मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! : ०३ : प्रवासी पक्षांची दिशादर्शक प्रणाली

डॉ सुहास म्हात्रे ·

नेहमीप्रमाणेच हा भाग देखील उत्तम माहितीने भरलेला आहे. मानवाखेरीज इतर प्राण्यांकडे असणार्‍या उत्कृष्ट नैसर्गिक कौशल्यांचे उत्तम उदाहरण या लेखात वाचायला मिळाले.

पक्षांना या सर्व घडामोडींत आवाज नाही आणि शास्त्रज्ञांच्या आवाजाकडे पुरेसे ल़क्ष दिले जात नाही. तरीसुद्धा शास्त्रज्ञ आपल्यापरीने जे करणे शक्य आहे, ते करतच आहेत... ते म्हणजे अधिकाधिक माहिती गोळा करणे, तिचे निष्कर्ष लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्या पुराव्यांच्या दबावाने शक्य तितका योग्य परिणाम साधण्याचा प्रयत्न करणे.
जनजागृतीचे हेच सर्वात कठीण काम वाटते.

चौकटराजा 26/04/2016 - 09:08
मानवी डोळा कान नाक इ. इन्द्रियांच्या संवेदनेचा आवाका किती मर्यादित आहे हे वरील लेखावरून दिससून येईल. आपले नाक हे सर्वात लवकर शरण जाणारे इन्द्रिय आहे असे वाचले आहे.कुत्र्याना अनेक प्रकारचे वासांचे संवेदन प्राप्त झालेले असते हे आपल्याला पोलीसी शोधामुळे माहीत आहे पण जे पशु पक्षी मासे आपल्यासारखी संपन्न भाषा अवगत नसतानाही एकमेकांशी कसे संवाद साधतात व परिसराला कसे वाचतात हे सारे विस्मयकारक आहे.

पैसा 26/04/2016 - 13:58
खूप माहितीपूर्ण लेख. इवल्याशा पक्षांना असलेले धोके आणि तरी केवळ नैसर्गिक प्रेरणेने त्यानी वर्षानुवर्षे उडत रहाणे हे वाचून गलबलून आले. मानवी अतिक्रमणांमुळे आणि हस्तक्षेपामुळे किती पक्षी मेले असतील आणि किती जाती प्रजाती नाहिशा झाल्या असतील याचा हिशेब नाही. समुद्रपक्ष्यांच्या भरार्‍यांबद्दल एका ठिकाणी वाचले होते. तेव्हा म्हातारे झालेले कित्येक पक्षी दूरवर स्थलांतर करताना उडताना ताकद संपून समुद्रात पडून मरतात हे वाचून असेच वाईट वाटले होते.

अधाशासारखे एका दमात तिन्ही लेख वाचुन काढले. या ईवल्याश्या पक्ष्यांच्या ताकदीने थक्क झालो. अशी माहिती सोप्या शब्दात आम्हा वाचकांपर्यंत पोचवण्याबद्दल डॉ.साहेबांचे आभार!!

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

हेच म्हणतो. काका तुम्च्या व्यासंगाला सलाम. एका नविन माहितीचा खजिना दिलात. माझ्या मुलाला दोन भागात काय झाले ते सांगितले आहे आता हा भाग पण सांगतो. त्याला आवड आहे.

नाखु 27/04/2016 - 17:15
माहीती आणि निसर्गदत्त शक्तींचा मानवापेक्षा इतर प्राणीच जास्त विधायक आणि (किमान्)उपद्रवी करतात हेच वारंवार दिसून आले आहे.. सर्प स्वतःहोऊन तुमच्या वाटेला जात नाही पण माणुस त्याला शोधून मारल्या/त्रास दिल्याखेरीज गप्प बसत नाही

चिगो 13/05/2016 - 12:57
जबराट लेखमाला, डॉक्टरसाहेब..
मार्गातील थांब्यांच्या जागांमधे व प्रजननाच्या जागेमधे होणारे बदल
ह्या मथळ्याखाली दिलेल्या माहितीवरून ह्या पक्ष्यांच्या भवितव्याची प्रचंड चिंता वाटते आहे, कारण की माणसाची हाव असीमित आहे..

नेहमीप्रमाणेच हा भाग देखील उत्तम माहितीने भरलेला आहे. मानवाखेरीज इतर प्राण्यांकडे असणार्‍या उत्कृष्ट नैसर्गिक कौशल्यांचे उत्तम उदाहरण या लेखात वाचायला मिळाले.

पक्षांना या सर्व घडामोडींत आवाज नाही आणि शास्त्रज्ञांच्या आवाजाकडे पुरेसे ल़क्ष दिले जात नाही. तरीसुद्धा शास्त्रज्ञ आपल्यापरीने जे करणे शक्य आहे, ते करतच आहेत... ते म्हणजे अधिकाधिक माहिती गोळा करणे, तिचे निष्कर्ष लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्या पुराव्यांच्या दबावाने शक्य तितका योग्य परिणाम साधण्याचा प्रयत्न करणे.
जनजागृतीचे हेच सर्वात कठीण काम वाटते.

चौकटराजा 26/04/2016 - 09:08
मानवी डोळा कान नाक इ. इन्द्रियांच्या संवेदनेचा आवाका किती मर्यादित आहे हे वरील लेखावरून दिससून येईल. आपले नाक हे सर्वात लवकर शरण जाणारे इन्द्रिय आहे असे वाचले आहे.कुत्र्याना अनेक प्रकारचे वासांचे संवेदन प्राप्त झालेले असते हे आपल्याला पोलीसी शोधामुळे माहीत आहे पण जे पशु पक्षी मासे आपल्यासारखी संपन्न भाषा अवगत नसतानाही एकमेकांशी कसे संवाद साधतात व परिसराला कसे वाचतात हे सारे विस्मयकारक आहे.

पैसा 26/04/2016 - 13:58
खूप माहितीपूर्ण लेख. इवल्याशा पक्षांना असलेले धोके आणि तरी केवळ नैसर्गिक प्रेरणेने त्यानी वर्षानुवर्षे उडत रहाणे हे वाचून गलबलून आले. मानवी अतिक्रमणांमुळे आणि हस्तक्षेपामुळे किती पक्षी मेले असतील आणि किती जाती प्रजाती नाहिशा झाल्या असतील याचा हिशेब नाही. समुद्रपक्ष्यांच्या भरार्‍यांबद्दल एका ठिकाणी वाचले होते. तेव्हा म्हातारे झालेले कित्येक पक्षी दूरवर स्थलांतर करताना उडताना ताकद संपून समुद्रात पडून मरतात हे वाचून असेच वाईट वाटले होते.

अधाशासारखे एका दमात तिन्ही लेख वाचुन काढले. या ईवल्याश्या पक्ष्यांच्या ताकदीने थक्क झालो. अशी माहिती सोप्या शब्दात आम्हा वाचकांपर्यंत पोचवण्याबद्दल डॉ.साहेबांचे आभार!!

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

हेच म्हणतो. काका तुम्च्या व्यासंगाला सलाम. एका नविन माहितीचा खजिना दिलात. माझ्या मुलाला दोन भागात काय झाले ते सांगितले आहे आता हा भाग पण सांगतो. त्याला आवड आहे.

नाखु 27/04/2016 - 17:15
माहीती आणि निसर्गदत्त शक्तींचा मानवापेक्षा इतर प्राणीच जास्त विधायक आणि (किमान्)उपद्रवी करतात हेच वारंवार दिसून आले आहे.. सर्प स्वतःहोऊन तुमच्या वाटेला जात नाही पण माणुस त्याला शोधून मारल्या/त्रास दिल्याखेरीज गप्प बसत नाही

चिगो 13/05/2016 - 12:57
जबराट लेखमाला, डॉक्टरसाहेब..
मार्गातील थांब्यांच्या जागांमधे व प्रजननाच्या जागेमधे होणारे बदल
ह्या मथळ्याखाली दिलेल्या माहितीवरून ह्या पक्ष्यांच्या भवितव्याची प्रचंड चिंता वाटते आहे, कारण की माणसाची हाव असीमित आहे..
=================================================================== ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ !

ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! : ०२ : महाभरार्‍यांबद्दल थोडेसे

डॉ सुहास म्हात्रे ·

पहिला भाग वाचून जे प्रश्न मनात येत होते त्यांपैकी बहुतेकांची उत्तरे या भागात मिळाली. डॉ.वॉली जॉन्सन एकेकाळी आमच्या राज्यात (मिनेसोटा) काम करत होते हे जाणून आनंद झाला. आता ते मोन्टॅना स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये काम करतात असे दिसते. पुभाप्र.

रोचक विषय व माहीती.
तेव्हा अनावश्यक असलेली पचनसंस्था त्या काळासाठी आकसून छोटी बनते. यामुळे कमी होणारे काही ग्रॅमचे वजन मोठ्या उड्डाणांत उपयोगी ठरते.
पचनसंस्था आकसल्यामुळे उत्सर्जनही (विष्ठा) थांबत असावे, खाल्लेल्या अन्नातील बिया दूरवर रुजवण्यासाठी ही सुविधा असावी. कारण ह्या पक्षाचा बराचसा प्रवास हा अथांग समुद्रावरून होत असल्यामुळे तेथे बी रुजण्याचा सबंध येत नाही. अर्थात हा पक्षी शाकाहार करत असेल तरच ही शक्यता आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

धन्यवाद ! १००-२०० ग्रॅम वजनाच्या पक्षाला बिया/विष्ठेचा काही ग्रॅमचा अधिक भार घेऊन जाणे, त्याच्या भरारीला मारक ठरेल. याउलट, "पचनसंस्था आकसल्यामुळे कमी झालेले काही ग्रॅम वजन" हाच एक महत्वाचा मुद्दा पक्षाला मोठ्या उड्डाणासाठी महत्वाची मदत करतो (reduced un-necessary baggage !). पक्षाचे मुख्य खाणे कीटक हेच असते, ज्यामुळेच कमीतकमी वेळात जास्तीत जास्त आवश्यक इंधन (चरबी) गोळा होणे शक्य होते. अर्थात हे सगळे उत्क्रांतीच्या नियमांप्रमाणे व पक्षांनी त्या दिशेने स्वतः विचारपूर्वक प्रयत्न न करता आपोआप घडलेले आहे... किंवा दुसर्‍या शब्दांत, बदलत्या पर्यावरणाला उपयोगी सवयी असलेल्या पक्षांच्या जाती-प्रजाती तगून राहिल्या व त्यांची वंशावळ पुढे चालू राहिली; आणि ज्या जाती-प्रजातींमधे तश्या सवयी निर्माण झाल्या नाहीत त्या एकतर नामशेष झाल्या किंवा त्यांनी इतर उपयोगी सवयी (उदा, प्रवास करण्याचे सोडून एकाच जागी राहण्याची सवय, इ) अंगिकारल्यामुळे त्यांचा वंश पुढे चालू राहिला असेल. वनस्पतींच्या बियांच्या बाबतीत काही विचारपूर्वक करणे हे पक्षांच्या वैचारीक कुवती बाहेरचे आहे. निसर्गातले बदल भौतीक नियमांप्रमाणे घटणार्‍या घटनांमुळे होतात, निसर्गाकडून केले जात नाहीत. त्यामुळे, बियांच्या संदर्भात पाहिले तर, आकसलेल्या व अकार्यक्षम असलेल्या पचनसंस्थेमुळे तुम्ही वर्तवलेली शक्यता दिसत नाही, पण तरीही तसे काही झाले असल्यास, ते अनवधानाने झालेले उत्क्रांतीचे एक उप-उत्पादन (बायप्रोडक्ट) असेल... पक्षांनी किंवा निसर्गाने तशी काही 'सुविधा केली' असे होणार नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद डॉ. म्हणूनच मी वरील प्रतिसादात म्हटले होते की,अर्थात हा पक्षी शाकाहार करत असेल तरच ही शक्यता आहे. . ज्यायोगे ह्या पक्षाला त्याच्या प्रवासातील थाब्यांच्या ठिकाणी त्याचे 'एनर्जी फूड' मिळू शकेल. परंतू तसला प्रकार नाही हे आपण छानपणे समजावून सांगितले. वाढलेले वजन व विनाथांबा पार केलेले अंतर ह्याचा हिशोब केल्यास ८० कि.मी. अंतर कापायला अंदाजे १ ग्रॅ. चरबी खर्ची पडते. अर्थात सुरूवातीला पक्षाचे वजन जास्त असताना अधिक चरबी खर्ची पडत असावी. वजन वाढलेले असतानाचा प्लोव्हरचा वेग व प्रवासात वजन कमी झाल्यानंतरचा वेग ह्या वर काही संशोधन झाले आहे का?

In reply to by मार्मिक गोडसे

वाढलेले वजन व विनाथांबा पार केलेले अंतर ह्याचा हिशोब केल्यास ८० कि.मी. अंतर कापायला अंदाजे १ ग्रॅ. चरबी खर्ची पडते. सहमत ! यावरून स्वतःला फायदा न देणारे ३-४ ग्रॅम जास्त वजनही अंगावर बाळगणे मूळ १००-११० ग्रॅम वजन असलेल्या प्लोव्हरला किती धोकादायक असावे याची कल्पना यावी. मुळात प्लोव्हरच्या मूळ वजनावरून अंदाज केला तर पचनसंस्था आकसल्याने साधारण ५-१० ग्रॅमपेक्षा जास्त वजन कमी होत नसावे. पण या छोट्या बदलाने त्याच्या जीवनात इतका फरक पडतो की तो बदल हजारो वर्षांच्या उत्क्रांतीत टिकला आहे आणि मुख्य म्हणजे त्याने प्लोव्हरला टिकून राहण्यास मदत केली आहे ! वजन वाढलेले असतानाचा प्लोव्हरचा वेग व प्रवासात वजन कमी झाल्यानंतरचा वेग ह्या वर काही संशोधन झाले आहे का? असे काही निरिक्षण प्लोव्हरच्या बाबतीत झाल्याचे माझ्या वाचनात आलेले नाही. पण "अनावश्यक वजन" कमी केल्यास तीच प्रणाली जास्त वेगाने जाऊ शकते आणि / अथवा जास्त अंतर पार करू शकते, हे तर भौतीक शास्त्रातील सत्य आहे. याकरिताच, लांब पल्ल्याची रॉकेट्स आपल्या इंधनाच्या टाक्या व आंतरिक स्टेजेस त्यांचे काम संपले की इजेक्ट करतात. प्रवासाच्या दर थांब्यावर विशिष्ट पक्षी (उदा : क्रमांक ९७) पकडून त्याचे नोंद व निरिक्षण (वजन, इ) करणे हे अत्यंत कठीण व बेभरवशाचे काम आहे. याच कारणाने, जिओलोकेटर सारख्या उपकरणाने पक्षांच्या उड्डाणांचे मार्ग निश्चित करण्याच्या अभ्यासात क्रांती घडवून आणली आहे... वजनाची माहिती जिओलोकेटर नोंदवू शकत नाही. पक्षांच्या दर महाभरारीत त्यांचे मार्ग व वेग बदलणारे अनेक बदल (उदा : वादळे, वातावरणातील स्थानिक बदलाने बदललेला वार्‍याचा वेग आणि जोर, इ) अचानकपणे येऊ शकतात आणि येतातही. त्यामुळे, "एका विभागातला नक्की वेग किती" यापेक्षा "पक्षी त्याच्या गंतव्यावर योग्य वेळी आणि सुरक्षीतपणे पोचू शकतो की नाही" इकडे शास्त्रज्ञांचे जास्त लक्ष असते... कारण ते मुद्दे पक्षासाठी जीवन-मरणाचे असतात.

कारण दुसरा भाग पहिल्या भागा पेक्षा जास्त रोचक झाला आहे. पण तरी सुध्दा हा सगळा खाटाटोप कशासाठी हा प्रश्र्ण उरतोच पैजारबुवा

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सगळा खाटाटोप कशासाठी हा प्रश्र्ण उरतोच हा प्रश्न मानवी मनाला पडतो... निसर्गाला नाही ! घटनांशी आणि त्या घटनांमुळे होणार्‍या बदलांशी निसर्गाला काही देणेघेणे नसते. भौतिकशास्त्रांच्या नियमांप्रमाणे ज्या क्रिया घडतात, त्यातून जे बदल घडत असतात आणि त्यातून जे काही निर्माण होते, ते होते. बस, इतकेच. त्याला "भौतिकशास्त्रांच्या नियमांप्रमाणे घडणार्‍या क्रिया" यापलिकडे काही कारणपरंपरा नसते... असण्याची गरजही नसते !

सोनुली 25/04/2016 - 10:47
ह्यांच्या मार्गात अडथळे , उदा. मोठ्या पक्ष्यांकडून त्रास , मारले जाणे , असे होते का? असल्यास हे प्लोव्हर्स त्यांचा प्रतिकार कसा करतात?

In reply to by सोनुली

धन्यवाद ! हे नक्कीच सर्वच पक्षांच्या बाबतीत होते. इतरांचे खाद्य होणे, जखमी होऊन अथवा दमून समुद्रात पडून मरणे, वृद्धापकाळाने किंवा आजाराने मरण, इत्यादी इतर प्राण्यांच्या संबंधात होणार्‍या सर्व घटना प्लोव्हरसकट सर्वच प्रवासी पक्षांमधे घटतात... किंबहुना त्यांच्या जीवनशैलीमुळे (लांबचा प्रवास, सतत जागा बदलत राहणे, इ) असे प्रकार या पक्षांमधे जास्त प्रमाणात होत असणार.

कोणत्याही गोष्टीचा मागोवा घेण्याची युरोपिअन लोकांची वृत्ती, नैसर्गिक गोष्टीबद्दल असलेले कुतुहल,ते कुतुहल शमवणारी अत्युच्च बुद्धीमत्ता व चिकाटी आणि हे सगळं करण्यासाठी लागणारे धाडस याचे मला नेहमीच कौतुक वाटत आलेले आहे.लेख छान आणि अभ्यासपुर्ण आहे यात वादच नाही.पुभाप्र.

पहिला भाग वाचून जे प्रश्न मनात येत होते त्यांपैकी बहुतेकांची उत्तरे या भागात मिळाली. डॉ.वॉली जॉन्सन एकेकाळी आमच्या राज्यात (मिनेसोटा) काम करत होते हे जाणून आनंद झाला. आता ते मोन्टॅना स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये काम करतात असे दिसते. पुभाप्र.

रोचक विषय व माहीती.
तेव्हा अनावश्यक असलेली पचनसंस्था त्या काळासाठी आकसून छोटी बनते. यामुळे कमी होणारे काही ग्रॅमचे वजन मोठ्या उड्डाणांत उपयोगी ठरते.
पचनसंस्था आकसल्यामुळे उत्सर्जनही (विष्ठा) थांबत असावे, खाल्लेल्या अन्नातील बिया दूरवर रुजवण्यासाठी ही सुविधा असावी. कारण ह्या पक्षाचा बराचसा प्रवास हा अथांग समुद्रावरून होत असल्यामुळे तेथे बी रुजण्याचा सबंध येत नाही. अर्थात हा पक्षी शाकाहार करत असेल तरच ही शक्यता आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

धन्यवाद ! १००-२०० ग्रॅम वजनाच्या पक्षाला बिया/विष्ठेचा काही ग्रॅमचा अधिक भार घेऊन जाणे, त्याच्या भरारीला मारक ठरेल. याउलट, "पचनसंस्था आकसल्यामुळे कमी झालेले काही ग्रॅम वजन" हाच एक महत्वाचा मुद्दा पक्षाला मोठ्या उड्डाणासाठी महत्वाची मदत करतो (reduced un-necessary baggage !). पक्षाचे मुख्य खाणे कीटक हेच असते, ज्यामुळेच कमीतकमी वेळात जास्तीत जास्त आवश्यक इंधन (चरबी) गोळा होणे शक्य होते. अर्थात हे सगळे उत्क्रांतीच्या नियमांप्रमाणे व पक्षांनी त्या दिशेने स्वतः विचारपूर्वक प्रयत्न न करता आपोआप घडलेले आहे... किंवा दुसर्‍या शब्दांत, बदलत्या पर्यावरणाला उपयोगी सवयी असलेल्या पक्षांच्या जाती-प्रजाती तगून राहिल्या व त्यांची वंशावळ पुढे चालू राहिली; आणि ज्या जाती-प्रजातींमधे तश्या सवयी निर्माण झाल्या नाहीत त्या एकतर नामशेष झाल्या किंवा त्यांनी इतर उपयोगी सवयी (उदा, प्रवास करण्याचे सोडून एकाच जागी राहण्याची सवय, इ) अंगिकारल्यामुळे त्यांचा वंश पुढे चालू राहिला असेल. वनस्पतींच्या बियांच्या बाबतीत काही विचारपूर्वक करणे हे पक्षांच्या वैचारीक कुवती बाहेरचे आहे. निसर्गातले बदल भौतीक नियमांप्रमाणे घटणार्‍या घटनांमुळे होतात, निसर्गाकडून केले जात नाहीत. त्यामुळे, बियांच्या संदर्भात पाहिले तर, आकसलेल्या व अकार्यक्षम असलेल्या पचनसंस्थेमुळे तुम्ही वर्तवलेली शक्यता दिसत नाही, पण तरीही तसे काही झाले असल्यास, ते अनवधानाने झालेले उत्क्रांतीचे एक उप-उत्पादन (बायप्रोडक्ट) असेल... पक्षांनी किंवा निसर्गाने तशी काही 'सुविधा केली' असे होणार नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद डॉ. म्हणूनच मी वरील प्रतिसादात म्हटले होते की,अर्थात हा पक्षी शाकाहार करत असेल तरच ही शक्यता आहे. . ज्यायोगे ह्या पक्षाला त्याच्या प्रवासातील थाब्यांच्या ठिकाणी त्याचे 'एनर्जी फूड' मिळू शकेल. परंतू तसला प्रकार नाही हे आपण छानपणे समजावून सांगितले. वाढलेले वजन व विनाथांबा पार केलेले अंतर ह्याचा हिशोब केल्यास ८० कि.मी. अंतर कापायला अंदाजे १ ग्रॅ. चरबी खर्ची पडते. अर्थात सुरूवातीला पक्षाचे वजन जास्त असताना अधिक चरबी खर्ची पडत असावी. वजन वाढलेले असतानाचा प्लोव्हरचा वेग व प्रवासात वजन कमी झाल्यानंतरचा वेग ह्या वर काही संशोधन झाले आहे का?

In reply to by मार्मिक गोडसे

वाढलेले वजन व विनाथांबा पार केलेले अंतर ह्याचा हिशोब केल्यास ८० कि.मी. अंतर कापायला अंदाजे १ ग्रॅ. चरबी खर्ची पडते. सहमत ! यावरून स्वतःला फायदा न देणारे ३-४ ग्रॅम जास्त वजनही अंगावर बाळगणे मूळ १००-११० ग्रॅम वजन असलेल्या प्लोव्हरला किती धोकादायक असावे याची कल्पना यावी. मुळात प्लोव्हरच्या मूळ वजनावरून अंदाज केला तर पचनसंस्था आकसल्याने साधारण ५-१० ग्रॅमपेक्षा जास्त वजन कमी होत नसावे. पण या छोट्या बदलाने त्याच्या जीवनात इतका फरक पडतो की तो बदल हजारो वर्षांच्या उत्क्रांतीत टिकला आहे आणि मुख्य म्हणजे त्याने प्लोव्हरला टिकून राहण्यास मदत केली आहे ! वजन वाढलेले असतानाचा प्लोव्हरचा वेग व प्रवासात वजन कमी झाल्यानंतरचा वेग ह्या वर काही संशोधन झाले आहे का? असे काही निरिक्षण प्लोव्हरच्या बाबतीत झाल्याचे माझ्या वाचनात आलेले नाही. पण "अनावश्यक वजन" कमी केल्यास तीच प्रणाली जास्त वेगाने जाऊ शकते आणि / अथवा जास्त अंतर पार करू शकते, हे तर भौतीक शास्त्रातील सत्य आहे. याकरिताच, लांब पल्ल्याची रॉकेट्स आपल्या इंधनाच्या टाक्या व आंतरिक स्टेजेस त्यांचे काम संपले की इजेक्ट करतात. प्रवासाच्या दर थांब्यावर विशिष्ट पक्षी (उदा : क्रमांक ९७) पकडून त्याचे नोंद व निरिक्षण (वजन, इ) करणे हे अत्यंत कठीण व बेभरवशाचे काम आहे. याच कारणाने, जिओलोकेटर सारख्या उपकरणाने पक्षांच्या उड्डाणांचे मार्ग निश्चित करण्याच्या अभ्यासात क्रांती घडवून आणली आहे... वजनाची माहिती जिओलोकेटर नोंदवू शकत नाही. पक्षांच्या दर महाभरारीत त्यांचे मार्ग व वेग बदलणारे अनेक बदल (उदा : वादळे, वातावरणातील स्थानिक बदलाने बदललेला वार्‍याचा वेग आणि जोर, इ) अचानकपणे येऊ शकतात आणि येतातही. त्यामुळे, "एका विभागातला नक्की वेग किती" यापेक्षा "पक्षी त्याच्या गंतव्यावर योग्य वेळी आणि सुरक्षीतपणे पोचू शकतो की नाही" इकडे शास्त्रज्ञांचे जास्त लक्ष असते... कारण ते मुद्दे पक्षासाठी जीवन-मरणाचे असतात.

कारण दुसरा भाग पहिल्या भागा पेक्षा जास्त रोचक झाला आहे. पण तरी सुध्दा हा सगळा खाटाटोप कशासाठी हा प्रश्र्ण उरतोच पैजारबुवा

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सगळा खाटाटोप कशासाठी हा प्रश्र्ण उरतोच हा प्रश्न मानवी मनाला पडतो... निसर्गाला नाही ! घटनांशी आणि त्या घटनांमुळे होणार्‍या बदलांशी निसर्गाला काही देणेघेणे नसते. भौतिकशास्त्रांच्या नियमांप्रमाणे ज्या क्रिया घडतात, त्यातून जे बदल घडत असतात आणि त्यातून जे काही निर्माण होते, ते होते. बस, इतकेच. त्याला "भौतिकशास्त्रांच्या नियमांप्रमाणे घडणार्‍या क्रिया" यापलिकडे काही कारणपरंपरा नसते... असण्याची गरजही नसते !

सोनुली 25/04/2016 - 10:47
ह्यांच्या मार्गात अडथळे , उदा. मोठ्या पक्ष्यांकडून त्रास , मारले जाणे , असे होते का? असल्यास हे प्लोव्हर्स त्यांचा प्रतिकार कसा करतात?

In reply to by सोनुली

धन्यवाद ! हे नक्कीच सर्वच पक्षांच्या बाबतीत होते. इतरांचे खाद्य होणे, जखमी होऊन अथवा दमून समुद्रात पडून मरणे, वृद्धापकाळाने किंवा आजाराने मरण, इत्यादी इतर प्राण्यांच्या संबंधात होणार्‍या सर्व घटना प्लोव्हरसकट सर्वच प्रवासी पक्षांमधे घटतात... किंबहुना त्यांच्या जीवनशैलीमुळे (लांबचा प्रवास, सतत जागा बदलत राहणे, इ) असे प्रकार या पक्षांमधे जास्त प्रमाणात होत असणार.

कोणत्याही गोष्टीचा मागोवा घेण्याची युरोपिअन लोकांची वृत्ती, नैसर्गिक गोष्टीबद्दल असलेले कुतुहल,ते कुतुहल शमवणारी अत्युच्च बुद्धीमत्ता व चिकाटी आणि हे सगळं करण्यासाठी लागणारे धाडस याचे मला नेहमीच कौतुक वाटत आलेले आहे.लेख छान आणि अभ्यासपुर्ण आहे यात वादच नाही.पुभाप्र.
=================================================================== ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! : ०१ : प्लोव्हरची महाभरारी...                                ०२ : महाभरार्‍यांबद्दल थोडेसे...

ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! : ०१ : प्लोव्हरची महाभरारी

डॉ सुहास म्हात्रे ·

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बोका-ए-आझम 22/04/2016 - 01:26
पक्ष्यांचं स्थलांतर हा तसाही अचंब्याचाच विषय आहे. पंछी,नदियां,पवन के झोके; कोई सरहद ना इन्हे रोके! लेख आवडला.पुभाप्र!

In reply to by बोका-ए-आझम

पंछी,नदियां,पवन के झोके; कोई सरहद ना इन्हे रोके! अगदी, अगदी ! लेख लिहिण्यापूर्वी हेच गीत मनात घोळत होते... पण लेखन करून प्रकाशित करताना मधे मधे आलेल्या व्यत्ययामुळे ते टाकायला विसरलो ! :( आता ते टाकून घेतो.

या नव्या लेखमालिकेचा विषय एकदम रोचक आहे. या चिमुकल्या पक्षाच्या कामगिरीचे आश्चर्यमिश्रित कौतुक वाटत आहे. ही लेखमालिका पर्वणी ठरणार असा विश्वास वाटतो.

ट्रेड मार्क 21/04/2016 - 23:38
काय प्रचंड क्षमता आहे एवढ्याश्या पक्ष्याची.
ही ८,८०० किलोमीटरची महाभरारी त्याने एकही थांबा न घेता आठ दिवसात पूर्ण केली.
या काळात हे काही खात पीत नाहीत का? त्याची सोय कशी करतात? या बद्दल काही माहिती उपलब्ध झाली आहे का?

अर्धवटराव 22/04/2016 - 01:03
भ्रमण नकाशा बघुनच दमायला होतं :) लांब अंतराचा सलग प्रवास करताना ९७ टिफीन सोबत नेला होता कि काय? जीतेंद्रीयच म्हणायचा हा भौ.

नाखु 22/04/2016 - 08:46
निव्वळ थक्क करणारे ! स्वगतः अता कुणाला (मिपावर) गेलास उडत असे म्हणायची सोय नाही राहिली !!!

तीस हजार किमी!! काय बोलायचे काका! ही साधी पाखरे खुप काय काय शिकवत असतात. ही पाखरे इतर स्थलांतरित पक्षी उड़तात तसे उड़तात का? 'V' फॉर्मेशन मधे? ह्यात हवेचा जास्तीत जास्त अवरोध असलेले व्ही चे निमुळते टिप असते अन त्या पोजीशन वर उडणारा पक्षी कायम बदलत असतो जेणेकरुन त्याला आराम मिळत राहावा अन रोटेशन मधे नव्या दमाचा भिडू येत राहावा, ह्या पद्धतीने पक्षी विस्मयकारक अंतर कापत असतात. ९७ ला मानाचा मुजरा आमचा! खासकरुन तो अलास्का मधील त्रिभुज प्रदेश ते सुलावेसी चा कर्व प्रवास म्हणजे साक्षात दंडवत ____/\____

नेत्रेश 22/04/2016 - 11:06
> "यामुळेच या प्रकल्पाचे 'निर्णय' जास्त आश्चर्यकारक आहेत" इथे निर्णय च्या ऐवजी 'निष्कर्श' असे पाहीजे का?

In reply to by नेत्रेश

बरोबर आहे. निष्कर्श हा जास्त योग्य शब्द लिहिताना पटकन सुचला नव्हता. तो सुचवल्या बद्दल अनेक धन्यवाद ! लेखात योग्य तो बदल केला आहे.

परतीचा प्रवास (पिवळी रेषा) हा अलास्काला पोचायच्या अगोदर कमचटका पेनिनसुला रशिया इथून (त्याच्या दक्षिण टोकाकडून) होतो!! काय मजबूत पाखरू आहे राव! कमचटका मधे उणे टेम्प्रेचर मुळे पत्रे सुद्धा तड़कतात लोखंडी !! लैच जबर्या

हर_हुन्नरी 22/04/2016 - 12:43
निसर्ग त्याच्या पोतडीतून काही ना काही नवीन दाखवत असतोच !! वाचून थक्क झालो !!

निव्वळ अप्रतिम लेख आणि प्लोव्हरही ! आम्हाला पडलेले काही प्रश्ण : १)पक्षांना जेट लॅग होत नाही काय? २)८,८०० किलोमीटर/ आठ दिवस = ११०० प्रत्येक दिवशी = म्हण्जे जवळपास ताशी ४५ किमि चा स्पीड झाला ! इतका स्पीड ठेवायला किती एनर्जी लागेल ? ३) पक्षी नेव्हीगेशन कसे करत असतील ? त्यांना दिसांचा अंदाज कसा लागत असेल? ४) त्याच्याअ पायाला सेटेलाईट ट्रान्स्मिटर ऐवजी तितकाच हलका सेटेलाईट फर्स्ट पर्सन व्यु वाला क्यॅमेरा लावता आला तर काय मजा येईल त्याचा प्रवास पहायला !

In reply to by प्रसाद गोडबोले

४) त्याच्याअ पायाला सेटेलाईट ट्रान्स्मिटर ऐवजी तितकाच हलका सेटेलाईट फर्स्ट पर्सन व्यु वाला क्यॅमेरा लावता आला तर काय मजा येईल त्याचा प्रवास पहायला ! Ask and you shall receive. Peregrine Falcon is the fastest bird in the world who reaches speeds upto 200 mph when hunting. http://www.pbs.org/wnet/nature/raptor-force-video-falcon-cam/1162/

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्यवाद! याबाबतीत काही संशोधन झाले आहे आणि अजून बरेच होत आहे. तुमच्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरे पुढच्या भागांत येतील.

चौकटराजा 22/04/2016 - 16:41
पूर्वी मानवाला नसलेल्या पण पक्षी व प्राण्याना असलेल्या क्षमतांविषयी एक पुस्तक वाचनात आले होते.पण हे नवलच आहे. भेदुनी गगनाला बघुनी ये देवलोक सारा या ओळींची आठवण आली. पण पुढच्या प्रवासात प्रगो यांची कॅमेर्‍याची सूचना अमलात यावयास हवी. ( म्हण्जे मधे कुठे पुढची पिढी वाढवायचा प्रयत्न हे महाशय करतात की कसे याचेही ज्ञान येईल :|) ) .

In reply to by चौकटराजा

धन्यवाद ! सद्यातरी १०० ते २०० ग्रॅम वजनाचा पक्षी त्याच्या भरारीला समस्या निर्माण न करता वाहून नेईल, पण तरीही उत्तम व्हिडिओ रेकॉर्ड मिळेल अशी उपकरणे, परवडेल अश्या किंमतीत उपलब्ध झालेली नाहीत.

In reply to by अजया

चौकटराजा 23/04/2016 - 08:54
नको विसा नको ,पासबुक नको सर्वीस चार्ज ,नको टूरिस्ट ट्याक्स नको पूर्ण-पानी जैरातीचा बोजा पक्षाचाच जन्म यावा , बोले चौकट राजा

गवि 24/04/2016 - 09:47
एक अफलातून लेखमाला ठरणार ही नक्कीच. आठ दिवस सलग उड्डाण, तेही पूर्णतः महासागरावरुन. म्हणजे उडायचं थांबवण्याचा पर्यायही नाही. अशा सागराच्या मध्यावर हवेतच खाद्य मिळणंही अवघड. तेव्हा ही सर्व ऊर्जा शरीरात साठवलेलीच असणार. सर्वच विलक्षण आहे. बादवे, सीगल / टर्न्स यांपैकी काही पक्षी जरावेळ समुद्राच्या पाण्यावर बसून तरंगताना पाहिले आहेत. तो विश्रांतीचा प्रकार असावा काय?

पक्षाचा प्रवास अत्यंत विस्मयकारक आहे. त्याने परतीच्या प्रवासात शोर्टकट मारलेला दिसतोय. या पक्षांचा प्रवास विशेषत: युकॉन ते ओकिनावा ही भरारी तर थक्क करणारी आहे. हे असे मोठाले प्रवास करण्या मागची त्यांची काय बरं प्रेरणा असेल? पैजारबुवा

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

धन्यवाद ! त्याने परतीच्या प्रवासात शोर्टकट मारलेला दिसतोय. हा शॉर्टकट नसून तो तसा का करावा लागतो याची शक्य असलेली भौतीक कारणे पुढच्या भागात येतील.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बोका-ए-आझम 22/04/2016 - 01:26
पक्ष्यांचं स्थलांतर हा तसाही अचंब्याचाच विषय आहे. पंछी,नदियां,पवन के झोके; कोई सरहद ना इन्हे रोके! लेख आवडला.पुभाप्र!

In reply to by बोका-ए-आझम

पंछी,नदियां,पवन के झोके; कोई सरहद ना इन्हे रोके! अगदी, अगदी ! लेख लिहिण्यापूर्वी हेच गीत मनात घोळत होते... पण लेखन करून प्रकाशित करताना मधे मधे आलेल्या व्यत्ययामुळे ते टाकायला विसरलो ! :( आता ते टाकून घेतो.

या नव्या लेखमालिकेचा विषय एकदम रोचक आहे. या चिमुकल्या पक्षाच्या कामगिरीचे आश्चर्यमिश्रित कौतुक वाटत आहे. ही लेखमालिका पर्वणी ठरणार असा विश्वास वाटतो.

ट्रेड मार्क 21/04/2016 - 23:38
काय प्रचंड क्षमता आहे एवढ्याश्या पक्ष्याची.
ही ८,८०० किलोमीटरची महाभरारी त्याने एकही थांबा न घेता आठ दिवसात पूर्ण केली.
या काळात हे काही खात पीत नाहीत का? त्याची सोय कशी करतात? या बद्दल काही माहिती उपलब्ध झाली आहे का?

अर्धवटराव 22/04/2016 - 01:03
भ्रमण नकाशा बघुनच दमायला होतं :) लांब अंतराचा सलग प्रवास करताना ९७ टिफीन सोबत नेला होता कि काय? जीतेंद्रीयच म्हणायचा हा भौ.

नाखु 22/04/2016 - 08:46
निव्वळ थक्क करणारे ! स्वगतः अता कुणाला (मिपावर) गेलास उडत असे म्हणायची सोय नाही राहिली !!!

तीस हजार किमी!! काय बोलायचे काका! ही साधी पाखरे खुप काय काय शिकवत असतात. ही पाखरे इतर स्थलांतरित पक्षी उड़तात तसे उड़तात का? 'V' फॉर्मेशन मधे? ह्यात हवेचा जास्तीत जास्त अवरोध असलेले व्ही चे निमुळते टिप असते अन त्या पोजीशन वर उडणारा पक्षी कायम बदलत असतो जेणेकरुन त्याला आराम मिळत राहावा अन रोटेशन मधे नव्या दमाचा भिडू येत राहावा, ह्या पद्धतीने पक्षी विस्मयकारक अंतर कापत असतात. ९७ ला मानाचा मुजरा आमचा! खासकरुन तो अलास्का मधील त्रिभुज प्रदेश ते सुलावेसी चा कर्व प्रवास म्हणजे साक्षात दंडवत ____/\____

नेत्रेश 22/04/2016 - 11:06
> "यामुळेच या प्रकल्पाचे 'निर्णय' जास्त आश्चर्यकारक आहेत" इथे निर्णय च्या ऐवजी 'निष्कर्श' असे पाहीजे का?

In reply to by नेत्रेश

बरोबर आहे. निष्कर्श हा जास्त योग्य शब्द लिहिताना पटकन सुचला नव्हता. तो सुचवल्या बद्दल अनेक धन्यवाद ! लेखात योग्य तो बदल केला आहे.

परतीचा प्रवास (पिवळी रेषा) हा अलास्काला पोचायच्या अगोदर कमचटका पेनिनसुला रशिया इथून (त्याच्या दक्षिण टोकाकडून) होतो!! काय मजबूत पाखरू आहे राव! कमचटका मधे उणे टेम्प्रेचर मुळे पत्रे सुद्धा तड़कतात लोखंडी !! लैच जबर्या

हर_हुन्नरी 22/04/2016 - 12:43
निसर्ग त्याच्या पोतडीतून काही ना काही नवीन दाखवत असतोच !! वाचून थक्क झालो !!

निव्वळ अप्रतिम लेख आणि प्लोव्हरही ! आम्हाला पडलेले काही प्रश्ण : १)पक्षांना जेट लॅग होत नाही काय? २)८,८०० किलोमीटर/ आठ दिवस = ११०० प्रत्येक दिवशी = म्हण्जे जवळपास ताशी ४५ किमि चा स्पीड झाला ! इतका स्पीड ठेवायला किती एनर्जी लागेल ? ३) पक्षी नेव्हीगेशन कसे करत असतील ? त्यांना दिसांचा अंदाज कसा लागत असेल? ४) त्याच्याअ पायाला सेटेलाईट ट्रान्स्मिटर ऐवजी तितकाच हलका सेटेलाईट फर्स्ट पर्सन व्यु वाला क्यॅमेरा लावता आला तर काय मजा येईल त्याचा प्रवास पहायला !

In reply to by प्रसाद गोडबोले

४) त्याच्याअ पायाला सेटेलाईट ट्रान्स्मिटर ऐवजी तितकाच हलका सेटेलाईट फर्स्ट पर्सन व्यु वाला क्यॅमेरा लावता आला तर काय मजा येईल त्याचा प्रवास पहायला ! Ask and you shall receive. Peregrine Falcon is the fastest bird in the world who reaches speeds upto 200 mph when hunting. http://www.pbs.org/wnet/nature/raptor-force-video-falcon-cam/1162/

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्यवाद! याबाबतीत काही संशोधन झाले आहे आणि अजून बरेच होत आहे. तुमच्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरे पुढच्या भागांत येतील.

चौकटराजा 22/04/2016 - 16:41
पूर्वी मानवाला नसलेल्या पण पक्षी व प्राण्याना असलेल्या क्षमतांविषयी एक पुस्तक वाचनात आले होते.पण हे नवलच आहे. भेदुनी गगनाला बघुनी ये देवलोक सारा या ओळींची आठवण आली. पण पुढच्या प्रवासात प्रगो यांची कॅमेर्‍याची सूचना अमलात यावयास हवी. ( म्हण्जे मधे कुठे पुढची पिढी वाढवायचा प्रयत्न हे महाशय करतात की कसे याचेही ज्ञान येईल :|) ) .

In reply to by चौकटराजा

धन्यवाद ! सद्यातरी १०० ते २०० ग्रॅम वजनाचा पक्षी त्याच्या भरारीला समस्या निर्माण न करता वाहून नेईल, पण तरीही उत्तम व्हिडिओ रेकॉर्ड मिळेल अशी उपकरणे, परवडेल अश्या किंमतीत उपलब्ध झालेली नाहीत.

In reply to by अजया

चौकटराजा 23/04/2016 - 08:54
नको विसा नको ,पासबुक नको सर्वीस चार्ज ,नको टूरिस्ट ट्याक्स नको पूर्ण-पानी जैरातीचा बोजा पक्षाचाच जन्म यावा , बोले चौकट राजा

गवि 24/04/2016 - 09:47
एक अफलातून लेखमाला ठरणार ही नक्कीच. आठ दिवस सलग उड्डाण, तेही पूर्णतः महासागरावरुन. म्हणजे उडायचं थांबवण्याचा पर्यायही नाही. अशा सागराच्या मध्यावर हवेतच खाद्य मिळणंही अवघड. तेव्हा ही सर्व ऊर्जा शरीरात साठवलेलीच असणार. सर्वच विलक्षण आहे. बादवे, सीगल / टर्न्स यांपैकी काही पक्षी जरावेळ समुद्राच्या पाण्यावर बसून तरंगताना पाहिले आहेत. तो विश्रांतीचा प्रकार असावा काय?

पक्षाचा प्रवास अत्यंत विस्मयकारक आहे. त्याने परतीच्या प्रवासात शोर्टकट मारलेला दिसतोय. या पक्षांचा प्रवास विशेषत: युकॉन ते ओकिनावा ही भरारी तर थक्क करणारी आहे. हे असे मोठाले प्रवास करण्या मागची त्यांची काय बरं प्रेरणा असेल? पैजारबुवा

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

धन्यवाद ! त्याने परतीच्या प्रवासात शोर्टकट मारलेला दिसतोय. हा शॉर्टकट नसून तो तसा का करावा लागतो याची शक्य असलेली भौतीक कारणे पुढच्या भागात येतील.
=================================================================== ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! : ०१ : प्लोव्हरची महाभरारी...

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४

DEADPOOL ·

In reply to by mandarbsnl

http://www.misalpav.com/user/18472/authored हे घ्या रंगाण्णांच्या सौजन्याने! मंदार कात्रेंच्या लेखनात बहुतेक भुताखेताच्या प्रकारांचा उल्लेख आहे.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

DEADPOOL 09/04/2016 - 21:25
बायंगी हे भूत कोकणात विकत मिळते. हे घराची भरभराट करते मात्र घरातून गेल्यास सर्वस्व लुटून नेते. महाबायंगी हे त्याच भूताचे सुधारीत वर्जन!

पंतश्री 11/04/2016 - 16:04
मस्तच आहे. बर्याच काळानी इतकी मस्त कथा वाचली. एकच विनन्ति. जरा लवकर ताका भाग. मगचे एकदम सपाट होत इतका उशिर् केला कि .

In reply to by mandarbsnl

http://www.misalpav.com/user/18472/authored हे घ्या रंगाण्णांच्या सौजन्याने! मंदार कात्रेंच्या लेखनात बहुतेक भुताखेताच्या प्रकारांचा उल्लेख आहे.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

DEADPOOL 09/04/2016 - 21:25
बायंगी हे भूत कोकणात विकत मिळते. हे घराची भरभराट करते मात्र घरातून गेल्यास सर्वस्व लुटून नेते. महाबायंगी हे त्याच भूताचे सुधारीत वर्जन!

पंतश्री 11/04/2016 - 16:04
मस्तच आहे. बर्याच काळानी इतकी मस्त कथा वाचली. एकच विनन्ति. जरा लवकर ताका भाग. मगचे एकदम सपाट होत इतका उशिर् केला कि .
वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी! १. तर मंडळी रोला अजूनही समजत नव्हते की पायरेटचा अंत कसा करावा, कारण पायरेट कोणत्याही शस्त्र अथवा अस्त्र याने घायाळ होत नव्हता. शैतानाच्या दूताकडून त्याला ही जहाज मिळाली होती.त्या जहाजाच्या प्रत्येक भागावर त्याची हुकुमत चालू होती. जहाजाची प्रत्येक दोरी म्हणजे एक साप होतात. असे अनेक प्रकारचे साप तिथे होते. रो कंटाळून त्याच्या ऑफीसमध्ये बसला होता.

लिंडेन ची बरणी

निळकंठ दशरथ गोरे ·

गामा पैलवान 29/02/2016 - 02:44
निळकंठ दशरथ गोरे, लेख पटला. मात्र एक विधान पटलं नाही. >> जर एखादी गोष्ट खात्रीपूर्वक किंव्हा पुरावा देऊ शकणारी नसेल तर खरा वैज्ञानिक अशा गोष्टी >> लोकांसमोर आणत नाही. आईनस्टाईनने गुरुत्वलहरींचा अदमास अगोदर बांधला होता. प्रत्यक्ष पुरावा नुकताच मिळाला आहे. मध्ये सुमारे १०० वर्षे गेली. आ.न., -गा.पै.

जर एखादी गोष्ट खात्रीपूर्वक किंव्हा पुरावा देऊ शकणारी नसेल तर खरा वैज्ञानिक अशा गोष्टी लोकांसमोर आणत नाही.
आईनस्टाईनने गुरुत्वलहरींचा अदमास अगोदर बांधला होता. प्रत्यक्ष पुरावा नुकताच मिळाला आहे. मध्ये सुमारे १०० वर्षे गेली.
या दोन्ही विधानांबद्दल थोडं स्पष्टीकरण आवश्यक आहे. मला वाटतं की गामा पैलवान म्हणत आहेत की अनेक सिद्धांत असे असतात जे आधी मांडले जातात आणि नंतर सिद्ध होतात. आणि नीळकंठ गोरे म्हणत आहेत की वैज्ञानिक विधानांना पुरावा असल्याशिवाय ती टिकत नाहीत. दोघेही आपापल्या परीने बरोबर आहेत, पण मग ती विधानं परस्परविरोधी आहेत का? आपण न्यूटनच्या थियरीचं उदाहरण घेऊ - कारण सापेक्षतावाद हा फारच क्लिष्ट विषय आहे. त्याने फळ पडताना पाहिलं आणि त्यावरून अंदाज बांधला पृथ्वी गोल आहे, तेव्हा हा मोठा पृथ्वीचा गोल या फळाला केंद्राकडे आकर्षित करत असावा. यात खरं तर काही विशेष नाही. गोल पृथ्वीवर सर्व बाजूंना बसलेल्या अनेक लोकांचा विचार केला तर ही कल्पना करायला काही कठीण नाही. त्यात मुख्य गोष्ट अशी होती की सफरचंद आणि पृथ्वी या दोन्ही वस्तुमान असलेल्या गोष्टी आहेत, त्यामुळे त्या दोन्ही एकमेकींना समान बलाने आकर्षित करतात ही मांडणी त्याने केली. त्यापुढे विचार करून त्याने म्हटलं की आपण सफरचंद जर जमिनीला समांतर जोरात फेकलं तर लांब पडेल, अजून जोरात फेकलं तर अजून लांब पडेल, आणि पुरेशा जोरात फेकलं तर ते पडण्याऐवजी पृथ्वीभोवती फिरत राहील. सूर्यमालेतले सूर्याभोवती फिरणारे ग्रह, पृथ्वीभोवती फिरणारा चंद्र हे असेच गुरुत्वाकर्षणामुळे फिरत असले पाहिजेत. न्यूटनच्या आधी केप्लरने 'सर्व ग्रह सूर्याभोवती अंडगोलाकार कक्षेत भ्रमण करतात' हे सांगून त्यांच्या वेगांबद्दल नियम केले होते. मात्र या भ्रमणप्रक्रियेचं कारण त्याला नीटसं देता आलं नव्हतं. न्यूटनच्या मांडणीमुळे हे कारण मिळालं. तसंच केप्लरने मांडलेली सर्व वेगांची प्रमाणं ही दोन वस्तुमानांमध्ये आकर्षणाचं बल असतं आणि ते त्यांच्या वस्तुमानाच्या गुणोत्तराच्या प्रमाणात व अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतं असं धरलं तर सगळे नियम पाळले जातात हे लक्षात आलं. अर्थात न्यूटनने जे मांडलेलं होतं ते संपूर्णपणे सिद्ध झालेलं नव्हतं. उदाहरणार्थ, अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणातच का? कदाचित तो घातांक २ नसून १.९२ असूही शकेल. न्यूटननंतर अनेक शतकांनी हा घातांक मोजला गेला आणि तो मोजमापीच्या त्रुटीत २ असल्याचं दिसून आलं. म्हणजे तसं म्हटलं तर न्यूटनचा सिद्धांतही नंतरच सिद्ध झाला. मग गोरे यांच्या मताप्रमाणे न्यूटन खरा वैज्ञानिक नव्हता का? तर त्याचं थोडक्यात उत्तर असं आहे की 'संपूर्णपणे सिद्ध झालेला सिद्धांत' असं काही नसतं. उपयुक्त सिद्धांत असतात. आत्तापर्यंत जे दिसलेलं आहे त्याचं पुरेसं व्यवस्थित उत्तर देणारा सिद्धांत मान्य होतो. तो सिद्धांत इतर ठिकाणी वापरला जातो, आणि त्यातून येणारे निष्कर्ष निरीक्षणांना लागू पडले की तो अधिक सबळ होतो. काही विशिष्ट ठिकाणी तो लागू पडला नाही, तर एकतर तो टाकून द्यायचा किंवा त्यात किंचित बदलून तो सुधारायचा असे पर्याय असतात. अशी सुधारणेची प्रक्रिया चालू राहात, सुधारित सिद्धांत तयार होतात आणि ते आत्तापर्यंतच्या सर्वच निरीक्षणांना लागू पडतील असे सक्षम बनतात. तेव्हा सिद्धांत मांडले जातात तेव्हा 'सर्व काही' ऐवजी 'आत्तापर्यंतच्या निरीक्षणांपैकी बहुतांश' गोष्टींचं समाधानकारक उत्तर देणारे सिद्धांत असतात. त्यांच्या गृहितकांमधून 'नीट तपासून पाहिलं तर हेही निरीक्षण सापडेल' अशा काही गोष्टी दडलेल्या असतात. त्या नंतर कधीतरी सापडतात. त्या सापडल्या तर सिद्धांत बळकट होतो. पण त्या सापडेपर्यंत तो सिद्धांत सिद्धच झाला नाही असं म्हणता येत नाही. आइन्स्टाइनच्या सिद्धांताचंही तसंच आहे. वस्तुमानामुळे अवकाश वक्र होतं - ही त्याची मुख्य मांडणी केव्हाच सिद्ध झालेली होती. त्याचा पुढचा टप्पा म्हणजे 'हलणाऱ्या वस्तुमानांमुळे या अवकाश वक्रतेच्या लहरी तयार होतात' हे आता सिद्ध झालेलं आहे, याचा अर्थ सिद्धतेच्या आधी मांडणी केल्यामुळे आइन्स्टाइन खरा वैज्ञानिक नव्हता असं नाही. निरीक्षणं - सिद्धांत - अजून निरीक्षणं - बळकटी/सुधारणेची गरज - सिद्धांतात सुधारणा - निरीक्षणं अशी सतत चालू राहाणारी साखळी असते. तिला 'सर्व सिद्ध झाल्याशिवाय मांडणी नाही' किंवा 'आधी मांडणी झाली तरी सर्व पैलू सिद्ध झाल्याशिवाय थियरी सिद्ध नाही' अशा जोखडांखाली बांधता येत नाही.

कंजूस 29/02/2016 - 08:24
विधान बरोबर आहे.अगोदरचे शोध म्हणजे प्रथम पाहिले नंतर कारण शोधले असे झाले.आताच्या वैश्विक संशोधनात अगोदर गणिताने भाकीत केले पण त्याच बरोबर त्याची प्रचिती घेण्यातल्या अडचणीही मांडतात.त्याचाच परिपाक लायब दुर्बिणीचे यश,CERN project आहे.

जर पुरावा म्हणून एखादी नैसर्गिक घटनाच हवी असेल तर माझे विधान चुकीचे ठरू शकते.पण गणिती समीकरण पुरावा ठरू शकत नाहीत का? जसे प्रकाशकिरण गुरुत्वाकर्षणमुळे वक्र होतात. हे Einstein ने गणितातून सिद्ध करून दाखवले होते.त्याचा प्रत्यक्ष पुरावादेखील गुरुत्वलहरी प्रमाणे खूप उशिरा मिळाले. Einstein ने तर गुरुत्वलहरी बद्दल प्रत्यक्ष पुरावे मिळतील ह्या बद्दल शंका व्यक्त केली होती.आणखीन सागायचे झाले तर classical भौतिकशास्त्राचे नियम हे जवळपास दोन शतके जसेच्या तसे राहिले. हे नियम लहानातील लहान आणि मोठ्या वस्तूंवर सारखेच लागू पडतात. असा समज quantum भौतिकशास्त्राने मोडून काडला. सूक्ष्म कणासाठी हे नियम एकसारखे लागू पडत नाहीत. वस्तुतः वैज्ञानिक त्यांचे शोध पहिले कल्पनाशक्तीने त्यानंतर गणिती समीकरणाने आणि सर्वात शेवटी प्रत्यक्ष पुराव्याने सिद्ध करत असावे.ह्या क्रमातील दुसरा किंव्हा तिसरा विचार आपली जागा बदलू शकतो. पण पुरावा म्हणून गणिती समीकरण असेल तरी शोध सिद्ध होतो. असे मला वाटते.

बोका-ए-आझम 29/02/2016 - 11:22
Logic मध्ये दोन संकल्पना आहेत - Inference आणि Conclusion. जेव्हा माहितीमध्ये किंवा Premises मध्ये काही बदल होतो आणि त्याप्रमाणे निष्कर्षांमध्येही होतो, तेव्हा त्याला Inference म्हणतात आणि जर निष्कर्षांमध्ये बदल होणार नसेल तर त्याला Conclusion म्हणतात. शास्त्रज्ञ आपले निष्कर्ष चुकीचे असल्याची शक्यता कधीच नाकारत नाहीत. त्यामुळे सर्व शास्त्रीय सिद्धांत हे Inference म्हणूनच मांडले जातात. उदाहरणार्थ सूर्यमालेत ८ किंवा ९ ग्रह आहेत हा inference आहे आणि हे सर्व ग्रह सूर्याभोवती गुरूत्वाकर्षणामुळे परिभ्रमण करतात हे Conclusion आहे.

आपण सफरचंद जर जमिनीला समांतर जोरात फेकलं तर लांब पडेल, अजून जोरात फेकलं तर अजून लांब पडेल, आणि पुरेशा जोरात फेकलं तर ते पडण्याऐवजी पृथ्वीभोवती फिरत राहील ?? पुरेशा जोरात समांतर फेकले तर ते क्षितिजावरून पृथ्वीच्या कक्षे बाहेर जाईल हे पटू शकते तथापि नुसतेच समांतर राखले तर तसे जाईल का हि शंका आहे ... किंबहुना पृथ्वीच्या त्या बिंदूच्या काटकोनात फेकले तर पृथ्वीभोवती फिरत राहील हे जास्त खरे ... काय वाटते ? रच्याकने : हे खुसपट नाही ...नेमके पणाचा वेध आहे ...

आदूबाळ 29/02/2016 - 11:44
लिंडेन आणि त्याची पत्नी? कोण हा लिंडेन? त्याचं पूर्ण नाव देता येईल काय? मी शास्त्रशाखेचा विद्यार्थी नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे वरील कपॅसिटरचं वर्णन "लायडेन जार"चं आहे. https://en.m.wikipedia.org/wiki/Leyden_jar लायडेन हे हॉलंडमधल्या गावाचं नाव आहे. विकीपानावरून:
A Leyden jar typically consists of a glass jar with metal foil cemented to the inside and the outside surfaces, and a metal terminal projecting vertically through the jar lid to make contact with the inner foil. It was the original form of a capacitor (originally known as a "condenser"). It was invented independently by German cleric Ewald Georg von Kleist on 11 October 1745 and by Dutch scientist Pieter van Musschenbroek of Leiden (Leyden) in 1745–1746. The invention was named for the city.
हा लिंडेन कोण याचा खुलासा नक्की करावा.

विकी: Capacitorचा इतिहास : इथे सांगितलंय की कॅपॅसिटरचा शोध लेइडेन जारच्या ( Leyden jar) स्वरुपात Pieter van Musschenbroek याने लावला.विकीपिडियावरच्या या लेखात लिंडेन दांपत्याचा उल्लेख बहुतेक राहून गेला असावा. (माहितगारांनी कृपया नोट करावे) दुसरे. लिंडेन दांपत्याने फरडेच्या प्रयोगातून प्रेरणा घेतल्याचा उल्लेख आहे. पण लेइडेन जारचा शोध १७४५ च्या सुमारास लागला तर मायकेल फॅरडेचा जन्म १७९१ मध्ये झाला. मग जन्माआधी ४५ वर्षे प्रेरित करणारा फॅरडे खरोखर खूप मोठा शास्त्रज्ञ असला पाहिजे.

In reply to by तुषार काळभोर

आदूबाळ 29/02/2016 - 16:17
जर एखादी गोष्ट खात्रीपूर्वक किंव्हा पुरावा देऊ शकणारी नसेल तर खरा वैज्ञानिक अशा गोष्टी लोकांसमोर आणत नाही
हा आणखी एक विनोद!

गामा पैलवान 29/02/2016 - 02:44
निळकंठ दशरथ गोरे, लेख पटला. मात्र एक विधान पटलं नाही. >> जर एखादी गोष्ट खात्रीपूर्वक किंव्हा पुरावा देऊ शकणारी नसेल तर खरा वैज्ञानिक अशा गोष्टी >> लोकांसमोर आणत नाही. आईनस्टाईनने गुरुत्वलहरींचा अदमास अगोदर बांधला होता. प्रत्यक्ष पुरावा नुकताच मिळाला आहे. मध्ये सुमारे १०० वर्षे गेली. आ.न., -गा.पै.

जर एखादी गोष्ट खात्रीपूर्वक किंव्हा पुरावा देऊ शकणारी नसेल तर खरा वैज्ञानिक अशा गोष्टी लोकांसमोर आणत नाही.
आईनस्टाईनने गुरुत्वलहरींचा अदमास अगोदर बांधला होता. प्रत्यक्ष पुरावा नुकताच मिळाला आहे. मध्ये सुमारे १०० वर्षे गेली.
या दोन्ही विधानांबद्दल थोडं स्पष्टीकरण आवश्यक आहे. मला वाटतं की गामा पैलवान म्हणत आहेत की अनेक सिद्धांत असे असतात जे आधी मांडले जातात आणि नंतर सिद्ध होतात. आणि नीळकंठ गोरे म्हणत आहेत की वैज्ञानिक विधानांना पुरावा असल्याशिवाय ती टिकत नाहीत. दोघेही आपापल्या परीने बरोबर आहेत, पण मग ती विधानं परस्परविरोधी आहेत का? आपण न्यूटनच्या थियरीचं उदाहरण घेऊ - कारण सापेक्षतावाद हा फारच क्लिष्ट विषय आहे. त्याने फळ पडताना पाहिलं आणि त्यावरून अंदाज बांधला पृथ्वी गोल आहे, तेव्हा हा मोठा पृथ्वीचा गोल या फळाला केंद्राकडे आकर्षित करत असावा. यात खरं तर काही विशेष नाही. गोल पृथ्वीवर सर्व बाजूंना बसलेल्या अनेक लोकांचा विचार केला तर ही कल्पना करायला काही कठीण नाही. त्यात मुख्य गोष्ट अशी होती की सफरचंद आणि पृथ्वी या दोन्ही वस्तुमान असलेल्या गोष्टी आहेत, त्यामुळे त्या दोन्ही एकमेकींना समान बलाने आकर्षित करतात ही मांडणी त्याने केली. त्यापुढे विचार करून त्याने म्हटलं की आपण सफरचंद जर जमिनीला समांतर जोरात फेकलं तर लांब पडेल, अजून जोरात फेकलं तर अजून लांब पडेल, आणि पुरेशा जोरात फेकलं तर ते पडण्याऐवजी पृथ्वीभोवती फिरत राहील. सूर्यमालेतले सूर्याभोवती फिरणारे ग्रह, पृथ्वीभोवती फिरणारा चंद्र हे असेच गुरुत्वाकर्षणामुळे फिरत असले पाहिजेत. न्यूटनच्या आधी केप्लरने 'सर्व ग्रह सूर्याभोवती अंडगोलाकार कक्षेत भ्रमण करतात' हे सांगून त्यांच्या वेगांबद्दल नियम केले होते. मात्र या भ्रमणप्रक्रियेचं कारण त्याला नीटसं देता आलं नव्हतं. न्यूटनच्या मांडणीमुळे हे कारण मिळालं. तसंच केप्लरने मांडलेली सर्व वेगांची प्रमाणं ही दोन वस्तुमानांमध्ये आकर्षणाचं बल असतं आणि ते त्यांच्या वस्तुमानाच्या गुणोत्तराच्या प्रमाणात व अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतं असं धरलं तर सगळे नियम पाळले जातात हे लक्षात आलं. अर्थात न्यूटनने जे मांडलेलं होतं ते संपूर्णपणे सिद्ध झालेलं नव्हतं. उदाहरणार्थ, अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणातच का? कदाचित तो घातांक २ नसून १.९२ असूही शकेल. न्यूटननंतर अनेक शतकांनी हा घातांक मोजला गेला आणि तो मोजमापीच्या त्रुटीत २ असल्याचं दिसून आलं. म्हणजे तसं म्हटलं तर न्यूटनचा सिद्धांतही नंतरच सिद्ध झाला. मग गोरे यांच्या मताप्रमाणे न्यूटन खरा वैज्ञानिक नव्हता का? तर त्याचं थोडक्यात उत्तर असं आहे की 'संपूर्णपणे सिद्ध झालेला सिद्धांत' असं काही नसतं. उपयुक्त सिद्धांत असतात. आत्तापर्यंत जे दिसलेलं आहे त्याचं पुरेसं व्यवस्थित उत्तर देणारा सिद्धांत मान्य होतो. तो सिद्धांत इतर ठिकाणी वापरला जातो, आणि त्यातून येणारे निष्कर्ष निरीक्षणांना लागू पडले की तो अधिक सबळ होतो. काही विशिष्ट ठिकाणी तो लागू पडला नाही, तर एकतर तो टाकून द्यायचा किंवा त्यात किंचित बदलून तो सुधारायचा असे पर्याय असतात. अशी सुधारणेची प्रक्रिया चालू राहात, सुधारित सिद्धांत तयार होतात आणि ते आत्तापर्यंतच्या सर्वच निरीक्षणांना लागू पडतील असे सक्षम बनतात. तेव्हा सिद्धांत मांडले जातात तेव्हा 'सर्व काही' ऐवजी 'आत्तापर्यंतच्या निरीक्षणांपैकी बहुतांश' गोष्टींचं समाधानकारक उत्तर देणारे सिद्धांत असतात. त्यांच्या गृहितकांमधून 'नीट तपासून पाहिलं तर हेही निरीक्षण सापडेल' अशा काही गोष्टी दडलेल्या असतात. त्या नंतर कधीतरी सापडतात. त्या सापडल्या तर सिद्धांत बळकट होतो. पण त्या सापडेपर्यंत तो सिद्धांत सिद्धच झाला नाही असं म्हणता येत नाही. आइन्स्टाइनच्या सिद्धांताचंही तसंच आहे. वस्तुमानामुळे अवकाश वक्र होतं - ही त्याची मुख्य मांडणी केव्हाच सिद्ध झालेली होती. त्याचा पुढचा टप्पा म्हणजे 'हलणाऱ्या वस्तुमानांमुळे या अवकाश वक्रतेच्या लहरी तयार होतात' हे आता सिद्ध झालेलं आहे, याचा अर्थ सिद्धतेच्या आधी मांडणी केल्यामुळे आइन्स्टाइन खरा वैज्ञानिक नव्हता असं नाही. निरीक्षणं - सिद्धांत - अजून निरीक्षणं - बळकटी/सुधारणेची गरज - सिद्धांतात सुधारणा - निरीक्षणं अशी सतत चालू राहाणारी साखळी असते. तिला 'सर्व सिद्ध झाल्याशिवाय मांडणी नाही' किंवा 'आधी मांडणी झाली तरी सर्व पैलू सिद्ध झाल्याशिवाय थियरी सिद्ध नाही' अशा जोखडांखाली बांधता येत नाही.

कंजूस 29/02/2016 - 08:24
विधान बरोबर आहे.अगोदरचे शोध म्हणजे प्रथम पाहिले नंतर कारण शोधले असे झाले.आताच्या वैश्विक संशोधनात अगोदर गणिताने भाकीत केले पण त्याच बरोबर त्याची प्रचिती घेण्यातल्या अडचणीही मांडतात.त्याचाच परिपाक लायब दुर्बिणीचे यश,CERN project आहे.

जर पुरावा म्हणून एखादी नैसर्गिक घटनाच हवी असेल तर माझे विधान चुकीचे ठरू शकते.पण गणिती समीकरण पुरावा ठरू शकत नाहीत का? जसे प्रकाशकिरण गुरुत्वाकर्षणमुळे वक्र होतात. हे Einstein ने गणितातून सिद्ध करून दाखवले होते.त्याचा प्रत्यक्ष पुरावादेखील गुरुत्वलहरी प्रमाणे खूप उशिरा मिळाले. Einstein ने तर गुरुत्वलहरी बद्दल प्रत्यक्ष पुरावे मिळतील ह्या बद्दल शंका व्यक्त केली होती.आणखीन सागायचे झाले तर classical भौतिकशास्त्राचे नियम हे जवळपास दोन शतके जसेच्या तसे राहिले. हे नियम लहानातील लहान आणि मोठ्या वस्तूंवर सारखेच लागू पडतात. असा समज quantum भौतिकशास्त्राने मोडून काडला. सूक्ष्म कणासाठी हे नियम एकसारखे लागू पडत नाहीत. वस्तुतः वैज्ञानिक त्यांचे शोध पहिले कल्पनाशक्तीने त्यानंतर गणिती समीकरणाने आणि सर्वात शेवटी प्रत्यक्ष पुराव्याने सिद्ध करत असावे.ह्या क्रमातील दुसरा किंव्हा तिसरा विचार आपली जागा बदलू शकतो. पण पुरावा म्हणून गणिती समीकरण असेल तरी शोध सिद्ध होतो. असे मला वाटते.

बोका-ए-आझम 29/02/2016 - 11:22
Logic मध्ये दोन संकल्पना आहेत - Inference आणि Conclusion. जेव्हा माहितीमध्ये किंवा Premises मध्ये काही बदल होतो आणि त्याप्रमाणे निष्कर्षांमध्येही होतो, तेव्हा त्याला Inference म्हणतात आणि जर निष्कर्षांमध्ये बदल होणार नसेल तर त्याला Conclusion म्हणतात. शास्त्रज्ञ आपले निष्कर्ष चुकीचे असल्याची शक्यता कधीच नाकारत नाहीत. त्यामुळे सर्व शास्त्रीय सिद्धांत हे Inference म्हणूनच मांडले जातात. उदाहरणार्थ सूर्यमालेत ८ किंवा ९ ग्रह आहेत हा inference आहे आणि हे सर्व ग्रह सूर्याभोवती गुरूत्वाकर्षणामुळे परिभ्रमण करतात हे Conclusion आहे.

आपण सफरचंद जर जमिनीला समांतर जोरात फेकलं तर लांब पडेल, अजून जोरात फेकलं तर अजून लांब पडेल, आणि पुरेशा जोरात फेकलं तर ते पडण्याऐवजी पृथ्वीभोवती फिरत राहील ?? पुरेशा जोरात समांतर फेकले तर ते क्षितिजावरून पृथ्वीच्या कक्षे बाहेर जाईल हे पटू शकते तथापि नुसतेच समांतर राखले तर तसे जाईल का हि शंका आहे ... किंबहुना पृथ्वीच्या त्या बिंदूच्या काटकोनात फेकले तर पृथ्वीभोवती फिरत राहील हे जास्त खरे ... काय वाटते ? रच्याकने : हे खुसपट नाही ...नेमके पणाचा वेध आहे ...

आदूबाळ 29/02/2016 - 11:44
लिंडेन आणि त्याची पत्नी? कोण हा लिंडेन? त्याचं पूर्ण नाव देता येईल काय? मी शास्त्रशाखेचा विद्यार्थी नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे वरील कपॅसिटरचं वर्णन "लायडेन जार"चं आहे. https://en.m.wikipedia.org/wiki/Leyden_jar लायडेन हे हॉलंडमधल्या गावाचं नाव आहे. विकीपानावरून:
A Leyden jar typically consists of a glass jar with metal foil cemented to the inside and the outside surfaces, and a metal terminal projecting vertically through the jar lid to make contact with the inner foil. It was the original form of a capacitor (originally known as a "condenser"). It was invented independently by German cleric Ewald Georg von Kleist on 11 October 1745 and by Dutch scientist Pieter van Musschenbroek of Leiden (Leyden) in 1745–1746. The invention was named for the city.
हा लिंडेन कोण याचा खुलासा नक्की करावा.

विकी: Capacitorचा इतिहास : इथे सांगितलंय की कॅपॅसिटरचा शोध लेइडेन जारच्या ( Leyden jar) स्वरुपात Pieter van Musschenbroek याने लावला.विकीपिडियावरच्या या लेखात लिंडेन दांपत्याचा उल्लेख बहुतेक राहून गेला असावा. (माहितगारांनी कृपया नोट करावे) दुसरे. लिंडेन दांपत्याने फरडेच्या प्रयोगातून प्रेरणा घेतल्याचा उल्लेख आहे. पण लेइडेन जारचा शोध १७४५ च्या सुमारास लागला तर मायकेल फॅरडेचा जन्म १७९१ मध्ये झाला. मग जन्माआधी ४५ वर्षे प्रेरित करणारा फॅरडे खरोखर खूप मोठा शास्त्रज्ञ असला पाहिजे.

In reply to by तुषार काळभोर

आदूबाळ 29/02/2016 - 16:17
जर एखादी गोष्ट खात्रीपूर्वक किंव्हा पुरावा देऊ शकणारी नसेल तर खरा वैज्ञानिक अशा गोष्टी लोकांसमोर आणत नाही
हा आणखी एक विनोद!
लिंडेन व त्याची पत्नी वैज्ञानिक प्रयोग करण्यात पटाईत होते. त्यांना एकेदिवशी Faraday आणि osterd ह्यांच्या प्रयोगविषयी कळाले. ते तारेचे वेटोळे बनवून विद्युत उर्जेचे चुंबकीय उर्जेत आणि नंतर चुंबकीय उर्जेचे रुपांतर विद्युत उर्जेत करत होते. त्यांचे हे अनोखे प्रयोग पूर्ण युरोपात जोमाने पसरत होते. त्यांच्या प्रयोगाची सखोल माहिती वाचल्या नंतर लिंडेनच्या तुलनात्मक मनाने काम चालू केले. जर Inductor हा चुंबकीय उर्जा साठवत असेल तर ह्या जगी असे काहीतरी असेल ज्यात विद्युत उर्जा साठवली जात असावी. हाच प्रश्न त्याचे आयुष्य बनले. खूप प्रयोग करूनही हाती काहीच लागले नाही.

मी विलायती ‘नीट’ घेणे टाळतो

ज्ञानोबाचे पैजार ·

"चालला असता अजुनही एक स्मॉल मी कुठे मोजून मापून ढोसतो." ह्याला प्रचंड अनुमोदन.

वेळ संध्याकाळची मी पाळतो मी विलायती ‘नीट’ घेणे टाळतो मंग आज संध्याकाळी सोडा का थम्बसप? पैजारबुवा ग्लास फेकून मारायच्या आत पळून गेलेला बाबा.

In reply to by बाबा योगिराज

दोस्तांसवे संध्याकाळ जावो, दुपारी सकाळचा सुर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो, ग्लासामध्ये, पैजारबुवा,

In reply to by एस

अभ्या.. 27/02/2016 - 20:12
परतताना घ्या वाटल्यास चालताना घ्या... तुम्ही पण ना... ड्रिंक्सनंतर लोक भाषा विसरतेत, तुम्ही शब्द बघायलात...;) (हलकेच घ्या, हलके हलके घ्या, हलके हलके व्हा)

In reply to by अभ्या..

एस 27/02/2016 - 20:35
हीहीही: मी फकस्त बुवा खरं बोलताय्त की नाय ह्ये चेकवत हुतो. बुवा येकाच शब्दाला आडखाळले. म्हंजे 'नीट' घेत नाय हे खरं आसनारे! ;-)

"चालला असता अजुनही एक स्मॉल मी कुठे मोजून मापून ढोसतो." ह्याला प्रचंड अनुमोदन.

वेळ संध्याकाळची मी पाळतो मी विलायती ‘नीट’ घेणे टाळतो मंग आज संध्याकाळी सोडा का थम्बसप? पैजारबुवा ग्लास फेकून मारायच्या आत पळून गेलेला बाबा.

In reply to by बाबा योगिराज

दोस्तांसवे संध्याकाळ जावो, दुपारी सकाळचा सुर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो, ग्लासामध्ये, पैजारबुवा,

In reply to by एस

अभ्या.. 27/02/2016 - 20:12
परतताना घ्या वाटल्यास चालताना घ्या... तुम्ही पण ना... ड्रिंक्सनंतर लोक भाषा विसरतेत, तुम्ही शब्द बघायलात...;) (हलकेच घ्या, हलके हलके घ्या, हलके हलके व्हा)

In reply to by अभ्या..

एस 27/02/2016 - 20:35
हीहीही: मी फकस्त बुवा खरं बोलताय्त की नाय ह्ये चेकवत हुतो. बुवा येकाच शब्दाला आडखाळले. म्हंजे 'नीट' घेत नाय हे खरं आसनारे! ;-)
डॉक्टर साहेबांची माफी मागुन आपले काव्य पुष्प मी मिपारसिकांच्या चरणी सविनय सादर करतो. या अज्ञबालकाचे चार तोडके मोडके बोबडे बोल तुम्ही गोड मानून घ्याल ही आशा करतो वेळ संध्याकाळची मी पाळतो मी विलायती ‘नीट’ घेणे टाळतो फारसे चखणे नसावे वाटीतही मी उगाचच मेन्युकार्डही चाळतो ही मळलेली वाट आहे पण इथे परताना मी किती ठेचकाळतो कोणते असतात ग्रेव्हीत हे कलर रंग शर्टाचा कसा डागाळतो केवढे जडशीळ झाले हे नयन देव जाणे कसा तोल सांभाळतो चालला असता अजुनही एक स्मॉल मी कुठे मोजून मापून ढोसतो पैजारबुवा,

विज्ञान - अप टू डेट

पॉइंट ब्लँक ·

अर्धवटराव 25/02/2016 - 01:39
विज्ञानानं फार प्रगती केली आहे आणि सगळे अवघड प्रश्न आता जवळजवळ सुटल्यात जमा आहेत आणि इतर प्रश्न निरर्थक आहेत असं आजकाल फार वाचनात येत आहे.
असलं काहि(च्याकाहि) वाचत जाऊ नका हो. पुर्वीपेक्षा अनेकपटींनी नवे प्रश्न आज निर्माण झाले आहेत, व ते सोडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

In reply to by अर्धवटराव

पॉइंट ब्लँक 25/02/2016 - 07:09
काय करणार सरकार, उगाच बुरसटलेल्या थेअर्‍या वापरून आणि त्यांचा चुकीचा अर्थ लावून धर्म कसा चुकीचा आहे हे सिद्ध करण्यासाठी चालवलेला विज्ञानाचा दुरुपयोग झालेला बघवलं नाही.

In reply to by पॉइंट ब्लँक

अर्धवटराव 26/02/2016 - 00:00
ज्यांना विज्ञान आणि धर्माची जुगलबंदी करायची हौस आहे त्यांना ते करु दे. आपण त्यात थोडंफार मनोरंजन म्हणुन बघावं. राखी सावंतच्या चित्रपटात अभिजात मुल्य शोधायला गेल्यास केवळ कपाळमोक्ष होईल.

सतिश गावडे 25/02/2016 - 23:30
विज्ञानानं फार प्रगती केली आहे आणि सगळे अवघड प्रश्न आता जवळजवळ सुटल्यात जमा आहेत आणि इतर प्रश्न निरर्थक आहेत असं आजकाल फार वाचनात येत आहे.
=))

In reply to by यशोधरा

पॉइंट ब्लँक 26/02/2016 - 11:27
वाह, क्या बात है, आम्हि साकडं घालायच्या आधीच काम झालं. संपादक मंडळ भारीच तत्पर आहे. धन्यवाद :)

अर्धवटराव 25/02/2016 - 01:39
विज्ञानानं फार प्रगती केली आहे आणि सगळे अवघड प्रश्न आता जवळजवळ सुटल्यात जमा आहेत आणि इतर प्रश्न निरर्थक आहेत असं आजकाल फार वाचनात येत आहे.
असलं काहि(च्याकाहि) वाचत जाऊ नका हो. पुर्वीपेक्षा अनेकपटींनी नवे प्रश्न आज निर्माण झाले आहेत, व ते सोडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

In reply to by अर्धवटराव

पॉइंट ब्लँक 25/02/2016 - 07:09
काय करणार सरकार, उगाच बुरसटलेल्या थेअर्‍या वापरून आणि त्यांचा चुकीचा अर्थ लावून धर्म कसा चुकीचा आहे हे सिद्ध करण्यासाठी चालवलेला विज्ञानाचा दुरुपयोग झालेला बघवलं नाही.

In reply to by पॉइंट ब्लँक

अर्धवटराव 26/02/2016 - 00:00
ज्यांना विज्ञान आणि धर्माची जुगलबंदी करायची हौस आहे त्यांना ते करु दे. आपण त्यात थोडंफार मनोरंजन म्हणुन बघावं. राखी सावंतच्या चित्रपटात अभिजात मुल्य शोधायला गेल्यास केवळ कपाळमोक्ष होईल.

सतिश गावडे 25/02/2016 - 23:30
विज्ञानानं फार प्रगती केली आहे आणि सगळे अवघड प्रश्न आता जवळजवळ सुटल्यात जमा आहेत आणि इतर प्रश्न निरर्थक आहेत असं आजकाल फार वाचनात येत आहे.
=))

In reply to by यशोधरा

पॉइंट ब्लँक 26/02/2016 - 11:27
वाह, क्या बात है, आम्हि साकडं घालायच्या आधीच काम झालं. संपादक मंडळ भारीच तत्पर आहे. धन्यवाद :)
विज्ञानानं फार प्रगती केली आहे आणि सगळे अवघड प्रश्न आता जवळजवळ सुटल्यात जमा आहेत आणि इतर प्रश्न निरर्थक आहेत असं आजकाल फार वाचनात येत आहे. खरच तशी परिस्थिती आहे का आणि ह्या संदर्भात खात्रीलायक माहिती कुठे मिळवायची ह्या प्रश्नांवर थोडा प्रकाश टाकण्यासाठी हा लेख. डिस्क्लेमर :- इथं मराठी लेखमाला चालू करण्याचा उद्देश नाही. मिपा हे मराठी अंतरंग ..... तस्मात भावनांचा आदर आहे पण काही गोष्टी मराठीत आणि सोप्या करून लिहण्याची माझी कुवत नाही. शिवाय सर्व विषय समजण्याइतके प्रकांड पंडित अजून झालेलो नाही. त्यामुळे अमुक मराठीत लिहा असा आग्रह करू नये.

"द सिक्रेट" : विचारांना कंपने असतात!

चेक आणि मेट ·

rhonda Byrne ही लेखिका आहे ,लेखक नाही.the law of attraction तद्दन गाढवपणा आहे.याला स्युडोसायन्स म्हणतात.गरिब माणुस आयुष्यभर पैशाचा विचार करत असतो,तरीही बहुतांश गरिब दारिद्र्यातच आयुष्य संपवतात.गरिबाला लॉ ऑफ ॲट्रॅक्शन लागू होत नाही का?

In reply to by काकासाहेब केंजळे

चेक आणि मेट 12/02/2016 - 20:36
गरीबांना पैश्याचे विचार येतात. पण तुम्ही धागा आणखी एकदा वाचला तरी बरं होईल. माणूस गरीब असणे यामध्ये थोडा मानशास्त्राचाही संबंध आहे."आपण गरीब आहोत"हे विचार असतातच. आणि शेवटी स्ट्राँग विचार आणि त्याला दिलेली प्रयत्नपूर्वक कृतीची जोड हे महत्वाचे आहे. हे मी धाग्यातच सांगितले आहे.

जेपी 12/02/2016 - 20:36
"इतनी शिद्दत से मैनें तुमको पाने की कोशीश की है, की हर जर्रे ने मुझे तुमसे मिलानेकी कोशीश की हे" कहते हे किसी चिज को दिलसे चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलानेकी कोशीश करती है. 'इती शारुक from 'om shanti om'

In reply to by विजय पुरोहित

चेक आणि मेट 12/02/2016 - 20:46
"agar tum kuch bhi haasil karna chahtey ho toh saari kaynat usey haasil karne mein lag jaati hain" from the movie Om Shanti Om is copied from a book by Paul Coelho in his book The Alchemist has stated this "When you desire something badly enough, the entire universe conspires to give it to you"

आदूबाळ 12/02/2016 - 20:46
काहीही हां श्री! एका माणसाच्या विचारांना कंपनं असती तर खूप लोकांच्या विचारांना खूप कंपनं असायला हवीत. स्टेडियमभर लोकांच्या विचारांना स्टेडियमभर कंपनं असायला हवीत. एक बिलियन लोकांच्या विचारांची कंपनं वीस मिलियन लोकांच्या विचारांच्या कंपनांपेक्षा ष्ट्राँग असली पाहिजेत. तरी भारताने २००३ मध्ये क्रिकेट विश्वचषकाच्या फैनलमध्ये माती खाल्लीच! हे कस्काय? एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी एक "ल्युमिनिफेरस ईथर" नावाचा पदार्थ असतो, आणि तो (इतर गुणधर्मांबरोबरच) घटना "घडवतो" अशी एक पुडी कोणीतरी सोडून दिली होती. आईनस्टाईनच्या स्पेशल थियरी ऑफ रिलेटिव्हिटीबरोबर ल्युमिनिफेरस ईथरचा अंत झाला. या विषयावर "द वॉचमेकर ऑफ फिलिग्री स्ट्रीट" ही रहस्य कादंबरी नुकतीच वाचली.

In reply to by आदूबाळ

चेक आणि मेट 12/02/2016 - 20:56
एका माणसाच्या विचारांना कंपनं असती तर खूप लोकांच्या विचारांना खूप कंपनं असायला हवीत. स्टेडियमभर लोकांच्या विचारांना स्टेडियमभर कंपनं असायला हवीत. एक बिलियन लोकांच्या विचारांची कंपनं वीस मिलियन लोकांच्या विचारांच्या कंपनांपेक्षा ष्ट्राँग असली पाहिजेत. तरी भारताने २००३ मध्ये क्रिकेट विश्वचषकाच्या फैनलमध्ये माती खाल्लीच! हे कस्काय?
लेखिका किंवा तशी पुस्तके लिहलेले अनेकजण म्हणतात, काही गोष्टींना निसर्गनियम आहेत, मॅच जिंकण्याचा स्ट्राँग विचार खेळाडूंनी करावा लागतो साहेब.आपण विचार करून काय उपयोग,मॅच ते खेळतात ना? आणि ऑस्ट्रेलियाबरोबर खेळताना(भारताबाहेर) आधीच आमचे खेळाडू निम्मे घाबरलेले असतात,मग समिश्र विचार तयार होतात,काय म्हणता?

In reply to by चेक आणि मेट

आदूबाळ 12/02/2016 - 22:09
म्हणजे इच्छित ते घडलं की "विचारांच्या कंपनांचा प्रभाव" आणि नाही घडलं की "निसर्गनियम" असं का?

In reply to by आदूबाळ

चेक आणि मेट 12/02/2016 - 22:22
मी फक्त पुस्तक परिक्षण केलयं राव तटस्थपणे.मी ठामपणे माझं हे मत आहे म्हणलं नाही. तुम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हीच शोधायची. खिक्क =))

In reply to by आदूबाळ

काळा पहाड 12/02/2016 - 23:40
तुम्हाला कृष्णदर्‍व्या बद्दल माहितीये? आता पण जरा हे वाचा बरं: Dark Matter's Rival: Ether Theory Challenges "Invisible Mass" हे सुद्धा वाचा: http://www-history.mcs.st-and.ac.uk/Extras/Einstein_ether.html
The special theory of relativity forbids us to assume the ether to consist of particles observable through time, but the hypothesis of ether in itself is not in conflict with the special theory of relativity.
बरं अवकाश स्वतः सुद्धा विचितर्‍ वागतो हे तुम्हाला माहिती असेलच. Empty space has more energy than everything in the Universe, combined "No Empty Space in the Universe" --Dark Matter Discovered to Fill Intergalactic Space बरं आजचीच बातमी घ्या. गुरुत्वीय लहरींचा शोध लागलेला आहे. लहरींच्या पर्‍सारणाला माध्यम लागतं हे तुम्हाला माहीत आहेच. इथे हे माध्यम अवकाश आहे. म्हणजे अवकाश स्वतःच एखाद्या दर्‍वापर्‍माणं काम करतं, त्याचं आकुंचन, पर्‍सरण होतं, ते ताणलं जातं हे आता सिद्ध झालेलं आहे. तात्पर्य, इथरची कल्पना एका अर्थी खरीच आहे. ती ज्या लोकांनी मांडली त्यांच्या कल्पनेपलीकडे ती खरी ठरते आहे.

जेपी 12/02/2016 - 20:55
आमचा एक पेपर विकणारा आणी mlm बिजनेस करणारा मित्र" there is billion dollar roaming in world in world,to gain it you need attraction of it" असा संवाद कायम ऐकवतो. मन वैगेरे काही नसत अस एक मिपाकर मित्र म्हणतात. बाकी रहस्य सारखी self help पुस्तक फालतु असतात.

मयुरMK 12/02/2016 - 20:57
.विवेकानंद म्हणतात-"आता आपण जे आहोत ते आपल्या भूतकाळातील विचारांमुळेच.
आणि हे पुस्तक आपले ( वाचकाचे ) विचार मजबूत करण्याचा ''प्रयत्न'' करते. मानसिक शांततेच्या बदल्यात तुम्हाला एखादे साम्राज्यही मिळाले तरी प्रत्यक्षात तुम्ही अपयशीच म्हणवले जाल. बाकी पुस्तक परिचय इथे दिल्याबद्दल धन्यवाद घेईन म्हणतोय

चेक आणि मेट 12/02/2016 - 21:00
बाकी रहस्य सारखी self help पुस्तक फालतु असतात.
अगदी खरयं,पुस्तकं खपवण्यासाठी काहीही प्रपंच करतात. But overall आपण नेहमी positive thinking केली पाहीजे,असा एकंदरीत लेखिकेचा आशय आहे.

चेक आणि मेट 12/02/2016 - 21:10
लेखिकेचे विचार मानसिक बळ देतात,आणि मन बलवान असेल तर असाध्य असं काहीच नाही,उदासपणा/भिती मनात ठेवून केलेले कार्य सिद्धीस जाण्यात अडचणी येतात.आणि बर्याच गोष्टीमध्ये मानसशास्त्र महत्वाचे असते.बरेच रोग/आजार यामध्ये मनस्थिती हे एक कारण असते. बाकि आम्हीही पूर्ण डोळे झाकून कशावर विश्वास ठेवत नाही.

कंपनं वगैरे भंपक प्रकार आहे. रहस्य वगैरे काही नाही - सतत सकारात्मक विचार करत राहाणं, आपल्या ध्येयाचा ध्यास ठेवून ते मिळेल अशी खात्री बाळगणं, आणि लहानसहान अडथळ्यांपोटी धीर न गमावता नेटाने चालत राहिलं तर यश मिळेल अशी खात्री बाळगणं - हे करणारे लोक अधिक प्रमाणात यशस्वी होतील. त्यात विशेष काय?

In reply to by राजेश घासकडवी

मग लेखक काय म्हणताहेत? उगीच भंपक वगैरे कशाला? जिथं तिथं पिचकार्या टाकल्याच पाहिजेत का?

In reply to by राजेश घासकडवी

चेक आणि मेट 12/02/2016 - 21:49
सतत सकारात्मक विचार करत राहाणं, आपल्या ध्येयाचा ध्यास ठेवून ते मिळेल अशी खात्री बाळगणं, आणि लहानसहान अडथळ्यांपोटी धीर न गमावता नेटाने चालत राहिलं तर यश मिळेल अशी खात्री बाळगणं - हे करणारे लोक अधिक प्रमाणात यशस्वी होतील. त्यात विशेष काय?
मी ही हेच म्हणतोय, बाकि आम्ही फक्त पुस्तक परिक्षण केलं.इतकच पण quantum physics वाले विचारांना कंपन असतं म्हणतात कि घासकडवी साहेब?

In reply to by राजेश घासकडवी

काळा पहाड 12/02/2016 - 23:53
कंपनं वगैरे भंपक प्रकार आहे. रहस्य वगैरे काही नाही
सर, तुम्ही केलेल्या पदार्थविज्ञानातील + मनोविज्ञान + मानवी शरीरावरच्या संशोधनाची लिंक प्रसिद्ध करणार का प्लीज. बाकी तुम्ही कॉमनसेन्स वगैरे बोलणार असाल तर मी कॉमनसेन्स शी विसंगत एक बातमी देतो. आणि शिवाय ती बातमी कुठली तरीच सांगतोय हे म्हणू नये म्हणून चार लिंका देतो. http://www.dailymail.co.uk/sciencetech/article-3107996/Our-entire-lives-ILLUSION-New-test-backs-theory-reality-doesn-t-exist-look-it.html http://www.gizmag.com/quantum-theory-reality-anu/37866/ http://themindunleashed.org/2015/06/new-mind-blowing-experiment-confirms-that-reality-doesnt-exist-if-you-are-not-looking-at-it.html http://discovermagazine.com/2002/jun/featuniverse या बातमी पूर्वी तुम्ही या थियरी ला (खरं तर ती थियरी नाहीये पण ऑब्झर्वेबल फॅक्ट ला थियरी मध्ये बसवायचा प्रयत्न चालू आहे) असंच म्हणाला असतात. तेव्हा सायन्स मध्ये भंपक वगैरे शब्द वापरले जात नाहीत हे नक्की समजा. जे आज विचित्र वाटतं ते खरं असू शकतं. खरा सायंटीस्ट हा शब्द सुद्धा वापरत नाही.

In reply to by राजेश घासकडवी

जव्हेरगंज 13/02/2016 - 00:00
मला असंच काहीसं मत मांडायच़ं होतं. राजेश घासकडवी यांनी योग्य प्रकारे लिहीलयं. त्यांनी लेखिकेची थेरी उलटी करुन लिहीली आहे. अगदी चपखल शब्दांत तिचे दात घशात घातले आहे. अवांतर : 'सतत सकारात्मक विचार करत राहाणं' हे वाटते तितके सोपे काम नाही :)

याचे व्हिडीओ पाहिले होते. पॉझिटीव्ह विचार सांगितलं जे की चांगलंच आहे. थोडफार अवास्तव आहे. पण ठीक आहे की जेवढं पटते तेवढं घ्या बाकीच द्या सोडून .

In reply to by उगा काहितरीच

सतिश गावडे 12/02/2016 - 23:03
थोडफार अवास्तव आहे. पण ठीक आहे की जेवढं पटते तेवढं घ्या बाकीच द्या सोडून .
थोडंफार नव्हे, बरंच अवास्तव आहे. पण तरीही तुम्ही म्हणताय तसं. जेवढं पटते तेवढं घ्या बाकीच द्या सोडून.

सतिश गावडे 12/02/2016 - 23:01
लोकांचे काय घेऊन बसलात हो, तुम्ही एखाद्या दगडाला शेंदूर फासलात आणि हा म्हसोबा पावतो म्हटलंत की लोक त्या दगडापुढे पैसे टाकायला आणि डोकं टेकायला तयारच असतात. "सिक्रेट" सारख्या अचाट कल्पना याच कारणामुळे लोकांना सत्य वाटायला लागतात. आयुष्यात यश मिळणं किंवा न मिळणं, एखादी गोष्ट मनासारखी होणं किंवा न होणं हे अनेक घटकांवर अवलंबून असतं. वर एका प्रतिसादात राजेश घासकडवींनी म्हटल्याप्रमाणे:
सतत सकारात्मक विचार करत राहाणं, आपल्या ध्येयाचा ध्यास ठेवून ते मिळेल अशी खात्री बाळगणं, आणि लहानसहान अडथळ्यांपोटी धीर न गमावता नेटाने चालत राहिलं तर यश मिळेल अशी खात्री बाळगणं - हे करणारे लोक अधिक प्रमाणात यशस्वी होतील
मात्र सकारात्मक विचार आणि ध्येयाच्या दिशेने नेटाने चालू असलेले प्रयत्न यापेक्षाही प्रभावी असा नकारात्मक घटक तुमच्या यशाच्या मार्गात खीळ घालू शकतो. लोकांना यश मिळाले असेल वा नसेल हे पुस्तक लिहून लेखिका मात्र नक्कीच यशस्वी झाली असे तिच्या या पुस्तकानंतरच्या वाटचालीवरून वाटते.

In reply to by सतिश गावडे

चेक आणि मेट 12/02/2016 - 23:20
लोकांना यश मिळाले असेल वा नसेल हे पुस्तक लिहून लेखिका मात्र नक्कीच यशस्वी झाली असे तिच्या या पुस्तकानंतरच्या वाटचालीवरून वाटते
सहमत मराठीतही अशी पुस्तके यायला लागलीत हल्ली चाळीस-पन्नास पाने असतात आणि किंमत दोनशे-तीनशे रूपये सांगतात.

अर्धवटराव 13/02/2016 - 01:08
अणूपासून प्रत्येक गोष्ट बनलेली आहे,त्या अणूच्या हजारो/लाखो पट आत शिरल्यास "क्वार्क्स"नावाची गोष्ट दिसली,त्याच्याही हजारो पट आत शिरल्यावर एक गोष्ट सापडली ती म्हणजे फक्त "कंपन" जगातील सजीव निर्जिव गोष्टी एक ठाराविक फ्रिक्वेन्सीला कंपन पावत आहे!
सर्व चराचर केवळ एका निर्गुण निराकार कंपनांचं अविष्कार आहे हे जर मनात ठसलं तर त्या कंपनांत मिसळुन जाण्यापलिकडे काहि इच्छा शिल्लकच राहाणार नाहि. त्याचा वापर करुन भौतिक समृद्धी प्राप्त करण्याचा विचार तर फार लांब राहिला. बाकि ज्ञानेश्वर, विवेकानंद वगैरेंनी जे काहि म्हटलय ते फार वेगळ्या कॉण्टेक्स्ट्ने... अर्थात, सकारात्मकता वाढवायला जर अशा थेअरीची मदत होत असेल तर त्यात काहि वाईट नाहि.

उपयोजक 13/02/2016 - 19:51
डॉ. राजेंद्र बर्वे या प्रसिध्द मानसोपचार तज्ञ आणि लेखकाचं 'टफ माईंड'ह्या पुस्तकात एखादी इच्छा मनापासून केली तर ती कशी फलद्रुप होते या बद्दल त्यांनी स्वत:चाच अनुभव सांगितला आहे.लेखक स्वत:च मानसोपचार तज्ञ असल्याने विश्वास ठेवायला हरकत नसावी.

चेकमेट साहेब, आपण शिक्रेटकडे पाहण्याआधी निर्णय प्रक्रिया नेमकी कशी असते आणि कशी विकसीत झालेली आहे हे पाहू. सर्वसामान्यतः प्राण्यांकडे पाहीलं तर काही प्राण्यांची निर्णय प्रक्रिया जन्मतः पूर्णपणे तयार असते. या प्राण्यांमध्ये मादी अंडी घालून भलतीकडेच निघून घेलेली असते, पण ते प्राणी जन्म घेतात. जन्मतःच ते निर्णय घेण्यास सक्षम असतात. ते वंश टिकवतात आणि जगतात. त्यांचे मुलभूत प्रोग्रॅमिंग / विचार पद्धत बदलता येत नाही. a त्या विरुद्ध पाहीलं तर काही प्राण्यांना आईची किंवा आधाराची जन्मतः खूप गरज असते. उदाहरणार्थ पाहीलं तर कुत्रा किंवा वाघ इत्यादी. हे प्राणी अ‍ॅडप्टीव डीसीजन मेकिंग करू शकतात. थोडक्यात बोलायचं झालं तर निसर्गाने केलेल्या प्रोग्रॅमिंग मध्ये काही बदल करण्यास ते सक्षम असतात. त्यांना शिकवता येऊ शकते. माणसा मध्ये ही क्षमता सर्वात जास्त आहे. पण जन्मतः असलेलं प्रोग्रॅमिंग आणि नंतर शिकल्या गेलेल्या गोष्टी यात खणखणीत गल्लत होऊ शकते. जन्मतः असलेल्या प्रोग्रॅमिंग मध्ये काही चुकीचं आहे का? नक्कीच नाही. शिकलेल्या गोष्टी आणि जन्मत: असलेल्या गोष्टी एकमेकांबरोबर बदलता येतात का हे बघण्यासाठी डार्विनने एक प्रयोग केला होता. त्याने काचे मागे साप ठेवून काचेपलीकडे चेहरा नेला. जेव्हा केव्हा साप दंश मारतो तेव्हा प्रतिक्षिप्त क्रियेने तो मागे सरकायचा. भरपूर प्रयत्न केल्या नंतर पण त्याला त्याची नैसर्गिक प्रक्षिप्त क्रिया बदलता आली नव्हती. खरं तर काच आहे हे त्याला माहीती होतं, पण त्याला त्या क्रियेवर नियंत्रण मिळवता येत नव्हते. भितीचे ट्रीगर्स त्याचे रॅशनल डीसीजन मेकींग बाजूला ठेवत त्याला भावनिक निर्णय घ्यायला लावत होते. आणि उत्क्रांती मध्ये ही पायरी नसती तर आपले पुर्वज शांतपणे अच्छा, सिंह येतोय ? बर्र्र!, तो माणसाला खाऊ शकतो बर्र्रच!, किंवा त्याला भूक नसली तर खाणार नाही. बघू की त्याला भूक आहे का, नसेल तर का फुकट पळून एनर्जी घालवा? अशा वेळखाऊ प्रक्रियेत अडकले असते. आणि नक्कीच टीकून राहीले नसते. (reflexive decision making) उत्क्रांतीमध्ये असे बरेच बदल घडले आहेत. सर्व पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये हिमोग्लोबिन असते. आपल्या रक्ता मध्ये असलेले हिमोग्लोबिन ऑक्सिजन फुफुसांतुन बाकी शरीराला पुरवतात. आणि जर का हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले तर प्राणी मरू शकतो. मरतोच. आपण कधी बर्फातले मासे पाहीले तर त्यांच रक्त पांढरे असते आणि त्यात हिमोग्लोबिन अजिबात नसते. त्यांच्या वावरण्याच्या वातावरणात रक्त गोठू शकते, ह्रूदयाला रक्त बाकी शरीरा पर्यंत पोहोचवणे न जमल्यास मृत्यू पक्का. पण बर्फाळ प्रदेशातील माशांनी हिमोग्लोबिन सोडून दिलं. b निसर्गतः अतिथंड असलेल्या पाण्यात ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात असतो. वातावरणातील ऑक्सिजन ते थेट त्वचेद्वारे घेतात. उत्क्रांती मध्ये झालेले बदल ! डार्विनचा नियम सर्वायव्हल ऑफ स्ट्राँगेस्ट बद्दल बोलत नाही. c उगाच भुक्कड गप्पा मारत मुद्द्यापासून दूर आलो. ते एकीकडे असोच. मुद्दा असा आहे की उत्क्रांती मध्ये मिळालेलं डीफॉल्ट प्रोग्रॅमिंग काहीसं या पद्धतीचं आहे. ते ओव्हर राईड करता येणं अजून फारसं कोणाला जमलेलं नाही. जर का तुमच्या दोन इंचावरून सव्वाशे किमी प्रतितास वेगाने गाडी गेली, तर हृदयाचे ठोके वाढणे, घाम येणे इत्यादी प्रतिक्रिया शरीर देतं. वास्तविक पहाता धोका टळलेला असला तरी पण तरीही ते होतंचं. नैसर्गिक निर्णय प्रक्रियेमागचं तर्कशास्त्र नेम़कं कसं आहे. आपली डीफॉल्ट सेटींग्स नेमकी कशी आहेत? आणि त्यातली काही सेटींग्स हुकली आहेत काय? वैयक्तिक आयुष्यातल्या अथवा कोणत्याही निर्णय प्रक्रियेमध्ये दैव आणि कौशल्य दोन्ही गोष्टीचा प्रभाव असतो. दैवाचा प्रभाव असतो म्ह्णण्याचे कारण असं की सर्व गोष्टी समजून घेता येत नाहीत. त्यांचे भाकीत करता येत नाही. आणि मानवी स्वभाव ही गोष्ट स्वीकारत नाही.(default progrmming!) we prefer wrong data over no data. काहीच माहीती न मिळण्यापेक्षा काहीतरी मिळणारी चुकीची माहीती सुद्धा स्विकारण्याकडे आपला कल असतो. काही प्रमाणात गोष्टी आकडेवारीवर उतरवता येतात, पण त्यातही चुका होउ शकतात. उदाहरण देतो, १)- समजा तुम्हाला (किंवा मला :) ) एखादा शर्ट विकत घ्यायचा आहे. शर्टची किंम्मत हजार रुपये आहे. शर्टची निवड पूर्ण झालेली आहे. दुकानदार सांगतो की भाऊ, दहा मिनीटावर माझंच अजून एक दुकान आहे. तिथे हा शर्ट तुला शंभर रुपयात मिळेल. (९०% सवलत!), परफेक्ट हाच शर्ट, हीच क्वालीटी. दहा मिनीटे चालायचं, आणि नउशे रुपये वाचवायचे. ही डील घेणार? आता दुसरी केस- २) समजा गाडी विकत घ्यायची आहे. गाडीची किंम्मत पंधरा लाख रुपये आहे. गाडीची निवड पूर्ण झालेली आहे. दुकानदार सांगतो की भाऊ, दहा मिनीटावर माझंच अजून एक दुकान आहे. तिथे हीच गाडी तुला चौदा लाख नव्व्याण्णव हजार शंभर रुपयात मिळेल. (९०० रुपये सवलत!), परफेक्ट हीच गाडी, हीच क्वालीटी. ही डील घेणार? समोरासमोर प्रश्न विचारला तर बहुतांश लोकं पहीली डील घेतात, दुसरी घेत नाहीत. टक्केवारी गंडवते. वास्तविक पहाता दोन्हीकडे दहा मिनीटे खर्च करून नऊशेच रुपये वाचणार आहेत. त्या नऊशे रुपयांची बाकी काही खरेदी करा. कोणही "पंधरा लाखावर वाचवलेले नऊशे ?" किंवा "हजारावर वाचवलेले नऊशे"? असं विचारणार नाहीये. तरी असं का होतं? (psychological maladjustments ?) एखादी गोष्ट जर का नियंत्रणाचा चुकीचा फिल देत असेल तरीही ती "वर्थ ट्राईंग" वाटते. खालच्या फोटोत काही लॉटरीची तिकीटं आहेत. d या तिकीटांच्या नंबर्स कडे नीट बघा, या पैकी कोणत्या तिकीटाचा मालक " पुढच्या वेळेस साठी जास्त प्रयत्न करेन " असं म्हणेल? एखादी गोष्ट जर का नियंत्रणाचा चुकीचा फिल देत असेल तरीही ती "वर्थ ट्राईंग" वाटते. पटतंय? उगाच कोणी मला हॉगवॉर्ट्स मधून अ‍ॅडमिशनचे घुबड यावं असा विचार करत बसला तर ते होणार आहे काय? ही एक टोकाची केस झाली, इथे काळं-पांढरं वेगळं करणं सोपं आहे, मधल्या ग्रे शेड वेगळ्या करणं फारच अवघड असतं. एखादी गोष्ट जर बिघडत चालली असेल, निर्णय चुकीच्या दिशेने जात असतील तर अशा प्रकारची विचार प्रक्रिया डीझास्ट्र्स रिझल्ट देउ शकते. योग्य निर्णय प्रक्रिया फक्त आपल्या हातात असते. बाकी बर्‍याच घटकांवर आपण काहीच करू शकत नाही. लॉटरी/ जुगारा मधली अजून एक केस बघता येइल. h रौलेट चक्राला ३८ स्लॉट्स आहेत. १ ते ३६, ० आणि ००. तुमच्या आवडीच्या आकड्यावर १००० रुपये लावा. जिंकलात तर ३५००० रुपये जिंकाल, हरलात तर १००० रुपये जातील. प्रोबॅब्लिटी पाहीली तर १/३८= २.६ ३५००० पे ऑफ साठी वाजवी भाव = २.६*५५०००= ९४७.३ rs इथे हजार रुपयांच्या कितीही पैजा लावल्या तरीही कॅसिनो बरोबर जिंकून पैसे कमावणे शक्य आहे काय? आक्षेप पॉझीटीव असण्याला नाही, विशफुल असण्याला आहे. परत एकदा तेच वाक्य लिहीतोय, एखादी गोष्ट जर बिघडत चालली असेल, निर्णय चुकीच्या दिशेने जात असतील तर अशा प्रकारची विचार प्रक्रिया डीझास्ट्र्स रिझल्ट देउ शकते. An optimist is a person who sees a green light everywhere, while a pessimist sees only the red stoplight... the truly wise person is colorblind.

In reply to by लॉरी टांगटूंगकर

सतिश गावडे 14/02/2016 - 00:32
उत्तरार्धावर डॅन अ‍ॅरिलेच्या "प्रेडिक्टेबली ईरॅशनल"चा प्रभाव जाणवतो. नऊशे रुपयांच्या डीलचे उदाहरण त्या पुस्तकात वाचल्याचे आठवते.

In reply to by सतिश गावडे

आमचं ओरिजनल काहीच नाही. emotions revealed, learn or die , seeking wisdom from darwin to munger, fooled by randomness, psychology of human misjudgment- प्रो. बक्षी यांचे लेक्चर्स (लॉटरी तिकीटचं उदाहरण थेट घेतलेलं आहे) यातल्या संकल्पना आहेत.

विवेक ठाकूर 14/02/2016 - 12:14
लेखक म्हणतात तुम्ही निसर्गाकडे ठाम मागणी करा,या वैश्विक शक्तीला समजू दे तुम्हाला काय हवं आहे.हे विश्व तुमच्या विचारांनुसार नक्कीच प्रतिक्रिया देईल आणि त्या गोष्टी तुम्हाला मिळतील.ते पुढे असेही म्हणतात कि अवाजवी काही मागणी करू नका,कारण निसर्गाचेही काही नियम आहेत. अस्तित्त्व इतकं अथांग आहे की तिथे एखाद्या व्यक्तीची खिजगणतीही नाही. अस्तित्त्वात इतकी अपरिमित उलाढाल चालू आहे की तिथे व्यक्तिगत विचाराची दखल घेतली जाणं असंभव आहे. त्यामुळे वैश्विक मन, व्यक्तिगत मनाची वांछा ऐकून घेईल आणि ती पुरवेल हा निव्वळ भ्रम आहे. खरं तर इट इज जस्ट द अदर वे, अस्तित्त्व जे घडवू पाहातंय त्याच्याशी, आपली व्यक्तिगत इच्छा सोडून, आपण संलग्न झालो तर बेहद्द मजा येते. स्वतःचे विचार अस्तित्त्वावर लादणं म्हणजे चमच्यानं समुद्र उपसण्याचा मूढ प्रयत्न आहे. आपण अस्तित्त्वाचा एक अविभाज्य भाग आहोत आणि माणूस सोडून इतर सर्व सजीव, अनाहूतपणे त्या एकरुपतेत जगतात म्हणून निश्चिंत दिसतात. माणसाला स्वेछेनं, अस्तित्वाच्या इच्छेशी समरुप होऊन जगण्याचा मार्ग खुला आहे, पण माणूस इतका अज्ञानी आहे की तो संपूर्ण अस्तित्त्वाला आपल्यासाठी कामाला लावण्याचा विचार करतो. पुस्तकातल्या विचारात नेमकी हीच घोडचूक आहे. अशा विचारांच्या अनुसरणानी केवळ फ्रस्ट्रेशनशिवाय काही प्राप्त होणार नाही. त्यात पुन्हा अंतर्गत द्वंद्व आहेच : अवाजवी काही मागणी करू नका,कारण निसर्गाचेही काही नियम आहेत. एकतर मागणी करणं हीच मूढता आहे, त्यात पुन्हा वाजवी आणि अवाजवी हा गुंता नक्की कसा सोडवणार ? आधीच चुकीच्या रस्त्यावर चालायला सुरुवात करायची आणि मग नक्की किती आणि काय हवंय त्याचा संभ्रम म्हणजे यथावकाश भ्रमिष्ट होण्याची खात्री !

"मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण." हे वचन आपणाला माहित आहेच. एका वाक्यात तत्वज्ञान आहे. मनात सकारात्मक विचार चालू असतील आणि धेय्यावर आपलं लक्ष केंद्रीत असेल तर आपल डोक नीट चालेल. लहानसहान गोष्टीतूनहि मदत मिळवता येईल. याउलट जर नकारात्मक विचार करत बसलो (एखाद वेळ , काही क्षण 'राग, दु:ख, मत्सर' ई भावना निर्माण होणे आणि आपण त्यांच्या आहारी जाणे यात फरक आहे). बाकी 'द सिक्रेट' वगैरे भंपक आहे. नुसत्या विचारांनी चमत्कार घडणार नाहीये. मुळात चमत्कार घडणारच नाहीये.

राघव 15/02/2016 - 22:51
माझ्या मते हे सकारात्मक/नकारात्मक बद्दल नाहीच्चे. जी तुमची अगदी मनापासूनची ईच्छा, ती सकारात्मक असो वा नकारात्मक - योग्य असो वा अयोग्य.. , ती पूर्ण होण्यास संपूर्ण विश्व हातभार लावतं असा काहीसा थेरम आहे. आता आपल्याला "होणारी" ईच्छा ही उत्स्फूर्तता वर्णन करतेय आणि आपण "केलेली" ईच्छा ठरवून केल्या जातेय. उत्स्फूर्तता म्हणजे पुन्हा आपल्या सुप्त मनाचा खेळ म्हटल्या जाऊ शकतो.. पण त्यावर आपल्या जागृत मनाचा त्याक्षणी तरी काही कंट्रोल राहत नाही. म्हणजेच अगदी मुळातून होणारी अशी ती ईच्छा आहे. आणि ती सगळं विश्व पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतं असं ही थिअरी मांडते आहे. हे सर्व आभासी किंवा नाही हे जो तो स्वानुभवावरूनच ठरवू शकेल, कारण दुसर्‍यांना आलेले अनुभव मलाही आलेच पाहिजेत असा हेका धरणे म्हणजे वेडेपणा ठरेल. पण त्यासाठी आधी माझी अगदी मुळातली अशी ईच्छा कोणती ते आधी मला समजावे लागणार.. इथेच मुळात खरी गोम आहे. मला मुळात काय हवंय हे मलाच अजुन उमजलेलं नाही. नाहीतर ध्येय सापडलं असं होईल नाही? ;-) राघव

In reply to by राघव

कवितानागेश 16/02/2016 - 01:28
बरोबर. ही थिअरी अशीच आहे. :) आणि चर्चा सिक्रेट थिरीबद्दल आहे कि विचारांच्या मूर्त/ जड स्वरूपाबद्दल हे मात्र मला नक्की कळले नाहीये. ;)

In reply to by कवितानागेश

चेक आणि मेट 16/02/2016 - 08:28
चर्चा सिक्रेट थिरीबद्दल आहे कि विचारांच्या मूर्त/ जड स्वरूपाबद्दल हे मात्र मला नक्की कळले नाहीये. ;)
चर्चा नाही ओ. विचारांच्या मूर्त/जड स्वरूपाचे लेखिकेने सिक्रेट थियरीमद्दे रूपांतर केलय जेणेकरून पुस्तकाचा खप वाढावा :)

rhonda Byrne ही लेखिका आहे ,लेखक नाही.the law of attraction तद्दन गाढवपणा आहे.याला स्युडोसायन्स म्हणतात.गरिब माणुस आयुष्यभर पैशाचा विचार करत असतो,तरीही बहुतांश गरिब दारिद्र्यातच आयुष्य संपवतात.गरिबाला लॉ ऑफ ॲट्रॅक्शन लागू होत नाही का?

In reply to by काकासाहेब केंजळे

चेक आणि मेट 12/02/2016 - 20:36
गरीबांना पैश्याचे विचार येतात. पण तुम्ही धागा आणखी एकदा वाचला तरी बरं होईल. माणूस गरीब असणे यामध्ये थोडा मानशास्त्राचाही संबंध आहे."आपण गरीब आहोत"हे विचार असतातच. आणि शेवटी स्ट्राँग विचार आणि त्याला दिलेली प्रयत्नपूर्वक कृतीची जोड हे महत्वाचे आहे. हे मी धाग्यातच सांगितले आहे.

जेपी 12/02/2016 - 20:36
"इतनी शिद्दत से मैनें तुमको पाने की कोशीश की है, की हर जर्रे ने मुझे तुमसे मिलानेकी कोशीश की हे" कहते हे किसी चिज को दिलसे चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलानेकी कोशीश करती है. 'इती शारुक from 'om shanti om'

In reply to by विजय पुरोहित

चेक आणि मेट 12/02/2016 - 20:46
"agar tum kuch bhi haasil karna chahtey ho toh saari kaynat usey haasil karne mein lag jaati hain" from the movie Om Shanti Om is copied from a book by Paul Coelho in his book The Alchemist has stated this "When you desire something badly enough, the entire universe conspires to give it to you"

आदूबाळ 12/02/2016 - 20:46
काहीही हां श्री! एका माणसाच्या विचारांना कंपनं असती तर खूप लोकांच्या विचारांना खूप कंपनं असायला हवीत. स्टेडियमभर लोकांच्या विचारांना स्टेडियमभर कंपनं असायला हवीत. एक बिलियन लोकांच्या विचारांची कंपनं वीस मिलियन लोकांच्या विचारांच्या कंपनांपेक्षा ष्ट्राँग असली पाहिजेत. तरी भारताने २००३ मध्ये क्रिकेट विश्वचषकाच्या फैनलमध्ये माती खाल्लीच! हे कस्काय? एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी एक "ल्युमिनिफेरस ईथर" नावाचा पदार्थ असतो, आणि तो (इतर गुणधर्मांबरोबरच) घटना "घडवतो" अशी एक पुडी कोणीतरी सोडून दिली होती. आईनस्टाईनच्या स्पेशल थियरी ऑफ रिलेटिव्हिटीबरोबर ल्युमिनिफेरस ईथरचा अंत झाला. या विषयावर "द वॉचमेकर ऑफ फिलिग्री स्ट्रीट" ही रहस्य कादंबरी नुकतीच वाचली.

In reply to by आदूबाळ

चेक आणि मेट 12/02/2016 - 20:56
एका माणसाच्या विचारांना कंपनं असती तर खूप लोकांच्या विचारांना खूप कंपनं असायला हवीत. स्टेडियमभर लोकांच्या विचारांना स्टेडियमभर कंपनं असायला हवीत. एक बिलियन लोकांच्या विचारांची कंपनं वीस मिलियन लोकांच्या विचारांच्या कंपनांपेक्षा ष्ट्राँग असली पाहिजेत. तरी भारताने २००३ मध्ये क्रिकेट विश्वचषकाच्या फैनलमध्ये माती खाल्लीच! हे कस्काय?
लेखिका किंवा तशी पुस्तके लिहलेले अनेकजण म्हणतात, काही गोष्टींना निसर्गनियम आहेत, मॅच जिंकण्याचा स्ट्राँग विचार खेळाडूंनी करावा लागतो साहेब.आपण विचार करून काय उपयोग,मॅच ते खेळतात ना? आणि ऑस्ट्रेलियाबरोबर खेळताना(भारताबाहेर) आधीच आमचे खेळाडू निम्मे घाबरलेले असतात,मग समिश्र विचार तयार होतात,काय म्हणता?

In reply to by चेक आणि मेट

आदूबाळ 12/02/2016 - 22:09
म्हणजे इच्छित ते घडलं की "विचारांच्या कंपनांचा प्रभाव" आणि नाही घडलं की "निसर्गनियम" असं का?

In reply to by आदूबाळ

चेक आणि मेट 12/02/2016 - 22:22
मी फक्त पुस्तक परिक्षण केलयं राव तटस्थपणे.मी ठामपणे माझं हे मत आहे म्हणलं नाही. तुम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हीच शोधायची. खिक्क =))

In reply to by आदूबाळ

काळा पहाड 12/02/2016 - 23:40
तुम्हाला कृष्णदर्‍व्या बद्दल माहितीये? आता पण जरा हे वाचा बरं: Dark Matter's Rival: Ether Theory Challenges "Invisible Mass" हे सुद्धा वाचा: http://www-history.mcs.st-and.ac.uk/Extras/Einstein_ether.html
The special theory of relativity forbids us to assume the ether to consist of particles observable through time, but the hypothesis of ether in itself is not in conflict with the special theory of relativity.
बरं अवकाश स्वतः सुद्धा विचितर्‍ वागतो हे तुम्हाला माहिती असेलच. Empty space has more energy than everything in the Universe, combined "No Empty Space in the Universe" --Dark Matter Discovered to Fill Intergalactic Space बरं आजचीच बातमी घ्या. गुरुत्वीय लहरींचा शोध लागलेला आहे. लहरींच्या पर्‍सारणाला माध्यम लागतं हे तुम्हाला माहीत आहेच. इथे हे माध्यम अवकाश आहे. म्हणजे अवकाश स्वतःच एखाद्या दर्‍वापर्‍माणं काम करतं, त्याचं आकुंचन, पर्‍सरण होतं, ते ताणलं जातं हे आता सिद्ध झालेलं आहे. तात्पर्य, इथरची कल्पना एका अर्थी खरीच आहे. ती ज्या लोकांनी मांडली त्यांच्या कल्पनेपलीकडे ती खरी ठरते आहे.

जेपी 12/02/2016 - 20:55
आमचा एक पेपर विकणारा आणी mlm बिजनेस करणारा मित्र" there is billion dollar roaming in world in world,to gain it you need attraction of it" असा संवाद कायम ऐकवतो. मन वैगेरे काही नसत अस एक मिपाकर मित्र म्हणतात. बाकी रहस्य सारखी self help पुस्तक फालतु असतात.

मयुरMK 12/02/2016 - 20:57
.विवेकानंद म्हणतात-"आता आपण जे आहोत ते आपल्या भूतकाळातील विचारांमुळेच.
आणि हे पुस्तक आपले ( वाचकाचे ) विचार मजबूत करण्याचा ''प्रयत्न'' करते. मानसिक शांततेच्या बदल्यात तुम्हाला एखादे साम्राज्यही मिळाले तरी प्रत्यक्षात तुम्ही अपयशीच म्हणवले जाल. बाकी पुस्तक परिचय इथे दिल्याबद्दल धन्यवाद घेईन म्हणतोय

चेक आणि मेट 12/02/2016 - 21:00
बाकी रहस्य सारखी self help पुस्तक फालतु असतात.
अगदी खरयं,पुस्तकं खपवण्यासाठी काहीही प्रपंच करतात. But overall आपण नेहमी positive thinking केली पाहीजे,असा एकंदरीत लेखिकेचा आशय आहे.

चेक आणि मेट 12/02/2016 - 21:10
लेखिकेचे विचार मानसिक बळ देतात,आणि मन बलवान असेल तर असाध्य असं काहीच नाही,उदासपणा/भिती मनात ठेवून केलेले कार्य सिद्धीस जाण्यात अडचणी येतात.आणि बर्याच गोष्टीमध्ये मानसशास्त्र महत्वाचे असते.बरेच रोग/आजार यामध्ये मनस्थिती हे एक कारण असते. बाकि आम्हीही पूर्ण डोळे झाकून कशावर विश्वास ठेवत नाही.

कंपनं वगैरे भंपक प्रकार आहे. रहस्य वगैरे काही नाही - सतत सकारात्मक विचार करत राहाणं, आपल्या ध्येयाचा ध्यास ठेवून ते मिळेल अशी खात्री बाळगणं, आणि लहानसहान अडथळ्यांपोटी धीर न गमावता नेटाने चालत राहिलं तर यश मिळेल अशी खात्री बाळगणं - हे करणारे लोक अधिक प्रमाणात यशस्वी होतील. त्यात विशेष काय?

In reply to by राजेश घासकडवी

मग लेखक काय म्हणताहेत? उगीच भंपक वगैरे कशाला? जिथं तिथं पिचकार्या टाकल्याच पाहिजेत का?

In reply to by राजेश घासकडवी

चेक आणि मेट 12/02/2016 - 21:49
सतत सकारात्मक विचार करत राहाणं, आपल्या ध्येयाचा ध्यास ठेवून ते मिळेल अशी खात्री बाळगणं, आणि लहानसहान अडथळ्यांपोटी धीर न गमावता नेटाने चालत राहिलं तर यश मिळेल अशी खात्री बाळगणं - हे करणारे लोक अधिक प्रमाणात यशस्वी होतील. त्यात विशेष काय?
मी ही हेच म्हणतोय, बाकि आम्ही फक्त पुस्तक परिक्षण केलं.इतकच पण quantum physics वाले विचारांना कंपन असतं म्हणतात कि घासकडवी साहेब?

In reply to by राजेश घासकडवी

काळा पहाड 12/02/2016 - 23:53
कंपनं वगैरे भंपक प्रकार आहे. रहस्य वगैरे काही नाही
सर, तुम्ही केलेल्या पदार्थविज्ञानातील + मनोविज्ञान + मानवी शरीरावरच्या संशोधनाची लिंक प्रसिद्ध करणार का प्लीज. बाकी तुम्ही कॉमनसेन्स वगैरे बोलणार असाल तर मी कॉमनसेन्स शी विसंगत एक बातमी देतो. आणि शिवाय ती बातमी कुठली तरीच सांगतोय हे म्हणू नये म्हणून चार लिंका देतो. http://www.dailymail.co.uk/sciencetech/article-3107996/Our-entire-lives-ILLUSION-New-test-backs-theory-reality-doesn-t-exist-look-it.html http://www.gizmag.com/quantum-theory-reality-anu/37866/ http://themindunleashed.org/2015/06/new-mind-blowing-experiment-confirms-that-reality-doesnt-exist-if-you-are-not-looking-at-it.html http://discovermagazine.com/2002/jun/featuniverse या बातमी पूर्वी तुम्ही या थियरी ला (खरं तर ती थियरी नाहीये पण ऑब्झर्वेबल फॅक्ट ला थियरी मध्ये बसवायचा प्रयत्न चालू आहे) असंच म्हणाला असतात. तेव्हा सायन्स मध्ये भंपक वगैरे शब्द वापरले जात नाहीत हे नक्की समजा. जे आज विचित्र वाटतं ते खरं असू शकतं. खरा सायंटीस्ट हा शब्द सुद्धा वापरत नाही.

In reply to by राजेश घासकडवी

जव्हेरगंज 13/02/2016 - 00:00
मला असंच काहीसं मत मांडायच़ं होतं. राजेश घासकडवी यांनी योग्य प्रकारे लिहीलयं. त्यांनी लेखिकेची थेरी उलटी करुन लिहीली आहे. अगदी चपखल शब्दांत तिचे दात घशात घातले आहे. अवांतर : 'सतत सकारात्मक विचार करत राहाणं' हे वाटते तितके सोपे काम नाही :)

याचे व्हिडीओ पाहिले होते. पॉझिटीव्ह विचार सांगितलं जे की चांगलंच आहे. थोडफार अवास्तव आहे. पण ठीक आहे की जेवढं पटते तेवढं घ्या बाकीच द्या सोडून .

In reply to by उगा काहितरीच

सतिश गावडे 12/02/2016 - 23:03
थोडफार अवास्तव आहे. पण ठीक आहे की जेवढं पटते तेवढं घ्या बाकीच द्या सोडून .
थोडंफार नव्हे, बरंच अवास्तव आहे. पण तरीही तुम्ही म्हणताय तसं. जेवढं पटते तेवढं घ्या बाकीच द्या सोडून.

सतिश गावडे 12/02/2016 - 23:01
लोकांचे काय घेऊन बसलात हो, तुम्ही एखाद्या दगडाला शेंदूर फासलात आणि हा म्हसोबा पावतो म्हटलंत की लोक त्या दगडापुढे पैसे टाकायला आणि डोकं टेकायला तयारच असतात. "सिक्रेट" सारख्या अचाट कल्पना याच कारणामुळे लोकांना सत्य वाटायला लागतात. आयुष्यात यश मिळणं किंवा न मिळणं, एखादी गोष्ट मनासारखी होणं किंवा न होणं हे अनेक घटकांवर अवलंबून असतं. वर एका प्रतिसादात राजेश घासकडवींनी म्हटल्याप्रमाणे:
सतत सकारात्मक विचार करत राहाणं, आपल्या ध्येयाचा ध्यास ठेवून ते मिळेल अशी खात्री बाळगणं, आणि लहानसहान अडथळ्यांपोटी धीर न गमावता नेटाने चालत राहिलं तर यश मिळेल अशी खात्री बाळगणं - हे करणारे लोक अधिक प्रमाणात यशस्वी होतील
मात्र सकारात्मक विचार आणि ध्येयाच्या दिशेने नेटाने चालू असलेले प्रयत्न यापेक्षाही प्रभावी असा नकारात्मक घटक तुमच्या यशाच्या मार्गात खीळ घालू शकतो. लोकांना यश मिळाले असेल वा नसेल हे पुस्तक लिहून लेखिका मात्र नक्कीच यशस्वी झाली असे तिच्या या पुस्तकानंतरच्या वाटचालीवरून वाटते.

In reply to by सतिश गावडे

चेक आणि मेट 12/02/2016 - 23:20
लोकांना यश मिळाले असेल वा नसेल हे पुस्तक लिहून लेखिका मात्र नक्कीच यशस्वी झाली असे तिच्या या पुस्तकानंतरच्या वाटचालीवरून वाटते
सहमत मराठीतही अशी पुस्तके यायला लागलीत हल्ली चाळीस-पन्नास पाने असतात आणि किंमत दोनशे-तीनशे रूपये सांगतात.

अर्धवटराव 13/02/2016 - 01:08
अणूपासून प्रत्येक गोष्ट बनलेली आहे,त्या अणूच्या हजारो/लाखो पट आत शिरल्यास "क्वार्क्स"नावाची गोष्ट दिसली,त्याच्याही हजारो पट आत शिरल्यावर एक गोष्ट सापडली ती म्हणजे फक्त "कंपन" जगातील सजीव निर्जिव गोष्टी एक ठाराविक फ्रिक्वेन्सीला कंपन पावत आहे!
सर्व चराचर केवळ एका निर्गुण निराकार कंपनांचं अविष्कार आहे हे जर मनात ठसलं तर त्या कंपनांत मिसळुन जाण्यापलिकडे काहि इच्छा शिल्लकच राहाणार नाहि. त्याचा वापर करुन भौतिक समृद्धी प्राप्त करण्याचा विचार तर फार लांब राहिला. बाकि ज्ञानेश्वर, विवेकानंद वगैरेंनी जे काहि म्हटलय ते फार वेगळ्या कॉण्टेक्स्ट्ने... अर्थात, सकारात्मकता वाढवायला जर अशा थेअरीची मदत होत असेल तर त्यात काहि वाईट नाहि.

उपयोजक 13/02/2016 - 19:51
डॉ. राजेंद्र बर्वे या प्रसिध्द मानसोपचार तज्ञ आणि लेखकाचं 'टफ माईंड'ह्या पुस्तकात एखादी इच्छा मनापासून केली तर ती कशी फलद्रुप होते या बद्दल त्यांनी स्वत:चाच अनुभव सांगितला आहे.लेखक स्वत:च मानसोपचार तज्ञ असल्याने विश्वास ठेवायला हरकत नसावी.

चेकमेट साहेब, आपण शिक्रेटकडे पाहण्याआधी निर्णय प्रक्रिया नेमकी कशी असते आणि कशी विकसीत झालेली आहे हे पाहू. सर्वसामान्यतः प्राण्यांकडे पाहीलं तर काही प्राण्यांची निर्णय प्रक्रिया जन्मतः पूर्णपणे तयार असते. या प्राण्यांमध्ये मादी अंडी घालून भलतीकडेच निघून घेलेली असते, पण ते प्राणी जन्म घेतात. जन्मतःच ते निर्णय घेण्यास सक्षम असतात. ते वंश टिकवतात आणि जगतात. त्यांचे मुलभूत प्रोग्रॅमिंग / विचार पद्धत बदलता येत नाही. a त्या विरुद्ध पाहीलं तर काही प्राण्यांना आईची किंवा आधाराची जन्मतः खूप गरज असते. उदाहरणार्थ पाहीलं तर कुत्रा किंवा वाघ इत्यादी. हे प्राणी अ‍ॅडप्टीव डीसीजन मेकिंग करू शकतात. थोडक्यात बोलायचं झालं तर निसर्गाने केलेल्या प्रोग्रॅमिंग मध्ये काही बदल करण्यास ते सक्षम असतात. त्यांना शिकवता येऊ शकते. माणसा मध्ये ही क्षमता सर्वात जास्त आहे. पण जन्मतः असलेलं प्रोग्रॅमिंग आणि नंतर शिकल्या गेलेल्या गोष्टी यात खणखणीत गल्लत होऊ शकते. जन्मतः असलेल्या प्रोग्रॅमिंग मध्ये काही चुकीचं आहे का? नक्कीच नाही. शिकलेल्या गोष्टी आणि जन्मत: असलेल्या गोष्टी एकमेकांबरोबर बदलता येतात का हे बघण्यासाठी डार्विनने एक प्रयोग केला होता. त्याने काचे मागे साप ठेवून काचेपलीकडे चेहरा नेला. जेव्हा केव्हा साप दंश मारतो तेव्हा प्रतिक्षिप्त क्रियेने तो मागे सरकायचा. भरपूर प्रयत्न केल्या नंतर पण त्याला त्याची नैसर्गिक प्रक्षिप्त क्रिया बदलता आली नव्हती. खरं तर काच आहे हे त्याला माहीती होतं, पण त्याला त्या क्रियेवर नियंत्रण मिळवता येत नव्हते. भितीचे ट्रीगर्स त्याचे रॅशनल डीसीजन मेकींग बाजूला ठेवत त्याला भावनिक निर्णय घ्यायला लावत होते. आणि उत्क्रांती मध्ये ही पायरी नसती तर आपले पुर्वज शांतपणे अच्छा, सिंह येतोय ? बर्र्र!, तो माणसाला खाऊ शकतो बर्र्रच!, किंवा त्याला भूक नसली तर खाणार नाही. बघू की त्याला भूक आहे का, नसेल तर का फुकट पळून एनर्जी घालवा? अशा वेळखाऊ प्रक्रियेत अडकले असते. आणि नक्कीच टीकून राहीले नसते. (reflexive decision making) उत्क्रांतीमध्ये असे बरेच बदल घडले आहेत. सर्व पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये हिमोग्लोबिन असते. आपल्या रक्ता मध्ये असलेले हिमोग्लोबिन ऑक्सिजन फुफुसांतुन बाकी शरीराला पुरवतात. आणि जर का हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले तर प्राणी मरू शकतो. मरतोच. आपण कधी बर्फातले मासे पाहीले तर त्यांच रक्त पांढरे असते आणि त्यात हिमोग्लोबिन अजिबात नसते. त्यांच्या वावरण्याच्या वातावरणात रक्त गोठू शकते, ह्रूदयाला रक्त बाकी शरीरा पर्यंत पोहोचवणे न जमल्यास मृत्यू पक्का. पण बर्फाळ प्रदेशातील माशांनी हिमोग्लोबिन सोडून दिलं. b निसर्गतः अतिथंड असलेल्या पाण्यात ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात असतो. वातावरणातील ऑक्सिजन ते थेट त्वचेद्वारे घेतात. उत्क्रांती मध्ये झालेले बदल ! डार्विनचा नियम सर्वायव्हल ऑफ स्ट्राँगेस्ट बद्दल बोलत नाही. c उगाच भुक्कड गप्पा मारत मुद्द्यापासून दूर आलो. ते एकीकडे असोच. मुद्दा असा आहे की उत्क्रांती मध्ये मिळालेलं डीफॉल्ट प्रोग्रॅमिंग काहीसं या पद्धतीचं आहे. ते ओव्हर राईड करता येणं अजून फारसं कोणाला जमलेलं नाही. जर का तुमच्या दोन इंचावरून सव्वाशे किमी प्रतितास वेगाने गाडी गेली, तर हृदयाचे ठोके वाढणे, घाम येणे इत्यादी प्रतिक्रिया शरीर देतं. वास्तविक पहाता धोका टळलेला असला तरी पण तरीही ते होतंचं. नैसर्गिक निर्णय प्रक्रियेमागचं तर्कशास्त्र नेम़कं कसं आहे. आपली डीफॉल्ट सेटींग्स नेमकी कशी आहेत? आणि त्यातली काही सेटींग्स हुकली आहेत काय? वैयक्तिक आयुष्यातल्या अथवा कोणत्याही निर्णय प्रक्रियेमध्ये दैव आणि कौशल्य दोन्ही गोष्टीचा प्रभाव असतो. दैवाचा प्रभाव असतो म्ह्णण्याचे कारण असं की सर्व गोष्टी समजून घेता येत नाहीत. त्यांचे भाकीत करता येत नाही. आणि मानवी स्वभाव ही गोष्ट स्वीकारत नाही.(default progrmming!) we prefer wrong data over no data. काहीच माहीती न मिळण्यापेक्षा काहीतरी मिळणारी चुकीची माहीती सुद्धा स्विकारण्याकडे आपला कल असतो. काही प्रमाणात गोष्टी आकडेवारीवर उतरवता येतात, पण त्यातही चुका होउ शकतात. उदाहरण देतो, १)- समजा तुम्हाला (किंवा मला :) ) एखादा शर्ट विकत घ्यायचा आहे. शर्टची किंम्मत हजार रुपये आहे. शर्टची निवड पूर्ण झालेली आहे. दुकानदार सांगतो की भाऊ, दहा मिनीटावर माझंच अजून एक दुकान आहे. तिथे हा शर्ट तुला शंभर रुपयात मिळेल. (९०% सवलत!), परफेक्ट हाच शर्ट, हीच क्वालीटी. दहा मिनीटे चालायचं, आणि नउशे रुपये वाचवायचे. ही डील घेणार? आता दुसरी केस- २) समजा गाडी विकत घ्यायची आहे. गाडीची किंम्मत पंधरा लाख रुपये आहे. गाडीची निवड पूर्ण झालेली आहे. दुकानदार सांगतो की भाऊ, दहा मिनीटावर माझंच अजून एक दुकान आहे. तिथे हीच गाडी तुला चौदा लाख नव्व्याण्णव हजार शंभर रुपयात मिळेल. (९०० रुपये सवलत!), परफेक्ट हीच गाडी, हीच क्वालीटी. ही डील घेणार? समोरासमोर प्रश्न विचारला तर बहुतांश लोकं पहीली डील घेतात, दुसरी घेत नाहीत. टक्केवारी गंडवते. वास्तविक पहाता दोन्हीकडे दहा मिनीटे खर्च करून नऊशेच रुपये वाचणार आहेत. त्या नऊशे रुपयांची बाकी काही खरेदी करा. कोणही "पंधरा लाखावर वाचवलेले नऊशे ?" किंवा "हजारावर वाचवलेले नऊशे"? असं विचारणार नाहीये. तरी असं का होतं? (psychological maladjustments ?) एखादी गोष्ट जर का नियंत्रणाचा चुकीचा फिल देत असेल तरीही ती "वर्थ ट्राईंग" वाटते. खालच्या फोटोत काही लॉटरीची तिकीटं आहेत. d या तिकीटांच्या नंबर्स कडे नीट बघा, या पैकी कोणत्या तिकीटाचा मालक " पुढच्या वेळेस साठी जास्त प्रयत्न करेन " असं म्हणेल? एखादी गोष्ट जर का नियंत्रणाचा चुकीचा फिल देत असेल तरीही ती "वर्थ ट्राईंग" वाटते. पटतंय? उगाच कोणी मला हॉगवॉर्ट्स मधून अ‍ॅडमिशनचे घुबड यावं असा विचार करत बसला तर ते होणार आहे काय? ही एक टोकाची केस झाली, इथे काळं-पांढरं वेगळं करणं सोपं आहे, मधल्या ग्रे शेड वेगळ्या करणं फारच अवघड असतं. एखादी गोष्ट जर बिघडत चालली असेल, निर्णय चुकीच्या दिशेने जात असतील तर अशा प्रकारची विचार प्रक्रिया डीझास्ट्र्स रिझल्ट देउ शकते. योग्य निर्णय प्रक्रिया फक्त आपल्या हातात असते. बाकी बर्‍याच घटकांवर आपण काहीच करू शकत नाही. लॉटरी/ जुगारा मधली अजून एक केस बघता येइल. h रौलेट चक्राला ३८ स्लॉट्स आहेत. १ ते ३६, ० आणि ००. तुमच्या आवडीच्या आकड्यावर १००० रुपये लावा. जिंकलात तर ३५००० रुपये जिंकाल, हरलात तर १००० रुपये जातील. प्रोबॅब्लिटी पाहीली तर १/३८= २.६ ३५००० पे ऑफ साठी वाजवी भाव = २.६*५५०००= ९४७.३ rs इथे हजार रुपयांच्या कितीही पैजा लावल्या तरीही कॅसिनो बरोबर जिंकून पैसे कमावणे शक्य आहे काय? आक्षेप पॉझीटीव असण्याला नाही, विशफुल असण्याला आहे. परत एकदा तेच वाक्य लिहीतोय, एखादी गोष्ट जर बिघडत चालली असेल, निर्णय चुकीच्या दिशेने जात असतील तर अशा प्रकारची विचार प्रक्रिया डीझास्ट्र्स रिझल्ट देउ शकते. An optimist is a person who sees a green light everywhere, while a pessimist sees only the red stoplight... the truly wise person is colorblind.

In reply to by लॉरी टांगटूंगकर

सतिश गावडे 14/02/2016 - 00:32
उत्तरार्धावर डॅन अ‍ॅरिलेच्या "प्रेडिक्टेबली ईरॅशनल"चा प्रभाव जाणवतो. नऊशे रुपयांच्या डीलचे उदाहरण त्या पुस्तकात वाचल्याचे आठवते.

In reply to by सतिश गावडे

आमचं ओरिजनल काहीच नाही. emotions revealed, learn or die , seeking wisdom from darwin to munger, fooled by randomness, psychology of human misjudgment- प्रो. बक्षी यांचे लेक्चर्स (लॉटरी तिकीटचं उदाहरण थेट घेतलेलं आहे) यातल्या संकल्पना आहेत.

विवेक ठाकूर 14/02/2016 - 12:14
लेखक म्हणतात तुम्ही निसर्गाकडे ठाम मागणी करा,या वैश्विक शक्तीला समजू दे तुम्हाला काय हवं आहे.हे विश्व तुमच्या विचारांनुसार नक्कीच प्रतिक्रिया देईल आणि त्या गोष्टी तुम्हाला मिळतील.ते पुढे असेही म्हणतात कि अवाजवी काही मागणी करू नका,कारण निसर्गाचेही काही नियम आहेत. अस्तित्त्व इतकं अथांग आहे की तिथे एखाद्या व्यक्तीची खिजगणतीही नाही. अस्तित्त्वात इतकी अपरिमित उलाढाल चालू आहे की तिथे व्यक्तिगत विचाराची दखल घेतली जाणं असंभव आहे. त्यामुळे वैश्विक मन, व्यक्तिगत मनाची वांछा ऐकून घेईल आणि ती पुरवेल हा निव्वळ भ्रम आहे. खरं तर इट इज जस्ट द अदर वे, अस्तित्त्व जे घडवू पाहातंय त्याच्याशी, आपली व्यक्तिगत इच्छा सोडून, आपण संलग्न झालो तर बेहद्द मजा येते. स्वतःचे विचार अस्तित्त्वावर लादणं म्हणजे चमच्यानं समुद्र उपसण्याचा मूढ प्रयत्न आहे. आपण अस्तित्त्वाचा एक अविभाज्य भाग आहोत आणि माणूस सोडून इतर सर्व सजीव, अनाहूतपणे त्या एकरुपतेत जगतात म्हणून निश्चिंत दिसतात. माणसाला स्वेछेनं, अस्तित्वाच्या इच्छेशी समरुप होऊन जगण्याचा मार्ग खुला आहे, पण माणूस इतका अज्ञानी आहे की तो संपूर्ण अस्तित्त्वाला आपल्यासाठी कामाला लावण्याचा विचार करतो. पुस्तकातल्या विचारात नेमकी हीच घोडचूक आहे. अशा विचारांच्या अनुसरणानी केवळ फ्रस्ट्रेशनशिवाय काही प्राप्त होणार नाही. त्यात पुन्हा अंतर्गत द्वंद्व आहेच : अवाजवी काही मागणी करू नका,कारण निसर्गाचेही काही नियम आहेत. एकतर मागणी करणं हीच मूढता आहे, त्यात पुन्हा वाजवी आणि अवाजवी हा गुंता नक्की कसा सोडवणार ? आधीच चुकीच्या रस्त्यावर चालायला सुरुवात करायची आणि मग नक्की किती आणि काय हवंय त्याचा संभ्रम म्हणजे यथावकाश भ्रमिष्ट होण्याची खात्री !

"मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण." हे वचन आपणाला माहित आहेच. एका वाक्यात तत्वज्ञान आहे. मनात सकारात्मक विचार चालू असतील आणि धेय्यावर आपलं लक्ष केंद्रीत असेल तर आपल डोक नीट चालेल. लहानसहान गोष्टीतूनहि मदत मिळवता येईल. याउलट जर नकारात्मक विचार करत बसलो (एखाद वेळ , काही क्षण 'राग, दु:ख, मत्सर' ई भावना निर्माण होणे आणि आपण त्यांच्या आहारी जाणे यात फरक आहे). बाकी 'द सिक्रेट' वगैरे भंपक आहे. नुसत्या विचारांनी चमत्कार घडणार नाहीये. मुळात चमत्कार घडणारच नाहीये.

राघव 15/02/2016 - 22:51
माझ्या मते हे सकारात्मक/नकारात्मक बद्दल नाहीच्चे. जी तुमची अगदी मनापासूनची ईच्छा, ती सकारात्मक असो वा नकारात्मक - योग्य असो वा अयोग्य.. , ती पूर्ण होण्यास संपूर्ण विश्व हातभार लावतं असा काहीसा थेरम आहे. आता आपल्याला "होणारी" ईच्छा ही उत्स्फूर्तता वर्णन करतेय आणि आपण "केलेली" ईच्छा ठरवून केल्या जातेय. उत्स्फूर्तता म्हणजे पुन्हा आपल्या सुप्त मनाचा खेळ म्हटल्या जाऊ शकतो.. पण त्यावर आपल्या जागृत मनाचा त्याक्षणी तरी काही कंट्रोल राहत नाही. म्हणजेच अगदी मुळातून होणारी अशी ती ईच्छा आहे. आणि ती सगळं विश्व पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतं असं ही थिअरी मांडते आहे. हे सर्व आभासी किंवा नाही हे जो तो स्वानुभवावरूनच ठरवू शकेल, कारण दुसर्‍यांना आलेले अनुभव मलाही आलेच पाहिजेत असा हेका धरणे म्हणजे वेडेपणा ठरेल. पण त्यासाठी आधी माझी अगदी मुळातली अशी ईच्छा कोणती ते आधी मला समजावे लागणार.. इथेच मुळात खरी गोम आहे. मला मुळात काय हवंय हे मलाच अजुन उमजलेलं नाही. नाहीतर ध्येय सापडलं असं होईल नाही? ;-) राघव

In reply to by राघव

कवितानागेश 16/02/2016 - 01:28
बरोबर. ही थिअरी अशीच आहे. :) आणि चर्चा सिक्रेट थिरीबद्दल आहे कि विचारांच्या मूर्त/ जड स्वरूपाबद्दल हे मात्र मला नक्की कळले नाहीये. ;)

In reply to by कवितानागेश

चेक आणि मेट 16/02/2016 - 08:28
चर्चा सिक्रेट थिरीबद्दल आहे कि विचारांच्या मूर्त/ जड स्वरूपाबद्दल हे मात्र मला नक्की कळले नाहीये. ;)
चर्चा नाही ओ. विचारांच्या मूर्त/जड स्वरूपाचे लेखिकेने सिक्रेट थियरीमद्दे रूपांतर केलय जेणेकरून पुस्तकाचा खप वाढावा :)
राम राम मंडळी, धाग्याच्या शिर्षकाबद्दल थोडं सांगतो, 'द सिक्रेट' हे नुकतच वाचनात आलेलं Rhonda Byrne या लेखकाचं पुस्तक. बरं आता इथे मिपावर असणार्यांपैकी काही जणांनी ते पुस्तक वाचलय,नाही वाचलय ते मला माहित नाही. तर सुरूवात लेखक कशी करतात पहा- "A year ago,my life had collapsed around me.I'd worked myself into exhaustion,.......

घरच्या घरी कचरा व्यवस्थापन

रम्या ·

चाणक्य 07/02/2016 - 07:18
धागा. छान माहिती दिलीत. प्रयोग करायचं डोक्यात होतंच. आता तुमच्या धाग्यामुळे काय करावं वा करू नये ते समजायला मदत झाली. धन्यवाद.

भंकस बाबा 07/02/2016 - 08:39
मी गेली ५ वर्षे हां प्रयोग करत आहे. साधारण २० लीटरची बादली चार माणसाच्या कुटुंबात महिन्याभरात भरते. त्यापेक्षा जो भाजीपाल्याचा ओला कचरा असतो तो तुम्ही कांद्याची जाळी येते त्यात भरून गच्चीवर वाळवला तर काम सोप्पे होते. हा ओला कचरा दोन दिवसात कड़कड़ित वाळतो. घाण अजिबात येत नाही. या कचर्याला जर तुम्ही पूर्ण कुजलेल्या शेंणखताच्या थराने झाकलेत तर खत बणन्याची प्रक्रिया लवकर होते. घरी असलेल्या ओल्या कचर्यात ८०ते ९०% पाणी असते. हां कचरा जर तुम्ही कड़कड़ित वाळवला तर जेमतेम १५ते २०% पाणी उरते. हां कचरा जर तुम्ही प्रक्रिया न करता जरी फेकलात तरी पर्यावरणाचे रक्षण तुम्ही आधीच केलेले असते. नंतर अजुन टंकिन.

In reply to by भंकस बाबा

रम्या 07/02/2016 - 21:04
भाजीपाल्याचा ओला कचरा असतो तो तुम्ही कांद्याची जाळी येते त्यात भरून गच्चीवर वाळवला तर काम सोप्पे होते. प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद. पण मला वाटतं काही तरी गल्लत होते आहे. ओला कचरा वाळल्यावर त्यातील बराचसा नायट्रोजन हवेत निघून जातो आणि शिल्ल्क राहतो बराचसा कार्बन. पण वर सांगितल्या प्रमाणे ऊपयुक्त जिवाणूंच्या वाढीसाठी ओला कचरासुद्धा तेवढाच आवश्यक आहे. असा वाळवलेला कचरा विघटनासाठी जास्त वेळ घेईल. पण ओला कचर्‍याचा अगदीच त्रास होत असेल आणि खत वापरण्याची घाई नसेल तर हा उपाय करायला सुद्धा हरकत नाही.

In reply to by रम्या

भंकस बाबा 07/02/2016 - 23:42
तुम्ही सांगितलेली पद्धत योग्य आहे पण माझा अनुभव असा आहे की ओला कचरा वाळवला की त्याचे आकारमान कमी होते त्यामुळे तो कमी जागेत राहतो. मुम्बईसारख्या जागेत जिथे जागा इंच इंच लढवली जाते तिथे नुसता ओला कचरा वापरणे थोड़े कठिन वाटते. मुळ उद्देश् कचऱ्याचे व्यवस्थापन असले पाहिजे त्याचे खत बनवने नाही. मुंबईतील फ़क्त एक टक्का लोकांनी हां उपक्रम राबवला तर मुम्बईच्या कचर्याच्या समस्या थोड्याफार प्रमाणात कमी होतील. १ टक्का लोक म्हणजे धोबळमानाने दोन लाख, ८००ग्राम कचरा दिवशी या प्रमाणे दोन लाख कुटुंबाचा कचरा जवळ जवळ १६० टन, कचरयाची एक गाडी जवळ जवळ ३० ते ४० टन एक फेरीत नेते. म्हणजे विचार करा तुम्ही ३ फेऱ्या दिवसाला वाचवत आहात. ( कचरा सुकवल्यानंतर १/४ वजनाचा होतो म्हणजे तसाच फेकला तरी आपण पर्यावरण वाचवतो) ह्यातील थोड़ा जरी ख़त म्हणुन वापरला तर मोठे उद्दिष्ट साध्य होईल.

In reply to by भंकस बाबा

संदीप डांगे 08/02/2016 - 00:35
सहमत. कचरा व्यवस्थापन म्हणजे खतंच बनविणे असा काहीसा सर्वसामान्य समज झाला आहे. ह्यात कायम ओला कचरा वेगळा काढा, त्याचे खत करा ह्याच प्रोसेसवर भर दिला जातो. सुका कचरा, त्याचे वर्गिकरण, त्याचा पुनर्वापर, सुका कचरा होण्याची कारणे अधिकाअधिक कमी करणे, इत्यादी बाबी कचरा व्यवस्थापनामध्ये समाविष्ट आहेत. मुळात कचराच कमी होईल ह्याला प्राधान्य असणे हे कचरा व्यवस्थापनात महत्त्वाचे. बाकी सर्व त्यानंतर. भंकस बाबा, तुमचा विचार आणि मुळ हेतू पटला. रोजच्या रोज सर्व घरांतून २५% कमी कचरा जरी बाहेर पडला तरी पर्यावरणाचे तर सोडाच नागरिक म्हणून आपलेच बरेच नुकसान वाचेल. इट्स प्योर कॅश. अडचण फक्त एक म्हणजे एकच. हे सगळे सर्वांनी करायला हवे. एका चळवळीसारखे. एकट्या दुकट्याने, दोनचार बिल्डिंगांनी, दहा बारा सोसायट्यांनी करुन उपयोग होत नाही. कंपल्सरी सर्वांनीच केले तर फायदा. अन्यथा फॅड. ह्याबद्दल सर्वंकष एक लेख लिहायचा मानस आहे. जमेल तसा लवकर टाकतो. नाशिकच्या घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्राबद्दल थोडा अभ्यास केला आहे.

In reply to by रम्या

भंकस बाबा 07/02/2016 - 23:52
कांद्याची जाळी वापरण्याचे कारण हा कचरा सुकल्यावर इथेतिथे उडून जात नाही. घरातला प्राणी थोडा दम मारला की गप्प बसतो पण सोसायटीत जे विघ्नसंतोषी प्राणी असतात ते क्षुल्लकश्या कारणावरुन खुसपट काढ़तात व् अशा वेळी 'घरका भेदी लंका ढाइ' होते.

चांगली माहिती. माझी आई एक थर (१") शेणखताचा मग त्याच्यावर एक थर (२"-२.५") घरच्या पालेभाज्यांची देठं वगैरेंचा त्याच्यावर सुकलेल्या पानांचा थर आणि मग त्याच्यावर थोडं पाणी शिंपडुन कोरड्या मातीचा पातळ थर पसरते. कोरडी माती पसरल्याने आतमधे उबदार वातावर निर्माण होउन खतनिर्मितीला सहाय्य होतं असं तिचं निरिक्षण आहे.

लेख आवडला, आमच्या सोसायटी मध्ये पण ओला कचरा विघटनाचा प्रकल्प आहे पण त्या मध्ये वाळकी पाने न वापरता लाकडाचा भुसा आणि कोणती तरी पावडर टाकली जाते. ( असे का ते शोधतो) सोसाटॆ मध्ये भरपुर झाडे आहेत आणि त्यांची भरपूर वाळकी पाने जमतात जी दर आठवड्याला जाळली जातात. त्यांचा वापर विघटनासाठि केला जात नाही (ह्याचेही कारण शोधतो) पण घरी हा प्रयोग नक्की करुन बघण्यात येईल. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

रम्या 07/02/2016 - 20:53
लाकडाच्या भुश्यात कार्बन भरपुर असतो त्यामुळे ओल्या कचर्‍या बरोबर तो वापरणे केव्हाही चांगलेच. पण सुकी पानं तर जरूर वापरावीत. ती जाळणे म्हणजे तर पर्यावरणाला हानी पोहोचवणे. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

भंकस बाबा 07/02/2016 - 18:20
आपले उष्टे ताट विसळून ते पाणी जर प्लास्टिकच्या बरणीत भरून तीन दिवसांनी वापरले तर ते उत्तम ख़त बनण्यास मदत करते. वाणसामानाच्या दुकानात गोळ्याच्या बरण्या पाच दहा रूपयाना मिळतात. ह्यात पाणी तर वाचतेच पण आपल्या कुंडयाना खत देखिल मिळते. ज्यांच्या घरी शोभिवंत मस्त्यालय आहे ते लोक साइफन करुन आलेले पाणी कुंडयात वापरु शकतात पण काही लोक त्यात माशांना रोग होउ नए म्हणुन मीठ वापरतात. असे पाणी वापरु नये.

चाणक्य 07/02/2016 - 07:18
धागा. छान माहिती दिलीत. प्रयोग करायचं डोक्यात होतंच. आता तुमच्या धाग्यामुळे काय करावं वा करू नये ते समजायला मदत झाली. धन्यवाद.

भंकस बाबा 07/02/2016 - 08:39
मी गेली ५ वर्षे हां प्रयोग करत आहे. साधारण २० लीटरची बादली चार माणसाच्या कुटुंबात महिन्याभरात भरते. त्यापेक्षा जो भाजीपाल्याचा ओला कचरा असतो तो तुम्ही कांद्याची जाळी येते त्यात भरून गच्चीवर वाळवला तर काम सोप्पे होते. हा ओला कचरा दोन दिवसात कड़कड़ित वाळतो. घाण अजिबात येत नाही. या कचर्याला जर तुम्ही पूर्ण कुजलेल्या शेंणखताच्या थराने झाकलेत तर खत बणन्याची प्रक्रिया लवकर होते. घरी असलेल्या ओल्या कचर्यात ८०ते ९०% पाणी असते. हां कचरा जर तुम्ही कड़कड़ित वाळवला तर जेमतेम १५ते २०% पाणी उरते. हां कचरा जर तुम्ही प्रक्रिया न करता जरी फेकलात तरी पर्यावरणाचे रक्षण तुम्ही आधीच केलेले असते. नंतर अजुन टंकिन.

In reply to by भंकस बाबा

रम्या 07/02/2016 - 21:04
भाजीपाल्याचा ओला कचरा असतो तो तुम्ही कांद्याची जाळी येते त्यात भरून गच्चीवर वाळवला तर काम सोप्पे होते. प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद. पण मला वाटतं काही तरी गल्लत होते आहे. ओला कचरा वाळल्यावर त्यातील बराचसा नायट्रोजन हवेत निघून जातो आणि शिल्ल्क राहतो बराचसा कार्बन. पण वर सांगितल्या प्रमाणे ऊपयुक्त जिवाणूंच्या वाढीसाठी ओला कचरासुद्धा तेवढाच आवश्यक आहे. असा वाळवलेला कचरा विघटनासाठी जास्त वेळ घेईल. पण ओला कचर्‍याचा अगदीच त्रास होत असेल आणि खत वापरण्याची घाई नसेल तर हा उपाय करायला सुद्धा हरकत नाही.

In reply to by रम्या

भंकस बाबा 07/02/2016 - 23:42
तुम्ही सांगितलेली पद्धत योग्य आहे पण माझा अनुभव असा आहे की ओला कचरा वाळवला की त्याचे आकारमान कमी होते त्यामुळे तो कमी जागेत राहतो. मुम्बईसारख्या जागेत जिथे जागा इंच इंच लढवली जाते तिथे नुसता ओला कचरा वापरणे थोड़े कठिन वाटते. मुळ उद्देश् कचऱ्याचे व्यवस्थापन असले पाहिजे त्याचे खत बनवने नाही. मुंबईतील फ़क्त एक टक्का लोकांनी हां उपक्रम राबवला तर मुम्बईच्या कचर्याच्या समस्या थोड्याफार प्रमाणात कमी होतील. १ टक्का लोक म्हणजे धोबळमानाने दोन लाख, ८००ग्राम कचरा दिवशी या प्रमाणे दोन लाख कुटुंबाचा कचरा जवळ जवळ १६० टन, कचरयाची एक गाडी जवळ जवळ ३० ते ४० टन एक फेरीत नेते. म्हणजे विचार करा तुम्ही ३ फेऱ्या दिवसाला वाचवत आहात. ( कचरा सुकवल्यानंतर १/४ वजनाचा होतो म्हणजे तसाच फेकला तरी आपण पर्यावरण वाचवतो) ह्यातील थोड़ा जरी ख़त म्हणुन वापरला तर मोठे उद्दिष्ट साध्य होईल.

In reply to by भंकस बाबा

संदीप डांगे 08/02/2016 - 00:35
सहमत. कचरा व्यवस्थापन म्हणजे खतंच बनविणे असा काहीसा सर्वसामान्य समज झाला आहे. ह्यात कायम ओला कचरा वेगळा काढा, त्याचे खत करा ह्याच प्रोसेसवर भर दिला जातो. सुका कचरा, त्याचे वर्गिकरण, त्याचा पुनर्वापर, सुका कचरा होण्याची कारणे अधिकाअधिक कमी करणे, इत्यादी बाबी कचरा व्यवस्थापनामध्ये समाविष्ट आहेत. मुळात कचराच कमी होईल ह्याला प्राधान्य असणे हे कचरा व्यवस्थापनात महत्त्वाचे. बाकी सर्व त्यानंतर. भंकस बाबा, तुमचा विचार आणि मुळ हेतू पटला. रोजच्या रोज सर्व घरांतून २५% कमी कचरा जरी बाहेर पडला तरी पर्यावरणाचे तर सोडाच नागरिक म्हणून आपलेच बरेच नुकसान वाचेल. इट्स प्योर कॅश. अडचण फक्त एक म्हणजे एकच. हे सगळे सर्वांनी करायला हवे. एका चळवळीसारखे. एकट्या दुकट्याने, दोनचार बिल्डिंगांनी, दहा बारा सोसायट्यांनी करुन उपयोग होत नाही. कंपल्सरी सर्वांनीच केले तर फायदा. अन्यथा फॅड. ह्याबद्दल सर्वंकष एक लेख लिहायचा मानस आहे. जमेल तसा लवकर टाकतो. नाशिकच्या घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्राबद्दल थोडा अभ्यास केला आहे.

In reply to by रम्या

भंकस बाबा 07/02/2016 - 23:52
कांद्याची जाळी वापरण्याचे कारण हा कचरा सुकल्यावर इथेतिथे उडून जात नाही. घरातला प्राणी थोडा दम मारला की गप्प बसतो पण सोसायटीत जे विघ्नसंतोषी प्राणी असतात ते क्षुल्लकश्या कारणावरुन खुसपट काढ़तात व् अशा वेळी 'घरका भेदी लंका ढाइ' होते.

चांगली माहिती. माझी आई एक थर (१") शेणखताचा मग त्याच्यावर एक थर (२"-२.५") घरच्या पालेभाज्यांची देठं वगैरेंचा त्याच्यावर सुकलेल्या पानांचा थर आणि मग त्याच्यावर थोडं पाणी शिंपडुन कोरड्या मातीचा पातळ थर पसरते. कोरडी माती पसरल्याने आतमधे उबदार वातावर निर्माण होउन खतनिर्मितीला सहाय्य होतं असं तिचं निरिक्षण आहे.

लेख आवडला, आमच्या सोसायटी मध्ये पण ओला कचरा विघटनाचा प्रकल्प आहे पण त्या मध्ये वाळकी पाने न वापरता लाकडाचा भुसा आणि कोणती तरी पावडर टाकली जाते. ( असे का ते शोधतो) सोसाटॆ मध्ये भरपुर झाडे आहेत आणि त्यांची भरपूर वाळकी पाने जमतात जी दर आठवड्याला जाळली जातात. त्यांचा वापर विघटनासाठि केला जात नाही (ह्याचेही कारण शोधतो) पण घरी हा प्रयोग नक्की करुन बघण्यात येईल. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

रम्या 07/02/2016 - 20:53
लाकडाच्या भुश्यात कार्बन भरपुर असतो त्यामुळे ओल्या कचर्‍या बरोबर तो वापरणे केव्हाही चांगलेच. पण सुकी पानं तर जरूर वापरावीत. ती जाळणे म्हणजे तर पर्यावरणाला हानी पोहोचवणे. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

भंकस बाबा 07/02/2016 - 18:20
आपले उष्टे ताट विसळून ते पाणी जर प्लास्टिकच्या बरणीत भरून तीन दिवसांनी वापरले तर ते उत्तम ख़त बनण्यास मदत करते. वाणसामानाच्या दुकानात गोळ्याच्या बरण्या पाच दहा रूपयाना मिळतात. ह्यात पाणी तर वाचतेच पण आपल्या कुंडयाना खत देखिल मिळते. ज्यांच्या घरी शोभिवंत मस्त्यालय आहे ते लोक साइफन करुन आलेले पाणी कुंडयात वापरु शकतात पण काही लोक त्यात माशांना रोग होउ नए म्हणुन मीठ वापरतात. असे पाणी वापरु नये.
      बरेच दिवस मिपावर read only मोड मध्ये राहिल्यावर आज काही तरी टाइपायचा योग आला. तर आजचा विषय "घरच्या घरी कचरा व्यवस्थापन". या विषयावर ढीगभर माहीती जालावर उपलब्ध आहे. पण मराठीतून तशी कमीच. पुस्तकेही बरीच उपलब्ध असतील पण त्यामधे सर्वसाधारण पणे हे असं करा, तसं करू नका अशा स्वरुपाचे लिखाण पहायला मला मिळालं. पण काय करायचं? आम्ही पडलो संशयी! लोकांच्या कपाळावर जसं गंध असतो तसा आमच्या डोक्यावर कायमचं प्रश्नचिन्ह असतं! आम्हाला कायम "का?" हा प्रश्न पडलेला असतो. त्यामुळे सल्ल्यांनी भरलेलं पुस्तक सहसा माझ्या डोक्यात शिरतच नाही.

कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

पैसा 15/01/2016 - 23:03
=)) =)) पापडवाल्यांनी काही पॉन्सर केलं नाय का?

In reply to by पैसा

पापडवाल्यांना पुढच्या लेखात घेउ की. हा.का.ना.का. आजचं मनसोक्तं उडदाच्या आणि पोह्याच्या पापडांचं डांगर खाल्लयं.

In reply to by पैसा

एस 15/01/2016 - 23:09
असं कसं? असं कसं? व्यक्तिस्वातंत्र्याचा - आपलं ते, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा तुम्ही असा कसा नि:संकोचपणे संकोच करू पाहताय बरं? काय वाटेल बरं पापडांना?

In reply to by हेमंत लाटकर

लाटकर टाकायला हरकत नव्हती पण उगीचं पर्सनल लेव्हलला गेलं असतं. शिवाय तुमचे काही लेख जेन्युइनली हुकलेले नसल्याने कोडनेम टाकलं कसं? हसा. पर्सनल टिका करायचा उद्देश नाही.

नाखु 18/01/2016 - 14:47
बराच आभ्यास केलेला दिसतोय्स ते तरीच काल तू यांना संमेलनात दिसला नाहीस ते ! यांनी तुझ्या पुढच्या भागासाठी जाहीरातही आणली आहे. भाग दोन साठी त्यात लघुगुरु आहेत तेव्हा गोड मानून घे आणि हो तिळगुळ घ्यायला कधी येतोयस.. सार्वकालीन माई .....

पैसा 15/01/2016 - 23:03
=)) =)) पापडवाल्यांनी काही पॉन्सर केलं नाय का?

In reply to by पैसा

पापडवाल्यांना पुढच्या लेखात घेउ की. हा.का.ना.का. आजचं मनसोक्तं उडदाच्या आणि पोह्याच्या पापडांचं डांगर खाल्लयं.

In reply to by पैसा

एस 15/01/2016 - 23:09
असं कसं? असं कसं? व्यक्तिस्वातंत्र्याचा - आपलं ते, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा तुम्ही असा कसा नि:संकोचपणे संकोच करू पाहताय बरं? काय वाटेल बरं पापडांना?

In reply to by हेमंत लाटकर

लाटकर टाकायला हरकत नव्हती पण उगीचं पर्सनल लेव्हलला गेलं असतं. शिवाय तुमचे काही लेख जेन्युइनली हुकलेले नसल्याने कोडनेम टाकलं कसं? हसा. पर्सनल टिका करायचा उद्देश नाही.

नाखु 18/01/2016 - 14:47
बराच आभ्यास केलेला दिसतोय्स ते तरीच काल तू यांना संमेलनात दिसला नाहीस ते ! यांनी तुझ्या पुढच्या भागासाठी जाहीरातही आणली आहे. भाग दोन साठी त्यात लघुगुरु आहेत तेव्हा गोड मानून घे आणि हो तिळगुळ घ्यायला कधी येतोयस.. सार्वकालीन माई .....
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत.