मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'द किंग'

प्रास ·

मराठे 25/01/2011 - 21:16
चांगलं लिहिलं आहे. एक गोष्ट सांगितल्यावाचून राहवत नाही म्हणून सांगतो, थोडे दिवस थांबून जर हा लेख टाकला असतात तर जास्त सयुक्तीक झालं असतं. शेजारी भिमसेनांचा फोटो असताना इतर कुठल्या गायका बद्धल वाचताना थोडं विचित्र वाटलं. अर्थात मी एल्विसला कमी लेखतोय असं कृपा करून समजू नका..

In reply to by मराठे

प्रास 25/01/2011 - 22:26
मराठेजी, तुमच्या म्हणण्याशी सहमत आहे. थोडे दिवस थांबून हा लेख टाकला असता तर जास्त संयुक्तिक झाले असते. तरी स्वरभास्कर भीमसेनांविषयी काही लिहिण्यासाठी मी माझी लेखणी पारजावी इतकी तिची लायकी नाही असं मला वाटतं. तसा विचार आहे पण त्यावर मनन करण्याइतपतही धीर अजून गोळा करु धजलो नाहीये. आणि म्हणूनच त्यांचा एकप्रकारे सांगीतिक सहप्रवासी असलेल्या 'एल्व्हिस'वर लिहून थोडा मनावरचा बोजा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रतिक्रियेबद्दल आभार पण अजाणतेपणी काही चूक झाली असल्यास उदार मनाने क्षमा करावी.

In reply to by मराठे

आमोद शिंदे 26/01/2011 - 04:03
शेजारी भिमसेनांचा फोटो असताना इतर कुठल्या गायका बद्धल वाचताना थोडं विचित्र वाटलं.
हे जरा अतीच होतय हा! अण्णा गेले अतिशय दु:खद घटना पण म्हणून त्यांचा फोटो मिपावरुन काढेपर्यंत कुठल्याही गायकाविषयी लिहू नये हे कसले सयुक्तिक?

शुचि 26/01/2011 - 05:45
एल्व्हिस प्रिसले ची "गॉसपेल" गाणी ऐकली आहेत. अतिशय आवडली........खूप खूप आवडली. संध्याकाळी दुवे टाकते. प्रास आपला लेख खूप आवडला. : ) मला वाटतं ही खालची गाणी एल्व्हीस प्रिसले ची गॉसपेल गाणी आहेत. तसं कुठेही ठळक म्हटलं नाही पण अनावर जादू आहे. - http://www.youtube.com/watch?v=62Ym0gONsaU&feature=related http://www.youtube.com/watch?v=P1d4Rp8SXF8&feature=related http://www.youtube.com/watch?v=SSFFciPS-xA&feature=related http://www.youtube.com/watch?v=cLTYlxmQs90&feature=related http://www.youtube.com/watch?v=lAjgCElQXVE&feature=related http://www.youtube.com/watch?v=zaNLgPmUTUY&NR=1

फार सुंदर (आणि तितक्याच भावुकतेने...) रितीने "किंग" वर लिहिले आहे 'प्रास' यानी. अमेरिकेत नोकरी निमित्ताने असलेल्या माझ्या एका मित्राच्या थोरल्या काकांनी (जे आत्ता वयाच्या सत्तरीत असतील) त्याला कधीतरी सवड मिळाल्यास फॉरेस्ट हिल्स एरियात 'ग्रेसलॅण्ड' या ठिकाणी जाऊन येण्यास सांगितले होते व तिथे न चुकता 'प्रिस्ले म्युझियम' ला भेट देण्याची आठवण केली होती. मित्र आजच्या पिढीतील असल्याने 'एल्व्हिस' बद्दल फक्त जितके वाचले होते तितपतच त्याला माहिती, पण आपले काका किंगबद्दल 'मॅड' का होते (आजही आहेतच...) हे त्याला प्रत्यक्ष ग्रेसलॅण्डच्या म्युझियमला भेट दिल्यावरच कळाले. प्रतिवर्षी (अगदी आजही....एल्व्हिसच्या मृत्युनंतर ३५ वर्षानीही) जवळपास ८ ते १० लाख पर्यटक 'लाडक्या एल्व्हिस प्रिस्ले' च्या आठवणीसाठी तिथे हजेरी लावून त्याच्या जादुचा जो आनंद घेतात तो केवळ प्रत्यक्ष अनुभवण्यासारखाच आहे असे मित्राने आम्हाला इथे पत्राद्वारे कळविले होते. एक रॉक एन्ड रोल गायक आणि सार्‍या अमेरिकेच्या गळ्यातील ताईत बनतो आणि जितक्या वेगाने तळपतो तितक्याच वेगाने पृथ्वीतलावरून नाहिसाही होतो (त्याच्या मृत्युमागील कारणाचे थडगे उकरण्यातही काही अर्थ नसतो... असे कलाकार एका धुंदीतच जगतात आणि जातानाही त्या धुंदीत निघून जातात. त्यांच्या जीवनशैलीची सर्वसामान्यांच्या शैलीशी तुलना न करणे हेच खरे !). एल्व्हिस प्रिस्ले, पॅट बून आणि क्लिफ रिचर्ड या कलाकारांनी १९५० ते १९७० हा कालखंड आपल्या गायनशैलीने असा काही अविस्मरणीय केला होता की त्या काळातील त्यांच्याविषयी प्रसिद्ध झालेले लेखन वाचले की त्यांनी जगभरातील कानसेनांचे आयुष्य किती मनोहारी केले होते याची झलक मिळते. छान आठवण शब्दबध्द केली आहे, प्रास तुम्ही...धन्यवाद ! इन्द्रा

दैत्य 25/01/2011 - 23:48
अरेच्च्य्या!! मेंफीस म्हणजे तर माझं जुनं गाव!!....मी दोन वर्षं तिकडं राहिलो आहे... 'मेंफीस आणि एल्व्हिस' ऐकायला माझे कान सतत टवकारले जातात!... एल्व्हिसबद्दल म्हणाल तर लोक अजूनही मानतात. ग्रेसलंड तसं सिटीच्या बाहेर आहे, पण त्या भागात सुट्टीच्या दिवशी भरपूर गर्दी असते. शहरात प्रवेश करतानांच एल्व्हिसचं मोठं चित्र आहे, आणि निऑन साइन वाली गिटार वगैरे.... सध्या तसंही रॉक एन रोल इतिहासजमा झाल्यामुळे त्याला फक्त 'पर्यटन मूल्य' राहिलं आहे.

आवडाबाई 26/01/2011 - 23:58
काय आठवण करून दिलीत ! "तू कधी एल्विस ऐकला नाहीस ? धन्य आहेस ! माझ्याकडून कॅसेट घेऊन जा, पण ऐक !" - असं सांगून ती कॅसेट (तेव्हा कॅसेटच असायच्या) अक्षरश: माझ्या गळ्यात मारून मला ऐकायला भाग पाडणार्‍या मित्राचे किती आभार मानू ! जास्त करून रॉक न रोल ऐकले आहे - लव मी टेंडर, डेविल इन डिसगाईज, कान्ट हेल्प फॉलिंग इन लव, इट्स नाऊ अऑर नेवर आणि अर्थात आर यू लोनसम टूनाईट ! वॉव ! काही गॉस्पेल ऐकलीत, आता पुन्हा ऐकते ! दुवा देणार्‍या सार्‍यांना दुवा ! त्याची कमी गाजलेली, पण छान अशी कुठली गाणी आहेत? कारण त्याची शेकडो गाणी आहेत असे ऐकले आहे, पण ऐकली गेली आहेत काही सिलेक्टेड. मस्त लेख !

मराठे 25/01/2011 - 21:16
चांगलं लिहिलं आहे. एक गोष्ट सांगितल्यावाचून राहवत नाही म्हणून सांगतो, थोडे दिवस थांबून जर हा लेख टाकला असतात तर जास्त सयुक्तीक झालं असतं. शेजारी भिमसेनांचा फोटो असताना इतर कुठल्या गायका बद्धल वाचताना थोडं विचित्र वाटलं. अर्थात मी एल्विसला कमी लेखतोय असं कृपा करून समजू नका..

In reply to by मराठे

प्रास 25/01/2011 - 22:26
मराठेजी, तुमच्या म्हणण्याशी सहमत आहे. थोडे दिवस थांबून हा लेख टाकला असता तर जास्त संयुक्तिक झाले असते. तरी स्वरभास्कर भीमसेनांविषयी काही लिहिण्यासाठी मी माझी लेखणी पारजावी इतकी तिची लायकी नाही असं मला वाटतं. तसा विचार आहे पण त्यावर मनन करण्याइतपतही धीर अजून गोळा करु धजलो नाहीये. आणि म्हणूनच त्यांचा एकप्रकारे सांगीतिक सहप्रवासी असलेल्या 'एल्व्हिस'वर लिहून थोडा मनावरचा बोजा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रतिक्रियेबद्दल आभार पण अजाणतेपणी काही चूक झाली असल्यास उदार मनाने क्षमा करावी.

In reply to by मराठे

आमोद शिंदे 26/01/2011 - 04:03
शेजारी भिमसेनांचा फोटो असताना इतर कुठल्या गायका बद्धल वाचताना थोडं विचित्र वाटलं.
हे जरा अतीच होतय हा! अण्णा गेले अतिशय दु:खद घटना पण म्हणून त्यांचा फोटो मिपावरुन काढेपर्यंत कुठल्याही गायकाविषयी लिहू नये हे कसले सयुक्तिक?

शुचि 26/01/2011 - 05:45
एल्व्हिस प्रिसले ची "गॉसपेल" गाणी ऐकली आहेत. अतिशय आवडली........खूप खूप आवडली. संध्याकाळी दुवे टाकते. प्रास आपला लेख खूप आवडला. : ) मला वाटतं ही खालची गाणी एल्व्हीस प्रिसले ची गॉसपेल गाणी आहेत. तसं कुठेही ठळक म्हटलं नाही पण अनावर जादू आहे. - http://www.youtube.com/watch?v=62Ym0gONsaU&feature=related http://www.youtube.com/watch?v=P1d4Rp8SXF8&feature=related http://www.youtube.com/watch?v=SSFFciPS-xA&feature=related http://www.youtube.com/watch?v=cLTYlxmQs90&feature=related http://www.youtube.com/watch?v=lAjgCElQXVE&feature=related http://www.youtube.com/watch?v=zaNLgPmUTUY&NR=1

फार सुंदर (आणि तितक्याच भावुकतेने...) रितीने "किंग" वर लिहिले आहे 'प्रास' यानी. अमेरिकेत नोकरी निमित्ताने असलेल्या माझ्या एका मित्राच्या थोरल्या काकांनी (जे आत्ता वयाच्या सत्तरीत असतील) त्याला कधीतरी सवड मिळाल्यास फॉरेस्ट हिल्स एरियात 'ग्रेसलॅण्ड' या ठिकाणी जाऊन येण्यास सांगितले होते व तिथे न चुकता 'प्रिस्ले म्युझियम' ला भेट देण्याची आठवण केली होती. मित्र आजच्या पिढीतील असल्याने 'एल्व्हिस' बद्दल फक्त जितके वाचले होते तितपतच त्याला माहिती, पण आपले काका किंगबद्दल 'मॅड' का होते (आजही आहेतच...) हे त्याला प्रत्यक्ष ग्रेसलॅण्डच्या म्युझियमला भेट दिल्यावरच कळाले. प्रतिवर्षी (अगदी आजही....एल्व्हिसच्या मृत्युनंतर ३५ वर्षानीही) जवळपास ८ ते १० लाख पर्यटक 'लाडक्या एल्व्हिस प्रिस्ले' च्या आठवणीसाठी तिथे हजेरी लावून त्याच्या जादुचा जो आनंद घेतात तो केवळ प्रत्यक्ष अनुभवण्यासारखाच आहे असे मित्राने आम्हाला इथे पत्राद्वारे कळविले होते. एक रॉक एन्ड रोल गायक आणि सार्‍या अमेरिकेच्या गळ्यातील ताईत बनतो आणि जितक्या वेगाने तळपतो तितक्याच वेगाने पृथ्वीतलावरून नाहिसाही होतो (त्याच्या मृत्युमागील कारणाचे थडगे उकरण्यातही काही अर्थ नसतो... असे कलाकार एका धुंदीतच जगतात आणि जातानाही त्या धुंदीत निघून जातात. त्यांच्या जीवनशैलीची सर्वसामान्यांच्या शैलीशी तुलना न करणे हेच खरे !). एल्व्हिस प्रिस्ले, पॅट बून आणि क्लिफ रिचर्ड या कलाकारांनी १९५० ते १९७० हा कालखंड आपल्या गायनशैलीने असा काही अविस्मरणीय केला होता की त्या काळातील त्यांच्याविषयी प्रसिद्ध झालेले लेखन वाचले की त्यांनी जगभरातील कानसेनांचे आयुष्य किती मनोहारी केले होते याची झलक मिळते. छान आठवण शब्दबध्द केली आहे, प्रास तुम्ही...धन्यवाद ! इन्द्रा

दैत्य 25/01/2011 - 23:48
अरेच्च्य्या!! मेंफीस म्हणजे तर माझं जुनं गाव!!....मी दोन वर्षं तिकडं राहिलो आहे... 'मेंफीस आणि एल्व्हिस' ऐकायला माझे कान सतत टवकारले जातात!... एल्व्हिसबद्दल म्हणाल तर लोक अजूनही मानतात. ग्रेसलंड तसं सिटीच्या बाहेर आहे, पण त्या भागात सुट्टीच्या दिवशी भरपूर गर्दी असते. शहरात प्रवेश करतानांच एल्व्हिसचं मोठं चित्र आहे, आणि निऑन साइन वाली गिटार वगैरे.... सध्या तसंही रॉक एन रोल इतिहासजमा झाल्यामुळे त्याला फक्त 'पर्यटन मूल्य' राहिलं आहे.

आवडाबाई 26/01/2011 - 23:58
काय आठवण करून दिलीत ! "तू कधी एल्विस ऐकला नाहीस ? धन्य आहेस ! माझ्याकडून कॅसेट घेऊन जा, पण ऐक !" - असं सांगून ती कॅसेट (तेव्हा कॅसेटच असायच्या) अक्षरश: माझ्या गळ्यात मारून मला ऐकायला भाग पाडणार्‍या मित्राचे किती आभार मानू ! जास्त करून रॉक न रोल ऐकले आहे - लव मी टेंडर, डेविल इन डिसगाईज, कान्ट हेल्प फॉलिंग इन लव, इट्स नाऊ अऑर नेवर आणि अर्थात आर यू लोनसम टूनाईट ! वॉव ! काही गॉस्पेल ऐकलीत, आता पुन्हा ऐकते ! दुवा देणार्‍या सार्‍यांना दुवा ! त्याची कमी गाजलेली, पण छान अशी कुठली गाणी आहेत? कारण त्याची शेकडो गाणी आहेत असे ऐकले आहे, पण ऐकली गेली आहेत काही सिलेक्टेड. मस्त लेख !
१९५० चा काळ, अमेरिकेत ज्याकाळात वर्णद्वेष ब~यापैकी वास्तव होते तेव्हा मिश्रवस्ती असलेल्या 'मेम्फिस' शहरामध्ये एक गौरवर्णीय मुलगा खूपदा कृष्णवर्णीयांच्या मौजेच्या ठिकाणी दिसायचा. त्यांच्या म्युझिक क्लब्स मध्ये जायचा, गाण्यांच्या कार्यक्रमात जायचा, इतकंच नाही तर गौरवर्णीयांच्या क्लब्समध्येही 'ज्यूकबॉक्स'मध्ये '~हिदम एन ब्लूज', 'गोस्पेल' आणि 'स्पिरिच्युअल' प्रकारची गाणी ऐकायचा. एरवीही रेडिओला चिकटण त्याला नवीन नव्हत.

व्याख्याच व्याख्या

स्पा ·

विजुभाऊ 11/01/2011 - 10:18
अरे अजून काही राहिले का? प्रतिसाद : मागितले नसताना मिळतात आणि मागितले तर मिळत नाहीत.( तुमच्या धाग्याचे मार्गदर्शक..... तुम्ही काय लिहीले आहे या पेक्षाही प्रतिसादकर्त्याला चर्चा कुठे न्यायची आहे यावर प्रतिसाद अवलंबून असतो) अवांतरः लेखकाच्या मनाची स्थिती. अती अवांतरः विमनस्कपणाची सीमा

टारझन 11/01/2011 - 10:31
IT वाली - श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री
डेफिनिशन जाम हुकलेली आहे !!! त्यामुळे नविन डेफिनिशन देत आहे. स्पा :- अभ्यास न करता लेख गाळणारा इसम -(सैपाक येणारी आय्टीवाली पोर्गी गटवलेला) टारझन

In reply to by टारझन

नरेशकुमार 11/01/2011 - 10:43
-(सैपाक येणारी आय्टीवाली पोर्गी गटवलेला) टारझन ह. घे, जिव नको घेउ. मि या बाबतिति तुला मागे टाकले आहे. पुराण, आधुनिक, अत्याधुनिक, अर्थशास्त्र, श्लोक, सन्स्क्रुत का काय म्हनु नकोस, जनु सरस्वतिच जिभेवर. गणित, इतिहास, खेळ, चित्रपट सर्व क्षेत्रात माहीर स्वैपाक काय करते सांगु, लग्नाच्या अगोदर कामावर जेवायचो, पन गेलि ३ वर्शे एकही दिवस कामावर जेवलो नाही. दुपारच्या सुट्टित घरि.

In reply to by नरेशकुमार

टारझन 11/01/2011 - 10:49
बाकी तुमची बायको एवढी गुणी आहे त्याबद्दल तुमचे अभीनंदन :) बायचो चे सचित्र व्यक्तिचित्र येऊ द्या मिपावर :)

In reply to by टारझन

नरेशकुमार 11/01/2011 - 11:04
जरुर जरुर, पन माझे लेख खुप हकले फुलके असल्याने ते उडुन जातात (असा प्रदिर्घ अनुभव आहे). तरि काहितरि भक्कम वजन्दार लिहुन शिवधनुश्य पेलन्याचा प्रयत्न करेन.

In reply to by टारझन

बाकी तुमची बायको एवढी गुणी आहे त्याबद्दल तुमचे अभीनंदन बायचो चे सचित्र व्यक्तिचित्र येऊ द्या मिपावर
भाड्या !! बढिया कलेक्शनवा किये हो स्पा.

In reply to by टारझन

गवि 11/01/2011 - 10:48
सैपाक येणारी आय टी तली पोर्गी आणि सैपाक करणारी आय टी तली पोर्गी यातला फरक टारबांना कळला असेल तर बरे. नसेल तर अजून ते अविवाहित आहेत हे सिद्ध होते.. :)

In reply to by गवि

टारझन 11/01/2011 - 10:58
नसेल तर अजून ते अविवाहित आहेत हे सिद्ध होते..
ते मुद्दाम "येणारी" असं लिहीलंय तेंव्हाच आपल्या ध्याणी यायला हवं होतं .. कुठे सिद्धतेच्या झंझट मधे पडलात ? ;) असो -----------------स्वाक्षरी सुरु-------------- निद्रेष्वनार्था: बाटलीफुटती.. -----------------स्वाक्षरी समाप्त-------------- उगाच उजव्यासाईड ला वळालेल्या सोंडेमुळे सोवळे कडक नको ...

स्पा 11/01/2011 - 10:38
डेफिनिशन जाम हुकलेली आहे !!! त्यामुळे नविन डेफिनिशन देत आहे. टारझन भाऊ हलकं घ्या या विज्ञानाच्या व्याख्या नाहीयेत, (त्याला सुद्धा अपवाद असतात...) मजा म्हणून वाचा, सोडून द्या स्पा :- अभ्यास न करता लेख गाळणारा इसम आपण आमच्यावर उधळलेल्या मुक्तफलांसाठी धन्यवाद (सैपाक येणारी आय्टीवाली पोर्गी गटवलेला) टारझन असो.. पण तुम्ही सैपाक येणारी आय्टीवाली पोर्गी गटाव्लीत, हार्दिक हभीनंदन !!!

In reply to by स्पा

टारझन 11/01/2011 - 10:42
या विज्ञानाच्या व्याख्या नाहीयेत, (त्याला सुद्धा अपवाद असतात...)
अरे टोप्या . तेच तर म्हणालो , तु अपवादाची व्याख्या बनवलीयेस ;) आता मिसळपाव वरंच बघ , कितीतरी सैपाक न येणारे नमुने भेटतील ( ज्यांना सैपाक येतो त्यांनी हे वाक्य इग्नोर करावे :) ) -(पुसीकॅटप्रेमी) झा

In reply to by वेताळ

नरेशकुमार 11/01/2011 - 12:10
नाही हो, देवाच्या क्रुपेने ति वेळ आली नाही अजुन (घरात दोन बायका घरकामाला आहेत) प्रेमापोटि भांडेच काय धुने पन धुवेन आनि स्वयंपाक पन करेन. पन मि अशि कामे केलेली माझ्या बायकोला आवङत नाही. ग्राउंड हॉल, बेड फ्लोअर, सोडुन मि कधि किचन फ्लोर वर जात नाही, क्वचित पाहुने वगेरे आले कि मग कधितरि डायनिंग फ्लोअर वर जातो.

In reply to by नरेशकुमार

टारझन 11/01/2011 - 12:13
नरेशकुमार .. काय हे ? सगळ्या जागा ट्राय केल्या ? किचन ही ट्राय करा .. ;) किचन इज बेस्ट .. अधिक प्रकाश गगनबिहारींसारखे जाणकार टाकतील :)

In reply to by टारझन

गवि 11/01/2011 - 12:19
टारझनभाऊ...असे काय म्हणता?.. जाणकार नेहमीच प्रकाश टाकण्यापेक्षा अंधार टाकणे पसंत करतील. असो.. थोड्याशा केलेल्या गंमतीने आम्ही लगेच जाणकार वगैरे हो कुठले व्हायला.. भांडी घासण्याबाबत.. आम्ही हपीसातल्या सिंकमधे आमचा जेवणाचा डबा धुवून टाकतो. तेव्हढा अनुभव आहे. :) (रामागडी) ग.बि.

१ जनासाठी आत्महत्या : एक मोठा दोर घ्या . गळ्यात अडकवा . छताला लटका ! २ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!!

In reply to by मुलूखावेगळी

नरेशकुमार 11/01/2011 - 12:22
२ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!!
असहमत जरा मुलुखावेगळे जिवापाड प्रेम करुन पहा बायकोवर, मग बघा कशि जिवाला जिव देइल ते. सात काय हजार जन्म सुद्धा तिच्याबरोबरच संसार करावासा वाटेल.

In reply to by मुलूखावेगळी

अवलिया 11/01/2011 - 12:17
२ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!!
दोघांनी एकाच मुलीच्या गळ्यात कसे काय बांधता येईल?

In reply to by स्पा

टारझन 11/01/2011 - 12:31
हॅहॅहॅ .. नाना सुरु होऊन काय करनार ? त्यांना आजुन एकीच्याच घालायला मुहुर्त सापडत् नाहीय. असो , अधिक प्रकाश गगनिबिहारी सारखे जाणकार टाकतील .

In reply to by टारझन

गवि 11/01/2011 - 13:01
तुम्ही सर्वांची करता तशीच गंमत करुन पाहिली हो टारुभाऊ.. एवढं मनात नाही धरुन ठेवायचं..अगदी स्वाक्षरी करुन टाकण्याइतकं.. ;) :) असो. (जाणकार) गवि.

In reply to by गवि

टारझन 11/01/2011 - 13:32
तुम्ही आमची गम्मत करा की .. आम्ही कूठे नाही म्हणालो ? मी कुठे मनात धरुन ठेवलंय तुम्हाला ? :) बाकी ह्यावरही गगनबिहारींसारखे जाणकार प्रकाश टाकतीलंच ... ;)

In reply to by टारझन

गवि 11/01/2011 - 13:35
ह्म्म. बरे.. पण.. अहो निदान गगनमराठी म्हणा हो. बिहारी म्हणालात तर मराठी संस्थळावरुन हाकलतील ना मला.. :) तुमची चेष्टा केली म्हणून डायरेक्ट बिहारी ठरवून तडीपारी ? ;)

In reply to by गवि

टारझन 11/01/2011 - 13:40
तुमची चेष्टा केली म्हणून डायरेक्ट बिहारी ठरवून तडीपारी ?
खुलाश्याबद्दल धन्यवाद. आपण माझी गम्मत केलीहोती ? कुठे ? कधी ? कशी ? आमाला काय कल्ला नाय .. :) बाकी गगनबिहारी साउंड्स गुड :) यावरही गगनबिहारींसारखे जाणकार प्रकाश टाकतीलंच :) - ततपपकरी

In reply to by अवलिया

२ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!! असहमत >>> असु शकता. ते गमत्तीत म्हन्लेय अन्तीम सत्य नाहिए जरा मुलुखावेगळे प्रेम करुन पहा बायकोवर, मग बघा कशि जिवाल जिव देइल ते. सात काय हजार जन्म सुद्धा तिच्याबरोबरच संसार करावासा वाटेल. >>> मी मुलगी आहे नाहीतर बायकोवर मुलुखावेगळे प्रेम करुन पाहिले असते हो प्रेषक अवलिया दि. मंगळ, 11/01/2011 - 12:17. २ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!! दोघांनी एकाच मुलीच्या गळ्यात कसे काय बांधता येईल? >>>अजुन इतक्या पन कमी मुली नाहीयेत भारतात. तसे नव्ते ते १ मुलानि १मुलिच्या गळ्यात म्हनाय्चे आहे १+१=२ आता झाले ना २ जन?

In reply to by स्पा

टारझन 11/01/2011 - 14:21
व्याख्येची व्याख्या : व्याख्या ही सगळ्यांनी सगळ्या लेव्हल वर मान्य गेलेली गोष्ट असते. वरिल उदाहरणात दारुडा ची व्याख्या फक्त दारुड्याच्या नजरेने मांडलेली आहे. काही लोकांच्या मते दारुडा म्हणजे गॉन केस , तर काहींच्या मते अत्यंत किळसवाणी व्यक्ती. ह्यावरही गगनबिहारींसारख्या जाणकारांनी प्रकाश टाकावा असे अवाहन मी करतो. -हरिओमहरी

In reply to by टारझन

यकु 11/01/2011 - 15:04
टारूशेठ, या परिस्थितीत "टारझन " या शब्दाची व्याख्या काय होईल बरे? मला अशी सुचते आहे - वेळोवेळी धाग्याधाग्यावर ( आणि सध्या गगनविहारींच्या जेटवर ) उखळी तोफांचा मारा करणारा तोपची ! बाकी टारझन यांच्यासह इतर जाणकार प्रकाश टाकतीलच. ;-)

गवि 11/01/2011 - 14:19
रियालिटी :- अ‍ॅन इल्ल्युजन कॉज्ड बाय अल्कोहोल डेफिसियन्सी.

५० फक्त 11/01/2011 - 14:24
चांगली बायको - जी नव-याचा संसार सुखाचा करते वाईट बायको - जी नव-याला तत्ववेत्ता बनवते. प्रेरणा - इफ यु गेट गुड वाईफ यु बिकम हॅप्पी, इफ यु गेट अ बॅड वन यु बिकम फिलॉसॉफर.

असुर 11/01/2011 - 16:32
सही रे स्पा!! बहुतही मनभावक कलेक्सन किये हो!!! मी अजून एक अ‍ॅडतो यात!!! विचारवंत: ज्यांना वैचारिक वांत्या होण्याचा आजार आहे असे!!! =)) =)) कृपया विचारवंतांनी हलके घ्यावे. उगा पुन्हा त्रास झाल्यास आम्ही जबाबदार नाही! =)) =)) --असुर

चिगो 12/01/2011 - 20:02
>>नवरात्र - कंडोमचा खप वाढणारा काळ स्पायड्या, ही कळली नाही भौ.. :-( >>घोरणे - नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी >>चुंबन - रेशनकार्डाशिवाय मिळणारी साखर ह्या तर येकदम झक्कास... ;-) एक खडा माझापण... SMILE - the second best thing you can do with your lips...

स्पा 13/01/2011 - 08:51
नवरात्र - कंडोमचा खप वाढणारा काळ---स्पायड्या, ही कळली नाही भौ. अरे मेल्या चीगो, मुंबई आणि उपनगरात हल्ली.. नवरात्राला बीभत्स स्वरूप आलेले आहे... गरबा आणि दांडियाच्या नावाखाली, तरुण मुला मुली, बिनधास्त रात्री घराबाहेर भटकत असतात. कर्कश, घाणेरडी आणि थिल्लर गाणी लावून, एकूणच या उत्सवाला गालबोट लावण्याचे काम हल्लीचे DJ इमनेइत्बरे करत असतातच. आणि शिवाय, गरब्याला जातोय सांगून अनेक मुलं/मुली भलतीकडेच वाहव्वत जात आहेत... म्हणून ती व्याख्या आता कल्ल का?

In reply to by सूड

टारझन 13/01/2011 - 14:51
साहेब हे पहा , लावणे महत्वाचे आहे. आधी किंवा नंतर काय फरक पडतो ? ते मानन्यावर आहे :) रेशनिंग च्या दुकानात तांदुळ सकाळी ९ ला मिळाले काय आणि दुपारी २ ला मिळाले काय , ते बासमती थोडी होतात :)

In reply to by टारझन

स्पा 13/01/2011 - 14:53
लावणे महत्वाचे आहे. आधी किंवा नंतर काय फरक पडतो ? रेशनिंग च्या दुकानात तांदुळ सकाळी ९ ला मिळाले काय आणि दुपारी २ ला मिळाले काय , ते बासमती थोडी होतात टार्या क ह र

In reply to by टारझन

सूड 13/01/2011 - 14:57
टारुभौ, अहो मी स्पा ला बोललो ते तुम्ही का उगा मनाला लावून घेताय ?? तुमचं म्हणणं बरोबर आहे हो, पण नंतर नंबर लावला आणि नंबर यायच्या आत तांदूळ संपले म्हणजे ??

In reply to by सूड

टारझन 13/01/2011 - 15:02
मी मनाला लावुन घेतलेले तुम्ही मात्र मनाला नका हो लाऊन घेऊ .. आमचं आपलं असंच .. मस्त जेवण करुन आलोय .. आनि रवंथ करता करता एखादा प्रतिसाद देऊ म्हंटलं :) बाकी लावणे महत्वाचे आहे :)

In reply to by टारझन

नरेशकुमार 13/01/2011 - 14:59
पन दही मिळायला उशिर झाला तर ते खराब होते माहीत असेलंच , त्यामुळं येळ लयी म्हत्वाचि अस्ते रे टारू.

सुधीर काळे 15/01/2011 - 11:25
कांही व्याख्या (इंग्रजीतून अनुवादित) १) माणसाचा मेंदू हे एक अद्भुत इंद्रीय आहे. हे तुम्ही सकाळी उठल्या-उठल्या काम करायला सुरुवात करते आणि तुम्ही ऑफीसमध्ये पोचेपर्यंत अविरत काम करत रहाते!-रॉबर्ट फ्रॉस्ट २) आपल्याला "सुदैवा"वर विश्वास ठेवायलाच हवा. नाहीं तर मग आपण आपल्या नावडत्या माणसांच्या यशाचे श्रेय कुणाला देणार?-जीन कॉक्चुरान

स्पा 15/01/2011 - 11:30
माणसाचा मेंदू हे एक अद्भुत इंद्रीय आहे. हे तुम्ही सकाळी उठल्या-उठल्या काम करायला सुरुवात करते आणि तुम्ही ऑफीसमध्ये पोचेपर्यंत अविरत काम करत रहाते! एकदम खतरनाक, काका :)

विजुभाऊ 11/01/2011 - 10:18
अरे अजून काही राहिले का? प्रतिसाद : मागितले नसताना मिळतात आणि मागितले तर मिळत नाहीत.( तुमच्या धाग्याचे मार्गदर्शक..... तुम्ही काय लिहीले आहे या पेक्षाही प्रतिसादकर्त्याला चर्चा कुठे न्यायची आहे यावर प्रतिसाद अवलंबून असतो) अवांतरः लेखकाच्या मनाची स्थिती. अती अवांतरः विमनस्कपणाची सीमा

टारझन 11/01/2011 - 10:31
IT वाली - श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री
डेफिनिशन जाम हुकलेली आहे !!! त्यामुळे नविन डेफिनिशन देत आहे. स्पा :- अभ्यास न करता लेख गाळणारा इसम -(सैपाक येणारी आय्टीवाली पोर्गी गटवलेला) टारझन

In reply to by टारझन

नरेशकुमार 11/01/2011 - 10:43
-(सैपाक येणारी आय्टीवाली पोर्गी गटवलेला) टारझन ह. घे, जिव नको घेउ. मि या बाबतिति तुला मागे टाकले आहे. पुराण, आधुनिक, अत्याधुनिक, अर्थशास्त्र, श्लोक, सन्स्क्रुत का काय म्हनु नकोस, जनु सरस्वतिच जिभेवर. गणित, इतिहास, खेळ, चित्रपट सर्व क्षेत्रात माहीर स्वैपाक काय करते सांगु, लग्नाच्या अगोदर कामावर जेवायचो, पन गेलि ३ वर्शे एकही दिवस कामावर जेवलो नाही. दुपारच्या सुट्टित घरि.

In reply to by नरेशकुमार

टारझन 11/01/2011 - 10:49
बाकी तुमची बायको एवढी गुणी आहे त्याबद्दल तुमचे अभीनंदन :) बायचो चे सचित्र व्यक्तिचित्र येऊ द्या मिपावर :)

In reply to by टारझन

नरेशकुमार 11/01/2011 - 11:04
जरुर जरुर, पन माझे लेख खुप हकले फुलके असल्याने ते उडुन जातात (असा प्रदिर्घ अनुभव आहे). तरि काहितरि भक्कम वजन्दार लिहुन शिवधनुश्य पेलन्याचा प्रयत्न करेन.

In reply to by टारझन

बाकी तुमची बायको एवढी गुणी आहे त्याबद्दल तुमचे अभीनंदन बायचो चे सचित्र व्यक्तिचित्र येऊ द्या मिपावर
भाड्या !! बढिया कलेक्शनवा किये हो स्पा.

In reply to by टारझन

गवि 11/01/2011 - 10:48
सैपाक येणारी आय टी तली पोर्गी आणि सैपाक करणारी आय टी तली पोर्गी यातला फरक टारबांना कळला असेल तर बरे. नसेल तर अजून ते अविवाहित आहेत हे सिद्ध होते.. :)

In reply to by गवि

टारझन 11/01/2011 - 10:58
नसेल तर अजून ते अविवाहित आहेत हे सिद्ध होते..
ते मुद्दाम "येणारी" असं लिहीलंय तेंव्हाच आपल्या ध्याणी यायला हवं होतं .. कुठे सिद्धतेच्या झंझट मधे पडलात ? ;) असो -----------------स्वाक्षरी सुरु-------------- निद्रेष्वनार्था: बाटलीफुटती.. -----------------स्वाक्षरी समाप्त-------------- उगाच उजव्यासाईड ला वळालेल्या सोंडेमुळे सोवळे कडक नको ...

स्पा 11/01/2011 - 10:38
डेफिनिशन जाम हुकलेली आहे !!! त्यामुळे नविन डेफिनिशन देत आहे. टारझन भाऊ हलकं घ्या या विज्ञानाच्या व्याख्या नाहीयेत, (त्याला सुद्धा अपवाद असतात...) मजा म्हणून वाचा, सोडून द्या स्पा :- अभ्यास न करता लेख गाळणारा इसम आपण आमच्यावर उधळलेल्या मुक्तफलांसाठी धन्यवाद (सैपाक येणारी आय्टीवाली पोर्गी गटवलेला) टारझन असो.. पण तुम्ही सैपाक येणारी आय्टीवाली पोर्गी गटाव्लीत, हार्दिक हभीनंदन !!!

In reply to by स्पा

टारझन 11/01/2011 - 10:42
या विज्ञानाच्या व्याख्या नाहीयेत, (त्याला सुद्धा अपवाद असतात...)
अरे टोप्या . तेच तर म्हणालो , तु अपवादाची व्याख्या बनवलीयेस ;) आता मिसळपाव वरंच बघ , कितीतरी सैपाक न येणारे नमुने भेटतील ( ज्यांना सैपाक येतो त्यांनी हे वाक्य इग्नोर करावे :) ) -(पुसीकॅटप्रेमी) झा

In reply to by वेताळ

नरेशकुमार 11/01/2011 - 12:10
नाही हो, देवाच्या क्रुपेने ति वेळ आली नाही अजुन (घरात दोन बायका घरकामाला आहेत) प्रेमापोटि भांडेच काय धुने पन धुवेन आनि स्वयंपाक पन करेन. पन मि अशि कामे केलेली माझ्या बायकोला आवङत नाही. ग्राउंड हॉल, बेड फ्लोअर, सोडुन मि कधि किचन फ्लोर वर जात नाही, क्वचित पाहुने वगेरे आले कि मग कधितरि डायनिंग फ्लोअर वर जातो.

In reply to by नरेशकुमार

टारझन 11/01/2011 - 12:13
नरेशकुमार .. काय हे ? सगळ्या जागा ट्राय केल्या ? किचन ही ट्राय करा .. ;) किचन इज बेस्ट .. अधिक प्रकाश गगनबिहारींसारखे जाणकार टाकतील :)

In reply to by टारझन

गवि 11/01/2011 - 12:19
टारझनभाऊ...असे काय म्हणता?.. जाणकार नेहमीच प्रकाश टाकण्यापेक्षा अंधार टाकणे पसंत करतील. असो.. थोड्याशा केलेल्या गंमतीने आम्ही लगेच जाणकार वगैरे हो कुठले व्हायला.. भांडी घासण्याबाबत.. आम्ही हपीसातल्या सिंकमधे आमचा जेवणाचा डबा धुवून टाकतो. तेव्हढा अनुभव आहे. :) (रामागडी) ग.बि.

१ जनासाठी आत्महत्या : एक मोठा दोर घ्या . गळ्यात अडकवा . छताला लटका ! २ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!!

In reply to by मुलूखावेगळी

नरेशकुमार 11/01/2011 - 12:22
२ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!!
असहमत जरा मुलुखावेगळे जिवापाड प्रेम करुन पहा बायकोवर, मग बघा कशि जिवाला जिव देइल ते. सात काय हजार जन्म सुद्धा तिच्याबरोबरच संसार करावासा वाटेल.

In reply to by मुलूखावेगळी

अवलिया 11/01/2011 - 12:17
२ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!!
दोघांनी एकाच मुलीच्या गळ्यात कसे काय बांधता येईल?

In reply to by स्पा

टारझन 11/01/2011 - 12:31
हॅहॅहॅ .. नाना सुरु होऊन काय करनार ? त्यांना आजुन एकीच्याच घालायला मुहुर्त सापडत् नाहीय. असो , अधिक प्रकाश गगनिबिहारी सारखे जाणकार टाकतील .

In reply to by टारझन

गवि 11/01/2011 - 13:01
तुम्ही सर्वांची करता तशीच गंमत करुन पाहिली हो टारुभाऊ.. एवढं मनात नाही धरुन ठेवायचं..अगदी स्वाक्षरी करुन टाकण्याइतकं.. ;) :) असो. (जाणकार) गवि.

In reply to by गवि

टारझन 11/01/2011 - 13:32
तुम्ही आमची गम्मत करा की .. आम्ही कूठे नाही म्हणालो ? मी कुठे मनात धरुन ठेवलंय तुम्हाला ? :) बाकी ह्यावरही गगनबिहारींसारखे जाणकार प्रकाश टाकतीलंच ... ;)

In reply to by टारझन

गवि 11/01/2011 - 13:35
ह्म्म. बरे.. पण.. अहो निदान गगनमराठी म्हणा हो. बिहारी म्हणालात तर मराठी संस्थळावरुन हाकलतील ना मला.. :) तुमची चेष्टा केली म्हणून डायरेक्ट बिहारी ठरवून तडीपारी ? ;)

In reply to by गवि

टारझन 11/01/2011 - 13:40
तुमची चेष्टा केली म्हणून डायरेक्ट बिहारी ठरवून तडीपारी ?
खुलाश्याबद्दल धन्यवाद. आपण माझी गम्मत केलीहोती ? कुठे ? कधी ? कशी ? आमाला काय कल्ला नाय .. :) बाकी गगनबिहारी साउंड्स गुड :) यावरही गगनबिहारींसारखे जाणकार प्रकाश टाकतीलंच :) - ततपपकरी

In reply to by अवलिया

२ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!! असहमत >>> असु शकता. ते गमत्तीत म्हन्लेय अन्तीम सत्य नाहिए जरा मुलुखावेगळे प्रेम करुन पहा बायकोवर, मग बघा कशि जिवाल जिव देइल ते. सात काय हजार जन्म सुद्धा तिच्याबरोबरच संसार करावासा वाटेल. >>> मी मुलगी आहे नाहीतर बायकोवर मुलुखावेगळे प्रेम करुन पाहिले असते हो प्रेषक अवलिया दि. मंगळ, 11/01/2011 - 12:17. २ जनानसाठी आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!! दोघांनी एकाच मुलीच्या गळ्यात कसे काय बांधता येईल? >>>अजुन इतक्या पन कमी मुली नाहीयेत भारतात. तसे नव्ते ते १ मुलानि १मुलिच्या गळ्यात म्हनाय्चे आहे १+१=२ आता झाले ना २ जन?

In reply to by स्पा

टारझन 11/01/2011 - 14:21
व्याख्येची व्याख्या : व्याख्या ही सगळ्यांनी सगळ्या लेव्हल वर मान्य गेलेली गोष्ट असते. वरिल उदाहरणात दारुडा ची व्याख्या फक्त दारुड्याच्या नजरेने मांडलेली आहे. काही लोकांच्या मते दारुडा म्हणजे गॉन केस , तर काहींच्या मते अत्यंत किळसवाणी व्यक्ती. ह्यावरही गगनबिहारींसारख्या जाणकारांनी प्रकाश टाकावा असे अवाहन मी करतो. -हरिओमहरी

In reply to by टारझन

यकु 11/01/2011 - 15:04
टारूशेठ, या परिस्थितीत "टारझन " या शब्दाची व्याख्या काय होईल बरे? मला अशी सुचते आहे - वेळोवेळी धाग्याधाग्यावर ( आणि सध्या गगनविहारींच्या जेटवर ) उखळी तोफांचा मारा करणारा तोपची ! बाकी टारझन यांच्यासह इतर जाणकार प्रकाश टाकतीलच. ;-)

गवि 11/01/2011 - 14:19
रियालिटी :- अ‍ॅन इल्ल्युजन कॉज्ड बाय अल्कोहोल डेफिसियन्सी.

५० फक्त 11/01/2011 - 14:24
चांगली बायको - जी नव-याचा संसार सुखाचा करते वाईट बायको - जी नव-याला तत्ववेत्ता बनवते. प्रेरणा - इफ यु गेट गुड वाईफ यु बिकम हॅप्पी, इफ यु गेट अ बॅड वन यु बिकम फिलॉसॉफर.

असुर 11/01/2011 - 16:32
सही रे स्पा!! बहुतही मनभावक कलेक्सन किये हो!!! मी अजून एक अ‍ॅडतो यात!!! विचारवंत: ज्यांना वैचारिक वांत्या होण्याचा आजार आहे असे!!! =)) =)) कृपया विचारवंतांनी हलके घ्यावे. उगा पुन्हा त्रास झाल्यास आम्ही जबाबदार नाही! =)) =)) --असुर

चिगो 12/01/2011 - 20:02
>>नवरात्र - कंडोमचा खप वाढणारा काळ स्पायड्या, ही कळली नाही भौ.. :-( >>घोरणे - नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी >>चुंबन - रेशनकार्डाशिवाय मिळणारी साखर ह्या तर येकदम झक्कास... ;-) एक खडा माझापण... SMILE - the second best thing you can do with your lips...

स्पा 13/01/2011 - 08:51
नवरात्र - कंडोमचा खप वाढणारा काळ---स्पायड्या, ही कळली नाही भौ. अरे मेल्या चीगो, मुंबई आणि उपनगरात हल्ली.. नवरात्राला बीभत्स स्वरूप आलेले आहे... गरबा आणि दांडियाच्या नावाखाली, तरुण मुला मुली, बिनधास्त रात्री घराबाहेर भटकत असतात. कर्कश, घाणेरडी आणि थिल्लर गाणी लावून, एकूणच या उत्सवाला गालबोट लावण्याचे काम हल्लीचे DJ इमनेइत्बरे करत असतातच. आणि शिवाय, गरब्याला जातोय सांगून अनेक मुलं/मुली भलतीकडेच वाहव्वत जात आहेत... म्हणून ती व्याख्या आता कल्ल का?

In reply to by सूड

टारझन 13/01/2011 - 14:51
साहेब हे पहा , लावणे महत्वाचे आहे. आधी किंवा नंतर काय फरक पडतो ? ते मानन्यावर आहे :) रेशनिंग च्या दुकानात तांदुळ सकाळी ९ ला मिळाले काय आणि दुपारी २ ला मिळाले काय , ते बासमती थोडी होतात :)

In reply to by टारझन

स्पा 13/01/2011 - 14:53
लावणे महत्वाचे आहे. आधी किंवा नंतर काय फरक पडतो ? रेशनिंग च्या दुकानात तांदुळ सकाळी ९ ला मिळाले काय आणि दुपारी २ ला मिळाले काय , ते बासमती थोडी होतात टार्या क ह र

In reply to by टारझन

सूड 13/01/2011 - 14:57
टारुभौ, अहो मी स्पा ला बोललो ते तुम्ही का उगा मनाला लावून घेताय ?? तुमचं म्हणणं बरोबर आहे हो, पण नंतर नंबर लावला आणि नंबर यायच्या आत तांदूळ संपले म्हणजे ??

In reply to by सूड

टारझन 13/01/2011 - 15:02
मी मनाला लावुन घेतलेले तुम्ही मात्र मनाला नका हो लाऊन घेऊ .. आमचं आपलं असंच .. मस्त जेवण करुन आलोय .. आनि रवंथ करता करता एखादा प्रतिसाद देऊ म्हंटलं :) बाकी लावणे महत्वाचे आहे :)

In reply to by टारझन

नरेशकुमार 13/01/2011 - 14:59
पन दही मिळायला उशिर झाला तर ते खराब होते माहीत असेलंच , त्यामुळं येळ लयी म्हत्वाचि अस्ते रे टारू.

सुधीर काळे 15/01/2011 - 11:25
कांही व्याख्या (इंग्रजीतून अनुवादित) १) माणसाचा मेंदू हे एक अद्भुत इंद्रीय आहे. हे तुम्ही सकाळी उठल्या-उठल्या काम करायला सुरुवात करते आणि तुम्ही ऑफीसमध्ये पोचेपर्यंत अविरत काम करत रहाते!-रॉबर्ट फ्रॉस्ट २) आपल्याला "सुदैवा"वर विश्वास ठेवायलाच हवा. नाहीं तर मग आपण आपल्या नावडत्या माणसांच्या यशाचे श्रेय कुणाला देणार?-जीन कॉक्चुरान

स्पा 15/01/2011 - 11:30
माणसाचा मेंदू हे एक अद्भुत इंद्रीय आहे. हे तुम्ही सकाळी उठल्या-उठल्या काम करायला सुरुवात करते आणि तुम्ही ऑफीसमध्ये पोचेपर्यंत अविरत काम करत रहाते! एकदम खतरनाक, काका :)
काही मजेशीर व्याख्या,काही कधीतरी वाचलेल्या, तर काही रचलेल्या. बघा आवड्तायेत का? अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा फ्याशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका पासबुक/ब्यांक्बुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव (जर भरपूर

नव्या वर्षाची हीच जिंगळ.....

विजुभाऊ ·

गंगाधर मुटे 11/01/2011 - 19:01
दादोजींचा दुर्दम्य दंगा , औरंगनगरी थेट पंगा अशोकाची निष्पर्ण छाया बारामतीत जाई वाया विलासातले सुशील सारे नारायणाच्या शीडात वारे.
छान लिहिली.

गंगाधर मुटे 11/01/2011 - 19:01
दादोजींचा दुर्दम्य दंगा , औरंगनगरी थेट पंगा अशोकाची निष्पर्ण छाया बारामतीत जाई वाया विलासातले सुशील सारे नारायणाच्या शीडात वारे.
छान लिहिली.
अंगळ मंगळ टंगळ चंगळ शनीवारात येता चम्बळ फुफाट्यातला फाटका फटाका मोजून सटका. चालुनी चालुनी ;चप्पल दमली घालु जाता अंगठा तुटका येता ध्वनी फीमेल कानी. क्यूमेल होऊनी काया फुलते. हलते डूलते निर्लज्ज लाजते अंगळ मंगळ टंगळ चंगळ चेहेरा मात्र अम्मळ अमंगळ नव्या वर्षाची हीच जिंगळ घेऊनी सज्ज मद्यमंडळ खळ्ळ खळ्ळ खॅट्याक खळ्ळ खॅट्याक खळ्ळ खॅट्याक खळ्ळ दादोजींचा दुर्दम्य दंगा , औरंगनगरी थेट पंगा अशोकाची निष्पर्ण छाया बारामतीत जाई वाया विलासातले सुशील सारे नारायणाच्या शीडात वारे. दंगा घाला पिंगा घाला हातात हात ..हळू चाला नव्या वर्षाची हीच जिंगळ घेऊनी सज्ज मद्यमंडळ खळ्ळ खळ्ळ खॅट्याक खळ्ळ खॅट्याक खळ्ळ खॅट्य

सवय

टारझन ·

डावखुरा 24/12/2010 - 15:25
"तेंव्हा षडरिपुंमधे सातवा रिपु म्हणुन "सवय" घालता येइल काय ?" भारीच रे...टारिपु काही महाभाग तर कात्रज हुन थेट दुबै चौकातुन लंडन फाटा मार्गे वास्कोदिगामा पुतळ्याला लेफ्ट टर्न मारुन कॅनडा आळीतुन कॅलिफोर्नियात पण पोचतात. हे पण एकच लंबर....

हॅ हॅ हॅ जबर्‍याच रे टार्‍या. लेखातील कही काही सवयींवर लवकरच औषध शोधावे लागणार असे दिसतंय. तू मात्र तुझी हि छान छान आणि खुसखुशीत लिखाणाची सवय सोडू नकोस रे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

दिपक 24/12/2010 - 16:11
तू मात्र तुझी हि छान छान आणि खुसखुशीत लिखाणाची सवय सोडू नकोस रे.
अगदी आम्हाला पण टार्‍याचे असे धमाल लेख वाचायची सवय झालीये..

In reply to by दिपक

टारझन 24/12/2010 - 16:15
छ्या .. आम्ही कुठे धमाल लेख लिहीतोय ? ते तर मराठीचं आणि मिपासभ्यतेचं उक्त घेतलेली लोकं करतात ... बघा की किती भरभरुन योगदान दिलंय त्यांनी मिपाला =)) तोंड वर करुन बोलण्याचा हक्क आहे तो फक्त त्यांनाच :) आम्ही तर आतंकवादी .. हिहॉहॉ .. बोला .. कुठे गेम करायचा असेल तर बोला :) युयुतासुंसारखे आम्ही शुल्क पण घेत नाही .. हॅहॅहॅ .. :)

In reply to by नरेशकुमार

टारझन 24/12/2010 - 20:10
ह्हा ह्हा ह्हा ... कसला भयंकर विनोद करतोस रे तु ? हसवुन हसवुन मारणार आहात का ? ह्हा ह्हा ह्हा .. बै गं .. हसुन हसुन माझे तर पोटंच दुखले =))

In reply to by टारझन

अवलिया 24/12/2010 - 17:46
ते तर मराठीचं आणि मिपासभ्यतेचं उक्त घेतलेली लोकं करतात ... बघा की किती भरभरुन योगदान दिलंय त्यांनी मिपाला =)) तोंड वर करुन बोलण्याचा हक्क आहे तो फक्त त्यांनाच Smile हा हा हा अगदी बरोबर.... आणि तेच हल्ली मिपावर कचरा फार झाला असं छात्या (स्वतःच्याच) पिटुन पिटुन तडफट करुन सांगत आहेत... देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.

In reply to by अवलिया

टारझन 24/12/2010 - 18:38
हौ ना भौ ... सत्तांतरापुर्वीच्या वादळात हे (स्वयंघोषित ) मिपा चे खंबे षिलेदार ढुंगणाला पाय लावुन पळुन गेले होते , अण दुसरीकडुन मिपाच्याच कुटाळक्या करत होते .. तेंव्हा ह्यांचा मिपा बाणा मोठा ताठ होता हो :) आता भरपुर आणि मोघम प्रमाणात पुळका सुटला आहे .. बरं जिकडे गेले तिकडे पण इमानदारीत राहिले नाहीत. तिकडून इकडे आल्यावर तिकडच्यांना शिव्या .. बरं ह्यांचा न्युट्रॅकर बघावा तर अंमळ खुळखुळाट ना रे बाबा :) निसत्या खरडवह्या भरुन आणि (तोंडदेखलं) ग्गोग्गो बोलुन मिपाचं भलं होत नसतं हे कधी कळणार रे ह्या रिकाम्या मडक्यांना !! त्यासाठी आपल्यासारखे दर्जेदार साहित्य प्रसवण्याची धमक मात्र नाही. धमण्यांत पाणी असणार्‍यांनी आमच्या समोर फुकाच्या टेर्‍या बडवु नये. शांत आहे तोवर शांत आहे ;) काय रे णाणा , बरोबर का ? (सत्तांतरापुर्वी आणि सत्तांतराणंतरही मिपावरच रमलेला) टारझन गोडबोले

योगी९०० 24/12/2010 - 15:57
सातवा रिपू सवयच... मस्त लेख.. हॉस्टेलवर असताना एकाला नीलचित्रफिती पहाण्याची खुप सवय होती. रोज रात्री तो जवळच्या नीलचित्रफिती (जरी रिपीट शो असलातरी) पहायचा...त्याला खरोखर त्या व्हिडीओ पार्लरच्या मालकाने स्पेशल सवलतीचा दर ठेवला होता...हाइट म्हणजे एक दोनदातर त्याने दुसरे दिवशी पेपर असून सुद्धा स्वतःची अशी करमणूक करून घेतली होती... आम्ही त्याला गंमतीने म्हणायचो की जरी तो बायकोबरोबर किंवा एखाद्या मुलीबरोबर नाजूक अवस्थेत असला आणि कोणी त्याला सांगितले की जवळच्या पार्लर मध्ये नीलचित्रफित आली आहे..तर तो सगळे सोडून तिकडे जाईल..

यकु 24/12/2010 - 16:02
हा हा हा टारझन भाई मस्त सवयी निवडल्या आहेत. आमच्या एका पत्रकार दोस्ताला समोरच्या व्यक्तीला बोलण्यात गुंगवून त्याच्या शर्टाच्या गुंड्या खोलत जाण्याची सवय होती. त्यांच्यासमोर कुणीच उभा राहून बोलत नसे! असाच एक रूम पार्टनर काहीही झाले की वाच्छान!!! असे म्हण्॑त असे.. त्याचे नावच शेवटी वाच्छान असे पडले. अजून एका दोस्ताला निवांत बसल्यावर विचार करीत करीत स्वतःच्याच केसांचा झिटटु वळत जाण्याची सवय आहे. अजून एका दोस्ताला सिगारेट्चा धूर तोंड सताड उघडे ठेऊन सर्व चेहेर्यावरून वर सोडण्या॑ची सवय आहे. -करमणुक झाली आठवून.

In reply to by यकु

माझ्या मैत्रिणीच्या मुलीला होती ही सवय.. बाबाच्या कडेवर असेल तर एकेक बटण खोलत बसायची!

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

Nile 24/12/2010 - 22:15
पार्टी फिर्टीत नवर्‍याच्या कडेवर बसल्यावर असे करु नये म्हंजे मिळवली. (पंगा शेट, काय मिळवली इचारु नका उगाच पब्लिकमध्ये)

नरेशकुमार 24/12/2010 - 16:38
आमाला तर कन्चिच इछ्छा नाय राव, आत काय कराव ? आमि मानुसच हाय नवं ? शक्यता असेल कदाचित बरं आत तु इतक बोलतोयेस तर नाहि बाबा उडवनार तुझे प्रतिसाद. पन असेच लिहीत जा.

In reply to by रामदास

टारझन 25/12/2010 - 00:49
हा हा हा ... ऑफिसातल्या एसीच्या गारठ्यात टाईप करायला बोटं अंमळ गारठली होती. बरेच मुद्दे सटकले खरे ;) पुर्वीच्या कंपणीत असतांना कॉसमॉस बँकेत(क्लायंट) जावं लागत असे. तिथला एक कुलकर्णी म्हणुन महाभाग होता. कायम नाकात बोटं घालुन काहीतरी कोरत असायचा. एकदा त्याने सॉल्लीड मेकुड काढला , दोन क्षण त्याच्याकडे कौतुकाने बघितलं आणि असा इंडेक्स फिंगर वरुन अंगठ्यावर अडकवुन धणुक्षबाणासारखा हवेत भिरकवला =))

अरुण मनोहर 25/12/2010 - 05:56
लेख छान आहे. >>आमच्या सारख्या काहींना तर जणु गंभिरतेची अ‍ॅलर्जी असते. ह्यांना नको तिथे विनोद करुन वातावरण विनोदमय करण्याची सवय असते हुश्श! "नको तिथे" हे माहीत आहे! -वि नोट.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टारझन 25/12/2010 - 08:38
च्यायला , सन्माननिय प्राध्यापक कॉमातुन कधी उठले ? प्रतिसाद नीट वाचला नाही . नुसता वरवर चाळला. - दिल्लीत भुरटे

ramjya 25/12/2010 - 09:09
शाळेत असताना वर्गातील खोड्कर (गुन्ड) मुलगा दररोज सरान्च्या शर्टच्या मागे शई (शईच्या पेनाने) टाकायाचा...मुले मजा बघायची आणी सर सुद्धा काही करु शकत नव्हते....मी ऐकले आहे तो मुलगा आज लोकप्रतिनिधि (राजकारणात )आहे..

मला तशी पाय हलवायची सवय . हे बाकी खरं! मलाही अशीच पाय हलवायची सवय आहे... एकदा भर मिटींगमध्ये मी असाच माझ्याही नकळत पाय हलवत होतो.... इतक्या फास्ट, की माझ्यासमोर असलेलं टेबलही व्हायब्रेट होत होतं..... पण मला काही पत्ताच नव्हता... माझ्याशेजारीच बसलेल्या एका इथल्या को-वर्कर मुलीने ते माझ्या लक्षात आणून दिलं.... मी जरासं ओशाळूनच "सॉरी, सॉरी!" म्हणालो, तर ती अतिशहाणी म्हणते कशी, "जरा मलाही तुझ्या मांडीवर बसू दे ना, सो वुई बोथ कॅन एन्जॉय!!!" :) मस्त लेख!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

नरेशकुमार 25/12/2010 - 10:05
"जरा मलाही तुझ्या मांडीवर बसू दे ना, सो वुई बोथ कॅन एन्जॉय!!!" नुस्त मांडीवर बसून काय एन्जॉय होनारे.

In reply to by पिवळा डांबिस

स्वानन्द 25/12/2010 - 12:05
वा वा... चांगली आयडीया आहे. ट्राय करून बघतो.... को वर्कर ची प्रतीक्रिया अश्शीच आली तर काय मज्जा :) गाजराची पुंगी, वाजली तर वाजली... ;)

डावखुरा 24/12/2010 - 15:25
"तेंव्हा षडरिपुंमधे सातवा रिपु म्हणुन "सवय" घालता येइल काय ?" भारीच रे...टारिपु काही महाभाग तर कात्रज हुन थेट दुबै चौकातुन लंडन फाटा मार्गे वास्कोदिगामा पुतळ्याला लेफ्ट टर्न मारुन कॅनडा आळीतुन कॅलिफोर्नियात पण पोचतात. हे पण एकच लंबर....

हॅ हॅ हॅ जबर्‍याच रे टार्‍या. लेखातील कही काही सवयींवर लवकरच औषध शोधावे लागणार असे दिसतंय. तू मात्र तुझी हि छान छान आणि खुसखुशीत लिखाणाची सवय सोडू नकोस रे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

दिपक 24/12/2010 - 16:11
तू मात्र तुझी हि छान छान आणि खुसखुशीत लिखाणाची सवय सोडू नकोस रे.
अगदी आम्हाला पण टार्‍याचे असे धमाल लेख वाचायची सवय झालीये..

In reply to by दिपक

टारझन 24/12/2010 - 16:15
छ्या .. आम्ही कुठे धमाल लेख लिहीतोय ? ते तर मराठीचं आणि मिपासभ्यतेचं उक्त घेतलेली लोकं करतात ... बघा की किती भरभरुन योगदान दिलंय त्यांनी मिपाला =)) तोंड वर करुन बोलण्याचा हक्क आहे तो फक्त त्यांनाच :) आम्ही तर आतंकवादी .. हिहॉहॉ .. बोला .. कुठे गेम करायचा असेल तर बोला :) युयुतासुंसारखे आम्ही शुल्क पण घेत नाही .. हॅहॅहॅ .. :)

In reply to by नरेशकुमार

टारझन 24/12/2010 - 20:10
ह्हा ह्हा ह्हा ... कसला भयंकर विनोद करतोस रे तु ? हसवुन हसवुन मारणार आहात का ? ह्हा ह्हा ह्हा .. बै गं .. हसुन हसुन माझे तर पोटंच दुखले =))

In reply to by टारझन

अवलिया 24/12/2010 - 17:46
ते तर मराठीचं आणि मिपासभ्यतेचं उक्त घेतलेली लोकं करतात ... बघा की किती भरभरुन योगदान दिलंय त्यांनी मिपाला =)) तोंड वर करुन बोलण्याचा हक्क आहे तो फक्त त्यांनाच Smile हा हा हा अगदी बरोबर.... आणि तेच हल्ली मिपावर कचरा फार झाला असं छात्या (स्वतःच्याच) पिटुन पिटुन तडफट करुन सांगत आहेत... देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.

In reply to by अवलिया

टारझन 24/12/2010 - 18:38
हौ ना भौ ... सत्तांतरापुर्वीच्या वादळात हे (स्वयंघोषित ) मिपा चे खंबे षिलेदार ढुंगणाला पाय लावुन पळुन गेले होते , अण दुसरीकडुन मिपाच्याच कुटाळक्या करत होते .. तेंव्हा ह्यांचा मिपा बाणा मोठा ताठ होता हो :) आता भरपुर आणि मोघम प्रमाणात पुळका सुटला आहे .. बरं जिकडे गेले तिकडे पण इमानदारीत राहिले नाहीत. तिकडून इकडे आल्यावर तिकडच्यांना शिव्या .. बरं ह्यांचा न्युट्रॅकर बघावा तर अंमळ खुळखुळाट ना रे बाबा :) निसत्या खरडवह्या भरुन आणि (तोंडदेखलं) ग्गोग्गो बोलुन मिपाचं भलं होत नसतं हे कधी कळणार रे ह्या रिकाम्या मडक्यांना !! त्यासाठी आपल्यासारखे दर्जेदार साहित्य प्रसवण्याची धमक मात्र नाही. धमण्यांत पाणी असणार्‍यांनी आमच्या समोर फुकाच्या टेर्‍या बडवु नये. शांत आहे तोवर शांत आहे ;) काय रे णाणा , बरोबर का ? (सत्तांतरापुर्वी आणि सत्तांतराणंतरही मिपावरच रमलेला) टारझन गोडबोले

योगी९०० 24/12/2010 - 15:57
सातवा रिपू सवयच... मस्त लेख.. हॉस्टेलवर असताना एकाला नीलचित्रफिती पहाण्याची खुप सवय होती. रोज रात्री तो जवळच्या नीलचित्रफिती (जरी रिपीट शो असलातरी) पहायचा...त्याला खरोखर त्या व्हिडीओ पार्लरच्या मालकाने स्पेशल सवलतीचा दर ठेवला होता...हाइट म्हणजे एक दोनदातर त्याने दुसरे दिवशी पेपर असून सुद्धा स्वतःची अशी करमणूक करून घेतली होती... आम्ही त्याला गंमतीने म्हणायचो की जरी तो बायकोबरोबर किंवा एखाद्या मुलीबरोबर नाजूक अवस्थेत असला आणि कोणी त्याला सांगितले की जवळच्या पार्लर मध्ये नीलचित्रफित आली आहे..तर तो सगळे सोडून तिकडे जाईल..

यकु 24/12/2010 - 16:02
हा हा हा टारझन भाई मस्त सवयी निवडल्या आहेत. आमच्या एका पत्रकार दोस्ताला समोरच्या व्यक्तीला बोलण्यात गुंगवून त्याच्या शर्टाच्या गुंड्या खोलत जाण्याची सवय होती. त्यांच्यासमोर कुणीच उभा राहून बोलत नसे! असाच एक रूम पार्टनर काहीही झाले की वाच्छान!!! असे म्हण्॑त असे.. त्याचे नावच शेवटी वाच्छान असे पडले. अजून एका दोस्ताला निवांत बसल्यावर विचार करीत करीत स्वतःच्याच केसांचा झिटटु वळत जाण्याची सवय आहे. अजून एका दोस्ताला सिगारेट्चा धूर तोंड सताड उघडे ठेऊन सर्व चेहेर्यावरून वर सोडण्या॑ची सवय आहे. -करमणुक झाली आठवून.

In reply to by यकु

माझ्या मैत्रिणीच्या मुलीला होती ही सवय.. बाबाच्या कडेवर असेल तर एकेक बटण खोलत बसायची!

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

Nile 24/12/2010 - 22:15
पार्टी फिर्टीत नवर्‍याच्या कडेवर बसल्यावर असे करु नये म्हंजे मिळवली. (पंगा शेट, काय मिळवली इचारु नका उगाच पब्लिकमध्ये)

नरेशकुमार 24/12/2010 - 16:38
आमाला तर कन्चिच इछ्छा नाय राव, आत काय कराव ? आमि मानुसच हाय नवं ? शक्यता असेल कदाचित बरं आत तु इतक बोलतोयेस तर नाहि बाबा उडवनार तुझे प्रतिसाद. पन असेच लिहीत जा.

In reply to by रामदास

टारझन 25/12/2010 - 00:49
हा हा हा ... ऑफिसातल्या एसीच्या गारठ्यात टाईप करायला बोटं अंमळ गारठली होती. बरेच मुद्दे सटकले खरे ;) पुर्वीच्या कंपणीत असतांना कॉसमॉस बँकेत(क्लायंट) जावं लागत असे. तिथला एक कुलकर्णी म्हणुन महाभाग होता. कायम नाकात बोटं घालुन काहीतरी कोरत असायचा. एकदा त्याने सॉल्लीड मेकुड काढला , दोन क्षण त्याच्याकडे कौतुकाने बघितलं आणि असा इंडेक्स फिंगर वरुन अंगठ्यावर अडकवुन धणुक्षबाणासारखा हवेत भिरकवला =))

अरुण मनोहर 25/12/2010 - 05:56
लेख छान आहे. >>आमच्या सारख्या काहींना तर जणु गंभिरतेची अ‍ॅलर्जी असते. ह्यांना नको तिथे विनोद करुन वातावरण विनोदमय करण्याची सवय असते हुश्श! "नको तिथे" हे माहीत आहे! -वि नोट.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टारझन 25/12/2010 - 08:38
च्यायला , सन्माननिय प्राध्यापक कॉमातुन कधी उठले ? प्रतिसाद नीट वाचला नाही . नुसता वरवर चाळला. - दिल्लीत भुरटे

ramjya 25/12/2010 - 09:09
शाळेत असताना वर्गातील खोड्कर (गुन्ड) मुलगा दररोज सरान्च्या शर्टच्या मागे शई (शईच्या पेनाने) टाकायाचा...मुले मजा बघायची आणी सर सुद्धा काही करु शकत नव्हते....मी ऐकले आहे तो मुलगा आज लोकप्रतिनिधि (राजकारणात )आहे..

मला तशी पाय हलवायची सवय . हे बाकी खरं! मलाही अशीच पाय हलवायची सवय आहे... एकदा भर मिटींगमध्ये मी असाच माझ्याही नकळत पाय हलवत होतो.... इतक्या फास्ट, की माझ्यासमोर असलेलं टेबलही व्हायब्रेट होत होतं..... पण मला काही पत्ताच नव्हता... माझ्याशेजारीच बसलेल्या एका इथल्या को-वर्कर मुलीने ते माझ्या लक्षात आणून दिलं.... मी जरासं ओशाळूनच "सॉरी, सॉरी!" म्हणालो, तर ती अतिशहाणी म्हणते कशी, "जरा मलाही तुझ्या मांडीवर बसू दे ना, सो वुई बोथ कॅन एन्जॉय!!!" :) मस्त लेख!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

नरेशकुमार 25/12/2010 - 10:05
"जरा मलाही तुझ्या मांडीवर बसू दे ना, सो वुई बोथ कॅन एन्जॉय!!!" नुस्त मांडीवर बसून काय एन्जॉय होनारे.

In reply to by पिवळा डांबिस

स्वानन्द 25/12/2010 - 12:05
वा वा... चांगली आयडीया आहे. ट्राय करून बघतो.... को वर्कर ची प्रतीक्रिया अश्शीच आली तर काय मज्जा :) गाजराची पुंगी, वाजली तर वाजली... ;)
णमस्कार्स लोक्स , असा एकपण माणुस नाही ज्याला एखादी का होईना "सवय" नाही. किंबहूणा ज्याला सवय नाही तो माणुसंच नाही . सवयी तर दारु पिण्याच्या असतात तर सिगारेट फुंकण्याच्या असतात. तंबाखु , दारु , सिगारेट किंवा तत्सम सवयी ह्या व्यसन ह्या प्रकारात मोडतात. काहींना खोटं बोलण्याची सवय असते. काहींना ऑफिसात येऊन शिला जाण्याची सवय असते ( आमच्या हापिसातली फ्रेशरुम सकाळच्या प्रहरी कधीही जा कायम एंगेज्डच असतात ) तर काहिंना उशीरा उठन्याची सवय असते. काही जणांना चार चौघात विना रुमाल तोंडाला लावता शिकायची सवय असते. काहिंना दुसर्‍याच्या प्लेट मधे हात घालायची सवय असते.

नायकिणीचा नाच

डॉ.श्रीराम दिवटे ·

गांधीवादी 19/12/2010 - 09:33
'मनुष्याच्या विकृतीस पाजाळणे' हे पैसा मिळविण्याचे एक साधन झालेले आहे. 'पण मिळणारा पैसा असा किती कामास येत असेल आणि किती मानसिक समाधान लाभत असेल' यांनाच माहित. 'नायाकीणींना हे माहित नसेल' असे वाटत नाही. पण झटापट मिळणारा पैसा हा मनुष्याची बुद्धी सुन्न करतो त्यात वर वर्णन केल्या प्रमाणे जवानीची नशा. ग्रामदैवत मनात काय विचार करत असेल ?

In reply to by गांधीवादी

विकृती पाजळणे. योग्य शब्दप्रयोग! अशा नाचणार्‍यांच्या आहारी अनेक सुसंस्कृत गणले जाणारे तरूणही नजरेस पडतात्.त्यांच्या एखाद्या लगटीसाठी पैसा उधळला जातो. जवानीची नशा... मुलींना मिळणारा easy money या गोष्टी समाज, स्वत्व, आपण जे काम करतो ते बरे कि वाईट या गोष्टी विसरायला लावतो. त्यांच्यातली मादकता ओसरल्यावर किंवा त्यांची जागा दुसर्‍या मुलींनी घेतल्यावर त्याना येणारे वैषम्य ही त्यांना गर्तेत नेणारे असते. त्यानंतर पुढे काय? हा प्रश्न असतोच ना! कित्येक दा.... या नाचणार्‍यां मुलींच्या मुळे अनेक विवाहीत जोडप्यांम्ध्ये कटुता आलेली किंवा नाती दुरावलेली सुद्धा पहायला मिळतात. तीव्र संताप आणणारा विषय आहे हा.... माझ्यासाठी तरी!

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

Pain 20/12/2010 - 03:02
सहमत. आणि त्यांच्यातली मादकता ओसरल्यावर किंवा त्यांची जागा दुसर्‍या मुलींनी घेतल्यावर त्याना येणारे वैषम्य ही त्यांना गर्तेत नेणारे असते. त्यानंतर पुढे काय? हा प्रश्न असतोच ना! कित्येक दा.... या नाचणार्‍यां मुलींच्या मुळे अनेक विवाहीत जोडप्यांम्ध्ये कटुता आलेली किंवा नाती दुरावलेली सुद्धा पहायला मिळतात. हे तर फारच उत्तम. चुकीला शिक्षा हल्ली फार दुर्मिळ झाली आहे.

In reply to by गांधीवादी

sagarparadkar 19/12/2010 - 19:17
+१००००० सहमत. हे सर्व ग्रामदैवताच्या निमित्ताने घडवायचं कारण काय? पूर्वापार अशा प्रथा पडत गेल्या आहेत, किंवा पुरुषप्रधान संस्कृतीच्या नावाने गैरफायदा घेवून पाडण्यात आल्या आहेत. खापर मात्र एखाद्या दैवताच्या नावावर फोडलं गेलं आहे. ह्या असल्या मागासलेल्या ग्राम्य चालीरीतींमुळेच हिंदूविरोधी लोकांच्या हातात टीका करण्यासाठी आयतंच कोलीत वर्षानुवर्षे मिळत आलेलं आहे.

आमच्या वतनाच्या गावी माझे आजोबा सांगतात कि ते पुण्याहून सुट्टीसाठी आले .कि गावात तमाशाचे फड असत तसे नायकीनि चे सुद्धा ह्या बायकांचा पिढीजात धंदा असतो . व ह्याचे मुख्य स्त्रोत गरिबी आहे . .हि परंपरा भारतात फार पूर्वीपासून सुरु आहे .दूरदर्शन वर गाजलेल्या फुलवंती मालिकेत(अर्चना जोगळेकर निर्मित संगीत हद्यानाथ व टायटल ट्रक लता दीदी ) दुसर्या बाजीरावाच्या काळात घडलेल्या कथानकात अर्चना जोगळेकर जेव्हा पुणे दरबारात नर्तकी म्हणून येते .तेव्हा तेथील एक विद्वान (अरुण गोविल )म्हणतो इससे बढीया तो कुल्ले मटकाने वाली नायकीण नाचती हे मग .अर्थातच मस्तानी बाईचा ह्या शहराने अपमान केल्याचा सूड उगवावा. म्हणून ती अर्चना गोविल ह्यांना आव्हान देते .मला तुझ्या तालावर नाचव .किंवा माझा नोकर बनून राहा; .थोडक्यात पूर्वापार मनोरंजनाचे चातुर्वर्ण्य श्रेणी ह्या समाजात पूर्वीपासून होत्या .अत्यंत गरीब समाजाला राजदरबारातील जलसे किंवा बैठकीची लावणी एकाने व पाहणे शक्य नव्हते .(परवडणारे नव्हते )तेव्हा त्यांच्या मनोरंजनासाठी हा प्रकार अस्तित्वात आला असावा असे वाटते .माझ्या मते तमाशा आणि नायकिणीचा नाच ह्या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत व त्याचा सादर होण्यामागचा उद्देशही भिन्न आहे .परदेशात स्त्रीप क्लब किंवा मुंबईत डान्स बार होतेच ( ते बंद झाल्यावर आज मुंबईतील काळा पैसा असणारे बंकोक ला जातात ) .थोडक्यात विविधरंगी भारतीय सांस्कृतिक आर्थिक व सामाजिक स्तर असलेली आपली संस्कृती हि बहुढंगी आहे .भारत एकाच वेळी अनेक शतकात जगत आहे .त्यामुळे कोणताही एक वर्ग व त्याची संस्कृती हि संपूर्ण भारतीय संस्कृती नसून ती मोठ्या व प्राचीन संस्कृतीचा एक भाग आहे .हे ह्या विषयावर टीका व स्तुती करतांना घ्यानात ठेवले पाहिजे .

रेवती 19/12/2010 - 19:44
अतिषय चित्रदर्शी वर्णन केले आहे. बदलता काळ कोण थांबणार? काही दिवसांनी अजून काही वेगळे येणार. मला हे तमाशे इ. आवडत नसले तरी तो एक पेशा आहे हे विसरून चालणार नाही. लेखन आवडले.

दुबई ची बाजारपेठ विविध आंतराष्ट्रीय मालाने गजबली असते .पण बेन्कोक हि स्वदेशी मालावर आधारित आहे .त्यामुळे तुलनेन स्वस्त विसा सुद्धा त्यांच्या विमानतळावर आगमन केल्यावर देतात .त्यामुळे युरोपातून व जगभरातून हौशी पर्यटक आपला कार्यभाग साधण्यासाठी येतात ,बाकी दुबईत डी चे वास्तव्य नसल्यामुळे व त्याच्या गतंविधीवर इंटर पोल लक्ष ठेवून असल्याने दुबई ची ९०च्य दशकातील रौनक आता उरली नाही .

In reply to by निनाद मुक्काम …

रेवती 20/12/2010 - 21:56
दुबई ची ९०च्य दशकातील रौनक आता उरली नाही . अच्छा! असे आहे काय? ९० च्या आसपास पुण्यातून अनेक उच्चवर्गीय लोक्स शॉपिंग फेस्टीव्हलला जात असत आणि आम्हा शाळकरी पोरींना फारच हेवामिश्रीत आश्चर्य किंवा आश्चर्यमिश्रीत हेवा वाटत असे. असेही ऐकिवात होते कि भाराभर खरेदी करून ती नातेवाईकांमध्ये वाटून टाकणे हाही शौक असे. आपल्याला असे नातेवाईक नसावेत याचे त्या वयात फार वाईट वाटत असे. आता मात्र हसू येते कि शॉपिंग या महाभयानक कंटाळवाण्या प्रकाराचं एका वयात किती कौतुक होतं.

In reply to by रेवती

दुबई आजही शॉपिंग चे नंदनवन आहे .भले युरोप व अमेरिकेतील सिझन संपल्यावर नामवंत ब्रांड (कपड्याचे ) आपला माल करमुक्त दुबई त आणते .इलेक्ट्रोनिक वस्तू स्वस्त देण्यात सिंगापूर नि दुबईत नेहमीच स्पर्धा असते. आजही दुबई चा फेस्टिवल त्यांच्या सवलती व आकर्षक ऑफर व गिफ्ट ह्यासाठी प्रसिध्द आहे( मला स्वस्तात लेपाटोप मिळाला व बरोबर मोफत आयापोड ) .माझी प्रतिक्रिया हि महेश मया ह्यांना जाई ह्यांनी दुबईत या अशी प्रतिक्रिया दिली .तिला उल्लेखून होती . .

In reply to by निनाद मुक्काम …

रेवती 20/12/2010 - 23:19
युरोप व अमेरिकेतील सिझन संपल्यावर नामवंत ब्रांड (कपड्याचे ) आपला माल करमुक्त दुबई त आणते . ओह्! मला वाटायचं कि सिझन संपल्यावर दणक्या सेल लावून विकून संपवतात. अच्छा, दुबईला नेतात तर....

गांधीवादी 19/12/2010 - 09:33
'मनुष्याच्या विकृतीस पाजाळणे' हे पैसा मिळविण्याचे एक साधन झालेले आहे. 'पण मिळणारा पैसा असा किती कामास येत असेल आणि किती मानसिक समाधान लाभत असेल' यांनाच माहित. 'नायाकीणींना हे माहित नसेल' असे वाटत नाही. पण झटापट मिळणारा पैसा हा मनुष्याची बुद्धी सुन्न करतो त्यात वर वर्णन केल्या प्रमाणे जवानीची नशा. ग्रामदैवत मनात काय विचार करत असेल ?

In reply to by गांधीवादी

विकृती पाजळणे. योग्य शब्दप्रयोग! अशा नाचणार्‍यांच्या आहारी अनेक सुसंस्कृत गणले जाणारे तरूणही नजरेस पडतात्.त्यांच्या एखाद्या लगटीसाठी पैसा उधळला जातो. जवानीची नशा... मुलींना मिळणारा easy money या गोष्टी समाज, स्वत्व, आपण जे काम करतो ते बरे कि वाईट या गोष्टी विसरायला लावतो. त्यांच्यातली मादकता ओसरल्यावर किंवा त्यांची जागा दुसर्‍या मुलींनी घेतल्यावर त्याना येणारे वैषम्य ही त्यांना गर्तेत नेणारे असते. त्यानंतर पुढे काय? हा प्रश्न असतोच ना! कित्येक दा.... या नाचणार्‍यां मुलींच्या मुळे अनेक विवाहीत जोडप्यांम्ध्ये कटुता आलेली किंवा नाती दुरावलेली सुद्धा पहायला मिळतात. तीव्र संताप आणणारा विषय आहे हा.... माझ्यासाठी तरी!

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

Pain 20/12/2010 - 03:02
सहमत. आणि त्यांच्यातली मादकता ओसरल्यावर किंवा त्यांची जागा दुसर्‍या मुलींनी घेतल्यावर त्याना येणारे वैषम्य ही त्यांना गर्तेत नेणारे असते. त्यानंतर पुढे काय? हा प्रश्न असतोच ना! कित्येक दा.... या नाचणार्‍यां मुलींच्या मुळे अनेक विवाहीत जोडप्यांम्ध्ये कटुता आलेली किंवा नाती दुरावलेली सुद्धा पहायला मिळतात. हे तर फारच उत्तम. चुकीला शिक्षा हल्ली फार दुर्मिळ झाली आहे.

In reply to by गांधीवादी

sagarparadkar 19/12/2010 - 19:17
+१००००० सहमत. हे सर्व ग्रामदैवताच्या निमित्ताने घडवायचं कारण काय? पूर्वापार अशा प्रथा पडत गेल्या आहेत, किंवा पुरुषप्रधान संस्कृतीच्या नावाने गैरफायदा घेवून पाडण्यात आल्या आहेत. खापर मात्र एखाद्या दैवताच्या नावावर फोडलं गेलं आहे. ह्या असल्या मागासलेल्या ग्राम्य चालीरीतींमुळेच हिंदूविरोधी लोकांच्या हातात टीका करण्यासाठी आयतंच कोलीत वर्षानुवर्षे मिळत आलेलं आहे.

आमच्या वतनाच्या गावी माझे आजोबा सांगतात कि ते पुण्याहून सुट्टीसाठी आले .कि गावात तमाशाचे फड असत तसे नायकीनि चे सुद्धा ह्या बायकांचा पिढीजात धंदा असतो . व ह्याचे मुख्य स्त्रोत गरिबी आहे . .हि परंपरा भारतात फार पूर्वीपासून सुरु आहे .दूरदर्शन वर गाजलेल्या फुलवंती मालिकेत(अर्चना जोगळेकर निर्मित संगीत हद्यानाथ व टायटल ट्रक लता दीदी ) दुसर्या बाजीरावाच्या काळात घडलेल्या कथानकात अर्चना जोगळेकर जेव्हा पुणे दरबारात नर्तकी म्हणून येते .तेव्हा तेथील एक विद्वान (अरुण गोविल )म्हणतो इससे बढीया तो कुल्ले मटकाने वाली नायकीण नाचती हे मग .अर्थातच मस्तानी बाईचा ह्या शहराने अपमान केल्याचा सूड उगवावा. म्हणून ती अर्चना गोविल ह्यांना आव्हान देते .मला तुझ्या तालावर नाचव .किंवा माझा नोकर बनून राहा; .थोडक्यात पूर्वापार मनोरंजनाचे चातुर्वर्ण्य श्रेणी ह्या समाजात पूर्वीपासून होत्या .अत्यंत गरीब समाजाला राजदरबारातील जलसे किंवा बैठकीची लावणी एकाने व पाहणे शक्य नव्हते .(परवडणारे नव्हते )तेव्हा त्यांच्या मनोरंजनासाठी हा प्रकार अस्तित्वात आला असावा असे वाटते .माझ्या मते तमाशा आणि नायकिणीचा नाच ह्या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत व त्याचा सादर होण्यामागचा उद्देशही भिन्न आहे .परदेशात स्त्रीप क्लब किंवा मुंबईत डान्स बार होतेच ( ते बंद झाल्यावर आज मुंबईतील काळा पैसा असणारे बंकोक ला जातात ) .थोडक्यात विविधरंगी भारतीय सांस्कृतिक आर्थिक व सामाजिक स्तर असलेली आपली संस्कृती हि बहुढंगी आहे .भारत एकाच वेळी अनेक शतकात जगत आहे .त्यामुळे कोणताही एक वर्ग व त्याची संस्कृती हि संपूर्ण भारतीय संस्कृती नसून ती मोठ्या व प्राचीन संस्कृतीचा एक भाग आहे .हे ह्या विषयावर टीका व स्तुती करतांना घ्यानात ठेवले पाहिजे .

रेवती 19/12/2010 - 19:44
अतिषय चित्रदर्शी वर्णन केले आहे. बदलता काळ कोण थांबणार? काही दिवसांनी अजून काही वेगळे येणार. मला हे तमाशे इ. आवडत नसले तरी तो एक पेशा आहे हे विसरून चालणार नाही. लेखन आवडले.

दुबई ची बाजारपेठ विविध आंतराष्ट्रीय मालाने गजबली असते .पण बेन्कोक हि स्वदेशी मालावर आधारित आहे .त्यामुळे तुलनेन स्वस्त विसा सुद्धा त्यांच्या विमानतळावर आगमन केल्यावर देतात .त्यामुळे युरोपातून व जगभरातून हौशी पर्यटक आपला कार्यभाग साधण्यासाठी येतात ,बाकी दुबईत डी चे वास्तव्य नसल्यामुळे व त्याच्या गतंविधीवर इंटर पोल लक्ष ठेवून असल्याने दुबई ची ९०च्य दशकातील रौनक आता उरली नाही .

In reply to by निनाद मुक्काम …

रेवती 20/12/2010 - 21:56
दुबई ची ९०च्य दशकातील रौनक आता उरली नाही . अच्छा! असे आहे काय? ९० च्या आसपास पुण्यातून अनेक उच्चवर्गीय लोक्स शॉपिंग फेस्टीव्हलला जात असत आणि आम्हा शाळकरी पोरींना फारच हेवामिश्रीत आश्चर्य किंवा आश्चर्यमिश्रीत हेवा वाटत असे. असेही ऐकिवात होते कि भाराभर खरेदी करून ती नातेवाईकांमध्ये वाटून टाकणे हाही शौक असे. आपल्याला असे नातेवाईक नसावेत याचे त्या वयात फार वाईट वाटत असे. आता मात्र हसू येते कि शॉपिंग या महाभयानक कंटाळवाण्या प्रकाराचं एका वयात किती कौतुक होतं.

In reply to by रेवती

दुबई आजही शॉपिंग चे नंदनवन आहे .भले युरोप व अमेरिकेतील सिझन संपल्यावर नामवंत ब्रांड (कपड्याचे ) आपला माल करमुक्त दुबई त आणते .इलेक्ट्रोनिक वस्तू स्वस्त देण्यात सिंगापूर नि दुबईत नेहमीच स्पर्धा असते. आजही दुबई चा फेस्टिवल त्यांच्या सवलती व आकर्षक ऑफर व गिफ्ट ह्यासाठी प्रसिध्द आहे( मला स्वस्तात लेपाटोप मिळाला व बरोबर मोफत आयापोड ) .माझी प्रतिक्रिया हि महेश मया ह्यांना जाई ह्यांनी दुबईत या अशी प्रतिक्रिया दिली .तिला उल्लेखून होती . .

In reply to by निनाद मुक्काम …

रेवती 20/12/2010 - 23:19
युरोप व अमेरिकेतील सिझन संपल्यावर नामवंत ब्रांड (कपड्याचे ) आपला माल करमुक्त दुबई त आणते . ओह्! मला वाटायचं कि सिझन संपल्यावर दणक्या सेल लावून विकून संपवतात. अच्छा, दुबईला नेतात तर....
आमच्या गावच्या जत्रेच्या आदल्या रात्री ग्रामदैवताच्या अश्वाची सवाद्य मिरवणूक असते. रात्रभर ती गावाच्या चौकाचौकात रेंगाळून पहाटेच्या सुमारास देवाच्या डोंगरावर न्यायची असा प्रघात पडलेला किँवा पाडलेला आहे. या मिरवणूकीचे पूर्वीचे वैशिष्ट्य म्हणजे सोंगाच्या गाड्या असत. सुतारनेटावरची पुरुषमंडळी व पोरं विविध पौराणिक देखावे प्रत्यक्ष संवादातून, हुबेहूब वेशभुषेसह सादर करीत. ते पाहण्यासाठी अबालवृद्धांची रस्त्याकडेला गर्दी उसळायची. परंतु आता जमाना बदललाय... सोंगाच्या गाड्या कालबाह्य झाल्यात. त्यांच्या जागी नाचणाऱ्‍या नायकिणी आल्यात.

ती का पडली...

५० फक्त ·

हम्म आपके हॆ कॊन. सारखाच एक सिनेमा ...हम साथ साथ है ...पाहिला..त्यात सारे नट सारखे खात होते..सार्खा नाष्टा..त्याचे नाव बदलुन ..हम खात खात है..असेच ठेवायला हवे..

आंसमा शख्स 14/12/2010 - 09:50
सिनेमा फालतूच होता. माझ्या सगळ्या भैणींनी खूपवेळा पाहिला. मी सांगून थकलो की ते तिकिटचे पैसे बँकेत ठेवा पुढे कामाला येतील... आज खरच कामाला आले असते.

नेत्रेश 15/12/2010 - 03:05
कोल्हापुरला चांगला मोठ्या पडद्यावर पाहीला होता. या पेक्षा बरेच भंकस पिच्चर्स येतात, पाहिल्यावर अगदी कुठेतरी डोके आपटुन घ्यावे असे वाटते. त्यापेक्षा कितीतरी छान चित्रपट आहे 'हम आपके है कौन'. श्रवणीय संगीत, उत्तम सेटस, लोकेशन, सर्वांचा सहज सुंदर अभिनय, बर्यापैकी स्टोरी, आणखी काय पाहीजे. बाय द वे, हरे रामा हरे कृष्णा मध्ये तरी चांगली गाणी सोडली तर काय आहे?

हम्म आपके हॆ कॊन. सारखाच एक सिनेमा ...हम साथ साथ है ...पाहिला..त्यात सारे नट सारखे खात होते..सार्खा नाष्टा..त्याचे नाव बदलुन ..हम खात खात है..असेच ठेवायला हवे..

आंसमा शख्स 14/12/2010 - 09:50
सिनेमा फालतूच होता. माझ्या सगळ्या भैणींनी खूपवेळा पाहिला. मी सांगून थकलो की ते तिकिटचे पैसे बँकेत ठेवा पुढे कामाला येतील... आज खरच कामाला आले असते.

नेत्रेश 15/12/2010 - 03:05
कोल्हापुरला चांगला मोठ्या पडद्यावर पाहीला होता. या पेक्षा बरेच भंकस पिच्चर्स येतात, पाहिल्यावर अगदी कुठेतरी डोके आपटुन घ्यावे असे वाटते. त्यापेक्षा कितीतरी छान चित्रपट आहे 'हम आपके है कौन'. श्रवणीय संगीत, उत्तम सेटस, लोकेशन, सर्वांचा सहज सुंदर अभिनय, बर्यापैकी स्टोरी, आणखी काय पाहीजे. बाय द वे, हरे रामा हरे कृष्णा मध्ये तरी चांगली गाणी सोडली तर काय आहे?
ती का पडली... आज दुपारी दुरदर्शनच्या असंख्य चॆनल पॆकी एकावर तो चित्रपट लागला होता. खरंतर त्याच वेळी दुसरी कडे हरे रामा हरे क्रुष्णा लागला होता, पण स्त्रीहट्टापुढे (स्वस्त्री, परस्त्री नव्हे) नाईलाज झाल्याने तो चित्रपट पाहात होतो. त्यातच या अतिशय महत्वाच्या सीननंतर माझ्या ४ वर्षाच्या मुलानं वरील प्रष्ण विचारला. ती का पडली ? त्या संपुर्ण चित्रपटाला कलाटणी देणारा असा प्रसंग,माझी बायको अतिशय गुंग झालेली आणि अचानक हा प्रश्ण, ती का पडली ? बायकोचाच एकदमच मुड्च गेलाच होच. या चित्रपटाविषय़ी माझे व बायकोची स्वतंत्र व टोकाची व भिन्न (नेहमीप्रमाणे) मते आहेत.

आला थंडीचा महिना

टारझन ·

In reply to by अवलिया

टारझन 08/12/2010 - 13:05
कोणी विषयाला धरुन का प्रतिसाद देत नाहीये ? नान्याचा एक reply सुद्धा subject ला धरुन नसतो. हो आता तुम्ही तुमचे कसले ते आंदोलन करत असाल तर ... - पर्ल हार्बर

In reply to by टारझन

अवलिया 08/12/2010 - 13:22
टारझन साहेब, आपण ज्या पद्धतीने आपली मते सुस्पष्ट व ठामपणे मांडता ते पाहुन कौतुक वाटते. आपल्याशी एकदा चर्चा करायची आहे. लिट्ल बॉय

In reply to by टारझन

सुहास.. 08/12/2010 - 20:29
थंडीच्या दिवसातल्या काही आठवणी, त्यातल्या त्यात पुण्याच्या गुलाबी थंडीतल्या !! हॉटेलात असताना,शिवाजीनगर ला बारा-एक वाजता कामावरुन परतलो की होळकर ब्रिजवरुन घरी न जाता मुद्दामुन स्टेशनला जायच.सायकल थेट स्टेशनच्या मागल्या बाजुला असलेल्या पुलाखाली. लिंबाच्या झाडाखाली, अण्णाच्या काळवंडलेल्या टपरीसमोर वाफाळलेल्या चहाचा पहिला घोट घेताना मस्त फील यायचा. वर एक छोटी फोर-स्केयर !! सकाळच्या शिफ्टला असताना शाळेत चाललेले,रंगबेरंगी स्वेटर्स घातलेल्या टिन-एजर पोर-पोरी, लहान-लहान मुले आजही आठवतात.पहाट मार्गी लागल्यासारखी वाटायची. कॉलेजचा तर रंगच गुलाबी असायचा. पुढे 'माझी बेवडेबाजी' च्या पहिल्या पर्वात असाच डि-मेलो किंवा अश्विनीवर जायचा योग यायचा. संध्याकाळच्या गारव्यात रम,गम आणि हम मध्ये वेळेचा थांगपत्ता लागायचा नाही . गाडी चालविताना हाताची बोटे देखील गारवठायची. पण त्यातही मजा वाटायची. आजही मला थंडी वाजते,पण ती एसीची. त्यात काय मजा ! बंगलोरात काल बर्फ पडला, पण आम्ही होतो आमच्या खुराड्यात (पुण्यात असतो तर गाडीला किक मारली असती अन...)

In reply to by सुहास..

स्मिता. 09/12/2010 - 10:49
लेख मस्त झालाय. शाळेच्या दिवसातल्या आणि विशेषकरून इंजिनियरिंगच्या वेळच्या आठवणी जाग्या झाल्या. ते एम. सी. सी. चे फॅड आमच्याकडे पण होतं. रविवारची सकाळची मस्त साखरझोप सोडून शाळेत जायचो चरफडत... आणि इंजिनियरिंगच्या डिसेंबरातल्या परीक्षा तर पुण्याच्या थंडीत स्वेटर घालून, दुलई पांघरून आणि चहा पिताना झोप काढत अभ्यास करून दिल्या आहेत :) ------------------------------------------------- अवांतर : बंगलोरात काल बर्फ पडला???!!! काय सांगताय काय? मला कसं नाही कळलं ते? कुठल्या भागात? म्हणा आम्ही पण खुराड्यातच होतो, त्यामुळे नसेल लक्षात आलं.

In reply to by स्मिता.

टारझन 09/12/2010 - 10:54
अवांतर : बंगलोरात काल बर्फ पडला???!!!
हो मंग !! आपले सुहास.. राव रात्रीच्या पार्टीसाठी सायकल वरुन बर्फ घेऊन चालले होते , स्पिडब्रेकर वरुन पडले .. तसा बर्फ पण पडला !! सुहास..राव चु.भु.द्या.घ्या. सर्व मायबाप वाचकांचे आभार . सविताच्या अपेक्षा पुर्ण करु न शकल्याचे शल्य बोचत राहिल ! पुढच्या लेखात अपेक्षा पुर्ण करु असे आश्वासन देऊन आभारप्रदर्शन संपवतो. - ( पांढरी शाई म्हंटलं की ह्यांनी हायलाईट करुन पाहिलंच पाहिजे .. )

In reply to by स्मिता.

सुहास.. 09/12/2010 - 13:47
बंगलोरात काल बर्फ पडला???!!! >>> चिन्नास्वामीला भारत वि. किवीजच्या फट्याक करून चाललेल्या मॅचमध्ये अर्ध्या भारताने पाहिले असेल ते !! @टार्‍या !! हा हा हा पार्टी नाही, प्यार्टी ! प्यार्टी !

नन्दादीप 08/12/2010 - 12:58
>>>>त्याचा वचपा त्यांनी थोडा जास्त फराळ करुन मानवी फटाक्यांद्वारे काढला. ह्यामुळे वायुप्रदुशणास मदत झाली नसेल तर नवल . हा..हा.. हा......भारी......

In reply to by गवि

विजुभाऊ 08/12/2010 - 13:31
डोळे बंद ठेवूनही पुण्यात नेलेत तर पुण्याची हवा मी ओळखू शकतो. बर्रोब्बर आहे पुण्यात काही सकाळी सकाळी डोळे मिटूनच मार्गक्रमण करावे लागते. वासावरूनच कळते की कुठे आलो आहोत ते.

In reply to by विजुभाऊ

चिंतामणी 08/12/2010 - 14:47
बर्रोब्बर आहे पुण्यात काही सकाळी सकाळी डोळे मिटूनच मार्गक्रमण करावे लागते. वासावरूनच कळते की कुठे आलो आहोत ते. पुण्यातील कुठल्या भागात आहोत. पण अख्या मुंबईत ह्या पेक्षा भारी वास येत असतो.

In reply to by चिंतामणी

स्पा 08/12/2010 - 16:03
कल्याण ते CST सकाळी लोकल ने प्रवास केला , तर रेल्वे रुळांच्या दुतर्फी "खो खो" चे महा भव्य सामने भरलेले दिसतात ..................

In reply to by स्पा

मृत्युन्जय 08/12/2010 - 17:54
एक दुरुस्ती हे मुंबैत जागोजागी दिसते. गोदीमार्गे फोर्ट कडे गेलात तरी खाडीच्या बाजुने हेच दृष्य दिसते. आजुबाजुला मिठाचे ढीग देखील दिसतात. म्हणजे पांढरे ढीग असतात. माझा असा समज आहे की ते मीठ असते. चु भु द्या घ्या.

In reply to by मृत्युन्जय

गवि 08/12/2010 - 17:57
कोणी मुंबईला भिकार म्हटलं की आपण दहा भिकार म्हणावं.. मुंबईविषयी अभिमान बाळगलाच पाहिजे असं नाही. म्हणजे मुंबईकर होण्यासाठी ही अटच नाहीये मुळी. ती अट पुण्याला..तिथे अभिमान पाहिजे.. - पु.ल. देशपांडे. ;)

In reply to by स्पा

तिमा 08/12/2010 - 19:24
आणि त्यांना आपण खो ही देऊ शकत नाही. आमच्या मुंबईत फक्त दोनच वास येतात. एकतर सेंटचा किंवा गुवाचा. पण हे वास फक्त मुंबईबाहेरच्या लोकांनाच येतात कारण मुंबईकरांची नाके मरुन कैक वर्षे लोटली आहेत.

In reply to by तिमा

नंदन 09/12/2010 - 01:13
>>> पण हे वास फक्त मुंबईबाहेरच्या लोकांनाच येतात कारण मुंबईकरांची नाके मरुन कैक वर्षे लोटली आहेत --- 'वासां'सि जीर्णानि यथा विहाय? ;)

In reply to by विजुभाऊ

बर्रोब्बर आहे पुण्यात काही सकाळी सकाळी डोळे मिटूनच मार्गक्रमण करावे लागते. वासावरूनच कळते की कुठे आलो आहोत ते.
सहमत आहे. पुण्याबाहेरुन आलेल्या काही लोकांमुळे झालय बघा हे सगळे :) येवढा त्रास असुन हे लोक अजुन पुण्यातच का खितपत पडतात काय माहिती ? जावे काश्मिरात, कन्याकुमारित :) गेला बाजार गुजरातेत तरी जावे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

स्पा 08/12/2010 - 21:14
येवढा त्रास असुन हे लोक अजुन पुण्यातच का खितपत पडतात काय माहिती ? जावे काश्मिरात, कन्याकुमारित गेला बाजार गुजरातेत तरी जावे फक्त हगायला काश्मिरात? राव रास महाग पडेल हो............ त्यापेक्षा लोकल कामंच बर......... ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

विजुभाऊ 09/12/2010 - 10:55
अरे अरे पुण्यात वासाला सुद्धा नाक मुरडायचे नाही असा दंडक आहे की काय? असो. आता ठरवतोच णव्या व्हर्ष्यात पुण्यातल्या कुठल्याच गोष्टीना णावे ठेवायची णाहीत. अवांतर : पुण्यात हल्ली पुरुषानी अंगभर सोने मिरवायची फ्याशन बोकाळली आहे. ( सहज पहायला जावा संगमवाडीत व्होल्वो जेथून सुटतात तेथे एक गृहस्थ अंगावर असेच किमान सात आठ किलोचे दागिने घालून बसलेले असतात )

In reply to by विजुभाऊ

चिंतामणी 09/12/2010 - 13:37
आता ठरवतोच णव्या व्हर्ष्यात पुण्यातल्या कुठल्याच गोष्टीना णावे ठेवायची णाहीत. ही भीष्मप्रतीज्ञा आहे का? की अणेकजन दरवर्षी "सिग्रेट" अन "दारू" सोडायचे ठरवात (आनी फेल होतात) तसला संकल्प आहे?

In reply to by विजुभाऊ

शिल्पा ब 09/12/2010 - 13:40
व्होल्वो जेथून सुटतात तेथे एक गृहस्थ अंगावर असेच किमान सात आठ किलोचे दागिने घालून बसलेले असतात ) महाभारतातली फ्याशन परत आणत असतील

sneharani 08/12/2010 - 13:04
मस्त लिहल आहेस. बालपणीच्या बर्याच आठवणी जाग्या झाल्या विशेषतः खोबरेल तेलाची! :)

नगरीनिरंजन 08/12/2010 - 13:06
कंसातल्या कुरकुरीत शेंगदाण्यांमुळे लेखाचा चिवडा लई चटकदार झाला आहे. :) त्यातही "वातावरणिक अवांतरगिरी" वगैरे शब्द खरपूस भाजलेल्या खोबर्‍यासारखे. (हा चिवडा खाऊन वायूप्रदूषण होणार नाही हे नक्की). अजून लिहा. -(हिवाळा आवडणारा) गारझन

मस्तच! स्मृतिरंजक लेखन तुझा स्ट्राँगपॉइंट आहे. परत एकदा सिद्ध केलंस. आमची शाळा सकाळी ७.१५ ला असायची. त्याकाळी मुंबईत पहाटे थंडी असायची. शाळेत जाताना रस्ताभर तोंडातून वाफा काढत जायचं. शाळेच्या एका बाजूला काही गावठी अशी घरं होती. त्यात एक गोठा होता. शेणाच्या गवर्‍या टाकून केलेली शेकोटी रात्रभर जळून मग नुस्ता धूर ओकत बसलेली असायची. तो धूर आणि थंडीमुळे आलेलं धुकं यामुळे सगळं वातावरण अगदी गूढ वाटायचं. त्यात परत सकाळी पहिला तास मास पीटीचा असायचा बरेच वेळा. शाळेत जाताना घातलेला स्वेटर काढून टाकायची पाळी यायची पीटीची धावपळ करून. एकदम फ्रेश वाटायचं. थोडा मोठा झाल्यावर माळव्यातली थंडी बघायचा योग आला २-३ वर्षं. (एकदा अलाहाबादची पण बघितली.) त्या साईडला थंडी हा स्पेशल खाऊपिऊचा मोसम. अंधार लवकर. मग बाहेर पडायचे. सराफ्यात जाऊन हादडायचे. सावकाश घरी येऊन मग गप्पा हाणून झोपायचे. जेवण झाले की थंडी जास्त वाजते आणि पोटातून वाजते हे ज्ञान तेव्हाच मिळाले. आम्ही जेवायला बसायच्या आधी (दुपारीही) गाद्या / दुलया जय्यत तयारी करायचो. जेवण झाले रे झाले की मी आणि ताई डायरेक्ट दुलईखाली. आई बिचारी बेसिक मिनिमम झाकपाक करून मग यायची दुलईच्या आत. तव्यावरून काढलेली पोळी / गरम केलेलं तूप पानात यायच्या आत थंड होण्याचा चमत्कारही इथेच अनुभवला. स्वर्गच होता तो. मग पुढे आखातातली थंडी बघितली. नुसती बघितली नाही तर चांगली हाडात जाऊन पोचली. उत्तर आखातात (सौदी / कुवेत) वगैरे भागात थंडी मजबूत. त्यात परत सन्नाट वारे. वाळूची / धूळीची वादळं. हे वादळ केवळ अनुभवायचा प्रकार आहे. सगळी घरं / कार्यालयं एसी असल्यामुळे अगदी हवाबंद असायची. पण त्यातूनही धूळ आत यायची आणि दिवसातून २-३ वेळा घर साफ करायला लागायचं. सतत वाहणारी जोरदार हवा त्या लहान फटीतूनही रामसेचित्रपटासारखा आवाज करत घुसत असायची. थंडीचे कपडे नीट असे त्याचवेळी वापरले जास्त. बोचरी थंडी. माळव्याच्या थंडीपेक्षा वेगळीच. माळव्यातली थंडी गुलाबी, सुखकारक. आखातातली मात्र एकदम त्रासदायक. अवांतर: माझे लग्न ठरले तेव्हा माझ्या नात्यातल्या एका पोक्त बाईंनी 'उन्हाळ्यात अजिबात लग्न करू नकोस, थंडीचा मौसमच पाहिजे' असे बजावून सांगितले आणि मी ते अगदी मनापासून अंमलात आणले... त्या बाई आता आपल्यात नाहीत पण माझा दुवा कायमचा घेऊन आहेत. ;)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

प्रदीप 08/12/2010 - 19:21
लेखावरील तसाच तालेवार प्रतिसाद. दोन्ही आवडले.
तव्यावरून काढलेली पोळी / गरम केलेलं तूप पानात यायच्या आत थंड होण्याचा चमत्कारही इथेच अनुभवला.
ह्यावरून आचार्य अत्र्यांच्या एका विनोदाची आठवण झाली. 'मोरूची मावशी' मधील एक पात्र 'लंडनमधील थंडी' विषयी वर्णन काहीसे असे करते: ' अहो, थंडी, थंडी म्हणजे किती असावी? नुसता शब्द तोंडातून बाहेर पडला रे पडला की त्याचे बर्फ झालेच समजा!'

दिपक 08/12/2010 - 13:24
क्लास लेख !! थंडीसारखा बोचरे चिमटे काढुन हसवणरा तसाच शेकोटीसारखा आठवणींच्या मायेची ऊब देणारा.

छोटा डॉन 08/12/2010 - 13:26
मस्त लेख आहे रे टारबा, साला थंडीची आम्हाला एकच गोष्ट वारंवार आठवते ती म्हणजे रोज सकाळी झोपेतुन उठताना 'अजुन अर्धा तास झोपलो असतो तरी चालल' ही इच्छा होते. तुमच्या त्या शेकोट्या वगैरे सगळे मान्य असले तरी निवांत झोपुन राहण्यासारखे सुख कशातच नाही ;) - छोटा डॉन

गेले ते दिवस , राहिल्या त्या आठवणी ... इकडे चेन्नैत ४ उन्हाळे असतात... सध्या पहिल्या उन्हाळ्यात पाउस पडतोय... हल्ली कुठल्या सीझन मध्ये कुठला सीझन मिक्स होईल सांगता येणे कठीण आहे बाबानु... तव्हा तुमी मजा लुटा हिवाळ्याची ...

गेले ते दिवस , राहिल्या त्या आठवणी ... इकडे चेन्नैत ४ उन्हाळे असतात... सध्या पहिल्या उन्हाळ्यात पाउस पडतोय... हल्ली कुठल्या सीझन मध्ये कुठला सीझन मिक्स होईल सांगता येणे कठीण आहे बाबानु... तव्हा तुमी मजा लुटा हिवाळ्याची ...

लेख आवडला, मस्त आहे. टारझन यांचा हात स्मृतीरंजनात्मक लेखनात कोणीही धरु शकणार नाही. हा प्रतिसाद देताना मी केलेलं शीघ्र काव्य: तु थंडी मी वोडका, तु संधी, मी चान्स मारु का? ;) - (महाकवि) इंटेश.

In reply to by इंटरनेटस्नेही

नगरीनिरंजन 08/12/2010 - 15:30
>>टारझन यांचा हात स्मृतीरंजनात्मक लेखनात कोणीही धरु शकणार नाही. सहमत आहे. विशेषतः "एक दिव्य पार पडल्यावर दुसरं दिव्य पार पाडताना बोटं अगदी गारठुन जायची. पण खुप मज्जा यायची." असं वर्णन केल्यावर तर त्यांचा हात कोणीही धरणार नाही. ;-)

In reply to by इंटरनेटस्नेही

आमोद शिंदे 08/12/2010 - 21:42
सहमत आहे. त्याही पुढे जाऊन मी असे म्हणून इच्छीतो की हातच काय, टारझन ह्यांचे कशातच कुणीही काहीही धरू शकणार नाही.

@तर फॉरिन ची थंडी आम्ही अनुभवली नसल्याने हि अनुभवायची नाही साहेब भोगायची असते. . मुंबईत एकेकाळी थंडी असावी ह्या संशयास वाव आहे कारण शाळेत शिकलेलो मर्ढेकरांची पितात सारे गोड हिवाळा हि नितांत सुंदर कविता . सध्या नवीन घरातून आल्प्स दिसतात .(तेच ते यश व करण आपल्या सिनेमातून नेहमी दाखवतात ते ) आम्ही पाणी देखील त्याच्या वितळलेल्या ग्लेसियर चे पितो .(निदान त्या कंपनीचा तसा दावा आहे .) लेख मस्तच झालाय त्यावरून गाणे सुचले (थंडीचा महिना झटापट शेकोटी पेटवा .सख्याला निरोप पाठवा .मला लागलाय खोकला ) किंवा आताचे माघाची हि थंडी जीव माझाला जाळी घेऊ नका राया आता राया तुम्ही रोज रात पाळी. उणे १० मध्ये काकडत सभोवतालीचे जग पांढरट झाल्याचे पाहून टक्कुर अमंळ फिराया लागलाय .

In reply to by शिल्पा ब

त्याचे काय आहे येथे पाणी ३ प्रकारात मिळते १) स्टील म्हणजे साधे २) स्पार्कलिंग म्हणजे वायुमिश्रीत अर्थात बुद्बुड्याचे म्हणजे सोड्यासारखे ते आम्ही बाटलीतून पितो (साध्या पाण्याच्या वाटेला युरोपियन सहसा जात नाही .३) फ्लेवर मिश्रित म्हणजे ह्या पाण्यात स्ट्रो बेरी अथवा लिंबाची व अनेक प्रकारच्या फळांची चव असते .तेही हौस म्हणून पितो कधी कधी दिवसाचा अर्धाहून जास्त काळ पंचाताराकीत वातावरणात काम करताना जातो .तिथे सर्व फुकट असते .(म्हणजे आमच्या बापाचे )मग घरी आल्यावर तेच चोचले आम्ही पुरवायचा प्रयत्न करतो ) बाकी लहानपणी डोंबिवलीच्या गच्चीतून र मुंब्र्याचा डोंगर दिसायचा .दिसायचा त्या डोंगरावर एक मंदिर आहे .(आता पक्की पायवाट आहे )पूर्वी लहानपणी कच्या वाटेवरून जायला खुप धमाल यायची

रामदास 08/12/2010 - 19:10
झाल्यामुळे हिवाळ्याच्या फारशा आठवणी काही सांगता येणार नाहीत . पण त्यांचा एक मित्र म्हणायचा त्या ओळींशी ते सहमत आहेत. जाड़ों की नर्म धूप और आँगन में लेट कर आँखों पे खींचकर तेरे आँचल के साए को औंधे पड़े रहे कभी करवट लिये हुए दिल ढूँढता है फिर वही फ़ुरसत के रात दिन... आमच्या अफ्रिकेत फक्त ड्राय आणि वेट हे दोन च ऋतु असत हे गमतीदार वाक्य आहे. टारझन ,अभिनंदन .सुंदर लेख आहे.

In reply to by रामदास

जाड़ों की नर्म धूप और आँगन में लेट कर आँखों पे खींचकर तेरे आँचल के साए को औंधे पड़े रहे कभी करवट लिये हुए दिल ढूँढता है फिर वही फ़ुरसत के रात दिन...
वाहव्वा!!!

In reply to by रामदास

विकास 08/12/2010 - 23:41
अगदी हेच गाणे मला असे वाचताना/अनुभवताना आठवते. विशेष करून आता आजूबाजूला बर्फ असला की, मात्र त्यातील "बर्फिली सर्दीयोंमे किसिभी पहाड पर, वादी मे गुंजती हुई खामोशिया सुने, आँखोमे भिगे भिगे से लमहे लिये हुए..." ह्या ओळी एक अस्वस्थता आणतात. मुंबईकरांची थंडी आणि पुणेकरांचा पावसाळा अंमळ गंमतशीर असतात असे वाटते... बाकी हा लेख नृत्य आणि सद्भावना या कॅटॅगरीज मधे का टाकला आहे बरे?

In reply to by रामदास

नंदन 09/12/2010 - 01:19
ह्याच ओळी आठवत होत्या, लेख वाचताना. बाकी शनिवार सकाळच्या पीटीच्या तासाचा जाचपण तसाच. अवांतर - १९८९-९० च्या सुमारास मुंबैत सुद्धा चक्क १० डिग्री सेल्सियस पर्यंत तपमान गेल्याचं आठवतं.

रेवती 08/12/2010 - 19:36
चांगलं लिहिलयस रे टार्‍या! खी खी करून हसत होते. पावसाळा म्हणजे आमचा णावडता ऋतु ( काही विशेष प्रसंग सोडले तर ) हे विशेष प्रसंग कोणते बुवा? खाणदाणी बंब खी खी खी टेरेसचा दरवाजा जाळायचं काम फक्त तूच करू शकतोस. निदान विचारायचं घरी ......

स्पंदना 08/12/2010 - 20:24
थंडीत आमची शाळा बाहेर भरायची. मजा यायची. भरीत भर म्हणुन पी टी करुन अंगात ली थंडी घालवायचा दुष्ट प्रयत्न आमचे सर करायचे. हॅ थंडी काय घालवायची गोष्ट आहे? अरे ती तर अश्शी हात काखेतघालुन स्वतःच स्वतःला गच्च पकडुन ठेवायची गोष्ट आहे नाही का? लेख अप्रतिम!

ऋषिकेश 08/12/2010 - 22:06
अरेच्या .. टारोबा गेल्याचे जसे मला जालावर येणे जमत नसताना घडले तसेच त्याचे येणे घडलेले दिसते. असो.. री-वेलकम :) लेखन आवडले.. (फक्त टार्‍याच्या मानाने अगदी 'साजुक' लेख आहे :) )

माजगावकर 08/12/2010 - 23:24
एकच नंबर लेख!!
त्याचा वचपा त्यांनी थोडा जास्त फराळ करुन मानवी फटाक्यांद्वारे काढला.
( कुठे ? असे प्रश्न व्यनि तुन विचारावेत म्हणजे मोकळेपणाने बोलता येइल )
एक दिव्य पार पडल्यावर दुसरं दिव्य पार पाडताना बोटं अगदी गारठुन जायची
हापिसात लोकं बघायला लागली राव माझ्याकडं... :)

धनंजय 09/12/2010 - 00:53
हिवाळ्याच्या शुभेच्छा. गोव्यात (बहुधा डिसेंबर १९८३ मध्ये) एकदा भल्या पहाटे १८ डिग्री सेल्सियस तापमान होते, ते मी खुद्द अनुभवलेले आहे. हिवाळ्यात रोज सकाळी आई अंगावर बळेच स्वेटर घालत असे. थोड्याच वेळात घाम फुटे आणि स्वेटर काढून टाकावा लागे. त्या दिवशी अगदी शाळेत पोचेपर्यंत मी स्वेटर काढून टाकला नाही! अशी शोल्लेट थंडी. आणि तुम्ही कसल्या गप्पा मारून र्‍हायला राव!

पुण्याच्या गुलाबी थंडीची मजाच वेगळी असते यार ! पण मित्रा, पुण्याचा पाऊसही तेवढाच रोमँटिक आहे रे... च्यायला इथे पाऊस पडला की हाडापर्यंत थंडीच जाते !!

सविता 09/12/2010 - 02:59
ठीक ठाक.... नेहमी सारखा नाही जमला........ तुमचे याच्यापेक्षा जास्त चांगले स्मृतीरंजनात्मक लेखन वाचले आहे..... त्यामुळे अपेक्षा कदाचित जास्त आहेत...

गुंडोपंत 09/12/2010 - 08:59
जिवणशैली बदलली , राहिल्या त्या आठवणी . अगदी खरं बोललास रे टारोबा! छान जमला आहे लेख. आवडला. आमच्या नाशकात नोटांचा छापखाना. तेथे प्रेस चे कामगार नाशकाची कडक थंडी पळवायला चक्क नोटा जाळायचे. म्हणजे नोटांची शेकोटी. हल्ली करतात की नाही माहिती नाही पण २० वर्षांपूर्वी तरी करत. हल्ली थंडीही तशी राहिली नाही म्हणा...

In reply to by गुंडोपंत

राजा 09/12/2010 - 10:43
गुंडोपंत साहेब माझ्या महिती प्रमाणे प्रेस चे कामगार थंडी पळवायला नोटा साईड ने कट करताना जो भाग शिल्लक रहायचा ती उरलेली (Side Scrap) जाळायचे. नोटा नाहित उगाच गैरसमज नको. नोटप्रेस शेजारी राहिलेला व नोटप्रेस बघितलेला आपला राजा

In reply to by राजा

गुंडोपंत 09/12/2010 - 10:59
मी प्रेस मध्ये कधी काम केले नाही. काही जण होते पण त्यांची आपली मैत्री पिण्यापुरती... त्यात आइकलेल्या गोष्टी. त्यामुळे सत्यते विषयळेशंका घ्यायला रास्त जागा आहे. निट प्रिंट न झालेल्या नोटा जाळायचे अशी माझी आपली ऐकीव माहिती. तुम्ही पाहिल्या असतील तर तुमचे खरे! माझी काही हरकत नाही. :)

बद्दु 09/12/2010 - 11:31
हिवाळ्यातली भट्टी जशी हवीहवीसी वाटते तसाच वाफाळलेला चहा सुद्धा..चहाचा उल्लेख न आल्यामुळे अंमळ निराश झालो. बाकी भट्टी छान जमली.

उपास 10/12/2010 - 08:28
मस्तच टार्‍या.. पुण्यातली थंडी अनुभवलि (आणि उपभोगलीही) एक वर्ष.. सकाळी कडक थंडीत ४ वाजता पेठेत अमृततुल्य पिऊन.. जवळच्या गल्लीतल्या पारिजातकाच्या दवात भिजलेल्या सड्याचा मनसोक्त वास घेतला की बाईक टाकायची सिंहगडाच्या पायथ्याशी.. वाटेत गावात पेटलेल्या बंबांवर हात गरम करुन घ्यायचे.. तेथे पोहोचलं कि चढायला सुरुवात करायची आणि सूर्योदयाची मजा लूटत वरती सरबताला गडावर साडे सहा पर्यंत पोहचायचं.. ह्याच नाव ते.. बरं, पण पाऊस म्हटला तर मुंबईचाच.. तो खवळलेला समुद्र, उस्ळणार्‍या लाटा, नरीमन पॉईंटचा बांध... के सी कॉलेज चुकवून तेथे पावसात केलेले कित्येक उद्योग इसका तो कोई जवाब नाही.. मुंबईचा पाऊस पहायाचा असेल तर अमिताभ आणि मौसमीच्या 'रिमझिम गिरे सावन' मध्ये.. अहाहा क्या कहने!! तुझे लेख नेहमिच नॉस्टेल्जिक (अचूक मराठि प्रतिशब्द?) करतात बघ..

In reply to by अवलिया

टारझन 08/12/2010 - 13:05
कोणी विषयाला धरुन का प्रतिसाद देत नाहीये ? नान्याचा एक reply सुद्धा subject ला धरुन नसतो. हो आता तुम्ही तुमचे कसले ते आंदोलन करत असाल तर ... - पर्ल हार्बर

In reply to by टारझन

अवलिया 08/12/2010 - 13:22
टारझन साहेब, आपण ज्या पद्धतीने आपली मते सुस्पष्ट व ठामपणे मांडता ते पाहुन कौतुक वाटते. आपल्याशी एकदा चर्चा करायची आहे. लिट्ल बॉय

In reply to by टारझन

सुहास.. 08/12/2010 - 20:29
थंडीच्या दिवसातल्या काही आठवणी, त्यातल्या त्यात पुण्याच्या गुलाबी थंडीतल्या !! हॉटेलात असताना,शिवाजीनगर ला बारा-एक वाजता कामावरुन परतलो की होळकर ब्रिजवरुन घरी न जाता मुद्दामुन स्टेशनला जायच.सायकल थेट स्टेशनच्या मागल्या बाजुला असलेल्या पुलाखाली. लिंबाच्या झाडाखाली, अण्णाच्या काळवंडलेल्या टपरीसमोर वाफाळलेल्या चहाचा पहिला घोट घेताना मस्त फील यायचा. वर एक छोटी फोर-स्केयर !! सकाळच्या शिफ्टला असताना शाळेत चाललेले,रंगबेरंगी स्वेटर्स घातलेल्या टिन-एजर पोर-पोरी, लहान-लहान मुले आजही आठवतात.पहाट मार्गी लागल्यासारखी वाटायची. कॉलेजचा तर रंगच गुलाबी असायचा. पुढे 'माझी बेवडेबाजी' च्या पहिल्या पर्वात असाच डि-मेलो किंवा अश्विनीवर जायचा योग यायचा. संध्याकाळच्या गारव्यात रम,गम आणि हम मध्ये वेळेचा थांगपत्ता लागायचा नाही . गाडी चालविताना हाताची बोटे देखील गारवठायची. पण त्यातही मजा वाटायची. आजही मला थंडी वाजते,पण ती एसीची. त्यात काय मजा ! बंगलोरात काल बर्फ पडला, पण आम्ही होतो आमच्या खुराड्यात (पुण्यात असतो तर गाडीला किक मारली असती अन...)

In reply to by सुहास..

स्मिता. 09/12/2010 - 10:49
लेख मस्त झालाय. शाळेच्या दिवसातल्या आणि विशेषकरून इंजिनियरिंगच्या वेळच्या आठवणी जाग्या झाल्या. ते एम. सी. सी. चे फॅड आमच्याकडे पण होतं. रविवारची सकाळची मस्त साखरझोप सोडून शाळेत जायचो चरफडत... आणि इंजिनियरिंगच्या डिसेंबरातल्या परीक्षा तर पुण्याच्या थंडीत स्वेटर घालून, दुलई पांघरून आणि चहा पिताना झोप काढत अभ्यास करून दिल्या आहेत :) ------------------------------------------------- अवांतर : बंगलोरात काल बर्फ पडला???!!! काय सांगताय काय? मला कसं नाही कळलं ते? कुठल्या भागात? म्हणा आम्ही पण खुराड्यातच होतो, त्यामुळे नसेल लक्षात आलं.

In reply to by स्मिता.

टारझन 09/12/2010 - 10:54
अवांतर : बंगलोरात काल बर्फ पडला???!!!
हो मंग !! आपले सुहास.. राव रात्रीच्या पार्टीसाठी सायकल वरुन बर्फ घेऊन चालले होते , स्पिडब्रेकर वरुन पडले .. तसा बर्फ पण पडला !! सुहास..राव चु.भु.द्या.घ्या. सर्व मायबाप वाचकांचे आभार . सविताच्या अपेक्षा पुर्ण करु न शकल्याचे शल्य बोचत राहिल ! पुढच्या लेखात अपेक्षा पुर्ण करु असे आश्वासन देऊन आभारप्रदर्शन संपवतो. - ( पांढरी शाई म्हंटलं की ह्यांनी हायलाईट करुन पाहिलंच पाहिजे .. )

In reply to by स्मिता.

सुहास.. 09/12/2010 - 13:47
बंगलोरात काल बर्फ पडला???!!! >>> चिन्नास्वामीला भारत वि. किवीजच्या फट्याक करून चाललेल्या मॅचमध्ये अर्ध्या भारताने पाहिले असेल ते !! @टार्‍या !! हा हा हा पार्टी नाही, प्यार्टी ! प्यार्टी !

नन्दादीप 08/12/2010 - 12:58
>>>>त्याचा वचपा त्यांनी थोडा जास्त फराळ करुन मानवी फटाक्यांद्वारे काढला. ह्यामुळे वायुप्रदुशणास मदत झाली नसेल तर नवल . हा..हा.. हा......भारी......

In reply to by गवि

विजुभाऊ 08/12/2010 - 13:31
डोळे बंद ठेवूनही पुण्यात नेलेत तर पुण्याची हवा मी ओळखू शकतो. बर्रोब्बर आहे पुण्यात काही सकाळी सकाळी डोळे मिटूनच मार्गक्रमण करावे लागते. वासावरूनच कळते की कुठे आलो आहोत ते.

In reply to by विजुभाऊ

चिंतामणी 08/12/2010 - 14:47
बर्रोब्बर आहे पुण्यात काही सकाळी सकाळी डोळे मिटूनच मार्गक्रमण करावे लागते. वासावरूनच कळते की कुठे आलो आहोत ते. पुण्यातील कुठल्या भागात आहोत. पण अख्या मुंबईत ह्या पेक्षा भारी वास येत असतो.

In reply to by चिंतामणी

स्पा 08/12/2010 - 16:03
कल्याण ते CST सकाळी लोकल ने प्रवास केला , तर रेल्वे रुळांच्या दुतर्फी "खो खो" चे महा भव्य सामने भरलेले दिसतात ..................

In reply to by स्पा

मृत्युन्जय 08/12/2010 - 17:54
एक दुरुस्ती हे मुंबैत जागोजागी दिसते. गोदीमार्गे फोर्ट कडे गेलात तरी खाडीच्या बाजुने हेच दृष्य दिसते. आजुबाजुला मिठाचे ढीग देखील दिसतात. म्हणजे पांढरे ढीग असतात. माझा असा समज आहे की ते मीठ असते. चु भु द्या घ्या.

In reply to by मृत्युन्जय

गवि 08/12/2010 - 17:57
कोणी मुंबईला भिकार म्हटलं की आपण दहा भिकार म्हणावं.. मुंबईविषयी अभिमान बाळगलाच पाहिजे असं नाही. म्हणजे मुंबईकर होण्यासाठी ही अटच नाहीये मुळी. ती अट पुण्याला..तिथे अभिमान पाहिजे.. - पु.ल. देशपांडे. ;)

In reply to by स्पा

तिमा 08/12/2010 - 19:24
आणि त्यांना आपण खो ही देऊ शकत नाही. आमच्या मुंबईत फक्त दोनच वास येतात. एकतर सेंटचा किंवा गुवाचा. पण हे वास फक्त मुंबईबाहेरच्या लोकांनाच येतात कारण मुंबईकरांची नाके मरुन कैक वर्षे लोटली आहेत.

In reply to by तिमा

नंदन 09/12/2010 - 01:13
>>> पण हे वास फक्त मुंबईबाहेरच्या लोकांनाच येतात कारण मुंबईकरांची नाके मरुन कैक वर्षे लोटली आहेत --- 'वासां'सि जीर्णानि यथा विहाय? ;)

In reply to by विजुभाऊ

बर्रोब्बर आहे पुण्यात काही सकाळी सकाळी डोळे मिटूनच मार्गक्रमण करावे लागते. वासावरूनच कळते की कुठे आलो आहोत ते.
सहमत आहे. पुण्याबाहेरुन आलेल्या काही लोकांमुळे झालय बघा हे सगळे :) येवढा त्रास असुन हे लोक अजुन पुण्यातच का खितपत पडतात काय माहिती ? जावे काश्मिरात, कन्याकुमारित :) गेला बाजार गुजरातेत तरी जावे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

स्पा 08/12/2010 - 21:14
येवढा त्रास असुन हे लोक अजुन पुण्यातच का खितपत पडतात काय माहिती ? जावे काश्मिरात, कन्याकुमारित गेला बाजार गुजरातेत तरी जावे फक्त हगायला काश्मिरात? राव रास महाग पडेल हो............ त्यापेक्षा लोकल कामंच बर......... ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

विजुभाऊ 09/12/2010 - 10:55
अरे अरे पुण्यात वासाला सुद्धा नाक मुरडायचे नाही असा दंडक आहे की काय? असो. आता ठरवतोच णव्या व्हर्ष्यात पुण्यातल्या कुठल्याच गोष्टीना णावे ठेवायची णाहीत. अवांतर : पुण्यात हल्ली पुरुषानी अंगभर सोने मिरवायची फ्याशन बोकाळली आहे. ( सहज पहायला जावा संगमवाडीत व्होल्वो जेथून सुटतात तेथे एक गृहस्थ अंगावर असेच किमान सात आठ किलोचे दागिने घालून बसलेले असतात )

In reply to by विजुभाऊ

चिंतामणी 09/12/2010 - 13:37
आता ठरवतोच णव्या व्हर्ष्यात पुण्यातल्या कुठल्याच गोष्टीना णावे ठेवायची णाहीत. ही भीष्मप्रतीज्ञा आहे का? की अणेकजन दरवर्षी "सिग्रेट" अन "दारू" सोडायचे ठरवात (आनी फेल होतात) तसला संकल्प आहे?

In reply to by विजुभाऊ

शिल्पा ब 09/12/2010 - 13:40
व्होल्वो जेथून सुटतात तेथे एक गृहस्थ अंगावर असेच किमान सात आठ किलोचे दागिने घालून बसलेले असतात ) महाभारतातली फ्याशन परत आणत असतील

sneharani 08/12/2010 - 13:04
मस्त लिहल आहेस. बालपणीच्या बर्याच आठवणी जाग्या झाल्या विशेषतः खोबरेल तेलाची! :)

नगरीनिरंजन 08/12/2010 - 13:06
कंसातल्या कुरकुरीत शेंगदाण्यांमुळे लेखाचा चिवडा लई चटकदार झाला आहे. :) त्यातही "वातावरणिक अवांतरगिरी" वगैरे शब्द खरपूस भाजलेल्या खोबर्‍यासारखे. (हा चिवडा खाऊन वायूप्रदूषण होणार नाही हे नक्की). अजून लिहा. -(हिवाळा आवडणारा) गारझन

मस्तच! स्मृतिरंजक लेखन तुझा स्ट्राँगपॉइंट आहे. परत एकदा सिद्ध केलंस. आमची शाळा सकाळी ७.१५ ला असायची. त्याकाळी मुंबईत पहाटे थंडी असायची. शाळेत जाताना रस्ताभर तोंडातून वाफा काढत जायचं. शाळेच्या एका बाजूला काही गावठी अशी घरं होती. त्यात एक गोठा होता. शेणाच्या गवर्‍या टाकून केलेली शेकोटी रात्रभर जळून मग नुस्ता धूर ओकत बसलेली असायची. तो धूर आणि थंडीमुळे आलेलं धुकं यामुळे सगळं वातावरण अगदी गूढ वाटायचं. त्यात परत सकाळी पहिला तास मास पीटीचा असायचा बरेच वेळा. शाळेत जाताना घातलेला स्वेटर काढून टाकायची पाळी यायची पीटीची धावपळ करून. एकदम फ्रेश वाटायचं. थोडा मोठा झाल्यावर माळव्यातली थंडी बघायचा योग आला २-३ वर्षं. (एकदा अलाहाबादची पण बघितली.) त्या साईडला थंडी हा स्पेशल खाऊपिऊचा मोसम. अंधार लवकर. मग बाहेर पडायचे. सराफ्यात जाऊन हादडायचे. सावकाश घरी येऊन मग गप्पा हाणून झोपायचे. जेवण झाले की थंडी जास्त वाजते आणि पोटातून वाजते हे ज्ञान तेव्हाच मिळाले. आम्ही जेवायला बसायच्या आधी (दुपारीही) गाद्या / दुलया जय्यत तयारी करायचो. जेवण झाले रे झाले की मी आणि ताई डायरेक्ट दुलईखाली. आई बिचारी बेसिक मिनिमम झाकपाक करून मग यायची दुलईच्या आत. तव्यावरून काढलेली पोळी / गरम केलेलं तूप पानात यायच्या आत थंड होण्याचा चमत्कारही इथेच अनुभवला. स्वर्गच होता तो. मग पुढे आखातातली थंडी बघितली. नुसती बघितली नाही तर चांगली हाडात जाऊन पोचली. उत्तर आखातात (सौदी / कुवेत) वगैरे भागात थंडी मजबूत. त्यात परत सन्नाट वारे. वाळूची / धूळीची वादळं. हे वादळ केवळ अनुभवायचा प्रकार आहे. सगळी घरं / कार्यालयं एसी असल्यामुळे अगदी हवाबंद असायची. पण त्यातूनही धूळ आत यायची आणि दिवसातून २-३ वेळा घर साफ करायला लागायचं. सतत वाहणारी जोरदार हवा त्या लहान फटीतूनही रामसेचित्रपटासारखा आवाज करत घुसत असायची. थंडीचे कपडे नीट असे त्याचवेळी वापरले जास्त. बोचरी थंडी. माळव्याच्या थंडीपेक्षा वेगळीच. माळव्यातली थंडी गुलाबी, सुखकारक. आखातातली मात्र एकदम त्रासदायक. अवांतर: माझे लग्न ठरले तेव्हा माझ्या नात्यातल्या एका पोक्त बाईंनी 'उन्हाळ्यात अजिबात लग्न करू नकोस, थंडीचा मौसमच पाहिजे' असे बजावून सांगितले आणि मी ते अगदी मनापासून अंमलात आणले... त्या बाई आता आपल्यात नाहीत पण माझा दुवा कायमचा घेऊन आहेत. ;)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

प्रदीप 08/12/2010 - 19:21
लेखावरील तसाच तालेवार प्रतिसाद. दोन्ही आवडले.
तव्यावरून काढलेली पोळी / गरम केलेलं तूप पानात यायच्या आत थंड होण्याचा चमत्कारही इथेच अनुभवला.
ह्यावरून आचार्य अत्र्यांच्या एका विनोदाची आठवण झाली. 'मोरूची मावशी' मधील एक पात्र 'लंडनमधील थंडी' विषयी वर्णन काहीसे असे करते: ' अहो, थंडी, थंडी म्हणजे किती असावी? नुसता शब्द तोंडातून बाहेर पडला रे पडला की त्याचे बर्फ झालेच समजा!'

दिपक 08/12/2010 - 13:24
क्लास लेख !! थंडीसारखा बोचरे चिमटे काढुन हसवणरा तसाच शेकोटीसारखा आठवणींच्या मायेची ऊब देणारा.

छोटा डॉन 08/12/2010 - 13:26
मस्त लेख आहे रे टारबा, साला थंडीची आम्हाला एकच गोष्ट वारंवार आठवते ती म्हणजे रोज सकाळी झोपेतुन उठताना 'अजुन अर्धा तास झोपलो असतो तरी चालल' ही इच्छा होते. तुमच्या त्या शेकोट्या वगैरे सगळे मान्य असले तरी निवांत झोपुन राहण्यासारखे सुख कशातच नाही ;) - छोटा डॉन

गेले ते दिवस , राहिल्या त्या आठवणी ... इकडे चेन्नैत ४ उन्हाळे असतात... सध्या पहिल्या उन्हाळ्यात पाउस पडतोय... हल्ली कुठल्या सीझन मध्ये कुठला सीझन मिक्स होईल सांगता येणे कठीण आहे बाबानु... तव्हा तुमी मजा लुटा हिवाळ्याची ...

गेले ते दिवस , राहिल्या त्या आठवणी ... इकडे चेन्नैत ४ उन्हाळे असतात... सध्या पहिल्या उन्हाळ्यात पाउस पडतोय... हल्ली कुठल्या सीझन मध्ये कुठला सीझन मिक्स होईल सांगता येणे कठीण आहे बाबानु... तव्हा तुमी मजा लुटा हिवाळ्याची ...

लेख आवडला, मस्त आहे. टारझन यांचा हात स्मृतीरंजनात्मक लेखनात कोणीही धरु शकणार नाही. हा प्रतिसाद देताना मी केलेलं शीघ्र काव्य: तु थंडी मी वोडका, तु संधी, मी चान्स मारु का? ;) - (महाकवि) इंटेश.

In reply to by इंटरनेटस्नेही

नगरीनिरंजन 08/12/2010 - 15:30
>>टारझन यांचा हात स्मृतीरंजनात्मक लेखनात कोणीही धरु शकणार नाही. सहमत आहे. विशेषतः "एक दिव्य पार पडल्यावर दुसरं दिव्य पार पाडताना बोटं अगदी गारठुन जायची. पण खुप मज्जा यायची." असं वर्णन केल्यावर तर त्यांचा हात कोणीही धरणार नाही. ;-)

In reply to by इंटरनेटस्नेही

आमोद शिंदे 08/12/2010 - 21:42
सहमत आहे. त्याही पुढे जाऊन मी असे म्हणून इच्छीतो की हातच काय, टारझन ह्यांचे कशातच कुणीही काहीही धरू शकणार नाही.

@तर फॉरिन ची थंडी आम्ही अनुभवली नसल्याने हि अनुभवायची नाही साहेब भोगायची असते. . मुंबईत एकेकाळी थंडी असावी ह्या संशयास वाव आहे कारण शाळेत शिकलेलो मर्ढेकरांची पितात सारे गोड हिवाळा हि नितांत सुंदर कविता . सध्या नवीन घरातून आल्प्स दिसतात .(तेच ते यश व करण आपल्या सिनेमातून नेहमी दाखवतात ते ) आम्ही पाणी देखील त्याच्या वितळलेल्या ग्लेसियर चे पितो .(निदान त्या कंपनीचा तसा दावा आहे .) लेख मस्तच झालाय त्यावरून गाणे सुचले (थंडीचा महिना झटापट शेकोटी पेटवा .सख्याला निरोप पाठवा .मला लागलाय खोकला ) किंवा आताचे माघाची हि थंडी जीव माझाला जाळी घेऊ नका राया आता राया तुम्ही रोज रात पाळी. उणे १० मध्ये काकडत सभोवतालीचे जग पांढरट झाल्याचे पाहून टक्कुर अमंळ फिराया लागलाय .

In reply to by शिल्पा ब

त्याचे काय आहे येथे पाणी ३ प्रकारात मिळते १) स्टील म्हणजे साधे २) स्पार्कलिंग म्हणजे वायुमिश्रीत अर्थात बुद्बुड्याचे म्हणजे सोड्यासारखे ते आम्ही बाटलीतून पितो (साध्या पाण्याच्या वाटेला युरोपियन सहसा जात नाही .३) फ्लेवर मिश्रित म्हणजे ह्या पाण्यात स्ट्रो बेरी अथवा लिंबाची व अनेक प्रकारच्या फळांची चव असते .तेही हौस म्हणून पितो कधी कधी दिवसाचा अर्धाहून जास्त काळ पंचाताराकीत वातावरणात काम करताना जातो .तिथे सर्व फुकट असते .(म्हणजे आमच्या बापाचे )मग घरी आल्यावर तेच चोचले आम्ही पुरवायचा प्रयत्न करतो ) बाकी लहानपणी डोंबिवलीच्या गच्चीतून र मुंब्र्याचा डोंगर दिसायचा .दिसायचा त्या डोंगरावर एक मंदिर आहे .(आता पक्की पायवाट आहे )पूर्वी लहानपणी कच्या वाटेवरून जायला खुप धमाल यायची

रामदास 08/12/2010 - 19:10
झाल्यामुळे हिवाळ्याच्या फारशा आठवणी काही सांगता येणार नाहीत . पण त्यांचा एक मित्र म्हणायचा त्या ओळींशी ते सहमत आहेत. जाड़ों की नर्म धूप और आँगन में लेट कर आँखों पे खींचकर तेरे आँचल के साए को औंधे पड़े रहे कभी करवट लिये हुए दिल ढूँढता है फिर वही फ़ुरसत के रात दिन... आमच्या अफ्रिकेत फक्त ड्राय आणि वेट हे दोन च ऋतु असत हे गमतीदार वाक्य आहे. टारझन ,अभिनंदन .सुंदर लेख आहे.

In reply to by रामदास

जाड़ों की नर्म धूप और आँगन में लेट कर आँखों पे खींचकर तेरे आँचल के साए को औंधे पड़े रहे कभी करवट लिये हुए दिल ढूँढता है फिर वही फ़ुरसत के रात दिन...
वाहव्वा!!!

In reply to by रामदास

विकास 08/12/2010 - 23:41
अगदी हेच गाणे मला असे वाचताना/अनुभवताना आठवते. विशेष करून आता आजूबाजूला बर्फ असला की, मात्र त्यातील "बर्फिली सर्दीयोंमे किसिभी पहाड पर, वादी मे गुंजती हुई खामोशिया सुने, आँखोमे भिगे भिगे से लमहे लिये हुए..." ह्या ओळी एक अस्वस्थता आणतात. मुंबईकरांची थंडी आणि पुणेकरांचा पावसाळा अंमळ गंमतशीर असतात असे वाटते... बाकी हा लेख नृत्य आणि सद्भावना या कॅटॅगरीज मधे का टाकला आहे बरे?

In reply to by रामदास

नंदन 09/12/2010 - 01:19
ह्याच ओळी आठवत होत्या, लेख वाचताना. बाकी शनिवार सकाळच्या पीटीच्या तासाचा जाचपण तसाच. अवांतर - १९८९-९० च्या सुमारास मुंबैत सुद्धा चक्क १० डिग्री सेल्सियस पर्यंत तपमान गेल्याचं आठवतं.

रेवती 08/12/2010 - 19:36
चांगलं लिहिलयस रे टार्‍या! खी खी करून हसत होते. पावसाळा म्हणजे आमचा णावडता ऋतु ( काही विशेष प्रसंग सोडले तर ) हे विशेष प्रसंग कोणते बुवा? खाणदाणी बंब खी खी खी टेरेसचा दरवाजा जाळायचं काम फक्त तूच करू शकतोस. निदान विचारायचं घरी ......

स्पंदना 08/12/2010 - 20:24
थंडीत आमची शाळा बाहेर भरायची. मजा यायची. भरीत भर म्हणुन पी टी करुन अंगात ली थंडी घालवायचा दुष्ट प्रयत्न आमचे सर करायचे. हॅ थंडी काय घालवायची गोष्ट आहे? अरे ती तर अश्शी हात काखेतघालुन स्वतःच स्वतःला गच्च पकडुन ठेवायची गोष्ट आहे नाही का? लेख अप्रतिम!

ऋषिकेश 08/12/2010 - 22:06
अरेच्या .. टारोबा गेल्याचे जसे मला जालावर येणे जमत नसताना घडले तसेच त्याचे येणे घडलेले दिसते. असो.. री-वेलकम :) लेखन आवडले.. (फक्त टार्‍याच्या मानाने अगदी 'साजुक' लेख आहे :) )

माजगावकर 08/12/2010 - 23:24
एकच नंबर लेख!!
त्याचा वचपा त्यांनी थोडा जास्त फराळ करुन मानवी फटाक्यांद्वारे काढला.
( कुठे ? असे प्रश्न व्यनि तुन विचारावेत म्हणजे मोकळेपणाने बोलता येइल )
एक दिव्य पार पडल्यावर दुसरं दिव्य पार पाडताना बोटं अगदी गारठुन जायची
हापिसात लोकं बघायला लागली राव माझ्याकडं... :)

धनंजय 09/12/2010 - 00:53
हिवाळ्याच्या शुभेच्छा. गोव्यात (बहुधा डिसेंबर १९८३ मध्ये) एकदा भल्या पहाटे १८ डिग्री सेल्सियस तापमान होते, ते मी खुद्द अनुभवलेले आहे. हिवाळ्यात रोज सकाळी आई अंगावर बळेच स्वेटर घालत असे. थोड्याच वेळात घाम फुटे आणि स्वेटर काढून टाकावा लागे. त्या दिवशी अगदी शाळेत पोचेपर्यंत मी स्वेटर काढून टाकला नाही! अशी शोल्लेट थंडी. आणि तुम्ही कसल्या गप्पा मारून र्‍हायला राव!

पुण्याच्या गुलाबी थंडीची मजाच वेगळी असते यार ! पण मित्रा, पुण्याचा पाऊसही तेवढाच रोमँटिक आहे रे... च्यायला इथे पाऊस पडला की हाडापर्यंत थंडीच जाते !!

सविता 09/12/2010 - 02:59
ठीक ठाक.... नेहमी सारखा नाही जमला........ तुमचे याच्यापेक्षा जास्त चांगले स्मृतीरंजनात्मक लेखन वाचले आहे..... त्यामुळे अपेक्षा कदाचित जास्त आहेत...

गुंडोपंत 09/12/2010 - 08:59
जिवणशैली बदलली , राहिल्या त्या आठवणी . अगदी खरं बोललास रे टारोबा! छान जमला आहे लेख. आवडला. आमच्या नाशकात नोटांचा छापखाना. तेथे प्रेस चे कामगार नाशकाची कडक थंडी पळवायला चक्क नोटा जाळायचे. म्हणजे नोटांची शेकोटी. हल्ली करतात की नाही माहिती नाही पण २० वर्षांपूर्वी तरी करत. हल्ली थंडीही तशी राहिली नाही म्हणा...

In reply to by गुंडोपंत

राजा 09/12/2010 - 10:43
गुंडोपंत साहेब माझ्या महिती प्रमाणे प्रेस चे कामगार थंडी पळवायला नोटा साईड ने कट करताना जो भाग शिल्लक रहायचा ती उरलेली (Side Scrap) जाळायचे. नोटा नाहित उगाच गैरसमज नको. नोटप्रेस शेजारी राहिलेला व नोटप्रेस बघितलेला आपला राजा

In reply to by राजा

गुंडोपंत 09/12/2010 - 10:59
मी प्रेस मध्ये कधी काम केले नाही. काही जण होते पण त्यांची आपली मैत्री पिण्यापुरती... त्यात आइकलेल्या गोष्टी. त्यामुळे सत्यते विषयळेशंका घ्यायला रास्त जागा आहे. निट प्रिंट न झालेल्या नोटा जाळायचे अशी माझी आपली ऐकीव माहिती. तुम्ही पाहिल्या असतील तर तुमचे खरे! माझी काही हरकत नाही. :)

बद्दु 09/12/2010 - 11:31
हिवाळ्यातली भट्टी जशी हवीहवीसी वाटते तसाच वाफाळलेला चहा सुद्धा..चहाचा उल्लेख न आल्यामुळे अंमळ निराश झालो. बाकी भट्टी छान जमली.

उपास 10/12/2010 - 08:28
मस्तच टार्‍या.. पुण्यातली थंडी अनुभवलि (आणि उपभोगलीही) एक वर्ष.. सकाळी कडक थंडीत ४ वाजता पेठेत अमृततुल्य पिऊन.. जवळच्या गल्लीतल्या पारिजातकाच्या दवात भिजलेल्या सड्याचा मनसोक्त वास घेतला की बाईक टाकायची सिंहगडाच्या पायथ्याशी.. वाटेत गावात पेटलेल्या बंबांवर हात गरम करुन घ्यायचे.. तेथे पोहोचलं कि चढायला सुरुवात करायची आणि सूर्योदयाची मजा लूटत वरती सरबताला गडावर साडे सहा पर्यंत पोहचायचं.. ह्याच नाव ते.. बरं, पण पाऊस म्हटला तर मुंबईचाच.. तो खवळलेला समुद्र, उस्ळणार्‍या लाटा, नरीमन पॉईंटचा बांध... के सी कॉलेज चुकवून तेथे पावसात केलेले कित्येक उद्योग इसका तो कोई जवाब नाही.. मुंबईचा पाऊस पहायाचा असेल तर अमिताभ आणि मौसमीच्या 'रिमझिम गिरे सावन' मध्ये.. अहाहा क्या कहने!! तुझे लेख नेहमिच नॉस्टेल्जिक (अचूक मराठि प्रतिशब्द?) करतात बघ..
णमस्कार्स लोक्स , पार नोव्हेंबर उजाडला तरी ह्या वाह्यात पावसाने नुसता उच्छाद मांडला होता. दसर्‍याला पाउस ? हाईट म्हणजे दिवाळीतही पाऊस झाला. त्यामुळे बर्‍याच लोकांचे फटाके वाकस होऊन फुसके निघाले. त्याचा वचपा त्यांनी थोडा जास्त फराळ करुन मानवी फटाक्यांद्वारे काढला. ह्यामुळे वायुप्रदुशणास मदत झाली नसेल तर नवल . अरे नोव्हेंबरात काय पाऊस पडायचा असतो का? प्रत्येक ऋतुला चार-चार महिने वाटुन दिलेले असताना असं एकाने दुसर्‍याच्या क्षेत्रात घुसखोरी करुन वातावरणिक अवांतरगिरी करणं मला खरोखर न रुचणारं वाटलं.

जकार्तामध्ये सादर झालेला "लावणी दर्शना"चा अफलातून कार्यक्रम!

सुधीर काळे ·

In reply to by अविनाशकुलकर्णी

टारझन 07/12/2010 - 13:25
खालुन पाचव्या फोटुत नर्तिकेचे ट्रायसेप कसे चमकत आहेत .. वा वा वा !! धन्यवाद जकार्ताकाका ! बाकी पुण्यातल्या बालगंधर्व मधे होणार्‍या "चौफुला" ,"नाद करायचा नाय" वगैरे मधे जो माहोल तयार होतो तो तिकडे झाला असेल ह्या बाबद सांशक . -(णटराज)

In reply to by टारझन

विजुभाऊ 07/12/2010 - 16:54
एक चूक आहे (ढोलकीवर 'ढोलकीसम्राट' पांडुरंग घोटकर) या चित्रात ते वाजवीत असलेल्या वाद्याचे नाव सम्बळ असे आहे. ती ढोलकी नाहिय्ये गोंधळ वगरे गाताना संबळ वाजवतात.

In reply to by विजुभाऊ

सुधीर काळे 07/12/2010 - 21:42
विजूभाऊ, सर्वात प्रथम धन्यवाद. त्या कार्यक्रमात ढोलकीचंच नांव घेतलं गेलें. पण माझी ऐकण्यातही चूक झाली असू शकते. कारण हीच दुरुस्ती आणखी एका वाचकाने सुचविली होती. सुदैवाने ढोलकीसम्राट घोटकरसाहेबांनी मला त्यांचे व्हिजिटिंग कार्ड दिले आहे. त्यांनाच फोन करून विचारतो आणि चूक असल्यास दुरुस्त करणासाठी सकाळच्या संपादकांना विनंती करतो. पुनश्च धन्यवाद!

In reply to by सुधीर काळे

सुधीर काळे 09/12/2010 - 08:48
विजूभाऊ, आज सकाळीच 'ढोलकीसम्राट' पांडुरंग घोटकरांशी बोलणे झाले. त्या 'ताशा'सारख्या दिसणार्‍या वाद्याचे नांव 'संबळ'च आहे! आता ते बरोबर करण्यासाठी संपादकांना लिहितो. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!

विलासराव 30/11/2010 - 18:39
मला तरी लावणी हा प्रकार फार आवडतो. >>अहमदनगरजवळच्या 'सुपा' गावातील "कलिका कला केंद्र" या संस्थेचे पथक रशिया, जपान व इंडोनेशियाच्या दौर्‍यावर होते व जपानमधील कार्यक्रम संपवून जकार्ताला आले होते. सुपे हे पारनेर तालुक्यात येते. पारनेर हे माझे गाव. >>('सुपे' हे सुप्याला झालेल्या सुप्रसिद्ध लढाईमुळे मराठी लोकांना परिचित आहेच!) मला वाटते ते सुपे दुसरे असावे. ह्या सुप्याला लढाई झाली असे मला वाटत नाही. ही माझी माहिती आहे. चुकीचीही असु शकते

In reply to by विलासराव

गणेशा 30/11/2010 - 19:21
सुधीर काळे .. आपला लेख उत्तम जमला आहे .. लावणी मला पण खुप आवडते .. ..सांगते ऐका चे मेकींग आधीच वाचले होते .. मस्त आहे .. एकदम नक्की सर्वांनी वाचावे असे.. ---------- अवांतर : विलास राव आपण पारनेर चे असल्याने आनंद वाटला , शिरुर ला ३-४ वर्षे होतो तेंव्हा पारनेर चे मित्र मैत्रीणींची आठवण झाली .. बारामती जवळील 'सुपा' ही शहाजीराजेंची सर्वात पहिली जहागीरी होती. कदाचीत ते हे सुपा असेल असे वाटते .. आणि ते माझे गाव आहे .[:)] या सुप्या जवळ केडगाव असे गाव आहे .. जसे पारनेर च्या सुप्या जवळ केडगाव आहे तसेच त्यामुळे ही बराच गोंधळ होतो काही जणांचा.. आणि या सुप्याजवळ ही चौफुला (केडगाव) हे ठिकाण आहे .. त्यामुळे हे पथक पहिल्यांदा तेथलेच वआटले मला पण नगरकर वाचुन कळाले हे तिकडच्या सुप्याचे ते ..

In reply to by विलासराव

सुधीर काळे 30/11/2010 - 21:03
माझ्या आठवणीप्रमाणे सुप्याला राघोबादादांच्या करकीर्दीतील एक मोठी लढाई झाली आणि हे सुपे पुण्याजवळ आहे. पण या दोन काळे भगिनी (राजश्री आणि आरती) "काळे नगरकर" असे आडनाव लावतात व त्यांच्याशी परिचय असलेल्याने त्या अहमदनगरमुळे नगरकर असे नाव लावतात असे सांगितले. अजून थोडा शोध घेतो. काळे

In reply to by सुधीर काळे

चिंतामणी 01/12/2010 - 00:39
माझ्या आठवणीप्रमाणे सुप्याला राघोबादादांच्या करकीर्दीतील एक मोठी लढाई झाली आणि हे सुपे पुण्याजवळ आहे. पण या दोन काळे भगिनी (राजश्री आणि आरती) "काळे नगरकर" असे आडनाव लावतात व त्यांच्याशी परिचय असलेल्याने त्या अहमदनगरमुळे नगरकर असे नाव लावतात असे सांगितले. अजून थोडा शोध घेतो. काळे साहेब. बरोबर आहे. माझ्या अल्पज्ञानाप्रमाणे पण हे सुपा मोरगावजवळ (बारामती तालुका) आहे.

In reply to by चिंतामणी

सुधीर काळे 09/12/2010 - 08:53
विलासराव, ढोलकीसम्राटांनी सांगितले कीं हे सुपे गाव पारनेर तालुक्यातलेच असून ते गांव शिरूर-नगर रस्त्यावर आहे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

टारझन 07/12/2010 - 13:30
ब्राऊझर मधे आणखी कसलासा टॅबु उप्प्स सॉरी .. टॅब ओपन असल्याची शंका येते. मजा आली म्हणे =)) -(मजेशीर)

In reply to by सुधीर काळे

विलासराव 30/11/2010 - 21:17
>>अहमदनगरजवळच्या 'सुपा' गावातील "कलिका कला केंद्र" या संस्थेचे पथक रशिया, जपान व इंडोनेशियाच्या दौर्‍यावर होते व जपानमधील कार्यक्रम संपवून जकार्ताला आले होते. ('सुपे' हे सुप्याला झालेल्या सुप्रसिद्ध लढाईमुळे मराठी लोकांना परिचित आहेच!) अहमदनगर जवळचे सुपे असा उल्लेख आल्याने मला असे वाटले. बाकी ते मॅपमधले सुपे वेगळे आहे. असो.

In reply to by सुधीर काळे

चिंतामणी 01/12/2010 - 00:42
मी म्हणतो ते सुपा हेच. पण तुमच्या कलाकारांचे सुपे हे रांजणगावच्या पुढे आहे. हा नकाशा वरती ओढा म्हणजे दिसेल. शिरुर नंतर दिसेल.

In reply to by सुधीर काळे

विलासराव 30/11/2010 - 21:27
पारनेर जवळचे सुपे हे पूणे- नगर हायवेवर शिरुरच्या पुढे २० -२५ किमी असेल. पुण्यावरुन साधारण ७५-८० किमी. हे बारामतीचे सुपे वेगळे आहे. बहुतेक चौफुला म्हणतात ते हेच किंवा जवळच असावे. चौफुला म्हणजे ते मुंडेंचे बरखा प्रकरण. ति़कडे असे खुप कलाकेंद्र आहेत. आता तिथे कुठली कला चालते ते धमालराव प्रकाश टाकु शकतील.

In reply to by विलासराव

सुधीर काळे 30/11/2010 - 21:38
पारनेर जवळचे सुपे हे पूणे- नगर हायवेवर शिरुरच्या पुढे २० -२५ किमी असेल. पुण्यावरुन साधारण ७५-८० किमी. शिरूर-नगर अंतर ५०-६० किमी आहे असे आठवते. म्हणजे सुपे-नगर २५ किमी? म्हणजे नगरच्या जवळच, नाहीं कां? असो. मुख्य लेख "सुपे कुठे आहे" याबद्दल नसून "लावणी-दर्शन या कार्यक्रमाबद्दल आहे" तरी तिकडे जास्त लक्ष असू द्या. त्या ग्रूपमधील एका कलाकाराचे कार्ड माझ्याकडे आहे. त्यालाच फोन करून विचारतो आणि कळवतो. दरम्यान Back to "Lavani Darshan"

In reply to by विलासराव

चिंतामणी 01/12/2010 - 00:47
चौफुला म्हणजे ते मुंडेंचे बरखा प्रकरण. ति़कडे असे खुप कलाकेंद्र आहेत. चौफुल्याला कलाकेंद्र आहेतच. पण वरील कलाकारांचे सुपे/सुपा हे शिरुरच्यापुढे नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात येते. तेथेसुध्दा घाटाच्या पायथाशी कला केंद्रे आहेत. चौफुल्यापासुन सुपा आत मोरगाव मार्गावर आहे. उगीचच पिंका टाकायाची सवय मिपाकरांनी सोडावे असे मला वाटते.

आमोद शिंदे 30/11/2010 - 21:41
छान लेख
त्यात खेळण्यातला जोश, विटी दांडूवर पेलण्याची क्रिया, कुणी कुठे उभे रहायचे याबद्दल हुकूम वगैरे सर्व अगदी कप्तानाच्या आवेशाने तिने केले
टारू, वुई मिस यू!!

"..."लावणी" नृत्यप्रकार "एक शृंगारीक (चावट) नृत्यप्रकार" अशा चुकीच्या कलंकामुळे (जुनाट विचारांवर आधारित) मागे पडला असावा कीं काय असेही मनात येऊन गेले....." श्री.सुधीर काळे यांच्या उत्स्फूर्त लिखाणावरून ते त्या कार्यक्रमाच्या प्रेमात किती गुंफले गेले होते ते स्पष्ट दिसून येते. 'लावणी' हा प्रकारच मराठी माणसाला मोहित करणारा आहे, भले त्या कलेविषयी सर्वसाधारणपणे डावेच मत मांडले जात असले तरी. वर उदधृत केलेल्या अवतरणातही श्री.काळे यानी हीच भावना प्रकट केली आहे, तीबद्दल मी थोडा खुलासा करतो. इथे मी 'चुकीच्या कलंकावर' असा शब्दप्रयोग न वापरता "चुकीच्या समजुतीमुळे" हा नृत्यप्रकार मागे पडला असे म्हणतो. कारण या परंपरेत वाढलेली 'मुलगी' ही पुरुषसेवेसाठीच जन्माला आली आहे अशी खुद्द त्या समाजाचीच (कोल्हाटी) धारणा असून तसे एखाद्या मुलीने केले नाही तर खंडेरायाचा उग्र कोप पुर्‍या छाटीवर [छाटी = समाज] पडतो. तमासगिरीण आणि शरीरअर्पण याची वीण अशी काही दाट आहे तिथे की, त्या समाजातील एखादी सुशिक्षित (तसे पाहिले तर मुलींना अतिशय अल्प शिक्षण दिले गेलेले असते...वयाच्या ८ व्या वर्षीच चाळ पायात बांधले जातात) नृत्यांगणा आपणदेखील चारचौघीसारखे लग्न करून सुखाने संसार करावा का हा विचारच करू शकत नाही. "बामना घरी लिवणं, कुणब्या घरी दाणं, महारा घरी गाणं, कोल्हाटी घरी नाचणं...." ही शिकवण देवाची असून तिथे जन्मजात आहे असे मानले जाते आणि त्याच मार्गाने यांची वाटचाल चालू असते. "पिंजरा" चित्रपटातील ते एक दृश्य फार बोलके आहे की, जिथे मास्तर आणि पाटील त्या तमाशावाल्यांचा फड गावी येऊ न देता त्याची नदीपलिकडे (म्हणजेच गावकुसाबाहेर) हकालपट्टी करतो. तो प्रसंग बिलकुल काल्पनिक नसून कोल्हाटी समाजाची ती वर्षानुवर्षाची तिडीक आहे. पांढरपेशा वर्गही या समाजातील मुलांमुलीकडे फार आपुलकीने पाहतो असे बिलकुल नाही. रोशन सातारकर, मधु कांबिकर, सुरेखा पुणेकर, तसेच या धाग्यातील काळे भगिनींना या क्षेत्रात चार पैसे मिळाले म्हणून त्यांना कोणत्या हाऊसिंग सोसायटीमध्ये सहजगत्या सदनिका मिळते असे होत नाही. मेट्रोमध्येही यांच्याबाबतीत हा भेदभाव होतोच होतो. याला दुसरेही कारण म्हणजे कोल्हाटी जातीतील मुलीना नसलेली लग्नाची परवानगी. "पाट" लावून घेणे हा एक प्रकार सर्रास (आजही) चालू असल्याने एखाद्या बारीच्या वेळी "दिसला गं बाई दिसला, मला बघून गालात हसला, गं बाई हसला..." असा कुणी तालेवर "पाटील, इनामदार, सावकार" दिसतो का ते पाहणे हे यांचे विधिलिखितच असते. कोल्हाटी समाजाच्या "माळी कोल्हाटी" आणि "भातू कोल्हाटी" अशा दोन पोटजाती आहेत. माळीकरीण रितसर तमासगिरीण (मी करीत असलेला हा उल्लेख अपमानस्पद नाही, हे इथल्या वाचक-सदस्यांनी समजून घ्यावे, तर हे लेबल खुद्द कोल्हाट्यांनी त्या मुलींना लावलेले असल्याने शासन दरबारी गॅझेटियरमध्येही हेच नाम नोंदीत झालेले आहे) झाल्यावर लग्न करू शकते....पण कुणाशी? तर तिच्याच बारीतील एका पुरूषाशी....जो सहसा ठेकेदारांसमवेत व्यवहाराला पुढे असतो....तर भातू कोल्हाटीणीच्या पायात घुंगरू आल्यानंतर तिला कोणत्याही प्रकारच्या लग्नाचा 'अधिकार' नाही....ती खंडोबाचीच पत्नी...पण शरीरभुकेसाठी आणि उतार आयुष्यासाठी "योग्य" वयातच 'पाट' लावून घेते....तालेवाराची रखेल होते...आणि एकदा का जवानीचा मोहोर गळाला की, त्याच तालेवाराच्या घरातील 'पायपुसण्याची' अवकळा येते त्या एकेकाळच्या सुंदरीला !! फार वाईट जगणे आहे....पण तरीही श्री.सुधीर काळे यानी इथे दिलेल्या फोटोमधून अपरिहार्यपणे त्याना समाजाच्या चार घटका मनोरंजनासाठी आणि स्वतःच्या पोटापाण्यासाठी तो शृंगाररस नृत्यरूपात बोर्डावर सांडावाच लागतो. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

चिंतामणी 01/12/2010 - 00:50
रोशन सातारकर, मधु कांबिकर, सुरेखा पुणेकर, तसेच या धाग्यातील काळे भगिनींना या क्षेत्रात चार पैसे मिळाले म्हणून त्यांना कोणत्या हाऊसिंग सोसायटीमध्ये सहजगत्या सदनिका मिळते असे होत नाही. वाह वा. खरच छान लिहीले आहेत. हेच इम्रान हाश्मी, शबाना आजमीलासुध्दा सांगाय्ला पाहीजे असे वाटते.

स्पंदना 01/12/2010 - 08:14
अतिशय सुन्दर झाला असला पाहिजे कार्यक्रम! मध्ये एकदा कोल्हापुरला एक दिवस खास महिलांसाठी या कर्यक्रमाच सादरी करण केले गेल होत. त्यातली एक नर्तिका पी एस आय म्हणुन रुजु होणार होती. या मुले व्यवस्थित शिकलेल्या असतात. काका एकच चुकलय अस मला वाटतय, ते फोटो मध्ये ढोलकी सम्राट ढोलकी वाजवत नसुन ' संबळ ' वाजवताहेत. खंडोबाच गाण असाव ते. मी खुप दिवसा पासुन ' कवडसा कवडसा चांदाचा पडला ' गाण शोधते आहे. कुठे मिळेल का?

अप्रतिम लेख जर्मनीत व युरोपात दक्षिणात्य नृत्य शैलीचे कायर्क्रम खूप गर्दी खेचतात .माझ्या मते आपली लावणी असो कि भांगडा हे सुरवातीपासून नुसत्या वाद्याच्या आवाजाने रसिकांचे मनमोहून घेतात .तेव्हा आपली लोककलेचे युरोपात कार्यक्रम का करत नाहीत असा प्रश्न मला नेहमीच पडतो .युरोपातील मराठी माणूस संमेलन भरवू शकतो .अमेरिकेत सुरेखा पुणेकर जाऊन येतात .युरोपात आम्हाला शिट्या कधी वाजवायला मिळणार ह्या प्रतीक्षेत सध्या आहोत .

In reply to by अविनाशकुलकर्णी

टारझन 07/12/2010 - 13:25
खालुन पाचव्या फोटुत नर्तिकेचे ट्रायसेप कसे चमकत आहेत .. वा वा वा !! धन्यवाद जकार्ताकाका ! बाकी पुण्यातल्या बालगंधर्व मधे होणार्‍या "चौफुला" ,"नाद करायचा नाय" वगैरे मधे जो माहोल तयार होतो तो तिकडे झाला असेल ह्या बाबद सांशक . -(णटराज)

In reply to by टारझन

विजुभाऊ 07/12/2010 - 16:54
एक चूक आहे (ढोलकीवर 'ढोलकीसम्राट' पांडुरंग घोटकर) या चित्रात ते वाजवीत असलेल्या वाद्याचे नाव सम्बळ असे आहे. ती ढोलकी नाहिय्ये गोंधळ वगरे गाताना संबळ वाजवतात.

In reply to by विजुभाऊ

सुधीर काळे 07/12/2010 - 21:42
विजूभाऊ, सर्वात प्रथम धन्यवाद. त्या कार्यक्रमात ढोलकीचंच नांव घेतलं गेलें. पण माझी ऐकण्यातही चूक झाली असू शकते. कारण हीच दुरुस्ती आणखी एका वाचकाने सुचविली होती. सुदैवाने ढोलकीसम्राट घोटकरसाहेबांनी मला त्यांचे व्हिजिटिंग कार्ड दिले आहे. त्यांनाच फोन करून विचारतो आणि चूक असल्यास दुरुस्त करणासाठी सकाळच्या संपादकांना विनंती करतो. पुनश्च धन्यवाद!

In reply to by सुधीर काळे

सुधीर काळे 09/12/2010 - 08:48
विजूभाऊ, आज सकाळीच 'ढोलकीसम्राट' पांडुरंग घोटकरांशी बोलणे झाले. त्या 'ताशा'सारख्या दिसणार्‍या वाद्याचे नांव 'संबळ'च आहे! आता ते बरोबर करण्यासाठी संपादकांना लिहितो. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!

विलासराव 30/11/2010 - 18:39
मला तरी लावणी हा प्रकार फार आवडतो. >>अहमदनगरजवळच्या 'सुपा' गावातील "कलिका कला केंद्र" या संस्थेचे पथक रशिया, जपान व इंडोनेशियाच्या दौर्‍यावर होते व जपानमधील कार्यक्रम संपवून जकार्ताला आले होते. सुपे हे पारनेर तालुक्यात येते. पारनेर हे माझे गाव. >>('सुपे' हे सुप्याला झालेल्या सुप्रसिद्ध लढाईमुळे मराठी लोकांना परिचित आहेच!) मला वाटते ते सुपे दुसरे असावे. ह्या सुप्याला लढाई झाली असे मला वाटत नाही. ही माझी माहिती आहे. चुकीचीही असु शकते

In reply to by विलासराव

गणेशा 30/11/2010 - 19:21
सुधीर काळे .. आपला लेख उत्तम जमला आहे .. लावणी मला पण खुप आवडते .. ..सांगते ऐका चे मेकींग आधीच वाचले होते .. मस्त आहे .. एकदम नक्की सर्वांनी वाचावे असे.. ---------- अवांतर : विलास राव आपण पारनेर चे असल्याने आनंद वाटला , शिरुर ला ३-४ वर्षे होतो तेंव्हा पारनेर चे मित्र मैत्रीणींची आठवण झाली .. बारामती जवळील 'सुपा' ही शहाजीराजेंची सर्वात पहिली जहागीरी होती. कदाचीत ते हे सुपा असेल असे वाटते .. आणि ते माझे गाव आहे .[:)] या सुप्या जवळ केडगाव असे गाव आहे .. जसे पारनेर च्या सुप्या जवळ केडगाव आहे तसेच त्यामुळे ही बराच गोंधळ होतो काही जणांचा.. आणि या सुप्याजवळ ही चौफुला (केडगाव) हे ठिकाण आहे .. त्यामुळे हे पथक पहिल्यांदा तेथलेच वआटले मला पण नगरकर वाचुन कळाले हे तिकडच्या सुप्याचे ते ..

In reply to by विलासराव

सुधीर काळे 30/11/2010 - 21:03
माझ्या आठवणीप्रमाणे सुप्याला राघोबादादांच्या करकीर्दीतील एक मोठी लढाई झाली आणि हे सुपे पुण्याजवळ आहे. पण या दोन काळे भगिनी (राजश्री आणि आरती) "काळे नगरकर" असे आडनाव लावतात व त्यांच्याशी परिचय असलेल्याने त्या अहमदनगरमुळे नगरकर असे नाव लावतात असे सांगितले. अजून थोडा शोध घेतो. काळे

In reply to by सुधीर काळे

चिंतामणी 01/12/2010 - 00:39
माझ्या आठवणीप्रमाणे सुप्याला राघोबादादांच्या करकीर्दीतील एक मोठी लढाई झाली आणि हे सुपे पुण्याजवळ आहे. पण या दोन काळे भगिनी (राजश्री आणि आरती) "काळे नगरकर" असे आडनाव लावतात व त्यांच्याशी परिचय असलेल्याने त्या अहमदनगरमुळे नगरकर असे नाव लावतात असे सांगितले. अजून थोडा शोध घेतो. काळे साहेब. बरोबर आहे. माझ्या अल्पज्ञानाप्रमाणे पण हे सुपा मोरगावजवळ (बारामती तालुका) आहे.

In reply to by चिंतामणी

सुधीर काळे 09/12/2010 - 08:53
विलासराव, ढोलकीसम्राटांनी सांगितले कीं हे सुपे गाव पारनेर तालुक्यातलेच असून ते गांव शिरूर-नगर रस्त्यावर आहे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

टारझन 07/12/2010 - 13:30
ब्राऊझर मधे आणखी कसलासा टॅबु उप्प्स सॉरी .. टॅब ओपन असल्याची शंका येते. मजा आली म्हणे =)) -(मजेशीर)

In reply to by सुधीर काळे

विलासराव 30/11/2010 - 21:17
>>अहमदनगरजवळच्या 'सुपा' गावातील "कलिका कला केंद्र" या संस्थेचे पथक रशिया, जपान व इंडोनेशियाच्या दौर्‍यावर होते व जपानमधील कार्यक्रम संपवून जकार्ताला आले होते. ('सुपे' हे सुप्याला झालेल्या सुप्रसिद्ध लढाईमुळे मराठी लोकांना परिचित आहेच!) अहमदनगर जवळचे सुपे असा उल्लेख आल्याने मला असे वाटले. बाकी ते मॅपमधले सुपे वेगळे आहे. असो.

In reply to by सुधीर काळे

चिंतामणी 01/12/2010 - 00:42
मी म्हणतो ते सुपा हेच. पण तुमच्या कलाकारांचे सुपे हे रांजणगावच्या पुढे आहे. हा नकाशा वरती ओढा म्हणजे दिसेल. शिरुर नंतर दिसेल.

In reply to by सुधीर काळे

विलासराव 30/11/2010 - 21:27
पारनेर जवळचे सुपे हे पूणे- नगर हायवेवर शिरुरच्या पुढे २० -२५ किमी असेल. पुण्यावरुन साधारण ७५-८० किमी. हे बारामतीचे सुपे वेगळे आहे. बहुतेक चौफुला म्हणतात ते हेच किंवा जवळच असावे. चौफुला म्हणजे ते मुंडेंचे बरखा प्रकरण. ति़कडे असे खुप कलाकेंद्र आहेत. आता तिथे कुठली कला चालते ते धमालराव प्रकाश टाकु शकतील.

In reply to by विलासराव

सुधीर काळे 30/11/2010 - 21:38
पारनेर जवळचे सुपे हे पूणे- नगर हायवेवर शिरुरच्या पुढे २० -२५ किमी असेल. पुण्यावरुन साधारण ७५-८० किमी. शिरूर-नगर अंतर ५०-६० किमी आहे असे आठवते. म्हणजे सुपे-नगर २५ किमी? म्हणजे नगरच्या जवळच, नाहीं कां? असो. मुख्य लेख "सुपे कुठे आहे" याबद्दल नसून "लावणी-दर्शन या कार्यक्रमाबद्दल आहे" तरी तिकडे जास्त लक्ष असू द्या. त्या ग्रूपमधील एका कलाकाराचे कार्ड माझ्याकडे आहे. त्यालाच फोन करून विचारतो आणि कळवतो. दरम्यान Back to "Lavani Darshan"

In reply to by विलासराव

चिंतामणी 01/12/2010 - 00:47
चौफुला म्हणजे ते मुंडेंचे बरखा प्रकरण. ति़कडे असे खुप कलाकेंद्र आहेत. चौफुल्याला कलाकेंद्र आहेतच. पण वरील कलाकारांचे सुपे/सुपा हे शिरुरच्यापुढे नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात येते. तेथेसुध्दा घाटाच्या पायथाशी कला केंद्रे आहेत. चौफुल्यापासुन सुपा आत मोरगाव मार्गावर आहे. उगीचच पिंका टाकायाची सवय मिपाकरांनी सोडावे असे मला वाटते.

आमोद शिंदे 30/11/2010 - 21:41
छान लेख
त्यात खेळण्यातला जोश, विटी दांडूवर पेलण्याची क्रिया, कुणी कुठे उभे रहायचे याबद्दल हुकूम वगैरे सर्व अगदी कप्तानाच्या आवेशाने तिने केले
टारू, वुई मिस यू!!

"..."लावणी" नृत्यप्रकार "एक शृंगारीक (चावट) नृत्यप्रकार" अशा चुकीच्या कलंकामुळे (जुनाट विचारांवर आधारित) मागे पडला असावा कीं काय असेही मनात येऊन गेले....." श्री.सुधीर काळे यांच्या उत्स्फूर्त लिखाणावरून ते त्या कार्यक्रमाच्या प्रेमात किती गुंफले गेले होते ते स्पष्ट दिसून येते. 'लावणी' हा प्रकारच मराठी माणसाला मोहित करणारा आहे, भले त्या कलेविषयी सर्वसाधारणपणे डावेच मत मांडले जात असले तरी. वर उदधृत केलेल्या अवतरणातही श्री.काळे यानी हीच भावना प्रकट केली आहे, तीबद्दल मी थोडा खुलासा करतो. इथे मी 'चुकीच्या कलंकावर' असा शब्दप्रयोग न वापरता "चुकीच्या समजुतीमुळे" हा नृत्यप्रकार मागे पडला असे म्हणतो. कारण या परंपरेत वाढलेली 'मुलगी' ही पुरुषसेवेसाठीच जन्माला आली आहे अशी खुद्द त्या समाजाचीच (कोल्हाटी) धारणा असून तसे एखाद्या मुलीने केले नाही तर खंडेरायाचा उग्र कोप पुर्‍या छाटीवर [छाटी = समाज] पडतो. तमासगिरीण आणि शरीरअर्पण याची वीण अशी काही दाट आहे तिथे की, त्या समाजातील एखादी सुशिक्षित (तसे पाहिले तर मुलींना अतिशय अल्प शिक्षण दिले गेलेले असते...वयाच्या ८ व्या वर्षीच चाळ पायात बांधले जातात) नृत्यांगणा आपणदेखील चारचौघीसारखे लग्न करून सुखाने संसार करावा का हा विचारच करू शकत नाही. "बामना घरी लिवणं, कुणब्या घरी दाणं, महारा घरी गाणं, कोल्हाटी घरी नाचणं...." ही शिकवण देवाची असून तिथे जन्मजात आहे असे मानले जाते आणि त्याच मार्गाने यांची वाटचाल चालू असते. "पिंजरा" चित्रपटातील ते एक दृश्य फार बोलके आहे की, जिथे मास्तर आणि पाटील त्या तमाशावाल्यांचा फड गावी येऊ न देता त्याची नदीपलिकडे (म्हणजेच गावकुसाबाहेर) हकालपट्टी करतो. तो प्रसंग बिलकुल काल्पनिक नसून कोल्हाटी समाजाची ती वर्षानुवर्षाची तिडीक आहे. पांढरपेशा वर्गही या समाजातील मुलांमुलीकडे फार आपुलकीने पाहतो असे बिलकुल नाही. रोशन सातारकर, मधु कांबिकर, सुरेखा पुणेकर, तसेच या धाग्यातील काळे भगिनींना या क्षेत्रात चार पैसे मिळाले म्हणून त्यांना कोणत्या हाऊसिंग सोसायटीमध्ये सहजगत्या सदनिका मिळते असे होत नाही. मेट्रोमध्येही यांच्याबाबतीत हा भेदभाव होतोच होतो. याला दुसरेही कारण म्हणजे कोल्हाटी जातीतील मुलीना नसलेली लग्नाची परवानगी. "पाट" लावून घेणे हा एक प्रकार सर्रास (आजही) चालू असल्याने एखाद्या बारीच्या वेळी "दिसला गं बाई दिसला, मला बघून गालात हसला, गं बाई हसला..." असा कुणी तालेवर "पाटील, इनामदार, सावकार" दिसतो का ते पाहणे हे यांचे विधिलिखितच असते. कोल्हाटी समाजाच्या "माळी कोल्हाटी" आणि "भातू कोल्हाटी" अशा दोन पोटजाती आहेत. माळीकरीण रितसर तमासगिरीण (मी करीत असलेला हा उल्लेख अपमानस्पद नाही, हे इथल्या वाचक-सदस्यांनी समजून घ्यावे, तर हे लेबल खुद्द कोल्हाट्यांनी त्या मुलींना लावलेले असल्याने शासन दरबारी गॅझेटियरमध्येही हेच नाम नोंदीत झालेले आहे) झाल्यावर लग्न करू शकते....पण कुणाशी? तर तिच्याच बारीतील एका पुरूषाशी....जो सहसा ठेकेदारांसमवेत व्यवहाराला पुढे असतो....तर भातू कोल्हाटीणीच्या पायात घुंगरू आल्यानंतर तिला कोणत्याही प्रकारच्या लग्नाचा 'अधिकार' नाही....ती खंडोबाचीच पत्नी...पण शरीरभुकेसाठी आणि उतार आयुष्यासाठी "योग्य" वयातच 'पाट' लावून घेते....तालेवाराची रखेल होते...आणि एकदा का जवानीचा मोहोर गळाला की, त्याच तालेवाराच्या घरातील 'पायपुसण्याची' अवकळा येते त्या एकेकाळच्या सुंदरीला !! फार वाईट जगणे आहे....पण तरीही श्री.सुधीर काळे यानी इथे दिलेल्या फोटोमधून अपरिहार्यपणे त्याना समाजाच्या चार घटका मनोरंजनासाठी आणि स्वतःच्या पोटापाण्यासाठी तो शृंगाररस नृत्यरूपात बोर्डावर सांडावाच लागतो. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

चिंतामणी 01/12/2010 - 00:50
रोशन सातारकर, मधु कांबिकर, सुरेखा पुणेकर, तसेच या धाग्यातील काळे भगिनींना या क्षेत्रात चार पैसे मिळाले म्हणून त्यांना कोणत्या हाऊसिंग सोसायटीमध्ये सहजगत्या सदनिका मिळते असे होत नाही. वाह वा. खरच छान लिहीले आहेत. हेच इम्रान हाश्मी, शबाना आजमीलासुध्दा सांगाय्ला पाहीजे असे वाटते.

स्पंदना 01/12/2010 - 08:14
अतिशय सुन्दर झाला असला पाहिजे कार्यक्रम! मध्ये एकदा कोल्हापुरला एक दिवस खास महिलांसाठी या कर्यक्रमाच सादरी करण केले गेल होत. त्यातली एक नर्तिका पी एस आय म्हणुन रुजु होणार होती. या मुले व्यवस्थित शिकलेल्या असतात. काका एकच चुकलय अस मला वाटतय, ते फोटो मध्ये ढोलकी सम्राट ढोलकी वाजवत नसुन ' संबळ ' वाजवताहेत. खंडोबाच गाण असाव ते. मी खुप दिवसा पासुन ' कवडसा कवडसा चांदाचा पडला ' गाण शोधते आहे. कुठे मिळेल का?

अप्रतिम लेख जर्मनीत व युरोपात दक्षिणात्य नृत्य शैलीचे कायर्क्रम खूप गर्दी खेचतात .माझ्या मते आपली लावणी असो कि भांगडा हे सुरवातीपासून नुसत्या वाद्याच्या आवाजाने रसिकांचे मनमोहून घेतात .तेव्हा आपली लोककलेचे युरोपात कार्यक्रम का करत नाहीत असा प्रश्न मला नेहमीच पडतो .युरोपातील मराठी माणूस संमेलन भरवू शकतो .अमेरिकेत सुरेखा पुणेकर जाऊन येतात .युरोपात आम्हाला शिट्या कधी वाजवायला मिळणार ह्या प्रतीक्षेत सध्या आहोत .
जकार्तामध्ये सादर झालेला "लावणी दर्शना"चा अफलातून कार्यक्रम! ('मिसळ्पाव' व 'मी मराठी' दोन्हीवसंस्थळाचे सभासद असलेल्यांसाठी माहिती कीं हा लेख याआधी 'मी मराठी' या संस्थळावर प्रकाशित झालेला आहे.) १९ नोव्हेंबर रोजी येथील "इंडिया क्लब जकार्ता"च्या विद्यमाने "लावणी दर्शन" हा एक बहारदार मराठी कार्यक्रम पहायची संधी सर्व जकार्ताकरांना मिळाली.

जाम्भूलाख्यान ची द्रौपदी हरपली....

स्पा ·

विठ्ठल उमप यांना भावपुर्ण श्रद्धांजली. अवांतर :- स्पा लेका सकाळ मधुन ह्या लेखातला बराचसा भाग तु जसाच्या तसा उचलला आहेस. निदान लेखात 'सकाळच्या सौजन्याने' असे तरी लिहायचे होतेस.

जोशी 'ले' 27/11/2010 - 13:29
खरच विठ्ठल उमप यांच्या जाण्याने मराठी रसिकांचे फार मोठे नुकसान झालेय... त्यांच्या मध्ये एक खट्याळ , अवखळ मुल लपलेलं होत आणि तीच त्यांची शक्ती होती , वयाच्या ८० व्या वर्षी पण ते जितके कार्यरत होते तेवढे खचितच कोणी राहू शकेल ... पण एक खंत राहिली जो पुरस्कार सैफ आली खान ला मिळू शकतो तो पद्म पुरस्कार महाराष्ट्राच्या या लोकशाहिराला मिळायचा राहिला . त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना

In reply to by जोशी 'ले'

मृत्युन्जय 27/11/2010 - 13:36
बरेच झाले. ज्या पुरस्काराचा दर्जा इतका खालावला आहे की तो सैफ अली खान ला मिळतो तो शाहीरांना नाही मिळाला तरी काही बिघडत नाही. कलेच्या राज्यात त्यांचा मान मोठा आहे. पद्म पुरस्कार त्यांचा आब हरवुन बसले आहेत.

चिंतामणी 27/11/2010 - 17:51
मागच्याच आठवड्यात सा रे ग मप च्या दोन भागात त्यांचे दर्शन झाले होते. तोंड भरून कौतुक केले मुलांचे त्यांनी. वयाची सत्तरी ओलांड्ल्यावर सुध्दा ज्या तडफेने आणि उत्साहाने "जांभुळ आख्यान" सादर करायचे त्याला तोड नव्हती.

विठ्ठल उमप यांना भावपुर्ण श्रद्धांजली. अवांतर :- स्पा लेका सकाळ मधुन ह्या लेखातला बराचसा भाग तु जसाच्या तसा उचलला आहेस. निदान लेखात 'सकाळच्या सौजन्याने' असे तरी लिहायचे होतेस.

जोशी 'ले' 27/11/2010 - 13:29
खरच विठ्ठल उमप यांच्या जाण्याने मराठी रसिकांचे फार मोठे नुकसान झालेय... त्यांच्या मध्ये एक खट्याळ , अवखळ मुल लपलेलं होत आणि तीच त्यांची शक्ती होती , वयाच्या ८० व्या वर्षी पण ते जितके कार्यरत होते तेवढे खचितच कोणी राहू शकेल ... पण एक खंत राहिली जो पुरस्कार सैफ आली खान ला मिळू शकतो तो पद्म पुरस्कार महाराष्ट्राच्या या लोकशाहिराला मिळायचा राहिला . त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना

In reply to by जोशी 'ले'

मृत्युन्जय 27/11/2010 - 13:36
बरेच झाले. ज्या पुरस्काराचा दर्जा इतका खालावला आहे की तो सैफ अली खान ला मिळतो तो शाहीरांना नाही मिळाला तरी काही बिघडत नाही. कलेच्या राज्यात त्यांचा मान मोठा आहे. पद्म पुरस्कार त्यांचा आब हरवुन बसले आहेत.

चिंतामणी 27/11/2010 - 17:51
मागच्याच आठवड्यात सा रे ग मप च्या दोन भागात त्यांचे दर्शन झाले होते. तोंड भरून कौतुक केले मुलांचे त्यांनी. वयाची सत्तरी ओलांड्ल्यावर सुध्दा ज्या तडफेने आणि उत्साहाने "जांभुळ आख्यान" सादर करायचे त्याला तोड नव्हती.
'माझी मैना गावाकडं राहिली'पासून तर "मी बाबूराव बोलतोय'पर्यंत लोकप्रिय लोकगीतांची रचना करीत आपल्या खड्या आवाजाने अवघ्या महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी आज दीक्षाभूमीवर शेकडो लोकांच्या साक्षीने "जय भीम' आणि "जय बुद्धा' अशी गगनभेदी गर्जना करीत अखेरचा श्‍वास घेतला. पोवाडे, भारुडं, लोकगीते, भीमगीते तसेच 500 हून अधिक नाटकांच्या जोरावर लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी मराठमोळ्या रसिकांवर मोहिनी घातली होती. "चला हो नमू गौतमा' हे त्यांचे भीमगीत बौद्धबांधवांच्या सदैव ओठावर असते.

महाराष्ट्र दर्शन - भाग ३/ "वेरूळ "

स्पा ·

स्पा 22/11/2010 - 17:05
वेरूळचा इतिहास आणि त्याबद्दलची माहिती जास्त लिहिली नाहीये... कृपया जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा.......

५० फक्त 22/11/2010 - 17:42
छान फोटो व वर्णन कॅलास मंदिराबद्दलची मला असलेली माहिती - या मंदिराची रुपरेखा आखणा-यांनी त्याचे प्रोटो टाईप करुन एका कुंडात बुडवुन ठेवलेले होते. त्या कुंडात रंगमिश्रित पाणि भरलेले होते. त्या कुंडातील पाणी एका विशिष्ट मोजमापाच्या भांड्याने काढुन घेतले जाई. तेंव्हा त्या प्रोटोटाईप चा जो काही भाग दिसेल तेवढाच भाग त्या डोंगरा-च्या वरच्या बाजुने कोरणे किंवा खोदणे सुरु होई. तेवढा भाग झाला की पुन्हा त्याच विशिष्ट भांड्याने पाणि काढले जाई व पुढ्चा - म्हणजे खालचा भाग कोरला किंवा खोदला जाई. अर्थात ही अनेक थेरीं पॅकी एक आहे, जर बांधकाम १-२ पिढ्या चाललं असेल तर असं झालं असण्याची शक्यता कमी वाटते, परंतु माझ्या मते हीच थेरी सर्वात जास्त योग्य आहे. त्या काळातील बरीच अखंड दगडातील बांधकामे या पद्धतीने केलेली असावीत असे म्हणले जाते. यावर एक खुप सुंदर तेलगु चित्रपट आहे, फार पुर्वी दुरदर्शन वर पाहिला होता, ज्यात शिल्पकार वडिल व मुलाच्या संघर्षाची कहाणि होती. हर्षद

आनंदयात्री 22/11/2010 - 21:53
छान लेख. लेण्यांच्या अप्रतिम सौंदर्याइतकीच त्यांच्या नृशंस विध्वंसाची क्रुर कहाणी तुमच्या पीरपीर्‍या गाईडने तुम्हाला सांगितली नाही का ?

भारी समर्थ 22/11/2010 - 22:44
काय डेंजर काम केलंय राव त्या कैलास मंदिरावर... कितीतरी सूक्ष्म आणि ढोबळ गोष्टींवर आपण सहजच नजर फिरवतो. पण नीट पाहता लक्षात येतं की ती गोष्ट तेथे असण्यामागे निश्चित असं एक कारण आहे. कैलास मंदिराच्या उत्तरेकडे महाभारतातील तर दक्षिणेकडे रामायणातले ठळक प्रसंग कोरलेले आहेत. मंदिराच्या सभोवतालच्या कातळीत एका ठिकाणी तीन देवींच्या दगडात कोरलेल्या मूर्ती आहेत. त्या गंगा, सरस्वती आणि यमुनेच्या आहेत असं मागाहून कळलं. प्रत्येक नदीच्या पायाखाली तिचं वाहन आहे व मध्यभागी गंगा तर दोन्ही बाजूला सरस्वती आणि यमुना आहेत. गंगेची मूर्ती सरळ तर बाकी दोन नद्यांच्या मूर्ती कमरेत वाकलेल्या आहेत. कारण गंगा नदी इतर कोणत्याही नदीत विलीन होत नाही पण बाकी दोन्ही होतात. अशा कितीतरी गोष्टी असतील राव तिथं. अजिंठ्याकडे जाताना अन्वा म्हणून गाव लागतं, मुख्य रस्त्यापासून उजवीकडे ९-१० किमी अंतरावर. तिथे १२ व्या शतकातलं शिवाचं लहानसच पण सुंदर असं मंदिर बघण्याजोगं आहे. अगदी अर्ध्या तासात उरकण्यासारखं आहे ते. जात असाल तिकडे तर चुकवू नका... भारी समर्थ

In reply to by भारी समर्थ

स्पा 23/11/2010 - 10:19
एका ठिकाणी तीन देवींच्या दगडात कोरलेल्या मूर्ती आहेत. त्या गंगा, सरस्वती आणि यमुनेच्या आहेत असं मागाहून कळलं. हा तो फोटू.....

पैसा 22/11/2010 - 22:51
झक्कास फोटु! इतिहास जरा जास्त हवा होता. कोणीतरी लिवा की !

यकु 23/11/2010 - 04:08
नेमकं कुठं वाचलंय ते आता नक्की आठवत नाही पण बहुतेक ना.सं. इनामदारांच्या शहेनशाह मध्ये असावं, किंवा इकडेतिकडे वाचलेल्याची सरमिसळ समजा- दख्खनेत मोहिमेवर असताना एकदा औरंगजेबाचा डेरा वेरूळजवळच्या (वेरूळच्या परिसरातच औरंगजेबाच्या गुरूची कबर आहे, मोठी पाहाण्यासारखी मशीद आहे आणि औरंगजेबही खुल्दाबादेच्या वेशीवर (अहाहा!! काय आठवणी तरी तिज्यायला - इथूनच पुढे म्हैसमाळकडे एक रोड जातो - प्रेयसीसुलभतारूण्यजनित हट्टामुळे अनेक वार्‍या घडल्या आहेत - वर सकाळचे निरभ्र आकाश, हळूहळू चेहेरा दाखवणारे गगनराज, खालच्या गावात आरवणार्‍या कोंबड्यांचा आवाज ऐकू येत असे एवढी शांतता आणि खालच्या झोपड्यांतून वर आलेल्या धुरांच्या रेषा, कुठल्यातरी खडकावर तो खालचा नजारा पाहात बसलेले ते जोडपे - च्यायला गेले ते दिवस!!! ) कयामतची वाट पाहात विसावला आहे ) माळरानावर पडला. त्याकाळचे औरंगजेबाचे हिंदू अंगवस्त्र म्हणा किंवा बायको म्हणा - तिच्या आग्रहावरून औरंगजेब वेरूळचे कैलास लेणे पाहायला आला. अशी आख्यायिका (त्याकाळी) सांगण्यात येत असे (हे भटभिक्षुकांचेच कसब!) की कैलास लेण्यात जी महादेवाची पिंड आहे त्या पिंडीकडे काही क्षण पाहात राहिले तर त्यात माणसाला त्याचा पुढचा जन्म दिसू लागतो. तर त्या वेरूळच्या पिंडीसमोर औरंगजेब जाऊन उभा राहिला आणि पाहू लागला. पिंडीमध्ये त्याला डुक्कर (सुव्वर!!) दिसले. शिव्यांची लाखोली वाहात लालेलाल होऊन औरंगजेब मुक्कामी पळाला आणि त्याने सगळे कैलास लेणे फोडून टाकण्याचा हुकूम सोडला. त्यांच्या बापाला फुटतंय ते! घोटीव फत्तरच ते. तरी काही मूर्त्या फोडण्यात आल्या. बाकीच्यांवर चुना थापण्यात आला आणि राहिलेल्या ठिकाणी गवत, लाकडे टाकून ती जागाच दग्ध करण्यात आली. जाता जाता अजिंठ्याबद्दल: हे जॉन स्मिथ या इंग्रज अधिकार्‍याने अजिंठा लेणी जगासमोर आणण्यापूर्वीचे. वाघाची (अजूनही अजिंठा लेणीसमोरच वाघूर नावाची नदी वाहाते) शिकार करताकरता तहानलेला जॉन स्मिथ अजिंठ्याच्या आजच्या व्ह्यू पॉईंटवरून खाली पाहात असताना त्याला एका लेणीचे प्रवेशद्वार दिसले. खाली उतरून पुन्हा आत गेला तेव्हा गचपनात झाकून गेलेल्या इतर लेण्याही दिसून आल्या. त्यापैकी कांहीचा तर अजिंठा भागातील मेंढपळांनी शेळ्या-मेंढ्यांचा कोंडवाडा म्हणूनही वापर केला होता आणि आत शेळ्या, मेंढ्या, लेंड्या दिसून आल्या! अवांतर: लातूरच्या डॉ. पंडितराव देशमुखांची वेरूळ-अजिंठा ( की खजुराहो सुध्दा?? ) लेणीच्या निर्मितीकाळादरम्यानच्या घडामोडीवर लिहीलेली एक खूपच सुंदर कादंबरी आहे - हॅण्डमेड कागदावर छापलेली तुम्ही काढलेल्या सुंदर छायाचित्रांसारखीच सुंदर छायाचित्रे आहेत त्यात - वर्णन (उदा. आकस्मिक वेळी माती किंवा धातूच्या भांड्याचा वापर न करता मांस शिजवणे ), नावे (रक्कस, बब्बस), भाषेचा बाजही जब्बरदस्स्त!! मिळाली कुठे तर एकदा जरूर वाचाच. अतिअवांतर: खुल्दाबाद (काही वेळा रत्नपूर) रोडवरच कागजीपुरा नावाचे एक खेडे लागते. या खेड्यात त्या काळी प्रशासनिक कामासाठी लागणारा कागद वापरला जात असे. अजूनही काही लोक तो धंदा करतात. त्या कागदाला अजूनही विदेशातून मागणी आहे आणि तो फार महाग आहे - कारण सगळी प्रक्रिया मनुष्यबळ वापरून हाताने केली जाते. बाकी पैठणी साड्यांचेही तकलादू कारखाने याच रोडवर उभे आहेत - ते मिपाकरणींना माहित नसतील अशी शक्यता नाही ! आणि मिपाकर लोक ते माहित असूनही तिथे जायची हिंमत करतील अशी शक्यता नाही! तुम्ही पाहिलेत का? फटू जबराट!

In reply to by यकु

आनंदयात्री 23/11/2010 - 09:24
धन्यवाद यशवंत. माझ्या माहितीप्रमाणे, दख्खन मोहिमेत वर्षानुवर्षे खर्ची करुनही मराठे हरत नाहीत, नाना कॢप्त्या करुनही सिवा हाती लागत नाही या जाणीवेने औरंगजेब पिसाळला होता, त्यातच आलेल्या साथीच्या रोगाने हजारो सैनिक मेले. औरंगजेबाचीही तब्येत खराब झाली होती आणि तो अत्यंत वैतागलेला होता. त्याला औषध लागु पडत नव्हते. मनःशांती मिळावी म्हणुन अनेक प्रयत्न झाले, विशेष यश आले नाही. शेवटी कुठेतरी मन रमेल म्हणुन "गुंफा" दाखवायला त्याला घेउन गेले (बहुदा रबिया उर दुर्रानी या त्याच्या बायकोने). असे म्हणतात तोपर्यंत लेणी अत्यंत सुस्थितित होती, देवगिरीवरुन त्यांची काळजी घेण्यासाठी पैसा पुरवला जाई (मुस्लिम अधिपत्याखाली असतांना सुद्धा). रंगरंगोटी शाबुत होती आणी शिवलिंगाची पुजा देखिल चाले. लेण्याच्या मागच्या भागात एक कोरलेला पोपट होता म्हणे, त्याचे डोळे अत्यंत विलक्षण अश्या रत्नांचे होते. त्या डोळ्यात माणसाला त्याचा पुढला जन्म दिसायचा. आणि त्यात औरंगजेबाला डुक्कर दिसले. झालें .. औरंगजेब पुन्हा पिसाळला. काफिरांचे बुत तोडायला हजार पाथरवट बोलावले गेले. नंतर आख्ख्या लेण्यात भुस्सा, गोवर्‍या आणि गवत भरुन पेटवुन देण्यात आले. पाथरवटांनी मुर्त्या तोडल्या आणि आगीने रंग जाळला. शतकांनी जपलेले वैभव हरामखोर औरंग्याने काही दिवसात होत्याचे नव्हते करुन टाकले. आजही अद्वितीय अशी वाटणारी लेणी तिच्या मुळ स्वरुपात काय असेल याची फक्त कल्पनाच आपण करु शकतो. -(खिन्न) आंद्या बाकी खुल्ताबादच्या रस्त्यावर पैठणींची दुकाने नसुन "हिमरु शालींची" आहेत. हिमरु सिल्क ला औरंगाबाद सिल्क असेही म्हटले जाते.

In reply to by आनंदयात्री

स्पा 23/11/2010 - 10:15
MTDC चे गाईड माहिती सांगण्यातच इतका वेळ घालवतात कि.. लेण्या बघण्यासाठी वेळच उरत नाही....... आणि ते लेण्या सुद्धा विशिष्टच दाखवतात, सगळ्या नाही म्हणून मग आम्ही गाईड ला सोडून सरळ लेण्या बघत सुटलो....... (इतिहास काय मिपाकर सांगतीलच हा विश्वास होताच) पण आता हि माहिती वाचताना खूप आनंद होतोय..... (मिपाकरांनी विश्वासघात केला नाही ;)) पाथरवटांनी मुर्त्या तोडल्या आणि आगीने रंग जाळला खरच इतकी विकृती कुठेही पाहिलेली नव्हती..... कुठे गजाननाची सोंड तुटलेली आहे.....\ कित्येक मुर्त्यांची तर डोकी सुद्धा छाटलेली आहेत..... एकही हत्तीची सोंड शाबूत नाहीये.... सगळी शिल्प आपली भग्न केलेली..... खूप राग येतो....... हे सगळं बघताना.... शहाजहान ने म्हणे ताजमहाल बांधनारयांचे हात तोडून टाकलेले..... का तर अशी कलाकृती परत उभी राहू नये म्हणून किती हि विकृती..... आणि आपण गोडवे गातो... त्यांच्या प्रेमाचे...............

In reply to by आनंदयात्री

यकु 23/11/2010 - 10:44
बाकी खुल्ताबादच्या रस्त्यावर पैठणींची दुकाने नसुन "हिमरु शालींची" आहेत.
या ठासून केलेल्या विधानामागं मला तीन शक्यता दिसतात. १. तुमचं लग्न झालेलं आहे. २. बेटर हाफही मिपावर आहे. किंवा मग - ३. तुम्ही औरंगाबादचे असूनही बरेच दिवस त्या रस्त्याकडे फिरकलेला नाहीत ! अहो तिथं जागोजागी पाट्या लावलेल्या आहेत पैठणी साडी सेल म्हणून -मशीनी ठेवलेल्या आहेत पैठण्या विणणार्‍या. हां, तिथं त्या रस्त्यावरच्या कारखान्यात तयार होणारी पैठणी ही खरी पैठणी नव्हेच असे म्हणणे असेल तर वेगळे. महिला मंडळानं आनंदयात्रीं च्या या विधानावर विश्वास ठेऊ नये. विशेष सूचना: वेरूळ रोडला पैठण्या मिळतातच मिळतात त्या पण अस्सल असतात आणि ते लोक चार-सहा हजारानं कमी भावात देतात. ( अस्सल पैठण्या, कागजीपुर्‍यातल्या कागदांचे व्यापारी ) यशवंत पैठणकर आमची शाखा फक्त वेरूळ रोडवरच आहे.

प्रचेतस 23/11/2010 - 08:53
अतिशय सुंदर. वेरूळची ही कोरीव लेणी वेगवेगळ्या राजवटीत खोदली गेली. सुरुवातीची बौद्ध लेणी ही कलचुरी राजवटीत खोदली गेली. नंतर कर्नाटकाहून आलेल्या राष्ट्रकूट राजवटीत कैलास लेण्याचे बांधकाम झाले. म्हणूनच दक्षिण भारतीय शैलीचा प्रभाव येथे जाणवतो. लेण्यासमोरील स्तंभ हा इजिप्तमधील मंदिरासमोर असलेल्या ओबेलिस्कशी साध्यर्म्य दाखवतो. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा. नंतरच्या जैन लेण्या ९ व्या व १० व्या शतकात खोदल्या गेल्या. विशेष म्हणजे कोणत्याही राजवटीने आधीच्या लेण्यांना कुठलाही धक्का लावला नाही. विध्वंस झाला तो मात्र नंतरच्या इस्लामिक राजवटींमध्येच.

चांगभलं 23/11/2010 - 11:00
फक्त माहिती आणि इतिहास , विषयाला फाटा न फोडणाऱ्या प्रतिक्रिया......आणि फालतू विषयावर चर्चा करण्यात वेळ न घालवता खरी अस्सल माहिती देणारे मिपाकर बघून डोळे पाणावले ...... ;)

संपुर्ण लेखमाला आवडली. :) मिपावरचा एक महत्त्वाचा लेख म्हणुन याची नोंद व्हावी. आमचे परममित्र 'स्पा' यांना पुढील लेखनासाठी आणि प्रवासासाठी शुभेच्छा!

स्पा 22/11/2010 - 17:05
वेरूळचा इतिहास आणि त्याबद्दलची माहिती जास्त लिहिली नाहीये... कृपया जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा.......

५० फक्त 22/11/2010 - 17:42
छान फोटो व वर्णन कॅलास मंदिराबद्दलची मला असलेली माहिती - या मंदिराची रुपरेखा आखणा-यांनी त्याचे प्रोटो टाईप करुन एका कुंडात बुडवुन ठेवलेले होते. त्या कुंडात रंगमिश्रित पाणि भरलेले होते. त्या कुंडातील पाणी एका विशिष्ट मोजमापाच्या भांड्याने काढुन घेतले जाई. तेंव्हा त्या प्रोटोटाईप चा जो काही भाग दिसेल तेवढाच भाग त्या डोंगरा-च्या वरच्या बाजुने कोरणे किंवा खोदणे सुरु होई. तेवढा भाग झाला की पुन्हा त्याच विशिष्ट भांड्याने पाणि काढले जाई व पुढ्चा - म्हणजे खालचा भाग कोरला किंवा खोदला जाई. अर्थात ही अनेक थेरीं पॅकी एक आहे, जर बांधकाम १-२ पिढ्या चाललं असेल तर असं झालं असण्याची शक्यता कमी वाटते, परंतु माझ्या मते हीच थेरी सर्वात जास्त योग्य आहे. त्या काळातील बरीच अखंड दगडातील बांधकामे या पद्धतीने केलेली असावीत असे म्हणले जाते. यावर एक खुप सुंदर तेलगु चित्रपट आहे, फार पुर्वी दुरदर्शन वर पाहिला होता, ज्यात शिल्पकार वडिल व मुलाच्या संघर्षाची कहाणि होती. हर्षद

आनंदयात्री 22/11/2010 - 21:53
छान लेख. लेण्यांच्या अप्रतिम सौंदर्याइतकीच त्यांच्या नृशंस विध्वंसाची क्रुर कहाणी तुमच्या पीरपीर्‍या गाईडने तुम्हाला सांगितली नाही का ?

भारी समर्थ 22/11/2010 - 22:44
काय डेंजर काम केलंय राव त्या कैलास मंदिरावर... कितीतरी सूक्ष्म आणि ढोबळ गोष्टींवर आपण सहजच नजर फिरवतो. पण नीट पाहता लक्षात येतं की ती गोष्ट तेथे असण्यामागे निश्चित असं एक कारण आहे. कैलास मंदिराच्या उत्तरेकडे महाभारतातील तर दक्षिणेकडे रामायणातले ठळक प्रसंग कोरलेले आहेत. मंदिराच्या सभोवतालच्या कातळीत एका ठिकाणी तीन देवींच्या दगडात कोरलेल्या मूर्ती आहेत. त्या गंगा, सरस्वती आणि यमुनेच्या आहेत असं मागाहून कळलं. प्रत्येक नदीच्या पायाखाली तिचं वाहन आहे व मध्यभागी गंगा तर दोन्ही बाजूला सरस्वती आणि यमुना आहेत. गंगेची मूर्ती सरळ तर बाकी दोन नद्यांच्या मूर्ती कमरेत वाकलेल्या आहेत. कारण गंगा नदी इतर कोणत्याही नदीत विलीन होत नाही पण बाकी दोन्ही होतात. अशा कितीतरी गोष्टी असतील राव तिथं. अजिंठ्याकडे जाताना अन्वा म्हणून गाव लागतं, मुख्य रस्त्यापासून उजवीकडे ९-१० किमी अंतरावर. तिथे १२ व्या शतकातलं शिवाचं लहानसच पण सुंदर असं मंदिर बघण्याजोगं आहे. अगदी अर्ध्या तासात उरकण्यासारखं आहे ते. जात असाल तिकडे तर चुकवू नका... भारी समर्थ

In reply to by भारी समर्थ

स्पा 23/11/2010 - 10:19
एका ठिकाणी तीन देवींच्या दगडात कोरलेल्या मूर्ती आहेत. त्या गंगा, सरस्वती आणि यमुनेच्या आहेत असं मागाहून कळलं. हा तो फोटू.....

पैसा 22/11/2010 - 22:51
झक्कास फोटु! इतिहास जरा जास्त हवा होता. कोणीतरी लिवा की !

यकु 23/11/2010 - 04:08
नेमकं कुठं वाचलंय ते आता नक्की आठवत नाही पण बहुतेक ना.सं. इनामदारांच्या शहेनशाह मध्ये असावं, किंवा इकडेतिकडे वाचलेल्याची सरमिसळ समजा- दख्खनेत मोहिमेवर असताना एकदा औरंगजेबाचा डेरा वेरूळजवळच्या (वेरूळच्या परिसरातच औरंगजेबाच्या गुरूची कबर आहे, मोठी पाहाण्यासारखी मशीद आहे आणि औरंगजेबही खुल्दाबादेच्या वेशीवर (अहाहा!! काय आठवणी तरी तिज्यायला - इथूनच पुढे म्हैसमाळकडे एक रोड जातो - प्रेयसीसुलभतारूण्यजनित हट्टामुळे अनेक वार्‍या घडल्या आहेत - वर सकाळचे निरभ्र आकाश, हळूहळू चेहेरा दाखवणारे गगनराज, खालच्या गावात आरवणार्‍या कोंबड्यांचा आवाज ऐकू येत असे एवढी शांतता आणि खालच्या झोपड्यांतून वर आलेल्या धुरांच्या रेषा, कुठल्यातरी खडकावर तो खालचा नजारा पाहात बसलेले ते जोडपे - च्यायला गेले ते दिवस!!! ) कयामतची वाट पाहात विसावला आहे ) माळरानावर पडला. त्याकाळचे औरंगजेबाचे हिंदू अंगवस्त्र म्हणा किंवा बायको म्हणा - तिच्या आग्रहावरून औरंगजेब वेरूळचे कैलास लेणे पाहायला आला. अशी आख्यायिका (त्याकाळी) सांगण्यात येत असे (हे भटभिक्षुकांचेच कसब!) की कैलास लेण्यात जी महादेवाची पिंड आहे त्या पिंडीकडे काही क्षण पाहात राहिले तर त्यात माणसाला त्याचा पुढचा जन्म दिसू लागतो. तर त्या वेरूळच्या पिंडीसमोर औरंगजेब जाऊन उभा राहिला आणि पाहू लागला. पिंडीमध्ये त्याला डुक्कर (सुव्वर!!) दिसले. शिव्यांची लाखोली वाहात लालेलाल होऊन औरंगजेब मुक्कामी पळाला आणि त्याने सगळे कैलास लेणे फोडून टाकण्याचा हुकूम सोडला. त्यांच्या बापाला फुटतंय ते! घोटीव फत्तरच ते. तरी काही मूर्त्या फोडण्यात आल्या. बाकीच्यांवर चुना थापण्यात आला आणि राहिलेल्या ठिकाणी गवत, लाकडे टाकून ती जागाच दग्ध करण्यात आली. जाता जाता अजिंठ्याबद्दल: हे जॉन स्मिथ या इंग्रज अधिकार्‍याने अजिंठा लेणी जगासमोर आणण्यापूर्वीचे. वाघाची (अजूनही अजिंठा लेणीसमोरच वाघूर नावाची नदी वाहाते) शिकार करताकरता तहानलेला जॉन स्मिथ अजिंठ्याच्या आजच्या व्ह्यू पॉईंटवरून खाली पाहात असताना त्याला एका लेणीचे प्रवेशद्वार दिसले. खाली उतरून पुन्हा आत गेला तेव्हा गचपनात झाकून गेलेल्या इतर लेण्याही दिसून आल्या. त्यापैकी कांहीचा तर अजिंठा भागातील मेंढपळांनी शेळ्या-मेंढ्यांचा कोंडवाडा म्हणूनही वापर केला होता आणि आत शेळ्या, मेंढ्या, लेंड्या दिसून आल्या! अवांतर: लातूरच्या डॉ. पंडितराव देशमुखांची वेरूळ-अजिंठा ( की खजुराहो सुध्दा?? ) लेणीच्या निर्मितीकाळादरम्यानच्या घडामोडीवर लिहीलेली एक खूपच सुंदर कादंबरी आहे - हॅण्डमेड कागदावर छापलेली तुम्ही काढलेल्या सुंदर छायाचित्रांसारखीच सुंदर छायाचित्रे आहेत त्यात - वर्णन (उदा. आकस्मिक वेळी माती किंवा धातूच्या भांड्याचा वापर न करता मांस शिजवणे ), नावे (रक्कस, बब्बस), भाषेचा बाजही जब्बरदस्स्त!! मिळाली कुठे तर एकदा जरूर वाचाच. अतिअवांतर: खुल्दाबाद (काही वेळा रत्नपूर) रोडवरच कागजीपुरा नावाचे एक खेडे लागते. या खेड्यात त्या काळी प्रशासनिक कामासाठी लागणारा कागद वापरला जात असे. अजूनही काही लोक तो धंदा करतात. त्या कागदाला अजूनही विदेशातून मागणी आहे आणि तो फार महाग आहे - कारण सगळी प्रक्रिया मनुष्यबळ वापरून हाताने केली जाते. बाकी पैठणी साड्यांचेही तकलादू कारखाने याच रोडवर उभे आहेत - ते मिपाकरणींना माहित नसतील अशी शक्यता नाही ! आणि मिपाकर लोक ते माहित असूनही तिथे जायची हिंमत करतील अशी शक्यता नाही! तुम्ही पाहिलेत का? फटू जबराट!

In reply to by यकु

आनंदयात्री 23/11/2010 - 09:24
धन्यवाद यशवंत. माझ्या माहितीप्रमाणे, दख्खन मोहिमेत वर्षानुवर्षे खर्ची करुनही मराठे हरत नाहीत, नाना कॢप्त्या करुनही सिवा हाती लागत नाही या जाणीवेने औरंगजेब पिसाळला होता, त्यातच आलेल्या साथीच्या रोगाने हजारो सैनिक मेले. औरंगजेबाचीही तब्येत खराब झाली होती आणि तो अत्यंत वैतागलेला होता. त्याला औषध लागु पडत नव्हते. मनःशांती मिळावी म्हणुन अनेक प्रयत्न झाले, विशेष यश आले नाही. शेवटी कुठेतरी मन रमेल म्हणुन "गुंफा" दाखवायला त्याला घेउन गेले (बहुदा रबिया उर दुर्रानी या त्याच्या बायकोने). असे म्हणतात तोपर्यंत लेणी अत्यंत सुस्थितित होती, देवगिरीवरुन त्यांची काळजी घेण्यासाठी पैसा पुरवला जाई (मुस्लिम अधिपत्याखाली असतांना सुद्धा). रंगरंगोटी शाबुत होती आणी शिवलिंगाची पुजा देखिल चाले. लेण्याच्या मागच्या भागात एक कोरलेला पोपट होता म्हणे, त्याचे डोळे अत्यंत विलक्षण अश्या रत्नांचे होते. त्या डोळ्यात माणसाला त्याचा पुढला जन्म दिसायचा. आणि त्यात औरंगजेबाला डुक्कर दिसले. झालें .. औरंगजेब पुन्हा पिसाळला. काफिरांचे बुत तोडायला हजार पाथरवट बोलावले गेले. नंतर आख्ख्या लेण्यात भुस्सा, गोवर्‍या आणि गवत भरुन पेटवुन देण्यात आले. पाथरवटांनी मुर्त्या तोडल्या आणि आगीने रंग जाळला. शतकांनी जपलेले वैभव हरामखोर औरंग्याने काही दिवसात होत्याचे नव्हते करुन टाकले. आजही अद्वितीय अशी वाटणारी लेणी तिच्या मुळ स्वरुपात काय असेल याची फक्त कल्पनाच आपण करु शकतो. -(खिन्न) आंद्या बाकी खुल्ताबादच्या रस्त्यावर पैठणींची दुकाने नसुन "हिमरु शालींची" आहेत. हिमरु सिल्क ला औरंगाबाद सिल्क असेही म्हटले जाते.

In reply to by आनंदयात्री

स्पा 23/11/2010 - 10:15
MTDC चे गाईड माहिती सांगण्यातच इतका वेळ घालवतात कि.. लेण्या बघण्यासाठी वेळच उरत नाही....... आणि ते लेण्या सुद्धा विशिष्टच दाखवतात, सगळ्या नाही म्हणून मग आम्ही गाईड ला सोडून सरळ लेण्या बघत सुटलो....... (इतिहास काय मिपाकर सांगतीलच हा विश्वास होताच) पण आता हि माहिती वाचताना खूप आनंद होतोय..... (मिपाकरांनी विश्वासघात केला नाही ;)) पाथरवटांनी मुर्त्या तोडल्या आणि आगीने रंग जाळला खरच इतकी विकृती कुठेही पाहिलेली नव्हती..... कुठे गजाननाची सोंड तुटलेली आहे.....\ कित्येक मुर्त्यांची तर डोकी सुद्धा छाटलेली आहेत..... एकही हत्तीची सोंड शाबूत नाहीये.... सगळी शिल्प आपली भग्न केलेली..... खूप राग येतो....... हे सगळं बघताना.... शहाजहान ने म्हणे ताजमहाल बांधनारयांचे हात तोडून टाकलेले..... का तर अशी कलाकृती परत उभी राहू नये म्हणून किती हि विकृती..... आणि आपण गोडवे गातो... त्यांच्या प्रेमाचे...............

In reply to by आनंदयात्री

यकु 23/11/2010 - 10:44
बाकी खुल्ताबादच्या रस्त्यावर पैठणींची दुकाने नसुन "हिमरु शालींची" आहेत.
या ठासून केलेल्या विधानामागं मला तीन शक्यता दिसतात. १. तुमचं लग्न झालेलं आहे. २. बेटर हाफही मिपावर आहे. किंवा मग - ३. तुम्ही औरंगाबादचे असूनही बरेच दिवस त्या रस्त्याकडे फिरकलेला नाहीत ! अहो तिथं जागोजागी पाट्या लावलेल्या आहेत पैठणी साडी सेल म्हणून -मशीनी ठेवलेल्या आहेत पैठण्या विणणार्‍या. हां, तिथं त्या रस्त्यावरच्या कारखान्यात तयार होणारी पैठणी ही खरी पैठणी नव्हेच असे म्हणणे असेल तर वेगळे. महिला मंडळानं आनंदयात्रीं च्या या विधानावर विश्वास ठेऊ नये. विशेष सूचना: वेरूळ रोडला पैठण्या मिळतातच मिळतात त्या पण अस्सल असतात आणि ते लोक चार-सहा हजारानं कमी भावात देतात. ( अस्सल पैठण्या, कागजीपुर्‍यातल्या कागदांचे व्यापारी ) यशवंत पैठणकर आमची शाखा फक्त वेरूळ रोडवरच आहे.

प्रचेतस 23/11/2010 - 08:53
अतिशय सुंदर. वेरूळची ही कोरीव लेणी वेगवेगळ्या राजवटीत खोदली गेली. सुरुवातीची बौद्ध लेणी ही कलचुरी राजवटीत खोदली गेली. नंतर कर्नाटकाहून आलेल्या राष्ट्रकूट राजवटीत कैलास लेण्याचे बांधकाम झाले. म्हणूनच दक्षिण भारतीय शैलीचा प्रभाव येथे जाणवतो. लेण्यासमोरील स्तंभ हा इजिप्तमधील मंदिरासमोर असलेल्या ओबेलिस्कशी साध्यर्म्य दाखवतो. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा. नंतरच्या जैन लेण्या ९ व्या व १० व्या शतकात खोदल्या गेल्या. विशेष म्हणजे कोणत्याही राजवटीने आधीच्या लेण्यांना कुठलाही धक्का लावला नाही. विध्वंस झाला तो मात्र नंतरच्या इस्लामिक राजवटींमध्येच.

चांगभलं 23/11/2010 - 11:00
फक्त माहिती आणि इतिहास , विषयाला फाटा न फोडणाऱ्या प्रतिक्रिया......आणि फालतू विषयावर चर्चा करण्यात वेळ न घालवता खरी अस्सल माहिती देणारे मिपाकर बघून डोळे पाणावले ...... ;)

संपुर्ण लेखमाला आवडली. :) मिपावरचा एक महत्त्वाचा लेख म्हणुन याची नोंद व्हावी. आमचे परममित्र 'स्पा' यांना पुढील लेखनासाठी आणि प्रवासासाठी शुभेच्छा!
भाग १ - http://www.misalpav.com/node/15474 भाग २ - http://www.misalpav.com/node/15500 अर्ध्या तासात वेरूळ आले सुद्धा ...... मला नुकतीच झोप लागली होती.... परत बस मधून उतरा.... तेसुद्धा १ च्या रणरणत्या उन्हात...... जीवावर आलं होत.... "पण" वेरूळ ला जाण्याचीच एवढी ओढ होती, कि बाकीचे त्रास त्यापुढे नगण्य वाटत होते..... एका मोठ्या "उद्यानासमोर" बस थांबली .......समोरच वेरुळच्या जगप्रसिद्ध लेण्या दिसत होत्या.... बघूनच मन "प्रसन्न" झालं.... आमच्या गाईड ची पीर पीर सुरु झाली . इथे एकूण ३४ लेण्या आहेत .