काराबद्दल अभिनंदनदेखील!

रेवती Sat, 08/02/2014 - 23:23
छान लिहीत होता की हो, अजून लिहायला हवे असे वाटले पण सिनेमा चांगला असणार हे नक्की! मला मिळालाय पण बघणे जमलेले नाही. अजून दोनेक महिन्यात बघेन. धन्यवाद!

मदनबाण Sun, 08/03/2014 - 09:45
ह्म्म... हवा हवाई म्हंटल्यावर मला बॉ श्री देवीच्या मिस्टर इंडिया मधल्या गाण्यावर काही लिहलय का अस वाटल होत... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Gulabi... ;) { शुद्ध देसी Romance }

आयुर्हित गुरुवार, 10/30/2014 - 01:46
'Hawaa Hawaai' wins best film at Schlingel Film Festival Germany Mumbai: Bollywood film ‘Hawaa Hawaai’ has won the top award for Best Film at the 19th Schlingel Film Festival Oct, 2014 in Chemnitz, Germany in the junior film category. There was a total of 136 films from 40 countries competing for the award. The Amol Gupte-directed film featured his son Partho and actor Saquib Salim in the lead roles. Saqib played the role of a skating coach to Partho's character. The film was a hit among youngsters and was received very well by the critics. On wining the prestigious award director Amole Gupte said, "I am so thankful to this learned jury for recognising the art and the intent in the making of Hawaa hawaai. This top honour puts the film on a very special shelf of cinema."

एस Fri, 10/31/2014 - 18:00
'हवा हवाई' च्या संपूर्ण टीमला एकतर धन्यवाद इतका वेगळा, छान विषय मांडल्याबद्दल आणि ह्या पुरस्काराबद्दल अभिनंदनदेखील!
अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके,तेव्हा मिळते भाकर अशा अर्थाच्या हिन्दी वाक्याने, कवयित्री बहिणाबाईंना स्मरून हा हिन्दी भाषेतील चित्रपट सुरु होतो. खेडेगावात रहाणारा अर्जुन(पार्थो गुप्ते)त्याच्या वडीलांबरोबर(मकरंद देशपांडे)देवासमोर पुजा करतांना दाखविला आहे. पुजा झाल्यावर अचानक देवासमोरचा दिवा विझतो.

गोळ्यांची आमटी

इशा१२३ ·

दिपक.कुवेत Sat, 08/02/2014 - 21:02
गोळ्यांची आमटि. प्रकारहि नविन दिसतोय. आवडला. ह्या पिठात बदल म्हणुन जेव्हा सीझन येईल तेव्हा बारीक चीरलेली मेथीहि छान लागेल. नेहमी उपलब्ध असणारा पालकहि घालता येईल. ईनफॅक्ट माझ्या मते बारीक चीरलेली कुठलिही भाजी छान लागेल...गाजर, कोबी, कांद्याची नुसती हिरवी पात ई.

पैसा Sat, 08/02/2014 - 22:46
अगदी व्यवस्थित तपशीलवार लिहिले आहेस. फोटोही छान आलेत. नक्कीच छान लागत असणार! (तुझ्याकडेही भांड्यांचं मस्त कलेक्शन आहे हे लक्षात आलंय! *biggrin* )

In reply to by पैसा

एस Mon, 08/04/2014 - 12:05
(तुझ्याकडेही भांड्यांचं मस्त कलेक्शन आहे हे लक्षात आलंय! )
अगदी अगदी. आमच्याकडे नाय ना असली भांडी. नायतर डझनभर पाकॄ आमीबी टाकल्या असत्या. हाय काय अन् नाय काय! ;-) फोटु काडलं की लोक इच्चारत्याती कोन्ता क्यामरा हाय भाऊ? पाकृला आमी इच्चारतो का कंदी आमटी कडाक झालीयं, कोन्ती कढई वापरता हो तुमी? :-D

भिंगरी Sat, 08/02/2014 - 22:55
आम्हीही करतो,पण गोळ्यांमध्ये ज्वारी आणि तांदळाचे पीठ नाही घालत,पण आता करून पाहीन.

चौकटराजा Sun, 08/03/2014 - 08:30
आमच्याकडे ही आमटी कांदा न घालता चिंच व गूळ घालून करतात. पिठल्याप्रमाणे हरबरा डाळीचे पीठ ही लावतो. महिन्यातून एकदा तरी बदल म्हणून संध्याकालच्या जेवणात होते. पातळ भाकरीशी मस्त लागते. भाताशी ही आवडते.

अनन्न्या Sun, 08/03/2014 - 17:11
मी माहेरी गेले की आई ही आमटी, कुळथाची उसळ आणि कळण हे करतेच! आमच्याकडे गरम मसाला न वापरता गोडा मसाला वापरतात. आता तुझ्या पध्दतीने करून पाहते.

गोळ्यांची आमटी छान दिसतेय , वेगळी पद्धत आवडली :) आमच्याकडे चण्याची डाळ भिजवून, वाटून त्यात इतर जिन्नस घालून गोळे केले जातात व आमटीत चिंच - गुळाचाही वापर करतात.

In reply to by सानिकास्वप्निल

प्रभाकर पेठकर Tue, 08/05/2014 - 10:42
आमच्याकडे चण्याची डाळ भिजवून, वाटून त्यात इतर जिन्नस घालून गोळे केले जातात. आमच्याकडेही. विशेषतः कढी-गोळे करताना. आलं-हिरव्या मिरच्या-जीरं-कोथिंबीर-मीठ इ.इ.इ. जिन्नस चण्याच्या वाटलेल्या डाळीत मिसळून गोळे उकडून कढीत सोडले जातात.

सविता००१ Mon, 08/04/2014 - 14:41
आम्हीही ज्वारी, तांदूळ पीठ नाही वापरत. आता अशीपण करून पाहीन. एकूणच आवडता प्रकार

दिपक.कुवेत Sat, 08/02/2014 - 21:02
गोळ्यांची आमटि. प्रकारहि नविन दिसतोय. आवडला. ह्या पिठात बदल म्हणुन जेव्हा सीझन येईल तेव्हा बारीक चीरलेली मेथीहि छान लागेल. नेहमी उपलब्ध असणारा पालकहि घालता येईल. ईनफॅक्ट माझ्या मते बारीक चीरलेली कुठलिही भाजी छान लागेल...गाजर, कोबी, कांद्याची नुसती हिरवी पात ई.

पैसा Sat, 08/02/2014 - 22:46
अगदी व्यवस्थित तपशीलवार लिहिले आहेस. फोटोही छान आलेत. नक्कीच छान लागत असणार! (तुझ्याकडेही भांड्यांचं मस्त कलेक्शन आहे हे लक्षात आलंय! *biggrin* )

In reply to by पैसा

एस Mon, 08/04/2014 - 12:05
(तुझ्याकडेही भांड्यांचं मस्त कलेक्शन आहे हे लक्षात आलंय! )
अगदी अगदी. आमच्याकडे नाय ना असली भांडी. नायतर डझनभर पाकॄ आमीबी टाकल्या असत्या. हाय काय अन् नाय काय! ;-) फोटु काडलं की लोक इच्चारत्याती कोन्ता क्यामरा हाय भाऊ? पाकृला आमी इच्चारतो का कंदी आमटी कडाक झालीयं, कोन्ती कढई वापरता हो तुमी? :-D

भिंगरी Sat, 08/02/2014 - 22:55
आम्हीही करतो,पण गोळ्यांमध्ये ज्वारी आणि तांदळाचे पीठ नाही घालत,पण आता करून पाहीन.

चौकटराजा Sun, 08/03/2014 - 08:30
आमच्याकडे ही आमटी कांदा न घालता चिंच व गूळ घालून करतात. पिठल्याप्रमाणे हरबरा डाळीचे पीठ ही लावतो. महिन्यातून एकदा तरी बदल म्हणून संध्याकालच्या जेवणात होते. पातळ भाकरीशी मस्त लागते. भाताशी ही आवडते.

अनन्न्या Sun, 08/03/2014 - 17:11
मी माहेरी गेले की आई ही आमटी, कुळथाची उसळ आणि कळण हे करतेच! आमच्याकडे गरम मसाला न वापरता गोडा मसाला वापरतात. आता तुझ्या पध्दतीने करून पाहते.

गोळ्यांची आमटी छान दिसतेय , वेगळी पद्धत आवडली :) आमच्याकडे चण्याची डाळ भिजवून, वाटून त्यात इतर जिन्नस घालून गोळे केले जातात व आमटीत चिंच - गुळाचाही वापर करतात.

In reply to by सानिकास्वप्निल

प्रभाकर पेठकर Tue, 08/05/2014 - 10:42
आमच्याकडे चण्याची डाळ भिजवून, वाटून त्यात इतर जिन्नस घालून गोळे केले जातात. आमच्याकडेही. विशेषतः कढी-गोळे करताना. आलं-हिरव्या मिरच्या-जीरं-कोथिंबीर-मीठ इ.इ.इ. जिन्नस चण्याच्या वाटलेल्या डाळीत मिसळून गोळे उकडून कढीत सोडले जातात.

सविता००१ Mon, 08/04/2014 - 14:41
आम्हीही ज्वारी, तांदूळ पीठ नाही वापरत. आता अशीपण करून पाहीन. एकूणच आवडता प्रकार
गोळ्यांसाठी साहित्यः डाळीचे पीठ १ वाटी ज्वारी पीठ २ चमचे तांदूळ पीठ २ चमचे तिखट २ चमचे लसूण १ चमचा ठेचलेला आले १/४ चमचा जिरे १ लहान चमचा हिंग चिमुटभर हळद चिमुटभर खा.सोडा चिमुटभर मीठ चवीनूसार तेल २ चमचे (मोहनासाठी)

मी प्रेम केल

मर्फी ·

विवेकपटाईत Sun, 08/03/2014 - 09:46
प्रेम करे दुःख होय. मग कशाला रे बाबा प्रेमात पडला (प्रेमात पडणे कशाला म्हणतात हे तरी कळले असेलच). बाकी तुझ्या सारखी अवस्था सर्वच तरुणाची होते. आमच ही हृदय कितीदा तुटलं सांगता येणार नाही. बाकी प्रेम म्हणजे काय, हे स्पष्ट करण्याच्या प्रयत्न मी केला होता वाचून थोड बर वाटेल. प्रेम म्हणजे काय ?

अरारारा… काय लिवलंय…. नौतास??? *lol* मी प्रेम केल, मी प्रेम केल मी प्रेम केल !!!>>> मी खूपच कॉमेडी स्टाईल मध्ये वाचलं…. एक मोठ्ठा कडा असावा, सिंहगडचाच…. शर्टाच्या सगळ्या गुंड्या काढून (शर्ट असा छानपैकी वार्यावर उडतोय) आणि SRK सारखं हात पसरून वगैरे….

विवेकपटाईत Sun, 08/03/2014 - 09:46
प्रेम करे दुःख होय. मग कशाला रे बाबा प्रेमात पडला (प्रेमात पडणे कशाला म्हणतात हे तरी कळले असेलच). बाकी तुझ्या सारखी अवस्था सर्वच तरुणाची होते. आमच ही हृदय कितीदा तुटलं सांगता येणार नाही. बाकी प्रेम म्हणजे काय, हे स्पष्ट करण्याच्या प्रयत्न मी केला होता वाचून थोड बर वाटेल. प्रेम म्हणजे काय ?

अरारारा… काय लिवलंय…. नौतास??? *lol* मी प्रेम केल, मी प्रेम केल मी प्रेम केल !!!>>> मी खूपच कॉमेडी स्टाईल मध्ये वाचलं…. एक मोठ्ठा कडा असावा, सिंहगडचाच…. शर्टाच्या सगळ्या गुंड्या काढून (शर्ट असा छानपैकी वार्यावर उडतोय) आणि SRK सारखं हात पसरून वगैरे….
लेखनविषय:
आम्ही भेटलो जेव्हा काय माहित होत मला कि हीच ती मुलगी जी रडवणार मला ओळख मैत्रीत बदलली आणि मैत्री प्रेमात दुख एवढच मला मी एकटाच होतो ह्या भ्रमात प्रेमाच्या फंद्यात मी एकटाच का फसलो तिला जिंकण्याच्या नादात मी सगळाच गमवून बसलो ती मित्र म्हणून प्रेमाने बोले मी चुकीचा अर्थ काढत बसे तिच्या बरोबरच्या भविष्याचे स्वप्न मी रंगवत असे सांगितला मी जेव्हा तिला करतो तुझ्या वर प्रेम जीव तोडून तुच माझा सर्वस्व कधी जाऊ नको मला सोडून हसत म्हणाली मला नाही जाणार सोडून तुला तू फक्त माझा मित्र आहेस मैत्रीला वेगळं वळण तू देत आहेस माझ्या बरोबर तू होण कठीण आहे माझा सर्वस्व कारण आणखीनच कोणी आहे कल

माझे साईपदयात्रेचे अनुभव - ३

कविता१९७८ ·

कवितानागेश Sat, 08/02/2014 - 17:55
वाचतेय.. 'घरच्यांनी सांगितले होते कि तुम्ही २ की.मी ही चालु शकणार नाहीत' या परिस्थितीपासून इतकं चालणं हे फारच छान आहे. :)

किसन शिंदे Sun, 08/03/2014 - 09:12
तीनही भाग आता एकत्रच वाचून काढले. पहिल्या दोन भागांपेक्षा हा भाग उजवा वाटला. दुसर्‍या भागात काही वाचकांनी तुमच्या लिखानाला 'खोडा' घालण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण त्याला दाद न देता तुम्ही तिसरा भाग टाकलाच आणि तोही आणखी चांगल्या स्वरूपात टाकल्याचं नमुद करावेसे वाटते. लिहित राहा!

साधे सोपे आणि प्रामाणीकपणे केलेले वर्णन वाचताना मजा येते आहे. जीवनात येणारा प्रत्येक अनुभव मनुष्याला समृध्द करत असतो.आपण तर एकुण सहा पदयात्रा केल्या आहेत. पहिल्या वेळचा तुमचा या यात्रेकडे पहाण्याचा दृष्टीकोन आणि आताचा दृष्टीकोन यात किती फरक झाला आहे हे देखील जाणून घ्यायला आवडेल. पैजारबुवा,

सविता००१ Mon, 08/04/2014 - 12:16
सुरेख आणि साध लिखाण. खूप आवडलं. वरती ज्ञानोबाचे पैजार यांनी म्हटल्याप्रमाणे पहिल्या वेळचा तुमचा या यात्रेकडे पहाण्याचा दृष्टीकोन आणि आताचा दृष्टीकोन यात किती फरक झाला आहे हे देखील जाणून घ्यायला आवडेल हे मलाही वाटते.

कवितानागेश Sat, 08/02/2014 - 17:55
वाचतेय.. 'घरच्यांनी सांगितले होते कि तुम्ही २ की.मी ही चालु शकणार नाहीत' या परिस्थितीपासून इतकं चालणं हे फारच छान आहे. :)

किसन शिंदे Sun, 08/03/2014 - 09:12
तीनही भाग आता एकत्रच वाचून काढले. पहिल्या दोन भागांपेक्षा हा भाग उजवा वाटला. दुसर्‍या भागात काही वाचकांनी तुमच्या लिखानाला 'खोडा' घालण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण त्याला दाद न देता तुम्ही तिसरा भाग टाकलाच आणि तोही आणखी चांगल्या स्वरूपात टाकल्याचं नमुद करावेसे वाटते. लिहित राहा!

साधे सोपे आणि प्रामाणीकपणे केलेले वर्णन वाचताना मजा येते आहे. जीवनात येणारा प्रत्येक अनुभव मनुष्याला समृध्द करत असतो.आपण तर एकुण सहा पदयात्रा केल्या आहेत. पहिल्या वेळचा तुमचा या यात्रेकडे पहाण्याचा दृष्टीकोन आणि आताचा दृष्टीकोन यात किती फरक झाला आहे हे देखील जाणून घ्यायला आवडेल. पैजारबुवा,

सविता००१ Mon, 08/04/2014 - 12:16
सुरेख आणि साध लिखाण. खूप आवडलं. वरती ज्ञानोबाचे पैजार यांनी म्हटल्याप्रमाणे पहिल्या वेळचा तुमचा या यात्रेकडे पहाण्याचा दृष्टीकोन आणि आताचा दृष्टीकोन यात किती फरक झाला आहे हे देखील जाणून घ्यायला आवडेल हे मलाही वाटते.
सकाळी २.०० च्या दरम्यान मंडळाचे सभासद सर्वांना हाका मारुन उठवु लागले. सर्वजण प्रातःविधी उरकुन , बॅग्ज पॅक करुन, चहा नाश्ता करुन रोडवर गर्दी केली. मी निशाणीवालाच्या बाजुला राहुन चालायला सुरुवात केली. आज जास्त घाट लागणार होते. डोंगर पार करुन जव्हारला पोहोचायचे होते. माझ्या बरोबरच्या लोकांनी सागितले कि ताई आज तुम्हाला हाताला धरुनच खेचावे लागेल कारण घाटावर तुम्ही खुप थकाल. नेहमी प्रमाणे पाय आणी अंग दुखत होतं घाट लागले मी गमछाला एका बाजुने पकडलं आणि एक एक जण थोडा थोडा वेळ बदलुन गमछयाच्या दुस-या बाजुला पकडुन ओढु लागला.

बनावट नोटा एक अब्ज रुपयांच्या

शशिकांत ओक ·

आयुर्हित Sat, 08/02/2014 - 16:23
त्यापेक्षा १०० व ५००च्या नोटाच छापणे बंद करुन सर्वांनी फक्त चेकबुक, डेबिट कार्ड व ऑनलाईन ट्रांन्सफर वर जोर द्यावा. ह्या मूळे २ नंबरचे व्यवहारही बंद होतिल.

आयुर्हित Sat, 08/02/2014 - 16:23
त्यापेक्षा १०० व ५००च्या नोटाच छापणे बंद करुन सर्वांनी फक्त चेकबुक, डेबिट कार्ड व ऑनलाईन ट्रांन्सफर वर जोर द्यावा. ह्या मूळे २ नंबरचे व्यवहारही बंद होतिल.
लेखनप्रकार

बनावट नोटा एक अब्ज रुपयांच्या छापायचा उद्योग!

बनावट नोटा एक अब्ज रुपयांच्या *shok* Shock भारतीय अर्थिक गंगाजळीच्या नाड्या ढिल्या करणाऱ्या कुटिरोद्योगाच्या दानी मालदारांनी मालदा मुक्कामी एका वर९-९शून्ये इतक्या नोटा छापायचा उद्योग केल्याची बातमी वाचली असेल. *smile* इतक्या हिरीरीने विदेशातील नोटाछपाई तज्ज्ञांनी चालवलेला प्रयास व नंतर तो भारतीय चलनाच्या गंगाप्रवाहात हलके हल्के सोडायची कसोशी व अथक कोशिश पाहून मन धन्य पावले.